diff --git "a/data_multi/mr/2019-30_mr_all_0264.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-30_mr_all_0264.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2019-30_mr_all_0264.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,472 @@ +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A5%A8-%E0%A4%AE/", "date_download": "2019-07-22T21:20:18Z", "digest": "sha1:TQUHQCV5WCYZYWDCF3NCR4UV4AAXRNCE", "length": 6363, "nlines": 62, "source_domain": "lokvruttant.com", "title": "मुंबईमधील गोरेगावजवळ २ मजली इमारत कोसळली ! – Lokvruttant", "raw_content": "\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\nमुंबईमधील गोरेगावजवळ २ मजली इमारत कोसळली \nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम December 24, 2018\nमुंबई-: सध्या मुंबईमध्ये अनेक भीषण प्रकार पहावयास मिळत आहेत, रोजच्या रोज काहीनाकाही अपघात चालु आहेत. मुंबईमधील गोरेगावजवळ २ मजली इमारत कोसळली आहे. ही घटना सकाळी ८ ते ८.३० च्या सुमारास घडली.\nजखमींवर शेजारी असणाऱ्या सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या बचावकार्य सुरू असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला. या इमारतीचं बांधकाम कच्च्या स्वरूपाचं होतं, अशी माहिती आहे. त्यामुळे ही इमारत अनधिकृत असण्याचीही शक्यता आहे. पण अद्याप याबाबत प्रशासनाकडून दुजोरा देण्यात आलेला नाही.\nTags: #मुंबईमधील #गोरेगावजवळ #२ मजली इमारत #कोसळली \nकांदिवली पूर्वेकडील दामू नगरमधील कपड्याच्या कारखान्याला रविवारी सायंकाळी आग \nभारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ १०० रुपयांचे स्मारक नाण्याचं अनावरण \nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंडीगड चंद्रपूर जम्मू-काश्मीर जयपूर जळगाव जेजुरी ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा बारामती बुलढाणा भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुर��\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/special/msedcl-335/", "date_download": "2019-07-22T22:01:39Z", "digest": "sha1:D4H77MI5UREOLBUSIW4LWJOM5CWVTBEZ", "length": 22395, "nlines": 71, "source_domain": "mymarathi.net", "title": "शेतकऱ्यांसाठी शाश्वत विजेचा पर्याय मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना - My Marathi", "raw_content": "\nरमणबागेत अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी\nअजित पवारांच्या वाढदिवशी तब्बल ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व कदम कुटुंबाने स्वीकारले\nआयडीबीआय बँकेची द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडसोबत कॉर्पोरेट एजन्सी भागीदारी\n२०० अब्ज लिटर्स पाण्याची बचत, महाराष्ट्र व राजस्थानात कृत्रिम शेततळी निर्माण करून साध्य केली किमया\nएकटेपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये-डॉ. सुरेखा पंडित\nअरुणा ढेरे यांच्या साहित्य लेखनाने महाराष्ट्राला समृध्द केले –डॉ. सदानंद मोरे\nविधानसभा युती एकत्र लढणार, फडणवीसांचे स्पष्टीकरण\nफडणवीसांकडे दैवी शक्ती,220 जागा मिळतील : चंद्रकांत पाटील\nगोळवलकर प्रशालेत निवडणुकीचा अनुभव\nईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्या -म्हणजे खरी ताकद कळेल ..जयंत पाटील\nHome Special शेतकऱ्यांसाठी शाश्वत विजेचा पर्याय मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना\nशेतकऱ्यांसाठी शाश्वत विजेचा पर्याय मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना\nकृषिपंपांना पारंपरिक पद्घतीने वीजपुरवठा करण्यासाठी 63 केव्हीए/ 100 केव्हीए क्षमतेचे विद्युत रोहित्र उभारण्यात येतात व त्यावरील लघुदाब वाहिनीद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. परंतु वीजचोरी, इतर तांत्रिक बिघाड, विद्युत अपघात, रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांचा धोका यासारख्या अनेक अडचणी निर्माण होतात. दुर्गम किंवा डोंगराळ भागात वीजयंत्रणेचे जाळे नाही तेथे डिझेल इंधनाचा वापर करून कृषिपंप चालविले जातात. या सर्वांसाठी पर्याय म्हणून दिवसा तसेच अखंडित व शाश्वत वीजपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना जाहीर केली आहे.\nसौर कृषिपंप – सौर कृषिपंप हा सूर्याच्या किरणांपासून म्हणजेच सौर ऊर्जेपासून चालणारा पंप आहे. सौर पंपामध्ये मुख्यतः सोलर पॅनल, वॉटर पंप संच, पंप नियंत्रण उपकरणे तसेच इतर आवश्यक साहित्याचा समावेश आहे. सौर पंपाद्वारे विहिर, नदी, शेततळे, कालव्यामधून पाण्याचा उपसा करून पाईपद्वारे पिकांना पाणी देता येते. सौर कृषिपंप सौर ऊर्जेवर म्हणजेच सूर्याच्या किरणांपासून काम करतो. जेव्हा सूर्यकिरणे पंपाच्या सोलर पॅनल्सवर पडतात तेव्हा डीसी (डायरेक्ट करंट) शक्ती निर्माण होऊन सौर पंप कार्यान्वित होतो व पाण्याचा उपसा केला जाऊ शकतो. सौर ऊर्जेमुळे शेतकऱ्यांना दिवसा पाण्याचा उपसा करता येतो.\nसौर कृषिपंपाची उपयुक्तता – सौर कृषिपंप चालविण्यासाठी कोणत्याही इंधन किंवा पारंपरिक विजेची आवश्यकता नाही. यामुळे वीजपुरवठा खंडित होणे, कमी दाब, सिंगल फेज समस्या, पंप जळणे या समस्याही उद्‌भवत नाहीत. दुर्गम डोंगराळ भागात जेथे वीजखांब रोवणे कठीण आहे तेथे हे सौर कृषिपंप लावणे सहजशक्य आहे. डिझेल पंपाच्या तुलनेत दिर्घकाळ म्हणजे 25 वर्ष टिकणाऱ्या सौर कृषिपंपाचा देखभाल खर्च अत्यंत कमी आहे. लुब्रिकेंट किंवा ऑईलची आवश्यकता नसते. त्यामुळे माती व पाणी दूषित होत नाही. सौर कृषिपंप चालविण्यास अतिशय सोपा व फायदेशीर आहे.\nसौर कृषिपंपाचे फायदे – शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करता येणार आहे. विजेचा किंवा डिझेलचा वापर नसल्यामुळे वीजबिलांचा किंवा डिझेलचा खर्च नाही. कमीतकमी व साध्या देखभालीची गरज आहे. विद्युत अपघात होण्याची शक्यता नाही. पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होणार आहे. याशिवाय बॅटरी चार्जिंगची सोय असल्याने बॅटरीद्वारे शेतामधील घराला रात्रीच्या वेळी वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे.\nमुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना – ज्यांच्याकडे शाश्वत जलस्त्रोत आहे व सिंचनासाठी पारंपरिक पद्घतीने वीजपुरवठा नाही अशा शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना राबविण्यात येत आहे. तसेच महावितरणकडे कोटेशनची रक्कम भरून कृषिपंपाची वीजजोडणी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्याने सौर कृषिपंप उपलब्ध करून देण्यात येत आहेत.\nयोजनेसाठी अर्ज करण्याची पद्घत – सौर कृषिपंप योजनेसाठी महावितरणतर्फे स्वतंत्र वेब पोर्टल सुरु केले आहे.www.mahadiscom.in या वेबसाईटवर किंवा https://www.mahadiscom.in/solar/ या लिंकवर जाऊन अर्जदार ए-वन अर्ज ऑनलाईन भरायचा आहे. हा अर्ज साधा व सोपा असून अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करता येतात. ऑनलाईन अर्ज करण्यास अडचण आल्यास शेतकऱ्यांना महावितरणच्या उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधता येईल �� या कार्यालयातून अर्ज दाखल करण्यासाठी विनामूल्य मदत केली जाईल.\nअर्जासोबत आवश्यक कागदपत्रे – या योजनेसाठी शेतीचा 7/12 उतारा, जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जाती/जमाती लाभार्थ्यांकरिता) या कागदपत्रांची सत्यप्रत आवश्यक आहे. अर्जदार स्वतः शेतजमिनीचा एकटा मालक नसेल, तर इतर हिस्सेदारांचा / मालकाचा ना हरकत दाखला देणे बंधनकारक आहे. पाण्याचा स्त्रोत डार्कझोनमध्ये असल्यास भूजल सर्वेक्षण विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. या व्यतिरिक्त संपर्काकरिता अर्जदारांचा मोबाईल क्रमांक, ईमेल पत्ता (असल्यास), पाण्याचे स्त्रोत व त्याच्या खोलीची माहिती अर्जामध्ये भरणे आवश्यक आहे. अर्ज केल्यानंतर संबंधीत अर्जदारांना त्यांनी नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे अर्जांची सद्यस्थितीबाबत माहिती कळविण्यात येणार आहे.\nयोजनेतील लाभार्थी हिस्सा – या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकडून 3 अश्वशक्ती डीसी पंपाच्या आधारभूत किंमतीच्या 10 टक्के रक्कम आणि अनुसूचित जाती / जमातीच्या लाभार्थ्यांना पंपाच्या आधारभूत किंमतीच्या 5 टक्के रक्कम भरावी लागेल. पारंपरिक वीजपुरवठ्यासाठी रकमेचा भरणा करून प्रलंबित यादीत असलेल्या संबंधीत लाभार्थ्यांची रक्कम यामध्ये समायोजित करण्यात येईल व त्यांना उर्वरित फरकाची रक्कम भरावयाची आहे. सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांना 3 अश्वशक्तीसाठी 25,500 रुपये तर 5 अश्वशक्तीसाठी 38,500 रुपये आणि अनुसूचित जाती / जमाती लाभार्थ्यांना 3 अश्वशक्तीसाठी 12,750 रुपये 5 अश्वशक्तीसाठी 19,250 रुपये भरावे लागणार आहे.\nपारंपरिक वीजजोडणीपेक्षा लाभार्थी हिस्सा अधिक का – कृषिपंपाच्या पारंपरिक वीजजोडणीसाठी सुमारे 5500 रुपये भरल्यानंतर शेतकऱ्यांना 3 किंवा 5 अश्वशक्ती क्षमतेचे कृषिपंप व त्यासाठी लागणारे साहित्य उदा. पाईप, फिटींग स्वखर्चाने लावावे लागते. यासह विद्युत वायरिंग, स्टार्टर, ईएलसीबी, कॅपॅसिटर आदींसाठी एकूण सुमारे 25,000 ते 30,000 रुपयांचा खर्च येतो. याउलट सौर कृषिपंप, सौर पॅनल, पंप कंट्रोलर, पाईप इत्यादींचा अंतर्भाव आहे. तसेच 2 एलईडी बल्ब देण्यात येणार आहे. यासह मोबाईल चार्जिंग व बॅटरी चार्जिंगसाठी सॉकेटची सोय उपलब्ध आहे. इतर आणखी फायद्यांमुळे पारंपरिक वीजजोडणीच्या तुलनेत सौर कृषिपंप हा अत्यंत किफायतशीर आहे.\nविमा संरक्षण व दुरुस्तीचा हमी कालावधी – सौर कृषिपंप 25 वर्ष सेवा देऊ शकतो. या कृषिपंपाच्या देखभाल व दुरूस्तीसाठी 5 वर्ष तर सौर पॅनलसाठी 10 वर्षांचा हमी कालावधी राहणार आहे. या हमी कालावधीत सौर कृषिपंप किंवा सौर पॅनल नादुरूस्त झाल्यास विनामुल्य दुरुस्ती करण्याची जबाबदारी एजन्सीची राहणार आहे. सौर कृषिपंप किंवा सौर पॅनल नादुरुस्त झाल्यास संबंधीत शेतकऱ्यांनी महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक तक्रार सेवा केंद्राला तात्काळ कळविणे आवश्यक आहे. तीन दिवसांमध्ये तक्रारीचे निवारण करण्यात येईल.\nसौर कृषिपंपाच्या साहित्याची चोरी झाल्यास त्याची तक्रार नजीकच्या पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवालाद्वारे (एफआयआर) दाखल करावी. त्याची माहिती महावितरण कार्यालयास देण्यात यावी. सौर कृषिपंप आस्थापित करणाऱ्या एजन्सीद्वारे 5 वर्षाच्या कालावधीसाठी पंपाचा विमा काढण्यात येत आहे. त्यामुळे विमा कंपनीकडून संबंधीत लाभार्थ्यांना नुकसान भरपाई मिळेल व सौर पंप आस्थापित करणारी एजन्सी त्यासाठी सहकार्य करेल.\nनैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षा – सध्या बाजारात उपलब्ध असलेले सोलर पॅनल हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार केलेले आहेत. त्यामुळे वीज, वादळ, गारा या नैसर्गिक आपत्तीमुळे त्याचे क्वचितच नुकसान होते. एखाद्या दुर्मिळ वेळी वीज पडल्यामुळे सौर पॅनलचे नुकसान होऊ शकते. हा धोका टाळण्यासाठी सौर पंपासोबत वीज संरक्षण यंत्र (Lighting Arrestor ) बसविण्यात येणार आहे.\nतक्रार निवारणासाठी 24×7 टोल फ्री सेवा – सौर कृषिपंप नादुरुस्त झाल्यास किंवा त्यासंबंधीची अन्य काही तक्रार असल्यास शेतकऱ्यांना महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक तक्रार सेवा केंद्राशी 24×7 संपर्क साधता येईल. यासाठी 1912 किंवा 18001023435 किंवा 18002333435 हे तीन टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. प्राप्त झालेली तक्रार संबंधित एजन्सीकडे पाठविण्यात येईल व एजन्सीकडून तीन दिवसांत तक्रारीचे निवारण करण्यात येईल.\nलेखक – निशिकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी, महावितरण, पुणे\nपुण्यात काँग्रेस पक्षातर्फे ‘‘जनसंघर्ष’’ सभा.\nपत्रकारिता म्हणजे सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे पवित्र कार्य-सेवानिवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंड��*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\n२०० अब्ज लिटर्स पाण्याची बचत, महाराष्ट्र व राजस्थानात कृत्रिम शेततळी निर्माण करून साध्य केली किमया\nआषाढी…मनात आठवणींची वारी (लेखिका -पूर्णिमा नार्वेकर)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/album/61", "date_download": "2019-07-22T21:05:49Z", "digest": "sha1:FLK6MXMNBNO6HRMM23MV7P4RWAFHXA35", "length": 23693, "nlines": 129, "source_domain": "bharat4india.com", "title": "विविध रंगांची फुलं - भारत 4 इंडिया", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांमुळं विदर्भ जगात चर्चेत आला. इथल्या शेतकऱ्यांना वाचवायचं असेल तर इथलं मूळ पशुधन वाचवायला पाहिजे. याच उद्देशानं 'भारत४इंडिया'नं वर्धा जिल्ह्यातील देवळी इथं गौळाऊ गाई-बैलांची 'टॉप ब्रीड' स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी आलेली ही गौळाऊ जित्राबं.\nआत्महत्या��्रस्त शेतकऱ्यांमुळं विदर्भ जगात चर्चेत आला. इथल्या शेतकऱ्यांना वाचवायचं असेल तर इथलं मूळ पशुधन वाचवायला पाहिजे. याच उद्देशानं 'भारत४इंडिया'नं वर्धा जिल्ह्यातील देवळी इथं गौळाऊ गाई-बैलांची 'टॉप ब्रीड' स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी आलेली ही गौळाऊ जित्राबं.\nआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांमुळं विदर्भ जगात चर्चेत आला. इथल्या शेतकऱ्यांना वाचवायचं असेल तर इथलं मूळ पशुधन वाचवायला पाहिजे. याच उद्देशानं 'भारत४इंडिया'नं वर्धा जिल्ह्यातील देवळी इथं गौळाऊ गाई-बैलांची 'टॉप ब्रीड' स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी आलेली ही गौळाऊ जित्राबं.\nआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांमुळं विदर्भ जगात चर्चेत आला. इथल्या शेतकऱ्यांना वाचवायचं असेल तर इथलं मूळ पशुधन वाचवायला पाहिजे. याच उद्देशानं 'भारत४इंडिया'नं वर्धा जिल्ह्यातील देवळी इथं गौळाऊ गाई-बैलांची 'टॉप ब्रीड' स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी आलेली ही गौळाऊ जित्राबं.\nआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांमुळं विदर्भ जगात चर्चेत आला. इथल्या शेतकऱ्यांना वाचवायचं असेल तर इथलं मूळ पशुधन वाचवायला पाहिजे. याच उद्देशानं 'भारत४इंडिया'नं वर्धा जिल्ह्यातील देवळी इथं गौळाऊ गाई-बैलांची 'टॉप ब्रीड' स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी आलेली ही गौळाऊ जित्राबं.\nआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांमुळं विदर्भ जगात चर्चेत आला. इथल्या शेतकऱ्यांना वाचवायचं असेल तर इथलं मूळ पशुधन वाचवायला पाहिजे. याच उद्देशानं 'भारत४इंडिया'नं वर्धा जिल्ह्यातील देवळी इथं गौळाऊ गाई-बैलांची 'टॉप ब्रीड' स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी आलेली ही गौळाऊ जित्राबं.\nआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांमुळं विदर्भ जगात चर्चेत आला. इथल्या शेतकऱ्यांना वाचवायचं असेल तर इथलं मूळ पशुधन वाचवायला पाहिजे. याच उद्देशानं 'भारत४इंडिया'नं वर्धा जिल्ह्यातील देवळी इथं गौळाऊ गाई-बैलांची 'टॉप ब्रीड' स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी आलेली ही गौळाऊ जित्राबं.\nआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांमुळं विदर्भ जगात चर्चेत आला. इथल्या शेतकऱ्यांना वाचवायचं असेल तर इथलं मूळ पशुधन वाचवायला पाहिजे. याच उद्देशानं 'भारत४इंडिया'नं वर्धा जिल्ह्यातील देवळी इथं गौळाऊ गाई-बैलांची 'टॉप ब्रीड' स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी आलेली ही गौळाऊ जित्र��बं.\nआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांमुळं विदर्भ जगात चर्चेत आला. इथल्या शेतकऱ्यांना वाचवायचं असेल तर इथलं मूळ पशुधन वाचवायला पाहिजे. याच उद्देशानं 'भारत४इंडिया'नं वर्धा जिल्ह्यातील देवळी इथं गौळाऊ गाई-बैलांची 'टॉप ब्रीड' स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी आलेली ही गौळाऊ जित्राबं.\nआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांमुळं विदर्भ जगात चर्चेत आला. इथल्या शेतकऱ्यांना वाचवायचं असेल तर इथलं मूळ पशुधन वाचवायला पाहिजे. याच उद्देशानं 'भारत४इंडिया'नं वर्धा जिल्ह्यातील देवळी इथं गौळाऊ गाई-बैलांची 'टॉप ब्रीड' स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी आलेली ही गौळाऊ जित्राबं.\nआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांमुळं विदर्भ जगात चर्चेत आला. इथल्या शेतकऱ्यांना वाचवायचं असेल तर इथलं मूळ पशुधन वाचवायला पाहिजे. याच उद्देशानं 'भारत४इंडिया'नं वर्धा जिल्ह्यातील देवळी इथं गौळाऊ गाई-बैलांची 'टॉप ब्रीड' स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी आलेली ही गौळाऊ जित्राबं.\nआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांमुळं विदर्भ जगात चर्चेत आला. इथल्या शेतकऱ्यांना वाचवायचं असेल तर इथलं मूळ पशुधन वाचवायला पाहिजे. याच उद्देशानं 'भारत४इंडिया'नं वर्धा जिल्ह्यातील देवळी इथं गौळाऊ गाई-बैलांची 'टॉप ब्रीड' स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी आलेली ही गौळाऊ जित्राबं.\nआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांमुळं विदर्भ जगात चर्चेत आला. इथल्या शेतकऱ्यांना वाचवायचं असेल तर इथलं मूळ पशुधन वाचवायला पाहिजे. याच उद्देशानं 'भारत४इंडिया'नं वर्धा जिल्ह्यातील देवळी इथं गौळाऊ गाई-बैलांची 'टॉप ब्रीड' स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी आलेली ही गौळाऊ जित्राबं.\nआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांमुळं विदर्भ जगात चर्चेत आला. इथल्या शेतकऱ्यांना वाचवायचं असेल तर इथलं मूळ पशुधन वाचवायला पाहिजे. याच उद्देशानं 'भारत४इंडिया'नं वर्धा जिल्ह्यातील देवळी इथं गौळाऊ गाई-बैलांची 'टॉप ब्रीड' स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी आलेली ही गौळाऊ जित्राबं.\nआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांमुळं विदर्भ जगात चर्चेत आला. इथल्या शेतकऱ्यांना वाचवायचं असेल तर इथलं मूळ पशुधन वाचवायला पाहिजे. याच उद्देशानं 'भारत४इंडिया'नं वर्धा जिल्ह्यातील देवळी इथं गौळाऊ गाई-बैलांची 'टॉप ब्रीड' स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी आलेली ���ी गौळाऊ जित्राबं.\nनिसर्ग नेहमीच विविध रंगांची उधळण करत असतो. त्याच्या रंगात रंगूनही आपलं वेगळेपण जपणारे घटक असलेली ही विविध रूपांतील फुलं हे त्याचं सहज दर्शवणारं रूप. ही विविध रंगांची, सुगंधी फुलं आपल्या सौंदर्यानं केवळ पशुपक्ष्यांना आणि कीटकांनाच नव्हे तर मनुष्यालाही आपल्या मोहात सहज पाडून गुणगुणायला लावतात. हे फोटो पाठवलेत संदीप राणे यांनी.\nनिसर्ग नेहमीच विविध रंगांची उधळण करत असतो. त्याच्या रंगात रंगूनही आपलं वेगळेपण जपणारे घटक असलेली ही विविध रूपांतील फुलं हे त्याचं सहज दर्शवणारं रूप. ही विविध रंगांची, सुगंधी फुलं आपल्या सौंदर्यानं केवळ पशुपक्ष्यांना आणि कीटकांनाच नव्हे तर मनुष्यालाही आपल्या मोहात सहज पाडून गुणगुणायला लावतात. हे फोटो पाठवलेत संदीप राणे यांनी.\nनिसर्ग नेहमीच विविध रंगांची उधळण करत असतो. त्याच्या रंगात रंगूनही आपलं वेगळेपण जपणारे घटक असलेली ही विविध रूपांतील फुलं हे त्याचं सहज दर्शवणारं रूप. ही विविध रंगांची, सुगंधी फुलं आपल्या सौंदर्यानं केवळ पशुपक्ष्यांना आणि कीटकांनाच नव्हे तर मनुष्यालाही आपल्या मोहात सहज पाडून गुणगुणायला लावतात. हे फोटो पाठवलेत संदीप राणे यांनी.\nनिसर्ग नेहमीच विविध रंगांची उधळण करत असतो. त्याच्या रंगात रंगूनही आपलं वेगळेपण जपणारे घटक असलेली ही विविध रूपांतील फुलं हे त्याचं सहज दर्शवणारं रूप. ही विविध रंगांची, सुगंधी फुलं आपल्या सौंदर्यानं केवळ पशुपक्ष्यांना आणि कीटकांनाच नव्हे तर मनुष्यालाही आपल्या मोहात सहज पाडून गुणगुणायला लावतात. हे फोटो पाठवलेत संदीप राणे यांनी.\nनिसर्ग नेहमीच विविध रंगांची उधळण करत असतो. त्याच्या रंगात रंगूनही आपलं वेगळेपण जपणारे घटक असलेली ही विविध रूपांतील फुलं हे त्याचं सहज दर्शवणारं रूप. ही विविध रंगांची, सुगंधी फुलं आपल्या सौंदर्यानं केवळ पशुपक्ष्यांना आणि कीटकांनाच नव्हे तर मनुष्यालाही आपल्या मोहात सहज पाडून गुणगुणायला लावतात. हे फोटो पाठवलेत संदीप राणे यांनी.\nनिसर्ग नेहमीच विविध रंगांची उधळण करत असतो. त्याच्या रंगात रंगूनही आपलं वेगळेपण जपणारे घटक असलेली ही विविध रूपांतील फुलं हे त्याचं सहज दर्शवणारं रूप. ही विविध रंगांची, सुगंधी फुलं आपल्या सौंदर्यानं केवळ पशुपक्ष्यांना आणि कीटकांनाच नव्हे तर मनुष्यालाही आपल्या मोहात स��ज पाडून गुणगुणायला लावतात. हे फोटो पाठवलेत संदीप राणे यांनी.\nनिसर्ग नेहमीच विविध रंगांची उधळण करत असतो. त्याच्या रंगात रंगूनही आपलं वेगळेपण जपणारे घटक असलेली ही विविध रूपांतील फुलं हे त्याचं सहज दर्शवणारं रूप. ही विविध रंगांची, सुगंधी फुलं आपल्या सौंदर्यानं केवळ पशुपक्ष्यांना आणि कीटकांनाच नव्हे तर मनुष्यालाही आपल्या मोहात सहज पाडून गुणगुणायला लावतात. हे फोटो पाठवलेत संदीप राणे यांनी.\nनिसर्ग नेहमीच विविध रंगांची उधळण करत असतो. त्याच्या रंगात रंगूनही आपलं वेगळेपण जपणारे घटक असलेली ही विविध रूपांतील फुलं हे त्याचं सहज दर्शवणारं रूप. ही विविध रंगांची, सुगंधी फुलं आपल्या सौंदर्यानं केवळ पशुपक्ष्यांना आणि कीटकांनाच नव्हे तर मनुष्यालाही आपल्या मोहात सहज पाडून गुणगुणायला लावतात. हे फोटो पाठवलेत संदीप राणे यांनी.\nपुढच्या वर्षी लवकर या...\nखानदेश आणि विदर्भातील पोळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/top-news/2013-08-16-11-06-21/30", "date_download": "2019-07-22T21:08:57Z", "digest": "sha1:V3GRUAOL23X2SUBJJX5IBKWZJ3VWQTTH", "length": 14847, "nlines": 91, "source_domain": "bharat4india.com", "title": "स्वातंत्र्यदिनी नारा...पाणीटंचाई मुक्तीचा! | टॉप न्यूज", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nमहाराष्ट्राची विकासातील घोडदौड कायम ठेवण्यासाठी राज्याला पाणीटंचाई मुक्त करुन कोरडवाहू शेती शाश्वत करण्यावर भर देणा�� असल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीय. त्यामुळं येत्या तीन वर्षात नाला सिमेंट बंधारे बांधण्यासह, नदी पुनर्जीवन आणि अपूर्ण सिंचनाची कामे मोठ्या प्रमाणात मार्गी लागण्याची सुचिन्हे आहेत. या कामासाठी सुमारे ६० हजार कोटींची योजना राबवण्याचा राज्य सरकारचा मानस असून नियोजन आयोगानं राज्याच्या ४९ हजार कोटी रुपयांच्या आराखड्यास यापूर्वीच मंजुरी दिलीय.\nप्रजासत्ताक दिनानिमित्त मंत्रालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण केल्यानंतर राज्यातील जनतेला संबोधित करताना राज्यातील जनतेची एकसंघपणाची भावना हेच महाराष्ट्राचे बलस्थान असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यापुढील काळात कोरडवाहू शेती शाश्वत करणं, राज्याला पाणीटंचाई मुक्त करणं, संतुलित औद्योगिक विकास करणं, सुनियोजित नागरीकरण आणि शिक्षणाचा दर्जा वाढविणं या पंचसूत्रीवर भर दिला जाईल, असंही त्यानी सांगितलंय.\nगेल्या वर्षी याचप्रसंगी बोलताना राज्यासमोर प्रखर दुष्काळाचं आव्हान होतं. त्यामुळं पावसाच्या अनियमिततेचा कायमस्वरुपी मुकाबला कसा करायचा, याचा आराखडा आपण तयार केलाय. पावसाची अनियमितता ही जरी निसर्गावर अवलंबून असली तरी पाणीटंचाईवर नियोजनपूर्वक मात करता येते. विकेंद्रीत पाणीसाठा करुन पाणीटंचाई कायमस्वरुपी संपविण्याचा निर्धार आम्ही केलाय, असंही मुख्यमंत्री म्हणाले.\nसिंमेट बंधाऱ्यांसाठी अतिरिक्त ५०० कोटी\nमुख्यमंत्री चव्हाण यांचा दिल्लीतील अनुभव आणि कृषीमंत्री शरद पवार यांचा दबदबा यामुळं दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून घसघशीत निधी राज्याच्या पदरात पाडून घेण्यात राज्य सरकारला यश आलं. सन २०१३-१४ च्या ४८ हजार ५०० कोटींच्या वाढीव वार्षिक आराखड्याला नियोजन आयोगानं दिलेली मंजुरी हा त्याचाच भाग आहे. याशिवाय जलसंधारण उपाययोजना म्हणून सिमेंट बंधा-यांसाठी अतिरिक्त पाचशे कोटी रुपयांनाही मंजुरी मिळालीय. त्यादृष्टीनं कामाला सुरवातही झालीय.\nपंतप्रधानांकडं ६० हजार कोटीची योजना सादर\nराज्य सरकारनं दुष्काळाच्या समुळ उच्चाटनासाठी ६० हजार कोटीच्या योजनेचं पंतप्रधानांकडं सादरीकरण केलंय. राज्याच्या अर्थसंकल्पातील दरवर्षी २५ टक्के निधी पाण्यासाठी राखून ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार प्रतिवर्षी राज्याचे १० ते १२ हजार कोटी व तीन वर्��ासाठी उर्वरित ३० हजार कोटी केंद्राकडून उपलब्ध करुन घेतले जातील. तसंच सिमेंट बंधाऱ्यासाठी मुख्यमंत्री फंडातून १२० कोटी, तसंच खासदार-आमदारांचा स्थानिक विकास निधी आणि जलसंधारणाच्या कार्यक्रमातून एकत्रितरित्या १ हजार कोटींचा निधी जमविला जाणार आहे. या योजनेमध्ये जलसिंचन आणि जलसंधारणाबरोबरच बंधारे, शेततळी, पाझर तलावनिर्मिती व दुरुस्ती, खोलीकरण, गाळ काढणे, वृक्षारोपन, शहरी भागातील नळ पाणी योजनांना मिटर सक्ती, ऊस पीकांसाठी शंभर टक्के ठिबक सिंचन या बाबींचाही समावेश केला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच स्पष्ट केलंय.\nसिमेंट नाला बंधारे साकारलेत....\nअलिकडंच पंतप्रधान पॅकेज अंतर्गत विदर्भात ९ हजार सिंमेट नाला बंधारे बांधण्यात आलेत. याशिवाय दुष्काळग्रस्त ६ जिल्हयांतील १५ तालुक्यातील ४७४ गावात १ हजार ४२३ सिमेंट नालाबांध बंधा-याचे काम पूर्ण झाले असून त्याचा राज्यस्तरीय लोकार्पण सोहळाही पार पडला. मुख्यमंत्र्यांचा दिल्लीतील अनुभव विचारता घेता पुरेसा निधी ते मिळवू शकतात. त्यामुळं येत्या तीन वर्षात राज्य पाणाटंचाईमुक्त होईल, असा विश्वास सर्वांनाच वाटतोय.\nपावसाळ्यातही राज्यात हजारभर टॅंकर\nराज्यात पाऊस चांगला झाला असलं तरी काही दुष्काळग्रस्त भागातील विशेषत: मराठवाड्यात पाणीटंचाई कायम आहे. पाणीटंचाई असलेल्या जिल्ह्यांमधील ८२२ गावे व ४,४९६ वाड्यांमध्ये अजूनही १,०७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या चार जिल्ह्यांमध्ये अजूनही २५३ जनावरांच्या छावण्या सुरू असून त्यामध्ये १,८७,०९४ मोठी आणि २४,७०८ छोटी, अशी मिळून २,११,८०२ जनावरं आहेत.\nगेल्या वर्षभरात चारा वितरणासाठी एकूण १३२५ कोटी, ८ लाख, ६९ लाख रुपये इतका निधी वितरित करण्यात आलाय. तसंच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यात १२,७१५ कामं चालू आहेत. त्या ठिकाणी १,०८,३९७ इतकी मजूर उपस्थिती आहे. तर शेल्फवर ३,६७,१४६ कामं असून, त्यांची मजूर क्षमता १,०१५.९१ लाख इतकी आहे.\nकेशवसुतांचं मालगुंड बनलं पर्यटनस्थळ\nवेळास बनलं कासवांचं गाव\nमहाशिवरात्रीला गावच करतंय माहेरपण\nजलसाक्षर व्हा..पाणी जपा, पाणी वाचवा\nबैलगाडा शर्यत झाली सुरू\nउन्हाळी भाजीपाला पिकवणाऱ्यांची चांदी\nड्रॅगन फ्रूटला सरकारचं पाठबळ\nदापोली झाली 'प्लास्टिक फ्री'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://sonalmangela.com/2018/03/08/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-22T21:06:00Z", "digest": "sha1:EBR35FNOEBP4C7VKSJD6RKI4BVPZYDFN", "length": 5081, "nlines": 133, "source_domain": "sonalmangela.com", "title": "महिला दिन विषेश कविता – sonal mangela", "raw_content": "\nमहिला दिन विषेश कविता\nसखे सुसाट तुझी स्वारी अशीच सुरु ठेव\nआहे जोवर तेल पणतीत तू अविरत तेव\nसखे, तुझ्या जन्माच्या वेळची\nसखे, बंधनांची सखोल कुंपणे\nअसे इच्छा जरी दांडगी तुझी\nतरी मुरड घातलीस आनंदाला\nसखे, हातावरून पाणी सोडले\nकि झटकन तू परकी होतेस\nकडेवरची लहान पोर तू\nएका रात्रीत बाई बनतेस\nसखे, डोक्यावरील मानाचा पदर\nह्याच सुंदर पदरी मात्र\nसखे, बंधनांची अवजड तोरणे\nआता झटकुणी दे सारी\nअसल्या वाटा जरी धूसर तुझ्या\nतरी वाट शोध तू नवी\nसखे, घोळक्यात जेव्हा सगळ्याच्या\nतुझी उघड चर्चा रंगताना\nतेव्हा दु:ख होते मनी\nतुझ्या लाजेचा प्रश्न येताना\nसखे, न जुमानता अनिष्ट चर्चांना\nन छेडता बोगस बंधनांना\nप्रवास तुझा अखंड राहो\nसखे, अभिमान असे तुझा\nअन तुझ्या सबळ प्रयात्नांचा\nम्हनुनच सखे सांगणे माझे\nसुसाट तुझी स्वारी अशीच सुरु ठेव\nआहे जोवर ताकद धमन्यात\nअविरत पणे तेव तू बाई\nनिदान एकदा तरी ..\nती आयुष्यात आली आणि …\nती आयुष्यात आली आणि …\nहा चंद्र नवा सजला आज\nलग्न मुलीचे असते तेव्हा\nनिदान एकदा तरी ..\nनमस्कार वाचकहो मी सोनल विजय मांगेला.लिहिणं मला खूप आवडत मला वाटत लिखाणातून मनातले सारेच कवडसे थेट स्वच्छंदी शुभ्र कागदावर येऊन ठेपतात कारण तेथे कुठलेही धूलिकण नसतात ना कुठले ऊन असते फक्त असतो तो दुआ विचारांचा\nहा चंद्र नवा सजला आज\nहा चंद्र नवा सजला आज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Dicholi-modern-technology-of-agriculture/", "date_download": "2019-07-22T20:53:32Z", "digest": "sha1:BWPX2R7VHVX6O2PEZXTZWIEAFDNTEGRJ", "length": 6260, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेती विकासाला आधुनिक तंत्रज्ञानाची गरज | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › शेती विकासाला आधुनिक तंत्रज्ञानाची गरज\nशेती विकासाला आधुनिक तंत्रज्ञानाची गरज\nराज्यातील कृषी क्षेत्राला नवी उभारी देण्यासाठी पारंपरिक साधनाबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. सेद्रींय खताचा वापर करून शेतीला चालना दिली राज्याला हरितक्रांतीत मोठे यश मिळेल, असे प्रतिपादन मांगिरि�� पै रायकर यांनी केले. मये पंचायतन सभागृहात जागतिक कृषीदिन कार्यक्रम व शेतकर्‍यांच्या सत्काराप्रसंगी पै रायकर बोलत होते. व्यासपीठावर सरपंच विश्‍वास चोडणकर, जिल्हा पंचायत अध्यक्षा अंकिता न्हावेलकर, झुआरी कंपनीचे मुख्य अधिकारी आर.एस.चुसकर दिनकर तेंडुलकर, चोडणकर, कृषी अधिकारी प्रदीप मळीक, प्रेमानंद म्हाबरे आदी उपस्थित होते. शेतकरी बाळासाहेब राणे विश्‍वास चोडणकर, प्रेमानंद म्हाबरे यांचा आदर्श शेतकरी म्हणून सत्कार करण्यात आला.\nप्रदीक मळीक यांनी सांगितले, की शेतकर्‍यांनी सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेऊन उत्पादन क्षमता वाढवण्याची आवश्यता आहे. विविध प्रकारांची पिके घेण्यासाठी शेतकर्‍यांरी सतत कार्यरत रहावे. तसेच नवीन तंत्रज्ञान व सेद्रींय शेती करण्यावर भर द्यावा. झुवारी कंपनीचे अधिकारी चुसकर यांनी सांगितले, की शेतात नवनवे प्रयोग करताना रासायनिक खताबरोबरच सेंद्रीय खतांचा योग्य वापर करुन चांगले उत्पादन घेण्याची आवश्यकता आहे. प्रेमानंद म्हांवरे, विश्‍वास चोडणकर यांनी सरकारबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सरकारच्या सहकार्यातून अनेक योजनांचा लाभ शेतकर्‍यांना मिळत असल्याचे स्पष्ट केले. अंकिता न्हावेलकर, शंकर चोडणकर आदींनी मार्गदर्शन केले. स्वागत प्रदीप मंदार सावईकर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.\nम्हादईप्रश्‍नी सर्वच राजकीय पक्षांनी धोरण जाहीर करावे\n‘गोमेकॉ’त पहिल्याच दिवशी २.७० लाखांचा महसूल जमा\nसहा खाणींच्या परवाने नूतनीकरणाला मान्यता\nआगोंद किनारी पोलिसांवर हल्ला; तिघांना अटक\nबोडगेश्‍वराच्या दर्शनासाठी अलोट गर्दी\nशेती विकासाला आधुनिक तंत्रज्ञानाची गरज\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://niranjan-vichar.blogspot.com/2011/11/", "date_download": "2019-07-22T20:24:19Z", "digest": "sha1:NGPHEG4JOAGHTCGLOSPZ7EBTYRNOF4QQ", "length": 71104, "nlines": 258, "source_domain": "niranjan-vichar.blogspot.com", "title": "Reflection of thoughts . . .: November 2011", "raw_content": "\nहिन्दी लेख और अनुभव\nलदाखची भ्रमणगाथा: भाग १०: त्सो मोरिरीच्या आसमंतात\nलदाखची भ्रमणगाथा भाग १०: त्सो मोरिरीच्या आसमंतात\n......... नुकतीच भारत- चीन युद्धास ५० वर्षं पूर्ण झाली. अर्थात हा स्मृतीदिन होता की वर्धापनदिन, हे सांगणं मात्र अवघड आहे... भारत- चीन युद्धाच्या आठवणी चर्चेत येत असताना आणि प्रत्येक दिवशी भारत- चीन द्विपक्षीय संबंधांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तणाव निर्माण केला जात असताना पुढचा भाग लिहितोय........ आज भारताचे दोन शत्रू सर्वांत मोठे आहेत आणि ते ब-याच विदेश- संबंधित समस्यांच्या केंद्रस्थानी आहेत. ते म्हणजे अमेरिका (व्हाया पाकिस्तान) आणि चीन चीन हा भारताचा अत्यंत बलाढ्य शत्रू. आज अशी परिस्थिती आहे, की सर्वच बाजूने चीन भारताभोवती विळखा आवळत आणलेला आहे. काश्मीर आणि पूर्वांचल- उत्तर आणि पूर्व दिशांमध्ये चीनची सेना स्वत: आहे तर भारताच्या अन्य सीमांच्या बाजूला त्यांचे वेगवेगळे मोहरे आणि केंद्र आहेत. अंदमान समुद्र, हिंदी महासागर ते थेट पश्चिम किनारपट्टी आणि पाकिस्तान सीमा ह्या सर्वच मोक्याच्या ठिकाणी चीन आपली ताकत शक्य त्या सर्व प्रकारे वाढवत आहे आणि वेगवेगळे मुद्दे समोर करून औपचारिकत: आणि उघड उघड भारतीय सार्वभौमत्वास आव्हान देत आहे...... ह्यात नवीन असं काहीच नाही.... चीनच्या इतिहासामध्ये चीनची सीमा असलेली चीनची भिंत आज जवळजवळ चीनच्या मध्यभागात आहे...\nअसा हा चीन आणि लदाख हा चीनच्या डोळ्यात खुपणारा भाग. कारण लदाख म्हणजे चीनने बळकावलेल्या तिबेटचाच सख्खा बंधू. हा भाग चीनला इतका खुपतो; की एका विश्लेषणानुसार ऑगस्ट २०१० मध्ये लेहमध्ये झालेली अभूतपूर्व ढगफूटी चीनच्या हवाई शस्त्रांनीच केलेली होती... लदाखचंही स्थान व भूराजकीय महत्त्व तितकंच. त्यामुळे लदाख हा चीनच्या अतिरेकी कारवायांचाही एक केंद्रबिंदु आहे. आधीच्या भागात बघितल्याप्रमाणे इथे बराचसा भारतीय भूप्रदेश चीनव्याप्त आहे, चीनने बळकावलेला आहे.\nविशेषत: स्वातंत्र्यानंतरच्या भारतीय राज्यकर्त्यांची पराभूत आणि दरिद्री मानसिकता ह्यामागचं एक कारण आहेच. परंतु हा भाग, विशेषत: लदाख आणि उत्तर काश्मीरचा भाग, अतिदुर्गम असणे आणि इतिहासामध्येही तो बदलत्या शासकांच्या नियंत्रणात असणे, हेही एक महत्त्वाचं कारण आहे. मध्ययुगामध्ये चिनी आणि तिबेटी शासकांच्या नियंत्रणात असलेला हा प्रदेश नंतर डोग्रा राजांनी जिंकून घेतला. तोच नंतर ब्रिटिश भारताचा भाग बनला. जरी ब्रिटिशांनी इथे सीमारेषा आखली, तरीसुद्धा ह्या सीमानिश्चितीला चीनची मान्यता नव्हती. एक प्रकारे तो भाग मुख्य भूमीशी दुर्गमतेमुळे संलग्न नसल्यामुळे आणि त्यामुळे सांस्कृतिक दृष्टीने थोडासा वेगळा राहिलेला असल्यामुळे अनिश्चित बनला. तसंच उत्तर- पूर्व काश्मीरच्या ह्या भागामध्ये लोकसंख्याही अत्यंत विरळ. त्यामुळे इथल्या सीमारेषा अनिश्चित स्वरूपाच्याच राहिल्या. त्याचं भूराजकीय महत्त्व लक्षात घेण्याची दूरदृष्टी राज्यकर्त्यांमध्ये नव्हती. आज भारताच्या नकाशात असलेला अक्साई चीन हा भूप्रदेश १९६२च्या युद्धापूर्वी चीनने बळकावला आणि तेव्हापासून तो त्यांच्याच नियंत्रणात आहे. पाकव्याप्त आणि चीनव्याप्त काश्मीरचा विळखा काश्मीरला बसलेला आहे आणि त्यामधल्या प्रदेशातला सियाचेन हा मोक्याचा भाग भारताच्या अजूनही नियंत्रणात आहे. मध्य आशियाशी जोडणारी ही भूभागाची पट्टी आहे; त्यामुळे हा सर्वच भाग जरी अतिदुर्गम आणि रखरखीत असला; तरीही महत्त्वाचा ठरतो. ह्या संदर्भात आणि चीनच्या आक्रमणाच्या इतिहासाच्या संदर्भात हे दोन लेख वाचनीय आहेत. लेखावरील प्रतिक्रियासुद्धा माहितीपूर्ण आहेत.\nचीन युद्धातील चुका आणि घोडचुका (शशिकांत पित्रे)\nपन्नाशी: चीन- भारत युद्धाची\n........ दिस्कितमधल्या शाळेत स्वातंत्र्यदिनाचा रोमांचक सोहळा आणि लदाखमधला थरारक निसर्ग बघून लेहमध्ये रात्री परत आलो. लेह- मनाली रस्ता अपघातानंतर बिकट हवामानामुळे व भूस्खलनामुळे बंद झाल्याची बातमी मिळाली. परत जाण्याचे पर्याय ह्यावर चर्चा झाली. ह्या वेळेपर्यंत हसनजी व हुसेनजी ह्यांच्या सहवासात व लेहमध्ये जेमतेम सहा दिवस झाले असले; तरीसुद्धा खूप जिव्हाळा निर्माण झाला होता. रात्री जेवण करताना, हॉटेलमध्ये असताना गप्पासुद्धा होत होत्या. एका वेळेस आम्ही लक्ष्य चित्रपटातील दृश्यांमध्ये दाखवलेल्या भागामध्ये जाऊन आल्याबद्दल बोलत असतानाच हसनजींनी आम्हांला धक्का दिला. लक्ष्य चित्रपटाचा दिग्दर्शक फरहान अख्तर हसनजींच्या हॉटेलमध्ये राहिला होता आणि हसनजींनी त्यांना हॉटेलच्या गाडीतून फिरवलं होतं आमचा हा खरोखर लक्ष्यच्या प्रदेशातला प्रवास होता\nहसनजी व हुसेनजींच्या हॉटेल व प्रवास ह्या सर्व व्यव���्थेबद्दल आम्ही खूप खुश होतो. त्याबद्दल अधिक बोलताना त्यांनी सांगितलं, की त्यांची पद्धत साधी आहे. ते जास्तीत जास्त ग्राहक वाढवण्यापेक्षा मर्यादित ग्राहक (पर्यटक) घेतात आणि त्यांना व्यक्तिगत आणि दर्जेदार सुविधा देतात. व्यक्तिगत लक्ष देत असल्यामुळे प्रत्येक ग्राहक खुश होतोच व तोच त्यांना नवीन ग्राहक मिळवून देतो, असं ते म्हणाले. तसंच प्रत्येक ग्राहकाच्या गरजेनुसार व बजेटनुसार सुविधा ते उपलब्ध करून देतात. तसंच प्रत्येक ठिकाणच्या हॉटेलवाल्यांसोबत त्यांचे रिलेशन्स आहेत. त्यामुळे कमी दराने ते त्यांच्या ग्राहकांना ह्या हॉटेलमध्ये सुविधा देतात.\nविशेष म्हणजे हॉटेल व वाहतूक व्यवसाय, पर्यटन व संबंधित उद्योग हे फक्त ४-५ महिन्यांसाठीच असतात. त्यानंतर इथलं जीवन जवळजवळ ठप्प होतं. त्या काळात ब-याच ठिकाणी वाहतूक थांबलेली असते; विशेष हालचाल नसते. त्यामुळे उन्हाळा संपता संपता हिवाळ्याची तयारी सुरू होते. ५-६ महिन्यांसाठी धान्य, इंधन साठवून ठेवलं जातं. बरेच लोक त्या काळात अन्य प्रदेशात जातात. हसनजी व हुसेनजी हिवाळ्याचे पाच महिने (नोव्हेंबर ते एप्रिल) कोलकातामध्ये जाणार, असे म्हणाले होते. काश्मिरी विद्यार्थ्यांना असलेल्या आरक्षणाचा लाभ घेऊन काही लदाखी विद्यार्थी वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये शिक्षणही घेत आहेत, असंही त्यांच्या बोलण्यात आलं होतं.\nरोज प्रवास असूनही थोड्या मिळणा-या वेळेमध्ये हुसेनजींशी इतकं बोलणं होईल, इतकी चांगली मैत्री तोपर्यंत झाली होती. भारतीय पारंपारिक साधेपणा त्यांच्या कार्यपद्धतीत दिसत होता. फसवणूक, लुटालूट आमच्या अनुभवाला तरी आली नाही. बघता बघता सहा दिवस लदाखमध्ये गेले होते....... आता ओढ होती पेंगाँग त्सोचा सख्खा भाऊ शोभणा-या त्सो मोरिरीची......\nत्सो मोरिरीकडे जाण्याचा नकाशा\n लेह- त्सो मोरिरी हे अंतर सुमारे १६० किमी आहे. त्यामुळे एका दिवसात त्सो मोरिरीवर जाऊन परत येणं म्हणजे ३२० किमी आणि ते अतिदुर्गम परिस्थितीमध्ये म्हणजे आणखी अवघड. त्यामुळे आमचा आधीचा विचार होता की लेहवरून त्सोमोरिरीला जाऊन एक रात्र तिथे मुक्काम करायचा आणि नंतर तिथूनच मनालीच्या रस्त्याला त्सो कार रस्त्याने जायचं. परंतु पांगपासून पुढे मनाली महामार्गावर वाहतूक बंद करण्यात आली असल्यामुळे आम्ही पुढे जाऊ शकत नव्हतो. त्यामुळे मोठा प्रवास अ���ूनही आम्ही तो एका दिवसात करावा, असं ठरलं.\nपहाटे ६ वाजता निघालो. हवामान खराबच होतं. सर्व आकाश अभ्राच्छादित दिसत होतं. ह्याचाच अर्थ दूरवर ढग होते, ब-याच प्रमाणात बर्फवृष्टी होती व रस्ते बंद राहण्याची शक्यता होती. लेह- मनाली रस्ता कधी खुला होतो, ही चिंता मनात होती. आजचा प्रवास एका दिवसातला आमचा जम्मुहून निघाल्यानंतरचा सर्वांत मोठा प्रवास असणार होता. अद्भुत प्रदेशातून जाणार होतो.... ते क्षण, ते अनुभव.... अहा हा..... भन्नाट. अचाट. विराट. सुसाट....... सिंधु नदी आजही आम्हांला मोठीच सोबत करणार होती.\nपेंगाँग त्सोवर जाताना ज्या रस्त्याने गेलो होतो त्या रस्त्याने कारूपर्यंत जाऊन पुढे उपशी इथे नाश्ता घेतला. अर्थातच मनाली रस्त्यावरून वाहनं येत आहेत का, ही चौकशीही केली. रस्ता अजूनही बंद होता आणि सर्व वाहनं पांगमध्येच थांबवून ठेवली असल्याचं समजलं. पांग हे त्या मार्गावरचं एक लहान कसबावजा गाव. तिथलं रेशनसुद्धा संपून गेलं असेल, ही माहितीही मिळाली.................\nउपशीमध्ये मिळालेलं जेवणच लदाखमधल्या भोजनात सर्वाधिक आवडलं. अप्रतिम आलू पराठा आणि सोबत भाजी, चटणी आणि दालसुद्धा. फक्त आलू पराठ्यामध्ये मूल्यवर्धित सेवा सकाळची प्रसन्न हवा आणि असं जेवण आणि अर्थातच गरम चहा...... चहाच्या बाबतीमध्ये एक मात्र राहून गेलं. लदाखी पद्धतीमध्ये खास असा गुरगुर चहा करतात. तो गोड नाही तर खारट (नमकीन) असतो. लदाख व बाल्टीस्तान प्रदेशात तो विशेष प्रसिद्ध आहे. लेह, उपशीसारख्या गावांमधले हॉटेल्स इथे मिळणा-या गुरगुर चहापेक्षा चांगला गुरगुर चहा करगिलमध्ये किंवा अन्यत्र मिळेल, तो तुम्ही घ्या, असं आम्हांला हैदरभाई व हुसेनजी म्हणाले होते; व शेवटी तो चहा घ्यायचा योग संपूर्ण भ्रमंतीमध्ये ह्या वेळी तरी आलाच नाही....\nउपशीचं एक वैशिष्ट्य म्हणजे लेह- मनाली रस्त्यावर उपशीला एक पेट्रोलपंप आहे आणि त्यानंतर हिमाचल प्रदेशातील तंडी ह्या गावापर्यंत जवळजवळ ३०० किमी पेट्रोलपंपच नाही हाही पेट्रोलपंप नवीनच झाला आहे. त्या आधी तर लेहनंतर ३६५ किमी पेट्रोलपंपच नव्हता... उपशीपासून मनाली महामार्गाला एक फाटा फुटतो व एक रस्ता पूर्वेकडे जातो. सिंधू नदीसुद्धा ह्या दिशेने आमच्यासोबत येत होती.... उपशीहून पुढे चुमाथांगच्या दिशेने निघालो. सिंधू नदी उजव्या बाजूने रोरावत जात होती.......\nउपशीच्या जेमतेम बाहेर आलो तेव्हा लक्षात आलं, की गाडीचं एक टायर पंक्चर झालं होतं आमच्या संपूर्ण प्रवासातला हा पहिला (आणि शेवटचाही) अडथळा. अर्थातच दुसरं टायर गाडीमध्ये होतंच... पण... पण नेमका पाना मिळत नव्हता. असलेले पाने वापरून टायर बदलता येत नव्हतं... त्यामुळे आम्हांला थांबावं लागलं.\nअत्यंत थंड हवा...... दूरवर बर्फाची दुलई..... जवळच सिंधू नदी...... कोणाला तिथून पुढे जावसं वाटणार.......  सिंधू नदीच्या रोरावत्या निनादामध्ये आणि फेनमय वर्षावामध्ये मनसोक्त विलीन झालो...... अफाट......\nहैदरभाई येणा-या जाणा-या गाड्यांच्या ड्रायव्हरना थांबवून पान्याबद्दल विचारत होते. गंमत अशी की, बहुतेक ड्रायव्हर्स थांबत होते (आपल्यासारखं नाही). इथे निसर्ग इतका प्रबळ आहे, की माणूस माणसाच्या जवळ आल्याशिवाय राहत नाही. बराच वेळ वाट पाहिल्यावर शेवटी एका व्हॅनच्या ड्रायव्हरजवळ तसा पाना मिळाला व टायर बदलता आलं. इथून पुढे ती व्हॅन व आमची स्कॉर्पियो सोबतच पुढे नेऊ, असं हैदरभाईंनी त्या ड्रायव्हरला सांगितलं. तो ड्रायव्हर नेपाळी होता.\nसिंधू नदीच्या काठाकाठानेच प्रवास पुढे सुरू होता...... अद्भुत...... निसर्गाचे अविष्कार अप्रतिम होते. सर्वत्र खास लदाखी शैलीचे कोरडे पाषाण आणि सन्माननीय उच्च पर्वतांना बर्फाचा मान..... ढगाळ असलं तरीही ते वातावरण अत्यंत आल्हाददायक आणि प्रफुल्लित वाटत होतं. चांगला आणि खार्दुंगला हे बलाढ्य चौकीदार आम्ही पार केले असल्यामुळेच की काय, पण ह्या संपूर्ण लेह- त्सोमोरिरी प्रवासामध्ये एकही ‘ला’ नव्हता पहाड, घाट व डोंगर तर होतेच. पण एकच असा घाटमाथा नव्हता....... कदाचित हा लदाखी आतिथ्याचा व साधेपणाचा भाग असेल, की त्या रौद्र निसर्गाने आम्हा क्षुद्र मानवांना मोठ्या मनाने सोडून दिलं\nवाटेमध्ये एक स्मारक होतं. थोडा वेळ तिथे थांबलो. काश्मीर..... सदैव पराक्रमाची प्रचिती देणारी स्मारकं दिसतच होती, दिसतच होती........ निसर्गाच्या उंचीबरोबरच मानवही त्याग आणि पराक्रमाने उंची वाढवू शकतो; ह्याची ही उदाहरणंच जणू........\nज़िंदा रहने के मौसम बहोत है मगर जान देने की ऋत रोज आती नही.........\nभारावलेल्या मन:स्थितीत प्रवास सुरू होता. हिमया ह्या गावी सिंधूनदीवर दोन ब्रिज होते. गावं म्हणजे काही घरं आणि थोडीशी दुकानं. इथे महामार्गावर पर्यटकांव्यतिरिक्त इतर वाहतूक कमीच असते. त्यामुळे त्या प्रकारचे व्यवसायही दिसत नाहीत. काही काही लोक उन्ह���ळ्याच्या दिवसांमध्ये पर्यटनाशी संबंधित हॉटेलिंग, गाईड असे व्यवसाय करतात. पण बाकी जीवनशैली तशी पारंपारिकच. शेतीसुद्धा कमीच. इथला निसर्गच तसा..... अगदी कुत्रा, गाय, बैल हे प्राणी नेहमीसारखे असले, तरीसुद्धा ह्या अतिथंडीच्या अतिदुर्गम प्रदेशामध्ये त्यांच्यातही भरपूर कातडी, थंडीपासून रक्षण करण्यासाठी अधिक केस इत्यादि बदल झालेले दिसत होते.\nवाटेत एका ठिकाणी थोडा वेळ थांबलो..... सहज मागे बघितलं तर आम्ही ज्या रस्त्याने आलो होतो; त्याच्यामागे विशाल बर्फाचे पर्वत दिसत होते.... अप्रतिम दृश्य......... अद्भुत नजारा........\nआम्ही ज्या रस्त्याने आलो तो रस्ता....\nएका ठिकाणी थ्री इडियटस पॉइंट होता\nपंक्चर झालेलं टायर बदलण्यासाठी वाटेत मोठं गावच नव्हतं. त्यामुळे थेट चुमाथांगपर्यंत यावं लागलं. बराच प्रवास आटोपला होता. दुपार झाली होती. इथे (दुसरं) जेवण करून घ्यायचं ठरवलं. चुमाथांग हेही छोटंसंच गाव आहे. मुख्य रस्त्याच्या उजवीकडे काही दुकानं, गॅरेज आणि हॉटेल्स आणि हॉटेल्सच्या मागे सिंधू......... गंमत म्हणजे इथेही पनामिकसारखे उष्ण पाण्याचे झरे आहेत. त्या पाण्याच्या वाफा येताना दिसत होत्या....... पण त्या पाण्यामध्ये गंधक असावं असं वाटल्यामुळे फार वेळ पाण्याजवळ थांबलो नाही. हॉटेलमध्ये पर्यटकांची बरीच गर्दी होती. हॉटेल्स कमी असल्यामुळे जागाही कमी पडत होती. ह्या परिसरात मधून मधून सेनेचे युनिटस दिसतात. परंतु वाहतूक मोठ्या प्रमाणात जाणवली नाही.\nअद्भुत नजा-यामध्ये बराच वेळ डुंबून व प्रवासामध्ये थोडा वेळ विराम घेऊन निघालो. टायरही नीट झालं होतं. आता पुढे माहे हे गाव आणि तिथून त्सोमोरिरी\nमाहे ह्या गावापाशीच एक पोलिस चेकपोस्ट होती. इथेसुद्धा सिंधू नदीवर ब्रिज आहे. वाईट हे होतं की, आम्ही नदी ओलांडून उजवीकडे गेलो आणि नदी आम्हांला सोडून सरळ पुढे गेली..... माहे ब्रिजची एक गंमत म्हणजे हा ब्रिज थ्री इडियटस चित्रपटामध्ये आहे. थ्री इडियटस चित्रपटातलं काही शूटिंग ह्या परिसरात झालं आहे. लेहजवळ आमीर खानच्या प्रेरणेने चालू असलेली एक शाळासुद्धा आम्ही रस्त्यावरून पाहिली होती. गाडीच्या धडधडधडडड आवाजासह माहे ब्रिज ओलांडल्यावर थ्री इडियटस चित्रपटात दाखवलेला भाग आहे... तिथे फोटो काढले. जवळची सिंधू नदी लांब जाण्याआधी जणू सम्मोहित करत होती.....\nमाहेपासून आत आल्यावर एका ठिकाणी आम्हांल��� एक गोव्याची गाडी दिसली. हीच गाडी आम्हांला पेंगाँग त्सोकडे जातानासुद्धा दिसली होती आणि संध्याकाळी परत जाताना दिसणार होती... इथून पुढे उंचच उंच बर्फाच्छादित पर्वत जवळ येत होते. परंतु रस्ता तुलनेने सरळ होता. मध्येच खाली जायचा; तर कधी वर चढायचा....... त्सोमोरिरीची ओढ लागलेली होती. ह्याच रस्त्यावर एक फाटा उजवीकडे वळतो व त्सोकारमार्गे लेह- मनाली रस्त्याला मिळतो. त्सो कार हासुद्धा एक त्सो; फक्त तो जरा लहान आहे. लेह- पांग रस्त्यावर लागणारा तंगलंगला हा एक ‘ला’ ह्या रस्त्याने गेल्यास लागत नाही. मनाली रस्ता बंद असल्यामुळे पांगवरून परत येणारे बरेच लोक ह्या मार्गाने येत होते.\nमध्येच काही भाग खोलगट पठारासारखा होता. परत मधून मधून चढ. परंतु तरीही एकूण रस्ता कमी वळणावळणाचा होता. अर्थात दुर्गमतेमुळे व रस्त्याच्या कमी रुंदीमुळे अखंड सावधानता अनिवार्य होती. त्सो मोरिरीच्या जवळ आलो, तसा पक्का रस्ता संपला. त्सो मोरिरीला जाताना शेवटचा टप्पा कच्चा रस्ता आहे. ह्या कच्च्या रस्त्यामध्येसुद्धा जवळचा रस्ता कोणता ते हैदरभाईंना माहीत होतं\nत्सो मोरिरीच्या आधी एक सुंदर सरोवर आहे... जणू त्सो मोरिरीची उंची बघण्यासाठी आपले डोळे व मन तयार व्हावं, म्हणूनच ते “तिथे” आहे..... छोटंच असलं तरी वेड लागण्यासाठी तो पुरेसा नजारा होता....\nआणि आला..... त्सो मोरिरीचा अद्भुत अविष्कार.. शब्दांनी, वाक्यांनी कमीपणा आणण्यापेक्षा ही झलकच चांगली...\nपेंगाँगसारखंच त्सो मोरिरीचं दर्शन\nहवामान काहीसं ढगाळ असलं तरीही त्सो मोरिरीमध्ये भरपूर वेगवेगळ्या रंगछटा दिसत होत्या. त्सो मोरिरी पेंगाँगपेक्षाही किंचित जास्त म्हणजे जवळजवळ ४५९५ मीटर्स उंचीवर आहे आणि तो संपूर्णपणे भारतीय भागात व आपल्या नियंत्रणातील प्रदेशात आहे..... विशेष म्हणजे ह्या पाण्यामध्ये जैव विविधतासुद्धा दिसते.\nह्या सर्व सुंदर फोटोजचं श्रेय माझ्या मित्रद्वयांच....\nपेंगाँगप्रमाणेच इथेही पर्यटक मुक्काम करू शकतात. त्यासाठी तंबू व घरामध्ये सोय हे पर्याय असतात. विदेशी पर्यटक येत असल्यामुळे दर तसे जास्त असतात. बरेच जण तंबूपेक्षा घरामध्ये राहणं पसंद करतात; कारण ते स्वस्त पडतं. कार्झोक गावही तसं त्या मानाने त्या ठिकाणी मोठंच म्हंटलं पाहिजे. बरेच हॉटेल्स होते. एका हॉटेलमध्ये जेवण केलं. इथे थंडीचा फार जास्त त्रास झाला नाही.\nत्सो मोरिरी हा सीमेपासून व बळकावलेल्या प्रदेशापासून थोडा दूर व अंतर्भागात असल्यामुळे इथे काही निर्बंधांसह मानवी व्यवहार चाललेले दिसतात. काही बांधकामं दिसत होती. इथल्या नैसर्गिक विविधतेमुळे हा परिसर संरक्षित जलाशय क्षेत्र म्हणून घोषित केला गेलेला आहे. थ्री इडियटसमधला शेवटच्या प्रसंगांपैकीचा एक प्रसंग इथेच चित्रित करण्यात आला आहे. ह्या निमित्ताने तरी लदाखच्या अतुलनीय सौंदर्याची ओळख लोकांना होत आहे.\nदिवसभर मोठा प्रवास करायचा असल्यामुळे फार वेळ थांबणं शक्य नव्हतं. त्यामुळे दीड तास थांबून व जेवण करून परत फिरलो..... तो अनुभव, तो प्रसंग शब्दांच्या पलीकडे आहे.....\nलदाख बघायला लवकर या\nफोटो घेणा-याची ही कमाल.... मी तो हमाल... भारवाही\nही वाट दूर जाते......\nयेताना आधीच्या सरोवराचा नजाराही परत पाहिला आणि मग सरळ पुढे आलो. माहेच्या काही अंतर आधी\nहैदरभाईंनी डोंगरात आम्हांला काही ठिपक्यांची रांग दाखवली. जवळ गेल्यावर कळालं की त्या केसाळ मेंढ्या होत्या. तिबेटी जंगली घोडेसुद्धा दिसले. पुढे माहेच्या आधीच्या एका छोट्या गावामध्येच आम्हांला गोव्याची गाडी रस्त्यावर सोडून दिलेली दिसली. पेंगाँगच्या जवळच आम्हांला अशी एक बुलेट दिसली होती. हैदरभाईंनी अशा वाहनं बिघडलेल्या लोकांना मदत केल्याचं सांगितलं होतं.\nमाहेचा ब्रिज ओलांडला व परत सिंधू नदीजवळ आलो. तिथल्या चेकपोस्टवर थोडा वेळ थांबलो.... संध्याकाळची वेळ आणि सिंधू नदीचा निनाद काही क्षण तिथे थांबून निघालो.\nत्याचवेळी चेकपोस्टच्या पोलिस अधिका-याने आमची ओळख एका व्यक्तीशी करून दिली आणि ती व्यक्ती आम्ही वारंवार बघितलेल्या गोव्याच्या गाडीचा चालक होती... त्यांची गाडी मनालीचा रस्ता बंद असल्यामुळे परत लेहला जाताना माहेच्या जवळ अचानक बंद पडली होती. तेव्हापासून त्यांचे खूप हाल झाले होते. विशेष म्हणजे गाडी अत्यंत मोठी असून त्यांच्यासोबत एकही सहप्रवासी नव्हता आणि ते भयाण अशा लेह- मनाली प्रवासाला निघाले होते...... मग त्यांना सोबत घेऊन आम्ही लेहच्या दिशेने निघालो. दोन- तीन दिवस दुर्गम भागात अडकल्यामुळे, सर्वच संपर्क व सोबत तुटल्यामुळे ते अगदीच असहाय्य झाले होते.\nते कर्नाटकचे होते आणि लदाखमध्ये एका कंपनीच्या सर्विसवर होते. मग इतक्या दिवसांनी कोणी तरी भेटल्यामुळे त्यांनी त्यांची सर्व कर्मकहाणी आम्हांला सांगितली. त्यांची परिस्थिती बिकट होती; जवळजवळ अस्थिर होती. पण आम्ही सोबत आहोत, हे कळाल्यानंतर त्यांना धीर आला व मग ते रिलॅक्स झाले. कमीतकमी ते आता बोलून आपलं दु:ख हलकं करू शकत होते. कन्नडमधल्या एक- दोन वाक्यांचा उपयोग करण्याचं धाडस करून त्यांना आणखी आपलेपणा येईल, असा प्रयत्नसुद्धा करून बघितला\nयेतानाच्या प्रवासात आश्चर्याची व अर्थातच आनंदाची बाब म्हणजे ब-याच मोठ्या प्रमाणात आकाश निरभ्र झालं होतं. संध्याकाळचे सहा वाजून गेले तरीसुद्धा सहन होणार नाही, असा तीव्र सूर्यप्रकाश होता. लदाखमध्ये हवा विरळ म्हणजे सामान्य हवेच्या ६२% असल्यामुळे सूर्यप्रकाशापासून संरक्षण होण्यासाठी अल्ट्राव्हायोलेट गॉगल्स वापरावेत, असं सांगितलं जातं.... पण त्यांचा वापरच करत नव्हतो; कारण मनात इच्छा होती; बघू तरी आपल्या शरीराची परीक्षा घेऊन.... ह्याच विचाराने चांगलामधून जाताना थंडीचे कपडे फार जास्त नव्हते वापरले; पण तिथे चांगलाच झटका बसला होता.........\nयेताना फारसे थांबलोच नाही. सिंधू नदीच्या व लहान मोठ्या स्मारकांच्या सोबतीने प्रवास सुरू राहिला. उपशी जवळ आल्यानंतर मात्र आकाशामध्ये परत ढगांचं प्रमाण वाढायला लागलं आणि नंतर पुढे तर ते खूप जास्त होते. लेह- मनाली रस्ता खुला झाला असेल, ही आमची आशा धुसर होत चालली..\nउपशीमध्ये पोचेपर्यंत चांगली रात्र झाली होती. थोडावेळ थांबून लगेच निघालो. कारू गेलं तोपर्यंत गाडीमध्ये बरीच शांतता होती. सर्वच जण दिवसभराच्या प्रवासाने थकले होते. कारू गेल्यानंतर एका ठिकाणी एक सैनिक खो खो सारख्या स्थितीमध्ये रस्त्यावरच बसलेला दिसला. दारू पिऊन बसला असेल, असं वाटत होतं; पण तो गणवेषात होता. हैदरभाईंनी त्वरेने गाडी उजवीकडे घेतली व आम्ही पुढे निघालो.... आणि त्याच वेळी लक्षात आलं की तोच शिंदे मोड होता; जिथे शिंदे ह्या सैनिकाचा आत्मा दिसत असल्याचा अनेकांचा अनुभव आहे, असं हैदरभाई आधी एकदा म्हणाले होते........\nलेहमध्ये रात्री ९ नंतर पोचलो. हॉटेलवर हसनजी व हुसेनजींना भेटायची तीव्र इच्छा होती. लेह- मनाली रस्त्याचं काय झालं, ते विचारायचं होतं. जेवताना व नंतरही खूप चर्चा झाली. लेह- मनाली रस्ता अजूनही बंद असून दिवसभरात पांगच्या पुढे कोणतंही वाहन गेलं नाही आणि मनालीहून दोन- तीन दिवसांपूर्वी निघालेले लोकही अजून आलेले नाहीत; ही माहिती मिळाली. इतकंच काय; ज्या २१ कलाकारांच्या गाडीच्या अपघातानंतर रस्ता असुरक्षित म्हणून बंद केला होता; त्यांचे पार्थिवसुद्धा रस्त्याने लेहमध्ये आणता आले नव्हते; शेवटी ते हेलिकॉप्टरनेच आणावे लागले.........\nआता आम्ही परत जायचं कसं, हा मोठाच प्रश्न निर्माण झाला. अर्थात आम्ही सिमलाहून केलेलं पुढच्या प्रवासाचं आरक्षण काही दिवस पुढेच होतं. तीन पर्याय होते:\n१. अजून रस्ता सुधरण्याची वाट पाहायची. पण हसनजी व हुसेनजींनी सांगितलं की रस्ता कधी ठीक होईल, हे काहीच सांगता येत नाही; कारण तो रस्ताच अत्यंत बिकट आणि दुर्गम आहे. त्यामुळे वाट पाहण्यात अर्थ नाही. उलट वाट पाहिली आणि कदाचित हवामान आणखी बिघडलं तर लेह- श्रीनगर रस्ताही बंद होऊ शकतो. सर्वत्र मुसळधार पाऊस होत असल्याच्या बातम्या होत्या.\n२. ज्या रस्त्याने आलो; त्याच रस्त्याने म्हणजे लेह- करगिल- श्रीनगर- जम्मु- दिल्ली असं परत जायचं. पण त्यात कोणालाच फार रस नव्हता; कारण नवीन बघायला मिळणार नव्हतं. परत जाताना करगिलपर्यंत वेगळ्या रस्त्याने जाऊ, असंही हसनजी म्हणाले.\n३. तिसरा पर्याय म्हणजे लेहवरून विमानाने दिल्ली/ मुंबईला जायचं. ह्यामध्ये दिवस बरेच वाचले असते. पण खर्च खूप जास्त होता.\nआमची फार इच्छा होती; की लेह- मनाली रस्त्यानेच जावं. काही वाहनं जर पुढच्या दिवशी जात असतील; तर आम्हीसुद्धा जावं, हीच इच्छा मनात होती. कारण हा अद्भुत बिकट मार्ग बघायचाच होता. कारण अजूनपर्यंत झालेला प्रवास तसा अर्धाच होता. म्हणून बराच वेळ आम्ही ह्यावर ठाम राहिलो. पण शेवटी हसनजीच म्हणाले, की हा मार्ग सुरक्षित नाही; तेव्हा ते आम्हांला तिथून जाऊ देणार नाहीत....\nतेव्हा मग विमान प्रवासाची चौकशी करून बघावी असं ठरलं. इंटरनेट कॅफे १० वाजेपर्यंत चालू असल्याने त्या वेळेत ही माहिती घेऊन आलो. पुढच्या दिवशीच्या विमानाच्या काही जागा उपलब्ध आहेत, इतकी माहिती मिळाली. तरीपण निर्णय होत नव्हता. शेवटी दुस-या दिवशी सकाळी लवकर लेह- मनाली रस्त्याचा अंदाज घ्यायचा व विमानाची तिकिटं काय दराने मिळतात, हे बघून परतीच्या प्रवासाचा मार्ग ठरवायचा, असं ठरवलं. हो नाही करता करता विमानानेच जायचं असं ठरलं. कारण लेह- श्रीनगर- जम्मु- दिल्ली- पुणे/ मुंबई ह्या प्रवासाच्या खर्चापेक्षा लेह- मुंबई विमान प्रवास फार जास्त महाग नव्हता. शिवाय बरेच दिवसही वाचत होते. त्यामुळे सकाळी तयारी करून व सामान घेऊनच विमानतळावर जायचं ठरवलं...... हे ठरेपर्यंत मध्यरात्र ओलांडून गेली होती......\nतोपर्यंत हसनजी व आम्ही हे पैशापुरते, कामापुरते संबंध असलेले लोक राहिलोच नव्हतो. जवळच्या मित्रासारखे झालो होतो. सर्व मदत, सर्व सहकार्य आम्हांला मिळत होतं. पहाटे गाडीसुद्धा तयार राहणार होती. हसनजी स्वत: आमच्यासोबत येणार होते. आम्हांलाही त्यांना एक प्रकारचा त्रास देण्यामध्ये वावगं वाटत नव्हतं....\nलदाखच्या संपूर्ण प्रवासामध्ये सर्वत्र अत्यंत चांगले लोक मिळाले. साधे, आतिथ्यशील, मनमिळावू आणि सच्चे.... कोणतीच गोष्ट करणं जड गेलं नाही. एकमेकांवर विश्वास ठेवणं म्हणजे तर आश्चर्यच म्हंटलं पाहिजे आजच्या जगात. कारण आम्ही कोण, कुठले, घाटेकाकांची एक ओळख सोडली तर आम्ही त्यांच्यासाठी पूर्ण परके होतो. तरीही आम्हांला घरच्यासारखं वागवलं. हवं तसं आणि हवं तिथे फिरू दिलं आणि फिरवलं. आणि साधेपणा इतका, की हॉटेलच्या खर्चाचा ऍडव्हान्सही घ्यायला ते तयार नव्हते. नंतर द्या ना, काय फरक पडतो, असं म्हणायचे..... आज इतका साधेपणा, इतकं नितळ मन व विश्वास कुठे पाहायला मिळेल\n१६ ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर झोपताना एक प्रकारे हा डाव अर्ध्यात सोडून जाताना वाईट वाटत होतं. जेमतेम अर्धा प्रवास झाला होता... अजून खूप काही बघायचं होतं..... आणि अजिबात अपेक्षा नसताना आम्ही निघून जात होतो..... परिस्थितीच थोडी अवघड झाली होती व फारसे पर्यायही नव्हते......... पण ह्याही पलीकडे दिवसभर काय बघितलं, गेले आठ दिवस काय बघितलं, त्याचा थरार मनात जाणवत होता........ एक नवीन विश्व बघितल्याचं समाधान वाटत होतं......\nपुढील भाग: “चुकलेल्या रस्त्यावरून” जाताना........\nएक ऐसा भी प्रेम- पत्र\nमुझे तुमसे बहुत कुछ बोलना है तुमको यह लिखते समय बहुत खुशी का एहसास हो रहा है | शब्द ही नही सामने आ रहे हैं | क्या लिखूँ , क...\nईमेल द्वारा ब्लॉग को फालो कीजिए:\nक्या आप इस ब्लॉग की प्रक्रिया में सहभाग देना चाहेंगे ब्लॉग को बेहतर बनाने के लिए क्या आपके पास कुछ सुझाव है ब्लॉग को बेहतर बनाने के लिए क्या आपके पास कुछ सुझाव है यदि हाँ, तो कृपया यहाँ आईए\n“भाग दौड़\" भरी ज़िन्दगी- १२: मुंबई मैरेथॉन की तैयारी\n१२: मुंबई मैरेथॉन की तैयारी डिस्क्लेमर: यह लेख माला कोई भी टेक्निकल गाईड नही है| इसमें मै मेरे रनिंग के अनुभव लिख रहा हूँ| जैसे मै सीखता...\n“भाग दौड़\" भरी ज़िन्दगी- ११: दोबारा नई शुरुआत\n११: दोबारा नई शुरुआत डिस्क्लेमर: यह लेख माला कोई भी टेक्निकल गाईड नही है| इसमें मै मेरे रनिंग के अनुभव लिख रहा हूँ| जैसे मै सीखता गया, ग...\n“भाग दौड़\" भरी ज़िन्दगी १: ए दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के ये है बम्बे मॅरेथॉन\n१: ए दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के ये है बम्बे मॅरेथॉन नमस्ते कल २० जनवरी को मुंबई में मैने मेरी पहली मॅरेथॉन की| ४...\nआपला नैसर्गिक वारसा संकटात आहे...\n हे काही माहितीचे संकलन आहे. महत्त्वाचे वाटले म्हणून शेअर करत आहे. आपला नैसर्गिक वारसा संकटात आहे: वन्य जीवनासाठीचे...\nयोग ध्यान के लिए साईकिल यात्रा ८: सातारा- कास पठार- सातारा\nयोग ध्यान के लिए साईकिल यात्रा १: असफलता से मिली सीख योग ध्यान के लिए साईकिल यात्रा २: पहला दिन- चाकण से धायरी (पुणे) योग ध्यान के लिए ...\nअस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ९ ऋषीकेश से प्रस्थान\n१. अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: १ हिमालय की गोद में . . . २. अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ...\n“भाग दौड़\" भरी ज़िन्दगी- १३: मुंबई मैरेथॉन के अन्य पहलू\n१३: मुंबई मैरेथॉन के अन्य पहलू डिस्क्लेमर: यह लेख माला कोई भी टेक्निकल गाईड नही है| इसमें मै मेरे रनिंग के अनुभव लिख रहा हूँ| जैसे मै सी...\nआपण निसर्गाच्या एकदम कुशीत जाऊ शकत नाही. सर्वच जणांना दरी- खो-यांमध्ये किंवा रानावनात फिरण्याचा आनंद घेता येऊ शकत नाही. परंतु शहरामध्ये पर्...\nसाईकिल पर जुले लदाख़ भाग ३- नुरला- ससपोल- निम्मू- लेह...\n०. साईकिल पर जुले लदाख़ भाग ०- प्रस्तावना १. साईकिल पर जुले लदाख़ भाग १- करगिल- मुलबेक- नमिकेला- बुधखारबू २. साईकिल पर जुले लदाख़ भाग...\n“भाग दौड़\" भरी ज़िन्दगी ६: हाफ मैरेथॉन का नशा\n६: हाफ मैरेथॉन का नशा डिस्क्लेमर: यह लेख माला कोई भी टेक्निकल गाईड नही है| इसमें मै मेरे रनिंग के अनुभव लिख रहा हूँ| जैसे मै सीखता गया, ...\nलदाखची भ्रमणगाथा: भाग १०: त्सो मोरिरीच्या आसमंतात\nलदाखची भ्रमणगाथा: भाग ९\nलदाखची भ्रमणगाथा: भाग ८\nआपला नैसर्गिक वारसा संकटात आहे...\n हे काही माहितीचे संकलन आहे. महत्त्वाचे वाटले म्हणून शेअर करत आहे. आपला नैसर्गिक वारसा संकटात आहे: वन्य जीवनासाठीचे...\nलदाखची भ्रमणगाथा: भाग ८\nसियाचेनच्या उंबरठ्यावर आणि लदाखच्या स्वप्नभूमीत..... काश्मीरमध्ये थंडीची तीव्रता वाढत असताना प्रव��सवर्णनाचा हा आठवा भाग लिहितोय. अजूनही त्...\nसाईकिल पर जुले लदाख़ भाग ०- प्रस्तावना\n भारत का वह रमणीय क्षेत्र वस्तुत: वह एक जगह या पर्यटन स्थल न हो कर एक अद्भुत दुनिया है वस्तुत: वह एक जगह या पर्यटन स्थल न हो कर एक अद्भुत दुनिया है लदाख़ वह दुनिया है जिसमें बर्फाच्छादित पर्वत, ...\nप्रकृति, पर्यावरण और हम ४: शाश्वत विकास के कुछ कदम\nप्रकृति, पर्यावरण और हम १: प्रस्तावना प्रकृति, पर्यावरण और हम २: प्राकृतिक असन्तुलन में इन्सान की भुमिका प्रकृति, पर्यावरण और हम ३: आर्थ...\nहमारी समस्याओं के लिए विपश्यना का मार्ग: विपश्यना का मतलब विशेष प्रकारे से देखना. यह एक खुद को समझने की, खुद को बदलने की प्रक्रिया है. प्रस...\n“मेरे प्रिय आत्मन् . . .\"\nओशो . . . . जुलाई २०१२ में ओशो मिले . . संयोग से पहले ही कुछ प्रवचनों में ध्यान सूत्र प्रवचन माला मिली | वहाँ से ...\nजन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव १\nआपदा प्रभावित क्षेत्र में आगमन जम्मू- कश्मीर में सितम्बर माह के पहले सप्ताह में‌ भीषण बाढ़ और तबाही आई| वहाँ मिलिटरी, एनडीआरएफ, अन्य बल और...\nसुंदर जीवन का महामार्ग: Reevaluation Co-counselling अर्थात् पुनर्मूल्यांकन सह- समुपदेशन\nसुंदर जीवन का महामार्ग: Reevaluation Co-counselling अर्थात् पुनर्मूल्यांकन सह- समुपदेशन यह नाम सुनके लग सकता है कि यह कोई जटिल समुपदेशन प...\nमुझे तुमसे बहुत कुछ बोलना है तुमको यह लिखते समय बहुत खुशी का एहसास हो रहा है | शब्द ही नही सामने आ रहे हैं | क्या लिखूँ , क...\nरघुपुर किले की फटाफट यात्रा - [image: Raghupur Fort, Jalori Pass, Kullu] 19 जुलाई 2019, शुक्रवार... दोपहर बाद दिल्ली से करण चौधरी का फोन आया - \"नीरज, मैं तीर्थन वैली आ रहा हूँ” \"आ जाओ\n“भाग दौड़\" भरी ज़िन्दगी- १३: मुंबई मैरेथॉन के अन्य पहलू - *१३: मुंबई मैरेथॉन के अन्य पहलू* डिस्क्लेमर: यह लेख माला कोई भी टेक्निकल गाईड नही है| इसमें मै मेरे रनिंग के अनुभव लिख रहा हूँ| जैसे मै सीखता गया, गलती कर...\nस्वागतम् . . . .\nअवती भवती - अवती भवती आयुष्य अल्हाददायक असतं तेव्हा माणसाला इतरांची सहसा आठवण होत नाही पण आयुष्य जेव्हा ओझं वाटायला लागत तेव्हा तो इतरांकडून ते उचलले जाण्याची अपेक्षा ...\nपांड्या-राहुल आणि बीसीसीआयचे #80YearsChallenge - 'लाला अमरनाथ यांना 1936 साली इंग्लंडच्या दौऱ्यातून परत पाठवण्यात आले होते. आता ही असेच व्हायला हवे' भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा कारभार चालवण्यासाठी ...\nसलिल - सलिल (नाव बदललंय) सोबत मी पहिल्यांदा बोललो ते फेब्रुवारी मधे. आमच्या वेगवेगळ्या ब्रॅंचेस मधे काम करणाऱ्या ज्या सुमारे पन्नास सहकाऱ्यांशी फोनवर अधून-मधून ब...\nमनीच्या कथा ७ - एखाद्यानं वागण्या-बोलण्यातून कधी दुखावलं असेल आपलं मन तर आपण कायम नंतर त्याच्या प्रत्येक कृतीत ती इतरांना दुखावणारी वृत्तीच शोधत बसतो. कुणी खोटं बोललं असं ...\nभारतीय संस्कृती व आयुर्वेद - भारतीय संस्कृती व आयुर्वेद स्त्रीवैद्य अभ्यासवर्ग पुणे 11.2.2001 सत्राचा विषय पाहून असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की स्त्रीवैद्यांच्या अभ्यासवर्गात या विष...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sataratoday.com/post/37907", "date_download": "2019-07-22T20:28:46Z", "digest": "sha1:Q3K5MOA2TEET3726JO244FX7XUIFWUSM", "length": 12949, "nlines": 85, "source_domain": "www.sataratoday.com", "title": "आत्मविश्वास गमावल्यानेच त्यांचे घरातले उमेदवार", "raw_content": "\nआत्मविश्वास गमावल्यानेच त्यांचे घरातले उमेदवार\nना. चंद्रकांतदादा पाटील यांची शरद पवारांवर टिका : आठवडयातच युतीचा निर्णय होईल\nकराड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या वयात आपला आत्मविश्वास गमावला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ते घरातील उमेदवारी देत आहेत. अशी टिका राज्याचे महसूलमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. दरम्यान, शिवसेना-भाजपा युतीचा निर्णय या आठवडयातच होईल असे स्पष्ट संकेतही त्यांनी दिली.\nभारतीय जनता पार्टीची क्लस्टर बैठक आज (शनिवारी) येथील टिळक हायस्कूलमध्ये पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री आ. सुरेश हाळवनकर, निताताई केळकर, अण्णसाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीेचे अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, अ‍ॅड. भरत पाटील यांची उपस्थिती होती.\nना.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 7 ते 8 मार्चला अचारसंहिता लागेल. तत्पूर्वी शिवसेना-भाजपा युतीसाठी दोन्ही पक्षाची बोलणी सुरू असून येत्या आठवडाभरात युतीचा निर्णय होईल. युतीचा निर्णय झाल्याशिवाय त्या-त्या मतदार संघातील जागा कोणाकडे आहे हे सांगता येणार नाही. परंतु त्या-त्या मतदार संघात ताकदीचे उमेदवार दिले जाणार आहेत. भाजपाच्या विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिली जाणार आहे असे सांगून त्यांनी सांगली लोकसभा मतदार संघासाठी संजयकाका पाटील यांची उमेदवारी कायम असल्याचे सांगितले.\nमाढा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उमेदवारीबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, माढामधून कोणीही उभा राहू दे, त्या ताकदीचा उमेदवार भाजपाकडून दिला जाणार आहे. या वयातही त्यांचा आत्मविश्वास गेेला आहे. त्यामुळे ते घरातीलच उमेदवार देत आहेत. अशी टिका ना.चंद्रकांतदादा पाटील यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली.\nआ. सुरेश हाळवणकर म्हणाले, सातारा, सांगली, कोल्हापूर, हातकंणगले या चार लोकसभा मतदार संघातील भाजपाची ही पूर्व नियोजित क्लस्टर बैठक होती. पुलवामा जिल्हयातील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना या बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली. या बैठकीत कोणत्याही फुलांचा वापर करण्यात आला नाही. चार लोकसभा मतदार संघाचा एक क्लस्टर असे महाराष्ट्रात 17 क्लस्टर आहेत. 48 लोकसभा मतदार संघातील शक्तीकेंद्र प्रमुखांचे हे संमेलन होते. एका लोकसभा मतदार संघामधून 800 ते 900 प्रमुख पदाधिकारी या संमेलनाला उपस्थित होते. या बैठकीमध्ये भाजपाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येक जिल्हयांमध्ये शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. मेरा परिवार भाजप परिवार या कार्यक्रमातून 60 हजार झेंडे लावण्यात येणार आहेत. जनसंपर्क अभियानांतून महाराष्ट्रातील 1 कोटी भाजपाचे सदस्य सरकारच्या योजनेची माहिती घरोघरी देणार आहे. असे देशात 11 कोटी भाजपाचे सदस्य सक्रीय आहेत. तसेच विविध योजनेचा लाभ घेतलेले 22 कोटी लाभार्थी आहेत. 26 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील लोकसभा मतदार संघात ‘विकासाची दिपावली कमल दिपावली’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. दि. 28 फेब्रुवारी रोजी संपूर्ण मंडल स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपाच्या शक्ती केंद्राशी संवाद साधणार आहेत. दि. 3 मार्च रोजी एकाच वेळी ग्रामीण व शहरी भागात मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. ग्रामीण भागात दिडशे किलोमीटर व शहरी भागात साठ किलोमीटर अशी रॅली असणार आहे.\nभाजपाच्या आजच्या क्लस्टर बैठकीला महाराष्ट्र प्रदेश संघटनमंत्री व्ही. सतीश यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजीत घाडगे, आ. अमल महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी, खा. संजयकाका पाटील, शेखर इनामदार आदी पदाधिकारी उपस्थित होते.\nमहाराष्ट्रात 45 हजार भाजपाचे बुथ आहेत. हे बुथ म्हणजे भाजपाची शक्ती केेंद्रे आहेत. या सर्व शक्ती केंद्राची नियुक्ती झाली आहेत. कार्यकर्त्यांची मोठी फळी भाजपामध्ये सक्रीय आहे. भाजपा संघटनात्मक बांधणीमध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकावर असल्याचे आ. सुरेश हाळवणकर यांनी सांगितले.\nजावली तालुक्यातील अवैद्य दारू विक्रेत्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी\nगेली ११ वर्ष जावली तालुक्यात सुरु असलेली १३ दारू दुकाने महिलांनी व व्यसनमुक्ती संघटनांनी ऐतिहासिक पाऊल उचलून बंद केली होती.\nएकावर पोस्को अंतर्गत गुन्हा\nकराड जवळील एका गावात नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nतलावात बुडून युवकाचा मृत्यू\nबामणवाडी (ता.कराड) येथे जांभळा नावच्या शिवारात असलेल्या कृषि विभागाच्या पाजर तलावात युवकाचा बुडून मृत्यू झाला.\nसातार्‍यातून ट्रॅक्टर, दोन दुचाकी चोरी\nसातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकठिकाणाहून ट्रॅक्टर व दोन दुचाकी चोरुन नेला असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bidassist.com/maharashtra-tenders/rural-development-department/detail-db6223f5-4b80-48fd-8d83-932ac57b56b1", "date_download": "2019-07-22T20:44:08Z", "digest": "sha1:PIQQIL2DIYJBFHCBRTHLOPIGGJAH764T", "length": 8258, "nlines": 126, "source_domain": "bidassist.com", "title": "GPNirashivtakrar E/T 2018/19 - Construction Of Anganwadi At Nirashivtakrar", "raw_content": "\n\u0001ामपंचायत नरा शवत\u0010ार ता.पुरंदर िज पुणे ई-\u0003न\u0005वदा अंतग\u000eत खुल\u0012 सुचना (पिहली वेळ) बी-1 सन 2018/19 ामपंचायत िनरािशवत\u0010ार ता पुरंदर िज पणेु यांचकेडुन खाल\u0012ल कामांची दोन (लफाफा प*धतीने ई-\u0003न\u0005वदा माग\u0005वणेत येत आहेत. कामाच ेनाव \u0003न\u0005वदा र0कम \u0003न\u0005वदा फ1 र0कम बयाणा र0कम ठेकेदार वग\u000e िनरािशवत\u0010ार येथे अंगणवाडी इमारत बांधणे 599350/- 200/- 5994/- यो\u001fा वगातील नोदंणीकृत ठेकेदार \u0003न\u0005वदे6या अट\u0012 व शत9 खाल\u0012ल:माणे. 1) सदर संपणु\u000e \u0003न\u0005वदा ह\u0012 ऑनलाईन प*धतीने संगणक1य आ<ावल\u0012त होईल. सदर \u0003न\u0005वदेसंदभा\u000eतील \u0003न\u0005वदा ��ोट\u0012स :(स*धी,सचुना ,श*ुधीपतील नोदंणीकृत ठेकेदार \u0003न\u0005वदे6या अट\u0012 व शत9 खाल\u0012ल:माणे. 1) सदर संपणु\u000e \u0003न\u0005वदा ह\u0012 ऑनलाईन प*धतीने संगणक1य आ<ावल\u0012त होईल. सदर \u0003न\u0005वदेसंदभा\u000eतील \u0003न\u0005वदा नोट\u0012स :(स*धी,सचुना ,श*ुधीपके इAयाद\u0012ची माBहती http://mahatenders.gov.in या संकेतCथळावर उपलGध आहे. 2) वर\u0012ल कामाची \u0003न\u0005वदापके इAयाद\u0012ची माBहती http://mahatenders.gov.in या संकेतCथळावर उपलGध आहे. 2) वर\u0012ल कामाची \u0003न\u0005वदापके http://mahatenders.gov.in या संकेतCथळावर उपलGध कHन देIयात आले आहे. सदरची \u0003न\u0005वदा Bदनाकं 27/02/2019 रोजी सकाळी 9.00 वाजलेपासनु ते Bदनाकं 06/03/2019 रोजी सकाळी 11.30 वाजेपयLत अMध\u001dBहत करता येतील व ऑऩलाईन प*धतीने सादर करता येतील. 3) सदर \u0003न\u0005वदेबाबत खाल\u0012ल बाबी आवOयक राहतील. 1.\u0003न\u0005वदा फ1 व बयाणा र0कम भरलेची पावती payment gateway, RTGS/NEFT केलेची पावती अपलोड करावी. 2.बयाणा रकमेत सटु असPयास Aयाबाबतच े:माणपके http://mahatenders.gov.in या संकेतCथळावर उपलGध कHन देIयात आले आहे. सदरची \u0003न\u0005वदा Bदनाकं 27/02/2019 रोजी सकाळी 9.00 वाजलेपासनु ते Bदनाकं 06/03/2019 रोजी सकाळी 11.30 वाजेपयLत अMध\u001dBहत करता येतील व ऑऩलाईन प*धतीने सादर करता येतील. 3) सदर \u0003न\u0005वदेबाबत खाल\u0012ल बाबी आवOयक राहतील. 1.\u0003न\u0005वदा फ1 व बयाणा र0कम भरलेची पावती payment gateway, RTGS/NEFT केलेची पावती अपलोड करावी. 2.बयाणा रकमेत सटु असPयास Aयाबाबतच े:माणप अपलोड करावे लागेल. 3.ठेकेदाराच ेपॅन काड\u000e.जी.एस.ट\u0012.:माणप अपलोड करावे लागेल. 3.ठेकेदाराच ेपॅन काड\u000e.जी.एस.ट\u0012.:माणप अपलोड करावे. 4.\u0003न\u0005वदेतील अट\u0012 व शत9 माSय असलेबाबतच ेघोषणाप अपलोड करावे. 4.\u0003न\u0005वदेतील अट\u0012 व शत9 माSय असलेबाबतच ेघोषणाप \u0005वBहत नमIुयात अपलोड करावे लागेल. 5.मागील \u0003तन वषा\u000eच ेITR :माणप \u0005वBहत नमIुयात अपलोड करावे लागेल. 5.मागील \u0003तन वषा\u000eच ेITR :माणप अपलोड करावे लागेल. 6.Vया कामाची \u0003न\u0005वदा भरणार आहे अशा CवHपाच े(similar workdone) :माणप अपलोड करावे लागेल. 6.Vया कामाची \u0003न\u0005वदा भरणार आहे अशा CवHपाच े(similar workdone) :माणप सXम :ाMधकार\u0012 यांच ेCवाXर\u0012च े(उपअ(भयंता Yकंवा काय\u000eकार\u0012 अ(भयंता) जोडणे आवOयक आहे.तसेच चाल ुकामाच ेदाखले जोडणे आवOयक आहे. 8.\u0003न\u0005वदा :Y[येम\\ये \u0003न\u0005वदेचा देकार 10 ट0केपेXा कमी दराने असेल तर तेव]या रकमेचा धऩाकष\u000e (उदा.14 ट0के कमी दराने देकार असेल तर 10 ट0केपयLत 1 व 4 ट0के साठ^ 4 एकुण 5 ट0के रकमेचा धनाकष\u000e) ामपंचायत िनरािशवत\u0010ार या नावाने व नोट\u0012(स6या Bदनांकानंतरचा काढलेला (लफाफा [. 2 म\\ये Cकँन कॉपी अपलोड करावी. (लफाफा [. 2 उघडPयानंतर 2 Bदवसात ामपंचायत िनरािशवत\u0010ार येथे सादर करावा. उपरो0त कागदप सXम :ाMधकार\u0012 यांच ेCवाXर\u0012च े(उपअ(भयंता Yकंवा काय\u000eकार\u0012 अ(भयंता) जोडणे आवOयक आहे.तसेच चाल ुकामाच ेदाखले जोडणे आवOयक आहे. 8.\u0003न\u0005वदा :Y[येम\\ये \u0003न\u0005वदेचा देकार 10 ट0केपेXा कमी दराने असेल तर तेव]या रकमेचा धऩाकष\u000e (उदा.14 ट0के कमी दराने देकार असेल तर 10 ट0केपयLत 1 व 4 ट0के साठ^ 4 एकुण 5 ट0के रकमेचा धनाकष\u000e) ामपंचायत िनरािशवत\u0010ार या नावाने व नोट\u0012(स6या Bदनांकानंतरचा काढलेला (लफाफा [. 2 म\\ये Cकँन कॉपी अपलोड करावी. (लफाफा [. 2 उघडPयानंतर 2 Bदवसात ामपंचायत िनरािशवत\u0010ार येथे सादर करावा. उपरो0त कागदप सादर केलेल\u0012 नसतील तर ठेकेदाराची \u0003न\u0005वदा र*द समजणेत येईल व (लफाफा [.2 उघडणेत येणार नाह\u0012. कोणतहे\u0012 कागदप सादर केलेल\u0012 नसतील तर ठेकेदाराची \u0003न\u0005वदा र*द समजणेत येईल व (लफाफा [.2 उघडणेत येणार नाह\u0012. कोणतहे\u0012 कागदप ेoffline सादर करता येणार नाह\u0012त. सदरची \u0003न\u0005वदा श0यतो Bदनांक 07/03/2019 रोजी दपुार\u0012 4.00 वाजता ामपंचायत काया\u000eलय िनरािशवत\u0010ार येथे उघडणेत येतील. सदर6या कामा6या bबलाची र0कम अनदुान :ाcत झालेनंतर Aयानसुार अदा कऱणेत येईल.तसेच कामा6या bबलातनु सव\u000e :करा6या कपाती वजा केPया जातील,. सदर \u0003न\u0005वदा बाबत कोणताह\u0012 वाद उAपSन झाPयास \u0003न\u0005वदा र*द करणेचा, कोणतीह\u0012 \u0003न\u0005वदा िCवकारणेचा अथवा नाकारणेचा सव\u000e अMधकार ामपंचायत िनरािशवत\u0010ार यांनी राखुन ठेवला आहे. सरपंच/\u001dामसेवक ामपंचायत िनरािशवत\u0010ार ता.परंुदर िज.पणेु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/cctv", "date_download": "2019-07-22T21:47:25Z", "digest": "sha1:27BTUNXNDLONFJVM7FFISEXW3CM6DSJL", "length": 24635, "nlines": 293, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "cctv: Latest cctv News & Updates,cctv Photos & Images, cctv Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\nजन्मदिनाच्या अनोख्या भेटीने CM फडणवीस भारा...\nMTNL इमारतीत अडकलेले सर्वजण सुखरूप\nवांद्रे: आग विझवण्यासाठी रोबोची मदत\nमुंबई: MTNLच्या इमारतीत भीषण आग\nइतिहासकार प्रा. ज. वि. नाईक यांचे निधन\nकर्नाटक पेच: कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमराठी अधिकारी मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्...\nटॉयलेटसंबंधी 'त्या' विधानानंतर साध्वींची ख...\nचंद्राच्या दिशेने भारताचा ऐतिहासिक प्रवास ...\nभारतासाठी हा ऐतिहासिक क्षण: PM मोदी\nमोदींनी काश्मीरवर मदत मागितली होती: ट्रम्प\nपाकिस्तानात दोन आत्मघातकी हल्ले, ��� ठार\nस्टेजवरच झाला कॉमेडियनचा मृत्यू\nपाक पंतप्रधान अमेरिका दौऱ्यावर\n'ते' मला प्रत्येकवेळी भारतात जा म्हणतात......\nकॉलेजियमची शिफारस परत पाठविली\nसरकारच्या ५० दिवसांत शेअर बाजार तोट्यात\n'असा' करा आयटीआर पासवर्ड रीसेट\nदिल्लीमध्ये सोनेदर उच्चांकी स्तरावर\nमोठ्या व्यवहारांसाठी 'आधार' केवायसी अनिवार...\nएअर इंडियामध्ये ना पदोन्नती, ना नव्याने भर...\nएचडीएफसी बँकेची नफावाढ कायम\nपहिल्यांदाच राजस्थानच्या तीन खेळाडूंचा संघात समावे...\nबुमराह फक्त कसोटीसाठी; पंड्याला विश्रांती\nअसा होईल टीम इंडियाचा विंडीज दौरा\nविंडीज दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर...\nWI दौरा: संघाची निवड आज, धोनीला पर्याय कोण...\nधोनीने घेतली २ महिन्यांची सुट्टी; विंडीज द...\nअभिजीत आणि शिवानीमध्ये आज कॅप्टन्सीची लढत\n'सुपर ३०' शंभर कोटींच्या उंबरठ्यावर\nसरदारांवर होणारे विनोद सहन करू शकत नाही : ...\nबिग बॉसः शिव आणि वीणा यांच्यात अबोला\nसावनीने विशेष मुलांसोबत साजरा केला वाढदिवस...\n'सत्ते पे सत्ता'च्या रिमेकला हृतिकचा नकार\nरशियातील शिक्षणाविषयी बोलू काही\nनाशिकमध्ये कॅम्पस निवडणूक जाहीर करा\nकरिअर फास्ट-ट्रॅकवर नेण्यासाठी ICRI चा उत्...\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्..\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोक..\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना चिरड..\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या संशय..\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडि..\nमुंबईत वांद्रेमध्ये MTNLच्या इमार..\n'चांद्रयान-२' युवा पिढीला देणार प..\nपनवेलच्या कामोठेमध्ये घडला थरकाप उडवणारा अपघात\nठाणे स्थानकात लोकलसमोर तरुणाची उडी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटमार\nरात्रीचा फायदा घेत रस्ते, महामार्गावर कुठेही राडारोडा (डेब्रिज) टाकून पळ काढणाऱ्यांवर आता सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. पोलिसांनी मुंबईत लावलेल्या सीसीटीव्हीवरून डेब्रिज टाकणाऱ्यांचा शोध घेण्याचे महापालिकेने ठरवले आहे.\nनगरः वादळात कागद उडून शेततळ्याचे नुकसान\nमान्सूनपूर्व पावसाने सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी संगमनेर तालुक्यात हजेरी लावली. अत्यंत कमी वेळात मोठ्या प्रमाणात वादळ आल्याने केवळ पंधरा मिनिटात मोठे नुकसान झाले. पठारभागातील बोटा, घारगाव, साकुर, पिंपळगावदेपा, खंडेरायावाडी, सरोळेपठार, अकलापूर, आंबी दुमाला, आंबी खालसा या परिसरात वादळात शेततळ्यांचे कागद उडून सुमारे ५० ते ६० शेततळ्याचे कागद फाटल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.\nदिवसाढवळ्या बँक लुटीचा प्रयत्न\nकुडित्रे (ता. करवीर) येथील यशवंत सहकारी बँकेच्या आपटेनगर रिंग रोडवरील शाखा गुरुवारी लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. भरदुपारी तीन वाजता दोघा दरोडेखोरांनी लिपिकाला पिस्तूल आणि कोयत्याचा धाक दाखवून पाऊण लाखाची रोकड लंपास केली.\nपंतप्रधान मोदींची ध्यानधारणेसाठी हायटेक गुहा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर रात्रभर एका गुहेत ध्यानधारणा केली. सदर गुहा मुख्य केदारनाथ मंदिरापासून सुमारे एक कि.मी. अंतरावर आहे. ही गुहा सर्वसाधारण नसून, हायटेक गुहा पंतप्रधान मोदींसाठी विशेष करून तयार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.\nचोरट्यांची नवी शक्कल... सीसीटीव्हीवर काळा स्प्रे\n'एटीएम' फोडण्यापूर्वी चोरटे 'एटीएम'बाहेरील व 'एटीएम'मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारायचे. आता कॅमेऱ्यावरच काळा रंग बसल्याने 'एटीएम'मधील चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदच व्हायची नाही. नगर शहरातील 'एटीएम'फोडीच्या सलग तीन घटनांच्या तपासातून चोरट्यांची ही नवी पद्धत उघडकीस आली आहे.\nएसबीआयच्या एटीएममधून २८ लाखांची चोरी\nतळोजा भागातील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये हेल्मेट घालून घुसलेल्या चोरट्याने एटीएम स्वत:कडील चावीने उघडून त्याच्यातील तब्बल २८ लाख ४१ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. हा चोरटा एटीएममध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला असला तरी त्याने हेल्मेट घातले होते. तळोजा पोलिसांनी या चोराविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.\nभाऊ दाजी लाड लिफ्ट दुर्घटनेचं सीसीटीव्ही फुटेज जारी\nभायखळा येथील डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयातील लिफ्ट दुर्घटनेचं सीसीटीव्ही फुटेज मुंबई मिररच्या हाती लागलं आहे. लिफ्ट कोसळण्यापूर्वी तब्बल दोन मिनिटे वरच्या मजल्यावरच अडकलेल्या अवस्थेत होती. त्यावेळी प्रशिक्षित लिफ्टमन लिफ्टमध्ये असता तर या दुर्घटनेत बळी गेलेल्या डॉ. अर्नवाझ हवेवाला वाचल्या असत्या, हे या फुटेजमुळे स्पष्ट होतं.\n...तर डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयातील लिफ्ट दुर्घटना टळली असती\ncctv कॅमेरे लावून प्रश्न सुटणार नाही\nमानसिकदृष्ट्या वै‌फल्यग्रस्त रुग्णांसाठी शहरात कोराडी मार्गावर प्रादेशिक मनोरुग्णालय सेवेत आहे. रुग्णालयाच्या पाठीमागे लागलेले मृत्यूचे शुक्लकाष्ठ नवे नाही. त्यात आता येथील रुग्ण पुन्हा अघटित घटनेच्या उंबरठ्यावर उभे आहेत. दोन वर्षांपूर्वी मनोरुग्णाने एकाचा गळा आवळून खून झाला होता.\nपुण्यात साखळी चोरांचे थैमान\nशहरावर राहणार लाखभर ‘डोळ्यां’ची नजर\n​​​कोणताही गुन्हा घडल्यानंतर पुरावे गोळा करण्यासाठी आणि आरोपींना जेरबंद करण्यासाठी 'सीसीटीव्ही'ची मोठी मदत होत असली, तरी शहराचा विस्तार पाहता सध्या अस्तित्वात असलेल्या 'सीसीटीव्हीं'ची संख्या तुटपुंजी आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरातील गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून 'सीसीटीव्ही' प्रकल्प हाती घेतला आहे.\nठाणे जिल्ह्यातील सर्व जिल्हा, उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि नियंत्रण व्यवस्था उभारण्याचा निर्णय राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णालयांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल होणार असून ग्रामीण आरोग्यकेंद्रांमध्ये होणारे गैरप्रकारही कमी होण्यास मदत होऊ शकणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.\nसीसीटीव्ही घेऊन चोरटे फरार\nछताचे पत्रे तोडून दुकानात प्रवेश करून चोरट्यांनी रोख रकमेवर डल्ला मारल्याची घटना रसायनी येथील रिस गावात घडली. चोरी केलेला पुरावा राहू नये, म्हणून चोरट्यांनी सीसीटीव्ही फूटेज असणारे डिव्हीआर मशीनदेखील लंपास केली आहे.\nश्रीलंकाः सुसाइड बॉम्बरचा व्हिडिओ व्हायरल\nआयसीस या दहशतवादी संघटनेने श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारल्याचे वृत्त आल्यानंतर लगेचच चर्चमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट करणाऱ्या सुसाइड बॉम्बरचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाठीमागे एक मोठी बॅग लावून एक व्यक्ती चर्चमध्ये येताना दिसत आहे.\nशहरात विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांवरील कारवाईसाठी वाहतूक पोलिसांनी 'सीसीटीव्ही' यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात वापर केला असला, तरी याच यंत्रणेचा वापर इतर नियमभंगांच्या गुन्ह्यातील कारवाईसाठी किती प्रमाणात झाला, याची नोंदच उपलब्ध नाही.\nकाश्मीर मध्यस्थीस ट्रम्प तयार; मोदींनी मदत मागितल्याचा द���वा\nMTNLइमारतीत अडकलेले ८४ जण सुखरूप\nकर्नाटक: कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nMTNL इमारत आग: असे वाचले अनेकांचे प्राण\nमोदीपर्व २: शेअरबाजाराला १२ लाख कोटींचा तोटा\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\n'चांद्रयान-२' पुढचे ४८ दिवस असा करणार प्रवास\nबिग बॉस: शिवानी सुर्वेची कॅप्टनपदी नियुक्ती\n'चांद्रयान-२' झेपावलं; 'इस्रो'ने घडवला इतिहास\nप्रो कबड्डी: यु मुम्बा, पुणेरी पलटण पराभूत\nभविष्य १९ जुलै २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://aplemarathijagat.forummr.com/t234-topic", "date_download": "2019-07-22T21:57:11Z", "digest": "sha1:6KAQGNF7LO2FN6RWOBOJ3AOUWX7QYO7D", "length": 7235, "nlines": 91, "source_domain": "aplemarathijagat.forummr.com", "title": "स्टिल अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये ३५६ जागा", "raw_content": "\n१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास \"प्रवेश\" ही लिंक वापरा.\n२) आपण नविन सदस्य असल्यास \"नोंद \" ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.\nआपले मराठी जगत या चर्चा फोरम मधे तुमचे हार्दिक स्वागत आहे\nआपण आमच्या समूहात आपले फेसबुक खाते वापरुन देखील प्रवेश मिळवू शकता.\n» जीवेत शरदः शतम्‌\n» दहावीनंतर करिअरच्या वाटा\n» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर\n» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव\n» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'\n» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती\n» ई विश्व आणि टपालखाते\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा\nभात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …\nअस्सल वासाचं अस्सल चवीचं\nमेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …\nरस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …\nसध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे\n19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते\nपु. ल. देशपांडे यांच्या कथाकथनाचे व्हिडिऒ\nसलिल कुलकर्णी - संदीप खरे यांची गाणी\nकधी तू…रिमझिम झरणारी बरसात\nव पु का��े यांचे कथा कथन (ध्वनी रुपात)\nमन हे माझे वेडे.....\nये रे घना ये रे घना..........\nपु.ल. : एक साठवण\nस्टिल अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये ३५६ जागा\nस्टिल अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये ३५६ जागा\nस्टिल अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये प्रशिक्षणार्थी ऑपरेटर नि टेक्निशियन (३५६ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख २२ मे २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. १२-१८ मे २०१२च्या अंकात आली आहे.\nपृष्ठ 1 - 1 पैकी\nयेथे जा: सार्वत्रिका निवडा||--नवीन सदस्यांनसाठी सूचना|--चर्चा, बातम्या आणि विश्लेषण|--शैक्षणिक|--गद्य, पद्य व इतर लेख|--भटकंती| |--देवालये| |--दुर्ग भ्रमंती| |--स्त्री शक्ती|--कला, क्रिडा|--विविधा| |--सण, संत आणि संस्कॄती| |--व्यक्ति परिचय| |--खवय्यांच्या देशी| |--मौसाहारी जिन्नस| |--शाकाहारी जिन्नस| |--मराठी गाणी व व्हिडिऒ|--हलके फुलके|--महिन्याचे राशीफल\nतुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA/", "date_download": "2019-07-22T21:18:44Z", "digest": "sha1:4EECESIMFAMYFUP7U3EFOQ53MESRH2T7", "length": 5765, "nlines": 60, "source_domain": "lokvruttant.com", "title": "मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न – Lokvruttant", "raw_content": "\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 7, 2019\nमुंबई : गेल्यावर्षी मंत्रालयात विषप्राषन करून शेतकरी धर्मा पाटील यांनी आत्महत्या केल्यानंतर पुन्हा आज मंत्रालयात एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.लक्ष्मण चव्हाण असे उडी मारणाऱ्या तरुणाचे नाव असून तो प्रजासत्ताक भारत पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे समजते आहे.मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरुन या तरुणाने उडी मारली, मात्र सुदैवाने खाली लावलेल्या संरक्षक जाळय़ांमध्ये हा तरुण अडकला आणि त्याचे प्राण बचावले.दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे.दरम्यान या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न का केला याबाबत अद्याप नेमकी माहिती मिळालेली नाही.\nयुती ह��ई तो ठीक नहीं तो पटक देंगे : अमित शाह\nमहाराष्ट्रातील पाच अंगणवाडी सेविकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंडीगड चंद्रपूर जम्मू-काश्मीर जयपूर जळगाव जेजुरी ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा बारामती बुलढाणा भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.sataratoday.com/post/42605", "date_download": "2019-07-22T20:23:04Z", "digest": "sha1:OI4IPPGY7KRE634YOREIPD6K5HAVZV65", "length": 4089, "nlines": 79, "source_domain": "www.sataratoday.com", "title": "मुलीने खाल्ले थायमेट", "raw_content": "\nसातारा : बेलोशी, ता. जावली येथे एका मुलीने थायमेट खाल्ल्याची घटना घडली.\nयाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रणाली सिद्धार्थ खरात (वय १८) रा. बेलोशी, ता. जावली या मुलीने थायमेट खाल्ल्याने तिच्यावर प्रथम सोमर्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. नंतर तिला येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.\nजावली तालुक्यातील अवैद्य दारू विक्रेत्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी\nगेली ११ वर्ष जावली तालुक्यात सुरु असलेली १३ दारू दुकाने महिलांनी व व्यसनमुक्ती संघटनांनी ऐतिहासिक पाऊल उचलून बंद केली होती.\nएकावर पोस्को अंतर्गत गुन्हा\nकराड जवळील एका गावात नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nतलावात बुडून युवकाचा मृत्यू\nबामणवाडी (ता.कराड) येथे जांभळा नावच्या शिवारात असलेल्या कृषि विभागाच्या पाजर तलावात युवकाचा बुडून मृत्यू झाला.\nसातार्‍यातून ट्रॅक्टर, दोन दुचाकी चोरी\nसातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकठिकाणाहून ट्रॅक्टर व दोन दुचाकी चोरुन नेला असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/international-48976576", "date_download": "2019-07-22T21:23:24Z", "digest": "sha1:VXXKZGCSOJ5GZSBITOBUK63QK3OAVACC", "length": 14261, "nlines": 131, "source_domain": "www.bbc.com", "title": "UAEचा गोल्डन व्हिसा: कुणाला मिळणार? काय आहेत फायदे? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nUAEचा गोल्डन व्हिसा: कुणाला मिळणार\nबीबीसी हिंदी टीम नवी दिल्ली\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nUAE म्हणजे संयुक्त अरब अमिरातीमध्ये स्थाईक झालेल्या भारतीयांना गोल्डन व्हिसा मिळत असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत.\nआता अशी चर्चा आहे की भारतीय उद्योगपती लालू सॅम्युएल यांना हा व्हिसा देण्यात आलाय. ते किंग्सटन होल्डिंग्स नावाच्या कंपनीचे मालक असून ही कंपनी मध्य पूर्वेतल्या उत्पादन क्षेत्रातल्या सर्वांत मोठ्या कंपन्यांमध्ये गणली जाते.\nदुबईत स्थायिक झालेले उद्योगपती पी. ए. इब्राहिम हाजी यांनाही असं गोल्डन कार्ड देण्यात आलं. मलबार ग्रुप या सोन्याचे दागिने बनवणाऱ्या कंपनीचे को-चेअरमन आहेत.\nमे महिन्यापासून आतापर्यंत UAEच्या विविध भागांमध्ये राहणाऱ्या अनेक भारतीय उद्योगपतींना हा गोल्डन व्हिसा देण्यात आलेला आहे.\nस्वप्नवत दुबई उभारणारे भारतीय कामगार तिथे कसे राहतात\n'गायब असलेल्या दुबईच्या राजकुमारी गोव्यापर्यंत आल्या होत्या'\nदुबईमधून राजकुमारीनंतर आता राणीचं पलायन, लंडनमध्ये आश्रय घेतल्याची चर्चा\nदुबईमधल्या रत्नांची उलाढाल करणाऱ्या कंपनीचे मालक शेखर पटनी, रीगल ग्रुप ऑफ कंपनीजचे वासू श्रॉफ, खुशी ग्रुप ऑफ कंपनीजच्या खुशी खाटवानी, डॅन्यूब ग्रुपचे रिझवान सजन, अबुधाबीमधले उद्योगपती एम. एस. युसुफ अली या भारतीय उद्योगपतींना गोल्डन व्हिसा मिळाल्याच्या बातम्या आल्या आहेत.\nकाय आहे गोल्डन व्हिसा\nगोल्डन ���्हिसा हा 10 वर्षांच्या दीर्घ कालावधीसाठी मिळणारा व्हिसा आहे, जो यावर्षीच जाहीर करण्यात आला.\nUAEचे उपराष्ट्राध्यक्ष आणि दुबईचे नेते शेख मोहम्मद बिन राशिद अल मख्तूम यांनी 21 मे रोजी गोल्डन कार्ड व्हिसा जाहीर केला. गुंतवणूकदार, निवडक डॉक्टर्स, इंजिनियर्स, वैज्ञानिक आणि कलाकारांना पर्मनंट रेसिडन्सी (PR) देण्यासाठी ही गोल्डन कार्ड योजना सुरू करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय.\nअसं सांगण्यात येतंय की UAEमध्ये पैसा ओतणाऱ्या वा इतर प्रकारे गुंतवणूक करणाऱ्यांना, आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या मोठ्या कंपन्यांच्या मालकांना, महत्त्वाच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना, विज्ञान संशोधक आणि हुशार विद्यार्थ्यांना UAEच्या विकासामध्ये सहभागी करून घेण्यासाठी आकर्षित करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.\nगोल्डन व्हिसाधारकांना अनेक सुविधा मिळतील. सगळ्यांत महत्त्वाची सुविधा म्हणजे ते इतर कोणाही व्यक्तीच्या वा कंपनीच्या मदतीशिवाय UAEमध्ये आपला पती वा पत्नी आणि मुलांसोबत राहू शकतील.\nयापूर्वी यासाठी एखाद्या स्पॉन्सरची आवश्यकता असायची.\nप्रतिमा मथळा UAE मध्ये एकूण लोकसंख्येपैकी 30 टक्के लोक भारतीय वंशाचे स्थलांतरित आहेत.\nसोबतच हा व्हिसा असणाऱ्या व्यक्ती तीन कर्मचाऱ्यांना स्पॉन्सर करू शकतील. शिवाय त्यांना स्वतःच्या कंपनीच्या ज्येष्ठ कर्मचाऱ्यासाठी रेसिडेंसी व्हिसादेखील मिळवता येईल.\nहा व्हिसा अंमलबजावणीच्या पहिल्या टप्प्यामध्ये 70पेक्षा जास्त देशांमधल्या 6,800 लोकांना फायदा होणार आहे.\nUAEच्या अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्याच्या अखेरीस एका प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं की सात हजार अर्जांपैकी किमान 400 लोकांना गोल्डन व्हिसा देण्यात आलेला आहे.\nUAEच्या रेसिडेन्सी आणि परदेशी बाबींकडे लक्ष देणाऱ्या GDRFAचे महासंचालक मेजर जनरल मोहम्मद अल मारी यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये हे सांगितलं होतं की या गोल्डन कार्ड व्हिसाचा कालावधी 10 वर्षांचा असेल. यानंतर हा व्हिसा रिन्यू करावा लागेल.\nसंयुक्त अरब अमिरातीमध्ये भारतीय प्रवाशांची संख्या सर्वांत जास्त असल्याचं सांगितलं जातं. देशाच्या 90 लाखांच्या लोकसंख्येमध्ये भारतीयांची संख्या किमान 30 टक्के आहे.\nभारतीय दूतावासाच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार UAEमध्ये राहणारे बहुतेक भारतीय नोकरी करतात, पण यामध्ये सुमारे 10 टक्के लोक हे कामगारांवर अवलंबून असणारे त्यांचे कुटुंबीय आहेत.\nभारत-UAE संबंध चांगले ठेवणं मोदी सरकारसाठी का आहे आवश्यक\nअबुधाबीजवळ शिलान्यास झालेल्या भव्य मंदिराविषयी 7 गोष्टी\nइस्लामिक राष्ट्रांच्या परिषदेत भारताला कसा मिळाला मान\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nभारतानं रचला इतिहास: चांद्रयान-2 झेपावलं अवकाशात\nएमटीएनएलच्या इमारतीतून 90 जण सुखरूप बाहेर\nजेव्हा चिंपांझी एकत्र बसून चित्रपट पाहतात...\nअपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं का म्हटलं जातं\nगुजरातमध्ये जन्मलेले चार भाऊ, ज्यांनी पाकिस्तानी क्रिकेटला मोठं केलं\nटिकटॉक अॅप वारंवार का सापडतंय वादाच्या भोवऱ्यात\nयुतीत शिवसेनेचं स्थान मजबूत करण्यासाठी जनआशीर्वाद\nफडणवीस वि. अजित पवारः जन्मतारीख एक, राजकारण वेगवेगळे\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2019-07-22T21:11:22Z", "digest": "sha1:5NKT2YG5AEJJC4ADO4W4MCJMEUMR47P7", "length": 7128, "nlines": 59, "source_domain": "lokvruttant.com", "title": "आर्थिकदृष्ट्या मागस सवर्णांना १० टक्के आरक्षण – Lokvruttant", "raw_content": "\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\nआर्थिकदृष्ट्या मागस सवर्णांना १० टक्के आरक्षण\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 7, 2019\nनवी दिल्ली : आर्थिकदृष्टय़ा दुर्बल सवर्णांसाठी 10 टक्के आरक्षण देण्यास केंद्रीय मंत्रिमडळाने मंजुरी दिली आहे.आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावरमोदी सरकारने निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्ण समाजाला दहा टक्के आरक��षण देण्यात येणार आहे. यासाठी मोदी सरकार घटनादुरुस्ती करुन आरक्षण कोट्यात वाढ करणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.\nआर्थिकदृष्ट्या दुर्बल सवर्णांना सरकारी नोकऱयांमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या 49 टक्के आरक्षणाच्या कोट्यात वाढ करण्यात येणार आहे. परिणामी आरक्षणाचा कोटा 49 टक्क्यांवरुन 59 टक्क्यांवर पोहचेल. या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्ण वर्गाला फायदा होणार आहे.आतापर्यंत महाराष्ट्रात मराठा, धनगर, मुस्लमि किंवा राज्याबाहेर पटेल, जाट, गुर्जर समाजाकडून आरक्षणासाठी मागणी होत आहे. या सर्वांची एकत्रित डोकेदुखी कमी करण्यासाठी मोदी सरकारने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जाते. शिक्षण आणि नोकरीमध्ये हे आरक्षण दिलं जाईल. सरकार यासंबंधीची घटनादुरुस्ती उद्या संसदेत मांडणार आहे.\nमनुष्यबळ पुनर्रचना आराखडा सर्वसंमतीनेच पदे, कर्मचारी संख्येत कपात नाही - महावितरण\nपीआरटीएस प्रकल्पाचे आदित्य ठाकरे यांच्यासमोर सादरीकरण: प्रकल्प लवकर सुरू करण्याची केली सूचना\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंडीगड चंद्रपूर जम्मू-काश्मीर जयपूर जळगाव जेजुरी ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा बारामती बुलढाणा भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Election-Duty-is-Compulsory-to-Each-and-every-officer-In-Karnatka/", "date_download": "2019-07-22T20:27:50Z", "digest": "sha1:2RIMHSWUZKJFQ6UQDC6F5RW6PQTV2EGF", "length": 6332, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " निवडणूक कामासाठी मयत कर्मचाऱ्याला नोटीस | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › निवडणूक कामासाठी मयत कर्मचाऱ्याला नोटीस\nनिवडणूक काम��साठी मयत कर्मचाऱ्याला नोटीस\nनिवडणूक कामावर हजर राहण्यासंबंधी प्रत्येक सरकारी कर्मचार्‍याला निवडणूक आयोगाकडून नोटीस पाठविण्यात येत आहे. कारवार येथील सरकारी कार्यालयात गीता नामक महिला कर्मचार्‍याच्या नावाने जिल्हा निवडणूक आयोगाकडून नोटीस जारी करण्यात आली आहे. मात्र गीता यांचे सहा महिन्यापूर्वी निधन झाले आहे. मयत महिला कर्मचार्‍याच्या नावाने नोटीस कशी आली याचा शोध सुरू आहे.\nगीता नोकरी करीत असलेल्या कार्यालयाने कर्मचार्‍यांची यादी निवडणूक आयोगाकडे पाठविताना गीता यांच्या निधनानंतर त्यांच्या नावाचा अनावधानाने यादीत उल्लेख केला असावा, त्यामुळेच मयत गीता याना नोटीस पाठविण्याची गंभीर चूक निवडणूक आयोगाकडून झाली असावी, असे सूत्रांचे म्हणणे आहे.\nनिवडणुक सक्तीचा आदेश रुग्णांना ठरतोय जाचक\nनिवडणूक कामासाठी कर्मचार्‍यांची कमतरता भासत असल्याने या कामातून कोणालाही सवलत देऊ नका, असा आदेश राज्य निवडणूक आयोगाने प्रत्येक जिल्ह्याच्या अधिकार्‍यांना अर्थात जिल्हाधिकार्‍यांना बजावला आहे.\nनिवडणुकीच्या कामासाठी सरकारी स्तरावरील सर्व खात्यामधील कर्मचार्‍यांना नेमण्यात येत आहे. तरीही कर्मचार्‍यांची कमरता भासणार आहेच. त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी, सरकारी कार्यालयातील डी श्रेणी कर्मचार्‍यांना नेमण्याचा विचार राज्य निवडणूक आयोगाने चालविला आहे. यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची अनुमती घेण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी संजीवकुमार यानी म्हटले आहे.\nनिवडणुकीच्या कामातून कोणालाही सवलत नाही म्हणजेच सर्व कर्मचार्‍यांना सक्तिचे असल्याने गंभीर आजारी, ह्दयरोगी, गर्भवती महिला, बाळंतिणींना हे त्रासदायक ठरत आहे. डॉक्टरांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवून सवलत मिळविण्यासाठी काहीजण जोरदार प्रयत्न करीत असल्याचे कारवार जिल्ह्यात सध्या दिसून येत आहे. मुंदगोड, हल्याळ, भटकळ आदी दूरच्या तालुका स्थळावरून कारवार जिल्हा इस्पितळात येऊन जिल्हा वैद्यकीय अधिकार्‍यांकडून प्रमाणपत्र मिळविणे अनिवार्य आहे.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/public-honor-of-dr-yogesh-jadhav-in-kolhapur-governor-of-Sikkim-Dr-Shriniwas-Patil-says-for-balance-development-shahu-maharaj-thought-is-Inspirational/", "date_download": "2019-07-22T20:24:39Z", "digest": "sha1:BQWMUEFPM3DN27KCNFWLGWOVSLT2QVT5", "length": 21742, "nlines": 63, "source_domain": "www.pudhari.news", "title": " समतोल विकासासाठी शाहूंचा विचारच प्रेरणादायी : श्रीनिवास पाटील | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › समतोल विकासासाठी शाहूंचा विचारच प्रेरणादायी : श्रीनिवास पाटील\nसमतोल विकासासाठी शाहूंचा विचारच प्रेरणादायी : श्रीनिवास पाटील\nराजर्षी शाहूंचा समतेचा वारसा घेऊन कोल्हापूरच्या संपन्‍न आणि समृद्ध भूमीतून समतोल विकास साधण्याचा विश्‍वास निर्माण करा, असे आवाहन सिक्‍कीमचे राज्यपाल डॉ. श्रीनिवास पाटील यांनी केले. उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दै.‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांचा कोल्हापूरच्या सर्वपक्षीय नागरी सत्कार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी शानदार नागरी सत्काराला उत्तर देताना डॉ. योगेश जाधव यांनी, विकासाला चालना देण्यासाठी वचनबद्ध राहू, अशी ग्वाही दिली. अध्यक्षस्थानी कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते.\nकेशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या या दिमाखदार सोहळ्याला शाहू महाराज, बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय पाटील यांच्यासह खा. धनंजय महाडिक, आ. हसन मुश्रीफ, आ. सतेज पाटील, आ. राजेश क्षीरसागर, आ. सुरेश हाळवणकर, आ. चंद्रदीप नरके, आ. सत्यजित पाटील, आ. डॉ. सुजित मिणचेकर, आ. प्रकाश आबिटकर, आ. उल्हास पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव हेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.\nआपल्या खुमासदार शैलीत भाषणाची सुरुवात करताना श्रीनिवास पाटील म्हणाले की, योगेश जाधव यांचा सत्कार हा एक योगायोगच आहे. प्रतापसिंह जाधव आणि माझे बंधू हे मित्र. त्यामुळे आमच्या नात्याला वेगळी किनार आहे. एक बंधुप्रेम आहे. ज्या ठिकाणी हा सत्कार सोहळा होत आहे, त्याचे जुने नाव पॅलेस थिएटर. शेजारीच खासबाग मैदान ही नावेही खास आहेत. अशा ठिकाणी होणार्‍या सत्काराचे वेगळेच महत्त्व ���हे.\nउर्वरित महाराष्ट्र नव्हे तरपुरून उरणारे मंडळ\nखरे तर या सर्व सोहळ्याला आणखी एक वेगळेपण आहे, ते म्हणजे हे मंडळ. 17 जिल्हे, 67 टक्के लोकसंख्या, मुंबई आणि उपनगर आणि उर्वरित हे नाव. खरे तर गावाकडे वाटण्या होतात, तेव्हा थोरला भाऊ शिकलेला नसतो.\nत्याच्या वाटणीला जमीन जाते. मधल्याकडे दागदागिने जातात आणि धाकट्याकडे गावची पाटीलकी जाते. पहिली दोन दिल्यानंतर राहिली ती पाटीलकी, हे म्हणजेच उर्वरित. त्यामुळे चंद्रकांतदादा आता या मंडळाचे नाव बदला आणि उर्वरित मंडळ असे न म्हणता पुरून उरणारे मंडळ, असे याला म्हणा. अशा मंडळाचे अध्यक्षपद ज्यांना देण्यात आले, ते योगेश जाधव यांची वाटचाल वार्ताहर ते संपादक अशी आहे. त्यात ते पीएच.डी.ही आहेत. त्यामुळे लोकांच्या गरजा ते अभ्यास करून पूर्ण करतील, अशी आपल्याला खात्री आहे.\n‘पुढारी’चे आमचे जुने ऋणानुबंध\nते म्हणाले, आम्ही ग. गो. जाधव यांची आतुरतेने वाट पहात असायचो. कारण ते आले की, काहीतरी आम्हाला बातमी कळायची. कारण त्या काळात आतासारखे फोन नव्हते. पोस्टातून फोन लावायचे. तो कधी तरी तासाने लागायचा. त्यातही पीपी कॉल असायचा, म्हणजे पर्टिक्युलर पर्सन अशी सोय असायची. अशा परिस्थितीत आमची आणि ‘पुढारी’ची नाळ जोडली, ती आजही कायम आहे.\n‘पुढारी’ म्हणजे लीडर; पण ‘पुढारी’ म्हणजे पुढं आणि आरी. आरी म्हणजे सूत्र आणि त्या आरीला आडवं करी तो संपादक. आज तंत्र बदललं. प्रतापसिंह जाधव यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे झेप घेतली आहे, असे ते म्हणाले.\nपत्रकार आणि डॉक्टरेट असलेले योगेश जाधव तज्ज्ञ आहेत. ते दक्ष राहून आपला कारभार करतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.\nसमतेचा विचार पुढे न्या\nमुले शिकली पाहिजेत, तर त्यांच्या जेवणाची सोय असली पाहिजे. यातूनच कोल्हापुरात बोर्डिंगची रचना झाली. ही बोर्डिंग वेगवेगळ्या जातीची असली, तरी त्यातून समाजाला एकत्र आणण्याचे काम राजर्षी शाहूंनी केले. याच भूमीतून 1902 साली आरक्षण लागू करून समतेचा विचार दिला गेला. आताच येथे जो पोवाडा सादर केला, त्यातून हा विचार मांडला गेला. तोच समतेचा विचार घेऊन योगेश जाधव तुम्हाला पुढे जायचे आहे. कोणाकडे काय आहे आणि कोणाकडे काय नाही, याचा अभ्यास करून लोकांचा विश्‍वास निर्माण करून वाटचाल करा, असा वडीलकीचा सल्‍लाही त्यांनी दिला. कोल्हापूरच्या संपन्‍नतेचा वारसा तुमच्या म��गे आहे, असेही ते म्हणाले.\nअभ्यास आणि मांडणी योग्यच\nसंपादक म्हणून अभ्यास करताना जे म्हणणे तुम्ही मांडले, तेच आमचेही म्हणणे असल्याचे सांगताना श्रीनिवास पाटील म्हणाले की, एकटी मुंबई देशाच्या खजिन्यात चाळीस टक्के भार घालते, मग आमच्या वाट्याला कमी पैसे का, हे तुमचे मागणे हे सगळ्यांचेच आहे. आज या सर्व 17 जिल्ह्यांच्या विकासासाठी तुम्हाला निधीची गरज लागणार आहे. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. तुमच्या प्रयत्नाला यश आल्याशिवाय राहणार नाही.\nहे सगळे करताना तुम्हाला जनतेला विश्‍वास द्यावा लागेल. हा विश्‍वास सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी तुमच्यात असलेली अभ्यासू वृत्ती निश्‍चितपणे तुम्हाला उपयोगी पडेल. तुम्ही अभ्यासू आहात. ज्या भागात जाणार, तिथला योग्य अभ्यास करा, तिथली वैशिष्ट्ये नेमकेपणाने जाणून घ्या, लोकांच्या भाषेत बोला आणि लोकांना विश्‍वास द्या, हा विश्‍वासच तुम्हाला पुढे घेऊन जाईल. लोकांची श्रद्धा आपल्यावर बसली पाहिजे. त्यासाठी त्यांची गरज ओळखून नेमकेपणाने ते दिले पाहिजे. त्यादृष्टीने तुम्हाला वाटचाल करावी लागेल, असेही श्रीनिवास पाटील म्हणाले.\nडॉ. डी. वाय. पाटील यांच्या शुभेच्छा\nउर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. योगेश जाधव यांची निवड झाली, ते या पदावर चांगले काम करतील. त्यांना माझ्या शुभेच्छा, असे डॉ. डी. वाय. पाटील म्हणाले.\nऐतिहासिक महत्त्व असणारा समारंभ : शाहू महाराज\nसत्कार समारंभात बोलताना शाहू छत्रपती महाराज म्हणाले, आजचा सत्कार सोहळा कोल्हापुरातील एक ऐतिहासिक महत्त्व असणारा समारंभ आहे. कोल्हापूरचा एक युवक डॉ. योगेश जाधव यांची नियुक्‍ती उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी झाली आहे. त्यांच्यावरील ही जबाबदारी लहान-सहान नसून, अत्यंत महत्त्वाची आहे. राज्य शासन आणि लोकांनी डॉ. योगेश जाधव यांच्यावर विश्‍वासाने सोपविलेली ही जबाबदारी आहे. जेथे शासनाच्या कारभारात काही कमतरता राहील, ती भरून काढायचे काम डॉ. योगेश जाधव यांना करायचे आहे.\nदै.‘पुढारी’ ने आपल्या तीन पिढ्यांचा वारसा सामाजिक कार्यात अखंड राखला आहे. ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव, आमचे मित्र मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्याचे कार्य डॉ. योगेश जाधव करत आहेत. त्यांच्या समाजकार्याला राजकारण व राजसत्तेचे बळ मिळाल्याने दोन्हींचा चांगल्याप्रकारे समन्वय साधता येणार आहे. यामुळे डॉ. योगेश जाधव यांचे कार्य उर्वरित महाराष्ट्रापुरते न राहता संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासासाठी व्हावे, यासाठी त्यांनी शुभेच्छा व्यक्‍त केल्या.\nकरवीरनगरीचा सन्मान : महापौर\nस्वागतपर भाषणात महापौर सौ. शोभा बोंद्रे यांनी, ‘पुढारी’ हा कोल्हापूरचा मानबिंदू असल्याचे सांगून, डॉ. योगेश जाधव यांचा सत्कार म्हणजे करवीनगरीचा सन्मान असल्याचे सांगितले. उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी आपल्या माणसाची निवड झाली, हे अभिमानास्पद असल्याचेही त्या म्हणाल्या.\nकोल्हापूरच्या सुपुत्राची महत्त्वाच्या पदावर निवड झाली म्हणून सर्वपक्षीयांनी हा सत्कार आयोजित केल्याचे सांगून महापौर सौ. बोंद्रे यांनी, योगेश जाधव यांच्या निवडीचा कोल्हापूरला सार्थ अभिमान असल्याचे सांगितले. तरुण, तडफदार व आश्‍वासक व्यक्‍तिमत्त्व आपल्याला विकास कार्यासाठी लाभले आहेेे. त्यांच्या निवडीमुळे कोल्हापूरच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्‍त केली.\nडॉ. योगेश जाधव यांना शुभेच्छा देण्यासाठी व हा गौरवशाली सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी संपूर्ण जाधव परिवार आणि पाटील परिवाराची यावेळी उपस्थिती होती. डॉ. योगेश यांच्या मातोश्री सौ. गीतादेवी, पत्नी डॉ. सौ. स्मितादेवी, भगिनी सौ. शीतल पाटील, मेहुणे मंदार पाटील, डॉ. योगेश यांचे सासरे व पुण्याच्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील व त्यांच्या पत्नी सौ. भाग्यश्रीताई पाटील, डॉ. सोमनाथ पाटील, ऋतुराज मंदार पाटील व ऋतुराज संजय पाटील यांच्यासह सर्व परिवाराची आवर्जून उपस्थित होती.\nआर. के. पोवार यांनी आभार मानले\nनागरी सत्काराचा हा सोहळा दिमाखदार झाला. सिक्‍कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे कोल्हापूरशी असलेले ऋणानुबंध आणि ‘पुढारी’ परिवाराशी त्यांचा असलेला अकृत्रिम जिव्हाळा यांचा सुरेख संगम झाल्यामुळे कार्यक्रमाला वेगळीच उंची मिळाली. राज्यपालांच्या उपस्थितीत कार्यक्रम असल्याने समारंभाच्या ठिकाणी रेडकार्पेट अंथरण्यात आले होते. त्याचबरोबर पोलिस बँडने राज्यपालांना मानवंदना देण्यात आली.\nआझाद नायकवडी यांचा पोवाडा\nकार्यक्रमाच्या सुरुवातीला शाहीर विशारद आझ��द नायकवडी यांनी छत्रपती शिवराय व राजर्षी शाहू छत्रपतींचा स्फूर्तिदायक पोवाडा सादर केला. तसेच सत्कारमूर्ती डॉ. योगेश जाधव यांच्यासह जाधव घराण्याचा वारसा सांगणारा पोवाडाही सादर केला.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/One-thousand-metric-ton-Godown-to-be-set-up-in-Devrukh/", "date_download": "2019-07-22T21:09:11Z", "digest": "sha1:UWGEO7BWCDNK52546RXXAYUBW2IN3QFN", "length": 6796, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " देवरूखात उभारणार एक हजार मेट्रिक टनाचे गोदाम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › देवरूखात उभारणार एक हजार मेट्रिक टनाचे गोदाम\nदेवरूखात उभारणार एक हजार मेट्रिक टनाचे गोदाम\nराष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत शेतमालाची साठवणूक करण्यासाठी एक हजार मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम उभारण्याला पणन महामंडळाने कृषी उत्पन्‍न बाजार समितीला परवानगी दिली आहे. काजू, भात व अन्य शेतमाल साठवणुकीसाठी देवरूख येथे गोदाम उभारण्याचे निश्‍चित करण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे सभापती मधुकर दळवी यांनी दिली.\nभात, काजू याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्यावर त्याला दर न मिळाल्यास साठवणुकीअभावी शेतकर्‍याला अल्प किमतीत माल विकावा लागतो.तालुक्यामध्ये कृषी उत्पन्‍न बाजार समितीची गोदामे नसल्याने त्याचा फटका शेतकर्‍याला बसत आला आहे. त्यामुळे बाजार समितीने गोदाम उभारण्यासाठी पणन महामंडळाला प्रस्ताव सादर केला होता.\nबाजार समितीचे सभापती यांच्या संकल्पनेतून ही योजना राबवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. दळवी यांनी यासाठी विशेष पाठपुरावा केला. त्यामुळे पणन महामंडळाने एक हजार मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामाला परवानगी दिली आहे. हे गोदाम उभारण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत 35 टक्के अनुदान देण्यात येणार आहे तर 65 टक्के निधी बाजार समितीने स्वत:च्या फंडातून द्यायचा आहे. शास्त्रोक्‍त पद्धतीने हे गोदाम उभारले जाणार आहे. यासाठी 40 गुंठे जागा देवरूख येथे निश्‍चित करण्यात आली आहे. त्यातील 13 गुंठे जागेवर गोदाम उभारले जाणार आहे. उर्वरित जागेमध्ये बाजार आवाराची घोषणा करण्यात आली आहे. या ठिकाणी पेट्रोल पंप सुरू करण्यात येणार आहे. शेतकर्‍यांना आवश्यक सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.\nचालू वर्षी राबवण्यात आलेल्या काजू बी तारण योजनेला शेतकर्‍यांनी चांगला प्रतिसाद दिला. प्रत्येक तालुक्यात बाजार समितीची स्वमालकीची गोदामे नसल्याने काजू बी ठेवण्यासाठी 9 ठिकाणी गोदामे भाड्याने घेण्यात आली. रत्नागिरीतील 14 शेतकर्‍यांना 72.68 मेट्रिक टन काजू बी तारण ठेवली आहे. या गोदामांचा विमा काढण्यात आल्याने शेतकर्‍यांच्या मालालाही संरक्षण मिळाले आहे.\nकाजू बी प्रमाणेच भात पिकालाही तारण कर्ज देता येणार आहे. परंतु, भात ठेवण्यासाठी गोदाम नसल्याने कर्ज देत असताना अडचण निर्माण होत आहे. प्रत्येक तालुक्यात एक गोदाम झाल्यास भात पिकाला कर्ज देणे शक्य होणार आहे.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/The-ancient-Ram-Mandir-is-waiting-for-revitalization/", "date_download": "2019-07-22T20:45:28Z", "digest": "sha1:SMD6IUVPZDP32LQUKYEMDT73GAI3BQVW", "length": 5207, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाटोद्यातील पुरातन राममंदिर जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › पाटोद्यातील पुरातन राममंदिर जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत\nपाटोद्यातील पुरातन राममंदिर जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत\nभाविकांचे श्रद्धास्थान असणार्‍या पाटोदा शहरातील पुरातन राममंदिराची अत्यंत दुरवस्था झाली आहे. लोकप्रतिनिधींच्या सततच्या उदासीनतेमुळे पाटोद्यातील हे राममंदिर अजुनही जीर्णोद्धाराच्या प्रतिक्षेत आहे.पाटोदा शहरात अनेक पुरातन मंदिरे आहेत. यामध्ये पाटोद्याचे ग्रामदैवत असलेल्या भामेश्वर महादेवासह संगमेश्वराचे अतिप्राचीन मंदीर आहे. या संगमेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पूरातत्व विभाकडून 1 कोटी 54 लाख रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला असून प्रत्यक्ष कामही झाले आहे. परंतु याच मंदिराला अगदी खेटूनच असलेल्या राम मंदिराची मात्र सध्या अत्यंत दुरवस्था झाली आहे.\nया मंदिराच्या भिंती पूर्णपणे पडल्या आहेत, मुख्य दरवाजा तर केव्हाच जमीनदोस्त झाला असून केवळ दरवाजाच्या खुणा शिल्लक आहेत. मंदिराला दरवाजाच नसल्यामुळे या ठिकाणी फिरस्त्या प्राण्यांचा मुक्त संचार सुरू असतो. मंदिरावरील छतही केवळ नावापुरतेच आहे. यातील पत्रे गंज चढून पूर्णपणे खराब झाले आहेत. त्यातच या मंदिरात साधी फरशीही नसल्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी अक्षरक्षः चिखल होतो.\nमंदिराच्या एवढ्या दुरवस्थेमुळे भाविकही मंदिरात सहसा येत नाहीत केवळ वर्षातून एकदाच म्हणजे रामनवमीच्या दिवशीच या ठिकाणी काही प्रमाणात येतात. या मंदिराचे बांधकाम कऱण्यात यावे, फरशी टाकण्यात यावी लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी भाविकांतून होत आहे\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Gang-raid-in-Mumbai-for-arms-stock/", "date_download": "2019-07-22T20:45:01Z", "digest": "sha1:QWWHWPAIFDD3QV3H7PNXGWYKNC5SQQT6", "length": 8661, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शस्त्रास्त्र साठ्यामागे मुंबईत गँगवॉर भडकवण्याचा डाव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › शस्त्रास्त्र साठ्यामागे मुंबईत गँगवॉर भडकवण्याचा डाव\nशस्त्रास्त्र साठ्यामागे मुंबईत गँगवॉर भडकवण्याचा डाव\nमुंबई : अवधूत खराडे\nउत्तरप्रदेशातील गोदामामधून चोरी करुन मुंबईत आणण्यात येणार्‍या शस्त्रसाठ्यामागे टोळीमध्ये गँगवार घडविण्याचा प्रयत्न होता, अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. शस्त्रसाठा आणताना अटक केलेल्या बदयुजमान अकबर बादशाह उर्फ सुमीत उर्फ सुका (27) याच्याकडे याप्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणांसह राज्य दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हेशाखेने कसून चौकशी सुरू केली आहे.\nमुंबईत आणण्यात येणारा हा शस्त्���साठा डोंगरी परिसरात उतरविणार असल्याची कबुली सुका याने तपासात दिल्यानंतर गुन्हेशाखेसह एटीएसच्या पथकाने सुका राहात असलेल्या शिवडी क्रॉस रोड आणि डोंगरी, नागपाडा परिसरावर करडी नजर ठेवली आहे. मुंबईमधील या गुन्हेगारी कारवायांच्या शक्यतेतून एटीएस प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सोमवारी दुपारी पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांच्यासह गुन्हे शाखेचे प्रमुख संजय सक्सेना यांच्यासोबत एक बैठक घेतल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून मिळते.\nकुख्यात मोस्ट वॉन्टेड डॉन दाऊद इब्राहीम याचा भाऊ अनिससोबत असलेला वाद आणि वाढलेल्या हस्तक्षेपातून खास हस्तक छोटा शकिल याने दाऊदची साथ सोडली. शकील दाऊदपासून वेगळा झाल्यानंतर अनिस डी गँगचा कारभार पाहत आहे. याच वादातून गँगवार घडविण्यासाठी हा शस्त्रसाठा मागविण्यात आल्याची माहिती मिळते.\nडी गँगसाठी काम करणार्‍या मुंबईतील हस्तकांनी सुका याच्याकडून थेट शस्त्र घेतली नसल्याचे सांगताना, वरच्या पातळीवर हा व्यवहार घडला असल्याची माहिती दिल्याचे गुन्हे शाखेकडून समजते.\nछोटा शकील आणि अनीस मधील अंतर्गत वाद वाढल्याने दोघेही एकमेकांच्या विश्‍वासू साथिदारांना टार्गेट करण्याच्या मागे लागले आहेत. त्यातच रवी पुजारीचे दक्षिण मुंबईतील हस्तक शकिलसाठी काम करत असून अंडरवर्ल्डमध्ये अंतर्गत धूसफुस सुरू झाली आहे. विशेषत: पाकमोडीया स्ट्रीट, भेंडीबाझार, नागपाडा आणि डोंगरीमध्ये याचे परिणाम दिसण्याची शक्यता असून येत्या काळात गँगवार घडण्याची भीती अंडरवर्ल्डमधून व्यक्त करण्यात येत आहे.\nकराचीतील अंडरवर्ल्ड कनेक्शन असलेल्या सुका याने नागपाडा आणि शिवडीच्या नॅशनल मार्केट परिसरातील उत्तर भारतीय गुन्हेगारांच्या मदतीने शस्त्रास्त्रे लुटीचा प्लॅन आखून तो यशश्‍वी केला. मात्र मुंबई-आग्रा महामार्गावर डिझेलचे पैसे न देता पळून गेल्याने पोलिसांनी पाठलाग करत नाशीक चांदवड टोलनाक्यावर हा शस्त्रसाठा जप्त करत, सुका याच्यासह सलमान अमानुल्ला खान (19) व चालक साथिदार नागेश बनसोडे यांना बेड्या ठोकल्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा पकडला गेल्याने अंडरवर्ल्ड जगतातही खळबळ उडाली असून अनेकजण अंडरग्राऊंड झाल्याची माहिती मिळते.\nजव्हार, वाड्यात शिवसेनेचा झेंडा\nशेलारांनी वाजवला ‘सामना’चा ढोल\nआंबेडकर स्मारक कंत्राट; अंतिम निर्णय उद्या होणार\nठाणे जिल्हा परिषदेत शिवसेना बहुमतात\nकोळीवाड्याची नोंद झोपडपट्टी म्हणून केली\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Efforts-to-burn-the-operating-engineer-alive-as-a-power-stealing-took-place/", "date_download": "2019-07-22T20:58:15Z", "digest": "sha1:MBNE2PBI6RWCDV2WIMZGCB7LNILYRGRU", "length": 3184, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वीज चोरी पकडली म्‍हणून कार्यकारी अभियंत्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्‍न | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › वीज चोरी पकडली म्‍हणून कार्यकारी अभियंत्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्‍न\nकार्यकारी अभियंत्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्‍न\nयेवला तालुक्यात देवरगाव येथे वीज चोरी पकडली म्हणून अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला मारहाण करण्यात आली. यावेळी चोरी केलेल्यांनी कार्यकारी अभियंत्‍यांच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचाही प्रयत्न केला. यामध्ये मारहाण झालेल्या कार्यकारी अभियंत्यांचे नाव सुरेश जाधव असे आहे. यावेळी महिला कर्मचार्‍यांनाही मारहाण झाली असल्याचे सांगण्यात आले आहे.\nज्या ठिकाणी मारहाण करण्यात आली तिथे तपासणीसाठी कार्यकारी अभियंता गेले असता हा प्रकार घडला आहे.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Changing-the-debt-waiver-conditions-will-increase-the-farmers-of-the-beneficiary/", "date_download": "2019-07-22T20:26:14Z", "digest": "sha1:SNEMFVTLEBTROOETYXS3IBKSJ2QLMX5B", "length": 7257, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कर्जमाफी अटी बदलाने प्रोत्साहनपर लाभाचे शेतकरी वाढणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › कर्जमाफी अटी बदलाने प्रोत्साहनपर लाभाचे शेतकरी वाढणार\nकर्जमाफी अटी बदलाने प्रोत्साहनपर लाभाचे शेतकरी वाढणार\nराज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकर्‍यांना द्यावयाच्या कर्जमाफी योजनेतील अटींमध्ये काही बदल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामध्ये योजनेंतर्गत 31 जुलै 2017 पर्यंतच्या थकबाकीदारांचाही कर्जमाफी योजनेस नव्याने समावेश करण्यात आल्याने नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांच्या प्रोत्साहन लाभाच्या शेतकर्‍यांची संख्या वाढणार आहे.\nशेतकर्‍यांचे कर्जमाफीसाठी झालेल्या आंदोलनानंतर जून महिन्यात शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला. शेतकर्‍यांची थकित पीक कर्जाचे रुपये दीड लाखांपर्यंतच्या रकमेचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर लाभ म्हणून पंचवीस टक्के रक्कम देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मुद्दल व व्याजासह रुपये दीड लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकर्‍यांंसाठी एकवेळ समझोता योजना (वन टाईम सेटलमेंट) ही 30 जून 2016 रोजी जाहीर करण्यात आली.\nत्या अन्वये थकीत झालेल्या रक्कमेतून परतफेड केेलेली रक्कम वगळून 31 जुलै 2017 पर्यंत मुद्दल व व्याजासह परतफेड न झालेली थकबाकीची रुपये दीड लाखापर्यंतची रक्कम कर्जमाफीस पात्र करण्यात यावी. या योजनेतंर्गत पात्र शेतकर्‍यांनी त्यांच्या हिश्श्याची संपूर्ण रक्कम दिनांक 31 मार्च 2018 पर्यंत बँकेंत जमा केल्यावर शासनातर्फे रुपये दीड लाख लाभाची रक्कम शेतकर्‍यांना अदा करण्यात यावी, अशी सुधारित तरतूद योजनेत समाविष्ट करण्यात आली आहे.\nआर्थिक वर्ष 2015-16 मध्ये घेतलेल्या पीक आणि मध्यम मुदत कर्जाची परतफेडीची दिनांक 30 जून 2016 नंतर येत असल्याने तसेच 2016-17 या आर्थिक वर्षात घेतलेल्या पीक व मध्यम मुदत कर्जाची परतफेड दिनांक 31 जुलै 2017 नंतर येत असल्याने केवळ तांत्रिक कारणास्तव पात्र शेतकरी देय लाभापासून वंचित राहू नये, यासाठी शेतकर्‍यांना या योजनेत अंर्तभूत करण्यासाठी आणि एका कुंटूंबास मिळणार्‍या कर्जमाफी व प्रोत्साहनपर लाभाच्या रकमा स्पष्ट करण्यासाठी पूर्वलक्षी प्रभावाने देण्यासाठी नवीन बदल करण्यात आल्याचेही शासन निर्णयात नमूद केले आहे.\n७० वर्षीय आईची मुलाकडून हत्या\nअभियोग्यता आणि बुध्दिमापन चाचणीतही त��ंत्रिक गोंधळ\nदोन टोळक्यांत तुंबळ हाणामारी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Crime-against-three-people-including-woman-policemen-for-bribe/", "date_download": "2019-07-22T20:40:49Z", "digest": "sha1:J5IEGDXXASEEGWYACRB73K7MQAXY72AL", "length": 9485, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " टेंभुर्णीत महिला पोलिसासह तीन जणांवर गुन्हा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › टेंभुर्णीत महिला पोलिसासह तीन जणांवर गुन्हा\nटेंभुर्णीत महिला पोलिसासह तीन जणांवर गुन्हा\nयेथील जय तुळजाभवानी माध्यमिक आश्रम शाळा व संत रोहिदास आश्रमशाळेच्या संस्थापकास पाच लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात महिला पोलिस कॉस्टेबल सह तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने पोलिस वर्तुळासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.\nगुन्हा दाखल करण्यास टेंभुर्णी पोलिस टाळाटाळ करीत असल्याने कैलास सातपुते यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. तसेच जिल्हा न्यायालयातील सरकारी वकील यांनीही तत्काळ गुन्हा दाखल करण्याचा अभिप्राय टेंभुर्णी पोलिसांना दिल्याने अखेर टेंभुर्णी पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.\nअभय हरिश्‍चंद्र बंडगर, त्याची पत्नी सविता अभय बंडगर दोघे रा.मोहोळ, जि. सोलापूर व टेंभुर्णी पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचारी अनुसया सुतार रा.टेंभुर्णी,ता.माढा अशी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.\nजय तुळजाभवानी माध्य.आश्रम शाळा व संत रोहिदास आश्रम शाळेचे संस्थापक कैलास भिकाजी सातपुते यांनी फिर्याद दिली आहे.\nया गंभीर घटनेची अधिक माहिती अशी की, मोहोळ येथील ओम बहुद्देशीय संस्थेचा अध्यक्ष अभय हरिश्‍चंद्र बंडगर व त्याची पत्नी सविता बंडगर तसेच टेंभुर्णी पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचारी अनुसया सुतार यांनी टेंभुर्णीतील जय तुळजाभवानी आश्रम शाळा व संत रोहिदास आश्रमशाळा या शाळेत येऊन 30 जानेवारी 2018 रोजी शाळा तपासणी करण्यासाठ�� टेंभुर्णी पोलिस ठाण्याच्या सही शिक्क्यासह पत्र दिले होते. प्रत्यक्षात 3 जुलै 2018 रोजी वरील सर्वजण शाळेत आले व शाळेत चौकशी करून त्यांनी तुमच्या विरोधात गंभीर तक्रारी आहेत, याची चौकशी करावयाची आहे असे सांगितले.\nतसेच यावेळी शाळेत शिक्षक, विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न विचारून नाहक त्रास दिला. नंतर जाताना कैलास सातपुते यांनी काय अर्ज आला आहे, हे दाखवा असे विचारले असता त्यांना भयंकर गंभीर अर्ज आहे, सर्वांसमोर सांगता येणार नाही असे सांगितले. यानंतर 8 जुलै रोजी मोबाईलवर संपर्क करून पोलिस ठाण्यात बोलावले. पोलिस ठाण्याच्या आवारातील कँटीनमध्ये अभय बंडगर व महिला पोलिस कर्मचारी अनुसया सुतार यांनी हे प्रकरण गंभीर आहे ते प्रकरण मिटवण्यासाठी पाच लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. हे ऐकून सातपुते एवढे पैसे द्यायला जमणार नाही म्हणून निघून गेले. त्यानंतर 10 जुलै रोजी त्यांना अभय बंडगर यांनी फोन करून सातपुते यांना माहिती का दिली नाही असे विचारले. यावेळी त्यांच्यात फोनवर बाचाबाची झाली या घटनेची तक्रार देण्यासाठी सातपुते पोलिस ठाण्यात गेले असता पोलिस निरीक्षक आनंद खोबरे यांनी फक्‍त तक्रार अर्ज द्यावयास सांगितले. त्यानंतर चौकशी करून गुन्हा दाखल करतो, असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.\nगुन्हा दाखल करीत नसल्याने कैलास सातपुते यांनी 12 जुलै 2018 रोजी पोलिस अधिक्षक यांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच 3 ऑगस्ट रोजी पंधरा दिवसात गुन्हा दाखल न केल्यास राज्यातील कोणत्याही पोलिस ठाण्याच्या आवारात आत्मदहन करण्याचा निवेदनाद्वारे इशारा दिला होता. यानंतर जिल्हा न्यायालयातील सरकारी वकिलांचा अभिप्राय आल्यानंतर अखेर टेंभुर्णी पोलिस ठाण्यात ओम बहुद्देशीय संस्था मोहोळ या संस्थेचा अध्यक्ष अभय हरिचंद्र बंडगर त्याची पत्नी सविता बंडगर तसेच टेंभुर्णी पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचारी अनुसया सुतार या तिघांच्या विरोधात खंडणीचा मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून प��ून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Abortion-medicines-Buy-in-the-name-of-Moon/", "date_download": "2019-07-22T20:28:45Z", "digest": "sha1:XGSSX2GRMKUJ3AMUKA55K2VKHUTI7FN3", "length": 5180, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गर्भपाताच्या औषधींची डॉ. मून नावाने खरेदी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › गर्भपाताच्या औषधींची डॉ. मून नावाने खरेदी\nगर्भपाताच्या औषधींची डॉ. मून नावाने खरेदी\nबेकायदा गर्भपातप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केलेल्या ललिता रमेश मून ऊर्फ खाडे हिने केलेल्या बोगसपणाचे अनेक नमुने दररोज उघड होऊ लागले आहेत. तिने गर्भपातासाठी लागणार्‍या औषधींची शहरातील दोन मेडिकलवरून खरेदी केल्याचे तपासात स्पष्ट झाले असून मेडिकलवाल्यांनीही सर्व नियम धाब्यावर बसवून डॉ. ललिता मून नावाने बोगस बिले दिल्याचे समोर आले आहे. यावरून वैद्यकीय व्यवसायातील सावळा गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.\nयाबाबत पुंडलिकनगर ठाण्याचे निरीक्षक अशोक मुदीराज यांनी सांगितले की, अर्चना सुनील वाघ या महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर तपास करताना पुंडलिकनगर ठाण्याचे सहायक निरीक्षक अशोक आव्हाड यांनी आपत भालगाव येथे गर्भपाताचा अड्डा शोधून काढला. या प्रकरणात ललिता रमेश मून ऊर्फ खाडे (40, रा. आपत भालगाव), सुनील शिवाजी वाघ (27, रा. बजाजनगर, वाळूज), बापू काशीनाथ डिघोळे (53, रा. वडगाव सलामपुरे) या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत 30 नोव्हेंबर रोजी संपत आहे. आरोपींना गुरुवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.\nबजाजनगरातील लुटमार प्रकरणी फरार असलेला आरोपी अटकेत\nपोलिस घेणार दारू विक्रेत्याची शाळा\n७५१ विद्यार्थ्यांचे रात्री तयार केले हॉलतिकीट\nगर्भपाताच्या औषधींची डॉ. मून नावाने खरेदी\nनोकर भरती घोटाळा : शासनाकडून मनपा आयुक्‍तांना कारवाईचे आदेश\nनोंदणी : लोकसभा निवडणुकीपर्यंत मिळणार तीन संधी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडई��्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sataratoday.com/post/45100", "date_download": "2019-07-22T20:58:02Z", "digest": "sha1:A25DWWGZO3KEZ5OWL6GZURJNG463JQEN", "length": 4585, "nlines": 79, "source_domain": "www.sataratoday.com", "title": "एसटी बसमधून महिलेचे गंठण लंपास", "raw_content": "\nएसटी बसमधून महिलेचे गंठण लंपास\nकराड : कराड ते स्वारगेट' एसटी बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा उठवत अज्ञात चोरट्याने प्रवासी महिलेच्या पर्समधील ५४ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे गंठण लंपास केले.\nही घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास येथील कोल्हापूर नाक्यावर घडली. याबाबत शशिकांत भाऊराव जठार वय ४५ रा. पुणे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. शशिकला व त्यांचे पती भाऊराव जठार असे दोघेजण रविवारी दुपारी येथील कोल्हापूर नाक्यावर आले होते. ते दोघे पुणे येथे जाण्यासाठी एसटीत चढत असताना पर्समधील गंठण ठेवलेले पाकिट अज्ञात चोरट्याने लंपास केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.\nजावली तालुक्यातील अवैद्य दारू विक्रेत्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी\nगेली ११ वर्ष जावली तालुक्यात सुरु असलेली १३ दारू दुकाने महिलांनी व व्यसनमुक्ती संघटनांनी ऐतिहासिक पाऊल उचलून बंद केली होती.\nएकावर पोस्को अंतर्गत गुन्हा\nकराड जवळील एका गावात नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nतलावात बुडून युवकाचा मृत्यू\nबामणवाडी (ता.कराड) येथे जांभळा नावच्या शिवारात असलेल्या कृषि विभागाच्या पाजर तलावात युवकाचा बुडून मृत्यू झाला.\nसातार्‍यातून ट्रॅक्टर, दोन दुचाकी चोरी\nसातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकठिकाणाहून ट्रॅक्टर व दोन दुचाकी चोरुन नेला असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%95_%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95", "date_download": "2019-07-22T20:18:40Z", "digest": "sha1:W3YJIGTXWOKHRJJ65P7WBNSSOVLXYTWG", "length": 4535, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "टिळक नगर रेल्वे स्थानक - विकिपीडिया", "raw_content": "टिळक नगर रेल्वे स्थानक\nमुंबई उपनगरी रेल्वे स्थानक\nरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे\nमार्गे छत्रपती शिवाजी टर्मिनस किंवा अंधेरी\nटिळक नगर हे मुंबई शहराच्या कुर्ला व टिळकनगर भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स���थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावर स्थित आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस हे मुंबईमधील एक महत्त्वाचे रेल्वे टर्मिनस येथून जवळच आहे.\nमुंबई उपनगरी रेल्वे स्थानके\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑक्टोबर २०१४ रोजी १२:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/filmy-mania/zee-talkies-5/", "date_download": "2019-07-22T22:01:21Z", "digest": "sha1:KY5DWRAXBJ6RZBSBY5F5DGYA4AU6FAAJ", "length": 8162, "nlines": 59, "source_domain": "mymarathi.net", "title": "माधुरी दीक्षितला फेव्हरेट अभिनेत्रीचं नामांकन - My Marathi", "raw_content": "\nरमणबागेत अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी\nअजित पवारांच्या वाढदिवशी तब्बल ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व कदम कुटुंबाने स्वीकारले\nआयडीबीआय बँकेची द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडसोबत कॉर्पोरेट एजन्सी भागीदारी\n२०० अब्ज लिटर्स पाण्याची बचत, महाराष्ट्र व राजस्थानात कृत्रिम शेततळी निर्माण करून साध्य केली किमया\nएकटेपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये-डॉ. सुरेखा पंडित\nअरुणा ढेरे यांच्या साहित्य लेखनाने महाराष्ट्राला समृध्द केले –डॉ. सदानंद मोरे\nविधानसभा युती एकत्र लढणार, फडणवीसांचे स्पष्टीकरण\nफडणवीसांकडे दैवी शक्ती,220 जागा मिळतील : चंद्रकांत पाटील\nगोळवलकर प्रशालेत निवडणुकीचा अनुभव\nईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्या -म्हणजे खरी ताकद कळेल ..जयंत पाटील\nHome Filmy Mania माधुरी दीक्षितला फेव्हरेट अभिनेत्रीचं नामांकन\nमाधुरी दीक्षितला फेव्हरेट अभिनेत्रीचं नामांकन\nबॉलिवूडची मराठमोळी धकधक गर्ल माधुरी दीक्षित तिच्या चाहत्यांच्या मनात आजही तेवढाच मोठं घर करून आहे हे तिने मराठीत केलेल्या ‘बकेट लिस्ट’ या पहिल्याच सिनेमामुळे स्पष्ट झाले आहे. गेल्यावर्षी २५ मे रोजी हा सिनेमा हा प्रदर्शित झाला होता. याच सिनेमामुळे प्रेक्षकांच्या लाडक्या माधुरीला झी टॉकीज प्रस्तुत ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’ या पुरस्कार सोहळ्यात फेव्हरेट अभिनेत्री विभागातनामांकन मिळाले आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या नामांकनाची यादी नुकतीच झी टॉकीजने जाहीर केली. करण जोहरने बनवलेल्या बकेट लिस्ट मध्ये माधुरीने धमाकेदार बाईक रायडींग केली होती. योग्यवयानुसार आलेली तिची हि भूमिका चाहत्यांनाही आवडली होती. महाराष्ट्राचा फेव्हरेट कोणच्या नामांकनांमध्ये सोनाली कुलकर्णी हिला गुलाबजाम साठी, तेजस्विनी पंडिताला येरे येरे पैसे साठी, कल्याणी मुळे हिला न्यूडसाठी तर मृण्मयीला फर्जंद साठी नामांकनं मिळाली आहेत.\nमहाराष्ट्राचा फेव्हरेट कोण हे पुरस्कार नवव्या वर्षात पदार्पण करत असून, या पुरस्कारांनी नेहमीच नवोदित कलाकार आणि त्याच्या टॅलेंटला वाव दिली आहे. मराठी चित्रपट चाहते या अद्भुत पुरस्कारसोहळ्यात आपल्या लाडक्या कलाकारांना पुरस्कृत करण्यासाठी आपले मत २५ जानेवारी पर्यंत नोंदवू शकतात.\nवन्यजीव छायाचित्रांचे तीन दिवस प्रदर्शन\nराष्ट्रवादी व मनसेच्या आघाडीला ४सभापतीपद तर शिवसेनेला १ अवघे सभापतीपद\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nझी मराठीवर येतोय ‘नटसम्राट’\n‘लालबत्ती’ २६ जुलैला चित्रपटगृहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/cricket/icc-world-cup-2019-indias-first-batting-practice-match-against-bangladesh/", "date_download": "2019-07-22T21:23:46Z", "digest": "sha1:546XASXPJG6A7NG3W4JKWYEG4K2OMDRH", "length": 32124, "nlines": 417, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Icc World Cup 2019: India'S First Batting In Practice Match Against Bangladesh | आयसीसी वर्ल्डकप 2019 : बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात भारताची प्रथम फलंदाजी | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २३ जुलै २०१९\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nशेतीचा नांगर रोबोटच्या खांद्यावर; १८ कोटींचा निधी\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nया व्यक्तीमुळे ऐश्वर्या राय चिडली होती मनिषा कोईरालावर, मुलाखतीत असे काही बोलली होती तिच्याविषयी\nतब्बूने ग्लॅमरस अवतारातील व्हिडिओ केला शेअर, नेटिझन्सने दिल्या अशा भन्नाट कमेंट्स\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nऐश्वर्या राय इतकीच सुंदर आहे तिची वहिनी, पाहा फोटो\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nकानाशी निगडीत 'या' चुका कराल तर, आयुष्यभरासाठी बहिरे व्हाल\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शि��्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nAll post in लाइव न्यूज़\nआयसीसी वर्ल्डकप 2019 : बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात भारताची प्रथम फलंदाजी\nआयसीसी वर्ल्डकप 2019 : बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात भारताची प्रथम फ���ंदाजी\nभारतीय संघ या सामन्यात गाफिल राहीला तर त्यांनाही धक्का बसू शकतो.\nआयसीसी वर्ल्डकप 2019 : बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात भारताची प्रथम फलंदाजी\nकार्डिफ, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यात भाराताला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे ते काही वेळात सुरु होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यात भारत जिंकणार का, याची उत्सुकता चाहत्यांना आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.\nबांगलादेशच्या संघाने आतापर्यंत बऱ्याच मोठ्या संघाला धक्के दिले आहेत. त्यामुळे भारतीय संघ या सामन्यात गाफिल राहीला तर त्यांनाही धक्का बसू शकतो. पण दोन्ही संघांचा विचार केला तर भारताचे पारडे जड असल्याचे म्हटले जात आहे.\nया सामन्यत प्रत्येक विभागात चमकदार कामगिरी करण्यास भारतीय प्रयत्नशील आहेत. जेतेपदाचा प्रबळ दावेदार भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर सुरुवात अनुकूल झाली नाही. भारताला ओव्हलमध्ये पहिल्या सराव सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ६ गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला. अष्टपैलू रवींद्र जडेजाने पराभव चिंतेचा विषय नसल्याचे म्हटले असले तरी, भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ जून रोजी होणाºया पहिल्या सामन्यापूर्वी आपले मनोधैर्य उंचावण्यास प्रयत्नशील राहील.\nनंबर चारच्या फलंदाजाबाबत प्रदीर्घ कालावधीपासून चर्चा सुरू आहे. पण गेल्या लढतीत या स्थानावर के.एल. राहुल खेळला होता. त्यामुळे त्याच्याकडे ही जबाबदारी सोपविली जाऊ शकते. जडेजाने ५० चेंडूं्ना सामोरे जाताना ५४ धावांची खेळी करीत विश्वकप स्पर्धेसाठी अंतिम ११ खेळाडूंतील स्थानासाठी दावा मजबूत केला आहे. हा अष्टपैलू खेळाडू यापूर्वीही इंग्लंडमध्ये यशस्वी ठरला आहे.\nभारतीय गोलंदाजीचे नेतृत्व पुन्हा एकदा जसप्रीत बुमराह करणार आहे. गेल्या लढतीत त्याने चार षटकात दोन धावांच्या मोबदल्यात एक बळी घेतला होता. भारताने दोन बळी झटपट घेतले होते. पण गोलंदाजांना त्याचा लाभ घेता आला नाही. बांगलादेशविरुद्ध भारतीय संघाचा अशा छोट्या छोट्या उणिवा दूर करण्याचा प्रयत्न राहील.\nहवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तविली असून सामना विलंबाने सुरू होण्य��ची शक्यता आहे. ढगाळ वातावरण असल्यास वेगवान गोलंदाज त्याचा लाभ घेऊ शकतात. तसे कार्डिफमध्ये मोठी धावसंख्या उभारली जाते. अशास्थितीत रोहित, धवन व कोहली यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा राहील.\nभारत :- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, के.एल. राहुल, विजय शंकर, महेंद्र सिंग धोनी (यष्टिरक्षक), केदार जाधव, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी.\nबांगलादेश :- मशरफे मुर्तजा (कर्णधार), अबू जैद, लिटन दास (यष्टिरक्षक), महमूदुल्लाह, मेहदी हसन, मोहम्मद मिथुन, मोहम्मद सैफुद्दीन, मोसद्देक हुसैन, मुशफिकुर रहीम (यष्टिरक्षक), मुस्ताफिजुर रहमान, रुबेल हुसैन, शाकिब अल हसन, सौम्य सरकार आणि तमीम इकबाल.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nICC World Cup 2019 : सर्वाधिक चौकारांच्या जोरावर ‘साहेब’ बनले विश्वविजेते\nऑस्ट्रियातील गावातही भारताच्या पराभवाचे दु:ख\nबेन स्टोक्स : न्युझीलंडच्या रग्बीपटूचा मुलगा ते इंग्लंडच्या विश्व विजयाचा नायक\nICC World Cup 2019 : सुपर ओव्हरही झाली टाय, मग इंग्लंड विश्वविजेता झाला तरी कसा...\nICC World Cup 2019 : इंग्लंडने कसा केला विजयाचा जल्लोष, पाहा व्हिडीओ\nICC World Cup 2019 : 'हाच' तो इंग्लंडचा विश्वविजयाचा क्षण\nपाच सुवर्णपदकांनंतर हिमा दासचा Exclusive VIDEO\nक्रिकेटमध्ये होणार मोठा बदल; थर्ड अम्पायर करणार ' हे' काम\nभारतीय संघाला कळली धोनीची किंमत; निवृत्ती घेण्यापासून थांबवलं\nधोनी क्रिकेटपासून दोन महिनेच का लांब राहणार, जाणून घ्या...\nआता पाकिस्तानचा क्रिकेट संघही घडवणार इम्रान खान\nमराठमोळ्या वीराची कमाल; भारताने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1693 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (823 votes)\nपक्षी जाय दिगंतरा; हजारो किमी प्रवास करुन परदेशी पाहुणे सागरी किनारी दाखल\nभारताचे Mission moon, चाँद के पार चलो...\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\n'तू अशी जवळी रहा' फेम सिद्धार्थ ही गोष्ट घेतल्याशिवाय नाही निघत घरा बाहेर\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\n मनोज नरवणेंची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती\nVIDEO: कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र; विधानसभेत एकच खळबळ\nचंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला; 'चंद्रयान-२' वरुन भाजपाचा टोला\n... तर 6 ऑगस्टपासून मुंबईची 'बेस्ट' लाईफलाईन बंद, कर्मचारी पुन्हा संपावर\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; ६० लोकांची सुखरूप सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.sataratoday.com/post/23772", "date_download": "2019-07-22T21:28:34Z", "digest": "sha1:JWDLWMC2KO5QSFSOBIIXH4SNTNBHNXN5", "length": 8695, "nlines": 81, "source_domain": "www.sataratoday.com", "title": "रामोशी-बेरड समाजाचा कराडात मोर्चा", "raw_content": "\nरामोशी-बेरड समाजाचा कराडात मोर्चा\nअनुसूचित जमातीच्या आरक्षणाची मागणी ; १६ ऑगस्टपासून राज्यभर रास्ता रोकोचा इशारा\nकराड : बेरड, नायका आणि रामोशी या सर्व जमाती एकच आहेत. देशातील अन्य सर्व राज्यामध्ये या जमातींचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती/जमाती सुधारित कायदा 1976 ची तात्काळ अंमलबजावणी करून रामोशी जमातीचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून घटनात्मक संरक्षण द्यावे, अशी मागणी कराड तालुक्यातील रामोशी-बेरड समाजाच्यावतीने सोमवारी मोार्चाव्दारे करण्यात आली. तसेच 15 ऑगस्टपर्यंत शासनाने मागणी मान्य करावी, अन्यथा 16 ऑगस्टपासून राज्यभर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. जय मल्हार क्रांती संघटनेच्यावतीने कराड तहसील कार्यालयावर या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.\nशहरातील राजर्षि शाहू महाराज पुतळा चौकातून राजर्षि शाहू यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मोर्चाला सुरूवात झाली. त्यानंतर मोर्चा दत्त चौकात आला. तेथे जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष मोहनराव मदने यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत शिताळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उपाध्यक्ष मोहनराव मदने यांनी मोर्चाचे नेतृत्त्व केले. ‘रामोशी समाजाला एसटीचे आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचं नाय कुणाच्या बापाचं, आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचा विजय असो, यळकोट येळकोट जय मल्हार’ अशा घोषणा देत मोर्चा तहसीलदार कार्यालयासमोर पोहचला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.\nराज्य उपाध्यक्ष मोहनराव मदने यांच्यासह आनंदराव जाधव, लक्ष्मण मदने, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने, उदय मंडले, दादासाो मंडले, प्रशांत चव्हाण, अमोल चव्हाण, अशोक मदने, दादाराम जाधव, रंगराव मदने, आबासाो जाधव आदी पदाधिकार्‍यांनी मनोगत व्यक्त केले. रामोशी बेरड समाजाकडून राज्यात सर्वत्र तहसीलदार कार्यालयावर मोर्चे काढण्यात येत आहेत. त्याची दखल घेवून शासनाने तातडीने संघटनेच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा 16 ऑगस्टपासून कोल्हापूूर जिल्ह्यातून रास्ता रोको आंदोलन सुरू होईल. संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन केले जाईल, असा इशारा आनंदराव जाधव यांनी दिला. यावेळी मागण्यांचे निवेदन रामोशी समाजातील महिलांनी तहसीलदार राजेंद्र शेळके यांना दिले. मोर्चात रामोशी बेरड समाजातील महिला, पुरूष व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले ��ोते.\nजावली तालुक्यातील अवैद्य दारू विक्रेत्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी\nगेली ११ वर्ष जावली तालुक्यात सुरु असलेली १३ दारू दुकाने महिलांनी व व्यसनमुक्ती संघटनांनी ऐतिहासिक पाऊल उचलून बंद केली होती.\nएकावर पोस्को अंतर्गत गुन्हा\nकराड जवळील एका गावात नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nतलावात बुडून युवकाचा मृत्यू\nबामणवाडी (ता.कराड) येथे जांभळा नावच्या शिवारात असलेल्या कृषि विभागाच्या पाजर तलावात युवकाचा बुडून मृत्यू झाला.\nसातार्‍यातून ट्रॅक्टर, दोन दुचाकी चोरी\nसातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकठिकाणाहून ट्रॅक्टर व दोन दुचाकी चोरुन नेला असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/tag/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AA/", "date_download": "2019-07-22T20:20:59Z", "digest": "sha1:V4LTBXRLY5227TM6TS7FNOFSY5C6T6JC", "length": 4713, "nlines": 53, "source_domain": "lokvruttant.com", "title": "Tuesday, July 23 2019 1:50 am", "raw_content": "\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\nTag: #आरोग्य विभागातील #रिक्त पदे कालमर्यादेत भरून #शेवटच्या घटकाला #अपेक्षित से�\nआरोग्य विभागातील रिक्त पदे कालमर्यादेत भरून शेवटच्या घटकाला अपेक्षित सेवा द्यावी- पहिल्या आढावा बैठकीत आरोग्यमंत्र्यांचे आवाहन\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 11, 2019\nमुंबई -: आरोग्य विभागातील रिक्त पदे विहित कालमर्यादेत भरण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू आहे. टाटा कर्करोग रुग्णालयाचे केंद्र ठाणे येथे सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून सर्वच जिल्हा रुग्णालयात मोफत केमोथेरपी\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंडीगड चंद्रपूर जम्मू-काश्मीर जयपूर जळगाव जेजुरी ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा बारामती बुलढा���ा भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4952200526221330492&title=Health%20Check%20up%20Camp&SectionId=5073044858107330996&SectionName=%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2019-07-22T21:14:05Z", "digest": "sha1:SP335SXAWR6GSOATA34TZ72DF4LTTA3W", "length": 7233, "nlines": 125, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "कोथरूड येथे आरोग्य तपासणी शिबिर", "raw_content": "\nकोथरूड येथे आरोग्य तपासणी शिबिर\nपुणे : यंदे मेडिकल फाउंडेशन व स्पेशालिटी डे केअर सेंटर यांच्या वतीने दत्तात्रय जयराम यंदे स्मृती आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर कोथरूड येथील स्पेशालिटी डे केअर सेंटर येथे ३० सप्टेंबर २०१८पर्यंत (सोमवार ते शनिवार) सकाळी ११.३० ते दुपारी २.३० या वेळेत सुरू असणार आहे.\nया शिबिरामध्ये कान, नाक, घसा, नेत्र व दातांची तपासणी सवलतीच्या दरात करण्यात येणार आहे. नाक, कान, घसा यांच्या दुर्बिणीतून तपासणीसाठी २०० रुपये, ऐकू येण्याच्या तपासणीसाठी १०० रुपये शुल्क आकारले जाईल. स्लीप स्टडी (घोरणार्‍यांसाठी) व अ‍ॅलर्जी टेस्टवर ५० टक्के सवलत, तसेच उपचारांवर सवलत मिळणार आहे. याशिवाय श्रवणयंत्रांवर किमान २५ टक्के सवलत दिली जाणार आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे.\nकालावधी : रविवार, ३० सप्टेंबर २०१८पर्यंत\nवेळ : सकाळी ११.३० ते दुपारी २.३०\nस्थळ : केअर सेंटर, हॅपी कॉलनी लेन थ्री, कोथरूड, पुणे.\nशिबिरात सहभागी होण्यासाठी संपर्क : ९०११० ३६२८९/ ९७६३७ ९१७९८\nTags: पुणेयंदे मेडिकल फाउंडेशनस्पेशालिटी डे केअर सेंटरPuneYande Medical FoundationSpeciality Day Care Centerप्रेस रिलीज\n‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर माधव गडकरी यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज ���कल तबला, बासरीवादन\n७० टक्के रुग्णांना वेनस थ्रॉम्बोएम्बॉलिझमचा धोका\nआंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत अभिषेक देशपांडेला उपविजेतेपद\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nअमेरिकेत मराठीपण टिकवणारा देखणा सोहळा\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5399761109769068687&title=Kalekarde%20Strokes&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2019-07-22T20:23:01Z", "digest": "sha1:6UZKUOBKYTMKSL5IIKZS6T2OF6LRX4CR", "length": 7147, "nlines": 124, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "काळेकरडे स्ट्रोक्स", "raw_content": "\nमध्यमवर्गीय कुटुंबातील कॉलेजला जाणाऱ्या युवकाच्या जीवनात अनेक मित्र-मैत्रिणी येत असतात. अशा वेळी घरची ओढ कमी होत जाते आणि बाहेरच मन गुंतते; पण हे गुंतणे कधी कधी अपूर्ण राहते आणि जीवन कोरडेपणाने पुढे चालू राहते.\nप्रणव सखदेव यांच्या ‘काळेकरडे स्ट्रोक्स’मधील समीरच्या कॉलेज आयुष्यातही सानिका व चैतन्य येतात. गर्भश्रीमंत सानिका आणि अंध चैतन्य एकमेकांवर प्रेम करीत असतात. म्हणूनच चैतन्यचे अपघाती निधन झाल्यानंतर ती समीरच्या रूपात त्याला पाहते. पुढे समीरच्या आयुष्यात सलोनी येते. ‘हिपिटायटीस बी’चा व्हायरस तिच्या शरीरात असतो. समीरच्या साथीने तिचे जीवन फुलते, रोगाचा धोका कमी होतो. याचकाळात समीर सानिकाचा शोध घेत मुळशीला पोचतो. तिथे तिच्या मृत्यूने मुळापासून हलतो. हिमाचल प्रदेशात तडकाफडकी निघून गेलेला समीर दादूकाकामुळे पुन्हा माणसात येतो; मात्र तोपर्यंत सालोनीही दूरदेशी गेलेली असते. फिल्म बनविण्याचे त्याचे स्वप्न प्रत्यक्षात येते, तरी मनात एक उदास पोकळीचे ओझे बाळगूनच तो जीवन जगात राहतो.\nप्रकाशन : रोहन प्रकाशन\nमूल्य : २५० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: काळेकरडे स्ट्रोक्सप्रणव सखदेवकादंबरीरोहन प्रकाशनKalekarde StrokesPranav SakhadevRohan PrakashanBOI\nमाझं तालमय जीवन- झाकीर हुसेन कलामांचं बालपण घनगर्द ‘चांगल्या साहित्याला वाचकवर्ग आहे’ शिन्झेन किस\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बास��ीवादन\n७० टक्के रुग्णांना वेनस थ्रॉम्बोएम्बॉलिझमचा धोका\n‘अभंगवाणी’त रंगले रत्नागिरीकर रसिक\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nअमेरिकेत मराठीपण टिकवणारा देखणा सोहळा\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5315301840572369895&title=Abhaya%20Awards%20Distributed%20to%20Women&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-07-22T20:42:56Z", "digest": "sha1:WTM3KM7XDIJZL24BX7ESB7YRYEDHLKNF", "length": 13526, "nlines": 125, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘वंचित विकास’तर्फे संघर्ष करणाऱ्या महिलांचा सन्मान", "raw_content": "\n‘वंचित विकास’तर्फे संघर्ष करणाऱ्या महिलांचा सन्मान\nपुणे : निर्भयपणे स्मशानात काम करणाऱ्या मालतीताई, स्वतःची किडनी नवऱ्याला देऊन रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणारी एकता, खोट्या गुन्ह्यात नवऱ्याला जन्मठेपेची शिक्षा झाल्याने परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या सोनालीताई, दोन महिन्यात जवळची सहा माणसे गमावल्यानंतर पुन्हा उभ्या राहणाऱ्या संध्याताई.. अशा कष्ट करून आपल्या पोटाच्या मुलांना वाढवणाऱ्या आणि संघर्षाची ज्योत तेवत ठेवून आयुष्य प्रकाशमय करणाऱ्या १६ स्त्रियांचा वंचित विकास संस्थेच्या अभया मैत्री गटातर्फे ‘अभया पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.\nअभया पुरस्काराचे हे पाचवे वर्ष होते. कीर्तनकार, शाहिरा प्रा. संगीता मावळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या नंदिनी शेटे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण झाले. या वेळी ज्येष्ठ पत्रकार उद्धव भडसाळकर, वंचित विकास संस्थेचे संस्थापक विलास चाफेकर, संचालिका सुनीता जोगळेकर, मीनाताई कुर्लेकर, मीनाक्षी नवले, देवयानी गोंगले आदी उपस्थित होते. या महिलांच्या संघर्ष कहाण्यांनी उपस्थितांचे डोळे पाणावले. पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर येताना अभयांना भरून येत होते.\nपरिस्थितीशी दोन हात करण्यासाठी स्मशानात चिता रचण्याचे काम करणाऱ्या मालतीताई माझिरे, मनोरुग्ण-व्यसनी जोडीदारापासून वेगळे होत जिद्दीने मुलींना घडवणाऱ्या वर्षा तिखे, पती सोडून गेल्यानंतर घरकाम करून मुलींना वाढवणाऱ्या संगीता चांदणे, सासरच्या छळाला कंटाळून घर सोडल्यानंतर पाणीपुरीच्या गाडीवर धाडसाने उभे राहून मुलीला उच्चशिक्षित करणाऱ्या पूजा देसाई, नवऱ्याने फसवल्यानंतर एकट्या पडलेल्या, पण पुन्हा जिद्दीने उभ्या राहिलेल्या विद्या वाईकर, अंथरुणाला खिळलेल्या, निराधार, अंध अपंगांची माय झालेल्या अॅड. प्रीती वैद्य, पती बेपत्ता झाल्यानंतर वडिलांच्या आधाराने पोटच्या मुलीला घेऊन स्वाभिमानाने जगणाऱ्या निर्मला थोरात, दोन महिन्यात एका पाठोपाठ एक अशी जवळची सहा माणसे गमावल्याचे दुःख उराशी घेऊन सहा वर्षाच्या नातीबरोबर रमणाऱ्या संध्या हुलकोपकर, पतीच्या निधनानंतर घरगुती कामे करून मुलांना उच्च पदावर पोहोचवणाऱ्या अनुराधा काळे, नवऱ्याने घराबाहेर काढल्यानंतर आणि सावत्र आईने नाकारल्यानंतर दोन मुलांना घेऊन संघर्ष करणाऱ्या मनीषा भोसले, वस्तीतील गुंडाच्या त्रासापासून मुली-महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देणारी किरण पवार, सासरकडून नाकारल्यानंतर आयुष्यभर स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या रंजिता आरेकर, खोट्या गुन्ह्यात नवऱ्याला जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर मोलमजुरी करून तीन मुलांना वाढवणाऱ्या सोनाली कांबळे, कौटुंबिक अडचणींवर मात करीत सामाजिक कार्यात झोकून देणाऱ्या विनया लेले, नवऱ्याला स्वतःची किडनी देऊन उभे करणारी आणि रिक्षा चालवून घर चालवणारी एकता सोनावणे आणि जनता वसाहतीत सामाजिक काम उभारणाऱ्या संध्या बोगाम्मा यांना अभया पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.\nया वेळी बोलताना प्रा. संगीता मावळे म्हणाल्या, ‘प्रत्येकीचे आयुष्य जिद्दीने, संघर्षाने भरलेले आहे. या सगळ्यांची कहाणी प्रेरणादायी, तर आहेच; पण प्रत्येकीवर एक सिनेमा होईल अशी आहे. आयुष्यात आलेल्या आव्हानांचा सामना करून ताठ मानेने उभे राहण्याचा त्यांचा प्रयत्न जगण्याचा अर्थ सांगणारा आहे. त्यांचा संघर्ष पाहिल्यानंतर आपले आयुष्य फारच सुलभ असल्यासारखे वाटू लागले आहे.’\nनंदिनी शेटे म्हणाल्या, ‘येथे पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या प्रत्येक स्त्रीची कथा डोळ्यात पाणी आणणारी आहे. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करीत ताठ मानेने जगणाऱ्या या अभयांना भेटून मलाही जगण्याची नवी प्रेरणा मिळाली आहे.’\nसूत्रसंचालन देवयानी गोंगले यांनी केले. मीनाताई कुर्लेकर यांनी अभया मैत्री गटाविषयी सांगितले. मीनाक्षी नवले यांनी पुरस्कारार्थींच्या संघर्षाचा आढावा घेतला.\nTags: पुणेवंचित विकास संस्थाअभया मैत्री गटविलास चाफेकरस्मशानसंघर्षसंगीता मावळेPuneWomanAbhaya AwardVanchit Vikas SansthaBOI\nमुले रमली ‘गोष्टीच्या गावा’त ‘देवस्थानांनी सामाजिक कार्यासाठी पैसा वापरावा’ महिला कामगार करणार गवंडीकामही; प्रशिक्षणाने दिला आत्मविश्वास ‘परिस्थितीवर मात करणाऱ्या स्त्रियांच्या जिद्दीला सलाम’ ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत 'संध्या कट्टा'\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n७० टक्के रुग्णांना वेनस थ्रॉम्बोएम्बॉलिझमचा धोका\n‘अभंगवाणी’त रंगले रत्नागिरीकर रसिक\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nअमेरिकेत मराठीपण टिकवणारा देखणा सोहळा\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4/", "date_download": "2019-07-22T21:14:37Z", "digest": "sha1:QF2UGXDV4SF42NEOOUEGWXHKC4TGXOVS", "length": 6809, "nlines": 59, "source_domain": "lokvruttant.com", "title": "बहुजन समाज पार्टीचे नेते जगत सिंह यांच्या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता – Lokvruttant", "raw_content": "\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\nबहुजन समाज पार्टीचे नेते जगत सिंह यांच्या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 12, 2019\nअलवर-: माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचा मुलगा आणि बहुजन समाज पार्टीचे नेते जगत सिंह यांच्या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. जगत सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. मला दगडाचं उत्तर एके-47नं देता येतं. मोदी, गेहलोत आणि राजे यांनी यावं. सगळ्यांना पेटी पॅक करुन पाठवून देईन, असं ते पुढे म्हणा��े. सिंह यांचं वादग्रस्त विधान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झालं आहे.\nजगत सिंह यांच्या विधानावर अद्याप कोणत्याही पक्षाच्या नेत्यानं प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र लवकरच यावरुन मोठा वादंग माजण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर सध्या या विधानाचा व्हिडीओ वायरल झाला. त्यावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. जगत सिंह यांच्या विधानाबद्दल पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई केली जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार.\nTags: # बहुजन समाज पार्टीचे नेते जगत सिंह यांच्या विधानामुळे #मोठा वाद निर्माण हो�\n२० वर्षे आमचे पाणी नेमके कुठे मुरतेय-म्हात्रेनगर\nबेस्ट कर्मचाऱ्यांन पाठोपाठ, उबर चालकही येत्या आठवड्यात संपावर\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंडीगड चंद्रपूर जम्मू-काश्मीर जयपूर जळगाव जेजुरी ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा बारामती बुलढाणा भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marketaanime.com/2018/12/03/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A5%A9-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A5%A8%E0%A5%A6/?share=google-plus-1", "date_download": "2019-07-22T20:42:01Z", "digest": "sha1:NTPKYDLX2PT3H65D5TDKUKRDKJ75E227", "length": 18075, "nlines": 173, "source_domain": "marketaanime.com", "title": "आजचं मार्केट - ३ डिसेंबर २०१८ - Stock Market आणि मी", "raw_content": "\nगृहिणी ते stock market गुंतवणूकदार – एक रोमांचक प्रवास\nआजचं मार्केट – ३ डिसेंबर २०१८\nLike करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका\nआजचं मार्केट – ३ डिसेंबर २०१८\nआज क्रूड US $ ६१.५० प्रती बॅरल ते US $ ६२.५२ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.८७ ते US $१= Rs ७०.२६ या दरम्यान होते. VIX १८.६९ PCR १.६९ US $ निर्देशा��क ९६.९६ होते.\nजेव्हा घरगुती भांडण असते ते कोणावरच परिणाम करत नाही. पण दोन देशांमधील विशेषतः ते जर USA आणि चीन सारख्या महासत्ता असल्या तर भांडणाचा परिणाम सर्व जगाच्या आर्थीक बाबींवर होत आहे. पण भांडण लवकर मिटत नाही आहे. आज G -२० च्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या नेत्यांची बैठक झाली आणि त्यामध्ये चीनवर जे टॅरिफ लावण्यात येणार होते ते ९० दिवसांसाठी पुढे ढकलले गेले. चीनसुद्धा USA मधून आयात केलेल्या कार्सवरील टॅरिफ कमी करायला किंवा काढून टाकायला तयार झाला आहे. त्यामुळे मेटल क्षेत्राशी संबंशित शेअर्स तेजीत होते. हे भांडण चालू होते तेव्हा परदेशातून भारतात पैसा येत होता त्यामुळे आज भांडण संपल्यानंतर फारसा फायदा मार्केटला झाला नाही. त्याच बरोबर GDP डाटा ७.१% म्हणजे थोडासा नरमच आला. पूर्वी हा डेटा ८.२% होता. नेहेमी या तिमाहीमध्ये GDP चे आकडे चांगले असतात. म्हणून हे आकडे पाहून थोडे आश्चर्य वाटले. या वेळेला GDP डाटा कमी आल्यामुळे RBI आपल्या ५ डिसेम्बरला घोषीत होणाऱ्या वित्तीय धोरणात कोणताही बदल करेल असे वाटत नाही. फिस्कल डेफिसिट १०४% झाली पण त्याच बरोबरीने कॅपेक्सही वाढलेले आहे.\nओपेकची मीटिंग आज व्हिएन्नामध्ये सुरु झाली. पण सर्व अलाईज बरोबरची मीटिंग ६ आणि ७ डिसेम्बरला आहे. ओपेक मधून १ जानेवारी २०१९ पासून कतार बाहेर पडेल. ओपेकचे कोणतेही नियम किंवा अटी त्यानंतर कतारला लागू होणार नाहीत.\nसरकारने ATF च्या किमती ११% ने कमी केल्या. याचा फायदा विमान कंपन्यांना होईल.\nया वेळी ट्रॅक्टर विक्रीचे आकडे चांगले आले. प्रवासी वाहनांच्या विक्रीच्या आकड्यांमध्ये सुधारणा झाली. पण कमर्शियल व्हेईकलचे विक्रीचे आकडे खराब आले.\nया वर्षी USA ६५००० H १ B व्हिसा वेगवेगळ्या कंपन्यांना इशू करेल. याआधी हे प्रमाण ८५००० व्हिसा एवढे होते. USA मधील मास्टरची डिग्री घेतलेल्या किंवा USA मधील स्नातकोत्तर पदवी असलेल्या कामगारांना प्राथमिकता दिली जाईल. H १ B व्हिसाच्या अर्जाचे इलेक्ट्रॉनिक रजिस्ट्रेशन करावे लागेल. व्हिसासाठी अर्जाचा रिजेक्शन रेट ६५% आहे. या सर्व गोष्टींमुळे आता परदेशी कंपन्यांना H १ B व्हिसा काढणे अधिक कठीण आणि महाग झाले.\nमर्कने आपला कन्झ्युमर हेल्थ बिझिनेस P & G ला ३.४ बिलियन युरोला विकला होता तो व्यवहार पूर्ण झाला\nमॉन्टेकार्लो ही कंपनी प्रती शेअर Rs ५५० या भावाने शेअर BUY बॅक ���रेल. यासाठी कंपनी Rs ५५ कोटी खर्च करेल. प्रमोटर्स या शेअर BUY BACK मध्ये भाग घेणार नाहीत. BUYBACK चा रेट ४.६% असेल. BUYBACK ची सविस्तर माहिती आपल्या पुस्तकात दिलेली आहे\nटाटा ग्लोबल बिव्हरेजीस Rs ४०० कोटी खर्च करून प्रभात डेअरीला घेणार अशी बातमी होती. हा प्रस्ताव टाटा सन्सने रद्द केला.\nसन फार्माच्या इन्सायडर ट्रेडिंगकेसविषयी एका व्हिसलब्लोअरने माहिती दिल्यामुळे सेबी आता बंद झालेली ही केस पुन्हा ओपन करणार आहे.\nआता थोडेसे शंकरा बिल्डिंग प्रॉडक्टविषयी या कंपनीचा IPO २२ मार्च ते २४ मार्च २०१७ या काळात आला होता. प्राईस बँड Rs ४४० ते Rs ४६० होता. या शेअरचे लिस्टिंग Rs ५५५ ला झाले होते. आणि वर्षभरात ह्या शेअरची किंमत Rs २३६४ वर गेली होती. आता या कंपनीचे टार्गेट प्रत्येक रेटिंग एजन्सीने कमी केले आहे.कारण शेअरचा भाव आणि कंपनीचे अर्निंग यामध्ये खूप तफावत जाणवू लागली. गेल्या चार दिवसात कोणीतरी ह्या शेअरची जोरदार विक्री करत आहे असे जाणवते.\nकच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, साऊथ इंडियात आलेला पाऊस, चॅनेल आणि एंटरप्राइज डिव्हिजनचे कमी झालेले मार्जिन यामुळे अर्निंग ४७% ने कमी झाले EBITDA २.४०% ने कमी झाला. ७.२% वरून ४.८% वर आला. त्यामुळे कंपनी आता बॅलन्सशीट सुधारणे आणि वाढलेल्या स्पर्धेला तोंड देणे या दृष्टीने विचार करत आहे. कमीतकमी किमतीला माल विकणार आहे , लॉयल्टी डिस्कॉउंट देणार आहे. क्रेडिटवर माल विकणे कमी करणार आहे. बेस्ट प्राईस स्टोर्स होण्यासाठी प्रयत्न करत आहे.पण नवीन स्टोर्स मात्र उघडणार नाही. पण यामुळे EPS ३८%ने कमी होईल. कंपनीचे ऑपरेशनल मार्जिन कमी होईल आणि विस्तार योजना कमी केल्यामुळे भांडवल गुंतवणूक केली जाणार नाही. म्हणून शेअर तुफान पडतो आहे. पण कंपनीचे असे म्हणणे आहे की वर्किंग कॅपिटल कमी लागेल, कॅपिटल सायकल ६६ दिवसांवरून ४४ दिवसावर येईल आणि ऑपरेशनल कॉस्ट कमी होईल. पुढील काही दिवस तरी या शेअरची किंमत दबावाखाली राहील असे वाटते.\nGSK कंझ्युमर आणि हिंदुस्थान युनीलिव्हर यांनी आपले मर्जर जाहीर केले. GSK कंझ्युमर च्या १ शेअर साठी HUL चे ४.३९ शेअर्स दिले जातील.दोन्ही कंपन्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स नी याला मंजुरी दिली.हे मर्जर १ वर्षाच्या कालावधीत पूर्ण केले जाईल.\nICICI सिक्युरिटीजने एक नवीन सुविधा ग्राहकांना देऊ केली आहे. यामधे E ATM च्या द्वारे Rs ५०,००० पर्यंत तुम्ही शेअर्स विकले असतील तर ३० मिनिटात त्या शेअर्सची रक्कम तुमच्या बचत खात्यात जमा केली जाईल. जर तुमच्याकडे फिझिकल फॉर्म मध्ये शेअर्स असतील तर तुम्ही ५ डिसेंबर २०१८ नंतर ते ट्रान्स्फर करू शकणार नाही. ५ डिसेंबर २०१८ नंतर तुम्हाला फक्त DEMAT फॉर्ममध्ये असलेले शेअर्सच ट्रान्स्फर करता येतील. त्यामुळे तुम्ही आपल्याजवळील फिझिकल फॉर्म मधील शेअर्स लवकर DEMAT करून घ्यावे म्हणजे विकताना अडचण आणि विलंब होणार नाही.\nया आठवड्यात RBI आपले वित्तीय धोरण ५ डिसेंबर २०१८ ला जाहीर करेल. सरकारबरोबर झालेल्या विविध मतभेदांच्या पार्श्वभूमीवर RBI आपले धोरण किती आणि कोणत्या बाबतीत लवचिक करते याबद्दल मार्केटला उत्सुकता आहे.\nBSE निर्देशांक सेन्सेक्स ३६२४१ NSE निर्देशांक निफ्टी १०८८३ आणि बँक निफ्टी २६८५७ वर बंद झाली.\nआपला शेअर मार्केट चा दुसरा कोर्से १५-१६ डिसेंबर ला organise केला आहे ..हा कोर्स फक्त ५ जणांसाठीच आहे. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-Ke\nwww.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट\nshare करा पण क्रेडिट देऊन \n← पुढचा कोर्स – १५-१६ डिसेंबर आजचं मार्केट – ४ डिसेंबर २०१८ →\n2 thoughts on “आजचं मार्केट – ३ डिसेंबर २०१८”\nआपण 29 नोव्हेंबर निफ्टी असे गुगलला टाका म्हणजे तुम्हाला त्या दिवशीचा निफ्टी मिळेल. मी कोणालाही कोणते share घ्या किंवा घेऊ नका हे सांगत नाही\nआजचं मार्केट – २२ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १९ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १८ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १७ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १६ जुलै २०१९\nलेखमाला – 'माझी वाहिनी'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.gov.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8-%E0%A4%8D%E0%A4%AA/", "date_download": "2019-07-22T20:53:03Z", "digest": "sha1:EUXSEPTQQ2KQVC5V74GQP5ENVPELJCQH", "length": 5132, "nlines": 107, "source_domain": "raigad.gov.in", "title": "रायगड जिल्हा पर्यटन ऍप | जिल्हा रायगड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nतहसिल आणि पोलीस ठाणे\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nएसटीडी आणि पिन कोड\nजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड जिल्हा पर्यटन (ई-बुक)\nरायगड जिल्ह्यातील धार्मिक स्थळे\nरायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे\nरायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण\nरायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nठाणे-पालघर-��ायगड या प्रादेशिक योजनेतील विकास केंद्राची अधिसूचना, अहवाल व नकाशे\nसार्वजनिक सुविधा प्रणाली (नियतन व वितरण)\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप – गुगल प्ले स्टोअर डाउनलोड लिंक\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप – ऍपल ऍप स्टोअर डाउनलोड लिंक\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हाधिकारी रायगड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 17, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/tetlin-p37102849", "date_download": "2019-07-22T20:38:21Z", "digest": "sha1:5CYUAB7R3F5C7PPSUMDC32TCQ4EKFP5Y", "length": 19468, "nlines": 323, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Tetlin in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Tetlin upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nसामग्री / साल्ट: Tetracycline\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nदवा के विकल्प चुनें\nTetlin खालील उपचारासाठी वापरले जाते -\nपुरुषांच्या मूत्रमार्गावर सूज येणे\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें मुंहासे (पिंपल्स) ब्रूसीलोसिस सिटैकोसिस (शुकरोग) एच पाइलोरी सिगिल्लोसिस निमोनिया एपीडीडीमिटिस टॉन्सिल (टॉन्सिलाइटिस) सिफलिस (उपदंश) यूरिन इन्फेक्शन (मूत्र मार्ग संक्रमण) गले में दर्द ब्रोंकाइटिस (श्वसनीशोथ) बैक्टीरियल संक्रमण क्लैमाइडिया सूजाक\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Tetlin घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Tetlinचा वापर सुरक्षित आहे काय\nTetlin घेण्यापूर्वी गर्भवती महिलांनी डॉक्टरांशी बोलणी करावीत. तुम्ही ही गोष्ट केली नाही, तर यामुळे तुमच्या शरीरावर काही गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Tetlinचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिलांना Tetlin घेतल्यानंतर तीव्र हानिकारक परिणाम जाणवू शकतात. याला केवळ वैद्यकीय पर्यवेक्षणाखालीच घेतले पाहिजे.\nTetlinचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nमूत्रपिंड वर Tetlin चे अत्यंत सौम्य दुष्परिणाम आहेत.\nTetlinचा यकृतावरील परिणाम काय आहे\nयकृत वरील Tetlin च्या दुष्परिणामाची फारच कमी प्रकरणे आढळली आहेत.\nTetlinचा हृदयावरील परिणाम काय आहे\nहृदय च्या क्षतिच्या कोणत्याही भितीशिवाय तुम्ही Tetlin घेऊ शकता.\nTetlin खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Tetlin घेऊ नये -\nTetlin हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nTetlin ची सवय लागणे आढळून आलेले नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nTetlin घेतल्यानंतर, तुम्ही वाहन चालवू नये किंवा कोणतीही अवजड मशिनरी चालवू नये. हे धोकादायक होऊ शकते, कारण Tetlin तुम्हाला पेंगुळलेले बनविते.\nते सुरक्षित आहे का\nहोय, Tetlin सुरक्षित आहे, परंतु तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर हे घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Tetlin कोणत्याही मानसिक विकारावर उपचार करू शकत नाही.\nआहार आणि Tetlin दरम्यान अभिक्रिया\nकाही ठराविक खाद्यपदार्थांबरोबर Tetlin घेतल्याने त्याच्या परिणामाला विलंब होऊ शकतो. याविषयी तुमच्या डॉक्टरांशी बोला.\nअल्कोहोल आणि Tetlin दरम्यान अभिक्रिया\nसंशोधनाच्या अभावी, Tetlin घेताना अल्कोहोल घेण्याच्या दुष्परिणामांविषयी काहीही बोलले जाऊ शकत नाही.\n0 वर्षों का अनुभव\n1 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Tetlin घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Tetlin याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Tetlin च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Tetlin चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Tetlin चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nलखनऊ में दांतों के डॉक्टर\nलखनऊ में सामान्��� चिकित्सक\nलखनऊ में हृदय रोग विशेषज्ञ\nलखनऊ में स्त्री रोग विशेषज्ञ\nलखनऊ में त्वचा रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मूत्र रोग विशेषज्ञ\nलखनऊ में आंखों के डॉक्टर\nलखनऊ में योन रोग विशेषज्ञ\nदिल्ली में दांतों के डॉक्टर\nदिल्ली में सामान्य चिकित्सक\nदिल्ली में हृदय रोग विशेषज्ञ\nदिल्ली में स्त्री रोग विशेषज्ञ\nदिल्ली में त्वचा रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मूत्र रोग विशेषज्ञ\nदिल्ली में आंखों के डॉक्टर\nदिल्ली में योन रोग विशेषज्ञ\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/top-news/2013-03-26-11-12-37/30", "date_download": "2019-07-22T21:07:50Z", "digest": "sha1:A2C7WZZFAZXAV3QECZCV5NSTKXURFDLY", "length": 15574, "nlines": 102, "source_domain": "bharat4india.com", "title": "रंगून जा, नैसर्गिक रंगांनी! | टॉप न्यूज", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nरंगून जा, नैसर्गिक रंगांनी\nहोळीनिमित्तानं विविध रंग उधळून भावी आयुष्यातील रंगही आनंदाचे, समृद्धीचे असावेत, अशीच इच्छा प्रत्येक जण धरतो. पण, उधळले जाणारे रंग आरोग्यासाठी घातक असतील तर आयुष्याचा बेरंगही होऊ शकतो. त्यामुळं पाण्याची नासाडी न करता 'इको फ्रेंडली' होळी साजरी करण्याचा संदेश येथील दीपशिखा फाऊंडेशनच्या अध्यक्षा मनीषा चौधरी देताहेत. यासाठी त्या उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून घरच्या घरी शरीराला कोणताही अपाय न करणारे नैसर्गिक रंग कसे तयार करता येतात, याचे धडेच देतात.\nबाजारातील रंगांमुळं शरीराला अपाय\n'वाईटाचा नाश आणि चांगल्या गोष्टींचं जतन' हा होळी सणाचा मुख्य उद्देश आहे. द्वेष, मत्सर, तिरस्कार, कपट, कोतेपणा यांसह सर्व दुर्गुणांची होळी करणं म्हणजेच खऱ्या अर्थानं होळी साजरी करणं होय. होळी म्हटलं की, लहानांपासून आबालवृद्धांपर्यंत सर्वांना रंग खेळण्याचा मोह आवरता येत नाही. होळीसाठी बाजारात सर्रास उपलब्ध असलेल्या रंगांमुळं शरीराला अनेकदा गंभीर दुखापत होऊ शकते. त्वचेला अपाय होऊ शकतो. कायमचं अंधत्वही येऊ शकतं. काळानुरूप होळी साजरी करण्याच्या पद्धतीत बदल होताना दिसताहेत. यातही आता पर्यावरणपूरक होळी साजरी जर झाली तर पर्यावरणाचं संतुलन राखलं जाईल आणि होळीचा आनंदही लुटता येईल. हाच विचार ध्यानात ठेवून मनीषा चौधरी यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले.\nपर्यावरणाशी बांधिलकी जपत चौधरी गेली अनेक वर्षं नैसर्गिक होळी कशी साजरी करता येईल याबाबत जनजागृती करत आहेत. बाजारात उपलब्ध असलेल्या विषारी रंगांमुळे अनेक पालक आपल्या चिमुकल्या मुलांना होळी खेळण्यापासून परावृत्त करतात. त्यामुळं होळीचा नैसर्गिक निखळ आनंद मुलांना लुटता येत नाही. रंग खेळून आल्यानंतर त्यांना स्वच्छ करणं म्हणजे अनेक पालकांची खरी परीक्षाच ठरते. बाजारातील रंग हे शरीरापासून लगेच वेगळे होत नाहीत. त्यासाठी भरपूर पाण्याचा वापर करावा लागतो. तसंच यामुळं पाण्याची नासाडीही मोठ्या प्रमाणात होत असते. म्हणून मनीषा चौधरी या घरच्या घरीच उपलब्ध असलेल्या साहित्यापासून नैसर्गिक रंग कसे बनवावेत, याचे धडे पालकांना आणि मुलांना देतात. यासाठी त्या अनेक सोसायटीत, कार्यक्रमाअंतर्गत या नैसर्गिक रंग निर्मितीच्या कार्यशाळा घेतात.\nमनीषा चौधरींचे नैसर्गिक रंग निर्मितीचे प्रकार :-\nहिरवा रंग हा अनेक प्रकारे तयार करता येतो, विशेषतः हा रंग पालकाच्या भाजीपासून, कडुनिंबाच्या\nपाल्यापासून तयार करता येतो. या पालकाच्या पाल्याचा लगदा तयार केल्यावर त्यात पाणी मिसळून हिरवा रंग तयार होतो. पिचकारीसाठी मात्र बनवलेला हा रंग गाळून घ्यावा लागतो.\nझेंडूची ताजी किंवा वाळलेली फुलं किंवा हळद आणि मैदा यापासून पिवळा रंग तयार करता येतो. यासाठी झेंडूची फुलं साधारण गरम वा कोमट पाण्यात कमीत कमी सात ते आठ तास भिजवून ठेवणं गरजेचं असतं. तसंच हळद आणि मैदा यांचं मिश्रण करून ते सुकवल्यानंतर त्याचा कोरडा पिवळा रंग तयार होतो.\nबीटपासून हा रंग तयार करता येतो. किसलेलं बीट पाण्यात मिसळून गुलाबी रंग तयार करता येतो.\nडाळिंबाच्या सालीपासून हा रंग तयार करता येतो. डाळिंबाची साल गरम, कोमट पाण्यात\nकमीत कमी सात ते आठ तास भिजवून ठेवल्यानंतर हा नारिंगी रंग तयार करता येतो.\nहा रंग आवळ्याच्या पावडरपासून तयार करता येतो. आवळ्याची पावडर सात ते आठ तास लोखंडाच्या कढईत\nभिजवून ठेवल्यानंतर काळा रंग तयार होतो.\nरंगकौशल्य शिकण्यासाठी मुलांबरोबर पालकही\nअनेक रंगीबेरंगी फुलांपासून वेगवेगळे रंग बनवता येतात. त्यासाठी पालकांची आणि मुलांची इच्छाशक्ती गरजेची असते, असं मनीषाताई म्हणतात. त्यांच्या या कार्यशाळेत अनेक मुलांची, बालगोपाळांची हजेरी असतेच. त्याचबरोबर आपल्या चिमुकल्यांचा उत्साह कमी होऊ नये, त्यांना होळीचा आनंद लुटता आला पाहिजे यासाठी मोठ्या संख्येनं पालकही रंग बनवण्याचं कौशल्य शिकून घेण्यासाठी त्यांच्या या कार्यशाळेत हजर असतात.\nपर्यावरण आणि पाणी बचतीचेही धडे\nमनीषाताई या मुलांना नैसर्गिक रंगांबरोबरच पर्यावरणाचे आणि पाणी बचतीचे धडेही देत असतात. सध्या महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडलाय, पाणी टंचाईनं तर कळसच गाठलाय. त्यामुळं होळीनिमित्त नेहमी होणारी पाण्याची नासाडी थांबवून नैसर्गिक रंगानं होळी खेळल्यास त्यापासून शरीराला अपाय तर होत नाहीच, उलट त्वचेचं रक्षण होतं. शिवाय अतिशय कमी पाण्यात ते सहजपणे धुता येतात. त्यामुळं पाण्याची मोठ्या प्रमाणात बचतही होते. मनीषाताई तर पाण्याच्या टंचाईच्या अनुषंगान��� मुलांना फक्त टिळा होळी खेळा, असं सुचवत आहेत.\nरंगांची उधळण करण्यासाठी जो-तो आतुर झालेला असल्यामुळं नैसर्गिक रंगानं होळी खेळा आणि पर्यावरणाची कास धरा, पाण्याची बचत करा असा मौलिक संदेश दीपशिखा फॉऊंडेशनच्या मनीषा चौधरी देताहेत. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाला 'भारत4इंडिया'चा सलाम.\nकेशवसुतांचं मालगुंड बनलं पर्यटनस्थळ\nवेळास बनलं कासवांचं गाव\nमहाशिवरात्रीला गावच करतंय माहेरपण\nजलसाक्षर व्हा..पाणी जपा, पाणी वाचवा\nबैलगाडा शर्यत झाली सुरू\nउन्हाळी भाजीपाला पिकवणाऱ्यांची चांदी\nड्रॅगन फ्रूटला सरकारचं पाठबळ\nदापोली झाली 'प्लास्टिक फ्री'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/natural-calamity-is-now-also-insured/articleshow/69932831.cms", "date_download": "2019-07-22T21:41:50Z", "digest": "sha1:LPVHFXULR7CB6YK3PWYIFVEQ3TCO5FKA", "length": 12568, "nlines": 163, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "insurance: नैसर्गिक आपत्तीही आता विमाकक्षेत - natural calamity is now also insured | Maharashtra Times", "raw_content": "\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुखWATCH LIVE TV\nनैसर्गिक आपत्तीही आता विमाकक्षेत\nसर्वसाधारण विमा कंपन्यांकडून आता भूकंप, पूर आदी नैसर्गिक आपत्तींच्या काळात तसेच दंगल आणि जाळपोळीसारख्या मानवनिर्मित घटनांमुळे होणाऱ्या वाहनांच्या हानी वेगळे विमाछत्र उपलब्ध होणार आहे.\nनैसर्गिक आपत्तीही आता विमाकक्षेत\nसर्वसाधारण विमा कंपन्यांकडून आता भूकंप, पूर आदी नैसर्गिक आपत्तींच्या काळात तसेच दंगल आणि जाळपोळीसारख्या मानवनिर्मित घटनांमुळे होणाऱ्या वाहनांच्या हानी वेगळे विमाछत्र उपलब्ध होणार आहे. विमा नियामक 'इर्डा'ने सर्वसाधारण विमा कंपन्यांना येत्या एक सप्टेंबरपासून नव्याबरोबरच जुन्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठीही अशा पद्धतीचे विमा संरक्षण उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.\n'इर्डा'ने दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात थोडा बदल करून येत्या एक सप्टेंबरपासून चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी एकरकमी पॉलिसी खरेदी करणे बंधनकारक असणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. भूकंप, पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये तसेच दंगल आणि जाळपोळीसारख्या घटनांमध्ये होणाऱ्या नुकसानापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी (ओन डॅमेज) खरेदी करण्यात येणारी विमा पॉलिसीही घेणे ऐच्छिक करण्यात आले आहे. 'इर्डा'च्या नव्या परिपत्���कात नमूद केल्यानुसार 'सर्व विमा कंपन्यांनी १ सप्टेंबर २०१९पासून नव्या आणि जुन्या कार तसेच, दुचाकी वाहनांसाठी ओन डॅमेजपासून संरक्षण देणारी विमा पॉलिसी सादर करणे आवश्यक आहे. ही पॉलिसी घेणाऱ्या ग्राहकाच्या विनंतीनुसार आग आणि चोरीपासून झालेले नुकसानही भरून काढता येणार आहे.' या विशेष पॉलिसीव्यतिरिक्त वेगळे पॅकेजही सादर करण्याचा पर्याय कंपनीला मिळणार आहे. त्यानुसार थर्ड पार्टीचेही नुकसान भरून काढण्यात येणार आहे.\nइतर बातम्या:मानवनिर्मित घटना|नैसर्गिक आपत्ती|दंगल आणि जाळपोळी|natural calamity is now also insured|insurance\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्यांवर वाघांचे दर्शन\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना चिरडले; ७ दुचाकींना धडक\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या संशयावरून २ जणांना दिला चोप\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल\nसरकारी कर्मचाऱ्यांना झटका; PFवरील व्याज घटले\nमोबाइल सेवा कंपन्यांमध्ये जिओ दुसऱ्या स्थानी\nएअर इंडिया विक्री चालू वर्षअखेरपर्यंत\nई-टोल एक डिसेंबरपासून अनिवार्य\nसरकारच्या ५० दिवसांत शेअर बाजार तोट्यात\nदिल्लीमध्ये सोनेदर उच्चांकी स्तरावर\n'असा' करा आयटीआर पासवर्ड रीसेट\nमोठ्या व्यवहारांसाठी 'आधार' केवायसी अनिवार्य करणार\nएअर इंडियामध्ये ना पदोन्नती, ना नव्याने भरती\nसरकारच्या ५० दिवसांत शेअर बाजार तोट्यात\nदिल्लीमध्ये सोनेदर उच्चांकी स्तरावर\n'असा' करा आयटीआर पासवर्ड रीसेट\nमोठ्या व्यवहारांसाठी 'आधार' केवायसी अनिवार्य करणार\nएअर इंडियामध्ये ना पदोन्नती, ना नव्याने भरती\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nनैसर्गिक आपत्तीही आता विमाकक्षेत...\n देशातील एकूण काळा पैसा ३४ लाख कोटींवर...\nआरबीआय: डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचा राजीनामा...\nइंधन दरवाढीची टांगती तलवार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/doctors-strike-opd-services-crippled-in-delhi-mumbai-as-protest-widens/articleshow/69782437.cms", "date_download": "2019-07-22T21:57:59Z", "digest": "sha1:WQF6ZDYFT3KLCYZCX56RXXWJCQEYN2YD", "length": 15043, "nlines": 178, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "दिल्ली-मुंबई डॉक्टरांचं आंदोलन: Delhi-Mumbai Doctor Strike : आरोग्यसेवा कोलमडली; मार्डचे 'कामबंद' सुरू - Doctors Strike: Opd Services Crippled In Delhi, Mumbai As Protest Widens | Maharashtra Times", "raw_content": "\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुखWATCH LIVE TV\nआरोग्यसेवा कोलमडली; मार्डचे 'कामबंद' सुरू\nकोलकाता येथे डॉक्टरांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरातील खासगी व सरकारी रुग्णालयांतील निवासी आणि शिकाऊ डॉक्टरांनी पुकारलेल्या 'कामबंद' आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मुंबई, दिल्लीसह देशाच्या विविध भागांत सकाळपासूनच या आंदोलनाचा परिणाम जाणवत असून रुग्णांची गैरसोय होत आहे. विशेषत: ओपीडी सेवा कोलमडली आहे.\nआरोग्यसेवा कोलमडली; मार्डचे 'कामबंद' सुरू\nकोलकाता येथे डॉक्टरांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरातील खासगी व सरकारी रुग्णालयांतील निवासी आणि शिकाऊ डॉक्टरांनी पुकारलेल्या 'कामबंद' आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मुंबई, दिल्लीसह देशाच्या विविध भागांत सकाळपासूनच या आंदोलनाचा परिणाम जाणवत असून रुग्णांची गैरसोय होत आहे. विशेषत: ओपीडी सेवा कोलमडली आहे. राज्याच्या सार्वजनिक रुग्णालयांमधील सुमारे १० हजार डॉक्टर आंदोलनात सहभागी झाल्यानं मुंबईसह राज्यातील वैद्यकीय सेवेवरही याचा परिणाम दिसून येत आहे.\n>ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी रक्तदान शिबिर आयोजित करत अनोख्या रीतीने नोंदवला निषेध\n> ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी काम बंद ठेवत केली निदर्शने\nजळगाव: IMA कडून काळ्या फिती लावून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\n>नायर रुग्णालयातील विद्यार्थ्यांनी सादर केले पथनाट्य\n> नागपूर: मेडिकल आणि मेयोच्या अपघात विभागासमोर धिक्कार आंदोलन करीत डॉक्टरांचा मास बंक\n> अहमदनगर: नगर जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या संपाचा परिणाम नाही; रुग्णालयातील कामकाज नेहमीप्रमाणे सुरू\n> औरंगाबाद: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सुमारे ३०० निवासी डॉक्टर आंदोलनात सहभागी\n> नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचे कामबंद आंदोलन\nडॉक्टरांना रुग्णालयांत सुरक्षित वातावरण द्या, डॉक्टरांवर हल्ला केलेल्या आरोपींना तातडीने पकडा, अशा प्रमुख ���ागण्या डॉक्टरांच्या संघटनांनी केल्या आहेत. नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थानासह राज्यातील सरकारी व बाह्य रुग्ण विभाग, वॉर्ड तसेच व्याख्यानालाही निवासी डॉक्टरही वैद्यकीय सेवा देणार नाहीत, मात्र यावेळी आपत्कालीन सेवा सुरू ठेवली जाईल, अशी माहिती सेंट्रल मार्डच्या अध्यक्षा डॉ. कल्याणी डोंगरे यांनी दिली. राज्यातील १७ सरकारी व पालिका रुग्णालयांतील साडेसात हजार निवासी डॉक्टर आणि दोन हजार शिकाऊ (इंटर्न) डॉक्टर उद्या काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. निषेध आंदोलनामुळं रुग्णांचे हाल होऊ नयेत यासाठी रुग्णालय प्रशासनानं पर्यायी व्यवस्था केली आहे. असं असलं तरी बाह्य रुग्ण विभाग व वॉर्डमधील सेवेवर ताण येत आहे.\nइतर बातम्या:मार्ड आंदोलन|दिल्ली-मुंबई डॉक्टरांचं आंदोलन|डॉक्टरांचे कामबंद आंदोलन|OPD services|NRS Medical College|ndian Medical Association|mumbai|MARD|doctors strike|Delhi\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्यांवर वाघांचे दर्शन\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना चिरडले; ७ दुचाकींना धडक\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या संशयावरून २ जणांना दिला चोप\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल\nरस्त्यावर धावणार चार चाकी 'क्यूट' रिक्षा\nमुंबई: MTNLच्या इमारतीत भीषण आग\nआम्ही भारती पवारांना हसत नव्हतो: रक्षा खडसे\nमुंबई: यशोमती ठाकूर पोलिसांवर भडकतात तेव्हा...\n वरील बंदीची याचिका हायकोर्टानं फेटाळली\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\nजन्मदिनाच्या अनोख्या भेटीने CM फडणवीस भारावले\nMTNL इमारतीत अडकलेले सर्वजण सुखरूप\nवांद्रे: आग विझवण्यासाठी रोबोची मदत\nमुंबई: MTNLच्या इमारतीत भीषण आग\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\nजन्मदिनाच्या अनोख्या भेटीने CM फडणवीस भारावले\nMTNL इमारतीत अडकलेले सर्वजण सुखरूप\nवांद्रे: आग विझवण्यासाठी रोबोची मदत\nआदित्यने चार दिवस खेड्यांत घालवावेत : थोरात\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nआरोग्यसेवा कोलमडली; मार्डचे 'कामबंद' सुरू...\nमंत्रिमंडळ विस्तार टळणार, मुख्यमंत्र्यांची खेळी\n'मार्ड'चे कामबंद सुरू; देशभर आरोग्यसेवेचा बोजवारा...\nएटीएसमध्ये बदली: १२ अधिकाऱ्यांना नोटीस...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topic/Aayush-Sharma", "date_download": "2019-07-22T22:10:57Z", "digest": "sha1:7ILXE4OACGBUMQJLIH46CHAIRHNPL44J", "length": 17873, "nlines": 277, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Aayush Sharma: Latest Aayush Sharma News & Updates,Aayush Sharma Photos & Images, Aayush Sharma Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\nजन्मदिनाच्या अनोख्या भेटीने CM फडणवीस भारा...\nMTNL इमारतीत अडकलेले सर्वजण सुखरूप\nवांद्रे: आग विझवण्यासाठी रोबोची मदत\nमुंबई: MTNLच्या इमारतीत भीषण आग\nइतिहासकार प्रा. ज. वि. नाईक यांचे निधन\nकर्नाटक पेच: कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमराठी अधिकारी मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्...\nटॉयलेटसंबंधी 'त्या' विधानानंतर साध्वींची ख...\nचंद्राच्या दिशेने भारताचा ऐतिहासिक प्रवास ...\nभारतासाठी हा ऐतिहासिक क्षण: PM मोदी\nमोदींनी काश्मीरवर मदत मागितली होती: ट्रम्प\nपाकिस्तानात दोन आत्मघातकी हल्ले, ७ ठार\nस्टेजवरच झाला कॉमेडियनचा मृत्यू\nपाक पंतप्रधान अमेरिका दौऱ्यावर\n'ते' मला प्रत्येकवेळी भारतात जा म्हणतात......\nकॉलेजियमची शिफारस परत पाठविली\nसरकारच्या ५० दिवसांत शेअर बाजार तोट्यात\n'असा' करा आयटीआर पासवर्ड रीसेट\nदिल्लीमध्ये सोनेदर उच्चांकी स्तरावर\nमोठ्या व्यवहारांसाठी 'आधार' केवायसी अनिवार...\nएअर इंडियामध्ये ना पदोन्नती, ना नव्याने भर...\nएचडीएफसी बँकेची नफावाढ कायम\nपहिल्यांदाच राजस्थानच्या तीन खेळाडूंचा संघात समावे...\nबुमराह फक्त कसोटीसाठी; पंड्याला विश्रांती\nअसा होईल टीम इंडियाचा विंडीज दौरा\nविंडीज दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर...\nWI दौरा: संघाची निवड आज, धोनीला पर्याय कोण...\nधोनीने घेतली २ महिन्यांची सुट्टी; विंडीज द...\nअभिजीत आणि शिवानीमध्ये आज कॅप्टन्सीची लढत\n'सुपर ३०' शंभर कोटींच्या उंबरठ्यावर\nसरदारांवर होणारे विनोद सहन करू शकत नाही : ...\nबिग बॉसः शिव आणि वीणा यांच्यात अबोला\nसावनीने विशेष मुलांसोबत साजरा केला वाढदिवस...\n'सत्ते पे सत्ता'च्या रिमेकला हृतिकचा नकार\nरशियातील शिक्षणाविषयी बोलू काही\nनाशिकमध्ये कॅम्पस निवडणूक जाहीर करा\nकरि��र फास्ट-ट्रॅकवर नेण्यासाठी ICRI चा उत्...\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्..\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोक..\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना चिरड..\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या संशय..\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडि..\nमुंबईत वांद्रेमध्ये MTNLच्या इमार..\n'चांद्रयान-२' युवा पिढीला देणार प..\nआयुष शर्मा अधिकारी बनणार\n'लव्हरात्री'फेम अभिनेता आयुष शर्मा पुढे काय करणार असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला होता...\n‘मुळशी’साठी आयुष घेतोय मराठीचे धडे\n'लव्हयात्री'मधला आयुष शर्मा आठवतोय सलमानची बहीण अर्पिताचा नवरा असलेल्या आयुषच्या त्या पहिल्या सिनेमाला फारसं यश मिळालं नाही...\nसलमान बनवणार 'मुळशी पॅटर्न'चा रिमेक\nअभिनेता सलमान खान आयुष शर्माला घेऊन अजून एक चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहे. 'मुळशी पॅटर्न' या मराठी चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असणार आहे. या चित्रपटात आयुष अॅक्शन रोलमध्ये दिसण्याची शक्यता आहे.\nसलमानच्या लव्हरात्री चित्रपटाचे नाव बदलले\nअभिनेता सलमान खान याच्या होम प्रॉडक्शनचा चित्रपट लव्हरात्री घोषणेच्या पहिल्याच दिवसांपासून चर्चेत आहे. पण याचे कारण सलमानची लाडकी बहिण अर्पिताचा नवरा आयुष शर्मा नाही. तर या चित्रपटाचे बदललेले नाव आहे. जे मागच्या काही दिवसांत वादाच्या भोवऱ्यात अडकले होते.\nLoveratri: आयुष शर्मा ‘लवरात्री’ गाजवणार\nबॉलिवूडचा दबंग खान सलमान खानच्या बहिणीचा नवरा आयुष शर्मा लवकरच ‘लवरात्री’ या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करतोय. एका दिमाखदार सोहळ्यात या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. या सोहळ्याला सलमान खान, सोहेल खान, आयुष शर्माची पत्नी अर्पिता खान आणि तिचा चिमुकला आहिल असे सगळे उपस्थित होते. खास सलमानच्या हस्ते या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला.\nआयुष शर्मा लव्हरात्रीमधून पदार्पण करणार\n'लव्हरात्री'त सलमान करणार भावोजीला लाँच\nनवोदित चेहऱ्यांना बॉलिवूडमध्ये लाँच करण्यासाठी 'दबंग' सलमान खान प्रसिद्ध आहे. सूरज पांचोली, आथिया शेट्टी, पुलकित सम्राट, झरिन खान अशा अनेकांना सल्लूनं बॉलिवूडमध्ये 'ब्रेक' दिलाय. लवकरच या यादीत सलमानचा भावोजी आयुष शर्माची भर पडणार आहे. सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली तयार करण्यात येणाऱ्या 'लव्हरात्री' या चित्रपटातून आयुष बॉलिव��डमध्ये एन्ट्री करणार आहे.\nशाहरुख आयुषला त्याच्या पहिल्या प्रोजेक्टमध्ये करणार मदत\nसलमान खानची खास दिवाळी पार्टी\nपाहाः सलमान काय करतोय छोट्या आहिल सोबत\nसलमान-आयुष्य शर्मा यांच्यात वाद\nआयुष शर्माचा सलमान खानला विरोध\nमेव्हणा अयुष्य शर्माला सलमान मौनी रायसोबत लॉन्च करणार\nसारा अली खानने सलमानची ऑफर नाकारली\nआयुष शर्माचा 'रात की बात'\nसलमानच्या मेव्हण्याला लाँच करणार करण जोहर\nसलमान 'आयुष शर्मा'लाही बॉलीवूडमध्ये आणणार\nसलमानच्या मेहुण्याला बॉलीवूडची ऑफर\nसलमान अयुषला लॉन्च करणार\nकाश्मीर मध्यस्थीस ट्रम्प तयार; मोदींनी मदत मागितल्याचा दावा\nMTNLइमारतीत अडकलेले ८४ जण सुखरूप\nकर्नाटक: कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nMTNL इमारत आग: असे वाचले अनेकांचे प्राण\nमोदीपर्व २: शेअरबाजाराला १२ लाख कोटींचा तोटा\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\n'चांद्रयान-२' पुढचे ४८ दिवस असा करणार प्रवास\nबिग बॉस: शिवानी सुर्वेची कॅप्टनपदी नियुक्ती\n'चांद्रयान-२' झेपावलं; 'इस्रो'ने घडवला इतिहास\nप्रो कबड्डी: यु मुम्बा, पुणेरी पलटण पराभूत\nभविष्य १९ जुलै २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B2", "date_download": "2019-07-22T21:51:07Z", "digest": "sha1:WVCSGJWSDTNVZ6AE3IQ4WTOPIUDHQPLB", "length": 25051, "nlines": 305, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "राफेल: Latest राफेल News & Updates,राफेल Photos & Images, राफेल Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\nजन्मदिनाच्या अनोख्या भेटीने CM फडणवीस भारा...\nMTNL इमारतीत अडकलेले सर्वजण सुखरूप\nवांद्रे: आग विझवण्यासाठी रोबोची मदत\nमुंबई: MTNLच्या इमारतीत भीषण आग\nइतिहासकार प्रा. ज. वि. नाईक यांचे निधन\nकर्नाटक पेच: कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमराठी अधिकारी मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्...\nटॉयलेटसंबंधी 'त्या' विधानानंतर साध्वींची ख...\nचंद्राच्या दिशेने भारताचा ऐतिहासिक प्रवास ...\nभारतासाठी हा ऐतिहासिक क्षण: PM मोदी\nमोदींनी काश्मीरवर मदत मागितली होती: ट्रम्प\nपाकिस्तानात दोन आत्मघातकी हल्ले, ७ ठार\nस्टेजवरच झाला कॉमेडियनचा मृत्यू\nपाक पंतप्रधान अमेरिका दौऱ्यावर\n'ते' मला प्रत्येकवेळी भारतात जा म्हणतात......\nकॉलेजियमची शिफारस परत पाठविली\nसरकारच्या ५० दिवसांत शेअर बाजार तोट्यात\n'असा' करा आयटीआर पासवर्ड रीसेट\nदिल्लीमध्ये सोनेदर उच्चांकी स्तरावर\nमोठ्या व्यवहारांसाठी 'आधार' केवायसी अनिवार...\nएअर इंडियामध्ये ना पदोन्नती, ना नव्याने भर...\nएचडीएफसी बँकेची नफावाढ कायम\nपहिल्यांदाच राजस्थानच्या तीन खेळाडूंचा संघात समावे...\nबुमराह फक्त कसोटीसाठी; पंड्याला विश्रांती\nअसा होईल टीम इंडियाचा विंडीज दौरा\nविंडीज दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर...\nWI दौरा: संघाची निवड आज, धोनीला पर्याय कोण...\nधोनीने घेतली २ महिन्यांची सुट्टी; विंडीज द...\nअभिजीत आणि शिवानीमध्ये आज कॅप्टन्सीची लढत\n'सुपर ३०' शंभर कोटींच्या उंबरठ्यावर\nसरदारांवर होणारे विनोद सहन करू शकत नाही : ...\nबिग बॉसः शिव आणि वीणा यांच्यात अबोला\nसावनीने विशेष मुलांसोबत साजरा केला वाढदिवस...\n'सत्ते पे सत्ता'च्या रिमेकला हृतिकचा नकार\nरशियातील शिक्षणाविषयी बोलू काही\nनाशिकमध्ये कॅम्पस निवडणूक जाहीर करा\nकरिअर फास्ट-ट्रॅकवर नेण्यासाठी ICRI चा उत्...\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्..\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोक..\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना चिरड..\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या संशय..\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडि..\nमुंबईत वांद्रेमध्ये MTNLच्या इमार..\n'चांद्रयान-२' युवा पिढीला देणार प..\nभारताला पहिले राफेल हे लढाऊ विमान सप्टेंबरमध्ये मिळणार असल्याचे वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी शनिवारी स्पष्ट केले...\nविम्बल्डन जेतेपदासाठी फेडरर-जोकोविचमध्ये टक्कर\nस्पेनचा टेनिसस्टार राफेल नदालला नमवून स्वीत्झर्लंडच्या रॉजर फेडररनं विम्बल्डनच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आतापर्यंत तब्बल आठवेळा विम्बल्डन किताब पटकावणारा फेडरर पुन्हा एकदा जेतेपदासाठी सज्ज झाला आहे. अंतिम फेरीत त्याची टक्कर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला सर्बियाचा गतविजेता नोव्हाक जोकोविच याच्याशी होणार आहे.\nनोव्हाक जोकोविच विम्बल्डनच्या अंतिम फेरीत\nसर्बियाचा गतविजेता नोव्हाक जोकोविच याने प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत झेप घेतली आहे. उपान्त्य फेरीत त्याने स्पेनच्या रॉबर्टो ब्युटिस्टा अगुतचा ६-२, ४-६, ६-३, ६-२ असा पराभव केला. अंतिम फेरीत जोकोविचची लढत राफेल नदाल किंवा रॉजर फेडरर या दिग्गजांपैकी एकाशी होणार आहे.\nभारतीय वायुदलाने केला १७० विमानांच्या प��रकल्पांवर शिक्कामोर्तब\nअर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दोन दिवसांतच भारतीय वायुदलाने १७० लढाऊ विमानांच्या दोन प्रकल्पांवर शिक्कामोर्तब केला आहे. यातील पहिला प्रकल्प ५६ दळणवळण करणाऱ्या विमानांचा आहे तर दुसरा प्रकल्प ११४ लढाऊ विमानांचा आहे. या दोन्ही प्रकल्पांची एकूण किंमत १.५ लाख कोटी इतकी आहे.\n'राफेल'मध्ये चोरी झालीय; मी भूमिकेवर ठाम: राहुल गांधी\n'राफेल करार हा चोरीचा मामला आहे. केंद्रीय दक्षता आयोगाकडून याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आम्ही आधीच केली आहे. माझ्या भूमिकेवर मी आजही ठाम आहे,' असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज स्पष्ट केलं.\nमिहानमध्ये बड्या उद्योगांची गुंतवणूक\nमिहानमध्ये ५०० कोटींचे प्रकल्प, रोजगाराची संधीमंगेश इंदापवारमिहानमधील विशेष आर्थिक क्षेत्रात आगामी काळात ५०० कोटींची नवीन गुंतवणूक होत असून ...\nटेनिस: राफेल नदालने जिंकली फ्रेंच ओपन\nस्पेनच्या राफेल नदालने ऑस्ट्रियाच्याच डॉमनिक थीमला हरवत १२ व्या वेळी फ्रेंच ओपनचं जेतेपद पटकावलं आहे. नदालने चौथ्या मानांकित थीमचा ६-३, ५-७, ६-१, ६-१ असा पराभव केला.\nविधानसभेत एकाला व लोकसभेत दुसऱ्याला मतदान होऊ शकते याची जाणीव राहुल यांना नव्हती. परिणामी त्यांच्या पक्षाने या राज्यांत लोकसभा निवडणूक आपण आरामात जिंकू या भ्रमात राहणे पसंत केले. नंतर काय झाले हा इतिहास ताजा आहे. २०१९च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा २०१४पेक्षाही अतिशय दारुण पराभव झाला\nफ्रेंच ओपनः जोकोविच पराभूत; थीम अंतिम फेरीत\nजागतिक क्रमावारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थीमने जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेल्या नोव्हाक जोकोविचला पराभूत करत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठली. थीमने जोकोविचचा ६-२, ३-६, ७-५,५-७, ७-५ असा पराभव केला.\nफ्रेंच ओपन: फेडररला नमवत नदाल अंतिम फेरीत\nफ्रेंच ओपनमधील उपान्त्य सामन्यात स्पेनचा टेनिसपटू राफेल नदालनं पुन्हा एकवार स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला हरवले. सर्वाधिक ग्रॅंडस्लॅम विजेता फेडरर वि. नदाल अशा या रंगलेल्या उपान्त्य फेरीत नदालने बाजी मारत अंतिम फेरीत प्रवेश केला. ६-३, ६-४, ६-२ असा सरळसेटमध्ये नदालने फेडररचा पराभव केला.\nशहर देखणे ऐसे व्हावे… \nकामांचा डोंगर, गडकरींपुढे गतीचे आव्हानटीम मटानितीन गडकरी नागपूरचे खासदार म्हणून निवडून आले केंद्रात मंत्री झाले...\nसत्ताकारणाचे व्याकरण बदलणारा जनादेश\nनरेंद्र मोदी सरकारची कामगिरी हा मुख्य मुद्दा झालेल्या या निवडणुकीने भारतीय राजकारणाचे व्याकरणच बदलून टाकले आहे. राजकारणाला दिशा देणाऱ्या जनचर्चेतून या निवडणुकीमुळे जाती-पाती, संप्रदाय वा तत्सम संकीर्ण अस्मितांना मागे सारुन 'विकास' हा विषय प्रकर्षाने पुढे आला आहे...\nपान १ थोडक्यातचा पट्टा\nखासदार गोडसे, डॉ पवारांचे आश्वासनम टा...\n‘सीबीआय तपासाचा प्रश्नच येत नाही’\n'राफेल'प्रकरणी केंद्राची न्यायालयात भूमिकावृत्तसंस्था, नवी दिल्ली'राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहाराप्रकरणी एफआयआर दाखल करण्याचा किंवा सीबीआय तपास ...\nपान १ थोडक्यातचा पट्टा\nगेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळची गोष्ट आहे २०१४ च्या या निवडणुकीला अवघे दहा दिवस उरले होते आणि त्यावेळी राहुल गांधी हे मुंबईत आले होते...\nज्येष्ठ नेत्यांना पुत्रमोह; राहुल गांधी बरसले\nलोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर अध्यक्षपदाचा राजीनामा सोपवणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या जेष्ठ नेत्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या नेत्यांनी पक्षहितापेक्षा आपल्या मुलांचे हीत पाहिले असे राहुल यांनी म्हटले आहे. यात राहुल यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची नावे घेतली.\nयुपीएचा तंबू भुईसपाट प्रताप आसबेइंदिरा गांधींच्या अधिकारशाहीला तोंड देण्यासाठी देशभरातील विरोधक एकत्र आले होते...\n'हे' तीन मुद्दे ठरले भाजपच्या विजयाचे शिल्पकार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत नेत्रदीपक विजय संपादन केला. मोदी लाटेपुढे काँग्रेस आणि प्रादेशिक पक्ष टिकू शकले नाहीत. भाजपने ही निवडणूक राष्ट्रवाद, हिंदुत्व आणि गरिबांसाठीच्या योजना या मुद्द्यांवर लढवली. पक्षाचा संपूर्ण प्रचार या तीन मुद्द्यांवरच आधारित होता आणि याच मुद्द्यांचा प्रामुख्याने मोदी यांच्या विजयात मोठा वाटा असल्याचे स्पष्ट होत आहे.\nकाश्मीर मध्यस्थीस ट्रम्प तयार; मोदींनी मदत मागितल्याचा दावा\nMTNLइमारतीत अडकलेले ८४ जण सुखरूप\nकर्नाटक: कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nMTNL इमारत आग: असे वाचल��� अनेकांचे प्राण\nमोदीपर्व २: शेअरबाजाराला १२ लाख कोटींचा तोटा\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\n'चांद्रयान-२' पुढचे ४८ दिवस असा करणार प्रवास\nबिग बॉस: शिवानी सुर्वेची कॅप्टनपदी नियुक्ती\n'चांद्रयान-२' झेपावलं; 'इस्रो'ने घडवला इतिहास\nप्रो कबड्डी: यु मुम्बा, पुणेरी पलटण पराभूत\nभविष्य १९ जुलै २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wordpress.org/themes/business-responsiveness/", "date_download": "2019-07-22T20:36:52Z", "digest": "sha1:6C635VLHQEJ4FKX5FZHE764HFPCXG7QF", "length": 8042, "nlines": 211, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "Business Responsiveness – WordPress theme | WordPress.org", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: एप्रिल 2, 2019\nसुलभता रेडी., Blog, सानुकूल पिछाडी, सानुकूल शीर्षलेख, कस्टम लोगो, सानुकूल मेनू, ई-कॉमर्स, संपादक शैली, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, फुटर विजेटस, पूर्ण रुंदीचे टेम्प्लेट, पोर्टफोलिओ, उजवा साइडबार, आरटीएल भाषा समर्थन, स्टिकी पोस्ट, थीम ऑपशन्स, थ्रेड टिप्पणी, तीन कॉलम\n5 पैकी 5 स्टार्स.\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wordpress.org/themes/resumee/", "date_download": "2019-07-22T20:40:04Z", "digest": "sha1:QPNGAU6KFJIULBYVOKSBABNU2GFJYVVQ", "length": 8251, "nlines": 210, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "resumee – WordPress theme | WordPress.org", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: जुलै 9, 2019\nBlog, सानुकूल पिछाडी, सानुकूल रंग, सानुकूल शीर्षलेख, कस्टम लोगो, सानुकूल मेनू, संपादक शैली, शिक्षण, वैशिष्ट्यीकृत प्रतिमा शीर्षलेख, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, लवचिक शीर्षलेख, फुटर विजेटस, पूर्ण रुंदीचे टेम्प्लेट, एक कॉलम, पोर्टफोलिओ, उजवा साइडबार, थीम ऑपशन्स, थ्रेड टिप्पणी, अनुवाद सहीत, दोन कॉलम\n5 पैकी 5 स्टार्स.\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/national/why-was-sushma-swaraj-dropped-narendra-modi-cabinet-20/", "date_download": "2019-07-22T21:20:44Z", "digest": "sha1:FPOOV3DN5G727TMWG74AN3RKDRXKE7AL", "length": 31444, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Why Was Sushma Swaraj Dropped From Narendra Modi Cabinet 2.0? | 'तो' फोन कॉल...अन् मोदींनी स्वराज यांना मंत्रिमंडळातून वगळलं! | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २३ जुलै २०१९\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nशेतीचा नांगर रोबोटच्या खांद्यावर; १८ कोटींचा निध���\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nया व्यक्तीमुळे ऐश्वर्या राय चिडली होती मनिषा कोईरालावर, मुलाखतीत असे काही बोलली होती तिच्याविषयी\nतब्बूने ग्लॅमरस अवतारातील व्हिडिओ केला शेअर, नेटिझन्सने दिल्या अशा भन्नाट कमेंट्स\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nऐश्वर्या राय इतकीच सुंदर आहे तिची वहिनी, पाहा फोटो\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nकानाशी निगडीत 'या' चुका कराल तर, आयुष्यभरासाठी बहिरे व्हाल\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडाव��; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nAll post in लाइव न्यूज़\n'तो' फोन कॉल...अन् मोदींनी स्वराज यांना मंत्रिमंडळातून वगळलं\n | 'तो' फोन कॉल...अन् मोदींनी स्वराज यांना मंत्रिमंडळातून वगळलं\n'तो' फोन कॉल...अन् मोदींनी स्वराज यांना मंत्रिमंडळातून वगळलं\nलोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि मोदींच्या नेतृत्वात एनडीएनं 353 जागा जिंकल्या.\n'तो' फोन कॉल...अन् मोदींनी स्वराज यांना मंत्रिमंडळातून वगळलं\nनवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि मोदींच्या नेतृत्वात एनडीएनं 353 जागा जिंकल्या. एकट्या भाजपानं बहुमताचा आकडा पार करत 303 जागांवर कब्जा मिळवला. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. शपथविधी पार पडल्यानंतर लगेचच शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खात्यांचे वाटप केले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री झाले. तर नितीन गडकरींकडे रस्ते आणि वाहतूक मंत्रिपदच कायम ठेवण्यात आले. मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण मंत्रिपद सोपवण्यात आले असून, निर्मला सीतारामण अर्थखात्याची धुरा सांभाळत आहे. तर पीयूष गोयल यांच्याकडे रेल्वे खातं कायम आहे.\nया नव्या मंत्रिमंडळात अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांना स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे साहजिकच तो चर्चेचा विषय ठरला. पण सुषमा स्वराज यांना पुन्हा मंत्रिमंडळात न घेण्यामागे दोन प्रमुख कारणं समोर आली आहेत. काही दिवसांपूर्वी सुषमा स्वराज यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर करून टाकला होता. हा निर्णय सुषमा स्वराज यांनी कोणालाही न विचारता घेतल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे त्यांच्या तब्येतीचंही कारण पुढे केलं जात आहे. निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांसह इतर नेते 75 दिवस उन्हातान्हातून प्रचार करत होते. सुषमा स्वराज जाहीर सभेत सहभागी झाल्या नव्हत्या. त्यांनी बंद दाराआड - एसीमध्ये दोन बैठका घेतल्या होत्या. प्रकृतीच्या कारणास्तव त्या प्रचारापासून दूर राहिल्यानं नेतृत्वाला आक्षेपही नव्हता. परंतु, एका फोन कॉलने पक्षनेतृत्वाच्या मनात थोडी चलबिचल झाली. एखाद्या ज्येष्ठ मंत्र्याने भाजपा मुख्यालयात पत्रकार परिषद घ्यावी, असं नेत्यांना वाटत होतं. परंतु, दिल्लीत कुणीच उपलब्ध नव्हतं. त्यामुळे सुषमा स्वराज यांना फोन करण्यात आला. परंतु, तब्बल ७२ तास त्यांच्याकडून या फोनला काहीच उत्तर दिलं गेलं नाही. तेही तब्येतीच्या कारणास्तवच. अश��वेळी, त्यांच्यावर मंत्रिपदाची जबाबदारी न सोपवणंच श्रेयस्कर असल्याचं मोदी-शहांनी ठरवलं आणि त्यांना मोदी 2.0 तून बाहेर ठेवण्यात आलं.\nदुसरीकडे, अरुण जेटलींसारख्या अनुभवी आणि जाणकार नेत्याला मंत्रिमंडळात घेण्यासाठी मोदी स्वतः शेवटपर्यंत प्रयत्नशील होते. त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शपथ घेतली तर चालू शकेल का, याबाबत कायदेशीर सल्लाही घेण्यात आला होता. परंतु, 'तत्त्वनिष्ठ नेते' म्हणून ओळखले जाणाऱ्या अरुण जेटलींना सरकारी बंगला आणि गाडीचा मोह नव्हता. त्यांनी अत्यंत प्रांजळपणे नकार दिला. इतकंच नव्हे तर, जेटलींनी सरकारी बंगलाही रिकामा केला. आता ते त्यांच्या खासगी घरात राहत असून उपचार घेत आहेत.\n(नाविका कुमार यांच्या टाइम्स नाऊवरील लेखावरून...)\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nSushma SwarajArun JaitleyPM Narendra Modi Cabinetसुषमा स्वराजअरूण जेटलीनरेंद्र मोदी मंत्रिमंडळ\n...जेंव्हा सुषमा स्वराज यांची योजनाच 'हायजॅक' होते\nजीएसटीच्या १२ व १८ टक्के टप्प्यांचे विलीनीकरण शक्य - अरुण जेटली\nसुषमा स्वराज यांनी सोडलं शासकीय निवासस्थान; ट्वीटरवरून दिली माहिती\nभाजपा नेते अरुण जेटली आता खासगी निवासस्थानी\nआंध्र प्रदेशच्या राज्यपाल झाल्याच्या वृत्ताचं सुषमा स्वराजांकडून खंडन, म्हणाल्या...\nआंध्र प्रदेशच्या राज्यपाल झाल्याबद्दल सुषमा स्वराज यांचं अभिनंदन; केंद्रीय मंत्र्याचं ट्विट, नंतर डिलीट\n मनोज नरवणेंची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती\nVIDEO: कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र; विधानसभेत एकच खळबळ\nLokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 22 जुलै 2019\nचंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला; 'चंद्रयान-२' वरुन भाजपाचा टोला\n15 ऑगस्ट दिनी महाराष्ट्र कन्येला बहुमान, सेलमच्या जिल्हाधिकारी जगभर झळकणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1693 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (823 votes)\nपक्षी जाय दिगंतरा; हजारो किमी प्रवास करुन परदेशी पाहुणे सागरी किनारी दाखल\nभारताचे Mission moon, चाँद के पार चलो...\nरोम��धील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\n'तू अशी जवळी रहा' फेम सिद्धार्थ ही गोष्ट घेतल्याशिवाय नाही निघत घरा बाहेर\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\n मनोज नरवणेंची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती\nVIDEO: कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र; विधानसभेत एकच खळबळ\nचंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला; 'चंद्रयान-२' वरुन भाजपाचा टोला\n... तर 6 ऑगस्टपासून मुंबईची 'बेस्ट' लाईफलाईन बंद, कर्मचारी पुन्हा संपावर\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; ६० लोकांची सुखरूप सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/wardha-pc/videos/", "date_download": "2019-07-22T21:19:55Z", "digest": "sha1:AFHQ44CTDHKI262LCRNXBWP2PLMXU6Q5", "length": 21172, "nlines": 370, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Free wardha-pc Videos| Latest wardha-pc Videos Online | Popular & Viral Video Clips of वर्धा | Latest Videos at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २३ जुलै २०१९\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nशेतीचा नांगर रोबोटच्या खांद्यावर; १८ कोटींचा निधी\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nया व्यक्तीमुळे ऐश्वर्या राय चिडली होती मनिषा कोईरालावर, मुलाखतीत असे काही बोलली होती तिच्याविषयी\nतब्बूने ग्लॅमरस अवतारातील व्हिडिओ केला शेअर, नेटिझन्सने दिल्या अशा भन्नाट कमेंट्स\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nऐश्वर्या राय इतकीच सुंदर आहे तिची वहिनी, पाहा फोटो\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nकानाशी निगडीत 'या' चुका कराल तर, आयुष्यभरासाठी बहिरे व्हाल\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nAll post in लाइव न्यूज़\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1693 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (823 votes)\nपक्षी जाय दिगंतरा; हजारो किमी प्रवास करुन परदेशी पाहुणे सागरी किनारी दाखल\nभारताचे Mission moon, चाँद के पार चलो...\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\n'तू अशी जवळी रहा' फेम सिद्धार्थ ही गोष्ट घेतल्याशिवाय नाही निघत घरा बाहेर\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\n मनोज नरवणेंची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती\nVIDEO: कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र; विधानसभेत एकच खळबळ\nचंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला; 'चंद्रयान-२' वरुन भाजपाचा टोला\n... तर 6 ऑगस्टपासून मुंबईची 'बेस्ट' लाईफलाईन बंद, कर्मचारी पुन्हा संपावर\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; ६० लोकांची सुखरूप सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Long-March-Against-nanar-project/", "date_download": "2019-07-22T20:29:04Z", "digest": "sha1:WODUF6YYQKZUR4P6NJJJDHY4C6NDK7VX", "length": 3967, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘नाणार’ विरोधात आज लाँग मार्च | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › ‘नाणार’ विरोधात आज लाँग मार्च\n‘नाणार’ विरोधात आज लाँग मार्च\nतालुक्यातील नाणार रिफायनरी प्रकल्पविरोधात 31 ऑगस्ट रोजी शिवसेना, रिफायनरीविरोधी शेतकरी तसेच मच्छीमार संघटना यांच्यामार्फत रत्नागिरी येथे दि. 31 ऑगस्ट रोजी लाँग मार्च काढला जाणार आहे.\nकोकणात नाणार पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पासारखा संहारक व प्रदूषणकारी प्रकल्प केंद्र व राज्य शासनाने कोकणावर लादला असल्याचा आक्षेप शिवसेनेने घेतला आहे. यामुळे आंबा, काजू बागायतदार व मच्छीमार हे मोठ्या संकटात आले असून, या प्रकल्पाला शिवसेना प्रारंभापासून विरोध करीत आहे. या प्रकल्पाविरोधात आंदोलन अधिक तीव्र केले जाणार असून, त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर लाँग मार्च काढण्यात येणार आहे.\n31 ऑगस्टला सकाळी 10 वाजता हा लाँग मार्च निघणार आहे.लाँग मार्च हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन रत्नागिरी कुवारबांव येथून तोंडाला काळ्या पट्ट्या लावून निघणार असून त्यानंतर 200 शालेय विद्यार्थी हे मारुती मंदिर येथे लाँग मार्चमध्ये सहभागी होणार आहेत.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/old-man-dies-after-honey-bee-bites-him/articleshow/69799415.cms", "date_download": "2019-07-22T21:46:55Z", "digest": "sha1:M5YEKUUXAHUWYAGVQG6JOIEAJZTTODN5", "length": 12100, "nlines": 170, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "मधमाशी चावा उपाय: मधमाशांच्या चावण्याने एका वृद्धाचा मृत्यू - old man dies after honey bee bites him | Maharashtra Times", "raw_content": "\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुखWATCH LIVE TV\nमधमाशांच्या चावण्याने एका वृद्धाचा मृत्यू\nमधमाशांच्या चावण्याने एका ७५ वर्षाच्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वानवडी परिसरातील गवळी-धाडगे नगरमध्ये घडलीय. गवळी-धाडगे नगर परिसरातील इमारतीत गवळी कुटुंबीयांच्या घरी बाबासाहेब गवळी यांच्या दशक्रिया विधीनिमित्त २०० हून अधिक पाहुणे घरी जमले होते. या पाहुण्यांचे जेवण सुरू असताना हा प्रकार घडला.\nमधमाशांच्या चावण्याने एका वृद्धाचा मृत्यू\nमधमाशांच्या चावण्याने एका ७५ वर्षाच्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वानवडी परिसरातील गवळी-धाडगे नगरमध्ये घडलीय.\nगवळी-धाडगे नगर परिसरातील इमारतीत गवळी कुटुंबीयांच्या घरी बाबासाहेब गवळी यांच्या दशक्रिया विधीनिमित्त २०० हून अधिक पाहुणे घरी जमले होते. या पाहुण्यांचे जेवण सुरू असताना हा प्रकार घडला. या इमारतीत असलेल्या मधमाशांचा पोळ्यातून हजारोंच्या संख्येनं मधमाश्या अचानक बाहेर आल्या आणि गवळी कुटुंबाच्या घरी शिरल्या. मधमाशांच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी घरातील मंडळी पळू लागली. ७६ वर्षाचे दत्तात्रय गवळीदेखील रस्त्याच्या दिशेने हळूहळू पळू लागलेय परंतु, त्याचवेळी मधमाशांनी दत्तात्रय गवळी यांच्या चेहऱ्याचा चावा घेतला, काही मधमाशा त्यांच्या नाका-तोंडात शिरल्या. त्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि गुदमरून त्यांचा मृत्यू झाला.\nमधमाशांच्या हल्ल्यात घरातील इतर ५-६ सदस्यदेखील जखमी झाले असून त्यांच्यावर ईनामदार दवाखान्यात उपचार सुरु आहेत.\nइतर बातम्या:मधमाशी चावा उपाय|मधमाशी|दत्तात्रय गवळी|honey bee bites|Honey Bee\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्यांवर वाघांचे दर्शन\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना चिरडले; ७ दुचाकींना धडक\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या संशयावरून २ जणांना दिला चोप\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल\nपुणे: ट्रक-कारचा भीषण अपघात, ९ ठार\nपुणे: मोबाइल गेमच्या नादात तरुणाची आत्महत्या\nपार्थच्या पराभवाने धक्का वगैरे बसलेला नाही: अजित पवार\nपिंपरी: आयटीतील तरुणाची छातीत गोळी झाडून आत्महत्या\n‘अंडे शाकाहारी होऊ शकत नाही’\nमाजी DGP भास्कर मिसार यांचे निधन\nराज्यात मराठी न शिकवल्यास दंडाची तरतूद\nपिंपरी: आयटीतील तरुणाची छातीत गोळी झाडून आत्महत्या\n‘आघाडीचे जागावाटप ऑगस्टपर्यंत ठरणार’\nकर्तृत्वाला हवी आहे आता दातृत्वाची साथ\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\nजन्मदिनाच्या अनोख्या भेटीने CM फडणवीस भारावले\nMTNL इमारतीत अडकलेले सर्वजण सुखरूप\nवांद्रे: आग विझवण्यासाठी रोबोची मदत\nआदित्यने चार दिवस खेड्यांत घालवावेत : थोरात\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमधमाशांच्या चावण्याने एका वृद्धाचा मृत्यू...\nपुणेरी भाषेतच पुणेकरांना 'धडे'...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.snehalniti.com/blogs_details/408-%C3%A0%C2%A4%C2%AF%C3%A0%C2%A4%C2%B6%C3%A0%C2%A4%C2%B8%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%B5%C3%A0%C2%A5%E2%82%AC+%C3%A0%C2%A4%C2%B9%C3%A0%C2%A5%E2%80%B9%C3%A0%C2%A4%C2%A3%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%AF%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%B8%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%A0%C3%A0%C2%A5%E2%82%AC+%C3%A0%C2%A4%E2%80%A6%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%A8%C3%A0%C2%A5%E2%80%B9%C3%A0%C2%A4%C2%B2%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%A1+%C3%A0%C2%A4%C2%B6%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%B5%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%A8%C3%A0%C2%A5%E2%80%A1%C3%A0%C2%A4%E2%80%94%C3%A0%C2%A4%C2%B0+%C3%A0%C2%A4%C2%AF%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%E2%80%9A%C3%A0%C2%A4%C5%A1%C3%A0%C2%A5%E2%80%A1+5+%C3%A0%C2%A4%C2%A8%C3%A0%C2%A4%C2%BF%C3%A0%C2%A4%C2%AF%C3%A0%C2%A4%C2%AE+%C3%A0%C2%A4%C2%AA%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%B3%C3%A0%C2%A4%C2%BE!", "date_download": "2019-07-22T20:38:20Z", "digest": "sha1:QLFYMKFBTP4MP7PEX46DUSYMLFVTPMRQ", "length": 10370, "nlines": 75, "source_domain": "www.snehalniti.com", "title": "यशस्वी होण्यासाठी अर्नोल्ड श्वार्झनेगर यांचे 5 नियम पाळा!", "raw_content": "\nयशस्वी होण्यासाठी अर्नोल्ड श्वार्झनेगर यांचे 5 नियम पाळा\nयशस्वी होण्यासाठी अर्नोल्ड श्वार्झनेगर यांचे 5 नियम पाळा\nयश काही सहजासहजी मिळत नाही. यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाला ज्या प्रमाणे अनेक प्रयत्न करावे लागतात, तसेच अनेक नियमांचे पालन सुद्धा करावे लागते. अशाच काही नियमांचे पालन करून पुढे आलेले बॉडीबिल्डर आणि पॉवरलिफ्टर अर्नोल्ड श्वार्झनेगर… अर्नोल्ड एवढ्यावरच थांबले नाही त्यांनी पुढे हॉलीवुडमधील चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम केले, चित्रपटांचे निर्माण केले अनेक पुस्तकांचे लेखन केले तसेच रा��कारणामध्येही त्यांनी त्यांचा ठसा उमटवला. हे सारे शक्य झाले त्यांनी पाळलेल्या नियमांमुळे…\nअर्नोल्ड यांना सामान्यत: बॉडीबिल्डर आणि हॉलिवूडचा एक अभिनेता म्हणून ओळखले जाते. २००३ ते २०११ पर्यंत ते अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याचे ते गव्हर्नर होते. राज्याचे गव्हर्नर या पेक्षाही ऍक्शन चित्रपटातील भूमिका व शरीरसौष्ठव या खेळ प्रकारातील कारकीर्दीसाठी संपूर्ण जगभर त्यांचे चाहते आहेत. शरीरसौष्ठवातील निर्विवाद बादशहा म्हणून आजही त्यांना ओळखले जाते.\nअर्नोल्ड यांनी जीवनात अनेक चढ-उताराचा सामना केला आहे. परंतु एक यशस्वी पुरुष म्हणून ते आता त्यांचे जीवन जगत आहेत. त्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी ५ नियमांचे पालन केले होते. त्याच ५ नियमांचे पालन करून तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनात आणि तुम्हाला हव्या असणाऱ्या व्यवसायात नक्कीच यशस्वी होऊ शकता. तर काय होते हे नियम\nभविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा\n१) तुमचे ध्येय निश्चित करा आणि त्यांचे अनुसरण करा - जर तुमच्याकडे दूरदृष्टी नसेल, पुढे जाण्यासाठी निश्चित ध्येय नसेल तर तुम्ही कधी यशस्वी होणार नाही. कोणतीही गोष्ट तुम्हाला आनंदी करू शकणार नाही. तुमचे ध्येय निश्चित असेल तर तुम्ही नक्कीच त्यासाठी पूर्ण प्रयत्न कराल. म्हणून सर्वात पहिले तुम्हाला तुमचे ध्येय निश्चित करा, बाकी सगळे तुमचे अनुसरण करतील.\n२) कधीही लहान विचार करू नका - तुमचे ध्येय निश्चित करताना कधीही लहान विचार करू नका. नेहमी मोठा विचार करा. लहान विचार करत राहिलात तर तुम्ही कधीही कोणते मोठे काम करू शकणार नाही. जसे की तुम्हाला फक्त व्यवसाय उभा करायचा नाहीये, त्या व्यवसायात यश मिळवून शिखर गाठायचे आहे हे समजा.\n३) नकारात्मक लोकांकडे दुर्लक्ष करा - तुम्ही निश्चित केलेली मोठी स्वप्ने, मोठे ध्येय बघून तुमच्या आजूबाजूचे लोक तुमची मस्करी करतील, किंवा तुमच्या स्वप्नांबद्दल ऐकून 'तुम्ही ते करूच शकणार नाही', 'तू हे करणे अशक्य आहे', असे बोलतील. पण तुम्ही त्या सर्वांकडे दुर्लक्ष करायला हवे जे तुम्हाला तुमच्या ध्येयापासून विचलित करतात. अशा लोकांकडे नेहमीच दुर्लक्ष करायला हवे जे नकारात्मक विचार करतात.\nबिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा\n४) मेहनतीने काम करा - तुमच्या निश्चित ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला तेवढीच मेहनत घेणे आवश्यक आहे. तुम्हाला कोणता बिझनेस करायचा आहे हे तुम्ही ठरवले असेल तर तो यशस्वी करण्यासाठी तुम्हाला १०१% मेहनत ही घ्यावीच लागते. तुमच्या निश्चित ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुमची मेहनत महत्त्वाची आहे.\n५) फक्त घेऊ नका, परत सुद्धा द्या - तुम्ही जर दुसऱ्यांची मदत घेत असाल तर दुसऱ्यांना मदत करण्यास मागेपुढे पाहू नका. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात ज्यांना आपल्या मदतीची गरज असते. तुमच्या यशात इतरांचा वाटा असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच त्यांच्या आनंदात तुमचा वाटा द्यायला हवा. ज्यांना मदतीची गरज असते त्यांना नक्कीच मदत करावी.\nया 5 गोष्टींचे पालन करा व बिझनेसची क्षमता वाढवा \nमराठी उद्योजक सुरेश कुटे यांची गगनभरारी \nश्रीमंत व्हायचंय तर हे नक्की करा..\nवालचंद हिराचंद: भारताच्या औद्योगिकीकरणाचे प्रमुख शिल्पकार \nस्वतःला ओळखण्यासाठी हे नक्की करा...\nतापडिया नाट्यगृह ऑडिटोरिअम, नूतन कॉलनी, औरंगाबाद\nहॉटेल स्वीट होम, केडगाव, अहमदनगर,\nया 5 गोष्टींचे पालन करा व बिझनेसची क्षमता वाढवा \nमराठी उद्योजक सुरेश कुटे यांची गगनभरारी \nतापडिया नाट्यगृह ऑडिटोरिअम, नूतन कॉलनी, औरंगाबाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://enavamaratha.com/vehicle-accident-injured-83621", "date_download": "2019-07-22T20:54:13Z", "digest": "sha1:6VVYYEVL6L3IIRJNZTCL535LHZWKFR64", "length": 7051, "nlines": 134, "source_domain": "enavamaratha.com", "title": "वाहनाच्या धडकेत पादचारी जखमी | Nava Maratha", "raw_content": "\nHome बातम्या वाहनाच्या धडकेत पादचारी जखमी\nवाहनाच्या धडकेत पादचारी जखमी\nअहमदनगर- भरधाव वेगात जाणार्‍या वाहनाने पायी चालणार्‍या दादासाहेब नागू देसले (वय 50, रा.धामणगाव, ता.आष्टी, जि.बीड) यांना जोराची धडक दिली. या धडकेत देसले हे गंभीर झाले. ही घटना प्रेमदान चौक-झोपडी कॅन्टीन रस्त्यावर बुधवारी (दि.8) 7 वाजता घडली.\nदादासाहेब देसले हे रस्त्याने पायी जात असताना पाठीमागून वेगात आलेल्या वाहनाने (क्र.एमएच 23 एक्यु 8018) त्यांना जोरात धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. अपघात होताच वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला.\nयाप्रकरणी तोफखाना पोलिसांनी देसले यांच्या फिर्यादीवरुन अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पो.ना.शिंदे हे करीत आहेत.\nई- पेपर बातम्या आत्मधन ज्योतिष वास्तुशास्त्र संस्कृती आरोग्य गृहिणी पाककला सौन्दर��य मुलांचे विश्व सुविचार सामान्य ज्ञान नोकरी विषयीक प्रॉपर्टी अर्थकारण मनोरंजन तंत्रज्ञान क्रिडा पर्यटन निधनवार्ता पोल प्रश्नमंजुषा\nPrevious articleनिघोज हत्या प्रकरणात दोन संशयितांना अटक\nNext articleएमआयडीसीतील कंपनीतील कास्टींगची चोरी\n भारताचं चांद्रयान-2 अवकाशात झेपावलं\nगॅस भरताना पेट्रोल पंपावर गॅस गळती; अनर्थ टळला\nतब्बल अडीच वर्षे उलटली तरीही रस्त्याचे डांबरीकरण होत नसल्याने नागरिक टाकणार विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार\nआयुर्वेदीय आहारवेद – काय खावे\nसंधिवात रोग तज्ज्ञ डॉ. निलेश जयवंत पाटील दर महिन्याच्या चौथ्या बुधवारी...\nविद्यार्थ्यांनो सहभाग नको, तर सहवास हवा – डॉ. सुनील म्हस्के\nगुरुजनांचा आदर सन्मान करणे हीच आपली खरी संस्कृती – आनंदराम मुनोत\n भारताचं चांद्रयान-2 अवकाशात झेपावलं\nगॅस भरताना पेट्रोल पंपावर गॅस गळती; अनर्थ टळला\nतब्बल अडीच वर्षे उलटली तरीही रस्त्याचे डांबरीकरण होत नसल्याने नागरिक टाकणार...\nश्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ – आनंदवाणी\nकंटनेर-बसचा अपघात तरूणी ठार; 8 जखमी\nमनपाच्या मार्केट विभागाची 12.48 लाखांची फसवणूक\nखलिपा (नाभिक) समाजाची 17 डिसेंबरला महत्त्वपूर्ण बैठक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4790217897113532579&title=Triple%20Talaq%20ordinance&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2019-07-22T20:47:53Z", "digest": "sha1:CJGIPO2SYXFIZPJWBOCGRYB5GIVK54RA", "length": 32572, "nlines": 136, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘तलाक-ए-बिद्दत’च्या निमित्ताने...", "raw_content": "\nतोंडी एकतर्फी तलाकवर बंदी घालणारा निकाल २२ ऑगस्ट २०१७रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिला. १९ सप्टेंबर २०१८ रोजी त्याबाबतचा अध्यादेश राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने मंजूर करण्यात आला. या विषयावर अनेक पैलूंनी विचारमंथन होणे ओघानेच आले. पुण्यातील मुस्लिम सत्यशोधक मंडळ महिला मंचाच्या प्रमुख डॉ. बेनझीर तांबोळी यांनी या विषयाचा घेतलेला हा सविस्तर आढावा...\nतीन तलाक बंदीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यापासून ते ‘दी मुस्लिम वूमन ऑर्डिअन्स’वरील अध्यादेश राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने मंजूर करण्यात येईपर्यंत मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले, ज्यामध्ये राजकीय पक्ष आणि राजकारणी लोकांनी आपले हात धुवून घेतले. धार्मिक नेतृत्व करणाऱ्यांनीही याचा वापर करून घेतला आणि सामान्य मुस्लिम समाजावरची आपली पकड अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केला.\nमुस्लिम समाजातील अन्यायकारक, बहुचर्चित विषयावरील ज्या निकालाची खूप दिवसांपासून वाट पाहिली जात होती, ज्या विषयावर अनेक पैलूंनी विचारमंथन होणे अपेक्षित होते, ज्या याचिकांमुळे मुस्लिम महिलांना त्यांच्या अस्तित्वाची जाण येत होती, त्या समानतेचा, समान अधिकाराचा हुंकार भरत असल्याची जाणीव समाजाला होत आहे, तो ‘तलाक’ संदर्भातील अध्यादेश अखेर काढला गेला. यामुळे मुस्लिम महिलांच्या अधिकाराच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडले, असे म्हणता येईल.\nतात्काळ, एका दमात दिला जाणारा तलाक हा ‘कुराण’ला मान्य नाही, तो इस्लामच्या श्रद्धेचा भाग नाही, तर प्रथेचा भाग आहे. तो असंवैधानिक आहे. तसेच यामुळे मुस्लिम महिलांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होते, असेही सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले होते. अनेक मुस्लिम देशांमधून तोंडी एकतर्फी तलाक केव्हाच हद्दपार झाला आहे. असा तलाक म्हणजे ‘अल्लाह’ला सर्वांत नापसंत गोष्ट. अशी तरतूद मुळात कुराणमध्ये नाही. दुसरे खलिफा उमर यांच्या काळात विशिष्ट प्रसंगी तात्पुरत्या स्वरूपात काढण्यात आलेला हा उपाय होता, जो आज गंभीर आजार झाला आहे.\nसर्वसामान्य मुस्लिम-मुस्लिमेतर नागरिक, बुद्धिजीवी वर्ग, मुस्लिम महिलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या अनेक संघटना, धार्मिक नेतृत्व, कायदेतज्ज्ञ, राजकारणी आणि तलाकमुळे ज्यांची आयुष्य उद्ध्वस्त झाली, त्या पीडित महिला असे सर्व जण या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. मुस्लिम महिलांचा न्याय, हक्क आणि संघर्षाच्या संदर्भात अत्यंत निरपेक्षपणे या अध्यादेशाचा अभ्यास होणे आणि अन्वयार्थ लावला जाणे आवश्यकच आहे. विधेयकामधील काही तरतुदींमध्ये बदल करून हा अध्यादेश काढला गेला आहे. आता फक्त पीडित महिला किंवा तिचे घरातील जवळचे नातेवाईकच तक्रार दाखल करू शकतात. तलाक देणे हा गुन्हा असेल; पण त्याची तीव्रता ठरवणे, दखलपात्र की अदखलपात्र, जामीनपात्र की अजामीनपात्र हे न्यायालयच ठरवेल. याशिवाय मुस्लिम महिलांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण तरतूद म्हणजे जर असा तलाक झाला आणि त्यानंतर समझोत्याची, तडजोडीची शक्यता असेल, तर ते पती-पत्नी सामोपचाराने पुन्हा एकत्र येऊ शकतात. जो तलाक झाला असेल, तोच मुळात मान्य झालेला नसेल. कारण असा तलाक हा गुन्हा ठरवला गेला आहे. न्यायालय या सगळ्यांत महत्त्वाची भूमिका बजावेल. ‘हलाल’सारख्या भयानक प्रथेतून मुस्लिम महिलेची यामुळे सुटका होईल.\nमुस्लिम महिलांना तलाकविरोधात दाद मागण्याची, त्यामागची कारणे (खरी कारणे) जाणून घेण्याची आतापर्यंत मुभाच नव्हती, जी आता त्यांना मिळेल. ९० टक्के मुस्लिम महिलांची तोंडी तलाक प्रथेला तीव्र नापसंती आहे, हे याआधीही त्यांच्या व्यक्त होण्यातून स्पष्ट झाले आहे. इथे एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, की फक्त तीन तलाक - जो एका दमात तोंडी, फोनवर, मेसेज करून वगैरे देण्यात येतो - त्यावर बंदी घातली गेली आहे. अशा प्रकारे देण्यात येणाऱ्या तलाकला तलाक-ए-बिद्दत असे म्हणतात. यामध्ये तलाक-ए-हसन, जो तथाकथित शरियतच्या नियमानुसार आहे, त्यावर विचार केला गेलेला नाही, त्यावर बंदी किंवा तत्सम उपाययोजना यावर कोणतेही भाष्य केलेले नाही. म्हणजे जी टांगती तलवार एकदाच पडत होती, ती एकेका महिन्याच्या अंतराने पडणार आणि मुस्लिम महिलांची तीन महिन्यांनंतर पुन्हा तीच अवस्था होणार. तरीही ‘एक पाऊल पुढे’ पडले असल्यामुळे पुढील सुधारणांची दारे किलकिली झाली आहेत, असे म्हणता येईल. वास्तविक तलाकचे सर्वच निवाडे हे न्यायालयीन मार्गाने व्हायला हवेत, जे भारतीय राज्यघटनेनुसार योग्य ठरेल.\nयाबाबत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची भूमिका सर्वज्ञात आहे. तोंडी एकतर्फी तलाक देणे हे चूकच आहे; पण असा तलाक जर दिला, तर तो तलाक होतोच (दो राँग स्टील व्हॅलिड) अशी त्यांची भूमिका आहे. त्यांच्या आजपर्यंतच्या भूमिकेनुसार हा एका दमात तीन तलाक शरियत किंवा कुराणला मान्य नाही. त्यामुळे जी बंदी घातली गेली ती योग्यच आहे हेच ते मांडणार. प्रश्न असा आहे, की ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने याआधीच ही बंदी का घातली नाही यापुढेही सर्वांना आपापल्या धर्मश्रद्धा पाळण्याचे स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेने दिले असल्यामुळे शरियतनुसार देण्यात येणारा, कुराणात मान्य असणारा तलाक दिला गेला, तर तो योग्य आहे, अशी भूमिका ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड मानते. मग हे धर्मस्वातंत्र्य फक्त मुस्लिम पुरुषांनाच आहे का यापुढेही सर्वांना आपापल्या धर्मश्रद्धा पाळण्याचे स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेने दिले असल्यामुळे शरियतनुसार देण्यात येणारा, कुराणात मान्य असणारा तलाक दिला गेला, तर तो योग्य ���हे, अशी भूमिका ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड मानते. मग हे धर्मस्वातंत्र्य फक्त मुस्लिम पुरुषांनाच आहे का मुस्लिम पुरुषाला पत्नीला तलाक द्यायचा असेल, तर तो तीन महिन्यांत ती प्रक्रिया पूर्ण करणार आणि मुस्लिम महिलेला तलाक हवा असेल, तर तिला १९३९च्या मुस्लिम विवाह विच्छेद कायद्यानुसार (डिझॉल्शन ऑफ मुस्लिम मॅरेज अॅक्ट) कोर्टातून प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ही कोणती समानता\nमुस्लिम महिलांच्या समोरचा हा तलाकचा प्रश्न तिच्या अस्तित्वावर आणि अस्मितेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. तिच्याकडे विनाकारण एक ओझे म्हणून किंवा संशयाने पहिले जाते. एका दमात तलाक दिला गेल्यामुळे तिचे संपूर्ण भविष्यच अंधकारमय होते. तिची मुले, पालक यांच्यावरही मोठा भावनिक, सामाजिक आणि आर्थिक आघात होतो. पालक किंवा नातेवाईकांनी तलाकनंतर सांभाळण्यास नकार दर्शवल्यास तलाक पीडित महिलेचा प्रश्न अधिकच तीव्र होतो. यास सर्वस्वी मुस्लिम व्यक्तिगत कायदा मंडळाची भूमिका व समाजाची दिशाभूल करण्याचे प्रयत्न जबाबदार आहेत. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाला विरोध करून . स्थितीमध्ये बदल घडावा, यावर प्रतिबंध यावा, म्हणून अनेक मुस्लिम महिलांनी, मुस्लिम महिलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या संघटनांनी आवाज उठवले. त्यांचे आवाज दाबून टाकण्याचे तितकेच कडवे प्रयत्नही झाले. तरीही या संघटना, महिला दबल्या नाहीत, आपल्या हक्कांची मागणी करतच राहिल्या.\nमुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांनी सात महिलांना सोबत घेऊन मोर्चा काढून ५१ वर्षांपूर्वी याविरुद्ध आवाज उठवला होता. त्या वेळी कदाचित तो एक दबका आवाज वाटला असेल. परंतु आज तोच आवाज ऐकला गेला, तात्काळ तोंडी एकतर्फी तलाकवर बंदी घालण्यात आली. हे हमीद दलवाई आणि त्यानंतर मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या लढ्याचे यशच म्हणावे लागेल. मुस्लिम सत्यशोधक मंडळ आजही मुस्लिम महिलांना त्यांचे न्याय, मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी विविध उक्रम राबवत आहे. समाजात जागृती निर्माण करण्याचे प्रयत्न करतच आहे. फक्त मुस्लिम महिलांनाच नव्हे, तर सर्वच भारतीय महिलांना समानतेचा अधिकार मिळाला पाहिजे, अशीच मुस्लिम सत्यशोधक मंडळाची आग्रहाची मागणी आहे. यासाठी समान नागरी कायद्याकडे वाटचाल झाली पाहिजे, हेही मुस्लिम सत्यशोधक मंडळाने वारंवा��� अधोरेखित केले आहे. समान नागरी कायद्याबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी, तसेच या कायद्यासंदर्भात भिन्नधर्मीय समाजगटांत निकोप दृष्टिकोन तयार होण्यासाठी सर्वप्रथम याचे प्रारूप तयार करून त्यावर चर्चा घडवून आणावी, अशी मागणीही मंडळाने लावून धरली आहे.\n२२ ऑगस्ट २०१८ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठाने दिलेला निर्णय आणि त्यानंतर काढण्यात आलेला हा अध्यादेश अधिक तपशीलात जाऊन याचिकाकर्ते, पुरोगामी संघटना, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड व इतर मुस्लिम संघटना यांची मते नोंदवून घेऊन, त्यावर सर्वांगीण विचार करून दिलेला असल्याने तो महत्त्वपूर्ण आहे. शायराबानो, आफरीन रहमान, आतिया साबरी, गुलशन परवीन आणि इशरत जहाँ या पाच महिलांनी दिलेला लढा या निकालामागे आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता, या महिलांनी हा लढा चालू ठेवला म्हणूनच तोंडी तलाकमुळे मुस्लिम महिलांची होणारी घुसमट, मुस्कटदाबी आता काही प्रमाणात थांबेल. स्वतंत्र भारतामध्ये मुस्लिम महिलांच्या प्रश्नाकडे प्रथमच गांभीर्याने पाहिले गेले असल्याचे यातून जाणवले.\n‘सहा महिन्यांत संसदेने या संदर्भात योग्य तो कायदा करावा,’ अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालामध्ये केली, तेव्हा या सहा महिन्यांत काय घडेल, धार्मिक मूलतत्त्ववादी, राजकारणी या प्रश्नाचा आपल्या स्वार्थासाठी कसा उपयोग करून घेतील, मुस्लिम महिलांच्या हक्कापेक्षा मतांचे राजकारण वरचढ ठरेल का, हे पाहणे जास्त महत्त्वाचे होते. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, इतर मुस्लिम धार्मिक नेतृत्व, मुस्लिम महिलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या संघटना आणि सामान्य मुस्लिम महिला यांची भूमिका यामध्ये महत्त्वाची होती. धार्मिक आणि राजकारणी भूमिकेपेक्षा सामान्य मुस्लिम महिलांची न्याय-हक्काबाबतची भूमिका वरचढ ठरून योग्य तो कायदा झाला, तसा अध्यादेश काढण्यात आला. हा भारतातील धर्मनिरपेक्ष लोकशाही व्यवस्थेचा मोठा विजय आहे. शहाबानो केसच्या वेळी जे झाले, त्याचीच पुनरावृत्ती धर्मवाद्यांकडून करण्यात आली. मुस्लिम महिलानांच पुढे करून तथाकथित शरियत, मुस्लिम व्यक्तिगत कायदा यांची पाठराखण करण्याचे प्रयत्नही झाले. ‘आम्हाला तलाक दिला तरी चालेल, पण शरियतमध्ये हस्तक्षेप आम्ही खपवून घेणार नाही,’ असे म्हणणाऱ्या मुस्लिम मुली-म���िला यांचे लाखोंच्या संख्येने मोर्चे काढले गेले. अनेक मुस्लिम महिला या निकालाच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या. परंतु त्यांचा बोलविता धनी कोण हेही समजून घेणे तितकेच गरजेचे आहे.\nया अध्यादेशातील तरतुदींच्या विरोधात लगेचच काही याचिकाही दाखल करण्यात आल्या. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड मुस्लिम पुरुषांच्या काळजीपोटी या तरतुदींवर आक्षेप घेत आहे. पुरुषाला शिक्षा झाली, तर त्याच्या कुटुंबाचे काय होईल, त्या महिलेला पोटगी कोण देईल, याची काळजी त्यांना वाटत आहे. परंतु स्त्री-पुरुष समानतेला महत्त्व देणाऱ्या इस्लामच्या शिकवणीनुसार तलाक पीडित मुस्लिम महिलांची त्यांना काहीच काळजी वाटत नाही, असेच चित्र दिसते आहे. यातून ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची फक्त आणि फक्त दुटप्पी भूमिका समोर येते.\nतलाकबरोबरच मुस्लिम महिलांसाठी महत्त्वाचे असणारे बहुपत्नीकत्व, हलाला, पोटगी, मूल दत्तक घेणे, वारसा हक्क यांसारख्या प्रश्नांवर विचामंथन होऊन सुधारणावादी, संवैधानिक हक्क देणारे कायदे व्हायला हवेत. याचबरोबर सध्या दुर्लक्षित होत असलेले शिक्षण, आरोग्य, रोजगाराच्या संधी, सामाजिक सुरक्षितता यांसारख्या प्रश्नांबाबतही योग्य तो विचार आणि उपाययोजना होणे अपेक्षित आहे आणि हे सर्वच भारतीय महिलांसाठी घडणे अपेक्षित आहे. इतर इस्लामिक देशांमध्ये जसे पुरोगामी बदल घडवले गेले आहेत, तसेच आणि त्यापेक्षा अधिक चांगले बदल भारतामध्ये घडावेत आणि मुस्लिम महिलांच्या प्रश्नांची उकल फक्त त्या मुस्लिम आहेत म्हणून नव्हे, तर त्या भारतीय नागरिक आहेत या दृष्टीने व्हायला हवी अशी अपेक्षा आहे. असे झाले तरच हे अनिष्ट रूढी, प्रथा-परंपरांचे मळभ दूर होईल. नाही तर हे काळे ढग पुन्हा जमतील आणि निर्माण झालेले आशेचे किरण पुन्हा अंधुक होतील. याचसाठी मुस्लिम महिलांच्या न्याय-हक्काचे आणि हिताचे कायदे होईपर्यंत ही लढाई अशीच चालू राहील.\nमुस्लिम व्यक्तिगत कायद्यात सुधारणा किंवा समान नागरी कायदा निर्माण होण्यास किती कालावधी लागेल, याचे भाकीत करणे आज तरी अवघड दिसते आहे. त्यासाठी भारतीय कौटुंबिक कायदा तयार करण्यात यावा, जो सर्व भारतीय नागरिकांना लागू असेल. मुस्लिम महिलांनी राजकीय आणि जमातवादी मंडळींच्या भूमिकेतून निर्माण होणाऱ्या या परिस्थितीमुळे खचून न जाता आपल्या न्यायालयीन हक्कांसाठी एक कवच म्हणून १९५४च्या विशेष विवाह कायद्यानुसार विवाह केला, तर मुस्लिम महिलांची या जोखडातून सुटका होऊ शकते. यासाठी मुस्लिम सत्यशोधक मंडळ गेली अनेक वर्षे प्रयत्नशील आहे. सध्या ऐच्छिक स्वरूपात असलेला हा कायदा अनिवार्य केल्यास, मुस्लिम व्यक्तिगत कायद्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर हे एक चोख उत्तर असेल.\nसंपर्क : डॉ. बेनझीर तांबोळी\nमोबाइल : ९८५०२ २२७४२\n खटल्याच्या निकालाची प्रत मराठीतूनही उपलब्ध होणार न्यायाचा दंभ मोडण्याची संधी दिवस खारीचा वाटा उचलायचे टीसीएस, पेट्रोलियम कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nअजित डोवाल : गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार\n‘अभंगवाणी’त रंगले रत्नागिरीकर रसिक\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nअमेरिकेत मराठीपण टिकवणारा देखणा सोहळा\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5361415329340201691&title=Lecture%20of%20Dr.%20Kalyani%20Hardikar&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-07-22T20:59:10Z", "digest": "sha1:RPNBDL6JP3FH7QLZQ3JVLERWMN4EKZDX", "length": 7158, "nlines": 125, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "डॉ. कल्याणी हर्डीकर यांचे व्याख्यान", "raw_content": "\nडॉ. कल्याणी हर्डीकर यांचे व्याख्यान\nरसिक मित्र मंडळातर्फे मंगेश पाडगावकर यांच्या कवितांवर कार्यक्रम\nपुणे : ‘रसिक मित्र मंडळातर्फे कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या कवितांवर डॉ. कल्याणी हर्डीकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. ‘एक कवी-एक भाषा’ या व्याख्यानमालेअंतर्गत हे व्याख्यान २३ नोव्हेंबर २०१८ रोजी शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता पुणे श्रमिक पत्रकार संघ सभागृह येथे होणार आहे,’ अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला यांनी दिली.\nपाडगावकर यांच्या जीवनावरील काही दुर्मिळ ध्वनी, चित्रफिती, तसेच अरुण दाते यांनी गायलेली पाडगावकर यांची भावगीते या वेळी दाखविण्यात येणार आहेत. ‘एक कवी-एक भाषा’ व्याख्यानमालेअंतर्गत हे ५९ वे व्याख्यान आहे.\nदिवस : शुक्र���ार, २३ नोव्हेंबर २०१८\nवेळ : सायंकाळी साडेपाच वाजता\nस्थळ : पुणे श्रमिक पत्रकार संघ सभागृह, नवी पेठ, पुणे\nTags: रसिक मित्र मंडळमंगेश पाडगावकरपुणेसुरेशचंद्र सुरतवालाडॉ. कल्याणी हर्डीकरPuneDr. Kalyani HardikarMangesh PadgaonkarSureshchandra SuratwalaRasik Mitra Mandalप्रेस रिलीज\n‘राजेंद्र कृष्ण यांनी सर्व ‘मूड्स’ना गीतातून सजवले’ रसिक मित्र मंडळाच्या व्याख्यानाला प्रतिसाद रसिक मित्र मंडळच्या ‘ईद मिलन मुशायरा’ला प्रतिसाद ‘सुरतवाला कुटुंबाची संघर्षगाथा’ पुस्तकाचे प्रकाशन ‘रसिक’तर्फे गीतकार शैलेंद्र यांच्या आठवणींना उजाळा\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n‘भुलभुलैय्या’च्या सीक्वलमध्ये दिसणार कार्तिक आर्यन\nपी. परमेश्वरन यांच्या अनुवादित ग्रंथाचे २४ जुलैला प्रकाशन\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nअमेरिकेत मराठीपण टिकवणारा देखणा सोहळा\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Protest-Against-Mohan-Bhagawats-Statement-About-Indian-Army/", "date_download": "2019-07-22T20:38:37Z", "digest": "sha1:SZDPDEOWAU4RAPQZCHEDGTQEXA3GCGZ3", "length": 3507, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ...तर भागवतांना झेड प्लस कशासाठी? (Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › ...तर भागवतांना झेड प्लस कशासाठी\n...तर भागवतांना झेड प्लस कशासाठी\nमोहन भागवत यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आंदोलन केले. या आंदोलनात मोहन भागवत भारत सरकारकडून पुरवण्यात येणारी झेड प्लस सुरक्षा का घेतात जर त्यांच्या संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये इतकी क्षमता आहे तर त्यांनांच सोबत घेऊन फिरावे असे कार्यकर्त्यांनी म्हटले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच भागवतांनी भारतीय सैन्याची माफी मागावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.\nबिहार येथील एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांनी लष्कराप्रमाणे एक जवान तयार करण्यासाठी संघाला केवळ ३ दिवस पुरेसे आहेत. संविधानाने परवानगी दिल्यास संघाचे कार्यकर्ते सीमेवर जाऊन देशाचे संरक्षण करतील, असे म्हटले होते.\nवीरशै��, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marketaanime.com/2018/09/05/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A5%A6%E0%A5%AB-%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0/", "date_download": "2019-07-22T21:20:20Z", "digest": "sha1:WHRQ32GMTHL45RBJYA77C5TMPP7JDEPO", "length": 11055, "nlines": 164, "source_domain": "marketaanime.com", "title": "आजचं मार्केट - ०५ सप्टेंबर २०१८ - Stock Market आणि मी", "raw_content": "\nगृहिणी ते stock market गुंतवणूकदार – एक रोमांचक प्रवास\nआजचं मार्केट – ०५ सप्टेंबर २०१८\nLike करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका\nआजचं मार्केट – ०५ सप्टेंबर २०१८\nआज रुपया US $१=Rs ७२ या स्तरावर तर बॉण्ड यिल्ड ८.०६२ तर US $ निर्देशांक ९५.४३ वर पोहोचले. तर क्रूड US $ ७७.६० प्रती बॅरेल या भावाला होते कारण USA मध्ये ट्रॉपिकल वादळ येणार होते त्याचा जेवढा वाईट परिणाम अपेक्षित होता तेवढा अपेक्षित वाईट परिणाम झाला नाही.\nUSA चीन मधून आयात होणाऱ्या मालावर २५% ड्युटी लावणार की नाही हे आज USA चे अध्यक्ष ट्रम्प जाहीर करतील.\nआज USA आणि भारत यांची महत्वाची बैठक आहे. त्यात इराणकडून क्रूड आयात करण्यासाठी USA ने घातलेल्या निर्बंधातून भारत USA कडून काही सवलत मागेल असा अंदाज आहे. USA ने ४ नोव्हेंबर २०१८ पासून इराणकडून क्रूड आयात करण्यावर बंदी घातली आहे आणि यात जगातील इतर देशांनी सहकार्य करावे अशी त्यांची अपेक्षा आहे. भारतात इराणकडून क्रूड आयात करणे स्वस्त पडते तसेच इराणकडून भारतात आयात केलेले क्रूड भारतातील रिफायनरीज मध्ये रीफाईन करणे सोपे जाते. जर USA याला तयार झाले नाही तर भारत हळू हळू इराणबरोबरचे व्यापारी संबंध कमी करेल असे आश्वासन भारत देईल.\nमुथूट फायनान्स आणि वरॉक इंजिनिअरींग आणि सफारी इंडस्ट्रीज यांचे निकाल चांगले आले . केरळमधील पुराचा परिणाम मुथूट फायनान्स या कंपनीच्या निकालावर होईल असे वाटले होते तेवढा परिणाम निकालावर दिसला नाही. कंपनीने ६ महिन्यात म्युच्युअल फंडाचा व्य���साय सुरु करू असे सांगितले.\nरिलायन्स इंफ्राने त्यांचा मुंबईतील पॉवर बिझिनेस विकून जे पैसे आले होते त्यातून NCD (नॉन कॉन्व्हर्टिबल डिबेंचर्स) चे रिपेमेंट केले. त्यामुळे त्यांना क्रिसिलने दिलेले ‘D ‘ रेटिंग काढून टाकले. त्यामुळे शेअर वाढला.\nथॉमस कूक या कंपनीने Rs ६७ कोटीच्या NCD चे रिपेमेंट केले. यामुळे स्टॅन्डअलोन बेसिस वर कंपनी DEBT FREE होईल.\nआज BEL च्या शेअरने मार्केटमध्ये चांगलाच गोंधळ झाला. प्रथम एक मोठे ब्लॉक डील झाल्यामुळे शेअर पडला तर मार्केट संपता संपता Rs ९२०० कोटींचा इक्विपमेंट सप्लाय साठी माझगाव डॉक बरोबर करार केला अशी बातमी आली. यासरशी शेअर काही प्रमाणात सुधारला\nआज टाटा मोटर्सच्या विक्रीचे आकडे आले. USA मध्ये लँडरोव्हर ची विक्री १४%ने वाढली तर जग्वारची विक्री २०% ने कमी झाली. एकूण JLR ची विक्री २% ने वाढली.\nएंजल ब्रोकिंग चा IPO येणार आहे. त्याच बरोबर व्हेक्टस इंडस्ट्रीज या वॉटर स्टोअरेज आणि पाईपिंग सोल्युशन क्षेत्रातील आणि MILLTECH मशिनरी या शेतीचा माल प्रोसेसिंग साठी मशीनरी बनवणार्या कंपन्यांना IPO आणण्यासाठी सेबीने मंजुरी दिली.\nरेलिगेअर फायनांस या कंपनीचे निकाल उद्या जाहीर होतील.\nL & T फायनान्सियल होल्डिंगने आपला फायनान्सियल ऑपरेशन चेन बिझिनेस सेन्ट्रम कॅपिटल या कंपनीला विकला.\nकॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाने L & T फायनान्स होल्डिंग, ट्री हाऊस एज्यूकेशन, DB रिअल्टी\nया कंपन्यांविरुद्ध प्रॉस्पेक्टस मध्ये उल्लेखिलेल्या हेतूंसाठी IPO ची प्रोसिड्स वापरली की नाही\nया संबंधात चौकशी सुरु केली.\nBSE निर्देशांक सेन्सेक्स ३८०१८ NSE निर्देशांक निफ्टी ११४७६ आणि बँक निफ्टी २७३७६ वर बंद झाले\nwww.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट\nshare करा पण क्रेडिट देऊन \n← आजचं मार्केट – ०४ सप्टेंबर २०१८ आजचं मार्केट – ०६ सप्टेंबर २०१८ →\nआजचं मार्केट – २२ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १९ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १८ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १७ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १६ जुलै २०१९\nलेखमाला – 'माझी वाहिनी'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.gov.in/%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%90%E0%A4%B5%E0%A4%9C/", "date_download": "2019-07-22T20:52:08Z", "digest": "sha1:MZGZBBUW3WFNM3BUV6RULJX7XOWEJFCY", "length": 6766, "nlines": 123, "source_domain": "raigad.gov.in", "title": "दस्तऐवज | जिल्हा रायगड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nतहसिल आणि पोलीस ठाणे\nसार्वजनिक व स्थान��क सुट्ट्या\nएसटीडी आणि पिन कोड\nजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड जिल्हा पर्यटन (ई-बुक)\nरायगड जिल्ह्यातील धार्मिक स्थळे\nरायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे\nरायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण\nरायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nठाणे-पालघर-रायगड या प्रादेशिक योजनेतील विकास केंद्राची अधिसूचना, अहवाल व नकाशे\nसार्वजनिक सुविधा प्रणाली (नियतन व वितरण)\nदस्तऐवजांचा श्रेणीनुसार क्रम लावा\nसर्व आपत्ती व्यवस्थापन ई-नागरिक सुविधा केंद्र जनजागृती संबंधीत जिल्हा वेबसाइटवर अपलोड करण्यासाठीचे नमुना पत्र ठाणे-पालघर-रायगड या प्रादेशिक योजनेतील विकास केंद्राची अधिसूचना, अहवाल व नकाशे सार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nसन २०१९ या वर्षाकरिता जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या स्थानिक सुट्ट्या 25/06/2019 डाउनलोड(476 KB)\nठाणे-पालघर-रायगड या प्रादेशिक योजनेतील विकास केंद्राची अधिसूचना 11/04/2019 डाउनलोड(2 MB)\nठाणे-पालघर-रायगड या प्रादेशिक योजनेतील विकास केंद्राचा अहवाल 11/04/2019 डाउनलोड(4 MB)\nपी.एल.यु. 1 आसनगांव 11/04/2019 डाउनलोड(9 MB)\nपी.एल.यु. 2 आसनगांव 11/04/2019 डाउनलोड(4 MB)\nपी.एल.यु. 3 आसनगांव 11/04/2019 डाउनलोड(5 MB)\nपी.एल.यु. 4 मानीवली 11/04/2019 डाउनलोड(6 MB)\nपी.एल.यु. 5 बोईसर 11/04/2019 डाउनलोड(9 MB)\nपी.एल.यु. 6 बोईसर 11/04/2019 डाउनलोड(9 MB)\nपी.एल.यु. 7 बोईसर 11/04/2019 डाउनलोड(4 MB)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हाधिकारी रायगड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 17, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%A8&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE&search_api_views_fulltext=%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2019-07-22T20:45:55Z", "digest": "sha1:USJLRTYZ6JGBMKBHQYM5ULFW6GLBEIK3", "length": 9695, "nlines": 226, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nमंगळवार, जुलै 23, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, जुलै 23, 2019\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nअत्याचार (1) Apply अत्याचार filter\nआंबोली (1) Apply आंबोली filter\nगुंतवणूक (1) Apply गुंतवणूक filter\nजिल्हा परिषद (1) Apply जिल्हा परिषद filter\nनिसर्ग (1) Apply निसर्ग filter\nपर्यटक (1) Apply पर्यटक filter\nपर्यटन (1) Apply पर्यटन filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nबलात्कार (1) Apply बलात्कार filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nविनयभंग (1) Apply विनयभंग filter\nसिंधुदुर्ग (1) Apply सिंधुदुर्ग filter\nस्वाभिमानचा सिंधुदुर्ग पोलिसांवर धडक मोर्चा\nसिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. महिला वर्गात भितीचे वातावरण आहे. याच पार्श्‍वभुमीवर झालेल्या सावंतवाडी सामुहीक अत्याचार प्रकरणी पिडीत युवतीला न्याय द्यावा या मागणीसाठी आज जिल्हा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या महिलांनी जिल्हा...\nआंबोलीच्या बदनामीचा पर्यटनाला फटका\nआंबोली - आंबोलीच्या घाटात तसेच दऱ्याखोऱ्यांत उघड होणाऱ्या गैरकृत्यांमुळे जिल्ह्यातील एकमेव हिलस्टेशनची फुकटची बदनामी होत आहे. याचा अप्रत्यक्ष परिणाम पर्यटनावरही होत आहे. त्यामुळे ही बदनामी त्वरित थांबविणे गरजेचे आहे. आंबोली येथे पर्यटनाची बीजे ब्रििटशकाळापासून रुजवली गेली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://aplemarathijagat.forummr.com/t134-topic", "date_download": "2019-07-22T22:01:10Z", "digest": "sha1:TH6WRQLJOIXSWPLVQ2645JHJO3QY2ZD3", "length": 15560, "nlines": 95, "source_domain": "aplemarathijagat.forummr.com", "title": "लक्ष्मणरेषा - आर. के. लक्ष्मण (अनुवाद - अशोक जैन)", "raw_content": "\n१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास \"प्रवेश\" ही लिंक वापरा.\n२) आपण नविन सदस्य असल्यास \"नोंद \" ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.\nआपले मराठी जगत या चर्चा फोरम मधे तुमचे हार्दिक स्वागत आहे\nआपण आमच्या समूहात आपले फेसबुक खाते वापरुन देखील प्रवेश मिळवू शकता.\n» जीवेत शरदः शतम्‌\n» दहावीनंतर करिअरच्या वाटा\n» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर\n» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव\n» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'\n» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती\n» ई विश्व आणि टपालखाते\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा\nभात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …\nअस्सल वासाचं अस्सल चवीचं\nमेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …\nरस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …\nसध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे\n19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते\nपु. ल. देशपांडे यांच्या कथाकथनाचे व्हिडिऒ\nसलिल कुलकर्णी - संदीप खरे यांची गाणी\nकधी तू…रिमझिम झरणारी बरसात\nव पु काळे यांचे कथा कथन (ध्वनी रुपात)\nमन हे माझे वेडे.....\nये रे घना ये रे घना..........\nपु.ल. : एक साठवण\nलक्ष्मणरेषा - आर. के. लक्ष्मण (अनुवाद - अशोक जैन)\n:: विविधा :: व्यक्ति परिचय\nलक्ष्मणरेषा - आर. के. लक्ष्मण (अनुवाद - अशोक जैन)\nआर. के लक्ष्मण हे गेली पाच दशके जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार म्हणून ख्यातनाम आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ सारख्या वृत्तपत्रातून या काळात त्यांची राजकीय व्यंगचित्रे दररोज प्रसिद्ध होत आहेत. ‘यू सेड इट’ या शीर्षकाखाली ‘टाइम्स’च्या पहिल्या पानावर प्रसिद्ध होणारं त्यांचं व्यंगचित्र बघितल्याशिवाय, या देशातील लक्षावधी सुज्ञ वाचकांचा दिवस सुरूही होत नाही. पुढे ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये लक्ष्मण यांची व्यंगचित्रे ‘कसं बोललात’ या नावानं प्रसिद्ध व्हायला लागली आणि अल्पावधीतच मराठी वाचकांमध्येही लक्ष्मण यांचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला.\nएखादी राजकीय घटना घडून गेल्यावर त्यातील व्यंग नेमकं टिपून ते कागदावर रोजच्या रोज चितारणं, ही सामान्य गोष्ट नाही. त्यासाठी राजकारणाचा अभ्यास तर अत्यावश्यक आहेच शिवाय त्याचवेळी त्याच घटनेतील विसंगती शोधून काढण्याचं कामही तितकंच कठीण आहे. शिवाय, ती विसंगती लक्षात आली, तरी वृत्तपत्राची डेडलाईन सांभाळून आणि शिवाय भारतासारख्या देशात राजकारण्यांचा मोठ्या प्रमाणावर अवमान होणार नाही, अशा पद्धतीने ती कागदावर उतरवण्याची कला ही अदभूतच म्हणावी लागेल. लक्ष्मण यांनी हे काम केले आणि त्यामुळेच ते आज जागतिक स्तरावरील एक प्रख्यात व्यंगचित्रकार म्हणून ओळखले गेले.\nलक्ष्मण यांना हे सारं जमू शकलं, त्याचं प्रमुख कारण म्हणजे लहानपणापासूनच त्यांची नजर ही सुसंगतीपेक्षा विसंगती शोधण्याकडे अधिक होती आणि मुख्य म्हणजे आपण जे काही बघितलं आहे, ते मिश्किल आणि खुसखुशीत पद्धतीनं सांगण्याची कलाही त्यांना जन्मजातच अवगत होती. शिवाय, लेखनकलाही लक्ष्मण यांच्या घरातच पाणी भरत होती. प्रख्यात लेखक आणि कादंबरीकार आर. के. नारायण हे लक्ष्मण यांचे बंधू. त्यांच्या कथांसाठी समर्पक अशी रेखाटनं करण्याचं कामही लक्ष्मण हेच करत आले होते. त्यामुळेच बहुधा आपल्या जीवनाची कहाणी आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवावी, अशी भावना लक्ष्मण यांच्या मनात निर्माण झाली असणार. हातातल्या कुंचल्याबरोबरच ते लेखणीही किती सहजगत्या आणि किती कौशल्यानं चालवू शकतात, याचंच प्रत्यंतर त्यांच्या ‘द टनेल ऑफ टाइम’ या आत्मवृत्तातून त्यांनी आणून दिलं आहे. अर्थात, हे लक्ष्मण यांचं काही पहिलं पुस्तक नाही. त्यांनी अनेक लघुनिबंध, प्रवासवर्णनं आणि निबंधही लिहिलेले आहेत आणि ते रसिकांच्या पसंतीसही उतरले आहेत. त्यामुळेच सुमारे एक तपापूर्वी लक्ष्मण यांचं हे आत्मचरित्र प्रसिद्ध झालं तेव्हा त्यावर रसिकांच्या उड्या पडल्या.\nप्रख्यात पत्रकार आणि ज्येष्ठ अनुवादक अशोक जैन यांनी लक्ष्मण यांच्या या पुस्तकाचा तेव्हाच तातडीनं अनुवाद केला आणि तो ‘लक्ष्मणरेषा’ या नावानं प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे मराठीत एका उत्तम अनुवादित पुस्तकाची भर पडली आहे, एवढेच म्हणून चालणार नाही. कोणत्याही कलावंताच्या खाजगी जीवनाबद्दल लोकांना कमालीचं कुतुहल असतं. ते कुतुहल या पुस्तकानं पूर्ण तर केल आहेच शिवाय त्यातून गेल्या ५० वर्षांतील भारतातील तसेच परदेशातील राजकारणी, त्यांची स्वभाववैशिष्ट्ये, त्यांच्या आवडीनिवडी, वृत्तपत्रांतून त्यांच्यावर रोजच्या रोज केल्या जाणार्‍या टीका-टिपणीबद्दलची त्यांची प्रतिक्रिया याबाबतची माहितीही वाचकांना त्यातून मिळत जाते आणि त्या काळाचा एक तिरकस वेधही नजरेसमोर येत जातो. त्यामुळेच आज हे पुस्तक उपलब्ध होऊन १२ वर्षे उलटली असली, तरी ते तिकंच वाचन��य ठरतं.\nया पुस्तकात इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या जशा मनोज्ञ आठवणी आहेत, त्याचबरोबर आपल्या इंग्लंडमधल्या काही महिन्यांच्या वास्तव्यात तेथे भेटलेले राजकारणी आणि साहित्यिक यांचेही किस्से लक्ष्मण यांनी मोठ्या रंगतदार पद्धतीनं आपल्यापुढे साकार केले आहेत. लक्ष्मण यांचं चतुरस्त्र वाचन जसं त्यातून आपल्यापुढे उभं राहत जातं, त्याचबरोबर त्यांची रसिक आणि आपल्या सभोवताली जे काही घडतंय, त्याच्यात सर्वांशानं रस घेण्याची वृत्तीही. त्यामुळेच सर्वांनी आवर्जून वाचावं, असं हे पुस्तक आहे.\n:: विविधा :: व्यक्ति परिचय\nपृष्ठ 1 - 1 पैकी\nयेथे जा: सार्वत्रिका निवडा||--नवीन सदस्यांनसाठी सूचना|--चर्चा, बातम्या आणि विश्लेषण|--शैक्षणिक|--गद्य, पद्य व इतर लेख|--भटकंती| |--देवालये| |--दुर्ग भ्रमंती| |--स्त्री शक्ती|--कला, क्रिडा|--विविधा| |--सण, संत आणि संस्कॄती| |--व्यक्ति परिचय| |--खवय्यांच्या देशी| |--मौसाहारी जिन्नस| |--शाकाहारी जिन्नस| |--मराठी गाणी व व्हिडिऒ|--हलके फुलके|--महिन्याचे राशीफल\nतुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/leopard-jerb/", "date_download": "2019-07-22T21:59:31Z", "digest": "sha1:XM7YTX5FH75CMCXKRKNSZKWCVX6KALID", "length": 12246, "nlines": 63, "source_domain": "mymarathi.net", "title": "७० वर्षांच्या आजींनी बिबट्यावर प्रतिहल्ला करत वाचवले स्वत:चे प्राण-बिबट्या जेरबंद... - My Marathi", "raw_content": "\nरमणबागेत अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी\nअजित पवारांच्या वाढदिवशी तब्बल ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व कदम कुटुंबाने स्वीकारले\nआयडीबीआय बँकेची द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडसोबत कॉर्पोरेट एजन्सी भागीदारी\n२०० अब्ज लिटर्स पाण्याची बचत, महाराष्ट्र व राजस्थानात कृत्रिम शेततळी निर्माण करून साध्य केली किमया\nएकटेपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये-डॉ. सुरेखा पंडित\nअरुणा ढेरे यांच्या साहित्य लेखनाने महाराष्ट्राला समृध्द केले –डॉ. सदानंद मोरे\nविधानसभा युती एकत्र लढणार, फडणवीसांचे स्पष्टीकरण\nफडणवीसांकडे दैवी शक्ती,220 जागा मिळतील : चंद्रकांत पाटील\nगोळवलकर प्रशालेत निवडणुकीचा अनुभव\nईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्या -म्हणजे खरी ताकद कळेल ..जयंत पाटील\nHome Local Pune ७० वर्षांच्या आजींनी बिबट्यावर प्रतिहल्ला करत वाचवले स्वत:चे प्राण-बिबट्या जेरबंद…\n७० वर्षांच्या आजींनी बिबट्यावर प्रतिहल्ला करत वाचवले स्वत:चे प्राण-बिबट्या जेरबंद…\nपुणे- लहानपणी आपण ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक ..ची गोष्ट ऐकली असेल …या गोष्टीत मोठ्या चतुराईने आजीबाईंनी आपली सुटका वाघोबाच्या तावडीतून करून घेतली …पण आजच्या काळात ..प्रत्यक्षात ..डोक्यात बादली घालून पुण्यातील एका आजीबाईंना आपली सुटका बिबट्याच्या तावडीतून करवून घ्यावी लागल्याची घटना आज सकाळी येथे घडली आहे . शहरातील पूर्व भागातील मुंढवा-केशवनगर भागातील रेणुका मंदिर परिसरात एक बिबट्या अढळून आल्याने खळबळ उडाली होती. यावेळी हातातील बादली बिबट्याच्या डोक्यात घालून पळत सुटत ७० वर्षीय आजीबाईनी आपला बचाव केल्याचा प्रसंग घडला .अखेरीस बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीमध्ये दडून बसलेल्या या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभाग आणि अग्निशामक दलाला यश आले आहे. या बिबट्याने ४ ते ५ लोकांवर हल्लाही होता.\nअग्निशामकच्या माहितीनुसार, या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाले होते. दरम्यान, या बिबट्याने ७ वर्षे वयाच्या मुलावर हल्ला केला होता, या मुलाला वाचवताना इतर ३ जखमी झाले आहेत. दरम्यान, अग्निशमनचे बचाव पथक , वनविभाग, कात्रज येथील प्राणी संग्राहलायाची टीम यांनी संयुक्त कारवाईद्वारे जाळी टाकून बिबट्याला पकडले.\nबिबट्याच्या या हल्ल्यात एक आजीबाई जखमी झाल्या आहेत. तर आदित्य भंडारी नामक तरुणही यात जखमी झाला आहे.\nपुण्यातील मुंढवा-केशवनगर भागात आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास बिबट्या शिरल्याची घटना घडली. या घटनेत भोई वस्ती येथे राहणार्‍या सुमित्रा सूर्यकांत तारू या ७० वर्षांच्या आजींना बिबट्याने जखमी केले आहे. मात्र, जर त्यांनी समोर असणाऱ्या बिबट्याच्या तोंडावर बादली फेकून मारली नसली तर हा हल्ला त्यांच्या जीवावर बेतू शकला असता.\nदरम्यान, सुमित्रा तारू या आजींशी संवाद साधल्यानंतर त्यांनी हा थरारक अनुभव माध्यमांच्या प्रतिनिधीसमोर व्यक्त केला. त्या म्हणाल्या, मी नेहमीप्रमाणे सकाळी उठल्यावर घराबाहेरील चुलीवर पाणी ठेवण्यासाठी बाहेर गेले होते. चुलीच्या बाजूला एक रिकामी बादली होती. तेथून काही फुट अंतरावर मला भटकं कुत्रं असल्याचा भास झाला. मात्र, तो बिबट्या असल्याचे मला दिसले. त्यानंतर मी बचावासाठी त्याच्या तोंडावर जवळची बादली फेकून मारली. या अचानक हल्ल्यामुळे गोंधळलेल्या बिबट्याने माझ्यावर झडप घातली आणि मानेला तसेच डोक्याला इजा केली.\nया जीवघेण्या हल्ल्यातून बचाव करण्यासाठी मी हातातील बादली त्याच्या डोक्यात घातली आणि बाहेरच्या बाजूला पळत सुटले. त्यानंतर आरडा ओरड करण्यास सुरुवात केली आणि वाघ आल्याचे सर्वांना सांगितले. तेवढ्यात भिंतीवरून उडी मारून बिबट्या पसर झाला. घरापासून २०० मीटर अंतरावर असलेल्या इमारतीमध्ये बिबट्या घुसल्याचे या आजीबाईंनी सांगितले. तसेच आपण या भागात ४० वर्षांपासून राहत आहोत. इतक्या वर्षात इथं कधीही कोणताही वन्यप्राणी आला नाही. मात्र आज बिबट्या कसा आला याचे आश्चर्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.\nजुन्नर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी गोकुळ कुरकुटे\nशताब्दी शाळेची… हटकेश्वर ज्ञानमंदिर गोद्रे\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nरमणबागेत अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी\nअजित पवारांच्या वाढदिवशी तब्बल ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व कदम कुटुंबाने स्वीकारले\nएकटेपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये-डॉ. सुरेखा पंडित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Womans-Suicide-Attempt-In-Ahmednagar/", "date_download": "2019-07-22T20:27:02Z", "digest": "sha1:JE62IWHZOZQHHV5VZ2W65K6JSK63NI3M", "length": 4285, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नागरदेवळे येथील ग्रामसभेत महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › नागरदेवळे येथील ग्रामसभेत महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nअहमदनगर : ग्रामसभेत महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nघराच्या उताऱ्यावरून नोंद कमी केल्याने महिलेने ग्रामसभेत विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रय���्न केला. तालुक्यातील नागरदेवळे येथे ही घटना घडली. महिलेला उपचारासाठी नगरच्या सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छाया बाबासाहेब जरे असे आत्‍महत्येचा प्रयत्‍न करणाऱ्या महिलेचे नाव आहे.\nयाबाबत सविस्तर माहिती अशी की, छाया आणि तिच्या नवऱ्याच्या नावावर राहत्या घराची नोंद होती. परंतु, मागील महिन्यात पती, ग्रामसेवक आणि सरपंच यांनी संगनमताने आर्थिक व्यवहार करून छाया हिचे नाव घराच्या नोंदीतून कमी केल्याची तक्रार छायाने जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, त्‍यांच्या तक्रारीची उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे चिडलेल्या छाया यांनी ग्रामसभा सुरू असताना आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तसेच ग्रामसेवकाच्या अंगावर शाई फेकत विष प्राशन केले. महिला पोलिस नसल्याने अडविण्याचा प्रयत्न झाला नाही. घटनेनंतर छाया यांच्यावर उपचार सुरू आहेत.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Ex-Minister-Piyush-Goyal/", "date_download": "2019-07-22T20:28:21Z", "digest": "sha1:FHZTGXBTJGTEDRQPX27VJQSJ25YT4Z2S", "length": 8051, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राज्यातील खनिज लिजांचा लिलावच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › राज्यातील खनिज लिजांचा लिलावच\nराज्यातील खनिज लिजांचा लिलावच\nदेशातील सर्व राज्यांमधील नैसर्गिक स्रोतांचा लिलाव पुकारणे हेच केंद्र सरकारचे धोरण असून गोव्यातील खनिज लिजांचाही लिलावच करावा लागेल. जर सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याशी खेळ मांडला तर तुम्हाला तुरुंगात जावे लागेल, असा स्पष्ट इशारा केंद्रीय ऊर्जामंत्री तथा माजी खाणमंत्री पीयूष गोयल यांनी गोव्याच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाला दिला असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.\nसार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या नेतृत्वाखालील गोव्याच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने सोमवारी सकाळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन सादर केले. ‘गोवा अ‍ॅबोलिशन ऑफ लिजेस’ हा 1987 सालचा कायदा पूर्वलक्षी प्रभावाने 1961 सालापासून लागू झाला आहे, तो 1987 पासून लागू करून आणखी 20 वर्षे गोव्यातील खनिज लिजेसना मुदतवाढ द्यावी, अशी मागणी या निवेदनात शिष्टमंडळाने केली आहे.\nमंत्री गडकरी यांनी शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारले असले तरी त्यावर काहीही भाष्य केले नाही. खाण मंत्री नरेंद्रसिंग तोमर हे दिल्लीत नसल्यामुळे गडकरी यांनी माजी खाण मंत्री तथा विद्यमान रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे गोव्याच्या शिष्टमंडळाला नेले. गोयल यांनी खाण मंत्रालयाच्या सचिवांनाही बैठकीसाठी बोलावले. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार नरेंद्र सावईकर हेही यावेळी उपस्थित होते. केंद्रीय खनिज विकास व नियमन कायदा (एमएमडीआर) दुरुस्त झाला होता, तेव्हा गोयल हे केंद्रीय खाणमंत्री होते व त्यांच्याच कारकिर्दीत देशभरातील नैसर्गिक स्रोतांचा लिलाव करणे कायद्यानुसार बंधनकारक करण्यात आले होते. माजी खाणमंत्री म्हणून अनुभव असलेल्या गोयल यांनी गोव्याच्या शिष्टमंडळाला सांगितले की, गोव्यात खनिज लिजांचा लिलावच करावा लागेल.\nदेशभरातील नैसर्गिक स्रोतांचा आम्ही लिलावच करत आहोत. केंद्र सरकारने 12 जानेवारी 2015 रोजी वटहुकूमाद्वारे ‘एमएमडीआर’ कायदा दुरुस्त केला. त्या दुरुस्तीनुसार देशभरातील खनिज लिजांचा लिलाव करणे बंधनकारक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारही गोव्यातील लिजांचा लिलाव करणे अनिवार्य आहे.\nशिष्टमंडळातील भाजपचे आमदार निलेश काब्राल यांनी व अन्य काही आमदारांनी खाणींचा लिलाव कसा शक्य नाही हे सांगून प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्यांचे म्हणणे खोडून काढत गोयल यांनी स्पष्टपणे सांगितले की, जर खनिज मालकांच्या बाजूने तुम्ही राहिलात, तर तुरुंगात जावे लागेल. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाशी खेळू नका, असा सल्लाही त्यांनी दिला. या प्रतिसादामुळे गोव्याचे पूर्ण शिष्टमंडळच नरमले. शिष्टमंडळातील बहुतेक मंत्री व आमदार निराश झाले. विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर व थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी तात्काळ दिल्लीहून गोव्याला येणारे विमान पकडले व ते मुंबईमार्गे गोव्यात दाखल झाल्याचे सूत्रांनी सांगितले.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्���र उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Dsk-How-Will-you-pay-50-Crore-tell-to-Court-In-Four-days-says-Court/", "date_download": "2019-07-22T20:29:26Z", "digest": "sha1:6I7ONYT62OBPZGPEJSWHAYOGCBHYC3DZ", "length": 7012, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डीएसके, 50 कोटी कसे देणार ते सोमवारपर्यंत सांगा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › डीएसके, 50 कोटी कसे देणार ते सोमवारपर्यंत सांगा\nडीएसके, 50 कोटी कसे देणार ते सोमवारपर्यंत सांगा\nन्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका. ते खपवून घेतले जाणार नाही, ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी 50 कोटी कसे जमा करणार ते सोमवारपर्यंत प्रतिज्ञापत्रावर सांगा, अन्यथा अंतरिम जामीन रद्द केला जाईल, असा खरमरीत इशारा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाने दिला.\nठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने आणि पुणे जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी व त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्या वतीने अॅड. मनोज मोहिते यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर आज न्या. गडकरी यांच्या समोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाच्या आदेशानुसार कुलकर्णी यांच्या वतीने मालमत्तेची यादी सादर करण्यात आली. ही मालमत्ता बँकेत तारण असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास येताच न्यायालयाने संताप व्यक्त केला. तारण ठेवलेल्या मालत्तेची कागदपत्रे सादर करून न्यायालयाची दिशाभूल करू नका. आतापर्यंत कारणे सांगून 3 वेळा मुदत वाढ मिळवली. हे प्रकार आता खपवून घेतले जाणार नाहीत, असे कोर्टाने खडसावले.\nबॅँकेत तारण ठेवलेली संपत्ती दाखवू नका, असा दम भरल्यानंतर डीएसकेंनी ठेवीदारांची 25 टक्के म्हणजे 50 कोटी रुपये जमा करण्याची तयारी डीएसकेंनी न्यायालयात दर्शविली. याची दखल न्यायालयाने घेतली. 50 कोटी रुपये कसे आणि किती कालावधीत जमा करणारे ते सोमवारी प्रतिज्ञापत्र सादर करा. अन्यथा अंतरिम जामीन रद्द केला जाईल असा इशारा न्यायालयाने डीएसकेंना दिला.\nआता हे पैसे जमा करण्यासाठी डीएसके कोणत्या पर्यायाचा अवलंब करतात आणि प्रतिज्ञापत्रात काय नमूद करतात याकडे त्यांचा हजारो गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहेत. डीएसकेंकडे अजून तीन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. या अवधीत त्यांनी तजविज केली नाही तर त्यांना अटक होण्याची दाट शक्यता आहे.\nडीएसके, 50 कोटी कसे देणार ते सोमवारपर्यंत सांगा\nपरप्रांतीयांनी मुंबईचा गौरव वाढवला : सीएम\nदेशात महिलांवर सर्वाधिक अत्याचार महाराष्ट्रात\nदेहव्यापारासाठी मुलीने आईला २ हजारांत विकले\nकेडीएमसी महापौर राजेंद्र देवळेकर यांचे नगरसेवक पद रद्द\nपनवेल :जवानांची रिक्षा चालकाला मारहाण\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/satara-three-stuck-in-the-civil-lift/", "date_download": "2019-07-22T20:13:10Z", "digest": "sha1:HF2S7KM7U4INPWKI3LISIS36DGIGB6IX", "length": 5844, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सिव्हिलच्या लिफ्टमध्ये तिघे अडकले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सिव्हिलच्या लिफ्टमध्ये तिघे अडकले\nसिव्हिलच्या लिफ्टमध्ये तिघे अडकले\nसातारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील लिफ्ट रविवारी दुपारी अचानक बंद पडल्याने लहान मुलांसह तिघेजण तब्बल दोन तास अडकून पडले. सिव्हिल प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप होत असून, अखेर शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन लिफ्टचे दार तोडून अडकलेल्या तिघांना सुखरूप बाहेर काढले.\nयाबाबतची प्राथमिक माहिती अशी, सुवर्णा इंगवले (रा.तासगाव जि. सांगली) या सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दोन मुलांसमवेत आल्या होत्या. दुपारी लिफ्टमधून जात असताना अचानक ही लिफ्ट बंद पडली. या घटनेने त्या घाबरल्या. लिफ्टमध्ये त्या लहान दोन्ही मुलांसोबत असल्याने मदतीसाठी त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. लिफ्टमधून आवाज येत असल्याने त्याठिकाणी इतर रुग्णांसह नातेवाईक घटनास्थळी जमले.\nलिफ्टमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, लिफ्टचा दरवाजा उघडत नव्हता. आतून मात्र ती माय दोन्ही मुलांसह बचावासाठी आरडाओरडा करत होती. सुमारे एक तास हा गोंधळ सुरु असताना लिफ्टचा टेक्निेशियन व सिव्हीलचे कोणीही तिकडे फिरकले नाही. याच दरम्यान शिवसेनेचे पदाधिकारी हरिदास जगदाळे यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेवून पाहणी केल्यानंतर अखेर लिफ्टचे दार तोडून आत अडकलेल्या तिघांना बाहेर काढले.\nलिफ्टमधील महिलेसह दोन्ही मुले बाहेर आल्यानंतर त्यांना हायसे वाटले. लिफ्टबाबत वारंवार तक्रारी होत आहेत. मात्र सिव्हील प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. ही बाब एखाद्या जीवावर उठण्याची शक्यता असल्याने तत्काळ लिफ्टची दुरुस्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे. सिव्हील प्रशासन मात्र याबाबत वेळकाढूची भूमिका घेत असल्याने त्याबाबत संतापाची लाट निर्माण झाली आहे.\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nनिष्पाप व्यक्तीला पोलिसांनी २६ तास डांबले\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\nपंचगंगा नदीच्या पूररेषेची शास्त्रीय पद्धतीने आखणी करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2019-07-22T20:31:50Z", "digest": "sha1:2QNQXXMV7TUKMR3O6HOW5EFH75QUUFJZ", "length": 5333, "nlines": 74, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दुवा वितरण - विकिपीडिया", "raw_content": "\nजालांच्या अभ्यासात, जालामधील शिरोबिंदुची दुवासंख्या म्हणजे त्या शिरोबिंदुच्या इतर शिरोबिंदुंशी असणाऱ्या दुव्यांची संख्या होय. या दुवासंख्यांचे त्या जालासाठिचे संभाव्यता वितरण म्हणजेच दुवा वितरण होय.\nजालामधील शिरोबिंदुची दुवासंख्या म्हणजे त्या शिरोबिंदुच्या इतर शिरोबिंदुंशी असणाऱ्या दुव्यांची संख्या असते. जर जाल दिशीय असेल, म्हणजे जर जालातिल दुव्यांना दिशा असेल, तर अशा जालातिल शिरोबिंदुंना आतली दुवासंख्या आणि बाहेरची दुवासंख्या अशा २ वेगवेगळ्या प्रकारच्या दुवासंख्या असतात.\nजालाचे दुवा वितरण P(k) हे त्या जालातिल k इतकी दुवासंख्या असणार्या शिरोबिंदुंची एकुण स्ंख्या भागिले जालातिल शिरोबिंदुंची एकुण संख्या असे दिले जाते. म्हणजेच जर जालामध्ये n शिरोबिंदु असतिल आणि त्यांपैकी nk इतके शिरोबिंदु k इतकी दुवासंख्या असणारे असले तर P(k) = nk/n असेल.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ जून २०१४ रोजी ००:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://aplemarathijagat.forummr.com/t268-topic", "date_download": "2019-07-22T21:55:08Z", "digest": "sha1:6POMF4F36QIHHHMISICTGF35BAKSAS77", "length": 15668, "nlines": 106, "source_domain": "aplemarathijagat.forummr.com", "title": "पालकांनी शिक्षकाप्रमाणे मुलांना गणित विषय शिकवावा - डॉ.मंगला नारळीकर", "raw_content": "\n१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास \"प्रवेश\" ही लिंक वापरा.\n२) आपण नविन सदस्य असल्यास \"नोंद \" ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.\nआपले मराठी जगत या चर्चा फोरम मधे तुमचे हार्दिक स्वागत आहे\nआपण आमच्या समूहात आपले फेसबुक खाते वापरुन देखील प्रवेश मिळवू शकता.\n» जीवेत शरदः शतम्‌\n» दहावीनंतर करिअरच्या वाटा\n» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर\n» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव\n» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'\n» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती\n» ई विश्व आणि टपालखाते\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा\nभात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …\nअस्सल वासाचं अस्सल चवीचं\nमेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …\nरस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …\nसध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे\n19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते\nपु. ल. देशपांडे यांच्या कथाकथनाचे व्हिडिऒ\nसलिल कुलकर्णी - संदीप खरे यांची गाणी\nकधी तू…रिमझिम झरणारी बरसात\nव पु काळे यांचे कथा कथन (ध्वनी रुपात)\nमन हे माझे वेडे.....\nये रे घना ये रे घना..........\nपु.ल. : एक साठवण\nपालकांनी शिक्षकाप्रमाणे मुलांना गणित विषय शिकवावा - डॉ.मंगला नारळीकर\nपालकांनी शिक्षकाप्रमाणे मुलांना गणित विषय शिकवावा - डॉ.मंगला नारळीकर\nआंतरराष्ट्रीय गणित वर्षानिमित्त गणित या विषयाचे अध्ययन आणि गणिताचे आयुष्यातील महत्त्व या विषयावर प्रसाद मोकाशी यांनी डॉ.मंगला नारळीकर यांच्या घेतलेल्या मुलाखतीचे शब्दांकन.\nप्रसारण दि.३ एप्रिल २०१२\nप्रश्न- गणित विषयाच्या आकडेवारीची जी मौ‍खिक परंपरा आहे ती आजच्या आर्थिक व्यवहारात कशी पाळली जाते \nउत्तर- आपण पूर्वी जे पाढे पाठ करत होतो. पावकी, निमकी याचा जर संदर्भ माहित असेल तर मौखिक परंपरा आपणास कशी उपयोगी पडते याची कल्पना येईल. आणि या गणिताच्या मौखिक परंपरेची आज काही प्रमाणात गरज आहे. गणित शिकताना दहापर्यत पाढे पाठ असावेतच पण पंधरापर्यंत पाठ असतील तर याचा फायदा होतो. माझ्या मते विद्यार्थ्यानी गणिताचे हे पाढे पाठ करावेतच. मराठी विषयाच्या जशा कविता पाठ करतो तशाच प्रकारे गणितातील पाढे पाठ करावेत. गणितामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या क्रिया करताना पाढे यावेच लागतात. त्याशिवाय ह्या क्रिया जमतच नाही. मोठ्या संख्येची वजाबाकी करण्यासाठी हातचा घ्यावाच लागतो. पाढे हे यासाठी यावेच लागतील.\nप्रश्न- आपण परदेशातील विद्यापीठात देखील गणित हा विषय शिकवता. तेथील विद्यार्थी आणि आपले येथील विद्यार्थी यांच्या गणित विषय समजून घेण्याच्या क्षमतेत फरक जाणवतो का \nउत्तर-आकलन क्षमतेत परदेशातील आणि आपल्या देशातील विद्यार्थ्यात फरक जाणवत नाही. पॅरीसमध्ये गणित शिकवत असताना इथली चौथी पर्यंतची मुलं आणि तिथल्या मुलात असणारी एकच क्षमता जाणवली. पालकांनी आपल्या पाल्याकडून मार्क किंवा गुण किती मिळाले हे विचारण्याऐवजी वर्गात शिकवलेला भाग किती समजला ह्यावर विचारणा करावी. नवीन गणितातील संकल्पना, क्रिया प्रक्रिया समजल्या आहेत का याविषयी काळजी घ्यावी. पालकांनी सुध्दा शिक्षकाप्रमाणे मुलांना गणित विषय शिकवावे. गणित म्हणून अभ्यास हा अभ्यास म्हणून न शिकता नवीन गंमत म्हणून शिकावा, मुलांच्या प्रामाणिक शंकेला उत्तर शिक्षकांनी द्यायला हवेत.\nप्रश्न- सामान्य गणित आणि बीजगणित यातील फरक विद्यार्थ्याला कसा उपयोगी पडतो \nउत्तर-दोन स्तरावर गणिताचे विभाजन करण्यात फायदा हा आहे की ज्यांना गणिताची फार आवड नाही, तसेच उच्च स्तरावर त्यांच्या व्यवसायात अधिक गणिताची गरज नाही. त्यांना सामान्य गणित शिकणे पुरेसं आहे. पण आवश्यक असणारं गणित त्यांना चांगलं समजलेलं असावं.\nप्रश्न- गणित विषय शिकवण्याचा शिक्षकांना विशिष्ट प्रशिक्षणाची गरज आहे का \nउत्तर-हो, कारण प्रत्येक क्रिया कशी करतो हे माहित असणं आवश्यक नाही. पण शिक्षक ही क्रिया कशी करायची, ती का करतो मुळात ही संकल्पना शिक्षकांना समजलं पाहिजे. आपल्याला समजलेलं ज्ञान शिक्षक दुसऱ्याला देतो तोच खरा शिक्षक ठरतो. यामुळे शिक्षकाचं प्रबोधन व्हायला पाहिजे असं वाटतं .\nप्रश्न- विद्यार्थ्याना कशाप्रकारे गणिताची रुची लागू शकते \nउत्तर- विद्यार्थ्यांना रुची लागण्यासाठी छोटी छोटी कोडी सांगायची ही क्रिया अशी का करतो ते उदाहरणासह सांगावी. ज्या क्रिया अवघड आहेत त्या गणिताची उदाहरणं सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांवर पटापट कर असं सांगून मागे न लागता त्याच्या क्षमतेप्रमाणे त्याला गणित करु द्यावीत यासाठी समजणं महत्त्वाचं. वेळ जास्त लागला तरी चालेल सरावाची गणिताची उदाहरण शाळेतून विद्यार्थी शाळेत शिकत असताना सोडवतो.\nप्रश्न- २०१२ हे वर्ष गणितवर्ष म्हणून जाहीर झालंय या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी काय काय करता येईल \nउत्तर- गणिताच्या इतर शाखाची तोंडओळख करुन देणारी वेगवेगळी कोडी सांगता येतील, विचार करण्यासाठी प्रवृत्त करता येईल. केवळ गुणाकार, भागाकार उत्तम येणं म्हणजे गणित समजणं नव्हे. यानंतरचे गणित तार्किक विचारसरणीवर खूप अवलंबून आहे. गणित सोडवताना वेगवेगळ्या पायऱ्याचा कसा वापर केला जातो. विशिष्ट पायरीच का वापरली जाते हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. समीकरण सोडवताना आकडेमोड करावी लागते. म्हणजे गणिताच्या पद्धती सोप्या पद्धतीने समजावून सांगू शकतो.\nपृष्ठ 1 - 1 पैकी\nयेथे जा: सार्वत्��िका निवडा||--नवीन सदस्यांनसाठी सूचना|--चर्चा, बातम्या आणि विश्लेषण|--शैक्षणिक|--गद्य, पद्य व इतर लेख|--भटकंती| |--देवालये| |--दुर्ग भ्रमंती| |--स्त्री शक्ती|--कला, क्रिडा|--विविधा| |--सण, संत आणि संस्कॄती| |--व्यक्ति परिचय| |--खवय्यांच्या देशी| |--मौसाहारी जिन्नस| |--शाकाहारी जिन्नस| |--मराठी गाणी व व्हिडिऒ|--हलके फुलके|--महिन्याचे राशीफल\nतुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/comment/694716", "date_download": "2019-07-22T20:28:25Z", "digest": "sha1:GVVXDXCVLVUSSZLKTDHHF6KXJHTGALR3", "length": 35807, "nlines": 320, "source_domain": "www.misalpav.com", "title": "चला हवा येऊ द्या (कोल्हापूर ची) | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nचला हवा येऊ द्या (कोल्हापूर ची)\nनाखु in जनातलं, मनातलं\nचला हवा येऊ द्या (कोल्हापूर ची)\nचला हवा येऊ द्या (कोल्हापूर ची) भाग २\nचला हवा येऊ द्या (कोल्हापूर ची) भाग ३ अंतीम.\nचला हवा येऊ द्या (कोल्हापूर ची) भाग २ ›\nचला हवा येऊ द्या (कोल्हापूर ची)\nयातील काही बाबी बिनबियांच्या गोष्टी असल्या तरी काही बियांच्या आहेत, त्या त्या बिया कोल्हापूर कट्टेकर्यांना माहीती आहेत\nतर मंडळी कसे आहात आप आपल्या जागी पी सी समोर, मजेत आहात ना मजेत रहा ह्सत रहा अधून मधून फसतही रहा. हसताय ना, मी निटेश सांगळे.\nनाही नाही इथल्या हितेशशी माझा काहीही संबंध नाही ते कधी मधी हिताची बात करतात मी संहीतेतल्या दुरूस्त्या करतो. आणी त्या वेळीच सांगतो थोडक्यात स्वसंपादन.\nतर मंडळी या कट्ट्याला आलेल्या लोकांचा सत्कार करायची लै जुनी फॅशन आहे आम्च्या कल्लापूरात (स्वगतःपरंपरा म्हटल की पुरोगामी असल्याचा शिक्का बसतू नव्ह आम्च्यावर) फॅशन कसा मॉर्डन शब्द वाटतो. हा सत्कार करायला येताहेत तुमचे आमचे लाडके (लाडोबा नाही ला$$$$$$$डके) धरून सत्कारपुरे.\nगडबड करू नका, शांत बसा, नमस्कार मी “धरून सत्कारपुरे” आपल्या कट्ट्याला राज्याच्या विविध जिल्ह्यातून आलेल्या कट्टेकरी मिपाकरांचा सत्कार करण्यासाठी उभा आहे. हा सत्कार करण्याचे का�� कट्ट्याचे आयोजक श्री अन्या दातार यांना दिले होते पण त्यांच म्हणण पडलं की मी सगळ्यांचा सत्कार केला तर माझा सत्कार कोण करील आणि\nआज मी जर कांदा-पोहे चुकिवले तर पुन्हा सुट्टी काढावी लागेल तेव्हां तुम्हीच सत्कार करा. माझा सत्कार करण्याचा दांडगा अनुभव अस्ल्याने दुसरा काहीच्च टाइमप्पास नसल्याने मी होय म्हटलं\nतर या ठिकाणी बरीच मिपाकर मंडळी आली आहेतच पण खास थेट पुण्यावरून ज्यांना मिपाकर व्हायचय असे श्री हर्शद शाह असे व्यक्तीमत्व्ही आले आहे. यांचे बद्दल थोडक्यात सांगायचे म्हणजे भाजपाच्या अमित शहांचे बंधू ....\nनिटेश सांगळे: अहो काही काय सांगताय ते आर्कीटेक्ट आहेत आणि फकत आडनाव सारखे आहे त्यांचा अमित शाह यांच्याशी काहीही संबध नाही पाहिजे तर श्री गुरुजींना विचारा.\nध.स.: अस्का नाही मला वाटलं शाह सेम सेम आणि ते तिकड भाजपाची सदस्य वाढवतात हे मिपाचे सदस्य वाढीवतात म्हणून. स्वारी बरका आमच्या सारख्या अडाणी मानसांना फार माहीती नसतेना तुम्हाला सांगतो आम्च्या गावी रोजचा पेपर रद्दीत गेल्यावरबी शिळा होत नाही. आम्ही तर आमच्या वाडीतला एक्मेव वाणी पेमाशेठच्या दुकानात रद्दीतला पेपरबी वाचत बसतो.\nतर असो ज्यांनी स्वतः दुबईत चांगली अठ्ठावीस वर्से दुबईत काढली आहेत. शाह साहेब येक विचारू का म्हणजे तिकड दुबैत दोन मराठी माणसं भेटली की अरबीत बोलतात की हिंदीत \nशाह साहेब : नही ऐसा कुछ मुझे दिखा नही लेकिन हा यहा ट्रेन्से बंबै जाते समय जैसेही कर्जत से आगे निकले, हर आदमी दुसरेसे सिर्फ हिंदी मे बात करता है.असल्मे वो मराठी होते है लेकिन फिरभी हिंदीमे बाते करते है अगर कहीं परेशाने हो तो बीचमे मराठींमे बात करते है.\nध.स.: वो क्या है हमारा हिंदी मोडका-तोड्का है इसलीये हम तुम्हारा सत्कार मराठीमें करता है चलेगा ना\nशाह साहेब : जरूर जरूर, दर असल मै देखना चाहता था मिपा सोशल वेब साईट्के लोग एक दूसरेको मिलनेके लिए इतनी दूरसे कैसे आते है, इअसए मै चला आया अभितक मै वो क्या बोलते है \"वाचक\" ही हूं लेकिन जल्दही सदस्य बनूंगा\nध.स.: तर ज्यांचे जावई व मुलगी दुबईतील एअरलाईन मध्ये आहेत आणी कन्या दुबईतील मराठी मंडळात आपली कला सादर करते अश्या शाह साहेबांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रीत करतो शतःप्रतीशतःमिपा अभियानाचे पुरस्करते श्री धरून सत्कारपुरे.\nया नंतरचे व्यक्तीमत्व म्हणजे साक्षा��� वेताळ साहेब या ठिकाणी आले आहेत यांच्या बद्दल सांगयचे म्हणजे जरी आय्डी वेताळ असला तरी अजिबात भूतासारखे न दिसणारे एक गोंडस आणि कोल्हापूरी व्य्क्तीमत्व आहे्. फार जुने सदस्य असून काही धाग्यांवर यांच्यावर पाशवी शक्तींचा हल्ला झाल्याने ते सध्या झाडावरून स्वारी जागेवरून्च फक्त वाचन करतात. सर तुम्ही तुम्च्या संगणक दुरूस्तीचे काही अनुभव का लिहित नाही, मागे नाही का परासरांनी कॅफेतले किस्से सांगून लै टीआर्पी मिळिवला तुम्ही पण सांगा काही असे अनुभव. तस असो अश्या वारणेचा ढाण्या वाघ व संगणकाची हाडं खिळ्खिळी करून पुन्हा नव्याने जोडणारे संगणक डॉक वेताळ यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रीत करतो दिसला कळ्फलक की बडव बेधडक संघटनेचे श्री धरून सत्कारपुरे.\nया नंतरचे व्यक्तीमत्व हे माणसांपे़क्षा दगडात जास्त रमते असे, नाही नाही त्यांचा डबराचा व्यवसाय नाही का दगडाच्या खाणी नाहीत पण त्यांना जुनी देवळं म्हणून नका, लेणी म्हणून नका, वीर गळ म्हणू नका, गधेगाळ म्हणू नका तिथली शिल्प (का शिल्प्या) जास्ती आवडतात.त्यांनी नाव असं का घेतलं ते कळलं नाही मला \"खल्ली\" म्हणून, म्हणजे उंच आणि धष्टपुश्ट म्हणून घेतले का काय....\nनिटेश सांगळे: अहो काही काय सांगताय ते नाव वल्ली असे आहे आणि तुम्ही काहीही वाचताय जरा नीट लिहून आणत जा आणि ते संपादक आहेत तेव्हा नीट वाचा.\nध.स.: अस्का, नाही जरा नीट लिहित जारे पोरांनो एक दिवशी माझा आय डी उडवाल मिपावरून, वल्ली साहेब तुम्हाल सांगतो ही पोरं चुकीचे लिहितात हो आणि मला बोलणी खावी लागतात. स्वारी बरका आमच्या सारख्या अडाणी मानसांना फार माहीती नसतेना\nबर एक विचारू का म्हणजे ऐकलेला किस्सा आहे म्हणून राग मानू नका आम्च्या कडे सारखं लोड शेडींग असल्याने आणि सगळ्यांना मोबाईल वर नेट परवडत नसल्याने काहीच अप्डेट घेता येत नाही. तेव्हा तुम्हीच खुलासा करा\nम्हणजे तुम्ही एका कांदा पोह्याच्या कारेक्रमात डायरेक विचारले की तुमच्या मुलीची हनुवटी अगदी गुप्तकाळातील दर्पण सुंदरी सारखी आहे म्हणून तुमचा गुप्तांशी काही संबध आहे का (तुम्हाल शालिवाहन-मौर्य सार्खे गुप्त घराण्याबद्दल बोलायचे होते) पन ते लोक रागाने निघून गेले.\nतुमच्या धायरीकर मित्राला कळाल्याबरूबर त्यांनी याचा पत्ता लावला.हे त्या मुलीकड्च्या लोकांचे घरी गेले आणि चौकशीसाठी शेजारी विच���रले तेव्हा कळाले तर ते घर सोडून गावाला गेले गेले आहेत. धायरीकरांनी पाटी पाहिली शेजार्यांची तर ती होती \"गुप्ता\"\nवल्ली: नाही ह्या अफवा आहेत माझ्या नावावर, माझेच काही मित्र खपवतात तुम्ही लक्ष देवू नका.\nध.स.: अस्का स्वारी बरका आमच्या सारख्या अडाणी मानसांना फार माहीती नसतेना मला वाटलं इतके तुमचे कंपूतले मित्र आहेत आहेत तेव्हा खरं सांगतील तर असो. असे दगडात कला सौदर्य शोधणारे \"अगोबा-वल्लेश गड चढवी” नावाने प्रसीद्ध आणि शीग्र्काव्याचे खंदे समर्थक यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रीत करतो माझ्या मना दगड बन दिसेल त्याला रगड म्हण संघटनेचे श्री धरून सत्कारपुरे.\nया नंतरचे व्यक्तीमत्व हे साक्षात पोप असून ते चर्चेमधून चर्चेमध्ये आलेत म्हणजे चर्चमधून येथे चर्चेत आले आहेत...\nनिटेश सांगळे: अहो काही काय सांगताय ते सदस्य नाव प्रगो असे आहे आणि एका धाग्यासाठी त्यांनी पोपशास्त्री असे नाव घेतले होते त्याचा शॉर्टफॉर्म म्हणजे पोप आहे आणि तुम्ही काहीही वाचताय जरा नीट लिहून आणत जा आणि ते विद्रोही-ज्वालाग्राही लेखक आहेत तेव्हा नीट संभाळून वाचा, एखादा प्रक्षीप्त धर्मग्रंथ फेकून मारतील तुम्हाला \nध.स.: अस्का नाही जरा नीट लिहित जारे पोरांनो एक दिवशी माझा आय डी उडवाल मिपावरून, प्रगो साहेब तुम्हाल सांगतो ही पोरं चुकीचे लिहितात हो .\nस्वारी बरका आमच्या सारख्या अडाणी मानसांना फार माहीती नसतेना.बर तुम्ही तो पोरगी पटाव शास्त्रावर एक लेख लिहिला होता त्याचा पुढचा भाग कधी येणार आहे ते सांगा\nतुम्हाला सांगतो आम्च्या गावाची पोरं लै वाट पाहून राहीली आणि जरा ग्रामीण भागाचाबी विचार करा तुम्ही फकस्त पुण्या-मुबैंचा सल्ला देताय आवो गावाकडंबी ह्या सल्ल्याची जास्ती जरूरी हाये. गावातल्या सम्द्यां धर्मेंद्राना हेमामालीनी थोडीच मिळती एखादी नमी-कमीच त्यांची ड्रीमगर्ल. काय \nसर तुमच्या एकूण दाढी आणि राजस्-गोंडस व्यक्तीमत्वा वरून एक सल्ला देऊ काय, म्हणजे राग नका मानू बरकां म्हणजे काय तुम्ही भगवी कफनी-क्मंडलू असा पेहराव केला ना की तुम्ही नक्कीच साधूबाबा बनून जाल\nडोक्याला शॉट लिखाण करताच तेच फक्त प्रवचनात करायचे. आणि तशेबी तुम्ही आम्च्या गावात पोरा-पोरींअम्ध्ये लै फेमस आहातच. तेव्हा जरूर विचार करा एकदम बिन्-भांडवली धंदा हाये ह्यो. मी आम्ची रानातली पांढ्री मळ्याजवळची जागा देतो तुम्हाला.गुलाल बुक्क्याचं आणि पेढे हाराच दुकान फक्त माझं राहील तेव्ह्ढं बघा.\nत्याच काय आहे मिपावर संधीसाधू लै हायेत पण तुम्ही खरे साधू आणि तुमचे विचारबी काळाच्या लै पुढ्चे हायेत असं आम्हाला कळलय.\nपोपशास्त्री : तुम्हाला माझा मुद्दा कळला नाहीये खर तर मी पोपशात्रावर एक सटीप आणि सखोल ग्रंथ लिहिणार आहे पण ततपूर्वी काही आभ्यासासाठी परदेश गमन करावे लागेल (परदेशातही काही ठिकाणी भेटी देणे अनिवार्य असेल) त्यानंतर मि मिपावर राहिलो तर नक्की विचार करू.\nतर अश्या काळाच्या पुढ्चे विचार असलेल्या आणि गोडबोले व्यक्तीमत्वाचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रीत करतो आली लहर केला कहर संघटनेचे श्री धरून सत्कारपुरे.\nपुढील भागातील सत्कारर्थींनी व्यनीत भेटा.\nहे वाचून बरे वाटले.\nमस्तच प्रकार कट्टा वृत्तांताचा.\n कांदेपोह्यांचा किस्सा घडण्याची ९९% शक्यता आहे\nअवांतरः ९ तारखेला सकाळी आमचे डायवर साहेब आणि संध्याकाळी अस्मादिक तापाने स्थानबद्ध झाल्याने पुढचे सगळे पोग्राम्स फिस्कटले आणि आणि आम्ची टांगारू लोकांत शिरगणती झाली त्याबद्दल क्षमस्व. कट्टेकर्‍यांसाठीचे काजू आणि मानकुराद आंबे डायनिंग टेबलावर ठेवले आहेत. आपापले घेऊन जाणे.\nटांगारू शब्द बाकी भयंकर\nटांगारू शब्द बाकी भयंकर आवडल्या गेला आहे.\nटांगारु शब्दाची रॉयल्टी पाठवणे. काजू आणि मानकुराद आंबे रॉयल्टी म्हणून चालतील.\nनक्की देते म्हटलं तर आता पुढार्‍यात जमा होईन\nबॅट्या, टांगारू शब्दाचा उगम कळला ना आता\nआऽऽरे, असून असून हायेच कोनऽऽ\nआहाहा...अडाणी अडाणी म्हणुनशान चांगला \"सत्कार\" समारंभ सुरु झाला हाय की... ;)\n{को.क.क्र ले वाचण्यास आतुर} ;)\n{प्रेमळ बाणमारे } ;)\nआजची स्वाक्षरी :- ब्रिक्स बँकेच्या अध्यक्षपदी के. व्ही. कामत\nनाखुकाका तुम्ही झी टिव्हीवर मस्त स्क्रिप्ट लिहु शकाल.\n@सर तुमच्या एकूण दाढी आणि\n@सर तुमच्या एकूण दाढी आणि राजस्-गोंडस व्यक्तीमत्वा वरून एक सल्ला देऊ काय, म्हणजे राग नका मानू बरकां म्हणजे काय तुम्ही भगवी कफनी-क्मंडलू असा पेहराव केला ना की तुम्ही नक्कीच साधूबाबा बनून जाल>> =))))))) +++++++११११११११ =))\nअवांतर : आमच्या जगप्रसिध्द दाढीमुळे आनेवाडी टोल नाक्यावर एक बॉबी विक्रेता आम्हास म्हणाला \"शिवाजी महाराज , बॉबी (ज्युल्या) घेणार का ;) \n@एक बॉबी विक्रेता आम्हास\n@एक बॉबी विक्रेता आम्हास म्ह��ाला \"शिवाजी महाराज , बॉबी (ज्युल्या) घेणार का ;) \">> ख्या................क्क त्यास हिंन्दू औरंगजेब शिवाजी सारखा वाटला\n क्या बात है वाह \nत्यांचा सत्कार कोण करणार बोला \nदिक्पाल, सुरसुंदर्‍या आणि विषकन्या\nगोटीसोडा आणि निर्व्याज हसू\nसमज, स्वमतांधता, मुद्दा आणि पोथी\nह ह पु वा\nकट्ट्याची खास नाखुस्टाईल ओळख.\nकट्ट्याची खास नाखुस्टाईल ओळख. एकच नंबर आवडल्या गेली आहे\nयूंद्या बिगीबिगी फुडचे ५-१० भाग :)\nआनि फटू कुटं ग्येलं म्हनावं \nआनि फटू कुटं ग्येलं म्हनावं \nहा कट्टा सुरु असताना कोल्लापुराच्या कडेकडेने बंगळुरास यावे लागले याचा खेद आहे.\nअसो. फुडल्या खेपेला जमवुया...\nहायला...कस्ला वृत्तांत लिहिला आहे....भारी म्हणजे भारीच\n\"ओळख करून हवी असेल तर व्यनि\n\"ओळख करून हवी असेल तर व्यनि करा\"-मार्केटिंग \nयेथे कर माझे जुळती.... _/\\_\nयेथे कर माझे जुळती.... _/\\_\nलाय भारी गजाल.मस्त मजा येतेय\nलाय भारी गजाल.मस्त मजा येतेय.पु.भा.प्र.\nश्रीगणेश लेखमाला - २०१९\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 3 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/hand-taste/articleshow/63650392.cms", "date_download": "2019-07-22T22:04:56Z", "digest": "sha1:7RRR3NCYQMBJ4XTR35IJPNMXANNFK5KU", "length": 10705, "nlines": 163, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "samwad News: हाताची चव - hand taste | Maharashtra Times", "raw_content": "\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुखWATCH LIVE TV\nस्लग - हाताची चव…चवदार मिठाणे (पावट्यांची उसळ)कोकणात पूर्वी पावसाळ्यात, उन्हाळ्यात भाजी मिळत नसे...\nस्लग - हाताची चव\nकोकणात पूर्वी पावसाळ्यात, उन्हाळ्यात भाजी मिळत नसे. अचानक कोणी पाहुणे आले तर भाजी काय करायची, असा प्रश्न पडायचा. अशा वेळी घरातील कडधान्ये वापरून उसळी करायची पद्धत असायची. त्यात पावटे भाजून त्याची उसळ हमखास केली जायची. त्याला कोकणात 'मिठाणे' म्हणत. आमच्या आईच्या हातची ही चविष्ट उसळ म्हणजे माझ्यासाठी पर्वणीच असायची. जेवताना तर मी ती खायचेच. परंतु येता-जाताही सहज चमचाभर तोंडात टाकयचे, की त्याची चव बराच वेळ जिभेवर रेंगाळत राहायची. ती चव मी कधीही विसरू शकत नाही.\nअसे हे मिठाणे करायचे असतील, तर त्याची पद्धत पुढील प्रमाणे-\nसाहित्य :- १ वाटी सुकलेले पावटे (कडवे वाल नव्हेत), फोडणीसाठी तेल, १ वाटी ओले खोबरे, अर्धी वाटी गूळ, लाल तिखट, मीठ, हिंग, मोहरी, हळद, थोडासा गोडा मसाला, कोथिंबीर सजावटीसाठी.\nकृती :- पावटे थोडेसे मंद गॅसवर नीट भाजून घ्यावेत. नंतर ते कुकरमध्ये दोन चमचे गोडेतेल घालून, सोबत पावट्यांच्या तीन-चार पट पाणी टाकून ते शिजवावेत. गॅस खूप मोठा करू नये. मंद गॅसवरच चांगल्या चार-पाच शिट्ट्या काढाव्या. चांगले मऊ शिजले की गूळ, मीठ, ओले खोबरे, आवडत असल्यास थोडा गोडा मसाला घालून एक वाफ काढावी. नंतर वरुन थोडे कच्चे तेल घालावे आणि सगळ्यात शेवटी हिंग, मोहरी, हळद, तिखट घालून खमंग फोडणी करावी नि भाजीत ओतावी. मग वरूनच कोथिंबीर घालावी आणि सर्व्ह करावी. चवीला अतिशय उत्तम होतात हे मिठाणे\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्यांवर वाघांचे दर्शन\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना चिरडले; ७ दुचाकींना धडक\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या संशयावरून २ जणांना दिला चोप\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल\nमटा संवाद या सुपरहिट\nभूतान, नेपाळ आणि कार\nजयपूर : नवे जागतिक वारसा स्थळ\nचाँद तारों को छुने की आशा\nमटा संवाद पासून आणखी\nहरणे-जिंकणे जिथे एक होते....\nगोष्ट छोटी, ‘७० एमएम’ एवढी\nचांद्रमोहीम: कोणते देश, चंद्रावर कुठे उतरले\nआता दिल्ली काँग्रेसचे काय होईल\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसारंगा तेरी याद में…......\nएकांकिका ते नाटक : एक धोक्याचा प्रवास...\nसरकारवरचा विश्वास उडाला आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://adijoshi.blogspot.com/2010/02/blog-post.html", "date_download": "2019-07-22T20:27:30Z", "digest": "sha1:LVCAOPSVB4ND45N4YDFCPL2H3O3OC2TF", "length": 22511, "nlines": 104, "source_domain": "adijoshi.blogspot.com", "title": "आदित्याय नमः: भरकटलेल्या पक्षाची कहाणी", "raw_content": "\nप्रस्थापितांविरूद्ध बंड ही घटना कायमच सर्वसामान्यांना, प्रस्थापितांकडून अन्याय झालेल्यांना / झाल्याचं ऐकलेल्यांना प्रचंड आवडणारी आणि आकर्षीत गोष्ट आहे. सामान्यपणे सर्वसाधारण नागरीक \"मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही\" अशा प्रवॄत्तीचा असल्याने कुणी मोर्चा काढला तर तो प्रत्यक्ष त्यात सामील झाला नाही तरी निदान चाळीच्या गॅलरीत उभा राहून टाळ्या तरी वाजवतोच.\nअसंच एक बंड काही काळापूर्वी एका पक्षात झालं. बंडाचा झेंडा उभारणारी व्यक्ती बरीच लोकप्रीय होती. आपल्या मिठास वाणीने, व्यासंगाने आणि दिलखुलास वागण्याने त्यांनी बरीच लोकं जोडली होती. ह्या व्यक्तीला स्वतःची मतं होती. केवळ कुणी तरी सांगितलं म्हणून वाट्टेल ते करण्याची लाचारी नव्हती. जगाला फाट्यावर मारायची तयारी आणि धमकही होती. ह्या व्यक्तीने प्रस्थापितांविरूद्ध बंड करायचं ठरवलं. ह्यांनी वेगळा झेंडा उभारल्यावर ह्या माणसावर प्रेम करणारी बरीच माणसं नव्या झेंड्याखाली आपुलकीने गेली. नवा झेंडा सगळ्या जुन्या झेंड्यांहून वर रहावा म्हणून कामाला लागली. वेळ काढून फक्त आणि फक्त ह्याच पक्षाच्या कार्यालयात दिसू लागली. वेगवेगळ्या गावात ह्या सर्वांनी आपल्या नव्या पक्षाच्या शाखा झुरू केल्या. सोबत बरेच नवे कार्यकर्तेही आणले. सगळेच मनापासून, पक्ष स्वतःचा आहे ह्या भावनेतून काम करू लागले. आता आपली मुस्काटसाबी होणार नाही, सगळ्यांना समान वागणूक मिळेल अशी आशा होती. तसे काही दिवस झालेही. नवा नेताही हा पक्ष तुमचाच आहे तुमच्यासाठीच आहे, घरच्यासारखे वागा, अडल्या-नडल्याला नि:संकोचपणे संपर्क साधा काही प्रॉब्लेम नाही असे सर्वांना सांगत होता व मुख्य म्हणजे काही काळ तसा वागतही होता. अजूनही जुन्या पक्षात असणार्‍या बर्‍याच व्यक्तींना इथले स्वातंत्र्य आणि आपुलकी मोहावत होती.\nपाहता पाहता नव्या पक्षाचे नाव सर्वत्र दुमदुमू लागले. इथल्या कार्यकर्त्यांचे काम पाहून नव्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी इथे येऊ लागल्या. सगळं आनंदात सुरू होतं. जुन्या पक्षातल्या काही मंडळींनी ह्या नव्या पक्षाला आपल्या पर���ने त्रास देण्याच्या प्रयत्नही केला. पण ह्या नव्या नेत्याने आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी सर्व हल्ले व्यवस्थीत परतवून लावले. पक्ष बांधणी केली, आपला पक्ष मजबूत केला.\nसुरुवातीला नेता स्वतः जातीने सगळ्यांची विचारपूस करत होता. सगळ्यांशी चांगले संबंध राखून होता. जस जसं पक्षाचं काम वाढलं तस तसं ह्या नेत्याला सगळीकडे लक्ष देणं कठीण होऊ लागलं. म्हणून मग त्याने पक्षातली काही लोकं निवडून त्यांना पदाधिकारी बनवलं आणि पक्षाची जबाबदारी त्यांच्यावर सोपावली. आता आपल्यातल्याच काही मंडळींना पदोन्नत्ती मिळाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला. पण इतिहासाची पुनरावॄती होते असं म्हणतात तसंच ह्या पक्षातही होऊ लागलं. नवे पदाधिकारी आपण काही काळापूर्वी कार्यकर्ते होतो हे विसरून अधिकाराचा माज दाखवू लागले. कार्यकर्त्यांना कारणे दाखवा नोटिसी पाठवू लागली. नवा नेताही पदाधिकार्‍यांवर विश्वास ठेऊन ह्या सगळ्याकडे दुर्लक्ष करू लागला. जनसंपर्क तुटल्याने पडद्यामागच्या हालचाली त्याला कळत नव्हत्या. गोष्टींची केवळ एकच बाजू समोर येऊ लागली. कुणी काही बोललं तर त्याचा आवाज दडपून टाकण्यात येऊ लागला. पदाधिकार्‍यांविषयी काही बोलणं म्हणजे नेत्याचा अपमान असं नवं समिकरण रूढ करण्यात आलं.\nपक्षावर प्रेम असणारी मंडळी नेत्यावरील प्रेमापोटी आणि पक्षासाठी हे सहन करत होती. पण आत कुठे तरी असंतोष खदखदू लागला होता. सगळ्यात वाईट काही घडलं असेल तर हे की काही दिवसापूर्वी समानतेची भाषा करणार्‍या नेत्याने अचानक एके दिवशी मालकी हक्काची भाषा सुरु केली. \"मी ह्या पक्षाचा मालक आहे, जमत नसल्यास चालू पडा\" हे त्याच्यावर नी त्याच्या पक्षावर जिवापाड प्रेम करणार्‍या लोकांनाच तो ऐकवू लागला. भले आपण नवा पक्ष स्थापायची हिंमत दाखवली पण आपल्या एकट्याच्या जीवावर हा पक्ष आहे त्या उंचीवर पोहोचणं अशक्य होतं हे विसरून आपल्याच माणसांना फाट्यावर मारू लागला. ह्या बदलाने स्वाभाविकपणेच सामान्य कार्यकर्ते गोंधळले. आपण हे जे केलं ते कुणासाठी आणि कशासाठी असा प्रश्न लोकांना पडला. त्यांच्या पक्षावरील प्रेमाचा अर्थ दुसरा पर्याय नाही म्हणून इथे आहेत असा लावला गेला. ज्या गोष्टी करण्यास मज्जाव होतो म्हणून आपल्या नेत्याने बंडाचा झेंडा उभारला त्याच गोष्टी आता नव्या पक्षातही करण्यावर बंधन आल्याने नव्या पक्षाच्या स्थापनेच्या उद्धीष्टांनाच हरताळ फासल्याची भावना सर्वांच्या मनात होती. त्यातून पदाधिकारीही पक्ष स्वतःच्या मालकीचा असल्याच्या थाटात वावरू लागले. कार्यकर्त्यांवर बंधनं घातली गेलीच पण अनेक कार्यकर्त्यांना पक्षातून तडकाफडकी काढलेही गेले. जिथे समानतेचे आणि व्यक्तिस्वातंत्र्याचे गोडवे गायले जायचे त्याच पक्षात आता अनेक बंधनं आली. बरं, नियम बदलले तर ते कळवण्याची तसदीही घेतली नाही अथवा कुठे नियमांची यादीही देण्यात आली नाही. कुणी विचारलं तर पुन्हा उघड्या दरवाजाकडे बोट दाखवण्यात आलं. वातावरण गढूळलं.\nसुरुवातीच्या काळात वेगवेगळ्या पक्षांच्या राजकारणात नसलेली अनेक माणसं प्रथम ह्याच पक्षात आली होती. सामाजीक कार्याची सुरुवात त्यांनी इथूनच केली. ह्या पक्षस्थापनेचा इतिहास कळताच आपल्या नेत्याबद्दल असलेला आदरही दुणावला. अशा लोकांत मी सुद्धा होतो. ह्या पक्षाने आत्तापर्यंत मला खूप काही दिलं. मनात येईल ते बोलायचं स्वातंत्र्य दिलं, सामाजीक जाणिवा जागॄत केल्या, जिवाभावाचे मित्रही दिले. पण खेदाने नमूद करावेसे वाटते की मी ज्या पक्षात आलो होतो तो हा पक्ष नाही. आज माझ्या ह्या पक्षात आणि इतर पक्षांत काहीही फरक उरला नाही. तिथे निदान जे आहे ते समोर आहे. काळासोबत सगळंच बदललंय. ह्या पुढे मी ह्या पक्षात राहू शकत नाही. मी बाहेर पडतोय. जसं मी नसल्याने पक्षाला काही फरक पडत नाही तसाच पक्ष नसल्याने मलाही फरक पडत नाही. ह्या पक्षावर माझं पहिलं प्रेम आहे हे जितकं खरं आहे तितकंच आता हा पक्ष इतर पक्षांच्याच वळणावर जात आहे हे ही खरं आहे. जोवर सगळं चांगलं आहे तोवरच ते सोडण्यात मजा आहे. त्यामुळे माझा ह्या पक्षाला रामराम. आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.\nसदर लेखाचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही.\nThere are 6 comments for भरकटलेल्या पक्षाची कहाणी\nहम्म..खरं तर सगळेच पक्ष असेच...सुरूवातीचे दिवस छान छान आणि मग मुरलेलं राजकारण करणार...खरंतर या लेखाचा सर्वच राजकीय पक्षांशी संबंध आहे असे वाटल्यास ते कटु सत्य समजावे असं म्हटलं तर जास्त योग्य....\nमला या राजकारणाची अगदीच ज़ुज़बी माहिती आहे, पण मुळात अगदी पहिल्या दिवसापासूनच मराठी नेटवरचे लोक भेकड, नाव-लपवू, आणि नाव लपवताना येणारी बंधनं न पाळता निनावी बुरख्याचा पुढे गैरफायदा घेऊ बघणारे. मी क���ही वर्षांपूर्वी या जगाला २०-३० मिनिटं भेट दिली आणि लगेच पळालो. त्यानंतर इतक्यातच पुन्हा भेट दिली आणि या वेळी थोडी माहिती मिळाली.\nहे सगळं होऊनही मुख्य ८-१० लोक आपलं काम ठीक करत राहिले तर गाडं सुरु राहतं. इथे तेही झालं नाही. किंवा क्रिकेटसारखा कुणाला देणं न घेणं असा विषय असला तरी लोक चर्चा आणि चिखलफेक सुरू ठेऊ शकतात. पण मराठी संस्कृती हा एकदम जिव्हाळ्याचा विषय असल्याने लोकांचा ज़वळचा संबंध आला आणि अशा लोकांतली भांडणं नेहमीच विकोपाला ज़ाण्याची शक्यता असते. शिवाय इंटरनेटचं स्वरूप पाहिलं तर त्यावर काही पथ्य पाळणं आवश्यक असतं. मौनाचा आधार घेणार्‍या नेत्यांकडून ते जास्त प्रमाणात पाळल्या गेलं, पण त्याच नेत्यांवर पक्षफूटीआधी अनेक कार्यकर्ते आधी नाराज़ही झाले होतेच. त्या भांडणाचा इतिहास मला माहीत नाही.\nप्रचंड शिवीगाळ होऊनही टिकून राहिलेले पक्ष नेटवर आहेत, पण तिथे त्यांचा गाभा हा खुलेपणानी वागत होता. आडून बाण मारणारे अनेक उपरे आले आणि गेले. मराठी जगात मात्र गाभार्‍यातच बुरखे वापरले गेले. त्यातच पुढल्या यादवीच्या परिणामांची पेरणी झाली. कार्यकर्त्यांना आनन्दाबरोबर थोड्या त्रासाची तयारी ठेवावी लागणारच. पण ज्या प्रमाणात कटकटी झाल्या ते अति आहे, आणि त्याला पक्षातले लोकच ज़बाबदार आहेत.\nआधी ही पोस्ट वाचली तेव्हा राज ठाकरेंचे नाव समोर आले पण आता परत जेव्हा वाचली तेव्हा मात्र ती तु मालक असलेल्या कोब्रा कट्ट्याची रीयल ष्टोरी वाटली \nलिखाणाची गोडी, अंगातली खोडी, काही करोनिया, जात नसे II गेले किती तास, कामाचाही त्रास, बॉस रागावला, भान नसे II केले त्याग खूप, दुपारची झोप, घालवली तैसी, लेखांमागे II काहींना आवडे, काहींना नावडे, उद्योग हे माझे, स्वतःसाठी II ऐसा मी लिहितो, ब्लॉग वाढवितो, जगाचा विचार, सोडोनिया II करावे लेखन, सुखाचे साधन, लाभे समाधान, ऍडी म्हणे II\nआयुष्याचे नाटक १-२ (3)\nआयुष्याचे नाटक ३-५ (3)\nआयुष्याचे नाटक ६-८ (3)\nइथे जोशी रहातात (3)\nहॉर्न - ओके - प्लीज (2)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://aplemarathijagat.forummr.com/t269-topic", "date_download": "2019-07-22T21:57:55Z", "digest": "sha1:NCLMS5U3OV7QC3MP63MFRXLO74JHFTO7", "length": 16384, "nlines": 105, "source_domain": "aplemarathijagat.forummr.com", "title": "परफॉर्मन्स मॅनेजमेंटचा", "raw_content": "\n१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास \"प्रवेश\" ही लिंक वापरा.\n२) आपण नविन सदस्य असल्यास \"नोंद \" ही लिंक वापरुन सदस्��� व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.\nआपले मराठी जगत या चर्चा फोरम मधे तुमचे हार्दिक स्वागत आहे\nआपण आमच्या समूहात आपले फेसबुक खाते वापरुन देखील प्रवेश मिळवू शकता.\n» जीवेत शरदः शतम्‌\n» दहावीनंतर करिअरच्या वाटा\n» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर\n» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव\n» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'\n» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती\n» ई विश्व आणि टपालखाते\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा\nभात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …\nअस्सल वासाचं अस्सल चवीचं\nमेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …\nरस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …\nसध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे\n19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते\nपु. ल. देशपांडे यांच्या कथाकथनाचे व्हिडिऒ\nसलिल कुलकर्णी - संदीप खरे यांची गाणी\nकधी तू…रिमझिम झरणारी बरसात\nव पु काळे यांचे कथा कथन (ध्वनी रुपात)\nमन हे माझे वेडे.....\nये रे घना ये रे घना..........\nपु.ल. : एक साठवण\nमॅनेजमेंट म्हणजे केवळ मास्टर्स डिग्री असं समीकरण न ठेवता , व्यवहारात त्याचा कसा उपयोग करता येईल , याचा पालक आणि विद्यार्थ्यांनी विचार करणं आवश्यक आहे. पदव्युत्तर शिक्षणाच्या अनेक पर्यायांत मॅनेजमेंट हा अर्थातच एक आकर्षक पर्याय आहे. तुमची क्षमता आणि आवड असल्यास या कोर्सचा विचार करायला हरकत नाही.\nसंभाषणकला : मातृभाषा आणि इंग्रजीमध्ये (व्यवसायाची भाषा) आपले विचार स्पष्ट शब्दांमध्ये मांडता येणं आणि योग्य शब्दांत लेखी विचार व्यक्त करता येणं महत्त्वाचं आहे.\nनेतृत्त्वगुण : आपल्या सहकार्यांशी , वरिष्ठांशी आणि हाताखालील कर्मचार्यांशी नेटका संवाद साधून त्यांना कार्यप्रवृत्त करणं हा गुण आवश्यक आहे.\nसमुहामध्ये काम करण्याची कला : एकटा माणूस कि��ीही तज्ज्ञ असला , तरी कोणतेही कार्य तडीस नेण्यासाठी समूहाची गरज असते. उद्योग-व्यवसायामध्ये सर्वांना सोबत घेऊन त्यांच्याकडून काम करून घेणे ही कला आहे.\nनिर्णय क्षमता : आपल्यासमोर निर्णयाकरता किंवा सहीकरता जे आकडे अथवा रिपोर्ट येतात , त्यावर जास्तीत जास्त अचूक निर्णय कमीत कमी कालावधीमध्ये घेण्यासाठी व्यवस्थापकीय कौशल्याची आवश्यकता असते.\nजूनच्या पहिल्या आठवड्यानंतर पदवी परीक्षेचे निकाल लागणार आहेत आणि त्यामुळे पदवीनंतर काय करायचं , याची तयारी विद्यार्थी करत आहेत. पदव्युत्तर शिक्षणाच्या अनेक पर्यायांत मॅनेजमेंट हा एक आकर्षक पर्याय आहे. मुंबई युनिव्हर्सिटीअंतर्गंत मॅनेजमेंटमध्ये एमबीए , एमएमएस , एमपीएम , एमसीए आणि एमसीएम हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यामध्ये एमसीए हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा पूर्ण वेळ असून , त्याशिवाय सर्व अभ्यासक्रम दोन वर्षांचे पूर्ण वेळ कालावधीचे आहेत. याशिवाय पीजीडीबीएम हा अभ्यासक्रम दोन वर्षाचा आहे. या सर्व अभ्यासक्रमांपैकी एमबीए आणि एमसीए अभ्यासक्रमांसाठी तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे (डीटीई) सीईटी घेण्यात येते आणि गुणवत्ता यादीच्या आधारे केंद्रीय प्रवेश प्रकियेमार्फत प्रवेश देण्यात येतो. (अधिक माहिती 222. स्रह्लद्ग.शह्म्द्द.द्बठ्ठ वर उपलब्ध आहे.)\nसर्वप्रथम विद्यार्थ्यांनी आपली मानसिकता बदलण्याची प्रक्रिया सुरू करावी. केवळ चांगल्या मार्कांनी पास होणं , असा संकुचित उद्देश न ठेवता , मला हे ज्ञान व्यवहारामध्ये कशा तऱ्हेने\nवापरता येईल , याचा विचार करणं आवश्यक आहे. आयआयटी /आयआयएमसार या नामांकित शिक्षण संस्थामध्ये विद्यार्थी अथक परिश्रम घेत असल्याचे दिसते. लायब्ररी , तसंच कप्युटर लॅबचा पुरेसा वापर करत हे विद्यार्थी अनेकदा रात्र-रात्र स्व-यंअध्ययन करीत असतात. वर्गामध्ये प्रवेश करताना विद्यार्थी आणि शिक्षक दोघेही पूर्ण विषयाची तयारी करून जातात. त्यामुळे वर्गामध्ये एका विशिष्ट पातळीवर चर्चा होते. शिक्षणामध्ये फक्त ऐकणं , श्रवण करणं यापेक्षा विद्यार्थी स्वत: अभ्यास करून शिक्षण प्रक्रियेमध्ये सहभागी होतात.\nअशाच प्रकारे मॅनेजमेंटला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांची , अभ्यासक्रमांची पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांनी स्वत: वाचण्याची तयारी ठेवली पाहिजे. प्रचलित ज्ञानाची , संकल्पनांची माहिती करून घेण्यासाठी अनेक पुस्तकं वाचून त्यावर स्वत:च्या टिपणी तयार करा. या टिपणीच्या सवयीचा नक्की उपयोग होऊ शकतो. आपल्याला नेमके मुद्दे या टिपणांमुळे मिळतात. तसंच , केवळ पाठ्यपुस्तकांपर्यंत वाचन मर्यादित न ठेवता , आपल्या विषयांशी संबंधित अनेक पुस्तकांचे संदर्भ विद्यार्थ्यांनी घ्यायला हवेत.\nआपण प्रवेश घेत असलेले कॉलेज मान्यताप्राप्त आहे याची खात्री करून घ्या. कॉलेजमध्ये पूर्ण वेळ पुरेसे शिक्षक , लायब्ररी , कम्प्युटर लॅब , तसंच विद्यार्थ्यांच्या विकासाकरता घेण्यात येणारे विविध उपक्रम , या सर्व घटकांची प्रत्यक्ष भेट घेऊन खात्री केल्यानंतरच प्रवेशाचा निर्णय घ्या. यात दोन प्रकारे प्रवेश घेता येईल. एक केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमार्फत (मायनॉरिटी संस्था वगळता) ८० टक्के प्रवेश होतात आणि २० टक्के प्रवेश संस्था पातळीवर देण्यात येतात.\nमॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना त्यामध्ये आपल्या आयुष्यामधील महत्त्वाची दोन-तीन वर्षं आणि पैसा व वेळेची गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे प्रवेश घेताना , या गुंतवणुकीच्या मोबदल्यात आपल्याला करिअरसाठी आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी काय मिळणार आहे , याचा विचार करून मगच प्रवेश घेणे जास्त उचित ठरणार आहे.\nडॉ. पराग काळकर, मॅनेजमेंट इन्स्टिट्युट संचालक\nपृष्ठ 1 - 1 पैकी\nयेथे जा: सार्वत्रिका निवडा||--नवीन सदस्यांनसाठी सूचना|--चर्चा, बातम्या आणि विश्लेषण|--शैक्षणिक|--गद्य, पद्य व इतर लेख|--भटकंती| |--देवालये| |--दुर्ग भ्रमंती| |--स्त्री शक्ती|--कला, क्रिडा|--विविधा| |--सण, संत आणि संस्कॄती| |--व्यक्ति परिचय| |--खवय्यांच्या देशी| |--मौसाहारी जिन्नस| |--शाकाहारी जिन्नस| |--मराठी गाणी व व्हिडिऒ|--हलके फुलके|--महिन्याचे राशीफल\nतुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/news/prabodhan-377/", "date_download": "2019-07-22T22:04:50Z", "digest": "sha1:IIZJCRBCVT7N7UOG535SA6YPFZDDONJO", "length": 17137, "nlines": 74, "source_domain": "mymarathi.net", "title": "हुकूमशाहीविरुद्धचा शेवटचा लढा यशस्वी करा : डॉ.कुमार सप्तर्षी - My Marathi", "raw_content": "\nरमणबागेत अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी\nअजित पवारांच्या वाढदिवशी तब्बल ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व कदम कुटुंबाने स्वीकारले\nआयडीबीआय बँकेची द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडसोबत कॉर्पोरेट एजन्सी भागीदारी\n२०० अब्ज लिटर्स पाण्याची बचत, महाराष्ट्र व राजस्थानात कृत्रिम शेततळी निर्माण करून साध्य केली किमया\nएकटेपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये-डॉ. सुरेखा पंडित\nअरुणा ढेरे यांच्या साहित्य लेखनाने महाराष्ट्राला समृध्द केले –डॉ. सदानंद मोरे\nविधानसभा युती एकत्र लढणार, फडणवीसांचे स्पष्टीकरण\nफडणवीसांकडे दैवी शक्ती,220 जागा मिळतील : चंद्रकांत पाटील\nगोळवलकर प्रशालेत निवडणुकीचा अनुभव\nईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्या -म्हणजे खरी ताकद कळेल ..जयंत पाटील\nHome Local Pune हुकूमशाहीविरुद्धचा शेवटचा लढा यशस्वी करा : डॉ.कुमार सप्तर्षी\nहुकूमशाहीविरुद्धचा शेवटचा लढा यशस्वी करा : डॉ.कुमार सप्तर्षी\nपुणे :’ इंग्रजांना घालवण्याइतकाच मोदीरूपी हुकूमशाही विरुद्धचा लढा महत्वाचा असून लोकसभा निवडणुकीद्वारे ही हुकूमशाही घालवताना आपण जराही चूक करता कामा नये ‘, असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ कुमार सप्तर्षी यांनी केले .\n‘मतदार जागृती परिषद’या मंचातर्फे २० जानेवारी रोजी मतदार जागृतीसाठी पुण्यात सभेचे आयोजन करण्यात आले होते .\n‘लोकसभा निवडणूक आणि देशासमोरचे आव्हान ‘ विषयावर ही सभा झाली. सामाजिक कार्यकर्ते ,विचारवंत ,लेखक ,धर्मगुरू त्यात सहभागी झाले .\nडॉ. कुमार सप्तर्षी (संस्थापक-अध्यक्ष युवक क्रांती दल) यांच्या अध्यक्षतेखाली रविवार, दिनांक २० जानेवारी २०१९,सकाळी ११ ते ३ यावेळेत एस. एम. जोशी सोशालिस्ट फौंडेशन, पत्रकार भवन शेजारी,नवी पेठ, पुणे येथे ही सभा झाली .\nडॉ. विश्वंभर चौधरी (सामाजिक कार्यकर्ते),श्रीरंजन आवटे (युवा लेखक-कार्यकर्ते ),मौलाना निजामुद्दीन (धर्मगुरू),संजय सोनवणी (लेखक ),सुरेश खोपडे (निवृत्त पोलीस महानिरीक्षक),प्रशांत कोठडीया (मतदार जागृती परिषद) हे वक्ते सहभागी झाले . अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ . कुमार सप्तर्षी म्हणाले ,’मोदींचे हात रक्ताने रंगलेले असल्याने त्यांना आमचा गुजरात दंगलीपासून विरोध आहे. त्यांनी हुकूमशाही कारभार करून अघोषित आणिबाणीचाच कारभार केला . आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेस, महागठबंधन अशी त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात येणार आहे.अशा वेळी काँग्रेस ला भाजपपेक्षा किमान एक जागा जास्त मिळावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत . आणीबाणीत सुरुवातीला जनतेला सुशासन आल्यासारखे वाटले होते ,मात्र ,शेवटी जुलूमा��ी जाणीव होऊन जनतेनेच निवडणूक हाती घेतली . आताही जनता हळूहळू का होईना ,पण मोदींना घालविण्यास सज्ज होत आहे . ‘\nडॉ .सप्तर्षी पुढे म्हणाले ,’गांधींना विरोध करण्यासाठीच ब्रिटिश गुप्तहेर खात्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निर्मिती केली. म्हणूनच संघाने स्वातंत्र्यलढयात भाग घेतला नाही. खरे हिंदुत्व सहिष्णू आहे,सत्य -अहिंसेला मानणारे आहे , म्हणून संघ -भाजपाने नकारात्मक हिंदुत्वाची प्रयोगशाळा उभारली आहे. इतर धर्मांचा द्वेष शिकवला जात आहे. हा सारा आटापिटा सत्तेसाठी आहे.तो यशस्वी होऊ देता कामा नये . यासाठी प्रत्येकाने जनजागृती चळवळीत भाग घ्यावा .\nडॉ. कुमार सप्तर्षी यांच्या ‘ राष्ट्रवाद: शोध आणि संवाद ‘ या पुस्तकाचे प्रकाशन या कार्यक्रमात करण्यात आले.\nडॉ. विश्वंभर चौधरी म्हणाले, ‘संघाकडे वैचारिक वारसा काही नाही. त्यामुळे त्यांना घाबरण्यासारखे काही नाही. शेतात उगवलेले तण काढायचे असेल तर ‘ पर्याय काय ‘ हा प्रश्न निरर्थक ठरतो. तिसरा पर्याय उभा राहिला नसल्याने काँग्रेस हाच पर्याय आहे. काँग्रेसबरोबर उभे राहिलेच पाहिजे. काँग्रेसमध्ये सुधारणा करण्याच्या विचारासह हाच पर्याय स्वीकारावा लागणार आहे.संघाचा अजेंडा हा ब्राहमणीकरणाचा अजेंडा आहे, हे भाजप -संघामागे जाणाऱ्या बहुजनांना पटवून देता आले पाहिजे.\nइतकी वर्षे राष्ट्रपिता, राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज न मानणाऱ्याना देशद्रोही मानायचे नाही तर काय मानायचे असा सवाल डॉ चौधरी यांनी केला.\nनिवृत्त आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे म्हणाले, ‘संघाला बेकायदा शस्त्रसाठा उत्सवात बाळगायला आवडते. हा गुन्हा असून मी त्या विरोधात लढत आहे. संघाने असूर शक्तीचा विनाश करायचा निश्चय केला आहे. पण, ‘ असूर ‘ म्हणजे कोण हे त्यांना विचारले पाहिजे. चेहरे न बदलता व्यवस्था बदलली पाहिजे.\nलेखक संजय सोनवणी म्हणाले, ‘सत्तेनंतर संघ अधिक सांस्कृतिक विध्वंसास प्रोत्साहन देत आहे. स्वतंत्रपणे विचार करण्याची परंपरा नष्ट केली जात आहे. त्यांना हिंदू धर्माला नव्हे तर वैदिक वर्चस्ववादी विचार जपणाऱ्या समूहाला त्यांना जपायचे आहे. भूतकाळाचा खोटा अभिमान बाळगायला लावून ते भविष्याचा वाटा बंद करीत आहेत ‘ .\n‘ तीन तलाक म्हणून तलाक् देणाऱ्यांना ३ वर्षाची शिक्षा होते. पण, तलाक न देता पत्नीला न सांभाळणाऱ्याला किती शिक्षा झाली पाहिजे, ‘ असा सवाल मौलाना निझामुदिन यांनी आपल्या भाषणात विचारला. गुलीस्तान उजाडणाऱ्या उल्लूपेक्षा उल्लूचे समर्थन करणाऱ्या पट्ठयांपासून देशाला जास्त धोका आहे,असेही ते म्हणाले\nयुवा लेखक श्रीरंजन आवटे म्हणाले, ‘ खरे -खोटे बेमालूम मिसळून फसवी वातावरण निर्मिती केली जाते आहे. सामान्यजन त्याला बळी पडत आहेत.मॉब लींचिंग,मतदार यादीतून नावे मोठ्या प्रमाणावर गायब होणे,वाढते एन्काऊंटर, व्यापममधील मृत्यू, पत्रकारांवरील दबाव, लोया यांच्यासारख्या न्यायमूर्तींचे मृत्यू अशा अनेक गोष्टी माध्यमांमध्ये छापून येत नाहीत, चर्चा होत नाही.\n‘ ही मतदार जागृती राज्यभर केली जाणार आहे.पक्षीय राजकारणात न जाता , सकारात्मक विरोध करणारे राजकिय व्यासपीठ म्हणून ‘ मतदार जागृती परिषद ‘ हे व्यासपीठ काम करेल,’ असे डॉ. प्रशांत कोठडिया यांनी प्रास्ताविकात सांगितले.\nत्रिवेणी प्रशांत, जांबुवंत मनोहर, अप्पा अनारसे या युवकांनीही मनोगत व्यक्त केले.\nप्रारंभी मान्यवरांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेला अभिवादन केले. मयूरी शिंदे यांनी उद्देशिकेचे वाचन केले. संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.\nसभागृहात डॉ. रत्नाकर महाजन, महावीर जोंधळे, अॅड. म.वि. अकोलकर, डॉ. उर्मिला सप्तर्षी ,अन्वर राजन तसेच पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\n… तर रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल -डॉ. नरेंद्र जाधव\nमोहिनी घालणाऱ्या गायन-वादन-नृत्याचा मिलाफ\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nरमणबागेत अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी\nअजित पवारांच्या वाढदिवशी तब्बल ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व कदम कुटुंबाने स्वीकारले\nएकटेपणाचा न्य���नगंड बाळगता कामा नये-डॉ. सुरेखा पंडित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.ketkardnyankosh.com/index.php/%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1-%E0%A5%AB-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/2012-10-01-04-28-41", "date_download": "2019-07-22T21:23:33Z", "digest": "sha1:2AVLDFSYQGJG364NZFTUFXN6CJYS7RVS", "length": 21337, "nlines": 209, "source_domain": "www.ketkardnyankosh.com", "title": "प्रकरण १५ : जीविशास्त्रें", "raw_content": "\nखंड १ : हिंदुस्थान आणि जग\nप्रकरण १ : उपोद्धात-जगांतील स्पर्धा\nप्रकरण २ : राष्ट्रसंघ आणि हिंदुस्थानविषयक राजकारण\nप्रकरण ३ : हिंदु आणि जग\nप्रकरण ४ : हिंदुस्थान, सिलोन व ब्रह्मदेश\nप्रकरण ५ : भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.\nप्रकरण ६ : यावद्वीप संस्कृति\nप्रकरण ७ : हिंदुस्थान आणि चीन, जपान व तिबेट\nप्रकरण ८ : पश्चिमेकडे भ्रमण\nप्रकारण ९ : अर्वाचीन परदेशमन आफ्रिका व अमेरिका येथील वसाहती\nप्रकारण १० : हिंदुस्थानचे बाह्यांवर सांस्कृतिक परिणाम\nप्रकरण ११ : बाह्यांचा हिंदुस्थानावर परिणाम\nप्रकरण १२ : समाजरुपांतराचे नियम आणि हिंदुसमाजाचें भवितव्य\nप्रकरण १३ : स्पर्धाक्षेत्राकडे पुन्हां एकदां\nप्रकरण १४ : सामाजिक दृढीकरण व समाजविस्तार या क्रियांचें जगद्विकासांत स्थान\nप्रकरण १५ : इतिकर्तव्यता\nउपप्रकरण २ : राष्ट्रधर्म व राजकीय बल\nउपप्रकरण ३ : लोकसत्ता व लोकमत यांजकडून अपेक्षा\nउपप्रकरण ४ : हिंदुसमाजबलवर्धन\nउपप्रकरण ५ : चातुर्वर्ण्यसंस्थापन\nउपप्रकरण ६ : आर्थिक भवितव्य\nउपप्रकरण ७ : देश्य चळवळ आणि परराष्ट्रीय राजकारण\nउपप्रकरण ८ : अल्पप्रदेशविषयक कर्तव्यें\nउपप्रकरण ९ : आर्थिक उन्नतीचीं अंगे आणि त्यांची साधना\nउपप्रकरण १० : संघरक्षण, संघसदस्यत्व आणि शिक्षणपद्धति\nखंड २ : वेदविद्या\nप्रकरण १ : वेदांविषयीं भारतीय वृत्ति\nप्रकरण २ : वेदप्रवेश -ऋग्वेद\nप्रकरण ३ : वेदप्रवेश - अर्थर्ववेद\nप्रकरण ४ : वेदप्रवेश-यजुर्वेद\nप्रकरण ५ : वेदप्रवेश-सामवेद\nप्रकरण ६ : वेदप्रवेश-ब्राह्मणें\nप्रकरण ७ : वेदप्रवेश-आरण्यकें व उपनिषदें\nप्रकरण ८ : वेदप्रवेश-वेदांगें\nप्रकरण ९ : वेदकालीन इतिहास-वेदकालनिर्णय\nप्रकरण १० : वैदिक वाडमय, ब्राह्मण जाति आणि यज्ञसंस्था\nप्रकरण ११ : विषयांतर-वेदोक्त इतिहास व आख्यायिका\nप्रकरण १२ : वेदकालीन इतिहास - दैवतेतिहास\nप्रकरण १३ : वेदकालीन इतिहास- यज्ञसंस्थेचा अधिक इतिहास\nप्रकरण १४ : अतींद्रियस्थितीसंबंधानें कल्पना\nप्रकरण १��� : ब्रह्मणोक्त व सूत्रोक्त यज्ञसंस्थेचें वर्णन\nखंड ३ : बुद्धपूर्वजग\nप्रकरण १ : इतिहासविषयक प्राचीन कल्पना\nप्रकरण २ : विश्वोत्पत्तीपासून असुरराष्ट्रसंस्थापनकालापर्यन्त\nप्रकरण ३ : असुरराष्ट्रसंस्थापनेच्या नंतरच्या इतिहासार्थ वेदावलोकन\nप्रकरण ४ : दाशराज्ञ युद्ध अथवा भरतदिग्विजय\nप्रकरण ५ : वेदाकालांतील शब्दसृष्टि\nप्रकरण ६ : ब्राह्मण्याचा इतिहास\nप्रकरण ७ : सूतसंस्कृति\nप्रकरण १ : पश्चिमेकडील प्राचीन संस्कृतींचें स्थूल विवेचन\nप्रकरण २ : मिसर अथवा इजिप्त देशाचा प्राचीन इतिहास\nप्रकरण ३ : ईजियन संस्कृति\nप्रकरण ४ : असुरी बाबिलोनी संस्कृति\nप्रकरण ५ : असुरकालीन आशियांतील राष्ट्रें व संस्कृती\nप्रकरण ६ : प्राचीन यूरोपीय संस्कृति\nप्रकरण ७ : मूलगृहकालीन उर्फ ईडोयूरोपीय संस्कृति\nप्रकरण ८ : पर्शुभारतीय संस्कृति\nप्रकरण ९ : आर्य-असुर-संबंध\nप्रकरण १० : उपसंहार\nखंड ४ : बुद्धोत्तर जग\nप्रकरण १ : चोविसशें वर्षांतील जगव्दिकास\nप्रकरण २ : लहान राष्ट्रांचा काल\nप्रकरण ३ : इराणचें स्रत्तावर्धन\nप्रकरण ४ : ग्रीक संस्कृतीची व्यापकता\nप्रकरण ५ : रोमन संस्कृति\nप्रकरण ६ : भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास\nप्रकरण ७ : बुद्धजन्मकालीन वैचारिक चळवळ\nप्रकरण ८ : बुद्धाचें चरित्र\nप्रकरण ९ : भारती युद्धांतापासून चंद्रगुप्तापर्यंत राजकीय इतिहास\nप्रकरण १० : बुद्धापासून चंद्रगुप्तापर्यंतच्या काळची सामाजिक परिस्थिति\nप्रकरण ११ : तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र\nप्रकरण १२ : अशोक ते अराजक-शकयवनांचा धुमाकूळ\nप्रकरण १३ : सेमेटिक संस्कृतीची जगव्यापकता\nप्रकरण १४ : राजकीय घडामोडी व भौगोलिक ज्ञानविकास\nप्रकरण १५ : अराजकापासून महंमदी स्वा-यांपर्यंत हिंदुस्थान\nप्रकरण १६ : रोमन-ग्रीक साम्राज्याचा इतिहास व पश्चिमेकडील साम्राज्याची स्थापना\nप्रकरण १७ : खलीफत व इस्लामचा प्रसार\nप्रकरण १८ : यूरोप, शार्लमान राजाच्या मृत्यूपासून सोळाव्या शतकापर्यंत\nप्रकरण १९ : यूरोपांतील लहान राष्ट्रांपासून मोठ्या राष्ट्रांचा व प्रांतिक भाषांचा विकास\nप्रकरण २० : राष्ट्रसंवर्धन, राष्ट्रांतील चुरस व जगाची ओळख\nप्रकरण २१ : मुसुलमानांची हिंदुस्थानावर सत्ता\nप्रकरण २२ : हिंदूंची उचल\nप्रकरण २३ : जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन\nप्रकरण २��� : भारतीय तत्त्वज्ञान व धर्म यांचा विकास\nप्रकरण २५ : बुद्धोत्तर चीन व जपान\nप्रकरण २६ : यूरोपीय इतिहास व जागतिक इतिहास\nप्रकरण २७ : मानवी आयुष्यक्रमाचा आणि स्वातंत्र्याचा विकास\nप्रकरण २८ : समाजनियमनात्मक विचार\nप्रकरण २९ : सिंहावलोकन\nप्रकरण ३० : जगाव्दिकासाची कारकें\nखंड ५ : विज्ञानेतिहास\nप्रकरण १ : शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास\nप्रकरण २ : प्राथमिक स्वरुपाचें ज्ञान - लेखनपद्धति\nप्रकरण ३ : प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति - संख्यालेखन\nप्रकरण ४ : प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति - कालगणना आणि तीसाठीं प्रारंभबिंदूची योजना\nप्रकरण ५ : वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत\nप्रकरण ६ : वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें - भाषाशास्त्रें, निरुक्त, व्याकरण व मीमांसा\nप्रकरण ७ : विज्ञानेतिहासांत राष्ट्रश्रेय आणि कालश्रेय\nप्रकरण ८ : ज्योतिषशास्त्राचा इतिहास\nप्रकरण ९ : वैद्यक - भारतीय व पाश्चात्त्य\nप्रकरण १० : चीनचा वैज्ञानिक इतिहास\nप्रकरण ११ : रसायनशास्त्राचा इतिहास\nप्रकरण १२ : पदार्थविज्ञानशास्त्राचा इतिहास\nप्रकरण १३ : गणितशास्त्राचा इतिहास\nप्रकरण १४ : भूशास्त्रें\nप्रकरण १५ : जीविशास्त्रें\nप्रकरण १६ : महाराष्ट्रीय महत्त्वाकांक्षा आणि तन्मूलक वैज्ञानिक व इतर कर्तव्यें\nखंड ६ : अ ते अर्थशास्त्र\nखंड ७ : अर्थशास्त्र ते आफ्रिका\nखंड ८ : आफ्रिका ते इक्ष्वाकु\nखंड ९ : ई ते अंशुमान\nखंड १० : क - काव्य\nखंड ११ : काव्य - खते\nखंड १२ : खते - ग्वेर्नसे\nखंड १३ : घ - जलपैगुरी\nखंड १४ : जलपैगुरी - तपून\nखंड १५ : तपून - धमन्या\nखंड १६ : धम्मपद - नेपाळ\nखंड १७ : नेपाळ - बडोदे\nखंड १८ : बडोदे - मूर\nखंड १९ : मूर - व-हाड\nखंड २० : व-हाड - सांचिन\nखंड २१ : साचिन - ज्ञेयवाद\nखंड २२ : सूची खंड\nखंड २३ : पुरवणी खंड ( हिंदुस्थान खंड)\nपुरवणी खंड - प्रस्तावना\nप्रकरण १ : भारतीय संस्कृतीचें आद्यवाड्मय\nप्रकरण २ : भरतखंडवर्णन\nप्रकरण ३ : हिंदुस्थानचा इतिहास\nप्रकरण ४ : लोकसमाज\nप्रकरण ५ : हिंदुस्थानची राज्यव्यवस्था\nप्रकरण ६ : हिंदुस्थानचे शासनसत्तात्मक विभाग अथवा प्रांतवर्णन\nप्रकरण ७ : सांपत्तिक स्थिती व्यापार, दळणवळण व आर्थिक परिस्थिती\nप्रकरण ८ : बौद्धिक प्रगति\nप्रकरण ९ : आरोग्य\nप्रकरण १० : भारतीय समाजशास्त्र\nप्रकरण ११ : सद्य:स्थिती व स्वयंशासन\nप्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.\nया प्रकरणांत सजीवसृष्टीसंबंध���ंच्या शास्त्रांचा, म्हणजे मुख्यत: वनस्पतिकोटि, प्राणिकाटी, व मनुष्यकोटी यांचे शरीरावयव व त्यांचे व्यापार याविषयींच्या शास्त्राचा जीविशास्त्र ( बायॉलजी ) या व्यापक शास्त्राच्या दोन मुख्य शाखा मानतात. त्या वनस्पतिशास्त्र ( बॉटनी ) आणि प्राणिशास्त्र ( झोऑलजी ) या होत. वास्तविक, मानसिक व्यापार मेंदू या शरीरावपावर अवलंबून असल्यामुळें मानसशास्त्र ( सायकॉलजी ), तसेंच मनुष्यप्राण्यांच्या शारीरिक व मानसिक व्यापारांमुळें उत्पन्न होणारें समाजशास्त्र ( सोशिऑलजी ) यांचा 'जीविशास्त्रें' या व्यापक नांवाखाली समावेश व्हावयास पाहिजे. तथापि सोयीकरितां समाजशास्त्र व मानसशास्त्र यांनां शास्त्रज्ञ अगदीं स्वतंत्र मानतात.\nउलटपक्षीं, जीविशास्त्रें व अजीविशास्त्रें म्हणजे निर्जीव पदार्थांसंबंधीचीं पदार्थविज्ञान व रसायन हीं शास्त्रें अगदीं स्वतंत्र असल्याचें मानण्याची परंपरा आहे. परंतु अलीकडील शोधांवरून सजीव व निर्जीव सृष्टींतील अंतर दूर होऊन निर्जीवांतूनच सजीव सृष्टि उत्पन्न झाली असली पाहिजे असें सिद्ध झाल्यासारखें आहे. यासंबंधीं अगदीं अलीकडील शोधांची माहिती ज्ञानकोशाच्या तिस-या\nविभागांत ( पृष्ठ १० ) दिली आहे.\nपाश्चात्त्य व भारतीय दोन्हीहि प्राचीन पंडितांनीं वनस्पति व प्राणिशास्त्राचा स्वतंत्रपणें विचार केलेला दिसत नाहीं. आणि मानसिक व्यापारांचा मेंदूशीं किती संबंध आहे याचेंहि ज्ञान फारसें न मिळवितां मानसिक व्यापारांचा तत्त्वज्ञानाशीं व नीतिशास्त्राशीं संबंध जोडून देऊन तदनुसार त्यांची मीमांसा त्यांनीं-विशेषत: भारतीय पंडितांनीं-ब-याच उच्चावस्थेस नेलेली दिसते. जगदुत्पतीचा विचार करतांना एकंदर जीवांचें वर्गीकरणहि केलेले आढळतें. त्यासंबंधानें प्राचीन हिंदू, बौद्ध व जैनधर्मी ग्रंथांत ज्या कल्पना आढळतात त्या येथें देतों.\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे\nसंकेतस्थळ उपयोगासंबंधी अधिक माहिती\nप्रस्तावना खंड पाहण्याची पद्धत\nशरीर खंड पाहण्याची पद्धत\nडॉ. केतकर यांच्या आयुष्यातील कालानुक्रम\nडॉ. केतकर गौरवपर लेख\n- प्रा. श्री. के. क्षीरसागर\nपुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित\nकॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.sataratoday.com/post/29897", "date_download": "2019-07-22T20:20:31Z", "digest": "sha1:NOKUXP2EWTJZSYDWA5PQ5KQWXNVFYEF2", "length": 6963, "nlines": 81, "source_domain": "www.sataratoday.com", "title": "बस नाल्यात कोसळून भीषण अपघात; २९ प्रवाशांचा मृत्यू", "raw_content": "\nबस नाल्यात कोसळून भीषण अपघात; २९ प्रवाशांचा मृत्यू\nआग्रा : उत्तर प्रदेशातील आग्र्याच्या जवळ यमुना एक्स्प्रेस-वे वर आज सोमवारी पहाटे बस नाल्यात कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात २९ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर १५-१६ प्रवासी जखमी झाले आहेत. आतापर्यंत २७ मृतदेह मिळाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.\nअधिक मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस लखनौ येथून दिल्लीच्या दिशेने जात होती. मात्र, ती यमुना एक्स्प्रेस वे दरम्यान झरना नाल्यात ५० फूट खोलवर कोसळली. या बसमधून सुमारे ५० लोक प्रवास करत होते. यातील २९ प्रवाशांचा मृत्यू झाला. ही घटना एत्मादपूर पोलिस ठाणे हद्दीत घडली.\nअपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, चालकाला डुलकी लागल्याने त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि यामुळे अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातग्रस्त बस अवध डेपोची होती.\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी या अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर उत्तर प्रदेशचे डीजीपी ओ. पी. सिंह यांनी बचावकार्यासंदर्भात निर्देश जारी केले आहेत. सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाण्याची सूचना त्यांनी केली आहे. सहा पदरी असलेला यमुना एक्स्प्रेस वे १६५ किलोमीटर लांब आहे. हा एक्स्प्रेस वे ग्रेटर नोएडाला आग्र्याशी जोडतो. या मार्ग २०१२ मध्ये बनविला होता.\n'चांद्रयान-२' झेपावलं; 'इस्रो'ने घडवला इतिहास\nजगभरातील सर्वच भारतीयांसाठी अभिमानास्पद असलेल्या आणि अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या 'चांद्रयान-२' बाहुबली रॉकेटच्या मदतीने आज अखेर अंतराळात झेपावलं.\nदाबोळी विमानतळावर 56 लाख 38 हजारांचे सोने जप्त\nदाबोळी विमानतळावर रविवारी 56 लाख 38 हजार रुपये किमतीचे 1 किलो 787 ग्रॅम वजनाचे सोने जप्त करण्यात आले आहे. कस्टम खात्याच्या गोवा विभागाने ही कारवाई केली आहे. या कारवीईत ताजिकीस्तानच्या तिघा महिलांना ताब्यात घेतले.\nमाजी मुख्यमंत्री काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचं निधन\nकाँग्रेसच्या ज्येष्ठ ने���्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं आज प्रदीर्घ आजारानं निधन झाल्याने दिल्लीत दोन दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.\nस्मार्ट टीव्ही हॅक करुन बनवला पती-पत्नीच्या खासगी क्षणांचा व्हिडीओ\nदेशात सायबर क्राईमचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज सायबर क्राईम विभागा अंतर्गत वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद होत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.hinduismtoday.com/modules/smartsection/item.php?itemid=5782", "date_download": "2019-07-22T20:45:31Z", "digest": "sha1:7UQW2YESRTBE4RRV4S5OFXPTPTEVJ2BV", "length": 24674, "nlines": 126, "source_domain": "www.hinduismtoday.com", "title": "प्रेमळ शब्दांचे सदमर्थ्य - Publisher's Desk Marathi - मराठी - Publications - Hinduism Today Magazine", "raw_content": "\nआपले शब्द दुसर याांना दुखवू शकतात, म्हणून कठोर भाषा, चहाडी करणे आणण मैत्रीने चचडवणे हे सुध्दा नेहमी टाळावे./h4>\nमाझे गुरु, शशवाय शुभ्रमुनीयस्वामी, याांचे एक महत्वाचे शशकवणे होते की आपण एक आत्मा, एक दैवी पुरुष आहोत. परन्तु आपण एका भौततक शरीरात साकार, तीव्र भावना आणण ववचार असलेल्या आत्म्याप्रमाणे राहतो. याप्रमाणे आपल्याला दैवी स्वभाव, बौध्ध्दक स्वभाव आणण स्वाभाववक स्वभाव हे तीन स्वभाव असतात. मनाच्या या तीन अवस््ाांच्या ववववधतेचे त्याांनी असे वणणन केले: कारण चचत्त ककांवा आध्याध्त्मक, मानशसक ककांवा बौध्ध्दक, आणण स्वाभाववक ककांवा शाररररक/भावतनक. आपल्या या स्वाभाववक, जनावराांसारख्या वृत्तीत, आपले क्रोध, मत्सर, दुसर याांना दुखवणारे ककांवा भीतत दाखवारे गुण असतात. आध्याध्त्मक मागाणवर प्रगतत करण्याचा एक भाग आहे तो या स्वाभाववक मनाचे तनयांत्रण करण्याचा. ये्े यमाांचा, दहा नैततक बन्धनाांचा, उपयोग होतो. आपल्या ज्या प्रवृत्तीांचे दमन करणे आवश्यक आहे त्याांची यादी यात आपल्याला देण्यात येते. हहांदु धमाणत आपल्या मनावर ताबा ठेवण्याचे पारम्पाररक वणणन आहे ते एक सारच् तीन, चार ककांवा पाच घोडयाांचे लगाम ओढून त्याांचे तनयांत्रण करतो असे. यम हे ते लगाम आहेत की जे सशक्त घोडयासारखे असलेल्या, ज्याांच्यावर लक्ष हदले नाही तर ते सैरावरा धावतील असे, आपल्या स्वाभाववक आणण बौध्ध्दक मनाांवर तनयांत्रण करण्यास मदत करतात.\nपहहला यम आहे अहहांसा, आपल्या ववचाराांनी, शब्दाांनी ककांवा कायाांनी इतराांना न दुखवणे. अहहांसा हे हहांदु धमाणचे मध्यवती तत्त्व आहे. आपल्यापैकी बहुतेक लोक शा���रररक हहांसा करत नाहीत. त्यामुळे आपण असे अनुमान काढू की अहहांसा आपल्याला काही आव्हान देत नाही. परन्तु अहहांसेचे वणणन अचधक चचककत्सेने बतघतले तर असे हदसून येईल की त्यात दुसर याांना आपल्या शब्दाांनी ककांवा ववचाराांनी देखील न दुखवणे याचा समावेश आहे. इतःपर आध्याध्त्मक मागाणवरच्या लोकाांनी अहहांसेचे पालन आपल्या भाषणात आणण ववचारात देखील करणे आवश्यक आहे. आध्याध्त्मक मागाणवर प्रगतत करण्यासाठी आपण आपल्या कमजोरीांवर मन केंहित करून त्याांत सुधारणा करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याशशवाय आपण अशी मनोवृत्ती ठेवली पाहहजे की आपण कुठलेही अनुष्ठान ककतीही उत्तम करीत असलो तरी आपण त्यापेक्षा अचधक उत्तम करू शकतो, आणण आपली वतणणूक अचधक व्यवध्स््त करू शकतो. कदाचचत् बोलण्याची शध्क्त हे आपले इतराांशी सांपकण ठेवण्याचे सवाणत शध्क्तशाली आपले लक्ष्य केध्न्ित करण्यासारखे एक साधन आहे.\nआपले बोलणे योग्य आहे की नाही ते ठरववण्यासाठी गुरुदेव चार प्रकारे मागणदशणन करतात: \"जे सत्य, दयावांत, मदतशील आणण आवश्यक आहे तेच फक्त बोलावे.\" आपल्या एका मयाणदेपेक्षा जास्त वजन असलेल्या शमत्राचे उदाहरण घेऊ या. त्याच्या स्वास््यासाठी त्याने वजन कमी करणे अत्यांत आवश्यक आहे हे आपल्याला काळजीने वाटत असते. आपली ही चचांता आपण सरळ \"रवव, तू फारच लठ्ठ आहे\" असे म्हणून व्यक्त करतो. आपला हा सांदेश मदत करण्याच्या दृष्टीने बरोबर ठरतो परन्तु सौजन्याची पररक्षा मात्र नापास होतो. आपण आपली चचांता ्ोडी चातुयाणने प्रदशशणत करायला हवी. कदाचचत् असे: \"रवव, तुला राग नको येऊ देऊ, पण तुझ्या प्रकृतीसाठी तुला आहार आणण व्यायाम याबद्दल गांभीरपणे ववचार करणे उत्तम ठरेल.\" योग्य पररणाम होण्यासाठी मदतीचे शब्द देखील प्रेमळपणाने वापरले पाहहजेत. दुसर याांना दुखवण्यार या बोलण्याचे सवणसाधारणपणे चार प्रकार आहेत: ववनोद, चचडववणे, गप्पा आणण चहाडी.\nववनोदाची आणण चचडववण्याची काही उदाहरणे घेऊ या. प्र्म उदाहरण: आपल्या बरोबरच्या एका कमणचार याला एक ववशशष्ट अचधकार आहे. आपण त्याबाबतीत कुरकुर करतो: \"बघा श्रीमान \"मी तुमच्यापेक्षा वररष्ठ आहे\" आम्हाला जे काम आज करावे लागते त्यातून त्याांना का मोकळे केले होते आम्हाला जे काम आज करावे लागते त्यातून त्याांना का मोकळे केले होते\" दुसरे उदाहरण: कोणी परदेशी स्वराघा���ात बोलत असतो. तुम्ही त्याच्या चूक उच्चाराांची नक्कल करता आणण हसता. ततसरे उदाहरण: तुमच्या बरोबरीच्या कमणचार याला गुणाकार करायला कठीण जाते. जेव्हा ती त्या गणणतासाठी धडपड करते तेव्हा तुम्ही ततची चेष्टा करता. त्याचे तुमचे स्पष्टीकरण असे असते की \"मी गांमत करतोय,\" \"फक्त ववनोद करतोय,\" \"शमत्राांचे मनोरांजन करतोय.\" खरे हे आहे की तुमचे शब्द हहांसा आहेत, तुमच्या भाषणाने तुम्ही दुसर याांना दुखवत आहात आणण त्याचे सम्णन तुम्ही असे करता की तुम्ही फक्त ववनोद करीत आहात, जणु काही ववनोद या दुखववण्याला दूर करतो ककांवा या दुखववण्याच्या कक्रयेपासून तुम्हाला मुक्त करतो. गांमतीत म्हटलेले शब्द देखील खरेखरे दुःख देऊ शकतात. पुष्कळाांना याची जाणीव नसते. ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही दोषदशी ववनोद करत असता त्या व्यक्तीला त्याचे मोल द्यावे लागते. आपल्या चतुववणध पररक्षेच्या पध्दतीने या उदाहरणाांचे मूल्यमापन केले तर असे हदसून येते की ही उदाहरणे खरी, दयाळू, मदतशील नाहीत, आणण शशवाय आवश्यकही नाहीत.\nगप्पा म्हणजे लोक उपध्स््त नसताांना त्याच्या वैयध्क्तक जीवनाबद्दल आनांदाने बोलणे. असे करणे म्हणजे जणु काही तुमचाच एक सोप ऑपेरा तनमाणण करून पाहणे. उपध्स््त लोकाांचे याने अनुपध्स््त लोकाांच्या चाररत्र्यावर डाग देऊन मनोरांजन करण्यात येते. काही बायका आपल्या नवर याांबद्दल इतर बायकाांशी फोनवर ककांवा इांटरनेटवर गप्पा मारत असतात. काही नवरे आपल्या बायकाांबद्दल आपल्या सहकमणचार याांकडे तक्रार करत असतात. या वायफळ गप्पा सत्यतेची पररक्षा उत्तीणण होत असतील तरी दयाळूपणा, मदतशीलता आणण आवश्यकता या तीन पररक्षा त्या नापास होतात. यशस्वी होण्यासाठी नवर याांनी बायकाांना मदत करायला हवी. नवर याांना आपण सुरक्षक्षत आहोत याची जाणीव असण्यासाठी बायकाांनी त्याांना मदत करायला हवी. गप्पा करणे आणण चचडववणे याांनी कुठलेही नाते धोक्यात येऊ शकते.\nशेवटची पण तेवढीच महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे चहाडी करणे. दुसर याचे दोष काढणे आणण ते इतराांत पसरववणे हा काही लोकाांचा आवडता छांद असतो. इतराांचे दोष शोधून काढणे आणण त्याांच्याबद्दल तक्रार करणे हे तेच दोष आपल्यात आहेत हे पाहून ते दूर करण्यापेक्षा अचधक सोपे आहे. ततरुकुरल १९० व्या श्लोकात आपल्याला आव्हान देते: \"जर मनुष्य आपल्या स्वतःच्या दोष��ांचे अवलोकन इतराांच्या दोषासारखे करेल, तर त्याला कधी दुभाणग्य प्राप्त होईल काय\" आणण १८८ व्या श्लोकात ववचारले आहे की: \"जर मानव आपल्या शमत्राांचे दोष प्रसाररत करण्यास प्रवृत्त असेल तर ततर हाईताला ककती भयांकर हानी करण्यास तो तयार असेल\" आणण १८८ व्या श्लोकात ववचारले आहे की: \"जर मानव आपल्या शमत्राांचे दोष प्रसाररत करण्यास प्रवृत्त असेल तर ततर हाईताला ककती भयांकर हानी करण्यास तो तयार असेल\" चहाडी करणे बोलण्याची पररक्षा नापास होते. सत्य हे आहे की कुणाला वाढवण्याची ककांवा त्याांच्या शशक्षणाची जबाबदारी आपल्यावर नसेल, उदाहरणा्ण, आईवडडलाांवर मुलाांचे सांगोपन करण्याची ककांवा पयणवेक्षकाांना त्याांच्या कमणचार याांच्या प्रशशक्षणाची, तर इतराांच्या दोषाांकडे दुलणक्ष करून आपल्याच दोषाांकडे लक्ष ठेवून आपलेच वैगुण्य सुधारण्यावर मन केध्न्ित करणे उचचत होईल. स्वतःची सुधारणा केल्याने आध्याध्त्मक मागाणवर प्रगतत होते; इतराांवर टीका करून नाही. पुढे जेव्हा इतराांच्या दोषाांवर ववचार करताांना तुम्ही स्वतःला बघाल तेव्हा स्वतःला ववचारा की हे दोष तुमच्या स्वतःत तर नसतील काय, कारण इतराांचे जे दोष तुम्हाला त्रास देतात तेच तुम्हाला स्वतः सुधारणा करण्याची आवश्यकता दाखवतात.\nतीन सद्गुणाांवर केध्न्ित करणे:\nअध्यात्माच्या मागाणवर असलेल्या लोकाांना चहाडी करणे, गप्पा मारणे, आणण दुःखदायक ववनोद करणे या गोष्टी टाळणे फारसे अवघड नसते. परन्तु आपले बोलणे काही सूक्ष्म स्तराांवर तनयांत्रत्रत करणे आणण शुध्द करणे ही एक आयुष्याची साधना आहे. सौजन्य, व्यवहारचातुयण आणण सांवेदनशीलता या सद्गुणाांवर आपण आपले लक्ष्य केध्न्ित करू शकतो. सौजन्य म्हणजे इतराांशी ववनयाने आणण आदराने वागणे आणण त्याांच्या गरजा आणण भावना याांच्याबद्दल ववचारवांत राहणे. व्यवहारचातुयण म्हणजे लोकाांबरोबर आणण कुठल्याही ध्स््तीत मुत्सद्देचगरीने आणण कौशल्याने वागणे, दुहीला वववेकशीलतेने प्रततसाद देणे आणण कुणाचेही मन न दुखवता ऐक्य साांभाळून प्रश्नाचे उत्तर शमळववणे. दुसर याांच्या कल्पनाांचे, प्रवृत्तीांचे आणण स्वभावाचे एक नाजूक कौतुक करणे, सांवादात दुसर याला मध्ये न ्ाांबवता लक्ष्यपूवणक ऐकणे, दुस र याांवर वचणस्व न गाजवता त्याांच्या उन्नतीसाठी झटपटणे म्हणजे सांवेदनशीलता. ततर��कुरल सूचना देते: \"आनांदी सांभाषणाची साहचयण कलेचे ज्ञान नसलेले लोक दुही करणार या भाषणाने शमत्राांना देखील दूर करतात. (श्लोक १८७)\nगुरुदेवाांनी यासाठी एक सवणसाधारण धोरण असे सुचववले: \"बोलायच्या आधी ववचार करा.\" आपण काय म्हणणार आहोत यावर आधी ववचार करणे आवश्यक आहे कारण त्यामुळे आपण अनुचचत बोलण्यापासून सुरक्षक्षत राहतो. याप्रमाणे बोलण्यावर तनयांत्रण करण्याचे दोन अांग आहेत. प्र्म, बोलायच्या आधी ्ाांबा आणण काय बोलायचे त्याचा ववचार करा. दुसरे म्हणजे जे बोलायचे ते सत्य, दयाळू, मदतशील आणण आवश्यक आहे काय हे ठरवा. ही सोपी सवय अनेक अडचणी टाळेल. या सवयीचा उपयोग एखादी टीका बोलण्यातून सुटल्यानांतरही वापरता येते, जेणेकरून भववष्यातील सांभाषणासाठी त्यातून महत्वाचे धडे शमळतील. ततरुकुरलातले श्लोक प्राचीन ववणकर ततरुवल्लुवर याच्याकडून आपण आनांददायी सांभाषणाबद्दल बरेच शशकू शकतो. त्याने ततरुकुरलचे दहावे प्रकरण या ववषयावर प्रसृत केले आहे: दाररद्र्य तनमाणण करणारे दुःख भेटणार या सवण लोकाांशी आनांद तनमाणण करणारे शब्द बोलणार या व्यक्तीचा पाठलाग करणार नाही. (श्लोक ९४)\nजो मनुष्य गोड शब्द बोलून उत्तम कायण करण्याचा प्रयत्न करतो त्याच्या सद्गुणाांचा ववकास होतो आणण दुगुणणाांचा र हास होतो. (श्लोक ९६) जेव्हा शब्द त्याांच्या उपयोचगतेपासून आणण औचचत्यापासून दूर जात नाहीत तेव्हा ते आध्याध्त्मक फल आणण नैततक श्रेष्ठता शमळववतात. (श्लोक ९७) गोड शब्दाांचा जे्े उपयोग होईल ते्े कठोर शब्द उच्चारणे म्हणजे पक्व फळ हातात असताांना कच्चे फळ खाण्यासारखे आहे. (श्लोक १००)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/bollywood/taapsee-pannu-challenge-herself-every-character/", "date_download": "2019-07-22T21:23:12Z", "digest": "sha1:HGKP56JMCPWRHWCUDPZK6IAEHHMMKSJM", "length": 34427, "nlines": 413, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Taapsee Pannu Challenge Herself For Every Character | तापसी पन्नू 'या' गोष्टींचा करते Game Over, स्वत: केला खुलासा | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २३ जुलै २०१९\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nशेतीचा नांगर रोबोटच्या खांद्यावर; १८ कोटींचा निधी\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nया व्यक्तीमुळे ऐश्वर्या राय चिडली होती मनिषा कोईरालावर, मुलाखतीत असे काही बोलली होती तिच्याविषयी\nतब्बूने ग्लॅमरस अवतारातील व्हिडिओ केला शेअर, नेटिझन्सने दिल्या अशा भन्नाट कमेंट्स\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nऐश्वर्या राय इतकीच सुंदर आहे तिची वहिनी, पाहा फोटो\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nकानाशी निगडीत 'या' चुका कराल तर, आयुष्यभरासाठी बहिरे व्हाल\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँ���्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nAll post in लाइव न्यूज़\nतापसी पन्नू 'या' गोष्टींचा करते Game Over, स्वत: केला खुलासा\nतापसी पन्नू 'या' गोष्टींचा करते Game Over, स्वत: केला खुलासा\nतापसी पन्नूने २०१० साली तेलुगू सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात केली. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या 'चष्मे बद्दूर' या सिनेमातून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.\nतापसी पन्नू 'या' गोष्टींचा करते Game Over, स्वत: केला खुलासा\nतापसी पन्नू 'या' गोष्टींचा करते Game Over, स्वत: केला खुलासा\nतापसी पन्नू 'या' गोष्टींचा करते Game Over, स्वत: केला खुलासा\nतापसी पन्नू 'या' गोष्टींचा करते Game Over, स्वत: केला खुलासा\nतापसी पन्नू 'या' गोष्टींचा करते Game Over, स्वत: केला खुलासा\nठळक मुद्दे''मी स्वत:ला प्रत्येक भूमिकेसाठी चॅलेंज देते''''सिनेमा सिलेक्ट करतानाही प्रेक्षकांच्या भूमिकेतून बघते''\nतापसी पन्नूने २०१० साली तेलुगू सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात केली. तापसीने तमिळ व मल्याळी सिनेमांमध्ये काम केले आहे. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या 'चष्मे बद्दूर' या सिनेमातून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण तिला खरी ओळख मिळाली ती २०१६ साली प्रदर्शित झालेल्या 'पिंक' सिनेमामधून. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. लवकरच तापसीचा 'गेम ओव्हर' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने तापसीशी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा\nगेम ओव्हरचा ट्रेलरचा खूप इंटस्टेटिंग आहे , सिनेमाच्या कथेबाबत काय सांगशील\nया पद्धतीचा सिनेमा तु्म्ही या आधी कधी बघितला नसेल. याची गॅरेंटी आम्ही घ्यायला तयार आहोत. ज्यावेळी मला या सिनेमाची कधी ऐकवण्यात आली तेव्हा मला कळतंच नव्हतं याला कोणत्या जॉनरचा सिनेमा म्हणू. गेम ओव्हरमध्ये एकाच भूमिकेला अनेक शेड्स आहेत त्यामुळे तुम्हाला पूर्णवेळ सिनेमा खिळवून ठेवेल. सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे आणि मला ती तशीच ठेवायची आहे.\nया भूमिकेसाठी तू कशा पद्धतीने तयारी केलीस\nमला माहिती होते ही भूमिका करताना माझी कसोटी लागणार आहे. माझ्यासाठी ही भूमिका साकाराणं मानसिक आणि शारिरीक पातळीवर आव्हानात्मक होते. कारण जवळ पास 60 टक्के सिनेमा हा व्हिलचरवर बसूनच होता आणि मला साधं कधी फॅक्चर सुद्धा झाले नव्हते. त्यामुळे व्हिलचरवर बसून अभिनय करणे माझ्यासाठी खरंच खूप कठीण होते. 35 दिवस मी रोज त्या भूमिकेत स्वत:ला समावून घेतले होते आणि मग शूटिंगसाठी सज्जा असायची.\nपिंक, मुल्क, मनमर्जिया आणि बदला प्रत्येक सिनेमात तुझ्या भूमिकेला एक वेगळी शेड्स आहे आणि या सगळ्या भूमिका तू अगदी सहजपणे साकारल्या आहेस याबाबत जाणून घ्यायला आवडेल \nमाझ्या सगळ्या सिनेमांचे दिग्दर्शक फार चांगले होते त्यामुळे कदाचित त्यांनी माझ्याकडून चांगला ���भिनय करुन घेतला. त्याचे दुसरं कारण असे ही असू शकतं की मी असेच सिनेमा करते जे करताना मला मजा आली पाहिजे. सिनेमा सिलेक्ट करतानाही प्रेक्षकांच्या भूमिकेतून बघते हा सिनेमा मला प्रेक्षक म्हणून बघायला आवडेल का, तसेच सिनेमा करताना माझ्या प्रत्येक भूमिकेबाबत उत्सुक असते मी स्वत:ला प्रत्येक भूमिकेसाठी चॅलेंज देते. मला लहानपणापासून एक्सपेरिमेंट करायला आवडतात तेच सध्या मी सिनेमात करतेय. कधी कधी यशस्वी होतात आणि त्याने आयुष्य जगायला मजा येते म्हणून कदाचित मी वेगवेगळ्या भूमिका करताना दिसते.\nपुढे जाऊन तुला प्रॉडक्शन किंवा दिग्दर्शन करायला आवडेल का \nसध्या तरी मी अभिनयावरचं लक्ष केंद्रीत केेले आहे. एक गोष्ट मी मनाशी पक्की केलीय ती म्हणजे कोणत्याच गोष्टीशीसाठी कधी नाही म्हणू नका. कारण लहानपणापासून मी नेहमी म्हणायचे मला अभिनेत्री बनयाचं नाहीयं आणि आज मी तेच बनलीय. मात्र सध्या माझ्याकडे दिग्दर्शन किंवा प्रॉडक्शन हाऊन ओपन करण्याचा कोणताच प्लॉन नाहीय. पण भविष्यात जरा बनला तरी मी नक्की सांगेन.\nइंजिनिअरिंग, मॉडलिंग ते अभिनेत्री या संपू्र्ण प्रवासकडे तू कशी बघतेस \nमला वाटते आयुष्यात प्लॉन करुन कधीच काही होतं नसतं. काही गोष्टी तुम्हाला नशिबानी मिळतात पण आलेली कोणतीच संधी सोडून नका. प्रत्येक गोष्ट ट्राय करा मीही तेच करुन आज या ठिकाणी पोहोचले आहे. मला या गोष्टीचे समाधान आहे की आज जे काही मी मिळवलंय ते स्वत:च्या हिमतीवर.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nSaand Ki Aankh Teaser: तापसी आणि भूमीच्या 'सांड की आँख'चा दमदार टीझर आऊट, ट्रेलर पाहून तुम्हाला वाटेल कौतूक\nतापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर म्हणतायेत, दादीयों का स्वागत नही करोगे , वाचा काय आहे ही भानगड\nओळखलंत का साठीतल्या 'या' बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींना, फोटो पाहून त्यांना ओळखणं ही झालंय कठीण\nतापसीच्या झोळीत आणखी एक दमदार प्रोजेक्ट, तुम्हीही वाचून व्हाल खूश\nकंगनाची बहीण रंगोलीने या अभिनेत्रीला म्हटले ‘सस्ती कॉपी’, अनुराग कश्यपने असे दिले उत्तर\nतापसी पन्नू सांगते, मुंबईत आल्यानंतर मला करावा लागला होता या समस्येचा सामना\nतब्बूने ग्लॅमरस अवतारातील व्हिडिओ केला शेअर, नेटिझन्सने दिल्या अशा भन्नाट कमेंट्स\nया व्यक्तीमुळे ऐश्वर्या राय चिडली होती मनिषा कोईरालावर, मुलाखतीत असे काही ���ोलली होती तिच्याविषयी\nऐश्वर्या राय इतकीच सुंदर आहे तिची वहिनी, पाहा फोटो\nअनुपम खेर यांनी या गोष्टीसाठी केले शाहरुख खानचे कौतुक\nचांद्रयान-2 मोहीम आणि प्रभासचा हा आहे संबंध, त्याने ट्विटरद्वारे मानले आभार\nChandrayaan-2: चांद्रयान-२ च्या यशस्वी मोहिमेसाठी बॉलिवूड सेलिब्रेटींनी केले इस्रोचे कौतुक\nSmile Please Movie review:चेहऱ्यावर कधी आसू कधी हासू आणणारी कलाकृती19 July 2019\nSuper 30 Movie Review : सामान्य गणिततज्ज्ञाचा असामान्य प्रवास12 July 2019\nMalal Film Review: मनाला न भावणारी 'मलाल'ची प्रेमकहाणी05 July 2019\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1693 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (823 votes)\nपक्षी जाय दिगंतरा; हजारो किमी प्रवास करुन परदेशी पाहुणे सागरी किनारी दाखल\nभारताचे Mission moon, चाँद के पार चलो...\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\n'तू अशी जवळी रहा' फेम सिद्धार्थ ही गोष्ट घेतल्याशिवाय नाही निघत घरा बाहेर\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवा��ीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\n मनोज नरवणेंची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती\nVIDEO: कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र; विधानसभेत एकच खळबळ\nचंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला; 'चंद्रयान-२' वरुन भाजपाचा टोला\n... तर 6 ऑगस्टपासून मुंबईची 'बेस्ट' लाईफलाईन बंद, कर्मचारी पुन्हा संपावर\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; ६० लोकांची सुखरूप सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.sataratoday.com/post/18503", "date_download": "2019-07-22T21:06:37Z", "digest": "sha1:B7FTS5HMXQESGGV4JXESAQ4LCKKIFQ4A", "length": 5120, "nlines": 78, "source_domain": "www.sataratoday.com", "title": "कराड तालुक्‍यातून दोन जण तडीपार", "raw_content": "\nकराड तालुक्‍यातून दोन जण तडीपार\nकराड : कराड तालुक्‍यातील दोघांपैकी एकावर आठ दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत व अन्य एकावर एक गुन्हा दाखल असून त्यांना त्यामध्ये शिक्षा लागलेली असल्याने सहा महिन्यासाठी कराड तालुक्‍यातून तडीपार करण्याबाबत आदेश पारित केला आहे.बापू उर्फ बाप्या जयपाल चांदणे (रा. 302, बुधवार पेठ, कराड) हरिष दिलीप नांगरे (रा. पार्ले ता. कराड) अशी हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. बापू चांदणे याच्यावर आठ दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत. तर हरिष नांगरे याच्यावर एक गुन्हा दाखल असून त्यांना त्यामध्ये शिक्षा लागलेली असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर केला होता. त्यानंतर प्रस्तावाची सुनावणी करून या दोघांना कराड तालुक्‍यातून सहा महिन्याकरीता तडीपार करण्याबाबत आदेश पारित करण्यात आला आहे.\nजावली तालुक्यातील अवैद्य दारू विक्रेत्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी\nगेली ११ वर्ष जावली तालुक्यात सुरु असलेली १३ दारू दुकाने महिलांनी व व्यसनमुक्ती संघटनांनी ऐतिहासिक पाऊल उचलून बंद केली होती.\nएकावर पोस्को अंतर्गत गुन्हा\nकराड जवळील एका गावात नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nतलावात बुडून युवकाचा मृत्यू\nबामणवाडी (ता.कराड) येथे जांभळा नावच्या शिवारात असलेल्या कृषि विभागाच्या पाजर तलावात युवकाचा बुडून मृत्यू झाला.\nसातार्‍यातून ट्रॅक्टर, दोन दुचाकी चोरी\nसातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकठिकाणाहून ट्रॅक्टर व दोन दुचाकी चोरुन नेला असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aministry%2520of%2520defense&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3&search_api_views_fulltext=ministry%20of%20defense", "date_download": "2019-07-22T20:56:29Z", "digest": "sha1:LWS2LLIFNMNY5CLJEPVD4V32XSWB3BMU", "length": 28874, "nlines": 315, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nमंगळवार, जुलै 23, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, जुलै 23, 2019\nसर्व बातम्या (40) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (21) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nसप्तरंग (2) Apply सप्तरंग filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\n(-) Remove निवडणूक filter निवडणूक\nआरोग्य (8) Apply आरोग्य filter\nखासदार (8) Apply खासदार filter\nराजकारण (8) Apply राजकारण filter\nलोकसभा (8) Apply लोकसभा filter\nजिल्हा परिषद (6) Apply जिल्हा परिषद filter\nकोल्हापूर (5) Apply कोल्हापूर filter\nनागपूर (5) Apply नागपूर filter\nनिवडणूक आयोग (5) Apply निवडणूक आयोग filter\nप्रशासन (5) Apply प्रशासन filter\nमहाराष्ट्र (5) Apply महाराष्ट्र filter\nनगरसेवक (4) Apply नगरसेवक filter\nमहापालिका (4) Apply महापालिका filter\nमुख्यमंत्री (4) Apply मुख्यमंत्री filter\nराजकीय पक्ष (4) Apply राजकीय पक्ष filter\nव्यवसाय (4) Apply व्यवसाय filter\nसर्वोच्च न्यायालय (4) Apply सर्वोच्च न्यायालय filter\nउपक्रम (3) Apply उपक्रम filter\nकल्याण (3) Apply कल्याण filter\nकाँग्रेस (3) Apply काँग्रेस filter\nक्रीडा (3) Apply क्रीडा filter\nनगरपालिका (3) Apply नगरपालिका filter\nनरेंद्र मोदी (3) Apply नरेंद्र मोदी filter\nनोटाबंदी (3) Apply नोटाबंदी filter\nमला बोलू द्या, मोदींवर विश्वास ठेवून मला निवडलंय; खासदाराची मराठीतून व्यथा\nनवी दिल्ली- मी सकाळपासून जेवणही केलं नाही. मोदींच्या शब्दांवर विश्वास ठेऊन 1 लाख 28 हजार मतांनी विजयी करुन लोकांनी मला या सभागृहात पाठवलंय. कारण, मोदींनी दिलेला शब्द ते पूर्ण करतील, अशी अपेक्षा या लोकांना असल्याची वल्गना आज उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी संसदेत केली....\nखासदार संजय धोत्रे यांना केंद्रीय कृषीमंत्री प���\nअकोला : केंद्रातील सत्तेत अकोल्याच्या भूमिपुत्राला प्रथमच स्थान मिळाले आहे. सलग चारवेळा विक्रमी मताधिक्यांनी विजयी होणारे खासदार संजय धोत्रे यांचा अनुभव बघता नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले आहे. भाऊसाहेब फुंडकर यांनी वऱ्हाडाच्या विकासाचे स्वप्न पाहिले होते. त्यांच्या...\nसंसदेतील पहिल्या दिवशी पेहरावावरून खासदार झाल्या ट्रोल\nनवी दिल्लीः पश्चिम बंगालमधून मनोरंजनाकडून राजकीय क्षेत्राकडे वळालेल्या तृणमूल काँग्रेसच्या मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहाँ या भरघोस मतांनी विजयी झाल्या आहेत. संसदेमधील प्रवेशाचा दोघींचा आज (बुधवार) पहिला दिवस असून, नेटिझन्सनी त्यांना ट्रोल केले आहे. पश्चिम बंगालमधील सत्तारुढ तृणमूल काँग्रेसमधून...\nloksabha 2019 : निवडणूक आचारसंहितेचा विद्यार्थ्यांना फटका\nमुंबई : महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना लोकसभा निवडणूक आचारसंहितेचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी 27 उपयुक्त वस्तू वितरित केल्या जातात. यंदा आचारसंहितेमुळे या वस्तूंचे वाटप रखडण्याची दाट शक्‍यता आहे. महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दर वर्षी 27 उपयुक्त...\nमी वाडा बोलतोय... (संदीप काळे)\nदेशमुखांच्या ओस वाड्याकडं पाहिलं की जाणवतं...हा वाडा दुःखानं रडतोय...दुःखाचे निःश्‍वास टाकतोय...अंतरीची व्यथा सांगू पाहतोय...\"मी असा कसा पोरका झालो माझं वय ते काय माझं वय ते काय का माझ्यावर अन्याय झालाय का माझ्यावर अन्याय झालाय' असं जणू तो पाहणाऱ्याला विचारतोय. दुष्काळाच्या निमित्तानं मी सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहे. निवडणुका हेही...\nवंचित बहुजन आघाडीचे आश्वासन, जाहीरनामा प्रसिद्ध\nपुणे : अर्थसंकल्पाच्या 12% खर्च शिक्षणावर केला जाईल. डीम युनिव्हर्सिटी आणि शिक्षणातील खाजगीकरण मोडून काढून केजी टू पीजी मोफत दिले जाईल. तसेच सहकाराचे पुनर्जीवन करून शेतकऱ्यांना उभारी दिली जाईल, असे आश्वासन वंचित बहुजन विकास आघाडीने त्यांच्या जाहीरनाम्यातून शनिवारी दिले. वंचित आघाडीच्या...\n#punekardemands : जनतेचा जाहीरनामा, हाच आमचा जाहीरनामा \nपुणे : वाहतूक, शिक्षण, आरोग्य, कला-संस्कृती आदी विविध क्षेत्रांबाबत पुणेकरांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांनुसार तयार झालेला जनतेचा जाहीरनामा शहराचे ग्रामदैवत कसबा गण��तीच्या साक्षीने राजकीय पक्षांकडे शनिवारी सुपूर्द करण्यात आला. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष...\nloksabha 2019 : आम्ही काय एका पक्षाचे, नेत्याचे गिऱ्हाईक आहोत का\nराज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडींवर तुम्हीही भाष्य करू शकता, असं आवाहन 'ई सकाळ'ने केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून 'ई सकाळ'चे वाचक सौरव पाटील यांनी पाठविलेले त्यांचे मत, त्यांच्याच शब्दांत आपण सर्व भारतीयांनी एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी की आपण संसदीय लोकशाही पद्धतीचा स्वीकार केला आहे...\nelectiontracker : नरेंद्र मोदी, अमित शहा आणि राहुल गांधी काय म्हणाले आज\nनिवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच हा आहे 15 मार्च 2019 चा #ElectionTracker पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील पादचारी पूल...\nमतदार जागृती व शिक्षण कार्यक्रमाची पुण्यात अंमलबजावणी\nपुणे : भारतीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार पुणे जिल्‍ह्यात सिस्‍टेमॅटीक वोटर्स एज्‍युकेशन अॅण्‍ड इलेक्‍टोरल पार्टीसिपेशन (स्वीप) या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्‍यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्‍या कालावधीत मतदारवर्गांना जागृत, प्रशिक्षित करून भारतीय लोकशाही मजबूत करणे आणि...\nअनेकांना नोकरी करताना, त्यातही सरकारी नोकरी करताना नकारात्मक भाव मनात येतात किंवा असतात. पण मी पूर्णपणे सकारात्मक असल्याने मला नोकरीतील आव्हानांची कधीच काळजी वाटली नाही किंबहुना मला ती आवडतात म्हणूनच जाणूनबुजून, समजून-उमजून मी या क्षेत्रात आले. महसूल खात्यातील अधिकारी हा २४ तास कर्तव्यावर असतो,...\nकोल्हापूरचे पहिले खासदार कोण\nकोल्हापूर - भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९५२ सालची पहिली लोकसभा निवडणूक झाली. कोल्हापूर जिल्हा स्वातंत्र्य चळवळीपासूनच राजकीयदृष्ट्या धगधगता. स्वातंत्र्यचळवळीतही काँग्रेस चक्क दोन गटांत विभागलेली. या परिस्थितीत पहिली निवडणूक जाहीर झाली. अर्थातच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्यावतीने...\n...तर सरकारसुद्धा चालू शकत नाही\nलातूर : चांगली माणसे सोबत घेऊन काम करण्याची निर्णय क्षमता आपल्याकडे नसेल तर संस्था, रुग्णालयच काय सरकारसुद्धा नीट चालू शकत नाही; पण डॉ. अशोक कुकडे यांना चांगल्या माणसांचे बळ मिळाले. त्यामुळे त्यांना आरोग्य सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवता आली, असे गौरवोद्गार माजी राज्यपाल शिवराज पाटील-चाकूरकर यांनी...\nवाडा नगरपंचायत विषय समितीची निवडणूक गाजणार\nवाडा - वाडा नगरपंचायत उपाध्यक्षासह विषय समितीच्या चार सभापतीपदांसाठी मंगळवारी (8 जानेवारी) निवडणूक होत असुन, या नगरपंचायतीमध्ये कुठल्याच राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने ही निवडणूक पुन्हा एकदा चांगलीच गाजणार असल्याची चर्चा वाडा शहरात सुरु आहे. वाडा नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष हे पद थेट जनतेतून...\nशाळेचे पत्रे कोसळून तीन विद्यार्थीनी जखमी\nआष्टी (जि. बीड) : परिपाठानंतर शाळेतील वर्गखोलीबाहेर रांगोळी काढणार्या मुलींच्या अंगावर पडवीचा खांब सटकल्याने त्यावरील पत्रे कोसळून तीन विद्यार्थिनी जखमी झाल्या. तालुक्यातील टाकळी आमियां येथे आज (ता. तीन) सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. जखमी विद्यार्थिनींना उपचारार्थ कडा येथे हलविण्यात आले आहे...\nआपच्या पुणे शहर अध्यक्षपदी मुकुंद किर्दत यांची नियुक्ती\nपुणे : नुकत्याच आम आदमी पार्टीच्या राज्य कार्यकारिणीच्या नागपूर येथील बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रभारी दुर्गेश पथक, राज्य संयोजक ब्रिगेडियर सुधीर सावंत व सह संयोजक रंग राचुरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदार संघासाठी संयोजकांची नेमणूक करण्यात आली. पुणे लोकसभा मतदार संघ संयोजक पदाची...\nजिल्हापरिषदेच्या शाळा पुन्हा एकदा राजकीय आखाडा \nमांजरी - शाळा व्यवस्थापन समितीवर तेथे शिक्षण घेत असलेल्या पाल्याचे माता, पिता किंवा पालकच असावेत. असा नियम असतानाही जिल्ह्यातील विविध गावात सत्ताधारी गटांनी आपल्या कार्यकर्त्यांना त्याठिकाणी बसविलेले पाहवयास मिळत आहे. शिक्षण विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने गावातील जिल्हापरिषदेच्या शाळा...\nमहाविद्यालयीन निवडणुकांवर आचारसंहितेचे सावट\nसोलापूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे महाविद्यालयीन निवडणुकांचा अध्यादेश राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने मंगळवारी जारी केला. त्यानुसार उमेदवारांना कोणत्याही सामाजिक संस्थेचे बोधचिन्ह अथवा राजकीय पक्षांचे चिन्ह वापरता येणार नाही. परंतु, या ��िवडणुकांवर लोकसभा, विधानसभा निवडणुकांचे सावट...\nअनुराधा खूनप्रकरणातील आरोपी विठ्ठल बिराजदार यांना तातडीने निलंबित करावे\nमंगळवेढा - तालुक्यातील सलगर(बु) येथील डॉ.अनुराधा बिराजदार यांच्या खुन प्रकरणातील सशंयीत आरोपी विठ्ठल बिराजदार हे गावातील विद्यामंदीर हायस्कूल व ज्यु कॉलेजमध्ये लिपीक म्हमऊ कार्यरत आहेत. त्या प्रकरणात त्याना अद्यापही निलंबित केले नसल्याची तक्रार माजी प्राचार्य वसंत आसबे, सुशिल मेंडगुदली, महादेव...\nsection 377 : आमच्या आनंदाची चावी मिळाली\nपुणे : समलैंगिक संबंध कायदेशीर का बेकायदा, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज (ता. 6) ऐतिहासिक निर्णय दिला. कलम 377 नुसार समलैंगिकता हा कोणत्याही प्रकारचा गुन्हा नसून, देशातील प्रत्येकाला समानतेचा अधिकार आहे. समलैंगिक असणे यात कोणताही अपराध नाही, असा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निर्यणाचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_site_section_tags%3A1250&f%5B1%5D=field_site_section_tags%3A42&f%5B2%5D=changed%3Apast_hour&search_api_views_fulltext=--%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-07-22T21:09:13Z", "digest": "sha1:PRWKPZ4SOILNEALYJTNNAJL7EIDRNY2Q", "length": 8662, "nlines": 219, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nमंगळवार, जुलै 23, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, जुलै 23, 2019\n(-) Remove सर्व बातम्या filter सर्व बातम्या\n(-) Remove महाराष्ट्र filter महाराष्ट्र\nआत्महत्या (1) Apply आत्महत्या filter\nआरक्षण (1) Apply आरक्षण filter\nउच्च न्यायालय (1) Apply उच्च न्यायालय filter\nतोडफोड (1) Apply तोडफोड filter\nबलात्कार (1) Apply बलात्कार filter\nमराठा आरक्षण (1) Apply मराठा आरक्षण filter\nमराठा क्रांती मोर्चा (1) Apply मराठा क्रांती मोर्चा filter\nराजकारण (1) Apply राजकारण filter\nहिंसाचार (1) Apply हिंसाचार filter\nmaratha kranti morcha: आवाहन - शांतता, संयमाची कसोटी\nजगाला नोंद घ्यायला लावणारी कर्तबगारी, रणांगणातील शौर्य, तसेच संघर्षकाळातही सद्‌वर्तन- संयमाच्या देदीप्यमान इतिहासा��ा सार्थ अभिमान बाळगणाऱ्या मराठा समाजासाठी आजचा, नऊ ऑगस्ट हा क्रांती दिन अत्यंत महत्त्वाचा, समाज म्हणून कसोटी पाहणारा आहे. नव्या पिढीच्या भवितव्यासाठी चिंतेत असणारा समाज आरक्षण व अन्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/coxina-3-p37110098", "date_download": "2019-07-22T21:10:11Z", "digest": "sha1:NMPBM7PUPFB6Y7GEOFE5GXQXTC25AFBC", "length": 19090, "nlines": 333, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Coxina 3 in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Coxina 3 upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nदवा के विकल्प चुनें\nCoxina 3 खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Coxina 3 घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Coxina 3चा वापर सुरक्षित आहे काय\nगर्भवती महिला Coxina 3 सुरक्षितपणे घेऊ शकतात.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Coxina 3चा वापर सुरक्षित आहे काय\nCoxina 3 स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे.\nCoxina 3चा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nCoxina 3 चे मूत्रपिंड वर मध्यम स्वरूपाचे दुष्परिणाम होऊ शकतात. तुम्हाला कोणतेही दुष्परिणाम आढळले, तर हे औषध घेणे तत्काळ थांबवा. हे औषध पुन्हा घेण्याअगोदर तुमच्या डॉक्टरांशी बोलणी करा.\nCoxina 3चा यकृतावरील परिणाम काय आहे\nCoxina 3 चा यकृतावर हानिकारक परिणाम होऊ शकतो. या��ा असा कोणताही परिणाम होत आहे असे तुम्हाला असे वाटले, तर हे औषध घेणे थांबवा आणि तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच पुन्हा ते सुरु करा.\nCoxina 3चा हृदयावरील परिणाम काय आहे\nहृदय च्या क्षतिच्या कोणत्याही भितीशिवाय तुम्ही Coxina 3 घेऊ शकता.\nCoxina 3 खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Coxina 3 घेऊ नये -\nCoxina 3 हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Coxina 3 सवय लावणारे नाही आहे.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nहोय, Coxina 3 घेतल्यानंतर तुम्ही आरामात मशिनरी वापरू शकता किंवा वाहन चालवू शकता, कारण यामुळे तुम्हाला पेंग येत नाही.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु Coxina 3 घेण्यापूर्वी एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nCoxina 3 मानसिक विकारांना बरे करण्यास किंवा त्यांच्यावर उपचार करण्यास असमर्थ आहे.\nआहार आणि Coxina 3 दरम्यान अभिक्रिया\nआहाराबरोबर Coxina 3 घेतल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचत नाही.\nअल्कोहोल आणि Coxina 3 दरम्यान अभिक्रिया\nCoxina 3 सोबत अल्कोहोल घेणे धोकादायक ठरू शकते.\nCoxina 3 के लिए सारे विकल्प देखें\n0 वर्षों का अनुभव\n1 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Coxina 3 घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Coxina 3 याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Coxina 3 च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Coxina 3 चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Coxina 3 चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nलखनऊ में दांतों के डॉक्टर\nलखनऊ में सामान्य चिकित्सक\nलखनऊ में हृदय रोग विशेषज्ञ\nलखनऊ में स्त्री रोग विशेषज्ञ\nलखनऊ में त्वचा रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मूत्र रोग विशेषज्ञ\nलखनऊ में आंखों के डॉक्टर\nलखनऊ में योन रोग विशेषज्ञ\nदिल्ली में दांतों के डॉक्टर\nदिल्ली में सामान्य चिकित्सक\nदिल्ल�� में हृदय रोग विशेषज्ञ\nदिल्ली में स्त्री रोग विशेषज्ञ\nदिल्ली में त्वचा रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मूत्र रोग विशेषज्ञ\nदिल्ली में आंखों के डॉक्टर\nदिल्ली में योन रोग विशेषज्ञ\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/mumbai/mumbai-north-west-lok-sabha-result-2019-shiv-sena-candidate-gajanan-kirtikar-leading-congress-leader/", "date_download": "2019-07-22T21:22:31Z", "digest": "sha1:PSPOOQUDZHR6REYAIG2EFTC2JAWHB5L2", "length": 28462, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Mumbai North West Lok Sabha Result 2019 Shiv Sena Candidate Gajanan Kirtikar Leading Congress Leader Sanjay Nirupam Trailing | मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निकाल 2019: शिवसेेना सुसाट; काँग्रेसच्या निरुपमांची पिछेहाट | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २३ जुलै २०१९\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nशेतीचा नांगर रोबोटच्या खांद्यावर; १८ कोटींचा निधी\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nया व्यक्तीमुळे ऐश्वर्या राय चिडली होती मनिषा कोईरालावर, मुलाखतीत असे काही बोलली होती तिच्याविषयी\nतब्बूने ग्लॅमरस अवतारातील व्हिडिओ केला शेअर, नेटिझन्सने दिल्या अशा भन्नाट कमेंट्स\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nऐश्वर्या राय इतकीच सुंदर आहे तिची वहिनी, पाहा फोटो\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nकानाशी निगडीत 'या' चुका कराल तर, आयुष्यभरासाठी बहिरे व्हाल\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत न���र्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nAll post in लाइव न्यूज़\nमुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निकाल 2019: शिवसेेना सुसाट; काँग्रेसच्या निरुपमांची पिछेहाट\nमुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निकाल 2019: शिवसेेना सुसाट; काँग्रेसच्या निरुपमांची पिछेहाट\nशिवसेनेच्या आजी-माजी नेत्यांमध्ये सामना\nमुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निकाल 2019: शिवसेेना सुसाट; काँग्रेसच्या निरुपमांची पिछेहाट\nमुंबई: निर्मितीपासून कायम काँग्रेसला हात देणारा उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघ जिंकण्यात गेल्या निवडणुकीत युतीला यश आलं. विशेष म्हणजे कधीकाळी शिवसेनेत असलेल्या, मुखपत्र सामनाचं संपादक भूषवलेल्या आणि त्यानंतर काँग्रेसवासी झालेल्या संजय निरुपम यांचा सामना या मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांना करावा लागला. शिवसेनेच्या या आजी माजी नेत्यांच्या संघर्षात कोणी बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.\nलोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात गजानन कीर्तिकर यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना 119425 मतं मिळाली असून निरुपम यांच्या पारड्यात 64347 मतं पडली आहेत.\nउत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात गेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत कायम काँग्रेसला कायम यश मिळालं. सुनील दत्त, त्यांची कन्या प्रिया दत्त, गुरुदास कामत याच मतदारसंघातून निवडून गेले. पण गेल्या निवडणुकीत मोदी लाटेच्या जोरावर शिवसेनेने काँग्रेसचा बालेकिल्ला भेदला. तर या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी आपलं सर्व राजकीय वजन हा मतदारसंघ मागून घेतला. 2009 मध्ये भाजपाचे मातब्बर नेते राम नाईक यांचा पराभव करून निरुपम जायंट किलर ठरले होते. त्यामुळे या मतदारसंघात काय होणार याबद्दल उत्सुकता आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nLok Sabha Election 2019 Resultsmumbai-north-west-pccongressBJPSanjay NirupamGajanan Kirtikarलोकसभा निवडणूक निकालमुंबई उत्तर पश्चिमकाँग्रेसभाजपासंजय निरुपमगजानन कीर्तीकर\nभाजपात प्रवेश करा अन् 40 कोटी मिळवा;आमदारांना ऑफर\nराहुल गांधीच्या राजीनाम्यावर प्रियंका गांधी म्हणतात...\nगांधी कुटुंबाच्या गैरहजेरीत होणार काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक\nस्वाभिमानी शेतकरी संघटना विधानसभेत 49 जागा लढवणार\nकाँग्रेसला ४० जागा सोडल्या, ‘वंचित’ आघाडीचा प्रस्ताव\nवंचित बहुजन आघाडीच्या ऑफरची काँग्रेसकडून खिल्ली, गांभीर्याचा सल्ला\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nजलवाहिनी भूमिपूजन सोहळ्यावरून सेना-भाजपत रंगली श्रेयाची लढाई\nवाहतूककोंडी फोडण्यासाठी पार्किंगवर नियंत्रण हवे\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1693 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (823 votes)\nपक्षी जाय दिगंतरा; हजारो किमी प्रवास करुन परदेशी पाहुणे सागरी किनारी दाखल\nभारताचे Mission moon, चाँद के पार चलो...\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमारतीच्या ५७ व्��ा मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\n'तू अशी जवळी रहा' फेम सिद्धार्थ ही गोष्ट घेतल्याशिवाय नाही निघत घरा बाहेर\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\n मनोज नरवणेंची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती\nVIDEO: कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र; विधानसभेत एकच खळबळ\nचंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला; 'चंद्रयान-२' वरुन भाजपाचा टोला\n... तर 6 ऑगस्टपासून मुंबईची 'बेस्ट' लाईफलाईन बंद, कर्मचारी पुन्हा संपावर\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; ६० लोकांची सुखरूप सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/tracker?page=11", "date_download": "2019-07-22T20:53:01Z", "digest": "sha1:XYYOQBPWO3AMSHT5ZY2TANSC3Q7L6CY5", "length": 13558, "nlines": 129, "source_domain": "aisiakshare.com", "title": " ऐसीअक्षरे | Page 12 | ऐसी अक्षरे रसिके मेळवीन", "raw_content": "\nदिवाळी अंक २०१९ - आवाहन\nकविता येथे मृत्यूचाही बाजार होतो Bhushan Vardhekar 15/08/2018 - 21:15\nमाहिती कॉसमॉस बँकेतील लूट कशी केली असाव��\nकविता जुनी समर्थ असीम 7 13/08/2018 - 11:56\nमौजमजा दिवाळी विनोद विशेषांकाचं काउंटडाउन आचरटबाबा 13 09/08/2018 - 08:20\nमौजमजा पाषाणसंगीत रॉक्स ... अँड चॅट्स अर्थात संगीत रॉकगफ्फा अबापट 30 09/08/2018 - 07:51\nललित तोरणा किल्ला चंद्रशेखर 13 09/08/2018 - 02:11\nचर्चाविषय कुठेही चपखल न बसणाऱ्या पुरुषाची लक्षणे Anand More 14 07/08/2018 - 18:48\nचर्चाविषय जालावरील मजकुरावर 'मालकीहक्क' कोणाचा\nललित आमच्या कुटुंबातल्या भाषा-भेळीचा स्वाद आणि त्याची रेसिपी\nमाहिती अलीकडे काय पाहिलंत\nकविता मध्यान्हीच्या सूर्याची निर्भर्त्सना मिलिन्द् पद्की 6 04/08/2018 - 00:08\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १८० गब्बर सिंग 110 03/08/2018 - 09:14\nकलादालन पुलंचं काय करायचं : सर्व_संचारी 16 01/08/2018 - 22:15\nचर्चाविषय मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - ९५ पुंबा 98 31/07/2018 - 20:08\nकविता चला न कॉम्रेड जोशीबुवा 19 30/07/2018 - 16:14\nललित खानावळ - एक शतशब्दकथा तिरशिंगराव 4 30/07/2018 - 13:26\nमौजमजा मृत्यु दर्शन तिरशिंगराव 10 29/07/2018 - 11:45\nललित स्पर्श ...तसाही आणि असाही .. जयंत नाईक. 3 27/07/2018 - 22:46\nमाहिती मराठी ब्लॉग/वेबसाईट्स विषयवार लिस्ट -प्रणव- 8 26/07/2018 - 20:34\nमाहिती ''साहित्य सेतू''कडून आलेले निवेदन उज्ज्वला 4 26/07/2018 - 20:26\nचर्चाविषय दूध , आंदोलन वगैरे वगैरे : २ आणि अंतिम अबापट 33 26/07/2018 - 11:16\nचर्चाविषय मल्टिप्लेक्समध्ये बाहेरचं खाणं ऐसीअक्षरे 127 23/07/2018 - 17:28\nचर्चाविषय दूध, आंदोलन, वगैरे वगैरे : १ अबापट 32 23/07/2018 - 17:07\nललित जत्रातील प्रेमाची गोष्ट परशुराम सोंडगे 6 21/07/2018 - 18:06\nललित फर्जंद: थरारक युद्धपट\nललित माध्यमांतर– \"एपिक\" धर्मक्षेत्र: कर्ण एपिसोड\nललित सोज्वळ माणूस, पांढरा रंग, स्वसंवादासाठी... Anand More 3 20/07/2018 - 00:04\nकलादालन सामान्य माणसाची असामान्य कथा\nसंस्थळाची माहिती ऐसी अक्षरे दिवाळी अंक २०१८ आवाहन ऐसीअक्षरे 19 17/07/2018 - 00:46\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १७९ गब्बर सिंग 91 16/07/2018 - 16:08\nचर्चाविषय वाङ्मयीन नियतकालिकांचे भवितव्य गणेश विसपुते 3 10/07/2018 - 21:28\nचर्चाविषय प्रोस्टेट मिल्किंग - प्रोस्टेट मसाज.... उर्फ पुरूषवाला \"जी-स्पाॅट\" मंगेश सपकाळ 61 10/07/2018 - 02:01\nचर्चाविषय आजचे दिनवैशिष्ट्य - १४ ऐसीअक्षरे 100 09/07/2018 - 15:01\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १७८ चिंतातुर जंतू 97 09/07/2018 - 13:18\nमाहिती दुहेरी प्रमाणीकरण वापरून आपले गुगल खाते सुरक्षित कसे ठेवावे -प्रणव- 4 07/07/2018 - 17:54\nसमीक्षा बालभारतीचे बारावी साठी मानसशास्त्राचे पाठ्यपुस्तक ….मानसिक गुलामगिरीची परिसीमा. जयंत नाईक. 8 07/07/2018 - 17:23\nचर्चावि���य सोप्पंय - सगळं खापर उदारमतवाद्यांवर - प्रताप भानू मेहता मुग्धा कर्णिक 43 07/07/2018 - 00:06\n'मेड इन इंडिया' कादंबरीचे लेखक पुरुषोत्तम बोरकर यांचे निधन झाले आहे. त्यांना 'ऐसी अक्षरे'तर्फे आदरांजली\nगायिका गीता दत्त (मृत्यू : २० जुलै १९७२)\nजन्मदिवस : गणितज्ञ फ्रेडरिक बेसेल (१७८४), चित्रकार एडवर्ड हॉपर (१८८३), अणूंमधला पुंजवाद दाखवणाऱ्यांतला नोबेलविजेता गुस्ताव हर्ट्झ (१८८७), स्ट्रेप्टोमायसिन आणि अन्य प्रतिजैविकांच्या संशोधनाचा पाया घालणारा नोबेलविजेता सेलमन वाक्समन (१८८८), चित्रकार व शिल्पकार अलेक्झांडर कॉल्डर (१८९८), कवी वसंत बापट (१९२२), गायक मुकेश (१९२३), साक्षेपी संपादक गोविंद तळवलकर (१९२५), गोलंदाज वसंत रांजणे (१९३७), अभिनेता ऱ्हीस इफान्स (१९६८)\nमृत्यूदिवस : सर्वात मोठा लघुग्रह शोधणारा ग्युसेप्पे पियाझ्झी (१८२६), 'स्टँडर्ड टाईम' निर्माण करणारा अभियंता सँडफर्ड फ्लेमिंग (१९१५), दलित नेते पा.ना. राजभोज (१९८४), लेखक ग.ल. ठोकळ (१९८४)\n१६७८ : शिवाजी महाराजांनी वेल्लोर किल्ला जिंकला.\n१८९४ : जगातली पहिली मोटर शर्यत फ्रान्समध्ये झाली.\n१९०० : ब्रिटिश इंडियाच्या नॉर्मन प्रिचर्ड या खेळाडूने ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पॅरिस येथे २०० मीटर स्पर्धेचे रौप्यपदक मिळविले.\n१९०८ : 'देशाचे दुर्दैव' या जहाल अग्रलेखाबद्दल लोकमान्य टिळक यांना सहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा.\n१९३० : महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात जंगल सत्याग्रहाची सुरुवात.\n१९३३ : विली पोस्ट हा पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारा पहिला मानव ठरला. ७ दिवस १८ तास ४९ मिनिटात त्याने हा विक्रम केला.\n१९५१ : देझिक आणि त्सिगान हे अवकाशयात्रा करणारे पहिले कुत्रे ठरले.\n१९५४ : पोर्तुगीजांच्या ताब्यातून दादरा मुक्त.\n१९८१ : भारताचा पहिला भूस्थिर उपग्रह 'अ‍ॅपल' कार्यान्वित.\n१९९२ : सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला अयोध्या येथील बाबरी मशीद परिसरातील बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले.\n२००५ : ७ जुलैच्या लंडन बाँबहल्ल्यातला संशयित समजून जॉन चार्ल्स दी मेनेझेस या निरपराध ब्राझिलिअन तरुणाची लंडन पोलिसांनी निष्काळजीपणे हत्या केली.\n२०११ : नॉर्वेमध्ये दहशतवादी हल्ल्यात ७७ ठार.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्ट�� - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A7%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7/", "date_download": "2019-07-22T20:38:54Z", "digest": "sha1:VYUMDQYHCC4WTAC2GIVBLQESMUSAIJYM", "length": 13309, "nlines": 78, "source_domain": "lokvruttant.com", "title": "मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघ विलास पोतनीस, कपिल पाटील, निरंजन डावखरे विजयी – Lokvruttant", "raw_content": "\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\nमुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघ विलास पोतनीस, कपिल पाटील, निरंजन डावखरे विजयी\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम June 29, 2018\nनवी मुंबई : मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतमोजणीनंतर खालीलप्रमाणे विजयी उमेदवारांची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ जगदीश पाटील यांनी केली.\nकाल सकाळी ८ वाजता नेरुळ येथील सेक्टर २४ मधील आगरी कोळी सांस्कृतिक भवन येथे मतमोजणीस सुरुवात झाली ती २४ तास चालली.\nमुंबई पदवीधर –विजयी उमेदवार – विलास पोतनीस (मिळालेली मते १९३५४)\nमुंबई शिक्षक –विजयी उमेदवार – कपिल पाटील (मिळालेली मते 4050)\nकोकण पदवीधर –विजयी उमेदवार – निरंजन डावखरे (मिळालेली मते ३२८३१)\nदुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार व त्यांची मते खालीलप्रमाणे\nमुंबई पदवीधर – अमितकुमार मेहता (मिळालेली मते ७७९२)\nमुंबई शिक्षक – शिवाजी शेंडगे (मिळालेली मते १७५४ )\nकोकण पदवीधर – संजय मोरे (मिळालेली मते २४७०४ )\nतिसऱ्या क्रमांकावरील उमेदवार व त्यांची मते खालीलप्रमाणे\nमुंबई पदवीधर – जालिंदर सरोदे (मिळालेली मते २४१४ )\nमुंबई शिक्षक – अनिल देशमुख (मिळालेली मते ११४७)\nकोकण पदवीधर – नजीब मुल्ला (मिळालेली मते १४८२१)\nमुंबई शिक्षक मतदारसंघात 8353 मतदारांनी मतदान केले होते. त्याची टक्केवारी 82.13 आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात37237 मतदारांनी मतदान केले होते. त्याची टक्केवारी 52.81 तर कोकण पदवीधर मतदारसंघात एकूण 75439 मतदारांनी मतदान केले होते त्याची टक्केवारी 72.35 आहे.\nया निवडणुकीत इ���ेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनद्वारे मतदान नव्हते तर एकल संक्रमणीय पद्धतीचे मतदान होते. म्हणजे मतदारास मतपत्रिकेवरील उमेदवारांना पेनाने पसंतीक्रम द्यावयाचे होते. यामध्ये उमेदवारासाठी विजयी होण्यासाठी एका विशिष्ट सूत्रानुसार कोटा निश्चित केला जातो तो मिळाल्यास उमेदवार विजयी घोषित केला जातो अन्यथा हा कोटा पूर्ण होईपर्यंत फेऱ्या घेण्यात येतात, यामध्ये सर्वात कमी मते मिळालेल्या उमेदवारांची मते प्रमुख उमेदवारांमध्ये पसंतीक्रमानुसार ट्रान्स्फर केली जातात. याला बाद फेरी म्हणतात. ज्याची मते ट्रान्स्फर होतात ते उमेदवार आपोआपच बाद ठरविले जातात.\nमुंबई शिक्षकसाठी ३९५१ मतांचा कोटा ठरविण्यात आला होता. याठिकाणी ७९०० वैध मतदान होते. यात कपिल पाटील यांना ४०५० मते बाद फेऱ्यांत मिळाली. कोकण पदवीधरसाठी ३५ हजार १४३ चा कोटा होता. याठिकाणी ७० हजार २८५ मतदान झाले होते. निरंजन डावखरे यांना २९ हजार ३५ मते तर नजीब मुल्ला यांना १४ हजार ६२५ आणि संजय मोरे यांना २३ हजार २५८ मते होती. याठिकाणी रिंगणात १४ उमेदवार होते. विजयासाठी आवश्यक कोटा कुणीच पूर्ण न केल्याने कमी मते मिळालेल्या ११ उमेदवारांची मते ट्रान्स्फर करण्यात आली त्यामुळे डावखरे २९ हजार २०१४, मुल्ला १४ हजार ८२१ आणि मोरे २४ हजार ७०४ अशी मतसंख्या वाढली.\nतरी देखील प्रथम उमेदवारांनी विजयाचा कोटा पूर्ण न केल्याने तिसऱ्या क्रमांकावरील नजीब मुल्ला यांची मते ट्रान्स्फर करण्यात आली. यामध्ये १२६९ मते संजय मोरे यांना आणि ९८७ मते निरंजन डावखरे यांना मिळाली. यामुळे डावखरे यांची ३० हजार १९१ तर संजय मोरे यांची २४ हजार ७०४ मतसंख्या झाली.\nयावरही कोटा पूर्ण न झाल्याने पहाटे ४.१५ वाजता दुसऱ्या क्रमांकावरील संजय मोरे यांची मते ट्रान्स्फर करण्यात आली यामुळे डावखरे यांच्या मतांचे मूल्य ३२ हजार ८३१ इतके झाले. आवश्यक तो ३५ हजार १४३ मतांचा कोटा ते पूर्ण करू शकले नसले तरी रिंगणातील उरलेले एकमेव उमेदवार म्हणून त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी डॉ जगदीश पाटील यांनी निवडणूक आयोगाच्या अनुमतीने विजयी घोषित केले.\nविजयी उमेदवारांना त्यांच्या समर्थकांच्या जल्लोषात प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. या निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त डॉ जगदीश पाटील , निरीक्षक आर आर जाधव तसेच सर्व जि���्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, उप जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार , सहकार विभाग, पुरवठा विभागांचे अधिकारी, महसूल कर्मचारी यांनी सहभाग घेतला आणि कुठलीही अडचण येऊ न देता ती पार पाडली.\nमलनिःसारणचे काम सुरु असताना घरात पडला खड्डा\n२०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची मुदत वाढवा राष्ट्रवादीच्या नगरसेविकेची मागणी\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंडीगड चंद्रपूर जम्मू-काश्मीर जयपूर जळगाव जेजुरी ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा बारामती बुलढाणा भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%8B%E0%A4%AA/", "date_download": "2019-07-22T20:31:52Z", "digest": "sha1:KIZRSPZYC7GIVVQWL6MHPPF5YRPYX5SW", "length": 8721, "nlines": 61, "source_domain": "lokvruttant.com", "title": "बेस्ट कर्मचाऱ्यांन पाठोपाठ, उबर चालकही येत्या आठवड्यात संपावर – Lokvruttant", "raw_content": "\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\nबेस्ट कर्मचाऱ्यांन पाठोपाठ, उबर चालकही येत्या आठवड्यात संपावर\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 12, 2019\nमुंबई -: ओलाउबर या कंपन्यांकडून चालकांना जाणीवपूर्वक ब्लॅक लिस्ट केले जात असल्याचा आरोप ओला उबर चालक-मालक संघटनेने केला आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप करून मुंबईकरांना वेठीस धरले असतानाच आता ओला व उबर चालकही येत्या आठवड्यात ��ंपावर जाणार आहेत. या ब्लॅक लिस्ट केलेल्या गाड्यांच्या जागी कंपनी स्वतःच्या गाड्या सुरू करत असल्याने येत्या आठवड्यात संपावर जाणार असल्याचे ओला उबर चालक-मालक संघटनेचे सचिव अनंत कुटे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.कुटे म्हणाले की, गेल्या दहा दिवसात ओला व उबर या दोन्ही कंपन्यांनी मिळून सुमारे 5000 चालकांवर बेशिस्तीची कारवाई केली आहे. मुळात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई सुरू आहे.\nकंपनीकडून जाणीवपूर्वक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. ऑक्टोबर महिन्यात दिलेले आश्वासन सरकार किंवा कंपनीने अद्याप पाळलेले नाही. याउलट वाहनचालकांवर कोणतेही कारण न देता कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. म्हणूनच संघटनेने या कारवाईविरोधात संपाचा निर्णय घेण्याचे ठरविले आहे. सोमवारी संपाबाबत अधिकृत घोषणा केली जाईल.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील संपावेळी अधिवेशन संपताच तातडीची बैठक घेण्याचे आश्वासन केले होते. मात्र अधिवेशन संपून प्रदीर्घ काल उलटल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी कोणतेही आश्वासन पाळलेले नाही.\nपरिणामी ओला, उबर चालक व मालकांना ईएमआय किंवा घर खर्च यापैकी एकच गोष्ट भागवता येईल इतक्या उत्पन्नावर काम करावे लागत आहे. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दोन चालकांना काल घाटकोपर पोलिसांनी ताब्यात घेत सोडून देण्यात आले. मात्र आजही कोणतेही कारण न सांगता पोलिसांनी संबंधितांना पुन्हा ताब्यात घेतले. या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी एका आठवड्यात ओला व उबर चालक बेमुदत संपाची हाक देतील.\nTags: #बेस्ट कर्मचाऱ्यांन पाठोपाठ, #उबर चालकही #येत्या आठवड्यात संपावर\nबहुजन समाज पार्टीचे नेते जगत सिंह यांच्या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता\nमाणकोली उड्डाणपुलाच्या उर्वरित कामासाठी एमएमआरडीएला अखेर मुहूर्त सापडला\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंडीगड चंद्रपूर जम्मू-काश्मीर जयपूर जळगाव जेजुरी ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा बारामती बुलढाणा भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4_%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A9", "date_download": "2019-07-22T20:25:34Z", "digest": "sha1:Q42DNH3CGW3MYR5Q4KOSTNORUHIO2VPY", "length": 6136, "nlines": 84, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उत्तर भारत पूर, जून २०१३ - विकिपीडिया", "raw_content": "उत्तर भारत पूर, जून २०१३\n(उत्तर भारत पूर २०१३ या पानावरून पुनर्निर्देशित)\n१७ जून चे हवामान\nजून इ.स. २०१३ मध्ये उत्तर भारतातील उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश तसेच नेपाळमधील काही भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे या भागात प्रलयंकारी पूर व भूमीपात घडले. हरियाणा, दिल्ली व उत्तर प्रदेश राज्यांतील काही भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. जून २२, इ.स. २०१३ पर्यंतच्या आकडेवारीनुसार त्यात एक हजाराहून अधिक व्यक्ती यात मरण पावले आहेत व हजारो व्यक्ती बेपत्ता आहेत.[१] रस्ते व पूलांना झालेल्या हानीमुळे सुमारे ७०,००० पर्यटक व यात्रेकरू वेगवेगळ्या ठिकाणी अडकले आहेत,[२][३] त्यापैकी अनेकांना वाचविण्यात यश आले आहे.[४][५] जून २३, इ.स. २०१३च्या आकडेवारीनुसार सुमारे २२,००० लोक अजूनही अडकले आहेत.[६][५]\nभविष्यात विकिन्यूज मध्ये स्थानांतरीत करावयाचे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जुलै २०१८ रोजी ०९:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://enavamaratha.com/category/beauty/", "date_download": "2019-07-22T20:13:48Z", "digest": "sha1:3KOUEUIN7TVSBUVHGIN72FCHWENMXI47", "length": 5357, "nlines": 163, "source_domain": "enavamaratha.com", "title": "सौन्दर्य | Nava Maratha", "raw_content": "\nफाऊंडेशनचा वापर करताना या ४ चुका टाळा\nलिंबू एक स्किन टॉनिक\nमुरुमांचा त्रास होत असल्यास\nफेशिअल करताना घेण्यात येणारी काळजी\nलहान मुलांच्या खेळण्याव���ून मारामारी\nचाकुचा धाक दाखवून मारहाण करुन चौघांनी मोबाईल पळविला\nनिवडणूक प्रचारासाठी धार्मिक स्थळाचा गैरवापर प्रकरणी माजी पोलिस उपअधीक्षक, सरपंचासह चौघांवर...\nप्रेरक वचन दादी जानकी के – अपनी पुरानी प्रकृति की तरफ...\n भारताचं चांद्रयान-2 अवकाशात झेपावलं\nगॅस भरताना पेट्रोल पंपावर गॅस गळती; अनर्थ टळला\nतब्बल अडीच वर्षे उलटली तरीही रस्त्याचे डांबरीकरण होत नसल्याने नागरिक टाकणार...\nश्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ – आनंदवाणी\nआनंदी, योगिनी, गणेश हास्य ग्रुपचा प्रथम वर्धापनदिन साजरा\nविखुरलेला समाज एकत्र करा – नानासाहेब भोत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/photos/international/pakistani-prime-minister-oath-completely-different-indian-pm/", "date_download": "2019-07-22T21:22:50Z", "digest": "sha1:QN4DHXDGSTWPWTPG5WK42BQOMB7I2RUP", "length": 24561, "nlines": 336, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Pakistani Prime Minister Oath Is Completely Different From Indian Pm | भारत आणि पाकमधील पंतप्रधानपदाच्या शपथग्रहणात वेगळेपणा काय? | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २३ जुलै २०१९\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nशेतीचा नांगर रोबोटच्या खांद्यावर; १८ कोटींचा निधी\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nया व्यक्तीमुळे ऐश्वर्या राय चिडली होती मनिषा कोईरालावर, मुलाखतीत असे काही बोलली होती तिच्याविषयी\nतब्बूने ग्लॅमरस अवतारातील व्हिडिओ केला शेअर, नेटिझन्सने दिल्या अशा भन्नाट कमेंट्स\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nऐश्वर्या राय इतकीच सुंदर आहे तिची वहिनी, पाहा फोटो\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nकानाशी निगडीत 'या' चुका कराल तर, आयुष्यभरासाठी बहिरे व्हाल\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्य���ची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nAll post in लाइव न्यूज़\nभारत आणि पाकमधील पंतप्रधानपदाच्या शपथग्रहणात वेगळेपणा काय\nभारत आणि पाकमधील पंतप्रधानपदाच्या शपथग्रहणात वेगळेपणा काय\nपाकिस्तानमध्ये पंतप्रधान शपथविधी सोहळा भारतापेक्षा वेगळा असतो. पाकमध्ये अशी शपथ घेतली जाते की तिथल्या पंतप्रधानांना ती पुन्हा पुन्हा म्हणणं गरजेचे असते. भारत आणि पाकच्या शपथविधी सोहळ्यात अनेक फरक आहेत.\nपाकमध्ये पंतप्रधान धार्मिक विश्वासाला साक्ष ठेऊन पाकिस्तानला एक मुस्लिम राष्ट्र बनविण्याचा संकल्प शपथेत घेतला जातो. तर भारतामध्ये संविधानाला साक्ष ठेऊन लोकांच्या सुरक्षेसाठी शपथ घेण्याची प्रथा आहे.\nपाकमध्ये शपथेपूर्वी इस्लामच्या प्रतीची आठवण केली जाते तर पाकचे पंतप्रधान म्हणतात की, मी ..(पूर्ण नाव) पूर्ण प्रामाणिकपणे शपथ घेतो की, मी एक मुसलमान आहे आणि सर्वशक्तिमान अल्लाहची एकता आणि एकेश्वर रुपावर विश्वास करतो.\nपंतप्रधान पवित्र कुराणाला अंतिम पुस्तक आणि हजरत मोहम्मद यांना अंतिम पैंगबर मानून शपथ घेतली जाते. मी प्रलयाच्या दिवशी पवित्र कुराणातील शिकवणी लक्षात ठेऊन सुन्नतच्या सर्व बाबींचे रक्षणाची खबरदारी घेईल.\nभारताच्या पंतप्रधानाला शपथ घेताना गोपनीयतेची शपथही घ्यावी लागते. भारतीय संविधानातील कायद्यांना धरून शपथ ग्रहण केली जाते. मी ...(पूर्ण नाव) ईश्वराची शपथ घेऊन सांगतो की, घटनेद्वारे स्थापित भारतीय संविधानावर श्रध्दा आणि निष्ठा ठेवेन.\nत्यापुढे शपथेमध्ये भारताची प्रभुता आणि अखंडता यांचे रक्षण करेन. मी कोणत्याही भितीशिवाय पक्षपात, कोणताही राग मनात न धरता देशातील प्रत्येक नागरिकांच्या अधिकाराचं रक्षण करेन, आणि संविधानानुसार त्याच्यासोबत न्याय करेन\nभारतात पंतप्रधानांना गोपनीयतेची शपथ घ्यावी लागते. यामध्ये पंतप्रधान प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे देशाच्या सुरक्षेशी जोडलेल्या कोणत्याही विषयाची माहिती मी कोणत्याही व्यक्तीला देणार नाही अशी शपथ घेतो.\nप्रिया बापटचं नवं फोटोशूट पाहून म्हणाल, उफ्फ... मार ही डाला\nKatrina Kaif Birthday Special : कतरिना कैफचे हे फोटो पाहून तुम्ही व्हाल तिचे फॅन\n अमृता खानविलकरचा हा बिकनी लूक पाहून व्हाल तुम्ही घायाळ\nप्रियंका चोप्राचे 'हे' फोटो का होतायेत व्हायरल जाणून घेण्यासाठी क्लिक करा\nआर्ची उर्फ रिंकू राजगुरूचा कोणता अंदाज तुम्हाला भावतो... देसी की ग्लॅम\nसमुंदर में नहाके अमृता ओर भी नमकीन हो गई है..., पहा तिचे मालदिवमधील बोल्ड व ग्लॅमरस फोटोज\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\n'डब्ल्यूडब्ल्यूई'मधील युवराज... जिंदर महलचा अविश्वसनीय प्रवास\nPKL 2019 : प्रो कबड्डीचं संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर; जाणून घ्या यू मुंबाचे सामने कधी व कोठे\nICC World Cup 2019 : विश्वचषकात सर्वात सामनावीराचे पुरस्कार कोणी जिंकले, जाणून घ्या...\nवर्ल्ड कपमधील कामगिरीनंतर 'या' पाच खेळाडूंसाठी IPL मध्ये चढाओढ\nICC World Cup 2019 : हे आहेत विश्वचषकातील पाच निर्णायक क्षण\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nकाश्मीर प���रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\n मनोज नरवणेंची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती\nVIDEO: कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र; विधानसभेत एकच खळबळ\nचंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला; 'चंद्रयान-२' वरुन भाजपाचा टोला\n... तर 6 ऑगस्टपासून मुंबईची 'बेस्ट' लाईफलाईन बंद, कर्मचारी पुन्हा संपावर\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; ६० लोकांची सुखरूप सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/photos/kolhapur/rail-roko-movement-postal-workers-outside-kolhapur-railway-station/", "date_download": "2019-07-22T21:19:47Z", "digest": "sha1:FRUYUTHXZWNPHQHVYUKTIN56U7VNVVGY", "length": 23787, "nlines": 332, "source_domain": "www.lokmat.com", "title": "'Rail Roko' Movement Of The Postal Workers Outside The Kolhapur Railway Station | कोल्हापूर रेल्वे स्थानकाबाहेर डाक सेवकांचे ‘रेल रोको’ आंदोलन | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २३ जुलै २०१९\nशेतीचा नांगर रोबोटच्या खांद्यावर; १८ कोटींचा निधी\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nया व्यक्तीमुळे ऐश्वर्या राय चिडली होती मनिषा कोईरालावर, मुलाखतीत असे काही बोलली होती तिच्याविषयी\nतब्बूने ग्लॅमरस अवतारातील व्हिडिओ केला शेअर, नेटिझन्सने दिल्या अशा भन्नाट कमेंट्स\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nऐश्वर्या राय इतकीच सुंदर आहे तिची वहिनी, पाहा फोटो\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nकानाशी निगडीत 'या' चुका कराल तर, आयुष्यभरासाठी बहिरे व्हाल\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता ��्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ���गस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nAll post in लाइव न्यूज़\nकोल्हापूर रेल्वे स्थानकाबाहेर डाक सेवकांचे ‘रेल रोको’ आंदोलन\nकोल्हापूर रेल्वे स्थानकाबाहेर डाक सेवकांचे ‘रेल रोको’ आंदोलन\nकोल्हापूर : अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटना व नॅशनल युनियन आॅफ ग्रामीण डाक सेवक संघटना यांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने सोमवारी कोल्हापूर रेल्वे स्थानकांच्या बाहेर तीव्र निदर्शेने करण्यात आली. रेल रोको आंदोलनास परवानगी नाकारण्यात आली. कमलेशचंद्र कमिटीचा सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी गेले बारा दिवसांपासून देशभरातील ग्रामीण भागातील डाक सेवक संपावर आहेत. (छाया : नसीर अत्तार)\nकोल्हापूर : अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटना व नॅशनल युनियन आॅफ ग्रामीण डाक सेवक संघटना यांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने सोमवारी कोल्हापूर रेल्वे स्थानकांच्या बाहेर तीव्र निदर्शेने करण्यात आली. रेल रोको आंदोलनास परवानगी नाकारण्यात आली. कमलेशचंद्र कमिटीचा सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी गेले बारा दिवसांपासून देशभरातील ग्रामीण भागातील डाक सेवक संपावर आहेत. (छाया : नसीर अत्तार)\nकोल्हापूर : अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटना व नॅशनल युनियन आॅफ ग्रामीण डाक सेवक संघटना यांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने सोमवारी कोल्हापूर रेल्वे स्थानकांच्या बाहेर तीव्र निदर्शेने करण्यात आली. रेल रोको आंदोलनास परवानगी नाकारण्यात आली. कमलेशचंद्र कमिटीचा सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी गेले बारा दिवसांपासून देशभरातील ग्रामीण भागातील डाक सेवक संपावर आहेत. (छाया : नसीर अत्तार)\nप्रिया बापटचं नवं फोटोशूट पाहून म्हणाल, उफ्फ... मार ही डाला\nKatrina Kaif Birthday Special : कतरिना कैफचे हे फोटो पाहून तुम्ही व्हाल तिचे फॅन\n अमृता खानविलकरचा हा बिकनी लूक पाहून व्हाल तुम्ही घायाळ\nप्रियंका चोप्राचे 'हे' फोटो का होतायेत व्हायरल जाणून घेण्यासाठी क्लिक करा\nआर्ची उर्फ रिंकू राजगुरूचा कोणता अंदाज तुम्हाला भावतो... देसी की ग्लॅम\nसमुंदर में नहाके अमृता ओर भी नमकीन हो गई है..., पहा तिचे मालदिवमधील बोल्ड व ग्लॅमरस फोटोज\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\n'डब्ल्यूडब्ल्यूई'मधील युवराज... जिंदर महलचा अविश्वसनीय प्रवास\nPKL 2019 : प्रो कबड्डीचं संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर; जाणून घ्या यू मुंबाचे सामने कधी व कोठे\nICC World Cup 2019 : विश्वचषकात सर्वात सामनावीराचे पुरस्कार कोणी जिंकले, जाणून घ्या...\nवर्ल्ड कपमधील कामगिरीनंतर 'या' पाच खेळाडूंसाठी IPL मध्ये चढाओढ\nICC World Cup 2019 : हे आहेत विश्वचषकातील पाच निर्णायक क्षण\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\n मनोज नरवणेंची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती\nVIDEO: कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र; विधानसभेत एकच खळबळ\nचंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला; 'चंद्रयान-२' वरुन भाजपाचा टोला\n... तर 6 ऑगस्टपासून मुंबईची 'बेस्ट' लाईफलाईन बंद, कर्मचारी पुन्हा संपावर\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; ६० लोकांची सुखरूप सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/sambhaji-bhide-and-shiv-pratishthan-refused-permission-to-walk-ahead-of-saint-jnyaneshwar-maharaj-palkhi/articleshow/69940549.cms", "date_download": "2019-07-22T21:46:28Z", "digest": "sha1:RFBIXLAWRODGMEQRR52BFSMQGPKUEZYU", "length": 14050, "nlines": 170, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "संभाजी भिडे: Sambhaji Bhide : संभाजी भिडेंना पालखीपुढे चालण्यास मज्जाव - Sambhaji Bhide And Shiv Pratishthan Refused Permission To Walk Ahead Of Saint Jnyaneshwar Maharaj Palkhi | Maharashtra Times", "raw_content": "\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुखWATCH LIVE TV\nसंभाजी भिडेंना पालखीपुढे चालण्यास मज्जाव\nशिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आणि शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसमोर चालण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. पालखी सोहळा समितीने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीपुढे कोणाच्याही चालण्यावर आक्षेप घेणारं पत्रच पुणे पोलिसांना दिलं. पालखी सोहळ्यात कुणीही घुसू नये अशी मागणीच या पत्रात करण्यात आली आहे.\nसंभाजी भिडेंना पालखीपुढे चालण्यास मज्जाव\nशिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आणि शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसमोर चालण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. पालखी सोहळा समितीने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीपुढे कोणाच्याही चालण्यावर आक्षेप घेणारं पत्रच पुणे पोलिसांना दिलं. पालखी सोहळ्यात कुणीही घुसू नये अशी मागणीच या पत्रात करण्यात आली आहे. या पत्रानंतर पुणे पोलिसांनी पालखीपुढे चालण्याची परवानगी नाकारली आहे. मात्र, संभाजी भिडे किंवा शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते पालखीच्या मागून चालू शकतात असंही पोलिसांनी म्हटलं आहे.\nपरंपरागत पद्धतीने चालत आलेला दिंड्यांचा क्रम कायम राहाणे आवश्यक असून तसा आपला प्रयत्न असल्याचं संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या प्रमुखांनी स्पष्ट केलं आहे. पालखी सोहळा समिती आणि पोलिसांनी पालखीपुढे चालण्याची परवानगी नकारल्यानंतर उद्या संभाजी भिडे आणि त्यांचे समर्थक पुण्यातील जंगली महाराज मंदिरात जमणार आहेत. त्यानंतर सर्व पालख्या पुढे गेल्यावरच ते सोहळ्यात सहभागी होतील. ते शिवाजी नगर चौक ते डेक्कनच्या संभाजी महाराज पुतळ्यापर्यंत चालत जाणार आहेत.\nयापूर्वी अनेकदा शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्त्यांनी आषाढी वारीसाठी निघालेल्या पालखी सोहळ्यात सहभाग नोंदवला आहे. दोन वर्षांपूर्वी ज्ञा���ेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गात वाद झाला होता. त्यावेळी शिवप्रतिष्ठानच्या काही कार्यकर्त्यांनी दिंडीच्या पुढे येऊन पदयात्रा केली होती. मात्र याला दिंडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर गेल्या वर्षीपासून शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना पालखी मार्गात येण्यास मज्जाव करण्यात आला होता.\nइतर बातम्या:संभाजी भिडे|संत ज्ञानेश्वर महाराज|शिवप्रतिष्ठान|पालखी|Shiv Pratishthan|Sambhaji Bhide|saint jnyaneshwar maharaj|palkhi\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्यांवर वाघांचे दर्शन\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना चिरडले; ७ दुचाकींना धडक\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या संशयावरून २ जणांना दिला चोप\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल\nपुणे: ट्रक-कारचा भीषण अपघात, ९ ठार\nपुणे: मोबाइल गेमच्या नादात तरुणाची आत्महत्या\nपार्थच्या पराभवाने धक्का वगैरे बसलेला नाही: अजित पवार\nपिंपरी: आयटीतील तरुणाची छातीत गोळी झाडून आत्महत्या\n‘अंडे शाकाहारी होऊ शकत नाही’\nमाजी DGP भास्कर मिसार यांचे निधन\nराज्यात मराठी न शिकवल्यास दंडाची तरतूद\nपिंपरी: आयटीतील तरुणाची छातीत गोळी झाडून आत्महत्या\n‘आघाडीचे जागावाटप ऑगस्टपर्यंत ठरणार’\nकर्तृत्वाला हवी आहे आता दातृत्वाची साथ\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\nजन्मदिनाच्या अनोख्या भेटीने CM फडणवीस भारावले\nMTNL इमारतीत अडकलेले सर्वजण सुखरूप\nवांद्रे: आग विझवण्यासाठी रोबोची मदत\nआदित्यने चार दिवस खेड्यांत घालवावेत : थोरात\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसंभाजी भिडेंना पालखीपुढे चालण्यास मज्जाव...\n'पद्मश्री' मोहन रानडे यांचे दीर्घ आजाराने निधन...\nखेडमध्ये कर्नल, जवानांवर गुन्हा दाखल...\nझोमॅटो, उबेर अन्स्विग्गीवर कारवाई...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://niranjan-vichar.blogspot.com/2011/12/blog-post.html", "date_download": "2019-07-22T20:24:06Z", "digest": "sha1:6AD3WZJIEONKUKXUTYKVKPT6OYHBDHOY", "length": 52343, "nlines": 238, "source_domain": "niranjan-vichar.blogspot.com", "title": "Reflection of thoughts . . .: लदाखची भ्रमणगाथा: भाग ११ (अंतिम): “चुकलेल्या रस्त्यावरून” जाताना", "raw_content": "\nहिन्दी लेख और अनुभव\nलदाखची भ्रमणगाथा: भाग ११ (अंतिम): “चुकलेल्या रस्त्यावरून” जाताना\nसंपूर्ण उत्तर भारतामध्ये तीव्र थंडी पडली असताना आणि कश्मीरची हिवाळी राजधानी जम्मुला हलवली जात असताना भ्रमणगाथेतला अंतिम भाग लिहितोय. खरं तर अंतिम भाग न म्हणता पुढील प्रवासाच्या पूर्वीचा व तात्पुरत्या विश्रामापूर्वीचा अंतिम भाग म्हणणं अधिक योग्य होईल..... संपूर्ण प्रवासामध्ये, प्रवास वर्णनाचं लेखन करताना आणि आत्तासुद्धा “त्या” प्रवासाच्या अनुभवाच्या अत्यंत थरारक व विलक्षण आठवणी सोबत आहेत....... जणू तो प्रवास मनावर कोरला गेलाय. तो अनुभव एकदाच आला होता; पण तो अनुभव सतत प्रत्ययास येतो आहे...\nत्सो मोरिरी हा नितांत रमणीय ‘त्सो’ पाहून सोळा ऑगस्टच्या रात्री परत आलो. लेह- मनाली महामार्ग पांगच्या पुढे बंदच असल्यामुळे बरीच चर्चा झाल्यानंतर शेवटी विमानाने लेह- मुंबई असा थेट प्रवास करण्याचं ठरवलं तेव्हा मध्यरात्र उलटून गेली होती. पहाटे तीनला उठून तयारी करून विमानतळावर जायचं असल्यामुळे झोपायची इच्छाच झाली नाही. परत जाताना लेह- मनाली हा जगातला अत्यंत दुर्गम रस्त्यांपैकी एक असलेला मार्ग बघता येणार नाही ही खंत असली तरीही गेले दहा दिवस जे पाहिलं तेही अपूर्व असल्याचं समाधान व उत्तेजनासुद्धा होती......\nलेह- मनाली महामार्गाबद्दलही थोडं सांगणं आवश्यक आहे. कारण हा रस्ता आमचा चुकला होता, आम्ही त्या विलक्षण अनुभवाला मुकलो होतो आणि ‘चुकलेल्या रस्त्या’वरूनच आमचं विमान जाणार होतं...... लेह- मनाली हा आज महामार्ग आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण लेह व दक्षिण- पूर्व लदाखला जोडणा-या दोन मार्गांपैकी तो एक आहे. १९८९ मध्ये वाहतुकीला खुला झाला व कालांतराने प्रवासी संख्या व व्यक्तीगत पर्यटक, गिर्यारोहक ह्यांची वर्दळ वाढत गेली. ह्या मार्गाने लेह- मनाली अंतर ४७५ किमी म्हणजे लेह- श्रीनगर अंतरापेक्षा थोडं जास्त आहे. ह्या मार्गावर लेह- कारू- उपशी (जिथपर्यंत जाण्याचं सौभाग्य आम्हांला लाभलं होतं)- तांगलांगला- पांग- सरचू- केलाँग- तंडी (इथे उपशीनंतरचा पहिला पेट्रोलपंप लागतो, फक्त २५० किमी अंतरा���ंतर)- बारालाच्छाला- रोहतांगला- मनाली असे टप्पे आहेत आणि चांगला, खार्दुंगला ह्यांसारखेच अत्यंत दुर्गम असे पाच ‘ला’ लागतात (तंगलंगला, लाचुलुंगला, बारालाच्छाला इत्यादि). महामार्गावर अत्यंत उंचीचे घाट व ठिकाणं आहेत व पर्वतांमध्येच मूरे प्लेन्स हे अद्भुत पठारही आहे.. मार्गावर शक्यतो दोन किंवा तीन मुक्काम करून प्रवास केला जातो. वाटेमध्ये राहण्याची सोय अत्यंत थोडी आहे आणि प्रवासामधील इतर आवश्यक गोष्टी- गॅरेज, सर्विसिंग, पंक्चर इत्यादि फार थोड्या प्रमाणात उपलब्ध आहेत. लदाखमधून हा रस्ता थेट हिमाचल प्रदेशातल्या मनालीपर्यंत येतो. रोहतांगला हा शेवटचा ला; त्याची उंची ३९७९ मीटर आहे; तिथून सुमारे ५० किमी अंतरावरचं मनाली शहर (उंची १९५० मीटर्स) पुसट दिसतं. मनाली शहर कुल्लू जिल्ह्यात आहे आणि कुल्लू गावाचं नाव ‘वसतीयोग्य प्रदेशातलं सर्वांत शेवटचं नगर’ ह्यावरून पडलेलं आहे. एका प्रकारे राहण्यायोग्य प्रदेश तिथे संपतो व पुढे सर्व दुर्गमच भाग आहे.....\nलेह- मनाली रस्त्याचा नकाशा. नकाशा मोठा करून पाहण्यासाठी इथे क्लिक करावे.\nहा मार्ग म्हणजे भारतातला अतिदुर्गम मार्गांपैकी एक. त्यामुळेच साहसी गिर्यारोहक, पर्वतात फिरणारे भटके ह्या प्रकारच्या लोकांसाठी ‘पंढरी’ किंवा ‘लॉर्डस’ त्यामुळे अलीकडच्या काळात अनेक भटके व साहस वेडे लोक इथे जातात. मनाली ते लेह किंवा उलट प्रवास करून प्रवासाचे चोचले पुरेपूर पुरवतात. ह्या मार्गावर इतर वाहतूक मर्यादितच. सेना आणि मालवाहतूक करणारे ट्रक्स हेच मुख्य असतात. विशेष म्हणजे श्रीनगर- लेह प्रमाणेच हा मार्गसुद्धा उन्हाळ्याच्या पाच महिन्यात सुरू असतो. जूनच्या सुरुवातीला तो खुला होतो व ऑक्टोबर अखेरीस बंद करावा लागतो. ह्या काळामध्ये हिमाचल प्रदेश परिवहन मंडळाच्या बस जातात. काही प्रवासी वाहतुकीच्या गाड्या पहाटे लेहवरून निघून अठरा तासांच्या सलग प्रवासाद्वारे न थांबता मनालीला पोचतात. पण जर नजारा पूर्ण बघायचा असेल, अनुभवायचा असेल, तर आणि सुरक्षेच्या दृष्टीनेसुद्धा हा प्रवास दोन किंवा शक्य असल्यास तीन टप्प्यांमध्येही केला जाऊ शकतो. इथे प्रवास करण्यासाठीसुद्धा प्रचंड पूर्वतयारी आवश्यक आहे. वाहनाची दुरुस्ती करण्यासाठी जवळजवळ काहीच सोय उपलब्ध नसल्याने सर्व साधने जवळ बाळगणे आणि काही किमान गोष्टींचं तरी प्रशिक्��ण घेणं आणि बाईक असतील तर किमान पाचच्या गटाने प्रवास करणं हे तर आवश्यकच. काही काळापूर्वी सहा मराठी महिला- मुलींनी मुंबई- मनाली- लेह- श्रीनगर- मुंबई असा साडेसहा हजार किमीचा प्रवास पूर्ण केला होता त्यामुळे अलीकडच्या काळात अनेक भटके व साहस वेडे लोक इथे जातात. मनाली ते लेह किंवा उलट प्रवास करून प्रवासाचे चोचले पुरेपूर पुरवतात. ह्या मार्गावर इतर वाहतूक मर्यादितच. सेना आणि मालवाहतूक करणारे ट्रक्स हेच मुख्य असतात. विशेष म्हणजे श्रीनगर- लेह प्रमाणेच हा मार्गसुद्धा उन्हाळ्याच्या पाच महिन्यात सुरू असतो. जूनच्या सुरुवातीला तो खुला होतो व ऑक्टोबर अखेरीस बंद करावा लागतो. ह्या काळामध्ये हिमाचल प्रदेश परिवहन मंडळाच्या बस जातात. काही प्रवासी वाहतुकीच्या गाड्या पहाटे लेहवरून निघून अठरा तासांच्या सलग प्रवासाद्वारे न थांबता मनालीला पोचतात. पण जर नजारा पूर्ण बघायचा असेल, अनुभवायचा असेल, तर आणि सुरक्षेच्या दृष्टीनेसुद्धा हा प्रवास दोन किंवा शक्य असल्यास तीन टप्प्यांमध्येही केला जाऊ शकतो. इथे प्रवास करण्यासाठीसुद्धा प्रचंड पूर्वतयारी आवश्यक आहे. वाहनाची दुरुस्ती करण्यासाठी जवळजवळ काहीच सोय उपलब्ध नसल्याने सर्व साधने जवळ बाळगणे आणि काही किमान गोष्टींचं तरी प्रशिक्षण घेणं आणि बाईक असतील तर किमान पाचच्या गटाने प्रवास करणं हे तर आवश्यकच. काही काळापूर्वी सहा मराठी महिला- मुलींनी मुंबई- मनाली- लेह- श्रीनगर- मुंबई असा साडेसहा हजार किमीचा प्रवास पूर्ण केला होता विशेष म्हणजे सर्व प्रवासामध्ये चालक एकच होती\nअसा हा विलक्षण महामार्ग, त्यावरील ठिकाणं, नजारा आणि बर्फ (पावसामुळे तिथेही प्रचंड बर्फ बघायला मिळाला असता....) ह्यांना आम्ही मुकणार होतो. अर्थात फक्त काही काळासाठी. ह्या मोहिमेमधील अनुभव लक्षात घेऊन पुढील मोहिमेची आखणी लेहमध्येच सुरू झाली होती.......\n...... पहाटे तीनला उठून आवरून घेतलं आणि चार वाजता हसनजींना उठवलं. ते मुद्दाम आमच्या खोलीजवळ येऊन झोपले होते. त्यांना उठवल्यावर सामान घेऊन हॉटेलच्या मुख्य रिसेप्शनजवळ आलो. आमच्यासाठी गाडी व ड्रायव्हर तयार ठेवला होता. चहासुद्धा त्यांनी तयार ठेवला. तोपर्यंत मोहंमद हुसैनजी व इतर सहकारीसुद्धा उठले..... लगोलग एक फोटोसेशन झालं. कारण विमानात जागा मिळाली असती, तर आम्ही लगेचच निघणार होतो......\nगिरीशने घेतल��ल्या ह्या फोटोत डावीकडून मी, हसनजी, मोहंमद हुसेन, परीक्षित आणि हसनजींचे सहकारी\nपरीक्षितने घेतलेल्या ह्या फोटोची वेळ पाहा\nपहाटे पाचला बाहेर पडलो. आधी एटीएम सेंटरवर गेलो. स्टेट बँक, एचडीएफसी आणि जेके बँक सर्वच बंद होते. विमानतळावरच मिळेल, ह्या अपेक्षेने सरळ विमानतळावर गेलो. ड्रायव्हरच्या ऐवजी आम्ही ज्यांना जेमतेम तीन तास झोपू दिलं होतं, ते हसनजीच सोबत आले होते. विमानतळावर लवकरच पोचलो. लेह विमानतळ लक्ष्यच्या पार्श्वभूमीवरची ही भ्रमणगाथा शेवटी लक्ष्यच्या सुरुवातीच्या शीर्षकगीताच्या दृश्यावर स्थिर होऊन तात्पुरती स्थगित होणार होती.............\nविमानतळावर ब-यापैकी गर्दी होती. बरेच पर्यटक जात होते. गेटसमोर चारचाकींची दाटी झाली होती. गंमत म्हणजे तिथे सुरक्षा तपासणी करणारेसुद्धा मराठीच होते विमानतळावर एका बाजूला गाडी लावून माझे मित्रद्वय आणि हसनजी तिकिट खिडकीपाशी गेले. विमानतळावर सैनिकांच्या रांगा दिसत होत्या. तिकिट मिळायला वेळ लागत होता व प्रवासाची अनिश्चितता संपत नव्हती. एकदा वाटत होतं, विमानाचं तिकिटच मिळू नये; म्हणजे एक- दोन दिवसांनी रस्ता खुला झाल्यावर आम्ही मनाली रस्त्यानेच गेलो असतो...... : )\nबराच वेळाने माझे मित्र परत आले. सर्वांची कॅश गोळा केली व हसनजींच्या सांगण्यानुसार अधिक कॅशसाठी मोहंमद हुसेनही ५००० रूपये घेऊन आले. कारण लेह विमानतळावर एटीएम नव्हतं जी क्रेडिट कॅशची सुविधा दल सरोवरातल्या हँडी क्रॅफ्टसच्या दुकानामध्ये होती; ती मूलभूत सुविधा लेहच्या विमानतळावर नव्हती जी क्रेडिट कॅशची सुविधा दल सरोवरातल्या हँडी क्रॅफ्टसच्या दुकानामध्ये होती; ती मूलभूत सुविधा लेहच्या विमानतळावर नव्हती थोड्या वेळाने लगेच जाणा-या विमानाचं नाही; पण अकरा वाजताच्या विमानाचं तिकिट मिळालं. प्रवास लेह- दिल्ली व नंतर लगेच दिल्ली- मुंबई गोएअरच्या विमानाने होणार होता....... दिल्लीमध्ये विमान बदलून जायचं होतं......\nत्यापेक्षाही लेहमध्ये अजून साडेतीन तास मिळाले, म्हणून विलक्षण आनंद झाला परत आलो. परत सर्वांनाच भेटून आनंद झाला. त्यांच्याही चेह-यावर आनंद दिसत होता. थोड्या गप्पा झाल्या. हुसेनजींच्या वतीने निरोपाचा चहा झाला. फोटो काढले, पत्ते घेतले, दिले. परत एकदा बाहेर पडलो. एटीएममधून पैसे काढणे आणि हसनजी व हुसेनजी ह्यांच्यासाठी काही गिफ्ट घेणे, ह��या उद्देश होता. ह्यावेळी जे-के बँकेचं एटीएम चालू मिळालं. आझाद काश्मीर, फुटिरता, भारत द्वेष असा काही प्रकार न होता आम्हांला पैसे काढता आले, पैसे कापलेसुद्धा गेले नाहीत. फक्त त्यातून एका वेळी दोन दोन हजारच काढता येत होते. ते काढले व मार्केटमध्ये फिरलो. पण त्याहीवेळेस आम्हांला दुकान उघडं मिळालं नाही. शेवटी गिफ्टच्या ऐवजी रोख पैसेच द्यायचे असं ठरवून परत निघालो. अगदी ह्याही वेळेस मार्केटमध्ये फिरताना, आम्हांला न्यायला व सोडायला हसनजीच आले होते........\nपरत थोडा वेळ हॉटेलमध्ये थांबलो. गिफ्ट देऊ शकत नाही; म्हणून पैसे घ्यायला लावले. त्यांनी तात्पुरते तिकिटासाठी दिलेले पैसे परत केले. (तात्पुरत्या प्रवास विरामापूर्वीची) शेवटची गळाभेट झाली. मनसोक्त पाहुणचाराचा समारोपसुद्धा त्यांनी दिलेल्या निरोपाच्या नाश्त्याने व टॅक्सीऐवजी देण्यात आलेल्या त्यांच्या व्यक्तीगत गाडीच्या प्रवासानेच झाला...............\nलेह विमानतळ............ विमानाचा प्रवास महाग नक्कीच होता. आम्हांला लेह- मुंबई एकूण प्रवासासाठी पंधरा हजार लागणार होते. पण जरी आम्ही लेह- श्रीनगर- जम्मु- दिल्ली- पुणे आलो असतो; तरीसुद्धा सर्व खर्च मिळून प्रत्येकी सुमारे नऊ हजार लागलेच असते. शिवाय विमान प्रवासामुळे पाच- सहा दिवस वाचत होते. त्यामुळे विमानप्रवासच ठीक वाटला. परत लेहला येताना मुंबई- लेह विमानप्रवास करायचा आणि लेह- करगिल, लेह- नुब्रा लेह- पेंगाँग- त्सोमोरिरी इत्यादि असं जायचं, असा विचार तेव्हाच मनात आला.\nविमानतळावर औपचारिकता पूर्ण करून विमानात बसलो....... मनामध्ये असंख्य विचार येत होते........ अर्ध्यामध्ये डाव मोडला, अधुरी एक कहाणी अशी गत होऊन आम्ही परतत होतो...... वाईट वाटत होतं. असंही वाटत होतं, की आम्ही कदाचित मनाली- दिल्ली तरी फिरू शकलो असतो...... असंही वाटत होतं, की ह्या दुर्गम प्रदेशाचा, खडतर आयुष्यामध्ये जगत असलेल्या इथल्या लोकांचा, प्राचीन काळात इथल्या दुर्गम निसर्गाचा सामना करून इथे आलेल्या बौद्ध भिक्षुंसारख्या लोकांचा एक प्रकारे घोर अपमानच आम्ही विमानाने जाऊन करत होतो............... प्रवास ख-या अर्थाने संपला नव्हता; पण आम्ही तो अर्धवट टाकून परत येत होतो.........\nविमान निघाल्यावर सर्वत्र हवाई नजारा सुरू झाला........ विमान उडाल्याबरोबर खालच्या खाणाखुणा व्यापक दृश्यामध्ये विलीन होऊन गेल्या....... पुढे लवकरच बर्फ��ची पांढरीशुभ्र दुलई सुरू झाली. फार मोठ्या प्रदेशामध्ये सर्वदूर बर्फाचं साम्राज्य दिसत होतं.... निश्चितच हवामान नेहमीपेक्षा फार वेगळं आणि बिकट होतं....... हे झांस्कर, हा दक्षिण लदाख, इथे हिमाचल असेल असे तर्क लढवत असतानाच बघता बघता विमान सपाट प्रदेशावर आलं आणि दिल्लीमध्ये उतरलंसुद्धा...... पुढचं विमान फार लवकर होतं; त्यामुळे ते मिळेपर्यंत धाकधुक होती....... पण टर्मिनल शोधून, तपासणी, चेक- इन व बोर्डिंग करून विमानात बसलोसुद्धा..... तिथेच एक मराठी मुलगा विमानतळाच्या स्टाफमध्ये दिसला अशी मराठी सोबत प्रवासाच्या शेवटीपर्यंत मिळाली......\nनजरों में हो..... गुजरता हुआ...... ख्वाबों का कोई....... क़ाफ“ला”...........\nदिल्ली- मुंबई प्रवास वेळेत पार पडला व दुपारी साडेचार वाजता मुंबईला पोचलोसुद्धा........ विमानतळावर उतरलो व बाहेर आलो....... अत्यंत भंकस वाटत होतं. स्वर्गातून जमिनीवर आलो होतो...... एका शुद्ध, विशेष उंचीवरच्या पवित्र वातावरणातून अत्यंत निम्न दर्जाच्या, अशुद्ध परिस्थितीत आल्यासारखं वाटत होतं.....................\nलेहमध्ये विमानाने गेल्यास तिथल्या परिस्थितीशी शरीराने जुळवून घेईपर्यंत त्रास होतो. तसाच त्रास अचानक मुंबईमध्ये आल्यानंतर झाला......... टॅक्सी मिळवून पुढे जाईपर्यंत निव्वळ वैताग झाला...... जणू एका सुरेख व नितांत रमणीय स्वप्नाचे तुकडे तुकडे होऊन वेदनादायी वास्तवाचं अक्राळविक्राळ दृश्य समोर आलं...... भ्रमणगाथा तात्पुरती संपली, शब्दच संपले.......\nभ्रमणगाथा संपल्यावर मागे वळून पाहताना स्पष्टपणे जाणवतं, की ज्या उद्देशाने व ज्या प्रेरणेने ही भ्रमणगाथा केली गेली, ते ब-याच प्रमाणात सफल झाले. जम्मु- काश्मीर आणि लदाख ह्या भागातले लोक, तिथला निसर्ग, तिथली परिस्थिती, सैनिक बंधू ह्यांच्याशी परिचय करणे, देशाचा तो भाग जाणून घेणे, सैनिकांसाठी एखादं छोटसं काम करणे, तिथल्या भव्य- दिव्य निसर्गाचा आनंद घेणे ही प्रमुख उद्दिष्टे ब-याच प्रमाणात पूर्ण झालीच; त्याबरोबर अन्यही ब-याच गोष्टी कळाल्या; ज्या सुद्धा ह्या मोहिमेच्या उद्दिष्टामध्ये अप्रत्यक्ष स्वरूपात होत्या. काश्मीर आणि पूर्वांचल- उत्तर पूर्व भारत; हे प्रमुख धगधगते प्रदेश तसा आता सर्व देशानेच पेट घेतला आहे; तरीसुद्धा आग काश्मीर व पूर्वांचलामध्ये जास्त आहे. ह्या भागातले लोक, तो प्रदेश ह्यांच्यासाठी आपण काय करू शकतो का, हे थोडंसं तपास���न पाहणे, हेही ह्या मोहिमेचं एक उद्दिष्टच होतं व तेही ब-याच प्रमाणात पूर्ण झालं. काश्मीर; विशेषत: लदाखच्या संदर्भात तरी बरंच काही करता येणं शक्य आहे; हे ह्या मोहिमेतून कळालं. तिथली स्थानिक संस्कृती, स्थानिक परंपरा, लोक ह्यांना पर्यटन व वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक परिस्थिती; हे माध्यम वापरून काही मदत केली जाऊ शकते व त्या माध्यमातून तो भाग भारताशी जास्त जवळ येईल आणि भारतीय त्याला अधिक आपलं मानतील; ह्यासाठी बरंच काही करता येईल, हे कळालं. सामान्य भारतीय त्यांना चिनी किंवा मंगोलियन/ युरोपियन ह्यांच्याप्रमाणे एक ह्या नजरेने नाही; तर आपलेच देशबांधव ह्या नजरेने बघतील ह्यासाठी काही प्रयत्न करता येऊ शकतो. लदाखी लोक व भारतातले इतर लोक ह्यांच्यामध्ये एक दुवा म्हणून काम करण्यासाठी कशा प्रकारचे प्रयत्न करावे लागतील; ह्याची एक प्राथमिक ओळख व प्राथमिक पातळीवरील समज ह्या मोहिमेमध्ये नक्कीच झाली. एका कल्पनेतून ह्या मोहिमेचा उदय झाला आणि ह्या मोहिमेने आणखी कित्येक कल्पना दिल्या...... आता येणा-या काळात ह्या कल्पनेवर काम करून ठोस आराखडा बनवाला लागेल व तो बनला की भ्रमणगाथेचा पुढील टप्पा सुरू होईल....\nह्या भ्रमणगाथेमध्ये जरी मुख्य तीन जण सहभागी असले; तरीही त्यामध्ये कित्येक लोकांचा सहभाग अत्यंत मोलाचा होता. वेगवेगळ्या प्रकारे अनेकांनी सहभाग दिला. नॉन स्ट्राईकर एंडवर राहून दिलेल्या त्यांच्या सहकार्याशिवाय ही मोहीम कदापिही शक्य नव्हती........... उल्लेखाची गरज नाही, कारण उल्लेखाची औपचारिकता कमीपणा आणणारी ठरेल. पण अनेक पातळ्यांवर, अनेक प्रकारे अनेकांचा हातभार ह्यामध्ये होता. अगदी लदाखला जाण्याची प्रेरणा तिथल्या फोटोंद्वारे व तिथे गेलेल्या टीमच्या ब्लॉगच्या माहितीद्वारे देण्यापासून ते बॅग भरेपर्यंत....... तांत्रिक माहिती व काँटॅक्टस देण्यापासून ते सर्व सूचना देऊन जमिनीवर आणण्यापर्यंत........ “काश्मीर”, “करगिल” अशा ठिकाणी जाऊ देण्यापासून फोटो घेण्याच्या आग्रहापर्यंत...... विशेष प्रकारची माहिती व सहकार्य देण्यापासून तयारी करून देण्यापर्यंत.... प्रवासवर्णन वाचून उत्तेजन देण्यापासून मौल्यवान सूचना करण्यापर्यंत.......\nविशेष उल्लेख दोन केले पाहिजेत. पहिले अर्थातच हसनजी, हुसेनजी, हैदरभाई व लदाखचे सर्व लोक..... त्यांची सोबत म्हणजे शुद्ध माणुसकीचा अवर्णनीय अन��भव होता....... बाकी काहीच बोलायची गरज नाही. दुसरा उल्लेख म्हणजे माझा मित्र गिरीश...... माझ्या डोक्यातला किडा त्याने मानला, त्या कल्पनेवर मेहनत घेतली व त्यातूनच ही मोहिम साकार झाली व अर्धी असली तरी यशस्वी झाली...... त्याने फक्त मेहनतच घेतली नाही; त्याने नेतृत्वाची जवाबदारीसुद्धा घेतली, सर्व टेक्निकल प्रकारच्या गोष्टी व्यवस्थित संभाळल्या... तसंच त्याने फक्त ह्या जवाबदा-याच नाही; तर फोटो व व्हिडिओसुद्धा घेतले  त्यामुळेच ही मोहिम अशा स्वरूपात संपन्न होऊ शकली........ परीक्षितने ह्या मोहिमेला बळकटी दिली व जवाबदारी विभागून घेतल्यामुळे ही मोहीम, ही भ्रमणगाथा अधिक संतुलित झाली, अधिक जोमदार झाली................ अशा प्रकारे तात्पुरत्या विरामासह ही भ्रमणगाथा संपन्न होत आहे.......... पुढील लदाख भ्रमणापर्यंत रामराम म्हणजेच जुले लदाख............\nआगामी आकर्षण: झेपावे जरा उत्तरेकडे\nउपसंहार छान झाला आहे. काश्मीरमध्ये आपण जितके जाऊ जितका काश्मीरी नागरिकांशी आपला संपर्क होईल तितके काश्मीर आपल्या जवळ येत राहील. काश्मीरबद्दलच्या अनेक गोष्टी या महामालिकेमुळे समजल्या. या लेखामुळे काश्मीरबद्दलची जवळीक वाढली.\nआता पुढचा भाग ही प्रवासवर्णनावरच दिसतोय. म्हणजे मीना प्रभूंनी आता सावध राहयला हवे. त्यांना एक स्पर्धक तयार झाला आहे.\n याची पुस्तिका केली तर बरे होईल.\nआपने ब्लॉग पढा, इसके लिए बहुत धन्यवाद अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए आपकी टिप्पणि मेरे लिए महत्त्वपूर्ण है\nएक ऐसा भी प्रेम- पत्र\nमुझे तुमसे बहुत कुछ बोलना है तुमको यह लिखते समय बहुत खुशी का एहसास हो रहा है | शब्द ही नही सामने आ रहे हैं | क्या लिखूँ , क...\nईमेल द्वारा ब्लॉग को फालो कीजिए:\nक्या आप इस ब्लॉग की प्रक्रिया में सहभाग देना चाहेंगे ब्लॉग को बेहतर बनाने के लिए क्या आपके पास कुछ सुझाव है ब्लॉग को बेहतर बनाने के लिए क्या आपके पास कुछ सुझाव है यदि हाँ, तो कृपया यहाँ आईए\n“भाग दौड़\" भरी ज़िन्दगी- १२: मुंबई मैरेथॉन की तैयारी\n१२: मुंबई मैरेथॉन की तैयारी डिस्क्लेमर: यह लेख माला कोई भी टेक्निकल गाईड नही है| इसमें मै मेरे रनिंग के अनुभव लिख रहा हूँ| जैसे मै सीखता...\n“भाग दौड़\" भरी ज़िन्दगी- ११: दोबारा नई शुरुआत\n११: दोबारा नई शुरुआत डिस्क्लेमर: यह लेख माला कोई भी टेक्निकल गाईड नही है| इसमें मै मेरे रनिंग के अनुभव ल��ख रहा हूँ| जैसे मै सीखता गया, ग...\n“भाग दौड़\" भरी ज़िन्दगी १: ए दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के ये है बम्बे मॅरेथॉन\n१: ए दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के ये है बम्बे मॅरेथॉन नमस्ते कल २० जनवरी को मुंबई में मैने मेरी पहली मॅरेथॉन की| ४...\nआपला नैसर्गिक वारसा संकटात आहे...\n हे काही माहितीचे संकलन आहे. महत्त्वाचे वाटले म्हणून शेअर करत आहे. आपला नैसर्गिक वारसा संकटात आहे: वन्य जीवनासाठीचे...\nयोग ध्यान के लिए साईकिल यात्रा ८: सातारा- कास पठार- सातारा\nयोग ध्यान के लिए साईकिल यात्रा १: असफलता से मिली सीख योग ध्यान के लिए साईकिल यात्रा २: पहला दिन- चाकण से धायरी (पुणे) योग ध्यान के लिए ...\nअस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ९ ऋषीकेश से प्रस्थान\n१. अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: १ हिमालय की गोद में . . . २. अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ...\n“भाग दौड़\" भरी ज़िन्दगी- १३: मुंबई मैरेथॉन के अन्य पहलू\n१३: मुंबई मैरेथॉन के अन्य पहलू डिस्क्लेमर: यह लेख माला कोई भी टेक्निकल गाईड नही है| इसमें मै मेरे रनिंग के अनुभव लिख रहा हूँ| जैसे मै सी...\nआपण निसर्गाच्या एकदम कुशीत जाऊ शकत नाही. सर्वच जणांना दरी- खो-यांमध्ये किंवा रानावनात फिरण्याचा आनंद घेता येऊ शकत नाही. परंतु शहरामध्ये पर्...\nसाईकिल पर जुले लदाख़ भाग ३- नुरला- ससपोल- निम्मू- लेह...\n०. साईकिल पर जुले लदाख़ भाग ०- प्रस्तावना १. साईकिल पर जुले लदाख़ भाग १- करगिल- मुलबेक- नमिकेला- बुधखारबू २. साईकिल पर जुले लदाख़ भाग...\n“भाग दौड़\" भरी ज़िन्दगी ६: हाफ मैरेथॉन का नशा\n६: हाफ मैरेथॉन का नशा डिस्क्लेमर: यह लेख माला कोई भी टेक्निकल गाईड नही है| इसमें मै मेरे रनिंग के अनुभव लिख रहा हूँ| जैसे मै सीखता गया, ...\nझेपावे जरा उत्तरेकडे- भाग २: दिल्ली दर्शन\nझेपावे जरा उत्तरेकडे: भाग १: मानससरोवरच्या मार्गा...\nलदाखची भ्रमणगाथा: भाग ११ (अंतिम): “चुकलेल्या रस्त्...\nआपला नैसर्गिक वारसा संकटात आहे...\n हे काही माहितीचे संकलन आहे. महत्त्वाचे वाटले म्हणून शेअर करत आहे. आपला नैसर्गिक वारसा संकटात आहे: वन्य जीवनासाठीचे...\nलदाखची भ्रमणगाथा: भाग ८\nसियाचेनच्या उंबरठ्यावर आणि लदाखच्या स्वप्नभूमीत..... काश्मीरमध्ये थंडीची तीव्रता वाढत असताना प्रवासवर्णनाचा हा आठवा भाग लिहितोय. अजूनही त्...\nसाईकिल पर जुले ल���ाख़ भाग ०- प्रस्तावना\n भारत का वह रमणीय क्षेत्र वस्तुत: वह एक जगह या पर्यटन स्थल न हो कर एक अद्भुत दुनिया है वस्तुत: वह एक जगह या पर्यटन स्थल न हो कर एक अद्भुत दुनिया है लदाख़ वह दुनिया है जिसमें बर्फाच्छादित पर्वत, ...\nप्रकृति, पर्यावरण और हम ४: शाश्वत विकास के कुछ कदम\nप्रकृति, पर्यावरण और हम १: प्रस्तावना प्रकृति, पर्यावरण और हम २: प्राकृतिक असन्तुलन में इन्सान की भुमिका प्रकृति, पर्यावरण और हम ३: आर्थ...\nहमारी समस्याओं के लिए विपश्यना का मार्ग: विपश्यना का मतलब विशेष प्रकारे से देखना. यह एक खुद को समझने की, खुद को बदलने की प्रक्रिया है. प्रस...\n“मेरे प्रिय आत्मन् . . .\"\nओशो . . . . जुलाई २०१२ में ओशो मिले . . संयोग से पहले ही कुछ प्रवचनों में ध्यान सूत्र प्रवचन माला मिली | वहाँ से ...\nजन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव १\nआपदा प्रभावित क्षेत्र में आगमन जम्मू- कश्मीर में सितम्बर माह के पहले सप्ताह में‌ भीषण बाढ़ और तबाही आई| वहाँ मिलिटरी, एनडीआरएफ, अन्य बल और...\nसुंदर जीवन का महामार्ग: Reevaluation Co-counselling अर्थात् पुनर्मूल्यांकन सह- समुपदेशन\nसुंदर जीवन का महामार्ग: Reevaluation Co-counselling अर्थात् पुनर्मूल्यांकन सह- समुपदेशन यह नाम सुनके लग सकता है कि यह कोई जटिल समुपदेशन प...\nमुझे तुमसे बहुत कुछ बोलना है तुमको यह लिखते समय बहुत खुशी का एहसास हो रहा है | शब्द ही नही सामने आ रहे हैं | क्या लिखूँ , क...\nरघुपुर किले की फटाफट यात्रा - [image: Raghupur Fort, Jalori Pass, Kullu] 19 जुलाई 2019, शुक्रवार... दोपहर बाद दिल्ली से करण चौधरी का फोन आया - \"नीरज, मैं तीर्थन वैली आ रहा हूँ” \"आ जाओ\n“भाग दौड़\" भरी ज़िन्दगी- १३: मुंबई मैरेथॉन के अन्य पहलू - *१३: मुंबई मैरेथॉन के अन्य पहलू* डिस्क्लेमर: यह लेख माला कोई भी टेक्निकल गाईड नही है| इसमें मै मेरे रनिंग के अनुभव लिख रहा हूँ| जैसे मै सीखता गया, गलती कर...\nस्वागतम् . . . .\nअवती भवती - अवती भवती आयुष्य अल्हाददायक असतं तेव्हा माणसाला इतरांची सहसा आठवण होत नाही पण आयुष्य जेव्हा ओझं वाटायला लागत तेव्हा तो इतरांकडून ते उचलले जाण्याची अपेक्षा ...\nपांड्या-राहुल आणि बीसीसीआयचे #80YearsChallenge - 'लाला अमरनाथ यांना 1936 साली इंग्लंडच्या दौऱ्यातून परत पाठवण्यात आले होते. आता ही असेच व्हायला हवे' भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा कारभार चालवण्यासाठी ...\nसलिल - सलिल (नाव बदललंय) सोबत मी पहिल्यांदा बोललो ते फेब्रुवारी म��े. आमच्या वेगवेगळ्या ब्रॅंचेस मधे काम करणाऱ्या ज्या सुमारे पन्नास सहकाऱ्यांशी फोनवर अधून-मधून ब...\nमनीच्या कथा ७ - एखाद्यानं वागण्या-बोलण्यातून कधी दुखावलं असेल आपलं मन तर आपण कायम नंतर त्याच्या प्रत्येक कृतीत ती इतरांना दुखावणारी वृत्तीच शोधत बसतो. कुणी खोटं बोललं असं ...\nभारतीय संस्कृती व आयुर्वेद - भारतीय संस्कृती व आयुर्वेद स्त्रीवैद्य अभ्यासवर्ग पुणे 11.2.2001 सत्राचा विषय पाहून असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की स्त्रीवैद्यांच्या अभ्यासवर्गात या विष...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://sonalmangela.com/2018/12/17/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-22T20:24:26Z", "digest": "sha1:LJ7DQH7OWECFPDME4JVJSV2SM2W2CMYJ", "length": 8187, "nlines": 79, "source_domain": "sonalmangela.com", "title": "प्रिय शाळा – sonal mangela", "raw_content": "\nशाळा, नुसता शब्द आठवला तरीही ते निरोप समारंभाचे दिवस आठवतात,ते रोजच जन गण मन आठवत,खेळाचे तास आठवतात,गुलाबी थंडीतली सहल आठवते,त्या लाल रिबीनि, ते निळे कपडे ,ते मोजे,ते डबे,सारकाही आठवत आणि मग मन पुन्हा रमायला लागत त्या सुंदर सुखद शाळेत. कुणी मला विचारल ना आयुष्यातला सगळ्यात बेस्ट वेळ कोणता तर तो माझ्या शाळेत मित्र मैत्रिणीसोबत घालवलेला असेल.किती भन्नाट दिवस होते ते.म्हणजे शाळा तशी साधीच होती पण ती माझी होती,वर पत्र्यांच छप्पर होत आजही आहे,आजही तोच पिवळा रंग आहे आहे मोठ्या अभिमानाने गडद लाल रंगाने कोरलेले नाव “आदर्श प्राथमिक विद्यालय नारिंगी “.मला शाळेचे ब्रीदवाक्य नेहमी आठवते “प्रज्वलितो ज्ञानमय दीप हा ” ह्या एका दिव्याने जणू माझ्या सारख्या कित्येक विद्यार्थ्याच आयुष्य दिपमय करून टाकलय. माझ्या शाळेने मला खूप छान संस्कार दिलेत जे मला माझ्या नंतर च्या संपूर्ण आयुष्यभर कमी येतील ह्यात शंका नाहीच.माझी शाळा तशी गरीब होती आज त्या शाळेकडे पैसा असावा हि पण खरच त्यातच सर्वकाही होत,आमच्या शिक्षकांनी आम्हाला कधीच कसलीही कमी पडू दिली नाही.तेव्हा अजाण होते मात्र आता चांगलच कळतंय तेव्हा त्या काळी ह्या महान शिक्षकांनी इतक्या कमी पगारात कस बर शिकवलं असाव स्वताच पोट भरत.आता स्वतचा पगार स्वताला पुरत नाही मग ह्या आहा लाखमोलाच्या शिक्षकांना किती तोफांच्या सलामी द्याव्या असा प्रश्न पडतो कधी कधी\nखरतर त्या शाळेमधेच शिकले होते जे मिळत त्यात समाधान मानून पुढे चालाव.मराठी भाषेचे ��तके सुंदर आणि सहज धडे हि त्याच शाळेत शिकले. आज मी जे काही तोडक मोडक लिहितेय किवा ह्यापुढेही लिहीन त्याची खरी प्रेरणा ह्याच मंदिरातून मिळाली मला.कमी पैशातहि कस व्यवस्थापन असाव हे सुधा इथेच शिकले.\n१० विला असताना इतका अभ्यास आमच्याकडून करवून घेतला कि सगळे जन आरामात पास झालो होतो आणि ते हि चांगल्या गुणांनी .एकंदरीत काय आमच्या पाठीशी आमच्या पंखात बळ देणारी हि शाळाच होती.आता कितीही गुण मिळाले तरी त्याला शाळेच्या गुणाची सर येत नाही.इथेच आमच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया रचला गेला होता.\nआजही त्या शाळेच्या वाटेवरून जाताना एक प्रश्न पडतो कि दुसर्यांना सदैव काही ना काही देत आलेली हि आदर्श् शाळा अजून आहे तशीच आहे.ना इमारत,ना रंग बदलला ,ना रूप बदलले,ना वरचे छप्पर बदलले ना ते नाव बदलले.नाहीतर आपण हाडामासाची माणस किती बदलत असतो ते हि अगदी क्षणोक्षणी.कधीकधी वाटत का वाट चुकली आपली का पडलो ह्या सगळ्यात कुठे येऊन अडकलो आपण सारे ह्या स्वार्थी जगात .\nफक्त एकदाच त्या शाळेसमोर नतमस्तक व्हावस वाटतंय आणि ओरडून सांगावस वाटतय तू जी कोणी आहेस फक्त माझी आहेस आणि माझ तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे आणि राहील.\nखरच शाळा दिव्य होती आणि असेल, तुझीच आजन्म ऋणी असणारी आदर्श आहे का माहित नाही पण प्रामाणिक विद्यार्थिनी .\nनमस्कार वाचकहो मी सोनल विजय मांगेला.लिहिणं मला खूप आवडत मला वाटत लिखाणातून मनातले सारेच कवडसे थेट स्वच्छंदी शुभ्र कागदावर येऊन ठेपतात कारण तेथे कुठलेही धूलिकण नसतात ना कुठले ऊन असते फक्त असतो तो दुआ विचारांचा\nहा चंद्र नवा सजला आज\nहा चंद्र नवा सजला आज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sataratoday.com/post/39022", "date_download": "2019-07-22T21:11:46Z", "digest": "sha1:O7VZMLOO7TJHE66CVGJEAEEW3D5LUM22", "length": 5379, "nlines": 79, "source_domain": "www.sataratoday.com", "title": "किश्तवाडमध्ये भीषण अपघात; मिनीबस दरीत कोसळून २० ठार", "raw_content": "\nकिश्तवाडमध्ये भीषण अपघात; मिनीबस दरीत कोसळून २० ठार\nजम्मू : जम्मू- काश्मीरमधील किश्‍तवाड जिल्ह्यात आज मिनीबस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात २० प्रवासी ठार झाले आहेत. तर काहीजण जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.\nमिनीबस केशवान येथून किश्तवाडच्या दिशेने जात होती. मात्र, आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास बस पलटी होऊन ती दरी��� कोसळली. यात २० प्रवासी जागीच ठार झाले. या सर्वांचे मृतदेह मिळाले आहेत, अशी माहिती जम्मूचे पोलिस महानिरीक्षक एम. के. सिन्हा यांनी दिली. घटनास्थळी बचावकार्य सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.\n'चांद्रयान-२' झेपावलं; 'इस्रो'ने घडवला इतिहास\nजगभरातील सर्वच भारतीयांसाठी अभिमानास्पद असलेल्या आणि अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या 'चांद्रयान-२' बाहुबली रॉकेटच्या मदतीने आज अखेर अंतराळात झेपावलं.\nदाबोळी विमानतळावर 56 लाख 38 हजारांचे सोने जप्त\nदाबोळी विमानतळावर रविवारी 56 लाख 38 हजार रुपये किमतीचे 1 किलो 787 ग्रॅम वजनाचे सोने जप्त करण्यात आले आहे. कस्टम खात्याच्या गोवा विभागाने ही कारवाई केली आहे. या कारवीईत ताजिकीस्तानच्या तिघा महिलांना ताब्यात घेतले.\nमाजी मुख्यमंत्री काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचं निधन\nकाँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं आज प्रदीर्घ आजारानं निधन झाल्याने दिल्लीत दोन दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.\nस्मार्ट टीव्ही हॅक करुन बनवला पती-पत्नीच्या खासगी क्षणांचा व्हिडीओ\nदेशात सायबर क्राईमचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज सायबर क्राईम विभागा अंतर्गत वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद होत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/solapur/literature-c-jadhav-passed-away/articleshow/69680911.cms", "date_download": "2019-07-22T21:43:22Z", "digest": "sha1:CNUO7N7JEGNT5XPURCMQTKU5I3HACSVK", "length": 14339, "nlines": 183, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "solapur News: साहित्यिक ल. सि. जाधव यांचे निधन - literature c. jadhav passed away | Maharashtra Times", "raw_content": "\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुखWATCH LIVE TV\nसाहित्यिक ल. सि. जाधव यांचे निधन\nम टा वृत्तसेवा, सोलापूर ज्येष्ठ कादंबरीकार लक्ष्मण सिद्राम तथा ल सि जाधव यांचे बुधवारी सायंकाळी अल्प आजाराने निधन झाले ते ७४ वर्षांचे होते...\nसाहित्यिक ल. सि. जाधव यांचे निधन\nम. टा. वृत्तसेवा, सोलापूर\nज्येष्ठ कादंबरीकार लक्ष्मण सिद्राम तथा ल. सि. जाधव यांचे बुधवारी सायंकाळी अल्प आजाराने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. जाधव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.\nस्टेट बँकेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर वसुंधरा महाविद्यालयात त्यांनी अध्यापन केले. पराकोटीच्या अभावग्रस्त बालपणापासून स्वकर्तृत्वावर मिळवलेल्या सर्व प्रकारच्या समृद्धीपर्यंतचा प्रवास त्यांनी 'होरपळ' या आत्मचरित्रातून मांडला. त्यास राज्य शासनाचा २०१२ चा लक्ष्मीबाई टिळक उत्कृष्ट वाङ्मय आत्मचरित्र पुरस्कार मिळला होता. 'सुंभ आणि पीळ'ला सन २०१४ चा उत्कृष्ट दलित साहित्य लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, मृत्युंजयकार शिवाजी सावंत पुरस्कार मिळाला होता. 'केकतीची फुले', 'तुमचा खेळ होतो', 'पण..., भारत माझा देश आहे, शूरवीर तहानू' असे बालसाहित्य आहे. काव्यसंग्रह, ललित लेख, कादंबरी लेखन त्यांनी लिहिल्या आहेत. ज्येष्ठ साहित्यिक त्र्यं. वि. सरदेशमुख यांच्या 'डांगोरा एका नगरीचा' या महाकादंबरीची हस्तलिखित प्रत त्यांनी तयार केली होती. गेल्या वर्षी त्यांचा मोठा मुलगा श्रीनंद जाधव यांचे आकस्मिक निधन झाले होते.\nहोरपळ, सुळकाटा, दाह (हिंदी आत्मकथन), सिंगी (होरपळचा इंग्रजी अनुवाद), हूलपोवणी, दहन, मावळतीची उन्हे, सुंभ आणि पीळ, अश्रूंचे गोंदण, पराभूत धर्म, धर्मवेध, अडगळ, सं गच्छध्वम, शूर जवान, शूरवीर लहानू, तुमचा खेळ होतो, पण..., दी रियल हीरो, प्रकाशाच्या वळचणीत, भारत मााझा देश आहे, गुदमरते शालीन जगणे, पाथेय, परतीचे पक्षी, केकतीची फुले, परतीचे पक्षी.\nहोरपळ : राज्य शासनाचा २०१२ चा लक्ष्मीबाई टिळक उत्कृष्ट वाङ्मय आत्मचरित्र पुरस्कार, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे पुरस्कार, लातूर\nसुंभ आणि पीळ : शासनाचा २०१४ चा उत्कृष्ट दलित साहित्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, मृत्युंजयकार शिवाजी सावंत पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद, वा. म. जोशी पुरस्कार, फ्रेंड्स लायब्ररी, मधुश्री पुरस्कार २०१५.\nमावळतीची उन्हे : मनोरमा फाउंडेशनचा पुरस्कार -२०१५\nडॉ. निर्मलकुमार फडकुले साहित्यसेवा पुरस्कार २०१६\nपाथेय : आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी पुरस्कार -२०१६\nदाह (होरपळ) - विद्योत्मा साहित्य भारतीयस्तर पुरस्कार\nसमग्र साहित्य सेवा : शिवतीर्थ पुरस्कार, सोलापूर\nतुमचा खेळ होतो, पण... : दलुबाई जैन, जळगाव बालवाङ्मय पुरस्कार\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्��ांवर वाघांचे दर्शन\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना चिरडले; ७ दुचाकींना धडक\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या संशयावरून २ जणांना दिला चोप\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल\nअन् जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्नी वारकरी झाल्या\nएकादशीला मुख्यमंत्र्यांनी केली 'राजकीय वारी'\nउद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आनंदच - नीलम गोऱ्हे\n‘रिंगण’चा संत सावता माळी विशेषांक मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प...\nकेडीसीसीचा कसबा बीड शाखाधिकारी निलंबित\n‘सरकारी अनुदानातूननगरसेवकांना पेन्शन द्या’\n‘पीआरसी’समोर २४ ला साक्ष\nमराठी मुलखात : विजय जाधव\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\nजन्मदिनाच्या अनोख्या भेटीने CM फडणवीस भारावले\nMTNL इमारतीत अडकलेले सर्वजण सुखरूप\nवांद्रे: आग विझवण्यासाठी रोबोची मदत\nआदित्यने चार दिवस खेड्यांत घालवावेत : थोरात\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसाहित्यिक ल. सि. जाधव यांचे निधन...\nझिप झॅप - चित्र...\nसोलापूर जिल्ह्याचा निकाल ८५.८१ टक्के...\nआर्ची ८२ टक्के गुणांनी उत्तीर्ण...\nश्री तुळजा भवानी पुजारी मंडळाचे तुळजापुरात धरणे आंदोलन...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%AD%E0%A5%AF", "date_download": "2019-07-22T20:41:03Z", "digest": "sha1:KUZVSNYA6M7DK6QQYYOGT3R27RWPWRIY", "length": 4656, "nlines": 165, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १६७९ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. १६७९ मधील मृत्यू‎ (१ प)\n\"इ.स. १६७९\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १६७० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://services.ecourts.gov.in/ecourtindia_v4_bilingual/cases/dailyboard.php?state=D&state_cd=1&dist_cd=28&lang=Y", "date_download": "2019-07-22T21:19:45Z", "digest": "sha1:V5IL4GZTUNU6NWBJ7OWWAZEPDLRFODJD", "length": 2585, "nlines": 10, "source_domain": "services.ecourts.gov.in", "title": "Cause List:eCourts Services", "raw_content": "वादसूची ⁄ दैनिक सूची\nन्यायालय कॉम्पलेक्स न्यायालय आस्थापना\n* न्यायालय आस्थापना न्यायालय आस्थापना निवडा न्यायालय आस्थापना निवडाजिल्हा व सत्र न्यायालय, लातुरमुख्य न्यायदंडाधिकारी, लातुरदिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, लातुरदिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर, औसादिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर, अहमदपुरदिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, अहमदपुरदिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर, चाकूरदिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर, निलंगादिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, निलंगादिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर, उदगीरअतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, उदगीरअतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालय, निलंगाअतिरिक्त जिल्हा न्यायालय, अहमदपुरदिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, उदगीरदिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर, रेणापुरदिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर, देवणी\n* न्यायालय कॉम्पलेक्स न्यायालय कॉम्पलेक्स न्यायालय कॉम्पलेक्स निवडा\n* न्यायालयाचे नाव\t न्यायालयाच्या नांवाची निवड करा न्यायालयाच्या नांवाची निवड करा\n* वादसूची दिनांक\t न्यायालयाच्या नांवाची निवड करा आवश्यक भाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88/", "date_download": "2019-07-22T21:18:17Z", "digest": "sha1:A5TTGYYD4USOVNAMHHI4XXTAQ6LRPUGI", "length": 10807, "nlines": 69, "source_domain": "lokvruttant.com", "title": "बेस्टच्या संपामुळे मुंबईसह ठाणेकरांचे हि हाल ! – Lokvruttant", "raw_content": "\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\nबेस्टच्या संपामुळे मुंबईसह ठाणेकरांचे हि हाल \nमुंबई-: बेस्टच्या संपामुळे मुंबईसह ठाणेकरांचे हि हाल होत आहेत. हजारो प्रवासी ठाण्यातून मुंबईसाठी कामाच्या उद्देशाने प्रवास करत असतात. बेस्टच्या सततच्या दुसऱ्यादिवसाच्या बंद मुळे प्रवसिकांमध्ये तणावाचे वातावरण तयार झाले आहे. शिवसेनेने बेस्ट कर्मचाऱ्यांना संपासाठी दिलेला नैतिक पाठिंबा काढला असला तरी आजही पश्चिम ���पनगरात रस्त्यावर एकही बस प्रवाशांसाठी धावत नाहीय. परिणामी प्रवासी खासगी बसेस, रिक्षा, ओला, उबेर आणि मेट्रोने प्रवास करत असल्याचे चित्र आहे.\nपश्चिम उपनगरातील वांद्रे, मजास, मरोळ, गोरेगाव, ओशिवरा, दिंडोशी, मालाड, मागाठाणे, दहिसर, गोराई या विविध आगारांमध्ये बेस्ट वाहक आणि चालकांची उपस्थितीच नव्हती. कामावर जाण्यासाठी आम्ही बसडेपोकडे फिरकलोच नाही, अशी माहिती काही वाहक व चालकांनी दिली.\nअंधेरी पश्चिम रेल्वे स्थानका बाहेर प्रवाशांसाठी खासगी बसेसतर्फे अंधेरी ते वर्सोवा आणि अंधेरी ते लोखंडवाला या मार्गावर सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्रत्येक प्रवाशामागे 20 रुपये भाडे आकारले जात आहे. तर गोरेगाव स्थानक ते आयटी पार्क-न्यू म्हाडासाठी गोरेगाव स्थानकापासूनही खासगी बस सेवा सुरू आहे.\nबेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची आजही गैरसोय होणार आहे. मंगळवारी (8 जानेवारी) मुंबई महानगरपालिका आणि बेस्ट प्रशासनाबरोबर कामगार संघटनांच्या सर्व बैठका निष्फळ ठरल्यामुळे संपचिघळला आहे. या बैठकांमध्ये ठोस असा तोडगा न निघाल्यानं दुसऱ्याही दिवशीही बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार आहे. दुसरीकडे, शिवसेनेनं मंगळवारी संध्याकाळी आयुक्त अजॉय मेहता यांच्याशी चर्चा केल्यानंतर संपाला दिलेला नैतिक पाठिंबा काढून घेतला यामुळे संपात फूट डली आहे. कामगारांच्या मागण्यांवर चर्चा होणार असल्याने काही बसगाड्या रस्त्यावर उतरविणार, असा दावा शिवसेना नेत्यांनी केला आहे. शिवसेना संपातून माघार घेत असल्याचे बेस्ट कामगार सेनेचे नेते सुहास सामंत यांनी जाहीर केले.\nकामगारांच्या निवासस्थानाचा प्रश्न साेडविणे\nसोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या संपामुळे मंगळवारी एकही बस रस्त्यावर न आल्यानं बेस्ट उपक्रमाला तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले. मुंबईच्या रस्त्यांवर दररोज 2,800 बस धावतात आणि त्यातून बेस्ट उपक्रमाला तीन कोटी रुपयांचा महसूल दररोज मिळत असतो. आगामी आर्थिक वर्षात बेस्ट उपक्रमानं 690 कोटी रुपयांची तूट दाखवली आहे. तर दोन हजार कोटी रुपयांची संचित तूट आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अनधिकृत असल्याचा निर्णय औद्योगिक न्यायालयानं दिला. तसंच संप करू नये, असे आवाहन बेस्ट उपक्रमाने केले. त्यानं��रही संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करणार असल्याचे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.\nTags: # बेस्टच्या संपामुळे मुंबईसह #ठाणेकरांचे हि हाल\n२०१९ साली व्हॉट्सऍप चे नविन फीचर्स\nसीबीआय संचालक आलोक वर्मा, मुख्य न्यायाधीश गोगोई, निवड समितीतून वेगळे झाले.\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंडीगड चंद्रपूर जम्मू-काश्मीर जयपूर जळगाव जेजुरी ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा बारामती बुलढाणा भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4758894739610454793&title=Visit%20to%20Dr.%20Ambedkar%20College&SectionId=5550652221595367684&SectionName=%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5", "date_download": "2019-07-22T21:07:07Z", "digest": "sha1:MMCVRM3XLFLC54HRGMKVKEKLXJZ53AQY", "length": 13300, "nlines": 125, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "परदेशी साहित्यिकांची डॉ. आंबेडकर कॉलेजला भेट", "raw_content": "\nपरदेशी साहित्यिकांची डॉ. आंबेडकर कॉलेजला भेट\nऔंध : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्रामध्ये जागतिक भाषांचे प्रतिनिधित्व करणारे भाषाबन साकारणार आहे. त्यानिमित्त पेन इंटरनॅशनल काँग्रेस या आंतरराष्ट्रीय स्तरावरील साहित्यविषयक परिषदेत सहभागी झालेल्या १८० देशांमधून आलेल्या साहित्यिकांपैकी सात भाषेत लेखन करणाऱ्या साहित्यिकांनी औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयास भेट दिली.\nपरदेशी साहित्यिकांचा महाविद्यालयाच्या भेटीचा उपक्रम उत्साहात झाला. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मंजुश्री बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली व मराठी विभागप्रमुख डॉ. संजय नगरकर यांच्या समन्वयाने झालेल्या या संवाद भेटीत मारिना गोर्झीका (रोमानिया), मोहम्मद शरीफ (सिएरा निऑन), निपुनी माओ (पीपल्स लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया), मोहम्मद मोहिद्दिन (बांगलादेश), डॉ. चिन्मोय हावलदर (बांगलादेश) या साहित्यिकांनी विद्यार्थी व प्राध्यापकांशी संवाद साधला. प्रारंभी मराठमोळ्या पद्धतीने परदेशी लेखक पाहुण्यांचे स्वागत विद्यार्थ्यांनी केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा लोकगीतांचा कार्यक्रम सादर केला. प्रा. एकनाथ झावरे यांनी रयत शिक्षण संस्था व महाविद्यालयाच्या माहितीपटाचे सादरीकरण केले.\nत्यानंतर झालेल्या संवाद चर्चेत रोमानियाच्या साहित्यिक निपोनि माओ यांनी आपल्या साहित्यामधील प्रेरणा या आपल्या जीवनातील अनुभव असल्याचे सांगितले. सिएरा निपॉन येथील साहित्यिक मोहम्मद शरीफ यांनी जगातील विविध भाषांमध्ये लिहिल्या जाणाऱ्या साहित्यामागे मानवतावाद महत्त्वाचा असल्याचे नमूद केले. लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडियाचे सदस्य निपुनी माओ यांनी लोकभाषांमधून निर्माण होणारे साहित्य हे आपल्या संस्कृतीचा ठेवा असल्याचे प्रतिपादन केले. बांगलादेशातील साहित्यिक डॉ. चिन्मय हावलदर, मोहम्मद मोहिद्दिन यांनी बांगलादेश व भारतातील सांस्कृतिक आणि भाषिक खुणा एकच असून, आपणास मराठी साहित्याविषयी देखील आकर्षण असल्याचे सांगितले.\nप्राचार्य डॉ. बोबडे म्हणाल्या, ‘पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेमध्ये आणि इंटरनॅशनल काँग्रेसमध्ये बऱ्याच प्रमाणात साम्य असून, दोन्ही संस्था समता, बंधुता, न्याय यांचा पुरस्कार करणाऱ्या आहेत. त्यामुळेच आज पेन इंटरनॅशनल काँग्रेसचे सदस्य (लेखक) आमच्या महाविद्यालयाच्या भेटीस आल्यामुळे आम्हाला आनंद होत आहे.’\nया प्रसंगी झालेल्या चर्चेत महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ, प्रा. एकनाथ झावरे, डॉ. संजय नगरकर, प्रा. पारकर या प्राध्यापकांनी, तर रवींद्र जाधव, चंद्रकांत सोनवणे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख मराठी विभागप्रमुख डॉ. नगरकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. सविता पाटील यांनी केले. आभार प्रा. झावरे यांनी मानले.\nया संवादानंतर परदेशी साहित्यिकांनी मराठी विभागास भेट देऊन विभागाअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची व मराठी साहित��यातील साहित्यिकांची माहिती घेतली. या वेळी मराठी विभागातील सुदेश भालेराव, मोनाली भालवणकर, नेहा काकडे, प्रज्ञा शिंदे, डॉ. अतुल चौरे, प्रा. कुशल पाखले, प्रा. किरण कुंभार, प्रा. सुप्रिया पवार, प्रा. नलिणी पाचर्णे यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.\nदरम्यान, प्रा. भीमराव पाटील व डॉ. सुहास निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयातील दोनशे विद्यार्थ्यांनी जागतिक भाषा वारी, भाषा दिंडीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून ते बालगंधर्व रंगमंदिरापर्यंत सहभाग घेतला होता.\n‘रयत शिक्षण संस्थेमुळे जीवनाचे सोने झाले’ डॉ. आंबेडकर महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभ पुणे विद्यापीठातील सदस्यांची डॉ. आंबेडकर कॉलेजला भेट औंध येथे तंबाखू निर्मूलन प्रशिक्षण व दंतचिकित्सा शिबिर औंध येथे उद्योजकता विकास कार्यशाळा उत्साहात\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n७० टक्के रुग्णांना वेनस थ्रॉम्बोएम्बॉलिझमचा धोका\n‘अभंगवाणी’त रंगले रत्नागिरीकर रसिक\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nअमेरिकेत मराठीपण टिकवणारा देखणा सोहळा\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/amravati/six-patents-related-agriculture-are-recorded-same-day/", "date_download": "2019-07-22T21:23:42Z", "digest": "sha1:UCW3GARKEOZVZIU4CCZAROMLWFFW3TN6", "length": 31346, "nlines": 409, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Six Patents Related To Agriculture Are Recorded On The Same Day | शेतीशी निगडित सहा पेटेंटची एकाच दिवशी नोंद | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २३ जुलै २०१९\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nशेतीचा नांगर रोबोटच्या खांद्यावर; १८ कोटींचा निधी\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाच��� शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nया व्यक्तीमुळे ऐश्वर्या राय चिडली होती मनिषा कोईरालावर, मुलाखतीत असे काही बोलली होती तिच्याविषयी\nतब्बूने ग्लॅमरस अवतारातील व्हिडिओ केला शेअर, नेटिझन्सने दिल्या अशा भन्नाट कमेंट्स\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nऐश्वर्या राय इतकीच सुंदर आहे तिची वहिनी, पाहा फोटो\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nकानाशी निगडीत 'या' चुका कराल तर, आयुष्यभरासाठी बहिरे व्हाल\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nAll post in लाइव न्यूज़\nशेतीशी निगडित सहा पेटेंटची एकाच दिवशी नोंद\nशेतीशी निगडित सहा पेटेंटची एकाच दिवशी नोंद\nनिसर्ग आणि प्रशासनाच्या तडाख्यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी धामणगावातील प्राध्यापक अमृत रेड्डी गड्डमवार हे धडपडत आहेत. त्यांचे शेतीशी निगडित सहा पेटेंट एकाच दिवशी नोंदविले गेले. या कामगिरीची इंडिया बुक आॅफ रेकॉर्डने घेतली असून, त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.\nशेतीशी निगडित सहा पेटेंटची एकाच दिवशी नोंद\n धामणगावच्या प्राध्यापकाची धडाडी, इंडिय�� बुक आॅफ रेकॉर्डने सन्मानित\nधामणगाव रेल्वे : निसर्ग आणि प्रशासनाच्या तडाख्यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी धामणगावातील प्राध्यापक अमृत रेड्डी गड्डमवार हे धडपडत आहेत. त्यांचे शेतीशी निगडित सहा पेटेंट एकाच दिवशी नोंदविले गेले. या कामगिरीची इंडिया बुक आॅफ रेकॉर्डने घेतली असून, त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.\nअमृत रेड्डी यांनी आॅरगॅनिक खत, आॅरगॅनिक तणनाशक, आॅरगॅनिक प्लांट ग्रोथ प्रोमोटर, आॅरगॅनिक फ्लॉवर स्टिम्यूलंट, आॅरगॅनिक माक्रोन्यूट्रिएंट आणि आॅरगॅनिक अमिनो असिड असे सहा संशोधन केले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अमरावती येथील खत तपासणी व संशोधन केंद्राने त्यांच्या आॅरगॅनिक खताचे नमुने तपासले. त्यामध्ये वनस्पतीला आवश्यक असणारे घटक योग्य प्रमाणात असल्याचा निष्कर्ष दिला. त्यांनी याचा वापर प्रायोगिक तत्त्वावर सावळा (ता. धामणगाव रेल्वे) येथील अमरावती विलास मेटे यांच्या शेतात गवारावर केला असता, त्यांना एकरी १८ क्विंटल उत्पादन मिळाले. धामणदरी (ता. घाटंजी) येथील भोजा रेड्डी यांच्या तिळाच्या शेतात आणि सावंगी (ता. घाटंजी) येथील सुनील रेड्डी यांच्या मुगाच्या पिकातही चांगले परिणाम मिळाले.\nसध्या छत्तीसगढ येतील शेतकरी मनोहर साहू यांच्या शेतात कारले, दोडका, काकडी, वाल तसेच वांगे या पिकांवर प्रयोग सुरू आहे. अमृत रेड्डी यांनी कापूस, तूर, टरबुज, हरभरा, मिरची, कांदा या पिकावर प्रयोग यशस्वी केले. ही पिके काढणीपश्चात नागपूर येथील केंद्रातून तपासली असता, त्यामध्ये कीटकनाशकांचा अंश आढळला नाही. या संशोधनामुळे इंग्लंड येथील विद्यापीठातून त्यांना पीएचडीसाठी पाचारण करण्यात आले.\nअमृत गड्डमवार यांच्या आॅरगॅनिक खतनिर्मिती प्रयोगावरदेखील नामांकित प्रयोगशाळेची मोहोर लागली आहे.\nशेतातील लागवडीचा खर्च वाढला आहे. लहरी हवामान आणि रासायनिक खताच्या चढ्या किमतीमुळे शेती करणे कठीण होत आहे. उत्पादन कमी व उत्पादनमूल्य जास्त अशा दुष्टचक्रात शेतकरी अडकून आहे. वरील समस्या सोडविता येत असल्याचा दावा अमृत गड्डमवार यांनी केला आहे. आपल्याला या यशस्वी प्रयोगाची प्रेरणा व मार्गदर्शन कारंजा लाड येथील विद्याभारती महाविद्यालयाचे प्राचार्य पी.आर. राजपूत यांच्याकडून मिळाले असल्याचे गड्डमवार यांनी सांगितले. अमरावती येथील बियाणी महाविद्यालयाचे प्राचार्य एन.जी. बेलसरे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. धामणगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदकुमार अग्रवाल व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य एल.पी. धमांदे यांनी त्यांचे कौतुक केले. अमृत रेड्डी यांनी प्रयोगांची देशपातळीवरील प्रयोगशाळांमध्ये पडताळणी केली आहे. त्यांच्या संशोधक वृत्तीची दखल इंडिया बुक आॅफ रेकॉर्डने घेतली असून, त्यांचे नाव या पुस्तकात नोंदविले गेले आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nउच्च विद्युतवाहक तार मेंढ्याच्या कळपावर पडली; ७७ मेंढ्या, ५ शेळ्यांचा तडफडून मृत्यू\nपीक विम्यात शेतकऱ्यांना फसविणाऱ्या दोन ‘सीएससी’ सेंटरवर कारवाई\nपीकविमा कंपन्यांचा कारभार म्हणजे 'मटका'; पालकमंत्री लोणीकर यांनी विमा कंपन्यांना खडसावले\nआता माध्यमिक शिक्षकाच्या नोकरीसाठी कृषी पदवीधरही पात्र\nजमिनीतील पोषक तत्त्वे झाली गायब\nनागपूर जिल्ह्यातील पांदण रस्त्यांसाठी ३० कोटी रुपये\nशेतकरी संकटात सरकार असंवेदनशील\nसफाई कंत्राटदारांवर आरोग्य विभाग मेहेरबान\nअपिलीय सावकारी प्रकरणात घोळ\nएकाच दिवशी सात कोब्राचे ‘रेस्क्यू’\nविद्यापीठात ‘गाला’ काळ्या यादीत\n‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’, गरिबांसाठी राज्यात लवकरच 60 रुग्णालये\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1693 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (823 votes)\nपक्षी जाय दिगंतरा; हजारो किमी प्रवास करुन परदेशी पाहुणे सागरी किनारी दाखल\nभारताचे Mission moon, चाँद के पार चलो...\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\n'तू अशी जवळी रहा' फेम सिद्धार्थ ही गोष्ट घेतल्याशि��ाय नाही निघत घरा बाहेर\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\n मनोज नरवणेंची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती\nVIDEO: कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र; विधानसभेत एकच खळबळ\nचंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला; 'चंद्रयान-२' वरुन भाजपाचा टोला\n... तर 6 ऑगस्टपासून मुंबईची 'बेस्ट' लाईफलाईन बंद, कर्मचारी पुन्हा संपावर\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; ६० लोकांची सुखरूप सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/navi-mumbai/critical-opposition-cidcos-action/", "date_download": "2019-07-22T21:25:48Z", "digest": "sha1:ODYTSFWZXYBLCOLF5YJYJCB4EV6RF3YS", "length": 28055, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Critical Opposition To Cidco'S Action; | सिडकोच्या कारवाईला तीव्र विरोध, प्रकल्पग्रस्त झाले आक्रमक | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २३ जुलै २०१९\nभारताने एकहाती दबदबा राखत नोंदवला ‘गोल्डन क्लीन स्वीप’\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nशेतीचा नांगर रोबोटच्या खांद्यावर; १८ कोटींचा निधी\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nया व्यक्तीमुळे ऐश्वर्या राय चिडली होती मनिषा कोईरालावर, मुलाखतीत असे काही बोलली होती तिच्याविषयी\nतब्बूने ग्लॅमरस अवतारातील व्हिडिओ केला शेअर, नेटिझन्सने दिल्या अशा भन्नाट कमेंट्स\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nऐश्वर्या राय इतकीच सुंदर आहे तिची वहिनी, पाहा फोटो\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nकानाशी निगडीत 'या' चुका कराल तर, आयुष्यभरासाठी बहिरे व्हाल\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nAll post in लाइव न्यूज़\nसिडकोच्या कारवाईला तीव्र विरोध, प्रकल्पग्रस्त झाले आक्रमक\nCritical opposition to CIDCO's action; | सिडकोच्या कारवाईला तीव्र विरोध, प्रकल्पग्रस्त झाले आक्रमक | Lokmat.com\nसिडकोच्या कारवाईला तीव्र विरोध, प्रकल्पग्रस्त झाले आक्रमक\nकोल्ही-कोपर येथील घटना : प्रकल्पग्रस्त आक्रमक झाल्याने कारवाई थांबविली\nसिडकोच्या कारवाईला तीव्र विरोध, प्रकल्पग्रस्त झाले आक्रमक\nपनवेल : कोल्ही कोपर येथे ३१ एकर जागेवर कोपर गावातील ग्रामस्था���नी बांधलेल्या घरांवर कारवाई करण्यासाठी सिडकोने शुक्रवारी मोहीम राबविली होती. ग्रामस्थांनी तीव्र विरोध केल्यामुळे सिडकोच्या पथकाला कारवाई न करताच परत जावे लागले.\nसरकारने येथील जमीन संपादित करून पनवेल नगरपरिषदेला मलनि:सारण केंद्र उभारण्यासाठी दिली होती. या जागेचा मोबदला अद्याप स्थानिक प्रकल्पग्रस्तांना मिळाला नसल्याने ग्रामस्थांनी या जागेवर चाळी बांधल्या आहेत. ही जमीन आता विमानतळासाठी वर्ग करण्यात आली असल्याने जागेचा ताबा घेण्यासाठी अतिक्र मण विभागाचे पथक पोलीस बंदोबस्तामध्ये याठिकाणी आले होते. ग्रामस्थांनी घटनास्थळी एकत्र येऊन कारवाईला विरोध केला.\nपुरेसा पोलीस बंदोबस्त नसल्यामुळे ही कारवाई पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे अधिकारी विशाल ढगे यांनी दिली. पुढील आठ दिवसांत ही कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले. दरम्यान, कारवाई थांबविण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिक घटनास्थळी उपस्थित होते.\nपोलीस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत यासंदर्भात बैठक घेऊन ग्रामस्थ व सिडको अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. ही जमीन कोपर गावातील ३0 शेतकऱ्यांच्या मालकीची होती अशी माहिती स्थानिक प्रकल्पग्रस्त प्रशांत पाटील यांनी दिली. अनेक वर्षे होऊन देखील आम्हाला आमच्या जागेचा मोबदला मिळाला नसल्याने आम्ही याठिकाणी घरे बांधली आहेत. आम्हाला जागेचा मोबदला सर्वप्रथम मिळावा, अशी मागणी पाटील यांनी केली.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nनवी मुंबईत पाचशे चौरस फुटापर्यंतची घरे करमुक्त\nनवी मुंबई महापालिका आयुक्तांची बदली\nऐरोली गोळीबारप्रकरणी शिवसेनेच्या नगरसेवकाला पोलिसांनी घेतले ताब्यात\nVideo : भांडुपमधील दोन टोळ्यांमध्ये ऐरोलीत चकमक; एकजण जखमी\nअर्धवट कामांमुळेच नवी मुंबई तुंबली\nसिडकोला आता मिळणार पाचव्या दिवशी पाणी...\nनवी मुंबई अधिक बातम्या\nबंद कारखान्यांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; इमारती बनल्या धोकादायक\nवगळलेल्या भूखंडांनाही मिळणार लाभ; सिडको घेणार निर्णय\nमाकडाला पकडण्यासाठी लावलेला पिंजरा निष्फळ\nमहापालिका रुग्णालयात कंत्राटी कामगारांचे उपोषण\nमनुष्यबळाअभावी मदतकार्यात अडचणी; प्रशासनासह सत्ताधारी उदासीन\nजंकफूडपासून तरुण पिढीचे आरोग्य वाचविण्याची गरज\nवर्ल्ड क���मधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1693 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (823 votes)\nपक्षी जाय दिगंतरा; हजारो किमी प्रवास करुन परदेशी पाहुणे सागरी किनारी दाखल\nभारताचे Mission moon, चाँद के पार चलो...\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\n'तू अशी जवळी रहा' फेम सिद्धार्थ ही गोष्ट घेतल्याशिवाय नाही निघत घरा बाहेर\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\n मनोज नरवणेंची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती\nVIDEO: कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र; विधानसभेत एकच खळबळ\nचंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला; 'चंद्रयान-२' वरुन ���ाजपाचा टोला\n... तर 6 ऑगस्टपासून मुंबईची 'बेस्ट' लाईफलाईन बंद, कर्मचारी पुन्हा संपावर\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; ६० लोकांची सुखरूप सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/relationship/fathers-day-2019-date-significance-history-why-and-how-celebrate/", "date_download": "2019-07-22T21:25:45Z", "digest": "sha1:C7IOSQS2XWTGFKJEQIV2525PWQG4RFUI", "length": 30803, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Fathers Day 2019 Date Significance History Why And How To Celebrate | Fathers Day 2019: ...म्हणून जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो 'फादर्स डे' | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २३ जुलै २०१९\nभारताने एकहाती दबदबा राखत नोंदवला ‘गोल्डन क्लीन स्वीप’\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nशेतीचा नांगर रोबोटच्या खांद्यावर; १८ कोटींचा निधी\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nया व्यक्तीमुळे ऐश्वर्या राय चिडली होती मनिषा कोईरालावर, मुलाखतीत असे काही बोलली होती तिच्याविषयी\nतब्बूने ग्लॅमरस अवतारातील व्हिडिओ केला शेअर, नेटिझन्सने दिल्या अशा भन्नाट कमेंट्स\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nऐश्वर्या राय इतकीच सुंदर आहे तिची वहिनी, पाहा फोटो\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nकानाशी निगडीत 'या' चुका कराल तर, आयुष्यभरासाठी बहिरे व्हाल\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमो�� शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nAll post in लाइव न्यूज़\nFathers day 2019: ...म्हणून जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो 'फादर्स डे'\nFathers day 2019: ...म्हणून जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो 'फादर्स डे'\n'मदर्स डे'प्रमाणे वर्षातून एक दिवस असा येतो की, जो फक्त वडिलांसाठी साजरा केला जातो. 'फादर्स डे' प्रत्येक वर्षात जुन महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साजरा करण्यात येतो. त्यामुळे यावर्षी फादर्स डे 16 जून रोजी साजरा करण्यात येणार आहे.\nFathers day 2019: ...म्हणून जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो 'फादर्स डे'\n'मदर्स डे'प्रमाणे वर्षातून एक दिवस असा येतो की, जो फक्त वडिलांसाठी साजरा केला जातो. 'फादर्स डे' प्रत्येक वर्षात जुन महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साजरा करण्यात येतो. त्यामुळे यावर्षी फादर्स डे 16 जून रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी आपल्या वडिलांना खूश करण्यासाठी त्यांच्यासाठी कार्ड तयार करतात, गिफअट देतात. वडिल प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणाला आपल्या मुलांच्या आनंदासाठी त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी झटत असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी एक थॅंक्स तर बनतचं. त्यामुळे फादर्स डेच्या निमित्ताने आपल्या वडिलांना खूश करण्यासाठी तुम्हीही काहीतरी नक्की करा. पण तुम्हाला माहीत आहे का फादर्स डेची सुरुवात नक्की कधी, कुठे आणि कशी झाली\nपहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला फादर्स डे\nपहिल्यांदा 1908मध्ये वेस्ट वर्जिनियामध्ये फादर्स डे साजरा करण्यात आला होता. वेस्ट वर्जिनियामध्ये त्यावेळी एक वाईट घटना घडली होती. एका कोळश्याची खाण अचानक खचली आणि या दुर्घटनेमध्ये तेथील जवळपास 200 पादरी म्हणजेच चर्चमधील फादर्स मृत्यूमुखी पडले.\nदुर्घटनेनंतर रविवारी प्रार्थना सभेमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली होती. हा रविवार जून महिन्यातील तिसरा रविवार होता. या प्रार्थना सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला की, प्रत्येक वर्षी जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा करून सर्व फादर्सना श्रद्धांजली देण्यात येईल. त्यानंतर वेस्ट वर्जिनियामध्ये काही वर्षांसाठी जूनच्या तिसऱ्या रविवारी फआदर्स डे साजरा करण्यात आला, पण तो इंटरनॅशनल इव्हेंट होऊ शकला नाही.\nअनेक वर्षांनंतर 1909मध्ये अमेरिकेतील एका सिविल वॉरमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या एका शिपायाची मुलगी सोनारा मार्ट डौड हिने जूनच्या तिसरा रविवार फादर्स डेच्या रूपात साजरा करण्याचा आग्रह केला. कारण याच तिवशी तिचे वडिल देशासाठी लढता लढता शहिद झाले होते. 1913मध्ये अमेरिका सरकार समोर फादर्स डे साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. आणि काही वर्षांनी 1972मध्ये अमेरेकी सरकारने जूनचा तिसरा दिवस सुट्टीचा दिवस घोषित करून फादर्स डे म्हणून साजरा करावा असे घोषित केले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nFather's DayRelationship TipsPersonalityजागतिक पितृदिनरिलेशनशिपव्यक्तिमत्व\nलैंगिक जीवन : काय आहे ऑटोसेक्शुअ‍ॅलिटी एक तरूणी सांगतेय तिची कहाणी\nब्रेकअपचा कुणावर जास्त होतो 'इमोशनल अत्याचार' कोण लवकर बाहेर पडतं अन् कुणाला लागतो जास्त वेळ\nलैंगिक जीवन : लव्ह बाइट कसा असतो; हे सोडून त्याबाबत तुम्हाला 'या' गोष्टी माहीत आहेत का\nराशीनुसार जाणून घ्या; कशी असेल तुमची लव लाइफ आणि पार्टनर\n'या' संकेतांवरून ओळखा तुमच्या एक्सला तुमच्या आयुष्यात परत यायचंय\n'या' एका गोष्टीमुळे उद्ध्वस्त होऊ शकतं पुरूषांचं लैंगिक जीवन\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nपार्टनरसोबत 'या' गोष्टी करण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्, जाणून घ्या कोणत्या...\n'या' 4 राशींच्या व्यक्ती असतात जास्त स्मार्ट; कोणाकडूनही काम करून घेण्यात असतात पटाईत\nतरूणी तरूणांच्या सोशल मीडिया प्रोफाइलमध्ये काय चेक करतात\nमुलांच्या मस्ती करण्यामागे 'ही' कारणं तर नाहीत ना; त्यांना ओरडण्याआधी 'हे' वाचाच\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1693 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (823 votes)\nपक्षी जाय दिगंतरा; हजारो किमी प्रवास करुन परदेशी पाहुणे सागरी किनारी दाखल\nभारताचे Mission moon, चाँद के पार चलो...\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\n'तू अशी जवळी रहा' फेम सिद्धार्थ ही गोष्ट घेतल्याशिवाय नाही निघत घरा बाहेर\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\n मनोज नरवणेंची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती\nVIDEO: कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र; विधानसभेत एकच खळबळ\nचंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला; 'चंद्रयान-२' वरुन भाजपाचा टोला\n... तर 6 ऑगस्टपासून मुंबईची 'बेस्ट' लाईफलाईन बंद, कर्मचारी पुन्हा संपावर\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; ६० लोकांची सुखरूप सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/2-5-metric-tonne-powder-in-the-water-purification-center/", "date_download": "2019-07-22T20:25:42Z", "digest": "sha1:E6ZHE2FPD23HTDX45JQYHZZJAOQOAWMK", "length": 5448, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जलशुद्धीकरण केंद्रात अडीच मेट्रिक टन पावडर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › जलशुद्धीकरण केंद्रात अडीच मेट्रिक टन पावडर\nजलशुद्धीकरण केंद्रात अडीच मेट्रिक टन पावडर\nफारोळा जलशुद्धीकरण केंद्रावर जलशुद्धीकरण रसायनाचा स्टॉक संपत आल्याने शहराचा शुद्ध पाणीपुरवठा धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती. बुधवारी रात्री उशिरा या केंद्रावर शुद्धीकरण रसायनाचा मुबलक साठा उपलब्ध झाल्याने हा धोका टळला. तसेच पाणीपुरवठा विभागानेही सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे. दैनिक पुढारीने ‘शहराचा शुद्ध पाणीपुरवठा धोक्यात’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करीत हे प्रकरण उघडकीस आणले होते.\nशहरवासीयांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी जायकवाडी धरणातून येणार्‍या पाण्यावर फारोळा जल शुद्धीकरण केंद्रावर रासायनिक प्रक्रिया केली जाते. त्यानंतर ते शुद्ध पाणी नागरिकांना पुरवठा केले जाते. मात्र, या केंद्रावरील जल शुद्धीकरणच्या रासायनिक पावडरचा साठा संपत आल्याने संपूर्ण शहराचा शुद्ध पाणीपुरवठा धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती. बुधवारी रात्री उशिरा या केंद्रावर रासायनिक पावडरचा अडीच मेट्रिक टन स्टॉक दाखल झाला आहे.\nया साठ्यामुळे निर्माण झालेली बिकट परिस्थिती टळली आहे. दरम्यान, शुक्रवारीही पंधरा टन ब्लिचिंग पावडर दाखल होणार असल्याने पुढचे अनेक महिने पुरेल एवढा मुबलक साठा या केंद्रावर उपलब्ध असणार आहे.\nऔरंगाबादमध्ये पाण्यासाठी महिलांचे आंदोलन\nअच्छे दिन हवे आहेत, तर भाजपाला धडा शिकवा : राजू शेट्टी\nपुन्हा भाजपसोबत अजिबात नाही : राजू शेट्टी\nआजपासून शहरात ‘पाणी कपात’\nकचर्‍याची खोटी आकडेवारी सांगू नका\nदोन वर्षांच्या चिमुकल्यासाठी सुपर फास्ट रेल्वेही थांबली\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Election-to-the-Mumbai-Regulatory-Board-for-the-Natya-Parishad/", "date_download": "2019-07-22T20:56:44Z", "digest": "sha1:4RLFRKAJ4FZCEOMZOU4MUP4PU6A42P47", "length": 3938, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वीणा लोकूर की वृषाली मराठे? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › वीणा लोकूर की वृषाली मराठे\nवीणा लोकूर की वृषाली मराठे\nअ. भा. नाट्य परिषदेच्या मुंबई नियामक मंडळ सदस्यत्वासाठी रविवारी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत 410 मतदारांनी मतदान केले. त्यापैकी 7 अवैध ठरले असून वीणा लोकूर यांना सर्वाधिक मते मिळाली असल्याचा अंदाज आहे. बेळगाव शाखेच्या अध्यक्षा वीणा लोकूर, उपाध्यक्ष राजू सुतार व नाट्यकर्मी वृषाली मराठे या तिघांमध्ये निवडणुकीची रस्सीखेचहोती.\nरविवारी सकाळी 9.30 वाजता शहापूर कोरे गल्ली येथील सरस्वती वाचनालयात मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. निकाल जाणून घेण्यासाठी नाट्य रसिकांमध्ये उत्सुकता होती. मात्र निवडणूक अधिकारी आसावरी शेटे यांनी अधिकृत निकाल मुंबईत 7 मार्च रोजी जाहीर होईल, असे सांगितले.\nआसावरी शेटे यांच्या आततायीपणामुळे काही सदस्यांना मतदानावेळी मनस्ताप सहन करावा लागला. उमेदवार राजू सुतार यांना स्वत:च दिलेल्या उमेदवारीच्या अधिकृत ओळखपत्रानंतरही शेटे यांनी अन्य ओळखपत्रासाठी सक्ती केली. उल्हास निर्मळकर यांच्या नावात निर्मळकरऐवजी केवळ एन.सा उल्लेख होता.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/25-squads-for-checking-the-chakaramanyan/", "date_download": "2019-07-22T21:20:28Z", "digest": "sha1:JHL2NDIUSJTBLMCVPU4XJNRXGQG2TCZM", "length": 6028, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चाकरमान्यांच्या तपासणीसाठी २५ पथके | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › चाकरमान्यांच्या तपासणीसाठी २५ पथके\nचाकरमान्यांच्या तपासणीसाठी २५ पथके\nगणेशोत्सवात जिल्ह्यात येणार्‍या चाकरमान्यांच्या आरोग्य तपासणीसाठी जिल्हा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. चाकरमान्या��च्या आरोग्य तपासणीसाठी 25 पथकांची नियुक्‍ती करण्यात येणार आहे. ही पथके दि. 10 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर या कालावधीत 24 तास कार्यरत राहणार आहेत.\nदि. 13 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाची सुरुवात होत आहे. त्यासाठी मुंबई, पुणेसह राज्याच्या विविध भागांतून चाकरमानी कोकणातील आपल्या गावी दाखल होणार आहेत. त्यांची जिल्ह्यात येण्यापूर्वी साथीच्या आजाराच्या द‍ृष्टीने तपासणी होणे आवश्यक आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकार्‍यांनी केलेल्या सूचनेनुसार जिल्हा आरोग्य विभागाकडून आरोग्य पथकांची नियुक्‍ती करण्यात येणार आहे. या आरोग्य पथकांमार्फत प्रवाशांची रक्‍त तपासणी करण्यात येणार आहे. संशयित रुग्ण वाटल्यास त्याच्यावर उपचारही केले जाणार आहेत. यासाठी रुग्णांचे फोन नंबर, पत्तेही घेतले जाणार आहेत. वैद्यकीय पथकांबाबत पोस्टर्स, बॅनर्सद्वारे जनजागृती करण्यात आली आहे.\nजिल्ह्याच्या प्रवेशाच्या ठिकाणी तसेच सर्व रेल्वे स्थानक, महत्त्वाची बसस्थानके आणि महामार्गावर पोलिस पथके असणार्‍या ठिकाणी ही पथके कार्यरत राहणार आहेत. यामध्ये मंडणगड तालुक्यात एसटी स्टँड, दापोली तालुक्यात एसटी स्टँड, खेड तालुक्यात कशेडी घाट, भरणेनाका आणि रेल्वे स्टेशन, गुहागर तालुक्यात शृगांरतळी एसटी स्टँड, चिपळूण तालुक्यात परशुराम घाट, बहादूरशेख नाका वहाळ फाटा, एसटी स्टँड आणि वालोपे रेल्वेस्टेशन, संगमेश्‍वर तालुक्यात आरवली, संगमेश्‍वर, देवरुख फाटा बावनदी, साखरपा एसटी स्टँड आणि संगमेश्‍वर रेल्वे स्टेशन, रत्नागिरी तालुक्यात हातखंबा तिठा, पाली आणि रेल्वे स्टेशन, लांजा तालुक्यात वेरळ आणि लांजा हायस्कूल समोर, एस.टी. स्टँड, राजापूर तालुक्यात ओणी, राजापूर जकातनाका आणि राजापूर रोड रेल्वे स्टेशन येथे ही पथके नियुक्‍त करण्यात येणार आहेत.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/ratnagiri-Save-from-the-persecution-of-a-wife/", "date_download": "2019-07-22T20:51:20Z", "digest": "sha1:Q53V3U3RLBIUGLS2WR6UO2J63HVNJBC6", "length": 6737, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बायकोच्या छळापासून वाचवा! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › बायकोच्या छळापासून वाचवा\nरत्नागिरी : अनिकेत पावसकर\nएकविसाव्या शतकात फक्त पत्नीचाच पतीकडून छळ होतो, असे काही नाही. तर पत्नीकडूनही पतीराजांचा जाच होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रत्नागिरी जिल्हाही याला अपवाद नाही. 2013 सालापासून जून 2018 पर्यंत महिला समुपदेशन केंद्राकडे 597 केसेस दाखल करण्यात आल्या. त्यातील 119 केसेस या पत्नीने केलेल्या छळाविरोधातील आहेत. या आकडेवारीनुसार गतवर्षीपासून यात वाढ होत असल्याचे पुढे आले आहे.\nभारत हा संस्कृतीप्रधान देश आहे. आजही अमेरिकासारखे बहुतांश परकीय देश भारताच्या संस्कृतीला सलाम करतात. भारतासारखी आपल्याकडेही कुटुंब पद्धत असावी, यासाठी हे देश आग्रही आहेत. त्यांची जीवनपद्धती अशी आहे की, परदेशातील बहुतेक कुटुंब पद्धत रसातळाला गेली आहे. यामुळे समाजात अराजकता पसरत आहे. त्यामुळे कुटुंब पद्धतीची वाताहात झाली आहे. परदेशात असे वातावरण असताना त्याची झळ आता भारतालाही बसू लागल्याचे अनेक उदाहरणांतून समोर आले आहे. हा धोका एवढ्या झपाट्याने वाढत आहे की, भारतही येत्या काही वर्षांत कुटुंब पद्धतीला मुकलेल्या देशांच्या पंगतीमध्ये जाऊन बसणार आहे.हे वाचून अन् ऐकून सर्वांना धक्का बसणार आहे. मात्र, वस्तुस्थिती अशीच काहीशी आहे.\nजिल्ह्यात आता पत्नीकडून पतींचा छळ होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. कायद्यामध्ये आजही महिलांना झुकते माप आहे. आजवर आपण जसे महिलेचा छळ झाला हे ऐकत आलोय तसेच आता महिलेकडून पुरुषाचा छळ होत असल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. लग्नानंतर छोट्या-छोट्या गोष्टींवरुन होणारे वाद कमालीचे टोकाला व विकोपाला जात असल्याने त्यातून या घटना घडत आहेत.\nमहिला समुपदेशन केंद्रामध्ये प्रथम तक्रार ऐकून घेतली जाते. एक बाजू ऐकल्यानंतर त्याची नोंद करुन दुसरी बाजू ऐकून दोघांमधील नेमक्या अडचणींचा आढावा घेऊन त्यांना त्याठिकाणी बोलावून संबंधित अडचणींचा निपटारा करण्याचा प्रयत्न केला जातो. अर्थात त्याठिकाणी सामंजस्याची भावनाही गरजेची असते. धक्कादायक बाब म्हणजे अनेकदा किरकोळ कारणातून वाद वाढत गेल्याचे व कोणी कमी बाजू घ्यायची यातून प्रकरण घटस्फोटापर्यंत जात असल्याचेही समोर आले आहे. कुटुंब या संकल्पनेत महिलेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता मात्र पुरुषांचाही छळ होऊ लागल्याने कुटुंब व्यवस्था धोक्यात आली आहे.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/The-work-of-most-of-the-talukas-is-unsatisfactory-in-7-12/", "date_download": "2019-07-22T20:29:14Z", "digest": "sha1:FE6RB4GP7KWRXHKSARIYSGTLLNBYITFF", "length": 6506, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वसुली, सात-बारा संगणकीकरणावरून ‘जाळ’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › वसुली, सात-बारा संगणकीकरणावरून ‘जाळ’\nवसुली, सात-बारा संगणकीकरणावरून ‘जाळ’\nपुणे विभागीय कार्यालयाने दिलेले वसुलीचे उद्दिष्ट तसेच सात-बारा संगणकीकरणात बर्‍याच तालुक्यांचे काम असमाधानकारक आहे. सतत आढावा बैठकीत सूचना करूनही गांभीर्याने घेतले जात नसल्याने जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी बोलावलेल्या बैठकीत अधिकार्‍यांवर चांगलाच ‘जाळ’ निघाला.\nजिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारीsat तसेच तहसीलदारांसमवेत जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी बैठक बोलावली होती. मार्च महिन्यात आर्थिक वर्ष संपत आहे. त्यामुळे बैठकीत वसुली आणि सात-बारा संगणकीकरण यावरच फोकस राहिला. महसूल वाढीसाठी वसुलीचे दिलेले उद्दिष्ट साध्य करण्याच्या सूचना पूर्वी संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे कुठल्या तालुक्यात किती वसुली झाली, याचा आढावा जिल्हाधिकार्‍यांनी घेतला.\nयावेळी काही तालुक्यांची वसुली कमी असल्याचे आढळले. सातबारा संगणकीकरणाच्या कामाचाही जिल्हाधिकार्‍यांनी आढावा घेतला. त्यावेळी कोरेगाव तहसील कार्यालयासह बर्‍याच तालुक्यांचे सातबारा संगणकीकरणाचे रि-एडिटचे काम अपुरे राहिल्याचे स्पष्ट झाले. तहसीलदारांच्या कामकाजावर जिल्हाधिकार्‍यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली. मार्चअखेर वसुलीचे दिलेले उद्दिष्ट जास्तीत जास्त साध्य करुन सातबारा संगणकीकरणाचे कामही संपवावे, अशी सूचनाही जिल��हाधिकार्‍यांनी केली. वसुली तसेच सातबारा संगणकीकरणाच्या कामावर जिल्हाधिकार्‍यांनी कोरेगाव तहसीलदारांसह बर्‍याचजणांवर तीव्र नाराजी व्यक्‍त केली. काही तालुक्यांची वसुली 70 टक्केही झाली नसल्याचे यावेळी स्पष्ट झाले. सातबारा संगणकीकरणाचे कामही रखडले असून 60 टक्क्यांपर्यंतही मजल मारता आलेली नाही.\nजिल्हा खनिकर्म विभागाकडून प्रशासनाला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळत असतो. मात्र, यावर्षी वाळू उपशावर बंदी आल्याने कोट्यवधींचा महसूल बुडाला. कधी काळी महसूलवृद्धीत अव्वल असणार्‍या सातार्‍याची वसुली खूप कमी आहे. वाळू लिलाव न झाल्याने मोठा फटका बसला. पंधरा दिवसांत दिलेले उद्दिष्ट साध्य करायचे तहसीलदारांसमोर मोठे आव्हान आहे.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/land-records-office-strike-kanher-dam-isssue-in-karad/", "date_download": "2019-07-22T20:27:36Z", "digest": "sha1:UHTFPRUOYN7HAHFGCYBXKCV2CKFV3FV3", "length": 4086, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कराड : भूमिअभिलेखचे काम १ मार्चपासून बंद पाडण्याचा इशारा(video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कराड : भूमिअभिलेखचे काम १ मार्चपासून बंद पाडण्याचा इशारा(video)\nकराड : भूमिअभिलेखचे काम १ मार्चपासून बंद पाडण्याचा इशारा(video)\nकण्हेर धरणाच्या निर्मितीनंतर 40 वर्षापूर्वी पुनर्वसन झालेल्या मसूर (ता. कराड, जि. सातारा) परिसरातील वाघेश्वर प्रकल्पग्रस्तांसह पाच गावच्या धरणग्रस्तांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली 1 मार्चपासून कराडच्या भूमिअभिलेख कार्यालयातच आंदोलन करण्याचा प्रकल्पग्रस्तांनी निर्णय घेतला असून याबाबतचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.\nस्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, कामगार नेते अनिल घराळ यांच्यासह प्रकल्पग्रस्तांनी प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांना दिलेल्या निवेदनात 28 फेब्रुवारीपर्यंत प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या जमि��ींच्या मोजणीचे काम हाती घेण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र याबाबतच कोणतीच कार्यवाही न झाल्यास 1 मार्चपासून भूमिअभिलेख कार्यालयातील सर्व कामकाज ठप्प पाडणार आहोत, असे प्रकल्पग्रस्तांनी या निवेदनात म्हटले आहे.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marketaanime.com/2018/12/06/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A5%AC-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A5%A8%E0%A5%A6/?share=google-plus-1", "date_download": "2019-07-22T20:40:27Z", "digest": "sha1:YTWKJ4EAPCVMTUSBLJ3KTZ4YHSMCSW75", "length": 14191, "nlines": 169, "source_domain": "marketaanime.com", "title": "आजचं मार्केट - ६ डिसेंबर २०१८ - Stock Market आणि मी", "raw_content": "\nगृहिणी ते stock market गुंतवणूकदार – एक रोमांचक प्रवास\nआजचं मार्केट – ६ डिसेंबर २०१८\nLike करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका\nआजचं मार्केट – ६ डिसेंबर २०१८\nआज क्रूड US $ ५९.७६ प्रती बॅरल ते US $ ६१.७९ प्रती बॅरल दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.७९ ते US $१= Rs ७१.१५ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.९८ तर VIX १९.२७ होते\nदेशात आणि देशाबाहेर अनेक घटना एकाच वेळी घडत आहेत. RBI च्या पॉलिसीमध्ये अशी कोणतीही नकारात्मक गोष्ट नव्हती की ज्यामुळे मार्केट ५०० पाईंट पडेल. ओपेक सुद्धा ट्रम्प यांच्या दबावा खाली क्रूडचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर कमी करणार नाही. म्हणजे क्रूडची किंमत आहे त्या पातळीवर राहील. पण तरीही मार्केट पडण्याचा वेग जास्त का हे समजत नव्हतं. त्यावेळी समजले की HUEWAI या चिनी टेलिकॉम क्षेत्रातील कंपनीच्या CFO ला कॅनडामध्ये अटक झाली. ही CFO म्हणजे या कंपनीच्या प्रमोटरची मुलगी आहे. ही कंपनी USA ने निर्बंध घातलेल्या देशांना इक्विपमेंट पुरवत होती यात इराणचाही समावेश होता. या कंपनीने USA ने घातलेल्या निर्बंधांच्या विरोधात इक्विपमेंट पुरवली असा या कंपनीवर आरोप आहे. यामुळे चीन आणि USA यांच्यातील संपत आलेले ट्रेड वॉर पुन्हा पेटेल असे वाटले म्हणून मार्केट पडण्याचा वेग वाढला\nऍग्री एक्स्पोर्ट पॉलिसी येण्याची शक्यता आहे. या मध्ये चहा, कॉफी, तांदूळ, तंबाखू. मरीन प्रॉडक्ट्स आणि पोल्ट्री प्रॉडक्ट्स याची निर्यात वाढावी हा दृष्टिकोण समोर ठेवून हे धोरण असेल. त्यामुळे या संबंधित शेअर्सवर परिणाम होईल.\nइथेनॉल चे उत्पादन आणी ब्लेंडींग वाढावे म्हणून सरकार प्रयत्न करत आहे. सरकार सॉफ्ट लोन देणार आहे. गरज असल्यास अतिरिक्त कर्जसुद्धा देईल. या कर्जावरचे व्याज सरकार भरणार आहे. याचा फायदा इंडिया ग्लायकोल आणि प्राज इंडस्ट्रीज यांना होईल.\nमाईंड ट्रीचे C G सिद्धार्थ यांचा कंपनीमध्ये २६% स्टेक आहे. ते हा स्टेक विकण्याच्या तयारीत आहेत. KKR हा स्टेक घेण्याच्या तयारीत आहे.\nकिर्लोस्कर इंडस्ट्रीजच्या संदर्भात इन्सायडर ट्रेडिंगची तक्रार आली होती.व्यवस्थापनाने असे काही घडले नाही असा खुलासा केला.\nनेस्लेने Rs ५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.\nमुथूट फायनान्सचा निकाल चांगला आला.\nउद्या राजस्थान आणि तेलंगाणा या राज्यात मतदान आहे.\nआता RBI च्या वित्तीय धोरणाविषयी थोडेसे :-\nसार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँका आणि खाजगी बँका आतापर्यंत त्यांनी ठरवलेल्या (१) प्राईम लेंडिंग रेट (२) बेंचमार्क प्राईम लेन्डिंग रेट (३) बेस रेट (४) मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडबेस्ड लेन्डिंग रेट. यापैकी एका रेटवर आपला स्प्रेड मिळवून ते आपला गृह कर्ज ऑटो कर्ज आणि\nMSME कर्जावरील फ्लोटिंग व्याजाचा दर ठरवत असत. कोणता रेट ठरवायचा आणि किती स्प्रेड मिळवायचे हे स्वातंत्र्य प्रत्येक बँकेला होते. हे सर्व रेट प्रत्येक बँकेचे व्यवस्थापन ठरवत असल्यामुळे प्रत्येक बँकेचा या कर्जावरील व्याजाचा दर वेगळा असायचा.\n५ डिसेंबर २०१८ च्या वित्तीय धोरणात बँकांना असलेले स्वातंत्र्य RBI ने संपुष्टात आणले.\nRBI ने असे जाहीर केले की वित्तीय वर्ष २०१९ पासून बँकांनी आपले गृहकर्ज, ऑटो कर्ज आणि MSMEवरील फ्लोटिंग व्याजाचे दर खालीलपैकी कोणत्याही एका रेटशी निगडीत ठेवावेत. बँकेने त्यात आपला स्प्रेड मिळवून वरील कर्जान्वरील फ्लोटिंग व्याजाचा दर ठरवावा. कर्जाची मुदत संपेपर्यंत बँकेला आपला स्प्रेड कायम ठेवावा लागेल. याला अपवाद म्हणजे कर्जदाराच्या क्रेडिट रिस्क प्रोफाइल मध्ये झालेला बदल.\n(१)RBI ने आपल्या वित्तीय धोरणात जाहीर केलेला रेपो रेट\n(२) भारत सरकारच्या ९१ दिवसांच्य�� ट्रेजरी बिलावरील FBIL (फायनान्सियल बेंचमार्क इंडिया PVT LTD.) ने जाहीर केलेला यिल्ड रेट\n(३) भारत सरकारच्या १८२ दिवसांच्या ट्रेजरी बिलांवरील FBIL ने जाहीर केलेला यिल्ड रेट.\n(४) किंवा FBIL ने जाहीर केलेला इतर कोणताही बेंचमार्क मार्केट व्याजाचा रेट.\nआता बँकेबाहेरील एजन्सीने ठरवलेल्या दरावर बँक आपला स्प्रेड ( मार्जिन) मिळवेल. यामुळे FBIL ने किंवा RBI ने आपले दर बदलले की बँकांचे गृह, ऑटो, आणि MSME व्याजाचे दर तेवढ्या प्रमाणात बदलतील. हे दर जुन्या तसेच नवीन कर्जाना लागू होतील.पूर्वी RBI ने केलेले रेटकट बँका आपल्या ग्राहकांना पास ऑन करत नव्हत्या आता आपोआप वरील दर बदलले की सर्व बँकांना आपापले गृह ऑटो आणि MSME कर्जावरील व्याजाचे फ्लोटिंग दर बदलावे लागतील.\nBSE निर्देशांक सेन्सेक्स ३५३१२ NSE निर्देशांक निफ्टी १०६०१ बँक निफ्टी २६१९८ वर बंद झाले.\nआपला शेअर मार्केट चा दुसरा कोर्से १५-१६ डिसेंबर ला organise केला आहे ..हा कोर्स फक्त ५ जणांसाठीच आहे. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-Ke\nwww.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट\nshare करा पण क्रेडिट देऊन \n← आजचं मार्केट – ५ डिसेंबर २०१८ आजचं मार्केट – ७ डिसेंबर २०१८ →\nआजचं मार्केट – २२ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १९ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १८ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १७ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १६ जुलै २०१९\nलेखमाला – 'माझी वाहिनी'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://adijoshi.blogspot.com/2011/08/", "date_download": "2019-07-22T21:34:00Z", "digest": "sha1:4STHBTD73L44YBQOP46QGG72RF6RI2S2", "length": 63931, "nlines": 225, "source_domain": "adijoshi.blogspot.com", "title": "आदित्याय नमः: August 2011", "raw_content": "\nमिथुनायण भाग ३ - शेरा\nप्रभुजींचा जो अवतार आता आपण बघणार आहोत त्याचं नाव आहे शेरा. ह्या अवतारात ते एक नाही तर तीन तीन खलनायकांचा सामना करतात.\nसिनेमाच्या सुरुवातीला एक मुलगी कुठल्या तरी पार्कींग लॉट मधे एकटीच गाडीच्या दिशेने जाताना दिसते. ती गाडीत बसते तितक्यात तिला समोर काही मास्क घातलेली मंडळी दिसतात. ती प्रचंड घाबरते. घाबरणारच, कारण त्यांनी मिकि माऊस चे मास्क घातलेले असतात. तिची गाडी काही सुरू होत नाही. समोर बघते तर सगळे माऊस गायब. पुन्हा वर बघते, सगळे हजर लगेच पुन्हा गायब. ती गाडीतून बाहेर पडून पळायला लागते, तितक्यात सगळे उंदरासारखे कुठून तरी अचानक प्रकट होतात. ते आता तिला काही ��री करणार इतक्यात दोन हात त्यांना बडव बडव बडवतात. चेहरा दिसत नाही कारण त्या मुलीच्या मागूनच सगळ्यांची पिटाई चाललेली असते. सगळ्यांना पिटुन झाल्यावर मुलीच्या मागून बाहेर येतात मिथुनदा. मुलीच्या मागून लढणे ह्याचा नवीनच अर्थ मिथुनदांमुळे आपल्याला कळतो. सगळ्यांकडे एक जळजळीत कटाक्ष टाकून पुन्हा एकदा पिटाई सेशन सुरू होतं.\nपण ह्यावेळी एक गुंड मिथुनदांना भारी पडतो. तो मिथुनदांना झोडायला सुरूवात करतो. मिथुनदा खाली पडतात. तो गुंड पुढे येत स्वतःच्या चेहर्‍यावरचा मिकी माऊसचा मास्क काढतो (पण एक क्षण आपल्याला मास्क काढल्याचं कळतंच नाही) त्या मास्कच्या मागे असतो साक्षात मिथुनदा. उभा मिथुनदा पडलेल्या मिथुनकडे रागाने बघतो, एक तलवार काढतो आणि मिथुनदाच्या पोटात खुपसतो. आणि मिथुनदा आपल्या स्वप्नातून जागे होतात. हुश्श्श..\nते आपल्या खोलीतून बाहेर पडतात, दुसर्‍या खोलीत जातात. तिथे एका बाईला चेनने बांधून ठेवलेलं असतं. ती असते मिथुनदांची बायको. ती ड्रग ऍडीक्टही असते. म्हणूनच तिला बांधलेलं असतं. तिला प्रेमाने भरवून मिथुनदा एका माणसाकडे जातात. त्याचं नाव चंडोला. बॅड मॅन गुलशन ग्रोव्हर ने हा रोल केला आहे. मिथुनदा त्याला ड्रग माफियाला संपवायचं वचन देतात. चंडोला त्याला सगळ्या ड्रग माफियांची माहिती असलेली एक फाईल देतो.\nती फाईल घेऊन मिथुनदा घरी येतात. हॉलच्या लालभडक भिंतीवर त्यांच्या स्वर्गवासी बहिणीचा चंदनाचा हार घातलेला फोटो असतो. फोटोच्या बाजुला भिंतीवर खडूने लिहिलेलं असतं \"डर इंसान को कमजोर करता है\".\nत्यांचं कुटुंब, म्हणजे ते, बायको, बहिण आणि एक पोपट (पक्षी) खूप खूप खुश असतात. त्यांची बहिण एक अत्यंत लाडावलेली, बिंडोक, मठ्ठ आणि अति आगाऊ मुलगी असते. बायको सोज्वळ वगरे. फ्लॅशबॅक मधे आपण पोचतो तो दिवस मिथुनदांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस असतो. बहिण गिफ्ट म्हणून त्यांच्या कडे एक प्लेट कांदा भजी मागावी तसा एक भांजा मागते. आढेवेढे घेत मिथुनदा तयार होतात. तयार होता म्हणजे हो म्हणतात, उगाच कल्पनाशक्ती ताणू नका. त्यांनी हो म्हटल्याबरोबर ती आचरट कार्टी भैय्या आणि भाभीला बेडरून मधे ढकलते आणि म्हणते \"तो जाओ...\". घ्या मारुतीचं नाव आणि व्हा सुरू.\nबेडरूममधे अर्थातच एक गाण्याचा सिक्वेन्स पार पडतो. ह्या गाण्यात \"जीस लडकी पे दिल आया है वो बडी पटाखा है\" असं मिथुनदा ���्वतःच्याच बायको विषयी म्हणतात.\nदुसर्‍या दिवशी कळतं की मिथुनदांची बायको पोलिस इंस्पेक्टर आहे. इंस्पेक्टर शिवानी. ती पोलिस स्टेशन मधे जायला निघते. इकडे असरानीने एका हवालदाराचा रोल केला आहे. तो सायकल वरून येतो. सायकल स्टँडला लावताना कैक वेळा पडते. शेवटी तो वैतागुन तिला म्हणतो \"अरी ओ १८५७ की छप्पन छुरी तेरा कोई कॅरेक्टर है के नहीं क्यों सरकार की तरह गिरती है बार बार क्यों सरकार की तरह गिरती है बार बार\". ह्यात गिरणारी म्हणजे गिरी हुई आणि गिरणारी म्हणजे सरकार असे दोन विनोद आहेत. तसेच, गिरे हुए लोग मतलब सरका असा छुपा विनोदही असू शकतो. हम है अंग्रेजोंके जमाने के जेलरका बेटा अंग्रेजोंके जमानेका हवालदार अशी तो स्वतःची ओळख करून देतो.\nपोलिस स्टेशन मधे हिरवीणीच्या कॉलेजचे प्रिंसिपल तक्रार करतात की आमच्या कॉलेज मधे सर्रास ड्रग विकी सुरू आहे. कमिशनपसून मंत्र्यांपर्यंत सगळ्यांना सांगितलं, कुणीच ऐकत नाही. बाई बंदोबस्त करायचं वचन देते आणि साध्या वेषात कॉलेजात पोचते. तिकडे ड्रग विकी करणार तरूण दिसतो.\nशिवानी त्याच्याकडे ड्रग्ज मागते तर तो तिलाच जवळ ओढतो. आणि नंतर पुढची २० सेकंदं मिथुनची बायको त्याला फक्त गुद्दे मारते. पोटावर, पाठीवर, पायावर, डोक्यात, मानेवर.. बसून, उभं राहून, उडी मारून... गुद्देच गुद्दे. मिथुनच्या बायकोशी पंगा घेतल्यावर अजून काय होणार लग्नाला ३ वर्ष झाली तरी प्रत्यक्ष मिथुनदांनी सुद्धा अशी गुस्ताखी केली नाही तर हा कोण उपटसुंभ लग्नाला ३ वर्ष झाली तरी प्रत्यक्ष मिथुनदांनी सुद्धा अशी गुस्ताखी केली नाही तर हा कोण उपटसुंभ भोग लेका आता कर्माची फळं. इंस्पेक्टर शिवानी त्या ड्रग विकणार्‍याला पुन्हा गुद्देच गुद्दे मारते आणि यथेच्छ कुदवून झाल्यावर बेड्या ठोकते. तो चिडून तिला धमकी देतो \"देख लुंगा तुझे, तुम जानती नहीं मै बल्लू बकरा का भाई हुं\". मिथुनचीच बायको ती, डायलॉग हे तर तिचं हक्काचं कुरण. ती आता त्याला शब्दाचा मार देते \"बकरा का भाई है ह्या बकरी की औलाद... blah blah blah blah\"\nइथे एंट्री होते व्हिलन, बल्लू बकराची \"कानून हमारे लिये एक रब्बर की गुडिया है और पुलिस कठपुतलीयां. कानून सरकार ने बनाया और अपराध शैतान नें\". बकराची आयटम त्याच्याहून महान \"जब १००० इंसान मरते है तो अंडरवर्ल्ड में एक बकरा पैदा होता है\". बकरा टाळ्या वाजवतो.\nबकराला खबर मिळते की शिव��नीने त्याच्या भावाला पकडलंय. ह्या बकराचं वैशिष्ट्य म्हणजे तो दारू पीत असताना त्याला काही वाईट खबर मिळाली की तो हातातला ग्लास संपवतो आणि मग दचकतो. उगाच ग्लास हातातून सटकून दारू नको वाया जायला.\nमिथुन बागेत झाडांना पाणी घालत असतो. तितक्यात बकराची माणसं त्याला एक गिफ्ट देऊन जातात. मिथुनदा गिफ्ट उघडतात. त्यात असतो त्यांचा लाडका पोपट (पक्षी). बहीण किंचाळून घरात पळते. पोपटाच्या पिंजर्‍यावर डोकं आपटून रडू लागते. पिंजर्‍यात तिला एक चिठ्ठी दिसते. ती घेऊन बाहेर येते. तोवर इकडे मिथुन त्या पोपटाला बागेतच गाडून वगरे मोकळा झालेला असतो.\nचिठ्ठीत लिहिलेलं असतं की माझ्या भावाला सोड नाही तर अशीच अवस्था तुझ्या बायकोची होईल. हे ऐकून मिथुनदा चवताळतो, त्याच्या एका हाताचा पंजा नागाच्या फण्यासारखा वर वर येऊ लागतो. हे बघून त्यांची बहीण त्यांना मानेनेच नाही म्हणते. मिथुनदा सावरतात. हताशपणे मिथुनदा चिठ्ठी टाकून घरात जातात.\nसिनेमात व्हि. सि. आर. नावाचा अजून एक व्हिलन आहे. त्याची दोन मुलं मिथुनदा आणि त्यांच्या बहिणीसमोर एकाचा खून करतात. शिवानी साक्षीदार म्हणून म्हणून मिथुनला बोलावते. पण बहिणीला व्हि. सि. आर. ने किडनॅप केल्यामुळे मिथुनदा खोटी साक्ष देतात आणि व्हि. सि. आर. ची मुलं सुटतात.\nपुढे बकराचा भाऊ त्याच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मिथुनदांच्या बहिणीला ड्रगचा ओव्हरडोस देऊन ठार करतो. मिथुनदांचा फणा पुन्हा वर येतो. पण आता थांबवणारं कुणी नसतं बहिणीची चिता मिथुनदांच्या डोळ्यात पेटते.\nमिथुनदा नागासारखे कराटे खेळून, सुपरमॅन सारखे उडून बकर्‍याच्या भावाला मारतात.\n(मिथुनदांचा अजून एक अवतार - सुपरमॅन)\nत्याच्या ह्या पराक्रमामुळे चंडोला त्यांना बोलावून घेतो आणि म्हणतो की मी तुला ओळखलं. तूच शेरा आहेस. कारण ज्या प्रकारे बकराचा भाऊ मेला तसं कराटे स्किल जगात कुणाकडेच नाही. प्लीज ड्रग्ज माफियांना संपवण्यासाठी मला मदत कर. मिथुनदा त्याला नम्रपणे नकार देतो.\nआत व्हिलनची माणसं शिवानीला पकडून नेतात आणि तिला ड्रग्जची सवय लावतात. ह्यामुळे पेटून उठलेले मिथुनदा एकेकाचा खून करायला सुरुवात करतात. व्हि. सि. आर. आणि बकराला आपले सापाचे कराटे खेळून ठार करतात. संपूर्ण मारामारीच्या दरम्यान मिथुनदांच्या हातवार्‍यांना नागांच्या फुत्कारण्याचा आवाज बॅकग्राउंड साउंड म्हण���न वापरला आहे.\nतर, ह्या दोघांना मारल्यावरही बराच वेळ शिल्लक असल्याने अजून एका व्हिलनची एंट्री होते. तो दुसरा तिसरा कुणी नसून असतो आपला बॅड बॉय गुलशन उर्फ चंडोला उर्फ ब्लॅकी - द बिग बॉस. आपल्या मार्गातील काट्यांना हटवण्यासाठी त्याने चंडोला बनून शेराचा उपयोग केलेला असतो.\nशिवानी हळू हळू बरी होत असते. असरानी एकदा जयला पकडून लेक्चर देतो की असा कसा तू नामर्द की बायकोवर अत्याचार केलेल्यांना काहीच करत नाहीस. त्यावेळी जय त्याला आपली कहाणी ऐकवतो. पुन्हा फ्लॅशबॅक.\nइथे आपल्याला कळतं की मिथुनदा पूर्वश्रमीचे गुन्हेगारी जगताचे बादशाह शेरा होते.\nप्रतिस्पर्ध्यांनी आई आणि भावाचा खून केल्यावर ते वाममार्ग सोडून सन्मार्गाला लागलेले असतात. शेरा आता मेलेला असतो. त्याच्या जागी जय खुराना जन्म घेतो. मरणार्‍या आईला त्यांनी खूनखराबा न करण्याचं वचनही दिलेलं असतं. म्हणूनच ते चंडोला ला नकार देतात.\nह्या सिनेमात इतके फ्लॅशबॅक आहेत की वर्तमानात येण्या ऐवजी भूतकाळातच सिनेमा का उरकत नाहीत असा प्रश्न पडतो.\nशिवानी बरी होत असल्याने ब्लॅकीला टेंशन येतं की ती आपल्या माणसांना ओळखेल, म्हणून तो तिला मारण्याचा प्लॅन करतो. पण तिथे ऐन वेळी जय उर्फ शेरा पोचतो. पुढे काय होतं ते सांगायला नकोच.\nमिथुनचा सिनेमा असल्याने त्याचा शेवटही साजेशा डायलॉगने होतो जो फक्त मिथुनच्या बाबतीतच ऐकवला जाऊ शकतो \"शेरा ने अपने आप को कानून के हवाले कर दिया. उसे उम्रकैद की सजा हुई. मगर अच्छे बरताव के कारण उसे पांच साल में ही छोड दिया गया.\" उम्रकैद वरून डायरेक्ट ५ वर्ष काय बोलणार आपण पामर\nनेहमीप्रमाणेच ह्या चित्रपटातही डायलॉग्ज की खैरात आहे:\n१. अब मौत का ऐसा खेल होगा के मौत का भी कलेजा काप जाएगा.\n२. अपना नाम जय से बदलकर पराजय कर दो.\n३. मां की लाशपर दिया वचन मैने बहन की लाशपर तोड दिया.\n४. ये अगर नंगा होकर गरम तव्वे पर बैठ जाये तो भी उसकी बात का यकीन मत करना.\n५. सबर के फल नसीब के झाड पर लटक लटक के सड गये.\nआता सिनेमातली काही निवडक दॄष्य:\nआणि हे सिनेमाचं पोस्टर\nमिथुनायण भाग २ - आग ही आग\nसाधारणपणे पंजाबी ड्रेसनी झाकलं जाईल इतकं अंग झाकणारा स्विम सूट घालून एक तरूणी समुद्रातून बाहेर येत, उर्सुला अँड्रेस च्या थोबाडीत मारेल अशी उन्मादक एंट्री घेते. दुसर्‍या क्षणी ती एका माणसाला खंडणीसाठी फोन करते. हिचं नाव डायना. तो हिम्मतवान व्यापारी तिला उत्तर देतो \"तुम डायना हो या डायन, लेकीन मेरा खून नहीं चूस सकोगी\". काही वेळातच त्या माणसाला त्याच्या बाणेदारपणाचं फळ मिळतं. त्याला त्याच्या घराच्या पार्कींग लॉट मधेच गोळी घालून ठार करण्यात येतं. मिथुनच्या चित्रपटात काम करणारा प्रत्येक जण मिथुन नसतो हे कळेपर्यंत त्याचा रोल संपलेला असतो.\nडायना टायगर गँग नावाच्या एका खुँखार गँगची मेंबर असते. त्यांच्यासोबत भ्रष्ट पोलिस अधिकारी, एक मंत्री, अशी पिलावळही असते.\nआता, टायगर गँग मुलाला जिवंत सोडण्याच्या बदल्यात त्या विधवेकडून खंडणी मागते. नवर्‍याला जिवे मारण्याच्या धमकीला एक रुपयाही द्यायचा नाही असं ठणकावून सांगणारी ती नारी मुलाच्या जिवावर आल्यावर तडक ५० लाख घेऊन सांगितलेल्या ठिकाणी पोचते. इथे मिथुनदांनी समस्त नवरे जमातीला एक गुप्त संदेश दिला आहे. ती खंडणी देणार इतक्यात तिथे असलेल्या सगळ्या गुंडांना एक बंदुकधारी हात धडाधड गोळ्या घालून ठार करतो. तो हात असतो अर्थातच मिथुनदांचा. ह्या सिनेमात त्यांच्या अवताराचं नाव आहे 'इन्स्पेक्टर अजय'. ह्या मारामारीच्यावेळी तिथे एक पिकनिकला आलेलं जोडपं आणि एक फोटोग्राफरही असते.\nह्या खुनखर्‍याब्याबद्दल मंत्री कमिशनरकडे जाऊन त्याला अजयला थांबवायला सांगतो. (आता इथे डायलॉग्सच्या भयानक फैरी झडतात.) त्यावेळी तिथे अजय पोचतो आणि मंत्र्याची कानउघाडणी करतो \"अरे तू तो वो सियासी दलाल है जो मुर्दे का कफन छीनकर अपनी खाल पर ओढ लेता है\". कमिशनर पुढे मंत्र्याला ऐकवतो \"मगरमछ के आंसू, कुत्ते का भोंकना, लोमडी की चालाकी ये सारी चीजें लेकर तू पैदा हुवा है गोपाल भारती\". इतकं सुंदर व्यक्तीचित्रण पु.लं. ना तरी जमलं असतं का कमिशनर आणि अजय नी केलेल्या अपमानामुळे चवताळलेला मंत्री त्या दोघांची बदली करायची धमकी देतो. अजय उत्तर घेऊन तयारच असतो \"तू हमारी बदली करवाएगा कमिशनर आणि अजय नी केलेल्या अपमानामुळे चवताळलेला मंत्री त्या दोघांची बदली करायची धमकी देतो. अजय उत्तर घेऊन तयारच असतो \"तू हमारी बदली करवाएगा अरे तीन साल में तू पांच पार्टीयां ऐसे बदल चुका है जैसे बेघर बंदर जिंदगीभर डालींया बदलता रहता है\".\nह्या सिनेमान आपला लक्ष्या सुद्धा आहे. त्याच्या जोडीला आहे जॉनी लिव्हरचा डुप्लीकेट. ते दोघे जासूद असतात आणि टायगरला शोधत असतात. \"मैने मरें हुएं भैस से दूध निकाला है, अंडे से निकली हुई मूर्गी को डंडे मारकर अंडे में बंद कर दिया है, कबरस्तान से निकले मुर्दे को कबरस्तान में वापस बंद कर दिया है\" असं लक्ष्या स्वतःच वर्णन करतो. आता बोला.\nमधे मधे सिनेमात जॅकी श्रॉफही दर्शन देत असतो. ते कशासाठी हे अर्धा सिनेमा होईपर्यंत कळत नही.\nकमिशनर आता अजयला सरकारी ट्रेझरीच्या संरक्षणाची जबाबदारी देतो. इकडे टायगर गँग ही ट्रेझरी लुटायचा प्लॅन बनवत असते. तितक्यात तिथे कमिशनर पोचतो. सगळे पळू लागतात इतक्यात कमिशनर त्यांना थांबवतो \"ओ बेवकूफी के अंडों से निकले कबुतरों, मैं कमिशनर नहीं टायगर हुं\". टायगर जेंव्हा जवळ येतो तेव्हा कळतं की तो कमिशनरचा विद्रुप हमशकल आहे. ह्या टेझरी मधे २५० कोटींचे हीरे असतात. एकेका हिर्‍याचा आकार टग्ग्या इतका असतो. संपूर्ण सिनेमाभर ह्यांचा आकार बदलत राहतो. सिनेमाच्या शेवटी ह्या टग्ग्यांचे रव्याचे लाडू झालेले असतात.\nह्या सिनेमातला अजयचा दुखरा कोपरा म्हणजे त्याची स्वयंघोषीत प्रेयसी. ही दुर्दैवाने त्याच्या स्वर्गवासी बायकोसारखीच दिसत असते. मिथुनदा आणि त्याच्या सुखी कुटुंबाची वाताहात होण्याआधीच्या त्यांच्या संसाराची ओळख आपल्याला करून दिली जाते. \"जो तेरा इश्क मिला, प्लॅटिनम डिस्क मिला\" अशा मधुर शब्दांतून आपल्या भूतकाळात चक्कर मारून आणली जाते. मिथुनच्या बायकोचा गुंडांनी बलात्कार करून खून केलेला असतो. मिथुनदा शेवटी नव्या मैत्रीणीच्या प्रेमात पडतोच.\nटायगर, डायना, मंत्री आणि त्यांची पिलावळ मिथुनदांना लगाम घालण्यासाठी त्यांना विधवेच्या खुनाच्या आरोपाखाली जेल मधे टाकते. इथे कळतं जॅकी दादा म्हणजे मिथुनदाला खबरा पुरवणारा खबरीलाल. कमिशनरचं अपहरण करून त्याच्या जागी टायगर जातो. मिथुनदा आणि जॅकी बाबा ह्या नव्या कमिशनरला घोडा लाऊन जेल मधून सुटतात आणि एकेका गुंडाचा खात्मा करायला सुरुवात करतात.\nसिनेमाचा मुख्य व्हिलन \"टायगर\" आहे. पण त्याला घाबरायचं की त्याच्यावर हसायचं हेच कळत नाही. कारण डायना, मंत्री आणि गँगमधले अजून १-२ मेंबर्स टायगरला सिनेमाभर येता जाता हिडीस फिडीस करत असतात. त्याला \"देख लुंगा टायगर के बच्चे\" अशा धमक्याही देतात. हे कमी की काय म्हणून त्याला ब्लॅकमेलही करतात. धन्य आहे.\nसिनेमाच्या मधेच कधी तरी आपल्याला टायटल साँग ऐकवण्यात येतं \"क्या क्या संभालोगी जवानी में, आग ही आग है पानी में\". आश्चर्य म्हणजे ह्या गाण्यात डायना, मिथुनदांची प्रेयसी आणि एजून एक अशीच आयटम ह्या मिळून मिसळून नाचतात. ह्या गाण्यात प्रेक्षकांना काही महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात - लटके संभालू के झटके संभालूं झुमका संभालूं के ठुमका संभालू झुमका संभालूं के ठुमका संभालू दिलकी लगी क्या बुझाये बुझेगी दिलकी लगी क्या बुझाये बुझेगी आजु संभालूं के बाजू संभालूं आजु संभालूं के बाजू संभालूं चुम्मा संभालूं के जुम्मा संभालूं, या अपने दिलका कबुतर संभालूं\nप्रेक्षकांना प्रश्नात टाकून सिनेमा पुढे सरकतो.\nयथावकाश हिरे लुटले जातात. मिथुनदांची प्रेयसी मिथुनदांवर नाराज असते. तिचा असा समज झालेला असतो की मिथुनदांनीच विधवेचा खून केला आहे हिरेही पळवले आहेत. पण त्यांच्यातला गैरसमज लवकरच दून होतो आणि आपल्याला अजून एक सुंदर गाणे ऐकवले जाते \"जब मिले दो जवानी, बने एक प्रेम कहानी, बजते हैं दिल के तार\".\nहळू हळू सगळ्यांना कळतं की हा कमिशनर तोतया आहे आणि तोच टायगर आहे. व्हिलन गँग पैकी एक मिथुनदांच्या प्रेयसीचा मामा असतो. तो टायगरला चुना लाऊन हिरे भाचीच्या घरात लपवतो. हिर्‍यांच्या मोहापाई आता मिथुनदांची प्रेयसी, आधीची उगाच आयटम ह्यांना कमिशनरसोबत बांधलं जातं. इतके दिवस बंदीवासात असूनही कमिशनर त्याच वर्दीतल्या कडक इस्त्रीच्या शर्ट मधेच असतो.\nहिरे घेऊन टायगर पळणार इतक्यात मिथुनदा अड्ड्यावर पोचतात. शेवटची हाणामारी होते, मिथुनदा आणि जॅकी बाबा आपल्या अक्षय बंदुकांनी गुंडांचा खात्मा करतात, सगळीकडे आनंदी आनंद होतो.\nसिनेमातले निवडक यादगार संवाद:\n१. चोट खाते खाते फौलाद भी चिखने लगता है, तो तू क्या चीज है.\n२. जो हमारी बात मानता है वो हसता है, जो नहीं मानता वो खून के आंसू रोता है.\n३. मौत कभी ठोकर खा कर वापस नहीं जाती टायगर, आती है तो जान लेकर ही जाती है.\n४. मेरा सबसे बडा खजाना मेरी बेटी है.\n५. हम कानून को जिंदा रखने के लिया कानून का गैर कानूनी ऑपरेशन करते हैं.\n६. जब कभी मैं जुर्म का जुआं खेलता हुं तो जोकर हमेशा अपनी जेब में रखता हुं.\n७. टाईम कम है. सोचना शुरू करदे अब उपर वाले को क्या जवाब देना हैं.\n८. मेरे लिये किसी की जान लेना उतनाही आसान है जितना टेलिफोन पे बात करने के लिये रिसिव्हर उठाना.\nशेवटची हाणामारी झाल्यावर \"आग ही आग है पानी में\" ह्या सुमधुर गाण्याने सि��ेमाची सांगता होते. इथे आपल्याला कळतं की ही आग इंतेकामची नसून इश्काची आहे. किंवा \"आग ही आग\" मधली एक आग इंतेकामची आणि दुसरी आग इश्काची असंही असू शकतं. मधला \"ही\" म्हणजे अर्थातच मिथुनदा हे वेगळं सांगायला नकोच.\nमिथुनायण भाग १ - 'जस्टीस चौधरी' (म्हणजेच ओरिजिनल सरकार)\nदुर्जनांचे निर्दालन जितक्या सातत्याने मिथुनदा करत आले आहेत तितकं सातत्य पोलिसांना दाखवलं असतं तर आज गुन्हेगार स्वस्त साखर, मनमिळावू बायको आणि कामसू सरकारी कर्मचारी ह्यांचा इतकीच दुर्मीळ गोष्ट झाली असती. पण तसे होणे नाही. त्यामुळे आपल्या चित्रपटांतून, विविध अवतार घेऊन मिथुनदा त्यांच्या भक्तांना अन्याय निर्मुलनाचं मार्गदर्शन करत आले आहेत. त्यांच्या सहस्त्रावतारांपैकी एक 'जस्टीस चौधरी' आज पुन्हा पाहिला आणि त्याचे परीक्षण करायचा इच्छा अनावर झाली. अर्थात मिथुनदांच्या कुठल्याही कॄतीचं परीक्षण करायची प्रत्यक्ष मिथुनदांशिवाय दुसर्‍या कुणाचीही लायकी नाही. अपवाद फक्त आद्य दुर्जन निर्दालक सुपरस्टार भगवान रजनीकांत ह्यांचा.\nजस्टीस चौधरी सिनेमाची सुरुवात होते एका खुनापासून. एका सद्गुणी माणसाला संपवण्यासाठी काही गुंड पोलिसालाच सुपारी देऊन त्याचा काटा काढतात. त्याची बहीण वेगवेगळ्या पोज मधे खूप रडते. कानून के रखवालेच कानून से खिलवाड करत असल्याने तिला कुणी तरी खरा न्याय मिळवण्यासाठी जस्टीस चौधरी कडे जायचा सल्ला देतो.\nमिथुनदांची एंट्री. मिथुनदा डोळ्यांतून अंगार ओकत भगवान शंकराची पूजा करतायत. केवळ घंटा हलवून त्यातून डमरू, तबला, झांजा, ड्रम, घंटा इत्यादी अनेक वाद्यांचे आवाज काढतायत. पूजा संपते, देव सुटकेचा निश्वास टाकतो. मिथुनदा तयार होऊन बाहेर येतात. एक माणूस त्याच्या भावाला वाचवायची विनंती त्यांना करतो. जजशी सेटींग करून त्याच्या भावाला शिक्षा द्यायची दुष्टांची योजना असते. मिथुनदा त्याच्या भावाला अभय देतात. माणूस निघून जातो. मिथुनदांचा सहकारी, छोटन, त्यांना विचारतो की त्याचा भाऊ खरंच निर्दोष आहे का ते चेक करूया का. ह्यावर मिथुनदा त्याला एक युनिव्हर्सल ट्रुथ ऐकवतात \"माई के दूध और मजबूर इंसान के आंसुओंमें मिलावट नाही होत है\". ऐकणारा धन्य होतो.\nपुढे मिथुनदा त्या दुष्ट पोलिस अधिकार्‍याला यमसदनी धाडतात. त्यांच्या हाणामारीच्या दृष्यांच्या वेळी 'टर्मीनेटर' चे पार्श्वसंगीत वाजते हा योगायोग नाही. टर्मीनेटर मधे कोणकोणते गुण असावेत, तो नक्की किती ताकदवान असावा, त्याच्याकडे कोणत्या पॉवर असाव्यात ह्याची कल्पना जेम्स कॅमरूनने मिथुनदांवरूनच घेतली आहे.\nतर मिथुनदा आपली अशी अनेक अवतारकार्य पार पाडत असतात. त्यांच्यामुळे बरंच नुकसान सोसावं लागल्याने त्यांचा दुश्मन 'अजगर ठकराल' दुबईहून परत येतो. येऊन मिथुनदांची भेट घेतो. म्हणतो दोस्ती करू, मिळून मिसळून राहू आणि वाटून खाऊ. अर्थातच मिथुनदा त्याला नकार देतात. त्यावर तो क्षुद्र किटक त्यांना म्हणतो 'मेरा नाम है अजगर ठकराल, मै दुश्मन को काटता नही, सीधा निगलता हूं'. त्या अजाण बालकाला मिथुनदांच्या पावरचा अंदाज नसल्याने तो असं बरळतो. त्यावर मिथुनदा त्याला शांतपणे सांगतात 'जस्टीस चौधरी अपने दुश्मनको निगलता नहीं, पालता है, खेलता है'.\nअशा कठोर माणसाचा एक हळवा कोपराही असतो. मिथुनदांनी जिच्या पोटी अवतार घेतलेला असतो त्या आईला वाटतं की ते गुन्हेगार आहेत. म्हणून ती त्यांच्याशी एक शब्दही बोलत नसते. मिथुनदांना एक भाऊही असतो, तो मात्र त्यांचा भक्त असतो.\nसिनेमाच्या सुरुवातीला ज्या मुलीला मिथुनदांनी मदत केलेली असते तिला ते पुढेही सतत मदत करत राहतात. बेरहम जमाना आणि बस्तीवाले तिला मिथुनदांची रखेल समजून तिच्या चारित्र्यावर शक घेतात. मुलीचं चारीत्र्य म्हणजे एक काच असल्याने तिला असल्या दगडांपासून वाचवण्यासाठी आणि पुन्हा सन्मान प्राप्त करून देण्यासाठी मिथुनदा तिथल्या तिथे तिला प्रपोज करतात 'मुझसे शादी करोगी'. मुलगी पार गोंधळते, काहीच बोलत नाही. तिला कळलं नसावं म्हणून ते पुन्हा विचारतात. ह्या वेळी इंग्रजीत 'विल यु मॅरी मी'. मुलगी पार गोंधळते, काहीच बोलत नाही. तिला कळलं नसावं म्हणून ते पुन्हा विचारतात. ह्या वेळी इंग्रजीत 'विल यु मॅरी मी'. तिचा होकार बघून मिथुनदा तिच्या भांगेत सिंदुर भरून तिच्याशी लग्न केल्याचं घोषीत करतात. लग्नाच्या निमित्ताने एक बेली डांस सदृश सांस्कृतीक कार्यक्रम पार पडतो.\nइथे अजगर ठकरालची पाचावर धारण बसल्याने तो त्याच्याहून मोठा भाई, डोग्रा - उर्फ शक्ती कपूर, ह्याला आवताण धाडतो. ह्या डोग्राला रक्ताचा वास आवडत असल्याने तो येता जाता स्वतःचीच नस कापून रक्ताचा वास घेत असतो. तो येतो त्या दिवशी त्याचा वाढदिवस असल्याने केक आणलेला असतो. तो केक कापणार इत���्यात ठकरालचा एक माणूस मोठ्या आवाजात बडबड करू लागतो. डोग्राला ऊंची आवाज से नफरत असल्याने तो केक वर डोकं आपटून आपटून आणि गळा कापून त्या माणसाला जीव घेतो.\nडोग्रा व्यापाराच्या नावा खाली ड्रग्स आणि हत्यारांचे वितरण करायचा प्लॅन बनवत असतो. त्याला टिव्ही वर मुलाखत देताना बघून मिथुनदा टिव्ही फोडतात आणि भुतकाळात जातात. ते फ्लॅशबॅक मधून आपल्याला त्यांचे वडील, आई, भाऊ, बहीण आणि ओरिजिनल बायको ह्यांचे दर्शन घडवतात. एकच खटकतं ते म्हणजे त्यांच्या बायकोचा एक डायलॉग - 'दिनभर तो आप अदालत में रेहते हैं, और घर आने पर टिव्ही लगाके बैठ जाते हैं' अशी मर्त्य मानवांबद्दल करायची तक्रार मिथुनदांची बायको त्यांच्या बद्दल करते. मूर्ख, अजाण बाई.\nत्यावेळी मिथुनदा खरोखरच न्यायालयात जस्टीस असतात. न्यायनिष्ठूर मिथूनदा डोग्राच्या भावाला त्याच्या गुन्ह्यांसाठी सजा ए मौत सुनावतात. बदला म्हणून डोग्रा त्यांची बायको, बहीण आणि वडिलांची हत्या करतो त्यांच्या डोळ्यादेखत करतो. घरासमोरच्या लॉनवरच तिघांच्या चिता पेटवण्यात येतात. मिथुनदांच्या भावाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रु वाहत असतात. पण त्याचा चेहरा पाहून हे कळत नाही की डोळ्यात पाणी दु:खामुळे आलंय की चितेच्या धूरामुळे.\nसुडाने पेटून मिथुनदा आता डोग्राची माणसं मारू लागतात. तेव्हा त्यांना जहांगीर नावारा एक डॉन भेटतो आणि इथूनच मिथुनदांचा न्यायाधीश ते समांतर सरकार असा प्रवास सुरू होतो.\nबॅक टू वर्तमान. मिथुनदा डोग्राला भेटून आधी त्याच्या दोन भावांना आणि मग त्याला मारणार असल्याचं सांगतात. त्यानुसार ते एका भावाला मारतात. डोग्रा त्यांची सुपारी एक शार्प शूटरला देतो, जो मिथुनदांवर गोळी झाडतो. मिथुनदा त्याच्या मेल्याचं नाटक करतात. मिथुनदा मरत नाहीत त्यांना लागून गोळीच मरते. आता ते डोग्राच्या दुसर्‍या भावाला मारतात.\nइथे डोग्राची माणसं मिथुनदांच्या भावाला जखमी करून त्याच्या प्रेयसीला पळवून नेतातत. अजगरचा भाउ तिच्याशी पाट मांडणार इतक्यात मिथुनदा तिथे पोचतात. आपल्या अक्षय बंदुकीने दुष्टांना नाश करतात आणि डोग्राला पकडून भाऊ ऍडमीट असलेल्या हॉस्पिटल मधे पोचतात. इथे ते त्यांची आई, बायको आणि भावाची प्रेयसी ह्यांना सांगतात की मी गुंड झालो कारण डोग्रापर्यंत पोचायचा तो एकच मार्ग होता. आता त्याला मारून ते स्वतःला कानूनच्या हवाले करणार असतात.\nशेवटी ते डोग्राला गोळी घालतात आणि आईच्या हातात पिस्तुल देऊन आपण गुन्हेगारी सोडल्याचं घोषीत करतात. सिनेमा संपतो.\nसिनेमाभर आपल्याला मिथुनदांच्या अनेक लीला पहायला मिळतात. सिनेमा संपला तरी मिथुनदांचे काही मौलीक विचार मोती मात्र मनात घर करून राहतातः\n१. माई के हाथ का खाना हर बेटे को नसीब नहीं होता.\n२. जस्टीस चौधरी सिर्फ एक ही बार माफ करता है, दुसरी बार माफी नहीं मौत मिलेगी.\n३. आग और बारूद एक दुसरे से हाथ मिला ही नहीं सकते.\n४. मेरे सामने तेरी औकात इतनी भी नहीं के मै तुझे अपना दुश्मन समझुं.\n५. मै जिसे रेकमेंड करता हुं उसे इंटरव्ह्यु देने की जरूरत नहीं पडती.\n६. जस्टीस चौधरी जुर्म के भयानक जंगल का शेर है. और जो एक बार शेर की पनाह में आ जाता है, भेडिये उसकी तरफ आंख उठाकर भी नहीं देखतें.\nमाणसाच्या स्वभावाचे विविध कंगोरे दर्शवणारी, अन्यायाविरुद्ध लढायची प्रेरणा देणारी, मनोरंजन करणारी, राग लोभ माया मत्सर काम क्रोध ह्यांचा उत्कट आविष्कार असणारी कलाकॄती म्हणजे जस्टीस चौधरी. आपण नक्की बघा आणि अभिप्राय कळवा. सिडी नाही मिळाली तर पूर्ण सिनेमा आंतरजालावर उपलब्ध आहेच. लवकरच भेटू मिथुनदांच्या अजून एका अवताराची माहिती घेऊन.\nश्रावण स्पेशल १ - झिंगलेल्या बाबाची कहाणी\nसद्ध्या श्रावण का काय ते सुरू असल्याने दारू हा केवळ बोलण्याचा विषय राहिलेला आहे. त्यामुळे आम्ही आता काही खास श्रावण स्पेशल लिखाण करायचे योजिले आहे.\nत्यातला हा पहिला पेग एका फांदीवरच्या समस्त कावळ्यांना अर्पण.\nआपण बघतो की साधारण पणे बेवड्या माणसांच्या संसाराची, मुलांची अवस्था फार वाईट असते. बाबा दारू पिऊन घरी येतो, शेष नागासारखं घर डोक्यावर घेतो. पण ह्या सगळ्याला दुसरी बाजूही असते. दारूच्या बाबतीत बापसे बेटा सवाई असं घडलं तर काय होईल हेच बघण्याचा आता आपण प्रयत्न करणार आहोत.\nसोफ्यावर निजलेला एक बंडू बाळ\nसंपलेली दारू ओठा सुकलेली लाळ\nकामवली सखू बाई आली आज नाही\nधुतलेला ग्लास एक उरलेला नाही\nझोपेतच आता तुला पाजतो बशीत\nनिजतच तरी पण ढोसशी खुशीत\nसांगायची आहे माझ्या बेवड्या मुला\nझिंगलेल्या बाबाची या कहाणी तुला\nआटपाट नगरात बार होते भारी\nदररोज राजा करी एकेकाची वारी\nरोज सकाळीस राजा निघताना बोले\nआंटी कडे जाणे काल राहूनिया गेले\nजमलेच नाही काल जाणे मला जरी\nआज परी जाणार म��� वेळेतच बारी\nस्वप्नातल्या बार मधे मारू मग फेरी\nखर्या खुर्या पेगमधे दारू भरू भारी\nपाजीन मी थकलेल्या हातानी तुला\nझिंगलेल्या बाबाची या कहाणी तुला\nबारमधे उशिरा तू असतो बसून, भंडावला बाबा गेला दारूत बुडून. तास तास जातो खाल मानेने निघून, एक एक पेग जातो हळूच संपून. वाटते की उठुनिया तुझ्या पास यावे, तुझ्या सोबत मी ही पुन्हा बसायला घ्यावे. उगाचच बेट काही लावावी तुझ्याशी, चिमुकले टकिला शॉट्स वाटावे तुझ्याशी.\nबरळत अडखळत बोलतोस काही\nढोसताना भान तुला उरतच नाही\nचोरूनिया तुझा ग्लास संपवाया पाही\nदुरुनच आपल्याला बघणारी आई\nतरी सुद्धा दोघेजण दंगा मांडू असा\nचादरीला ग्लास देई ओलसर ठसा\nसांगायची आहे माझ्या बेवड्या मुला\nझिंगलेल्या बाबाची या कहाणी तुला\nट्रे मधे लुकलुकलेला पहिला ग्लास, आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा ओठी एक लार्ज. सोडा घालण्याआधी सुद्धा संपवलास तू खंबा, रांगत रांगत घेतलास जेव्हा बारचा तू ताबा. लुटू लुटू उभं रहात भरलास नवा ग्लास, तुझा अचाट स्टॅमीनासमोर बाबा हरला आज.\nअसा गेलो आहे बाळा पुरा घाबरून\nहल्ली तुला ढोसताना पाहतो दुरून\nअसा कसा बाळ देव बाबाला ह्या देतो\nखंबा घेऊन येतो आणि एकटाच पितो\nहातातून ग्लास तुझ्या जाई निसटून\nउरे काय तुझ्या माझ्या बाटली मधून\nजरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी शिवी\nदारू साठी वाटे मला जणू एक ओवी\nमाझ्यासाठी थोडी तरी ठेवशील का रे\nढोसताना बाबा तुला आठवेल का रे\nबारला तू जाता जाता उंबरठ्यामधे\nबाबासाठी येईल का दारू ग्लास मधे\n(कवितेतला बाबा मी नव्हे.)\nसूचना - लिखाण आवडले आणि जर ते कुणाला पाठवावेसे वाटले तर नाव गाळून पाठवू नये. स्वतःचे लेख दुसर्‍याच्या नावावर मेल मधे बघायचा कंटाळा आलाय आता.\nलिखाणाची गोडी, अंगातली खोडी, काही करोनिया, जात नसे II गेले किती तास, कामाचाही त्रास, बॉस रागावला, भान नसे II केले त्याग खूप, दुपारची झोप, घालवली तैसी, लेखांमागे II काहींना आवडे, काहींना नावडे, उद्योग हे माझे, स्वतःसाठी II ऐसा मी लिहितो, ब्लॉग वाढवितो, जगाचा विचार, सोडोनिया II करावे लेखन, सुखाचे साधन, लाभे समाधान, ऍडी म्हणे II\nआयुष्याचे नाटक १-२ (3)\nआयुष्याचे नाटक ३-५ (3)\nआयुष्याचे नाटक ६-८ (3)\nइथे जोशी रहातात (3)\nहॉर्न - ओके - प्लीज (2)\nमिथुनायण भाग ३ - शेरा\nमिथुनायण भाग २ - आग ही आग\nमिथुनायण भाग १ - 'जस्टीस चौधरी' (म्हणजेच ओरिजिनल स...\nश्रावण स्पेशल १ - झिं���लेल्या बाबाची कहाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/television/actor-chandan-mohan-entry-mere-sai/", "date_download": "2019-07-22T21:17:40Z", "digest": "sha1:LA4TX2Q53FEMNQ6ZUCEKREXBFCQOEEQ7", "length": 28437, "nlines": 385, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Actor Chandan Mohan Entry In Mere Sai | ‘मेरे साई’ या मालिकेमध्ये चंदन मोहन साकारणार ही भूमिका | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २३ जुलै २०१९\nशेतीचा नांगर रोबोटच्या खांद्यावर; १८ कोटींचा निधी\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nया व्यक्तीमुळे ऐश्वर्या राय चिडली होती मनिषा कोईरालावर, मुलाखतीत असे काही बोलली होती तिच्याविषयी\nतब्बूने ग्लॅमरस अवतारातील व्हिडिओ केला शेअर, नेटिझन्सने दिल्या अशा भन्नाट कमेंट्स\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nऐश्वर्या राय इतकीच सुंदर आहे तिची वहिनी, पाहा फोटो\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nकानाशी निगडीत 'या' चुका कराल तर, आयुष्यभरासाठी बहिरे व्हाल\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात ��ध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेस��े माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nAll post in लाइव न्यूज़\nमेरे साई ही मालिका सोनी वाहिनीवर प्रक्षेपित होत असून या मालिकेत प्रेक्षकांना साईबाबांच्या आयुष्याविषयी जाणून घ्यायला मिळत आहे. अबीर सुफी या मालिकेत साईबाबांच्या भूमिकेत आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा आणि या मालिकेचे कथानक प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेत आता एका छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्याचा प्रवेश होणार आहे.\nचंदन मोहन ‘मेरे साई’ मालिकेमध्ये काम करण्यास सज्ज झाला आहे. तो पेशाने शिक्षक असलेल्या, श्रीकांत नावाच्या पात्राची भूमिका साकारणार आहे, जो शिर्डीच्या शाळेत शिकवण्यासाठी येतो. कुलकर्णींची बहीण चिऊ ताई एक विधवा आहे आणि त्यामुळे तिला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. श्रीकांत एक सुविद्य माणूस आहे, ज्याला तिच्या कष्टांची जाणीव आहे. त्याचे तिच्याबरोबर खास बंध जुळतील आणि तो तिला आव्हाने पेलायला मदत करेल. ‘मेरे साई’ या मालिकेत समाजातील अशा महत्वाच्या समस्यांना तोंड फोडलेले आहे. या भागात असे दाखवले जाणार आहे की, कोणत्याही दोन व्यक्तींमध्ये बंध जुळू शकतात आणि निषेधाचा सूर असला तरी, साई बाबा एक कुटुंब उभं करायला कशी मदत करतात.\n‘मेरे साई’ मध्ये श्रीकांतची भूमिका साकारणारा चंदन मोहन सांगतो, “मी श्रीकांतची भूमिका साकारत आहे, जो शिर्डीला एक शिक्षक म्हणून येतो. कुलकर्णींच्या विधवा बहीणीशी, चिऊ ताईशी लोक ज्या पद्धतीने वागतात ते त्याला आवडत नाही. पण माझ्यात आणि चिऊ ताई मध्ये विशेष बंध जुळून आल्याचे दिसेल आणि सामाजिक दबावावर मात करण्यास मी तिला मदत करेन. मी आणि माझा परिवार वास्तविक जीवनात साई बाबांचे अनुयायी आहोत आणि जेव्हा साई बाबा मधील या भूमिकेसाठी विचारणा झाली तेव्हा मी लगेच भूमिका स्वीकारली. ‘मेरे साई’बद्दल चांगली बाब म्हणजे ही मालिका खूप वास्तविक आहे आणि वेशभूषा, भाषेच्या बाबतीत कुठेही तडजोड केलेली नाही.”\n‘मेरे साई’ ही मालिका प्रेक्षकांना दर सोमवार ते शुक्रवार रात्री सा��� वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पाहायला मिळते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n​मेरे साई या मालिकेच्या सेटवर या कारणाने खूश झाले कलाकार\n​मेरे साईच्या सेटवर या कारणामुळे अबीर सुफीला अनावर झाले अश्रू\nमेरे साई या मालिकेत साईंची भूमिका साकारणारा अबीर सुफी आहे साईंचा भक्त\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nएक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर\nबिकीनीमध्ये पुलमध्ये चील करताना दिसली अनुप जलोटा यांची गर्लफ्रेंड, पाहा जसलीन मथारूचे Vacation Photo\nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nBigg Boss 13: घरात एंट्री करणार सिद्धार्थ शुक्ला,लवकरच करणार कॉन्ट्रॅक्ट साईन\nSmile Please Movie review:चेहऱ्यावर कधी आसू कधी हासू आणणारी कलाकृती19 July 2019\nSuper 30 Movie Review : सामान्य गणिततज्ज्ञाचा असामान्य प्रवास12 July 2019\nMalal Film Review: मनाला न भावणारी 'मलाल'ची प्रेमकहाणी05 July 2019\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1693 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (823 votes)\nपक्षी जाय दिगंतरा; हजारो किमी प्रवास करुन परदेशी पाहुणे सागरी किनारी दाखल\nभारताचे Mission moon, चाँद के पार चलो...\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\n'तू अशी जवळी रहा' फेम सिद्धार्थ ही गोष्ट घेतल्याशिवाय नाही निघत घरा बाहेर\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएन��लच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\n मनोज नरवणेंची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती\nVIDEO: कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र; विधानसभेत एकच खळबळ\nचंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला; 'चंद्रयान-२' वरुन भाजपाचा टोला\n... तर 6 ऑगस्टपासून मुंबईची 'बेस्ट' लाईफलाईन बंद, कर्मचारी पुन्हा संपावर\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; ६० लोकांची सुखरूप सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A1_%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9F", "date_download": "2019-07-22T20:17:53Z", "digest": "sha1:NEZ4W4DDF3PKP5FT6RIPTJCNY74IF6MI", "length": 3364, "nlines": 52, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सिग्रिड उंडसेटला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nसिग्रिड उंडसेटला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख सिग्रिड उंडसेट या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमे २० ‎ (← दुवे | संपादन)\nदेशानुसार नोबेल पारितोषिक विजेते ‎ (← द��वे | संपादन)\nसाहित्यातील नोबेल पारितोषिक ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.gov.in/notice_category/%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2019-07-22T20:40:36Z", "digest": "sha1:JMMJVLHJID4P3CGDTFKSFH4QZCNSOHFN", "length": 5090, "nlines": 109, "source_domain": "raigad.gov.in", "title": "भरती | समुद्रकिनारे , ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांनी समृद्ध | भारत", "raw_content": "\nतहसिल आणि पोलीस ठाणे\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nएसटीडी आणि पिन कोड\nजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड जिल्हा पर्यटन (ई-बुक)\nरायगड जिल्ह्यातील धार्मिक स्थळे\nरायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे\nरायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण\nरायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nठाणे-पालघर-रायगड या प्रादेशिक योजनेतील विकास केंद्राची अधिसूचना, अहवाल व नकाशे\nसार्वजनिक सुविधा प्रणाली (नियतन व वितरण)\nप्रकाशन दिनांक प्रारंभ तारीख शेवटची तारीख\nक्षमस्व, या श्रेणीशी कोणतीही सूचना जुळली नाही.\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हाधिकारी रायगड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 17, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4827299204252612005&title='ICICI'%20Help%20to%20Cyclone%20Affected%20people%20in%20Odisha&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-07-22T21:26:08Z", "digest": "sha1:OH3XE7ELYQBHUFEZMT7ABOQIHPPZ7BY7", "length": 8578, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘आयसीआयसीआय’तर्फे ओडिशातील मदतकार्यासाठी १० कोटी", "raw_content": "\n‘आयसीआयसीआय’तर्फे ओडिशातील मदतकार्यासाठी १० कोटी\nभुवनेश्वर : ओडिशातील फनी चक्रिवादळाचा तडाखा बसलेल्या परिसरामध्ये मदतकार्य व सहकार्य करण्यासाठी आयसीआयसीआय बँकेतर्फे राज्य सरकारला व स्थानिक प्रशासनाला १० कोटी रुपयांची मदत केली. या योगदानातील बहुतांश रक्कम मुख्यमंत्री मदतनिधीसाठी देण्यात आली आहे. बँकेने मदतकार्यासाठी जिल्हास्तरावरही मदत दिली आहे.\nया बरोबरच, वादळाचा फटका बसलेल्या राज्यातील अन्य भागांतील ग्राहकांना मदत करण्या���ाठी आयसीआयसीआय बँकेने विविध उपाय जाहीर केले आहेत. चक्रिवादळाचा तडाखा बसलेल्या ग्राहकांना गृह, वाहन व वैयक्तिक अशा रिटेल कर्जांचा मे महिन्यातील ईएमआय भरण्यास विलंब झाल्यास बँक त्यावरील दंड माफ करणार आहे. तसेच, या महिन्यात क्रेडिट कार्डावरील थकबाकी भरण्यास विलंब झाल्यास दंड आकारला जाणार नाही व चेक बाउन्स झाल्यासही शुल्क आकारले जाणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे.\nओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक म्हणाले, ‘ओडिशाला मदत करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल आम्ही आयसीआयसीआय बँकेचे आभारी आहोत. आयसीआयसीआय बँकेने राज्यातील मदतकार्यासाठी व पुनर्वसनासाठी १० कोटी रुपयांची मदत दिली आहे.’\nराज्यातील परिस्थितीविषयी बोलताना, आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक अनुप बागची म्हणाले, ‘अशा संकटाच्या वेळी आमच्या प्रार्थना व ओडिशातील रहिवाशांच्या पाठीशी आहेत. आयसीआयसीआय बँकेमध्ये आम्ही ओडिशातील लोकांना मदत करण्यासाठी आणि आमच्या स्वतःच्या उपक्रमांद्वारे आणि राज्य सरकार व स्थानिक प्रशासन यांच्या सहयोगाने त्यांना या नैसर्गिक संकटातून बाहेर येण्यास मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.’\nTags: भुवनेश्वरBhubaneswarOdishaआयसीआयसीआय बँकेICICI BankओडिशाCycloneफनीFaniअनुप बागचीनवीन पटनायकNaveen PatnaikAnup Bagchiप्रेस रिलीज\n‘टाटा पॉवर’तर्फे ओडिशातील वादळग्रस्तांना मदत ‘फिनोलेक्स’ आणि ‘मुकुल माधव’तर्फे फणी वादळग्रस्तांना मदत आयसीआयसीआय बँकेची ऑनलाइन ओव्हरड्राफ्ट सुविधा ‘आयसीआयसीआय’तर्फे ट्रॅव्हल कार्ड तात्काळ रिलोड सेवा ‘मार्ग इआरपी’ची ‘आयसीआयसीआय बॅंके’शी भागीदारी\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nअमेरिकेत मराठीपण टिकवणारा देखणा सोहळा\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://enavamaratha.com/action-against-illegal-trade-eight-lakhs-money-seized-27-people-arrested-84237", "date_download": "2019-07-22T20:21:36Z", "digest": "sha1:5LRPPFMN2SYUVCLKNEJHOTWHKHAMBDNF", "length": 9110, "nlines": 142, "source_domain": "enavamaratha.com", "title": "जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुद्ध कारवाई; साडे आठ लाखाचा मुद्देमाल जप्त; 27 जण ताब्यात | Nava Maratha", "raw_content": "\nHome बातम्या जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुद्ध कारवाई; साडे आठ लाखाचा मुद्देमाल जप्त; 27 जण ताब्यात\nजिल्ह्यातील अवैध धंद्याविरुद्ध कारवाई; साडे आठ लाखाचा मुद्देमाल जप्त; 27 जण ताब्यात\nअहमदनगर- जिल्हा पोलिसांनी शहरासह उपनगर व तालुक्यातील अवैध धंद्यावर छापा सत्र सुरू केले असून या कारवाईत पोलिसांनी 23 विविध ठिकाणच्या अवैध धंद्यावर छापा टाकून रोख रक्कम, जुगाराचे साधन, देशी-विदेशी दारू, वाहने व वाळू असा 8 लाख 32 हजार 975 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी दि.11 ते मंगळवार, दि.14 दरम्यान तोफखाना, एमआयडीसी, नगर तालुका, राहुरी, जामखेड, शेवगाव, अकोले, कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत केली आहे.\nलोकसभा निवडणुकीच्या कालावधी दरम्यान अवैध धंद्याविरुद्ध कारवाई मंदावली होती. परंतु लोकसभेची आचारसंहिता उठल्यानंतर पोलीस अधीक्षक ईशु सिंधु यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत विशेष करुन अवैध दारू विक्री, मटका जुगार व्यवसाय, अवैध वाळू चोरी व वाहतूक करणार्‍या व्यक्तींविरुद्ध कारवाईची धडक मोहिम राबविण्यात आली. त्यानुसार विविध पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता महाराष्ट्र दारुबंदी कायदा व महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\nही कारवाई पोलीस अधीक्षक ईशु सिंधु, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक (श्रीरामपूर) रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने केली आहे.\nई- पेपर बातम्या आत्मधन ज्योतिष वास्तुशास्त्र संस्कृती आरोग्य गृहिणी पाककला सौन्दर्य मुलांचे विश्व सुविचार सामान्य ज्ञान नोकरी विषयीक प्रॉपर्टी अर्थकारण मनोरंजन तंत्रज्ञान क्रिडा पर्यटन निधनवार्ता पोल प्रश्नमंजुषा\nPrevious articleयंदा मान्सूनचे पाच दिवस उशिराने होणार आगमन\nNext articleशहरासह उपनगरांची ‘अग्निसुरक्षा’ केवळ एका वाहनाच्या भरवशावर\n भारताचं चांद्रयान-2 अवकाशात झेपावलं\nगॅस भरताना पेट्रोल पंपावर गॅस गळती; अनर्थ टळला\nतब्बल अडीच वर्षे उलटली तरीही रस्त्याचे डांबरीकरण होत नसल्याने नागरिक टाकणार विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार\nसायनाईडमुळे काही सेकंदात मृत्यू येतो का\nभारतीय बौद्ध महासभेची तालुका कार्यकारिणी जाहीर\n भारताचं चांद्रयान-2 अवकाशात झेपावलं\nगॅस भरताना पेट्रोल पंपावर गॅस गळती; अनर्थ टळला\nतब्बल अडीच वर्षे उलटली तरीही रस्त्याचे डांबरीकरण होत नसल्याने नागरिक टाकणार...\nश्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ – आनंदवाणी\nमुळीबाई खंडेलवाल यांचा महिला मंडळाच्यावतीने सन्मान\nहजयात्रा करणे सोपे आहे, मात्र माहिती घेतली पाहिजे – कारी अब्दुल्ला\nमैत्रिण ग्रुपचा महिला दिन सोहळा\nडॉ. सी. व्ही रमण बालवैज्ञानिक परीक्षेत चिन्मय पंचारिया महाराष्ट्रात सर्वप्रथम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%9B%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%A1-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1-%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7/", "date_download": "2019-07-22T20:21:40Z", "digest": "sha1:7EYLL72PFNKKOYWEDHG4BN6YS37TV5AV", "length": 9711, "nlines": 59, "source_domain": "lokvruttant.com", "title": "छंद, आवड – निवड जपताना शिक्षणाकडे लक्ष देणे महत्वाचे – ठाणे परिवहन कर्मचारी पाल्यांच्या गुणगौरव समारंभात नरेश म्हस्के यांचे प्रतिपादन – Lokvruttant", "raw_content": "\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\nछंद, आवड – निवड जपताना शिक्षणाकडे लक्ष देणे महत्वाचे – ठाणे परिवहन कर्मचारी पाल्यांच्या गुणगौरव समारंभात नरेश म्हस्के यांचे प्रतिपादन\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 10, 2019\nठाणे -: छंद, आवड – निवड जपताना शिक्षणाकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. मेहनतीशिवाय फळ नाही. त्यामुळे आताच्या स्पर्धात्मक युगात प्रामाणिकपणे कष्ट करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालिकेचे सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले. वागळे आगार येथील स्व. निर्मलादेवी चिंतामणी दिघे सभागृहात ठाणे परिवहन सेवा कर्मचारी सहकारी पतसंस्था आयोजित सभासद पाल्य गुणगौरव समारंभ कार्यक्रमात म्हस्के बोलत होते. यावेळी दहावी, बारावी, पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.\nटीएमटी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा गुणगौरव समारंभाचे यंदाचे २६ वे वर्ष असून यंदाही विद्या��्थ्यांना करिअर मार्गदर्शन करण्यासाठी करिअर मार्गदर्शक संतोष चौधरी यांनी हजेरी लावली होती. यावेळी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के, परिवहन सदस्य प्रकाश पायरे, राजेंद्र महाडिक, डॉ. अजित बुरुड, टीएमटी एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष गणेश देशमुख उपस्थित होते. दरम्यान, परिवहन सेवेच्या पतसंस्थेचा कारभार पारदर्शक असून इतर पतसंस्थांमध्ये घडणारे अपहाराचे प्रकार येथे घडत नाहीत. याबाबत नरेश म्हस्के यांनी समाधान व्यक्त केले. तर पतसंस्थेकडून होणारा विद्यार्थ्यांचा गुणगौरव निश्चितच कौतुकास्पद असून घरच्या मंडळींकडून होणाऱ्या कौतुकासारखे दुसरे सुख नाही, असे मत महापौर मीनाक्षी शिंदे यांनी व्यक्त केले. पतसंस्थेच्या विविध लोकोपयोगी कामांसाठी म्हस्के यांनी ठाम भूमिका घेतल्यामुळेच आज पतसंस्थेचा कारभार अद्यावत जागेत सुरु आहे. अन्यथा पतसंस्था बंद करण्याची वेळ आली असती, असे मत पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक, टीएमटी एम्प्लॉईज युनियनचे खजिनदार मनोहर जांगळे यांनी मांडले. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष किरण कदम, उपाध्यक्ष सतीश लादे, सचिव भास्कर पवार, खजिनदार पांडुरंग सानप, संचालक दिलीप चिकणे, प्रवीण विचारे, विजया मुकादम, प्रतिभा घाडगे, तज्ञ संचालक शशिकांत शिंदे, परिवहनचे अधिकारी दामोदर नानकर, कर्मचारी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.\nTags: #छंद, आवड - #निवड जपताना शिक्षणाकडे #लक्ष देणे महत्वाचे\nबाळासाहेब ठाकरे यांच्या २३ जानेवारी जयंती निमित्त व्यंगचित्रकला स्पर्धा,प्रदर्शन २०१९\nमुंब्रा, दिवा, शिळ, देसाई विद्युतीकरणाच्या खाजगीकरणाला-आमदार सुभाष भोईर यांचा विरोध\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंडीगड चंद्रपूर जम्मू-काश्मीर जयपूर जळगाव जेजुरी ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा बारामती बुलढाणा भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/pmc-news-361/", "date_download": "2019-07-22T22:03:32Z", "digest": "sha1:RB6ELSUM6FHMCWLVVMXG7CKORHEOZLSS", "length": 7812, "nlines": 59, "source_domain": "mymarathi.net", "title": "अतिरिक्त आयुक्तांना मारहाण -कायदेशीर कारवाईसाठी पोलीस आणि पालकमंत्र्यांच्या संपर्कात -आयुक्त - My Marathi", "raw_content": "\nरमणबागेत अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी\nअजित पवारांच्या वाढदिवशी तब्बल ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व कदम कुटुंबाने स्वीकारले\nआयडीबीआय बँकेची द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडसोबत कॉर्पोरेट एजन्सी भागीदारी\n२०० अब्ज लिटर्स पाण्याची बचत, महाराष्ट्र व राजस्थानात कृत्रिम शेततळी निर्माण करून साध्य केली किमया\nएकटेपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये-डॉ. सुरेखा पंडित\nअरुणा ढेरे यांच्या साहित्य लेखनाने महाराष्ट्राला समृध्द केले –डॉ. सदानंद मोरे\nविधानसभा युती एकत्र लढणार, फडणवीसांचे स्पष्टीकरण\nफडणवीसांकडे दैवी शक्ती,220 जागा मिळतील : चंद्रकांत पाटील\nगोळवलकर प्रशालेत निवडणुकीचा अनुभव\nईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्या -म्हणजे खरी ताकद कळेल ..जयंत पाटील\nHome Local Pune अतिरिक्त आयुक्तांना मारहाण -कायदेशीर कारवाईसाठी पोलीस आणि पालकमंत्र्यांच्या संपर्कात -आयुक्त\nअतिरिक्त आयुक्तांना मारहाण -कायदेशीर कारवाईसाठी पोलीस आणि पालकमंत्र्यांच्या संपर्कात -आयुक्त\nपुणे- महापालिकेतील प्रामाणिक अधिकारी आणि कर्मचारी यांचे मानसिक खच्चीकरण होऊ नये ,तसेच त्यांच्या सुरक्षीततेसाठी योग्य ती पावले उचलण्यात येतील अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणी पोलीस कारवाई होईलच त्यासाठी आपण पोलीस आयुक्त आणि पालकमंत्री यांच्याशी बोललो आहे . ही दुदैवी घटना असून या घटनेची दखल शासन आणि प्रशासनाने घेतली आहे. पालकमंत्र्यांनी वारंवार घटनेची माहिती घेतली आहे. या घटनेची सर्व कायदेशीर कार्यवाही केली जाईल. आपले संघटन आणि अन्यायाविरोधात लढा सुरूच राहणार आहे. जनतेचे नुकसान होऊ नये, यासाठी सर्वानी काम सुरू करावे.\nअसे आयुक्त सौरव राव यांनी मंगळवारी महापालिकेच्या कर्मचारी वर्गाने काम बंद आंदोलन केले यावेळी आयो��ित करण्यात आलेल्या निषेध सभेत सांगितले .नेमके आयुक्त काय म्हणाले ,ते ऐका त्यांच्याच शब्दात …\nअन्यायाचा प्रतिकार करायलाच हवा -नगरअभियंता वाघमारे\nग्राहक मंचाचा फडणीस इन्फ्रास्ट्रक्चरला दणका\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nरमणबागेत अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी\nअजित पवारांच्या वाढदिवशी तब्बल ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व कदम कुटुंबाने स्वीकारले\nएकटेपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये-डॉ. सुरेखा पंडित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/marathi/Mirgad(Songir)-Trek-Hill_forts-Category.html", "date_download": "2019-07-22T20:18:43Z", "digest": "sha1:XKNMNOKXEFB63HFLPUN5J552GRBBTW6V", "length": 19830, "nlines": 94, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Mirgad(Songir), Hill forts Category, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nमिरगड (मिरा डोंगर / सोनगिर) (Mirgad(Songir)) किल्ल्याची ऊंची : 1862\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: रायगड\nजिल्हा : रायगड श्रेणी : मध्यम\nपेण शहराजवळ मिरागड हा कोणतेही अवशेष नसलेला किल्ला आहे. हा किल्ला ज्या डोंगरावर होता. तो डोंगर, मिर्‍या डोंगर ह्या नावाने प्रसिध्द आहे. या डोंगराचे स्थान पाहाता मिरगडचा उपयोग टेहळणीसाठी (वॉच टॉवर) केला गेला असावा. इ.स १६६२ मध्ये मोगल सरदार नामदारखान याने पेण व आजूबाजूच्या परिसरावर हल्ला केला होता. तेव्हा झालेल्या लढाईत शिवाजी महाराजांनी भाग घेतला होता. ही लढाई मिरगडच्या परिसरात झाल्याचा उल्लेख आढळतो. मिरगड हा सोनगिर या नावानेही ओळखला जातो.\nगडावर आता कुठलेही अवशेष नसले तरी हा ट्रेक अतिशय सुंदर व ट्रेकर्सचा कस पहाणारा आहे. मिरगड चढतांना डावीकडे माणिकगड व मागे कर्नाळा किल्ल्याचे दर्शन होते. गडाच्या माचीवर अंदाजे ४०० वर्ष जुने व्याघ्रेश्वराचे मंदिर आहे. देवळाच्या बाजूने वर येण्यासाठी सुबक पायर्‍या आहेत. बाजुला लहानसे कुंड आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजुस खांब आहेत. मंदिरात शिवलिंग आहे. देवळाला वळसा घालून मागील बाजूस उतरल्यावर पावसाळ्यात १०० फूटावरुन पडणारा धबधबा दिसतो. इथून तळकोकणाचे सुरेख दृश्य दिसते.\nगडाच्या माचीवरून समोर दोन शिखरे दिसतात, त्यातील डाव्याबाजूच्या शिखरावर घरांची जोती पाहायला मिळतात.पुन्हा खिंडीत येउन उजव्या बाजूच्या शिखरावर गेल्यावर मंदिराच जोतं दिसत. त्याच्या पुढे एक सुकलेल पाण्याच टाक व वास्तुचे अवशेष पाहायला मिळतात.त्याच्या पुढे उत्तरेला एक सुकलेल पाण्याच टाक पाहायला मिळते.\nमिरा डोंगराच्या वाटेवर लागणार्‍या छोट्याछोट्या धबधब्यांसाठी व व्याघ्रेश्वर मंदिरामागील मोठ्या धबधब्यासाठी हा ट्रेक पावसाळ्यात करणे सर्वात उत्तम.\nकोकण रेल्वेने पेण नंतरच्या कासू स्थानकावर उतरायचे. कासू पासून ‘पाबळ’ फाट्यावर जाणार्‍या अनेक रिक्षा आहेत. ‘पाबळ’ फाट्यावरुन ‘कोंढवी’ गाव ९ किमी अंतरावर आहे. ‘कोंढवी’ गावातून किल्ल्यावर जाण्याची वाट आहे. तसेच ‘कोंढवी’ च्या पुढे ३ किमी अंतरावर ‘झापडी’ गावातून सुध्दा किल्ल्यावर जाणारी वाट आहे. ही वाट साधी सोपी सरळ कमी दमझाक करणारी आहे. या दोन्ही गावातून किल्ल्यावर जाणार्‍या वाटा एका पठारावर येऊन मिळतात.\n‘झापडी’ गावात उतरल्यावर रस्त्याच्या डावीकडच्या डोंगरसोंडेवर चढायचे. पाऊण तासातच आपण एका पठारावर पोहोचायचे. पठारावरुन उजवीकडची वाट धरायची. लक्षात ठेवण्यासारखी खूण म्हणजे पठारावर जिथून उजवीकडे वाट वळते, तिथे एक डेरेदार वृक्ष आपल्याला सावली देण्यासाठी उभा आहे. येथून समोर पाहिल्यावर आपल्याला चार उंचवटे दिसतात. यापैकी नक्की किल्ला कुठला हा प्रश्न आपल्याला मनात आल्याशिवाय राहत नाही. डावीकडून दुसरा उंचवटा म्हणजे आपले इच्छित स्थळ किल्ले ‘मिरगड / सोनगिरी’. पठारावरुन वाट सरळ एका धनगरवाडीत जाते. पहिल्या उंचवट्याच्या डावीकडून एक वाट पलिकडच्या कोंढवी गावात उतरते, तर एक वाट डोंगराच्या दिशेने पुढे सरकते ही वाट या किल्ल्याला डावीकडे ठेवत तिरपी तिरपी दोन शिखरांमधील खिंडीत पोहोचते. येथून गडमाथ्यावर जाण्यास १० मिनिटे लागतात.\n���िल्ल्यावर राहण्याची सोय नाही.\nजेवणाची सोय आपण स्वत: करावी.\nकिल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nकोंढवी मार्गे २ तास लागतात. झापडी मार्गे सव्वा तास लागतो.\nकिल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही त्यामुळे पाण्याचा भरपूर साठा स्वत: जवळ बाळगावा\nअंकाई(अणकाई) (Ankai) अंतुर (Antoor) अर्जूनगड (Arjungad) आसावा (Asawa)\nबाळापूर किल्ला (Balapur Fort) बल्लाळगड (Ballalgad) बळवंतगड (Balwantgad) बांदा किल्ला (Banda Fort)\nभंडारदुर्ग/भांडारदुर्ग (Bhandardurg) भांगसी गड (भांगसाई गड) (Bhangsigad(Bhangsi mata gad)) भरतगड (Bharatgad) भास्करगड (बसगड) (Bhaskargad)\nधोत्रीचा किल्ला (गढी) (Dhotri Fort (Gadhi)) द्रोणागिरी (Dronagiri) डुबेरगड(डुबेरा) (Dubergad(Dubera)) दुंधा किल्ला (Dundha)\nघारापुरी (Gharapuri) घोडबंदरचा किल्ला (Ghodbunder Fort) घोसाळगड (Ghosalgad) घोटवडा किल्ला (गोतारा किल्ला) (Ghotawada Fort (Gotara))\nहटकेश्वर ते लेण्याद्री (Hatkeshwar to Lenyadri) होन्नुर किल्ला (Honnur Fort) इंद्रगड (Indragad) इंद्राई (Indrai)\nकोळकेवाडी दूर्ग (Kolkewadi) कोंढवी (Kondhavi) कोरीगड (कोराईगड) (Korigad) कोर्लई (Korlai)\nमिरगड (मिरा डोंगर / सोनगिर) (Mirgad(Songir)) मोहनदर (शिडका) किल्ला (Mohandar(Shidaka)) मोहनगड (Mohangad) मोरागड (Moragad)\nनरनाळा\t(Narnala) न्हावीगड (Nhavigad) निमगिरी (Nimgiri) निवतीचा किल्ला (Nivati Fort)\nपांडवगड (Pandavgad) पन्हाळेदुर्ग (पन्हाळघर किल्ला) (Panhaledurg) पन्हाळेकाजी (प्रणालक दुर्ग) (Panhalekaji Fort) पन्हाळगड (Panhalgad)\nपारडी किल्ला (Pardi Fort) पारगड (Pargad) पारनेरा किल्ला (Parnera Fort) पर्वतगड (Parvatgad)\nपाटेश्वर (Pateshwar) पट्टागड (Patta) पेब (विकटगड)\t(Peb) पेडका (Pedka)\nपिंपळास कोट (Pimplas Kot) पिसोळ किल्ला (Pisol) प्लस व्हॅली ट्रेक (Plus Valley) प्रबळगड (Prabalgad)\nराजदेहेर (ढेरी) (Rajdeher) राजधेर (Rajdher) राजगड (Rajgad) राजहंसगड (येळ्ळूरचा किल्ला) (Rajhansgad (Yellur Fort))\nरसाळगड (Rasalgad) रतनगड (Ratangad) रतनगड(रत्नदुर्ग) (Ratangad(Ratnadurg)) रत्नदुर्ग ( भगवतीचा किल्ला ) (Ratnadurg)\nसडा किल्ला (Sada Fort) सदाशिवगड (Sadashivgad) सागरगड (खेडदूर्ग) (Sagargad) सज्जनगड (Sajjangad)\nसांदण व्हॅली व करोली घाट (Sandan Valley - Karoli Ghat) सांकशीचा किल्ला (Sankshi) संतोषगड (Santoshgad) सप्तश्रुंगी (Saptashrungi)\nसरसगड (Sarasgad) सेगवा किल्ला (Segawa) शिवडीचा किल्ला (Sewri Fort) शिवगड (Shivgad)\nसायनचा किल्ला(शीव किल्ला) (Sion Fort) सोंडाई (Sondai) सोनगड (Songad) सोनगिर (धुळे) (Songir (Dhule))\nतळगड (Talgad) तांदुळवाडी (Tandulwadi) टंकाई (टणकाई) (Tankai) तेरेखोलचा किल्ला (Terekhol Fort)\nथाळनेर (Thalner) तिकोना (Tikona) तोरणा (Torna) त्रिंबकगड (ब्रम्हगिरी) (Trimbakgad)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5502134777835039471&title=Pardeshat%20Pathavinyayogya%20Tikau%20Khamang%20Padharth%20+%20Partychya%20Suruvatiche%20Starters%20Va%20Snacks%20+%20Pizza%20Ani%20Pasta&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2019-07-22T20:58:26Z", "digest": "sha1:I23R2JIKD5PSTGO3WIFI5OZZPWXWBIIH", "length": 7606, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "परदेशात पाठविण्यायोग्य टिकाऊ खमंग पदार्थ + पार्टीच्या सुरुवातीचे स्टार्टर्स व स्नॅक्स + पिझ्झा आणि पास्ता", "raw_content": "\nपरदेशात पाठविण्यायोग्य टिकाऊ खमंग पदार्थ + पार्टीच्या सुरुवातीचे स्टार्टर्स व स्नॅक्स + पिझ्झा आणि पास्ता\nकुटुंबातील एखादी पदेशात वास्तव्यास असते. तिच्यासाठी भारतीय पदार्थ पाठविण्याची इच्छा पालक, मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांना असते. अशा वेळी कोणते पदार्थ परदेशात पाठवू शकतो याची माहिती व विविध पाककृती ‘परदेशात पाठविण्यायोग्य टिकाऊ खमंग पदार्थ’ यात दिल्या आहेत. याची संकलन व्ही. आबाराव यांनी केले आहे.\nतिखट पदार्थात भाकरी, टिकिया, पुऱ्या, चकली, कडबोळी, चिवडा, खाकरे, कुरमुरे, गोडामध्ये लाडू, बर्फी, वडी, सोटोरी, करंज्या व टिकाऊ पदार्थांमध्ये विविध प्रकारच्या चटण्यांची कृती दिली आहे. हल्ली आनंद व्यक्त करण्यासाठी ‘पार्टी तो बनती है’ असे म्हटले जाते. पार्टीला सुरुवातीला स्टार्टर व स्नॅक्स सर्व्ह करण्याची पद्धत रूढ होत आहे. या गटातील ५० पदार्थ घरी कसे तयार करायचे याच्या कृती डॉ. सीमा मराठे यांनी ‘स्टार्टर्स व स्नॅक्स’मध्ये दिल्या आहेत; तसेच नव्या पिढीला आकर्षण असलेले पिझ्झा आणि पास्त्याच्या वैविध्यपूर्ण पाककृतीही त्यांनी ‘पिझ्झा आणि पास्ता’ या पुस्तकात मराठे यांनी दिल्या आहेत.\nप्रकाशक : साठे प्रकाशन\nकिंमत : १५० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: परदेशात पाठविण्यायोग्य टिकाऊ खमंग पदार्थ + पार्टीच्या सुरुवातीचे स्टार्टर्स व स्नॅक्स + पिझ्झा आणि पास्ताPardeshat Pathavinyayogya Tikau Khamang Padharth + Partychya Suruvatiche Starters Va Snacks + Pizza Ani Pastaसाठे प्रकाशनSathe PrakashanBOI\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n‘भुलभुलैय्या’च्या सीक्वलमध्ये दिसणार कार्तिक आर्यन\nपी. परमेश्वरन यांच्या अनुवादित ग्रंथाचे २४ जुलैला प्रकाशन\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nअमेरिकेत मराठीपण टिकवणारा देखणा सोहळा\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑ��� इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/ahmadnagar/five-people-injured-puntamba-accident/", "date_download": "2019-07-22T21:23:27Z", "digest": "sha1:6GUY3WVJC3KCILXZE4GNSDGAWPS35BWG", "length": 27391, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Five People Injured In Puntamba Accident | पुणतांबा येथे भीषण अपघात, 5 जण जखमी | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २३ जुलै २०१९\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nशेतीचा नांगर रोबोटच्या खांद्यावर; १८ कोटींचा निधी\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nया व्यक्तीमुळे ऐश्वर्या राय चिडली होती मनिषा कोईरालावर, मुलाखतीत असे काही बोलली होती तिच्याविषयी\nतब्बूने ग्लॅमरस अवतारातील व्हिडिओ केला शेअर, नेटिझन्सने दिल्या अशा भन्नाट कमेंट्स\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nऐश्वर्या राय इतकीच सुंदर आहे तिची वहिनी, पाहा फोटो\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nकानाशी निगडीत 'या' चुका कराल तर, आयुष्यभरासाठी बहिरे व्हाल\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प य��ंची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गै��व्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nAll post in लाइव न्यूज़\nपुणतांबा येथे भीषण अपघात, 5 जण जखमी\nपुणतांबा येथे भीषण अपघात, 5 जण जखमी\nपुणतांबा येथे रेल्वे फटकाजवळ झालेल्या विचित्र अपघातात ५ जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास रेल्वे फाटकाजवळ हा अपघात झाला आहे.\nपुणतांबा येथे भीषण अपघात, 5 जण जखमी\nठळक मुद्देपुणतांबा येथे रेल्वे फटकाजवळ झालेल्या विचित्र अपघातात ५ जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.बुधवारी (22 मे) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास रेल्वे फाटकाजवळ हा अपघात झाला.जखमींवर पुणतांबा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nपुणतांबा - पुणतांबा येथे रेल्वे फटकाजवळ झालेल्या विचित्र अपघातात ५ जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी (22 मे) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास रेल्वे फाटकाजवळ हा अपघात झाला आहे. जखमींवर पुणतांबा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nअपघातात बोलेरो पलटी झाली, यामुळे जवळ उभ्या असलेल्या रिक्षा व दुचाकीला धडक दिली. रिक्षातील तुळशीदास नांदगावकर (64), श्रीधर बागडे (48) ,श्रेया हिवरकर (13)नागपूर, दुचाकीवरील बबई लांडे, शिवाजी पवार (33) हे सर्व जखमी असून यांच्यावर पुणतांबा येथे उपचार सुरू आहेत.\nजखमींपैकी श्रीधर बागडे यांच्या पायाचे हाड मोडल्याने त्यांना शिर्डी येथे उपचारासाठी पाठवले आहे. जखमींना मदत करण्यासाठी म्हणून प्रशांत सूर्यवंशी, सुरेश थोरात, अशोक धनवटे हे धावून आले. रिक्षातील सर्व प्रवासी हे गोदातीरी असलेल्या महानुभाव मंदिरात दर्शनासाठी आले होते, तर दुचाकीवरील दोघे उपचारासाठी जाताना हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमंदिराच्या सभामंडपात भरते शाळा : पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार प्राथमिक शाळा\nआरटीईच्या नावाखाली लूट : शिक्षणाधिकारी म्हणतात, ‘ आम्ही काहीच करु शकत नाही \nकार्यमुक्तीस नकारघंटा : जिल्हा परिषदेचे १०कर्मचा-यांवर ‘विशेष प्रे��’\nअपघातांच्या मागे सरकारी यंत्रणाची बेपर्वाईच : अजित अभ्यंकर\nट्रकवर मालवाहू वाहन आदळले\nपंचवटीत इमारतीचा जीर्ण जिना कोसळून दोन जखमी\nनाला साफ करुन मला फोटो पाठवा- आदित्य ठाकरेंचे नगरच्या मनपा आयुक्तांना आदेश\nवंचित आघाडीला सोबत घेण्यास काँग्रेस इच्छुक\nयादव गँगची आणखी ४७ लाखांची चोरी उघडकीस\nपाऊस परतला तरीही जनावरांना छावणीची प्रतीक्षा\nजलशक्ती अभियानाची कामे आॅगस्टअखेर पूर्ण करा\nनगरच्या उपकेंद्राबाबत पुणे विद्यापीठ उदासीन\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1693 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (823 votes)\nपक्षी जाय दिगंतरा; हजारो किमी प्रवास करुन परदेशी पाहुणे सागरी किनारी दाखल\nभारताचे Mission moon, चाँद के पार चलो...\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\n'तू अशी जवळी रहा' फेम सिद्धार्थ ही गोष्ट घेतल्याशिवाय नाही निघत घरा बाहेर\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय ग��ूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\n मनोज नरवणेंची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती\nVIDEO: कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र; विधानसभेत एकच खळबळ\nचंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला; 'चंद्रयान-२' वरुन भाजपाचा टोला\n... तर 6 ऑगस्टपासून मुंबईची 'बेस्ट' लाईफलाईन बंद, कर्मचारी पुन्हा संपावर\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; ६० लोकांची सुखरूप सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/marathi-bigg-boss/bigg-boss-marathi-2-june-25-2019-day-30-episode-highlights-shiv-and-veenas-friendship-faces-a-split/articleshow/69951885.cms", "date_download": "2019-07-22T22:06:46Z", "digest": "sha1:JBIUGYSJPSUN7HHFE2QFOGUAUNDLMASY", "length": 12618, "nlines": 165, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Bigg Boss Marathi 2: June 25th 2019 Day 30 Episode Highlights - बिग बॉस सिझन 2 अपडेट्स: शिव आणि वीणाच्या मैत्रीत फूट!", "raw_content": "\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुखWATCH LIVE TV\nशिव आणि वीणाच्या दोस्तीत दरार\nबिग बॉसच्या घरात शिव आणि वीणाची मैत्री... त्यांच्यातील रुसवे-फुगवे... मनधरणी करणं...​त्यांचं ​​एकमेकांवर चिडणं, एकमेकांना चिडवणं हे सगळं आता पाहायला मिळणार नाहीए. बिग बॉसच्या घरातील प्रेक्षकांना आवडणाऱ्या शिव आणि वीणाच्या मैत्रीत फूट पडली आहे.\nशिव आणि वीणाच्या दोस्तीत दरार\nबिग बॉसच्या घरात शिव आणि वीणाची मैत्री... त्यांच्यातील रुसवे-फुगवे... मनधरणी करणं...त्यांचं एकमेकांवर चिडणं, एकमेकांना चिडवणं हे सगळं आता पाहायला मिळणार नाहीए. बिग बॉसच्या घरातील प्रेक्षकांना आवडणाऱ्या शिव आणि वीणाच्या मैत्रीत फूट पडली आहे.\nबिग बॉसच्या घरात मंगळवारी सकाळपासून शिव आणि वीणा एकमेकांशी बोलत नव्हते. शिव कॅप्टन झाल्यानं वीणाला आनंद झाला नाही असा आरोप करत शिव वीणाशी भांडला. तर हीनासोबत त्याची वाढती जवळीक पाहून वीणानं त्याला जाब विचारला. त्यामुळे या दोघांमध्ये वाद होऊन दोघांनी एकमेकांशी न बोलण्याचा पर्याय स्वीकारला. त्यात, हिशोब पाप-पुण्याचा या नॉमिनेशन टास्कमध्ये वीणा आणि हीना या दोघींपैकी एकीला सुरक्षित करायचा पर्याय शिवकडे असताना त्यान�� वीणाऐवजी हीनाला वाचवल्यामुळे त्यांच्या मैत्रीत फूट पडलीय या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं.\nशिव आणि वीणामधील हा अबोला त्यांच्या चाहत्यांना मात्र नकोसा झालाय. अभिजीत केळकर आणि वैशाली म्हाडे दोघे मिळून शिवला वीणाविरोधात भडकवत आहेत असा आरोप या जोडीचे फॅन्स सोशल मीडियावर करत आहेत. त्यामुळे आता ही जोडी पुन्हा बोलणार की नाही, त्यांच्या या भांडणांचा गेमवर काय परिणाम होईल हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.\n'बिग बॉस मराठी' विषयी वाचा सर्व काही एकाच क्लिकवर\nइतर बातम्या:शिव वीणा भांडण|मराठी बिग बॉस २|बिग बॉस मराठी हायलाइट्स|बिग बॉस मराठी स्पर्धक शिव-वीणा|बिग बॉस मराठी|shiv veena|Bigg Boss Marathi 2\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्यांवर वाघांचे दर्शन\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना चिरडले; ७ दुचाकींना धडक\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या संशयावरून २ जणांना दिला चोप\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल\nमराठी बिग बॉस या सुपरहिट\nवैशालीला ग्रुपमध्ये हवाय 'हा' सदस्य\nबिग बॉसच्या घरात हीना विरुद्ध सगळे\nशिवानी सांगतेय, टीकेला कसं सामोरं जायचं\nमराठी बिग बॉस पासून आणखी\nबिग बॉस: शिवानी सुर्वेची कॅप्टनपदी नियुक्ती\nअभिजीत आणि शिवानीमध्ये आज कॅप्टन्सीची लढत\nशिव आणि वीणा यांच्यात अबोला\nकोण आहे हीना पांचाळ\nबिग बॉसच्या घरात किशोरी यांचा निभाव लागणार का\nबिग बॉस: शिवानी सुर्वेची कॅप्टनपदी नियुक्ती\nअभिजीत आणि शिवानीमध्ये आज कॅप्टन्सीची लढत\nशिव आणि वीणा यांच्यात अबोला\nकोण आहे हीना पांचाळ\nबिग बॉसच्या घरात किशोरी यांचा निभाव लागणार का\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nशिव आणि वीणाच्या दोस्तीत दरार\nबिग बॉस : पराग, वीणा, रुपाली, किशोरी आणि हीना झाल्या नॉमिनेट...\nबिग बॉसच्या घरात 'हिशोब पाप पुण्याचा'; कोण होणार नॉमिनेट\nबिचुकलेविरोधातील तक्रार मागे; बिग बॉसमध्ये परतणार...\nबिग बॉसच्या घरात अभिजीत केळकर आणि रूपालीमध्ये वादाची ठिणगी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/amit-mishra-becomes-first-indian-to-achieve-this-feat-in-ipl/", "date_download": "2019-07-22T20:44:40Z", "digest": "sha1:T6UY4TF7RMUHYRR7HAC6VG2U5VVICMKO", "length": 8760, "nlines": 71, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आयपीएलमध्ये असा पराक्रम करणारा अमित मिश्रा पहिलाच भारतीय", "raw_content": "\nआयपीएलमध्ये असा पराक्रम करणारा अमित मिश्रा पहिलाच भारतीय\nआयपीएलमध्ये असा पराक्रम करणारा अमित मिश्रा पहिलाच भारतीय\n गुरुवारी(18 एप्रिल) आयपीएल2019 मध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात फिरोजशहा कोटला स्टेडीयमवर 34 वा सामना पार पडला. या सामन्यात दिल्लीला 40 धावांनी पराभव स्विकारावा लागला.\nमात्र दिल्लीला पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी त्यांचा फिरकी गोलंदाज अमित मिश्राने आयपीएलमध्ये एक खास विक्रम केला आहे. त्याने या सामन्यात 3 षटकात 18 धावा देत 1 विकेट घेतली. ही विकेट त्याने मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला त्रिफळाचीत करत घेतली.\nही त्याची आयपीएलमधील 150 वी विकेट होती. त्याच्या आता आयपीएलमध्ये 140 सामन्यात 150 विकेट्स झाल्या आहेत. त्यामुळे तो आयपीएलमध्ये 150 विकेट्सचा टप्पा पूर्ण करणारा पहिलाच भारतीय तर एकूण दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे.\nयाआधी आयपीएलमध्ये फक्त लसिथ मलिंगाने 150 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. मलिंगाने आत्तापर्यंत 115 सामन्यात 162 विकेट्स घेतल्या आहेत. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाराही गोलंदाज आहे.\nगुरुवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 168 धावा केल्या होत्या आणि दिल्ली कॅपिटल्स समोर 169 धावांचे आव्हान ठेवले होते. परंतू या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सला 20 षटकात 9 बाद 128 धावाच करता आल्या.\nआयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज –\n162 विकेट्स – लसिथ मलिंगा (115 सामने)\n150 विकेट्स – अमित मिश्रा (140 सामने)\n146 विकेट्स – पियूष चावला (152 सामने)\n143 विकेट्स – ड्वेन ब्रावो (126 सामने)\n141 विकेट्स – हरभजन सिंग (153 सामने)\n–धोनीसारखा खेळाडू स्टंम्पमागे असल्याने मी नशीबवान आहे – विराट कोहली\n–विश्वचषक २०१९ साठी पाकिस्तानचा १५ जणांचा संघ जाहीर\n–विश्वचषकाच्या आधीच लसिथ मलिंगा घेणार निवृत्ती\nश्रीलंकेचा हा दिग्गज क्रिकेटपटू करणार टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज\nया ५ भारतीय दिग्गज क्रिकेटपटूंनी चांद्रयान २ माहीमेसाठी केले इस्त्रोचे कौतुक\nअनिल भोईर यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या प्रसिद्धी व प्रकाशन समितीवर सदस्य म्हणून निवड\n…म्हणून अगरवाल, पंतला मिळाली २०१९ विश्वचषकासाठी टीम इंडियात संधी\nएकवेळ या क्रिकेटपटूसाठी भांडला होता गंभीर, आता त्याला मिळाली टीम इंडियात संधी\nतो क्रिकेटमधील सोनेरी दिवस ना लंकेचे चाहते विसरले ना भारतीय फॅन…\nनवदीप सैनी, राहुल चहर पाठोपाठ पुण्याचा हा युवा क्रिकेटपटूही ठोठावतोय टीम इंडियाचे दार\nप्रो कबड्डी २०१९: कोच अनुप कुमार समोर कोच राकेश कुमारच्या संघाचे आव्हान\n१९ दिवसात ५ सुवर्णपदक मिळवणाऱ्या हिमा दासवर होतोय दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव\nराष्ट्रीय लेझर रन स्पर्धा आजपासून पुण्यात\nमराठमोळ्या गिर्यारोहक दीपक कोनाळेने सर केले माउंट एल्ब्रुस\nविश्वचषक जिंकल्यानंतरही ओयन मॉर्गन म्हणतो ही गोष्ट योग्य नाही\nअंबाती रायडूच्या 3D ट्विटबद्दल एमएसके प्रसाद यांनी दिले असे उत्तर\nएमएस धोनीबद्दल एमएसके प्रसाद यांनी केले मोठे भाष्य\nया क्रिकेटपटूला टीम इंडियात संधी मिळता मिळता राहिली; एमएसके प्रसाद यांनी केला खूलासा\nविंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; या युवा खेळाडूंना मिळाली संधी\nएनआयओ व्हिजन मॅराथॉन स्पर्धेत 3000 धावपटू सहभागी\nपीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत मेट्रोसिटी रेजिंग बुल्स संघाचा विजय\nडब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार ट्रिपल एचने विश्वविजेत्या इंग्लंडला दिली ही खास भेट\nया कारणामुळे सचिनचा झाला द्रविड, कुंबळेनंतर हॉल ऑफ फेममध्ये समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/special-reports/2013-03-03-13-47-05/22", "date_download": "2019-07-22T21:06:30Z", "digest": "sha1:Q2Z2MNIBPV4MEXDYOVG5MJO2Z4NJDVDT", "length": 14161, "nlines": 97, "source_domain": "bharat4india.com", "title": "अपंगांचा हक्काचा 'आसरा'! | स्पेशल रिपोर्ट", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पा��ीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nदवाखाना म्हटलं की मध्यमवर्गीयांना घाम फुटतो. डॉक्टरसाठी किती पैसे मोजावे लागणार, याला काही गणितच नसतं. अपघातात आलेलं अपंगत्व, लकवा या आजारांवर उपचारासोबतच त्यासाठी लागणाऱ्या अपंग साहित्याचा खर्चही अमाप येतो. गरिबांना तर या गोष्टी शक्यच होत नाहीत. त्यामुळंच गरिबांना अपंग साहित्यांचं मोफट वाटप करणारं औरंगाबादचं 'आसरा रुग्णसेवा केंद्र' म्हणजे गरीब अपंगांसाठी एक वरदानच ठरलंय.\nऔरंगाबादमधील राजा बाजार इथल्या बालरोगतज्ज्ञ डॉ. सन्मती ठोले यांनी त्यांची आई आसराबाई यांच्या स्मरणार्थ 2002 मध्ये या केंद्राची स्थापना केली. मागील 12 वर्षांपासून हे केंद्र गरीब आणि गरजू अपंगत्व आलेल्या रुग्णांना अपंग साहित्य पुरवण्याचं काम करतं. तसंच अपंगत्व संपल्यानंतर संबंधित रुग्णाकडून ते साहित्य घेऊन इतर गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचंही काम करतं. दानशूर तसंच सामाजिक संस्थांकडून मिळणाऱ्या अनुदानातून केंद्राचं काम चालतं.\nगरीब रुग्णांना जास्त मदत होते\nअपघात आणि वेगवेगळ्या घटनांमध्ये अनेकांना अपंगत्व येतं. अनेकांना उपचारादरम्यान उभं राहण्यासाठी, चालण्यासाठी तसंच वेगवेगळ्या शरीराच्या हालचालीसाठी अनेक बाह्य उपकरणांची आवश्यकता असते. यातील काही उपकरणं ही अल्पमुदतीची असतात, तर काही उपकरणं दीर्घ मुदतीसाठी रुग्णांना गरजेची असतात. परंतु, ही उपकरणं घेण्याची अनेकांमध्ये क्षमता नसते. ही गरज ओळखून डॉ. सन्मती ठोले यांनी ही उपकरणं मोफत देण्याचा उपक्रम आसरा केंद्रामार्फत सुरू केला असून त्याचा लाभ आतापर्यंत सुमारे 15 हजार रुग्णांनी घेतलाय.\nपूर्वी औरंगाबाद इथं झंवर हॉस्पिटलनं क्रच (क्रच - म्हणजे कुबड्या) बॅंक सुरू केली होती. परंतु काही काळातच ती बंद पडली. त्यावेळी या क्रच बॅंकेचे डॉ. ठोले हे सदस्य होते. ही बॅंक बंद झाल्यानं गरीब रुग्णांचे होणारे हाल पाहून अशाच स्वरूपाचं काम करण्याचं मनाशी निश्चित करून त्यांनी २००१ मध्ये त्यांनी आपल्या आईच्या नावानं आसरा रुग्णसेवा हे केंद्र सुरू केलं. आज त्याचं वटवृक्षात रूपांतर झालंय. त्यांच्याकडं आज अनेक रुग्ण या उपकरणांसाठी प्रतिक्षा यादीत असतात. एखादा रुग्ण ठीक झाला की, त्याच्याकडून हे उपकरण परत घेऊन ते दुसऱ्या गरजू रुग्णाला देण्यात येतं. त्यामुळं त्यांचं हे काम अविरत चालू आहे.\nअर्ज भरा, सुविधा घ्या\nफुकट मिळालं, की त्या वस्तूची किंमत राहात नाही. हाच अनुभव डॉ. ठोलेंनाही आला. त्यानंतर त्यांनी एक नवीन उपाययोजना आखली. ज्या गरजू रुग्णांना उपकरण हवं आहे त्यांच्याकडून ते एक अर्ज भरून घेतात. रुग्णाचं नाव, घरचा पूर्ण पत्ता, उपकरणं किती दिवसांसाठी हवी आहेत, कोणत्या डॉक्टरांकडून या केंद्राची माहिती मिळाली, इत्यादी सर्व माहिती त्या फॉर्मद्वारे भरून घेतली जाते. यानंतर रुग्णास आवश्यक असलेलं उपकरण देताना त्याच्याकडून उपकरणाच्या किमतीएवढी रक्कम डिपॉझिट म्हणून घेतली जाते. घेतलेलं उपकरण परत केल्यावर लगेचच डिपॉझिटची रक्कम त्या रुग्णास परत केली जाते. या सेवेसाठी केंद्राकडून कसलंही शुल्क आकारलं जात नाही. त्याचबरोबर ज्या रुग्णाकडं पैसे नसतील तर त्याच्याकडून एखाद्या व्यक्तीची ओळख घेतली जाते. ओळख दिल्यानंतरच त्या रुग्णास आवश्यक ते उपकरण दिलं जातं.\nही उपकरणं दिली जातात\nया केंद्रामार्फत अनेक प्रकारची उपकरणं रुग्णांना दिली जातात. यामध्ये बेडपॅन, वॉटर बेड, कमोड खुर्ची, फाऊलर बेड, इन्फोफिल लॅम्प, कुबड्या, वॉकर, ट्रॅक्शन सेट, फोल्डिंग व्हीलचेअर, बॅकरेस्ट, ट्रायपॉड काठी, एअर कुशन आणि ऑक्सिजन सिलिंडर या उपकरणांचा समावेश आहे. तर युरोलॉजिस्ट आणि हाडाच्या रुग्णांना या वैद्यकीय उपकरणाची जास्त आवश्यकता असते. त्यामुळं शहरातील युरोलॉजिस्ट आणि अस्थिरोगतज्ज्ञ त्यांच्याकडं आलेल्या गरजू आणि गरीब रुग्णांना डॉ. ठोले यांच्या 'आसरा' केंद्राकडं पाठवतात.\nअशा प्रकारचं काम केल्यामुळं आम्हाला आत्मिक शांती मिळते, असं डॉ. ठोले सांगतात. औरंगाबादचा वाढता विस्तार पाहता ही सेवा अपुरी पडत आहे. याची उपयुक्तता लक्षात राज्यभरात सर्वत्रच अशा उपक्रमांची गरज आहे. त्यासाठी समाजातील सुज्ञ नागरिक आणि संस्थांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन डॉ. ठ��ले यांनी केलंय.\nसंपर्क - डॉ. सन्मती ठोले- ९८२२५९७३१०, ०२४०-२३५३०१९\nलेक असावी तर अश्शी\nपाटोद्यात पडली अन् भाग्यवान झाली\nगुंठ्यात पिकली एक टन मिरची\nभराभरा बांधूया गवताच्या गंजी\n१८ लाखांचा फायदा केवळ सहा महिन्यांत\nगुंठ्यात पिकली एक टन मिरची\nकमी खर्चात भरघोस नफा देणारं डाळिंब\nमुसळीनं दिला धनाचा घडा\nथेंब, थेंब पाणी वाचवा हो...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A6/", "date_download": "2019-07-22T20:22:02Z", "digest": "sha1:YP7GDJU4B6TNKLWCBVVEG7DCZGA6NW2R", "length": 7398, "nlines": 62, "source_domain": "lokvruttant.com", "title": "वनसंपत्ती नष्ट केली,आणि दोषी आढळल्यास त्यावर शासन कडक कारवाई करणार ! – Lokvruttant", "raw_content": "\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\nवनसंपत्ती नष्ट केली,आणि दोषी आढळल्यास त्यावर शासन कडक कारवाई करणार \nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम December 6, 2018\nमुंबई -: न्यू दिंडोशी म्हाडा कॉलनीच्या मागील नॅशनल पार्कच्या डोंगराला आग लागली होती. या आगीत येथील 3 ते 4 किमीच्या पट्यातील वनसंपत्ती, भस्मसात झाली होती . या पार्श्वभूमीवर आज दुपारी बारा ते दोनच्या दरम्यान पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी या घटनास्थळी भेट दिली.\nआगीमुळे झालेला भकास डोंगर आणि विशेष करून आगीत भक्ष्यस्थानी पडलेली सागाची आणि जांभळाची झाडे त्यांनी पाहिली. येथे आग लागली नसून ती लावण्यात असल्याचे प्राथमिक पाहणीतून त्यांच्या लक्षात आले. या आगीत किती वनसंपत्ती भस्मसात झाली, याची मोजणी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे त्यांनी वनखाते, पालिका प्रशासन यांना सांगितले. आणि त्यामुळे येथील जागेवर असलेल्या मॅनेजरवर नव्हे तर मालकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्यांनी यावेळी पोलिसांना दिले. चौकशीदरम्यान, जर कोणी दोषी आढळल्यास त्यावर शासन कडक कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nयेथे दरवर्षी आगी लावून वनसंपत्ती नष्ट केली जाते. येथील झाडे ही आधी कापली आणि मग त्यांना आगी लावण्यात येतात असा आरोप यावेळी स्थानिकांनी केला.\nयावेळी शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद, स्थानिक आमदार, माजी महापौर सुनील प्रभू, स्थानिक नगरसेवक तुळशीराम शिंदे, नगरसेवक अॅड. सुहास वाडकर, शाखाप्रमुख संपत मोरे व संदीप जाधव तसेच स्थानिक उपस्थित होते.\nTags: #कडक कारवाई#न्यू दिंडोशी म्हाडा कॉलनी #वनसंपत्ती नष्ट\nविद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राला २० कोटी रुपयांचा निधी.\nतेजस्विनी बस अखेर कधी \nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंडीगड चंद्रपूर जम्मू-काश्मीर जयपूर जळगाव जेजुरी ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा बारामती बुलढाणा भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/content-180/", "date_download": "2019-07-22T22:06:52Z", "digest": "sha1:TCUGH7WQDS4WBFSOGOCJH64XXJN32ZI7", "length": 10346, "nlines": 60, "source_domain": "mymarathi.net", "title": "गोयल गंगा ग्रुपच्या नावावर फसवणूक करणारा अटकेत - My Marathi", "raw_content": "\nरमणबागेत अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी\nअजित पवारांच्या वाढदिवशी तब्बल ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व कदम कुटुंबाने स्वीकारले\nआयडीबीआय बँकेची द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडसोबत कॉर्पोरेट एजन्सी भागीदारी\n२०० अब्ज लिटर्स पाण्याची बचत, महाराष्ट्र व राजस्थानात कृत्रिम शेततळी निर्माण करून साध्य केली किमया\nएकटेपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये-डॉ. सुरेखा पंडित\nअरुणा ढेरे यांच्या साहित्य लेखनाने महाराष्ट्राला समृध्द केले –डॉ. सदानंद मोरे\nविधानसभा युती एकत्र लढणार, फडणवीसांचे स्पष्टीकरण\nफडणवीसांकडे दैवी शक्ती,220 जागा मिळतील : चंद्रकांत पाटील\nगोळवलकर प्रशालेत निवडणुकीचा अनुभव\nईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्या -म्हणजे खरी ताकद कळेल ..जयंत पाटील\nHome Local Pune गोयल गंगा ग्रुपच्या नावावर फसवणूक करणारा अटकेत\nगोयल गंगा ग्रुपच्या नावावर फसवणूक करणारा अटकेत\nपुणे : गोयल गंगा ग्रुपचे संचालक अमित व अतुल गोयल यांचा नातेवाईक असल्याचे सांगून गोयल गंगा ग्रुपच्या गंगा ग्लिट्झ या गृह प्रकल्पामध्ये फ्लॅट मिळवून देतो असे सांगून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्याला कोंढवा पोलिसांनी अटक केली असून पुणे लष्कर न्यायालयाने त्याला १ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अभिषेक गोयल (रा. ३०७ गोदरेज हरिसन सोसायटी, उंड्री, पुणे ) असे त्याचे नाव आहे. अभिषेकने ‘गंगा ग्लिट्झ’ मध्ये फ्लॅट मिळवून देण्याच्या बहाण्याने विविध ग्राहकांकडून सुमारे २१ लाख रुपये घेतले होते. ही रक्कम घेऊन तो पसार झाल्याची तक्रार गोयल गंगा ग्रुपच्या वतीनेसेल्स विभागाचे सीईओ किरणकुमार देवी यांनी दिली होती.\nयाबाबतची अधिक माहिती अशी, गोयल गंगा ग्रुपच्या ‘गंगा ग्लिट्झ’या प्रकल्पाचे कामगेल्या चार वर्षांपासून उंड्री येथे सुरु आहे. अभिषेक गोयल या प्रकल्पाच्या प्रोजेक्ट हेड म्हणून कार्यरत होता. तीन डिसेंबर रोजी कंपनीच्या वतीने त्याला त्याच्या पदाचा पदभार सोडून दुसऱ्या प्रकल्पावर रुजू होण्यास सांगितले होते. मात्र अभिषेक कंपनीच्या दुसऱ्या प्रकल्पावर हजर झाला नाही. दोन दिवसानंतर ग्राहक कंपनीकडे प्रत्यक्ष भेटून आणि फोन वरून अभिषेकने पैसे घेतल्याची तक्रार करू लागले.\nत्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्याचे दोन्ही मोबाईल नंबर बंद येत होते. त्याच्या उंड्री येथील घरी चौकशी केली असता तो तेथून निघून गेल्याचे समजले. त्याने अनेकांची फसवणूक केली असल्याचे समजल्या नंतर त्यातील सात जणांनी कंपनीकडे तक्रार केली. फ्लॅट मिळवून देतो, फ्लॅटच्या मुळ किमतीत सवलत देतो असे सांगून त्याने प्रत्येकाकडून दोन ते तीन लाख रुपये घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत त्याने २१,६३,९०० रुपयांचा अपहार केल्याचे लक्षात आले. या फसवणूक प्रकरणी कंपनीच्या वतीने किरणकुमार देवी यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलीस तपासाअंती या गुन्ह्याची व्याप्ती अजून वाढण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी कोंढवा पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे.\n१५ वे ‘महाटेक २०१९’ भव्य व्यावसायिक प्रदर्शन ७ फेब्रुवारीपासून सुरु..\nकोयता गँगच्या उन्मादानंतर पोलिसांना जाग, जुन्या बाजारातून शेकडो कोयते जप्त\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nरमणबागेत अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी\nअजित पवारांच्या वाढदिवशी तब्बल ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व कदम कुटुंबाने स्वीकारले\nएकटेपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये-डॉ. सुरेखा पंडित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ledwallwasher.china-led-lighting.com/PRODUCT/LANG-mr/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE/%E0%A4%94%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4/25W%2048W%20%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%20%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%88%E0%A4%A1%E0%A5%80%20%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%20%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%9F.HTM", "date_download": "2019-07-22T20:30:02Z", "digest": "sha1:YSDCSZUCFZIHIXW53TPVHT6OR2NU2RAP", "length": 19556, "nlines": 125, "source_domain": "ledwallwasher.china-led-lighting.com", "title": "ग्वांगडाँगच्या कारखाना > औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात > 25W 48W स्क्वायर एलईडी पूर लिशीट", "raw_content": "कान्नार कॅटलॉग >>>> ऑनलाइन पहा डाउनलोड .zip\nउत्पादन केंद्र | उत्पादन प्रमाणपत्र | आमच्या विषयी | आमच्याशी संपर्क साधा | पारिभाषिक शब्दावली\nग्वांगडाँगच्या कारखाना > औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात > 25W 48W स्क्वायर एलईडी पूर लिशीट\nइतर मॉडेल पहा >>\n1. 250W 500W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-10 एलईडी भिंत वॉशर\n2. 220W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-9 एलईडी भिंत वॉशर\n3. 155W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-8 एलईडी भिंत वॉशर\n4. 108W 216W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर LWW-7 एलईडी भिंत वॉशर\n5. 25W 48W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -6 एलईडी भिंत वॉशर\n6. 26W 32W 48W रेषेचा ��लरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -5 एलईडी भिंत वॉशर\n7. 40W 80W 90W रेषेचा वॉटरप्रूफ IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -4 एलईडी भिंत वॉशर\n8. 26W 48W लिनिअर आयपी 20 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -3 एलईडी वाइड वॉशर\n9. 96W 1 9 2 वॅ रेनियर वॉटरप्रूफ आईपी65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -2 एलईडी वाइड वॉशर\n10. 15 डब्ल्यू 25W 48W रेषेचा वॉटरप्रूफ आयपी 65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -1 एलईडी वॉल वॉशर\n25W 48W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -6 एलईडी भिंत वॉशर. ( 25W 48W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -6 एलईडी भिंत वॉशर )\n25W 48W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -6 एलईडी भिंत वॉशर\nइतर मॉडेल पहा >>\n1. 250W 500W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-10 एलईडी भिंत वॉशर\n2. 220W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-9 एलईडी भिंत वॉशर\n3. 155W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-8 एलईडी भिंत वॉशर\n4. 108W 216W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर LWW-7 एलईडी भिंत वॉशर\n5. 25W 48W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -6 एलईडी भिंत वॉशर\n6. 26W 32W 48W रेषेचा जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -5 एलईडी भिंत वॉशर\n7. 40W 80W 90W रेषेचा वॉटरप्रूफ IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -4 एलईडी भिंत वॉशर\n8. 26W 48W लिनिअर आयपी 20 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -3 एलईडी वाइड वॉशर\n9. 96W 1 9 2 वॅ रेनियर वॉटरप्रूफ आईपी65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -2 एलईडी वाइड वॉशर\n10. 15 डब्ल्यू 25W 48W रेषेचा वॉटरप्रूफ आयपी 65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -1 एलईडी वॉल वॉशर\nचीन औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात 25W 48W स्क्वायर एलईडी पूर लिशीट निर्यातदार\nचीनच्या हिरव्या रंगाचे प्रकाशक, प्रकाशाच्या प्रकाशाचे नेतृत्व केले, प्रकाशाच्या प्रकाशाचे नेतृत्व केले, प्रकाशाच्या प्रकाशाचे नेतृत्व केले, पडदा प्रकाशाचे नेतृत्व केले, एलईडी लॉन लाईट, नियॉन ट्यूब, ईएल, ट्री लाईट, कॅक्टस, रबर केबल्स के नेतृत्व वाले, आकृतिबंध प्रकाश, कोकोनट पाम ट्री लाइट, नेतृत्व बल्ब, नेतृत्व दिवा, फायबर, कंट्रोलर, सजावटी प्रकाश नेतृत्व, चेन लाइट नेतृत्व, पेड़ प्रकाश\nसाठी स्रोत औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात 25W 48W स्क्वायर एलईडी पूर लिशीट Guzhen टाउन, Zhongshan शहर, गुआंगडॉंग प्रांत, चीन येथे उत्पादक\nएक निर्माता औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात 25W 48W स्क्वायर एलईडी पूर लिशीट गुझेन टाउन, झोंगशान शहर, ग्वांगडाँग प्रांतात, चीनमधून\nएक निर्माता औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात 25W 48W स्क्वायर एलईडी पूर लिशीट येथे GuangDong चीन\nवैशिष्ट्यीकृत चीन गुआंग्डोंग औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात 25W 48W स्क्वायर एलईडी पूर लिशीट उत्पादक आणि येथे सूचीबद्ध karnar प्रकाशीत द्वारे sourced आहेत\nया गटात समाविष्ट आहे: औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात 25W 48W स्क्वायर एलईडी पूर लिशीट\nसाठी स्रोत औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात 25W 48W स्क्वायर एलईडी पूर लिशीट\nसाठी उत्पादने औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात 25W 48W स्क्वायर एलईडी पूर लिशीट\nचीन औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात 25W 48W स्क्वायर एलईडी पूर लिशीट निर्यातदार\nचीन औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात 25W 48W स्क्वायर एलईडी पूर लिशीट घाऊक विक्रेता\nझोंगशहान औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात 25W 48W स्क्वायर एलईडी पूर लिशीट निर्यातदार\nझोंगशहान औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात 25W 48W स्क्वायर एलईडी पूर लिशीट घाऊक विक्रेता\nझोंगशहान औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात 25W 48W स्क्वायर एलईडी पूर लिशीट पुरवठादार आणि एलईडी दिवे, एलईडी बल्ब आणि नळी, डायोड, ऑटो प्रकाश व्यवस्था, एलईडी प्रकाशयोजना, एलईडी फ्लॅशलाइट, हॉलिडे प्रकाश, डाऊन लाईट्स, स्ट्रीट लाईट, कमाल मर्यादा, भिंतीवरील दिवे, उद्यान लाइट्स, फ्लॅशलाइट्स आणि जर्सी, छतावरील स्पॉटलाइट्स, LED वॉशिंग वॉटर , एलईडी फ्लड लाइट, एलईडी पॅननेल लाइट, एलईडी मऊ पट्टी लाइट, एलईडी लाइट, एलईडी कमाल मर्यादा, एलईडी लटकन प्रकाश, एलईडी नियॉन ट्यूब, एलईडी भूमिगत प्रकाश, एलईडी दिवा\nग्वांगडोंग औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात 25W 48W स्क्वायर एलईडी पूर लिशीट पुरवठादार आणि एलईडी दिवे, एलईडी बल्ब आणि नळी, डायोड, ऑटो प्रकाश व्यवस्था, एलईडी प्रकाशयोजना, एलईडी फ्लॅशलाइट, हॉलिडे प्रकाश, डाऊन लाईट्स, स्ट्रीट लाईट, कमाल मर्यादा, भिंतीवरील दिवे, उद्यान लाइट्स, फ्लॅशलाइट्स आणि जर्सी, छतावरील स्पॉटलाइट्स, LED वॉशिंग वॉटर , एलईडी फ्लड लाइट, एलईडी पॅननेल लाइट, एलईडी मऊ पट्टी लाइट, एलईडी लाइट, एलईडी कमाल मर्यादा, एलईडी लटकन प्रकाश, एलईडी नियॉन ट्यूब, एलईडी भूमिगत प्रकाश, एलईडी दिवा\nगुझेग ट��उन औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात 25W 48W स्क्वायर एलईडी पूर लिशीट पुरवठादार आणि एलईडी दिवे, एलईडी बल्ब आणि नळी, डायोड, ऑटो प्रकाश व्यवस्था, एलईडी प्रकाशयोजना, एलईडी फ्लॅशलाइट, हॉलिडे प्रकाश, डाऊन लाईट्स, स्ट्रीट लाईट, कमाल मर्यादा, भिंतीवरील दिवे, उद्यान लाइट्स, फ्लॅशलाइट्स आणि जर्सी, छतावरील स्पॉटलाइट्स, LED वॉशिंग वॉटर , एलईडी फ्लड लाइट, एलईडी पॅननेल लाइट, एलईडी मऊ पट्टी लाइट, एलईडी लाइट, एलईडी कमाल मर्यादा, एलईडी लटकन प्रकाश, एलईडी नियॉन ट्यूब, एलईडी भूमिगत प्रकाश, एलईडी दिवा\nLED खाली प्रकाश, LED पट्टीचा प्रकाश, Guzhen टाउन, Zhongshan शहर, गुआंग्डोंग प्रांत, चीन पासून एलईडी परिस्थिती लाइट पुरवठादार आणि कारखाना\nएलईडी दीप, 3x1w, 3x3w, 3x5w, एलईडी लाइटिंग\nनेतृत्व par64, पार प्रकाश, स्टेज प्रकाश, प्रकाश नेतृत्व\nनेतृत्व रस्सी प्रकाशाचे नेतृत्व केले\nनेतृत्व दोरी प्रकाश, निबंधातील प्रकाशीत प्रकाश\nचीन एलईडी लाइटिंग, चीन उच्च पॉवर का नेतृत्व किया दीपक, नीचे एलईडी लाइट, नेतृत्व पट्टी रोशनी, Guzhen टाउन, Zhongshan सिटी, गुआंग्डोंग प्रांत, चीन से एलईडी प्रकाश का नेतृत्व किया\nGuzhen टाउन, Zhongshan शहर, गुआंग्डोंग प्रांत, चीन पासून LED खाली प्रकाश पुरवठादार आणि कारखाना\nएलईडी दिवा प्रकाश, एलईडी लाइट, LED पेन्डेंड लाईट, एलईडी सिलाईंग लाइट\nएलईडी दिवा प्रकाश, एलईडी लाइट, LED पेन्डेंड लाईट, एलईडी सिलाईंग लाइट\nनेतृत्व निऑन फ्लेक्स प्रकाश, प्रकाश नेतृत्व\nLED dmx प्रकाश, प्रकाश नेतृत्व, dmx प्रकाश\nडीएमएक्स नियंत्रक, डीएमएक्स 512 नियंत्रक\nनेतृत्व खेळ प्रकाश, नेतृत्व प्रकाश, नेतृत्व दिवा\nनेतृत्व प्रकाश, प्रकाश नेतृत्व\nनेतृत्व लॉन प्रकाश, नेतृत्व प्रकाश, उच्च शक्ती नेतृत्व\nनेतृत्व वृक्ष प्रकाश, नेतृत्व प्रकाश, नेतृत्व चेरी प्रकाश\nनेतृत्व रस्सी प्रकाश, नेतृत्व softlight, नेतृत्व प्रकाश\nनेतृत्व par64, नेतृत्व दिवा, नेतृत्व दिवा\nLED भिंत वॉशर प्रकाश\nLED ढलले टीप प्रकाश\nएलईडी रबर केबल लाइट\nएलईडी आभासी वास्तव प्रकाश\nLED नारळ पाम प्रकाश\nएलईडी नारळ खजुळाचे झाड\nआम्ही शिपमेंट खाली समर्थन\nआम्ही देयक खाली समर्थन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/daily-rashi-bhavishya/rashi-bhavishya-of-11-june-2019/articleshow/69727891.cms", "date_download": "2019-07-22T22:10:01Z", "digest": "sha1:FRPGGTYBNPJ2PSWXW6EVOT6LPYF462UN", "length": 17812, "nlines": 185, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "भविष्य ११ जून २०१९: Horoscope 11 June 2019 : आजचं राशी भविष्य: दि. ११ जून २०१९ - Rashi Bhavishya Of 11 June 2019 | Maharashtra Times", "raw_content": "\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुखWATCH LIVE TV\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ११ जून २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ११ जून २०१९\n>> ज्योतिषाचार्य आशुतोष वार्ष्णेय\nआज प्रगतीकारक दिवस आहे. अचानक शुभवार्ता किंवा रखडलेले पैसे मिळतील. शत्रूंचा पाडाव होईल. परिवारातील सदस्यांसोबत भोजन तसेच आनंदात वेळ घालवाल. आर्थिक बाबतीत भविष्यात चांगली गुंतवणूक करू शकाल. कलाकार आणि कारगीर यांना त्यांची कला सादर करण्याची संधी मिळेल. नशीब ७५ टक्के साथ देईल.\nबुद्धी आणि विवेकाने यशाला गवसणी घालाल. मनोरंजनात अधिक वेळ जाईल. प्रिय व्यक्तीची भेट आणि सहकार्य मिळेल. आरोग्य उत्तम राहिल्याने सुख आणि आनंदाची प्राप्ती होईल. नातेवाईक आणि मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. आर्थिक लाभाची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. नशीब ८० टक्के साथ देईल.\nआजचा दिवस मिश्र फलदायी आहे. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वाद-विवादात पडू नका. अन्यथा विचित्र परिस्थितीला सामोरे जावे लागेल. मुलांशी संबंधित काही अडचणी येतील. घरातील कामांसाठी अधिक पैसे खर्च होतील. बाहेरील खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवा. नशीब ६० टक्के साथ देईल.\nआत्मविश्वास आणि पराक्रम वृद्धीमुळे यश मिळेल. मेहनतीनुसार लाभ होईल. आर्थिक लाभ तसेच प्रवासाची शक्यता आहे. आपल्या कार्याची प्रशंसा होईल. वाद-विवाद टाळा. वाहनसुख मिळेल. विद्यार्थ्यांना दिवस अनुकूल आहे. नशीब ७२ टक्के साथ देईल.\nआज परिवारातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. धनप्राप्तीचा विशेष योग आहे. ऑफिसमध्ये आपल्या जबाबदाऱ्या वाढतील. कोणीतरी मदत करणारा सापडेल. जीवनात अधिक गंभीरता अनुभवाल. नवीन संबंध प्रस्थापित करणे किंवा कामासंबंधी महत्त्वपूर्ण निर्णय घायचा असल्यास तो टाळा. नशीब ७८ टक्के साथ देईल.\nआज पैसे येतील आणि खर्चही होतील. पैसे येण्याचा आणि जाण्याचा आज योग आहे. विचारपूर्वक गुंतवणूक करा. वडिलांसोबत मतभेद होतील. चांगल्या कामच्या आयोजनासाठी वेळ योग्य नाही. विद्यार्थ्यांसाठी दिवस उत्तम आहे. भाऊ-बहिणींकडून लाभ होण्याची शक्यता राहील. धार्मिक काम आणि प्रवासासाठी पैसे खर्च होतील. नशीब ६५ टक्के साथ देईल.\nखर्च आणि कर्ज आज आपल्या चिंतेचे कारण ठरेल यासाठी वि��ारपूर्वक काम करा. अनावश्यक खर्च करू नका. आरोग्याची चिंता सतावेल. ऑफिसमध्ये वरिष्ठांसोबत वाद-विवाद होणार नाही, याचे ध्यान ठेवा. राजकीय समस्यांना सामोरे जावे लागेल. नशीब ५५ टक्के साथ देईल.\nआजचा दिवस अतिशय चांगला आहे. आज आपली कामे होत राहतील. जुन्या समस्यांचा अंत होईल. नोकरीत अधिकाऱ्यांचा सहयोग आणि कामाचा उत्साह राहील. सामाजिक समारंभ, पर्यटन यासारख्या प्रसंगात सहभागी व्हाल. मन प्रसन्न राहील. उत्पन्नाची साधने वाढतील. अविवाहितांच्या विवाहाचे योग आहेत. संसारिक जीवनात आनंद नांदेल. नशीब ८२ टक्के साथ देईल.\nआज दिवसभर कामात व्यस्त राहाल. मान-सन्मान आणि यशात वाढ होईल. पूजा-पठणाने मन प्रसन्न राहील. कामे सरळमार्गी पूर्ण होतील. आज परोपकाराची भावना राहील. मनोरंजन आणि मौज-मजेत दिवस जाईल. गृहस्थ जीवनात आनंद नांदेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. नशीब ७० टक्के साथ देईल.\nआध्यात्मिक सुख आणि शांतीचे वातावरण राहील. नशीब आज आपली साथ देईल. नवीन संधी प्राप्त होतील. मित्र, नातेवाईक यांच्यासोबत बाहेर जाल. मंगल प्रसंगी उपस्थित राहाल. स्त्री मित्रांसोबत जोडीदार आणि मुलाकडून लाभ होईल. प्रवास-पर्यटन कराल. नशीब ७५ टक्के साथ देईल.\nआज शक्य असल्यास लांबचा प्रवास टाळा. वाहन काळजीपूर्वक चालवा. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका नाहीतर होत्याचे नव्हते होईल. परिवारातील सदस्यांसोबत रुसवे-फुगवे झाल्याने मन दु:खी होईल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कोर्ट-कचेरीच्या प्रकरणात सावधानता बाळगा. अधिक खर्च झाल्याने पैशांची चणचण भासेल. नशीब ५५ टक्के साथ देईल.\nआज जोडीदाराचे भरपूर सहकार्य मिळेल. प्रिय व्यक्तीची साथ लाभेल. शेअकमध्ये गुंतवणूकही करू शकाल. पती-पत्नीमध्ये जवळीक निर्माण होईल. मित्र तसेच नातेवाईकांची भेट होईल. प्रेमी युगुलांचे प्रेम भरभराटीस येईल. सार्वजनिक जीवनात प्रगती होईल. नशीब ८७ टक्के साथ देईल.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्यांवर वाघांचे दर्शन\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना चिरडले; ७ दुचाकींना धडक\nरायबरेलीः दुचाकी चोरल���याच्या संशयावरून २ जणांना दिला चोप\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल\nआजचं भविष्य या सुपरहिट\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि.१७ जुलै २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि.१८ जुलै २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २० जुलै २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १६ जुलै २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २१ जुलै २०१९\nआजचं भविष्य पासून आणखी\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २३ जुलै २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २२ जुलै २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २१ जुलै २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २० जुलै २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १९ जुलै २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २३ जुलै २०१९\nआजचे मराठी पंचांग: मंगळवार, २३ जुलै २०१९\nसंभूती आणि विनाश म्हणजे काय\n२२ जुलै २०१९चे वार्षिक राशीभविष्य\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २२ जुलै २०१९\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ११ जून २०१९...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १० जून २०१९...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ९ जून २०१९...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ८ जून २०१९...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ७ जून २०१९...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A5%89&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%A8&search_api_views_fulltext=%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7", "date_download": "2019-07-22T21:25:55Z", "digest": "sha1:CMQBRYDKW2Y6HPFOTBILBUK4B5GQJAKO", "length": 9683, "nlines": 219, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nमंगळवार, जुलै 23, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, जुलै 23, 2019\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nग्लोबल (1) Apply ग्लोबल filter\nशोधनिबंध (2) Apply शोधनिबंध filter\nउत्पन्न (1) Apply उत्पन्न filter\nखगोलशास्त्र (1) Apply खगोलशास्त्र filter\nसावित्रीबाई फुले (1) Apply सावित्रीबाई फुले filter\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (1) Apply सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ filter\nपुण्यातील संशोधकांकडून दुर्मीळ रेडिओ लहरींचा शोध; रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी'\nपुणे : आकाशगगांच्या अभ्यासासाठी रेडिओ लहरींचा उपयोग केला जातो. आजपर्य��त एका विशिष्ट तीव्रतेच्या वरील रेडिओ लहरी ब्रह्मांडाच्या पसाऱ्यातून कधीच प्राप्त झाल्या नाहीत. परंतु, पुण्यातील संशोधकांनी \"जीएमआरटी' या रेडिओ दुर्बिणीच्या साहाय्याने दुर्मीळ रेडिओ लहरींचा शोध घेतला आहे. या संबंधीचा ...\n'ऍस्टिन प्रोटिन'मुळे मलेरियाचा वेगाने प्रसार ; भारतीय वंशाच्या डॉक्‍टरांचा शोध\nलंडन : मानवी शरीरात मलेरियाला कारणीभूत ठरणाऱ्या परजीवींची वाढ वेगाने का होते, याचे कारण भारतीय वंशाचे जर्मन डॉक्‍टर प्रज्वल नांदेकर यांच्यासह आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी शोधले आहे. त्यावरून मलेरियावर प्रभावी उपचारपद्धतीच्या संशोधनास यश मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. \"ऍस्टिन प्रोटिन' हा मुख्य घटक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ledwallwasher.china-led-lighting.com/PRODUCT/LANG-mr/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE/%E0%A4%94%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4/LWW-6%20%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%88%E0%A4%A1%E0%A5%80%20%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A4%20%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B6%E0%A4%B0.HTM", "date_download": "2019-07-22T21:55:25Z", "digest": "sha1:PHJQR4USIBKTAY3KTTYMFQZDL7PWOSYV", "length": 19097, "nlines": 125, "source_domain": "ledwallwasher.china-led-lighting.com", "title": "ग्वांगडाँगच्या कारखाना > औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात > LWW-6 एलईडी भिंत वॉशर", "raw_content": "कान्नार कॅटलॉग >>>> ऑनलाइन पहा डाउनलोड .zip\nउत्पादन केंद्र | उत्पादन प्रमाणपत्र | आमच्या विषयी | आमच्याशी संपर्क साधा | पारिभाषिक शब्दावली\nग्वांगडाँगच्या कारखाना > औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात > LWW-6 एलईडी भिंत वॉशर\nइतर मॉडेल पहा >>\n1. 250W 500W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-10 एलईडी भिंत वॉशर\n2. 220W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-9 एलईडी भिंत वॉशर\n3. 155W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-8 एलईडी भिंत वॉशर\n4. 108W 216W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर LWW-7 एलईडी ��िंत वॉशर\n5. 25W 48W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -6 एलईडी भिंत वॉशर\n6. 26W 32W 48W रेषेचा जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -5 एलईडी भिंत वॉशर\n7. 40W 80W 90W रेषेचा वॉटरप्रूफ IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -4 एलईडी भिंत वॉशर\n8. 26W 48W लिनिअर आयपी 20 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -3 एलईडी वाइड वॉशर\n9. 96W 1 9 2 वॅ रेनियर वॉटरप्रूफ आईपी65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -2 एलईडी वाइड वॉशर\n10. 15 डब्ल्यू 25W 48W रेषेचा वॉटरप्रूफ आयपी 65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -1 एलईडी वॉल वॉशर\n25W 48W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -6 एलईडी भिंत वॉशर. ( 25W 48W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -6 एलईडी भिंत वॉशर )\n25W 48W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -6 एलईडी भिंत वॉशर\nइतर मॉडेल पहा >>\n1. 250W 500W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-10 एलईडी भिंत वॉशर\n2. 220W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-9 एलईडी भिंत वॉशर\n3. 155W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-8 एलईडी भिंत वॉशर\n4. 108W 216W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर LWW-7 एलईडी भिंत वॉशर\n5. 25W 48W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -6 एलईडी भिंत वॉशर\n6. 26W 32W 48W रेषेचा जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -5 एलईडी भिंत वॉशर\n7. 40W 80W 90W रेषेचा वॉटरप्रूफ IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -4 एलईडी भिंत वॉशर\n8. 26W 48W लिनिअर आयपी 20 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -3 एलईडी वाइड वॉशर\n9. 96W 1 9 2 वॅ रेनियर वॉटरप्रूफ आईपी65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -2 एलईडी वाइड वॉशर\n10. 15 डब्ल्यू 25W 48W रेषेचा वॉटरप्रूफ आयपी 65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -1 एलईडी वॉल वॉशर\nचीन औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात LWW-6 एलईडी भिंत वॉशर निर्यातदार\nचीनच्या हिरव्या रंगाचे प्रकाशक, प्रकाशाच्या प्रकाशाचे नेतृत्व केले, प्रकाशाच्या प्रकाशाचे नेतृत्व केले, प्रकाशाच्या प्रकाशाचे नेतृत्व केले, पडदा प्रकाशाचे नेतृत्व केले, एलईडी लॉन लाईट, नियॉन ट्यूब, ईएल, ट्री लाईट, कॅक्टस, रबर केबल्स के नेतृत्व वाले, आकृतिबंध प्रकाश, कोकोनट पाम ट्री लाइट, नेतृत्व बल्ब, नेतृत्व दिवा, फायबर, कंट्रोलर, सजावटी प्रकाश नेत���त्व, चेन लाइट नेतृत्व, पेड़ प्रकाश\nसाठी स्रोत औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात LWW-6 एलईडी भिंत वॉशर Guzhen टाउन, Zhongshan शहर, गुआंगडॉंग प्रांत, चीन येथे उत्पादक\nएक निर्माता औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात LWW-6 एलईडी भिंत वॉशर गुझेन टाउन, झोंगशान शहर, ग्वांगडाँग प्रांतात, चीनमधून\nएक निर्माता औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात LWW-6 एलईडी भिंत वॉशर येथे GuangDong चीन\nवैशिष्ट्यीकृत चीन गुआंग्डोंग औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात LWW-6 एलईडी भिंत वॉशर उत्पादक आणि येथे सूचीबद्ध karnar प्रकाशीत द्वारे sourced आहेत\nया गटात समाविष्ट आहे: औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात LWW-6 एलईडी भिंत वॉशर\nसाठी स्रोत औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात LWW-6 एलईडी भिंत वॉशर\nसाठी उत्पादने औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात LWW-6 एलईडी भिंत वॉशर\nचीन औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात LWW-6 एलईडी भिंत वॉशर निर्यातदार\nचीन औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात LWW-6 एलईडी भिंत वॉशर घाऊक विक्रेता\nझोंगशहान औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात LWW-6 एलईडी भिंत वॉशर निर्यातदार\nझोंगशहान औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात LWW-6 एलईडी भिंत वॉशर घाऊक विक्रेता\nझोंगशहान औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात LWW-6 एलईडी भिंत वॉशर पुरवठादार आणि एलईडी दिवे, एलईडी बल्ब आणि नळी, डायोड, ऑटो प्रकाश व्यवस्था, एलईडी प्रकाशयोजना, एलईडी फ्लॅशलाइट, हॉलिडे प्रकाश, डाऊन लाईट्स, स्ट्रीट लाईट, कमाल मर्यादा, भिंतीवरील दिवे, उद्यान लाइट्स, फ्लॅशलाइट्स आणि जर्सी, छतावरील स्पॉटलाइट्स, LED वॉशिंग वॉटर , एलईडी फ्लड लाइट, एलईडी पॅननेल लाइट, एलईडी मऊ पट्टी लाइट, एलईडी लाइट, एलईडी कमाल मर्यादा, एलईडी लटकन प्रकाश, एलईडी नियॉन ट्यूब, एलईडी भूमिगत प्रकाश, एलईडी दिवा\nग्वांगडोंग औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात LWW-6 एलईडी भिंत वॉशर पुरवठादार आणि एलईडी दिवे, एलईडी बल्ब आणि नळी, डायोड, ऑटो प्रकाश व्यवस्था, एलईडी प्रकाशयोजना, एलईडी फ्लॅशलाइट, हॉलिडे प्रकाश, डाऊन लाईट्स, स्ट्रीट लाईट, कमाल मर्यादा, भिंतीवरील दिवे, उद्यान लाइट्स, फ्लॅशलाइट्स आणि जर्सी, छतावरील स्पॉटलाइट्स, LED वॉशिंग वॉटर , एलईडी फ्लड लाइट, एलईडी पॅननेल लाइट, एलईडी मऊ पट्टी लाइट, एलईडी लाइट, एलईडी कमाल मर्यादा, एलईडी लटकन प्रकाश, एलईडी नियॉन ट्यूब, एलईडी भूमिगत प्रकाश, एलईडी दिवा\nगुझेग टाउन औद्योगिक प्रकाशाच्या प्रकाशात LWW-6 एलईडी भिंत वॉशर पुरवठादार आणि एलईडी दिवे, एलईडी बल्ब आणि नळी, डायोड, ऑटो प्रकाश व्यवस्था, एलईडी प्रकाशयोजना, एलईडी फ्लॅशलाइट, हॉलिडे प्रकाश, डाऊन लाईट्स, स्ट्रीट लाईट, कमाल मर्यादा, भिंतीवरील दिवे, उद्यान लाइट्स, फ्लॅशलाइट्स आणि जर्सी, छतावरील स्पॉटलाइट्स, LED वॉशिंग वॉटर , एलईडी फ्लड लाइट, एलईडी पॅननेल लाइट, एलईडी मऊ पट्टी लाइट, एलईडी लाइट, एलईडी कमाल मर्यादा, एलईडी लटकन प्रकाश, एलईडी नियॉन ट्यूब, एलईडी भूमिगत प्रकाश, एलईडी दिवा\nLED खाली प्रकाश, LED पट्टीचा प्रकाश, Guzhen टाउन, Zhongshan शहर, गुआंग्डोंग प्रांत, चीन पासून एलईडी परिस्थिती लाइट पुरवठादार आणि कारखाना\nएलईडी दीप, 3x1w, 3x3w, 3x5w, एलईडी लाइटिंग\nनेतृत्व par64, पार प्रकाश, स्टेज प्रकाश, प्रकाश नेतृत्व\nनेतृत्व रस्सी प्रकाशाचे नेतृत्व केले\nनेतृत्व दोरी प्रकाश, निबंधातील प्रकाशीत प्रकाश\nचीन एलईडी लाइटिंग, चीन उच्च पॉवर का नेतृत्व किया दीपक, नीचे एलईडी लाइट, नेतृत्व पट्टी रोशनी, Guzhen टाउन, Zhongshan सिटी, गुआंग्डोंग प्रांत, चीन से एलईडी प्रकाश का नेतृत्व किया\nGuzhen टाउन, Zhongshan शहर, गुआंग्डोंग प्रांत, चीन पासून LED खाली प्रकाश पुरवठादार आणि कारखाना\nएलईडी दिवा प्रकाश, एलईडी लाइट, LED पेन्डेंड लाईट, एलईडी सिलाईंग लाइट\nएलईडी दिवा प्रकाश, एलईडी लाइट, LED पेन्डेंड लाईट, एलईडी सिलाईंग लाइट\nनेतृत्व निऑन फ्लेक्स प्रकाश, प्रकाश नेतृत्व\nLED dmx प्रकाश, प्रकाश नेतृत्व, dmx प्रकाश\nडीएमएक्स नियंत्रक, डीएमएक्स 512 नियंत्रक\nनेतृत्व खेळ प्रकाश, नेतृत्व प्रकाश, नेतृत्व दिवा\nनेतृत्व प्रकाश, प्रकाश नेतृत्व\nनेतृत्व लॉन प्रकाश, नेतृत्व प्रकाश, उच्च शक्ती नेतृत्व\nनेतृत्व वृक्ष प्रकाश, नेतृत्व प्रकाश, नेतृत्व चेरी प्रकाश\nनेतृत्व रस्सी प्रकाश, नेतृत्व softlight, नेतृत्व प्रकाश\nनेतृत्व par64, नेतृत्व दिवा, नेतृत्व दिवा\nLED भिंत वॉशर प्रकाश\nLED ढलले टीप प्रकाश\nएलईडी रबर केबल लाइट\nएलईडी आभासी वास्तव प्रकाश\nLED नारळ पाम प्रकाश\nएलईडी नारळ खजुळाचे झाड\nआम्ही शिपमेंट खाली समर्थन\nआम्ही देयक खाली समर्थन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://enavamaratha.com/category/home/", "date_download": "2019-07-22T21:11:21Z", "digest": "sha1:RK55Q7WVANLLOS4XNZV75GSM6Q2UPBX4", "length": 5381, "nlines": 163, "source_domain": "enavamaratha.com", "title": "वास्तु | Nava Maratha", "raw_content": "\nका खास आहे काळ्या रंगाचा मासा\nगणेश मूर्तीने होतात वास्तुदोष दूर\nस्वयंपाकघर जिन्याच्या जवळ नको\nमुख्य दरवाजाला असू नये काळा रंग\nगायीद्वारे करा वास्तुदोष दूर\nमोरपंख देतो समस्येतून मुक्ती\nबथुवेल डी. यांच्या ‘घट्ट विळखा’ कथा संग्रहाचे गुरुवारी प्रकाशन\nविमल देशमुख यांचे अल्पशा आजाराने निधन\nनगरसेवक समद खानसह अंडा गँगच्या प्रमुखास एमपीडीएनुसार अटक\nवडगाव गुप्ताच्या उपसरपंचपदी गणेश डोंगरे बिनविरोध\n भारताचं चांद्रयान-2 अवकाशात झेपावलं\nगॅस भरताना पेट्रोल पंपावर गॅस गळती; अनर्थ टळला\nतब्बल अडीच वर्षे उलटली तरीही रस्त्याचे डांबरीकरण होत नसल्याने नागरिक टाकणार...\nश्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ – आनंदवाणी\nसंस्थांनी मांडलेला शिक्षणाचा बाजार थांबवा अन्यथा आंदोलन – उबेद शेख\nबॅकस्टेजच्या कथाकथन व काव्यवाचन स्पर्धांचे 21 रोजी अभिनेते माधव अभ्यंकरांच्या हस्ते पारितोषिक वितरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/photos/television/mazya-navaryachi-bayko-fame-gurunath-aka-abhijeet-khandkekar-real-wife-so-beautiful/", "date_download": "2019-07-22T21:24:49Z", "digest": "sha1:U5WQBITXKV7A4AEHVZ5ZFOAZXUF5FZNL", "length": 23810, "nlines": 336, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Mazya Navaryachi Bayko Fame Gurunath Aka Abhijeet Khandkekar Real Wife Is So Beautiful | 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम गुरूनाथ उर्फ अभिजीत खांडकेकरची रिअल लाईफमधील पत्नी आहे खूप सुंदर, पहा तिचे फोटो | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २३ जुलै २०१९\nभारताने एकहाती दबदबा राखत नोंदवला ‘गोल्डन क्लीन स्वीप’\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nशेतीचा नांगर रोबोटच्या खांद्यावर; १८ कोटींचा निधी\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nया व्यक्तीमुळे ऐश्वर्या राय चिडली होती मनिषा कोईरालावर, मुलाखतीत असे काही बोलली होती तिच्याविषयी\nतब्बूने ग्लॅमरस अवतारातील व्हिडिओ केला शेअर, नेटिझन्सने दिल्या अशा भन्नाट कमेंट्स\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते ���्हायरल\nऐश्वर्या राय इतकीच सुंदर आहे तिची वहिनी, पाहा फोटो\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nकानाशी निगडीत 'या' चुका कराल तर, आयुष्यभरासाठी बहिरे व्हाल\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nAll post in लाइव न्यूज़\n'माझ्या नवऱ्याची बायको' फेम गुरूनाथ उर्फ अभिजीत खांडकेकरची रिअल लाईफमधील पत्नी आहे खूप सुंदर, पहा तिचे फोटो\nMazya Navaryachi Bayko Fame Gurunath Aka Abhijeet Khandkekar real wife is so Beautiful | 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम गुरूनाथ उर्फ अभिजीत खांडकेकरची रिअल लाईफमधील पत्नी आहे खूप सुंदर, पहा तिचे फोटो | Lokmat.com\n'माझ्या नवऱ्याची बायको' फेम गुरूनाथ उर्फ अभिजीत खांडकेकरची रिअल लाईफमधील पत्नी आहे खूप सुंदर, पहा तिचे फोटो\nझी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील गुरूनाथ म्हणजेच अभिनेता अभिजीत खांडकेकरने रसिकांच्या मनात आपल्या अभिनय कौशल्यानं घर केलंय. अभिजीतची खऱ्या आयुष्यातील पत्नी सुखदा हीदेखील अभिनेत्री असून ती खुप सुंदर दिसते.\nसुखदा सोशल मीडियावर सक्रीय असून ती वेस्टर्न व ट्रेडिशनल लूकमधील फोटो शेअर करत असते.\nअभिजीतची खऱ्या आयुष्यातील पत्नी सुखदा खांडकेकरदेखील अभिनेत्री आहे. तसेच ती कथ्थक नृत्यांगणादेखील आहे.\nअभिजीतने १ फेब्रुवारी २०१३ रोजी सुखदास��बत प्रेमविवाह केला आहे. अभिजीत व सुखदा दोघेही मुळचे नाशिकचे आहेत.\nहीच तर प्रेमाची गंमत आहे या नाटकात सुखदाने डॉ.अमोल कोल्हेंसोबत भूमिका साकारली होती. धरा की कहानी या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे.\nसंजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या बाजीराव मस्तानी या सिनेमातही सुखदाने काम केले आहे. बाजीरावांची बहिण अनुबाईंची भूमिका सुखदाने साकारली होती.\nसुखदाचा युट्यूबवरील अनसेन्सॉर्ड हा चॅट शोसुद्धा प्रसिद्ध आहे. सुखदाने गुरूकूल, उमराव असे अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे.\nअभिजीत खांडकेकर माझ्या नवऱ्याची बायको सुखदा खांडकेकर\nप्रिया बापटचं नवं फोटोशूट पाहून म्हणाल, उफ्फ... मार ही डाला\nKatrina Kaif Birthday Special : कतरिना कैफचे हे फोटो पाहून तुम्ही व्हाल तिचे फॅन\n अमृता खानविलकरचा हा बिकनी लूक पाहून व्हाल तुम्ही घायाळ\nप्रियंका चोप्राचे 'हे' फोटो का होतायेत व्हायरल जाणून घेण्यासाठी क्लिक करा\nआर्ची उर्फ रिंकू राजगुरूचा कोणता अंदाज तुम्हाला भावतो... देसी की ग्लॅम\nसमुंदर में नहाके अमृता ओर भी नमकीन हो गई है..., पहा तिचे मालदिवमधील बोल्ड व ग्लॅमरस फोटोज\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\n'डब्ल्यूडब्ल्यूई'मधील युवराज... जिंदर महलचा अविश्वसनीय प्रवास\nPKL 2019 : प्रो कबड्डीचं संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर; जाणून घ्या यू मुंबाचे सामने कधी व कोठे\nICC World Cup 2019 : विश्वचषकात सर्वात सामनावीराचे पुरस्कार कोणी जिंकले, जाणून घ्या...\nवर्ल्ड कपमधील कामगिरीनंतर 'या' पाच खेळाडूंसाठी IPL मध्ये चढाओढ\nICC World Cup 2019 : हे आहेत विश्वचषकातील पाच निर्णायक क्षण\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\n मनोज नरवणेंची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती\nVIDEO: कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र; विधानसभेत एकच खळबळ\nचंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला; 'चंद्रयान-२' वरुन भाजपाचा टोला\n... तर 6 ऑगस्टपासून मुंबईची 'बेस्ट' लाईफलाईन बंद, कर्मचारी पुन्हा संपावर\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; ६० लोकांची सुखरूप सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/cm-devendra-fadnavis-and-shiv-sena-chief-uddhav-thackeray-addressed-joint-meeting-of-bjp-sena-mlasmlcs-at-vidhan-bhavan/articleshow/69932591.cms", "date_download": "2019-07-22T21:55:15Z", "digest": "sha1:XKJZPFSYVS2A7NMT6A6JQQNYAABNEOU7", "length": 13203, "nlines": 171, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Shiv Sena-BJP: मुख्यमंत्रिपदाच्या वादावर पडदा? - cm devendra fadnavis and shiv sena chief uddhav thackeray addressed joint meeting of bjp-sena mla's,mlcs at vidhan bhavan | Maharashtra Times", "raw_content": "\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुखWATCH LIVE TV\n'युतीत गैरसमज निर्माण होतील असं कोणतंही वक्तव्य करू नका. माध्यमांपासून दूर राहा', अशी समज आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप-शिवसेनेच्या आमदार व मंत्र्यांना दिली.\n'युतीत गैरसमज निर्माण होतील असं कोणतंही वक्तव्य करू नका. माध्यमांपासून दूर राहा', अशी समज आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप-शिवसेनेच्या आमदार व मंत्र्यांना दिली.\nमहाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असे विधान अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश महाजन यांनी केल्याने शिवसेना-भाजप युतीत वादाची ठिणगी पडली आहे. या पार्श्वभूमीवर आज विधानभवनात झालेल्या संयुक्त बैठकीत दोन्ही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. 'कोण किती जागा लढवणार, कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार, याचा निर्णय उद्धव ठाकरे, अमित शाह व आपण घेणार आहोत. त्याची काळजी तुम्ही करू नका. माध्यमांकडे व्यक्त होण्यापेक्षा आपण केलेल्या कामांची माहिती मतदारसंघात प्रभावीपणे पोहोचवा', असा खरमरीत सल्ला मुख्यमंत्र्यांनी सर्वांनाच दिला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आपल्यासाठी अजिबात आव्हान असणार नाही पण गाफील राहू नका तसेच फाजील आत्मविश्वास बाळगू नका, असेही मुख्यमंत्री म्हणाले.\nउद्धव यांनीही मुख्यमंत्र्यांच्या सुरात स���र मिसळला. आपली युती झाली हे काही लोकांना बघवत नाही. त्यामुळे तुम्ही काहीही बोललात तरी त्याचे उलट अर्थ काढले जातील. तेव्हा मुख्यमंत्री कुणाचा होणार, याचा विचार करण्यापेक्षा युतीची सत्ता पुन्हा आणण्यासाठी कामाला लागा, असे उद्धव यांनी बजावले.\nदरम्यान, बैठक संपल्यानंतर गिरीश महाजन यांनी शिवालयात जाऊन उद्धव यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर महाजन यांनी माध्यमांशी बोलणं मात्र टाळलं.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्यांवर वाघांचे दर्शन\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना चिरडले; ७ दुचाकींना धडक\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या संशयावरून २ जणांना दिला चोप\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल\nरस्त्यावर धावणार चार चाकी 'क्यूट' रिक्षा\nमुंबई: MTNLच्या इमारतीत भीषण आग\nआम्ही भारती पवारांना हसत नव्हतो: रक्षा खडसे\nमुंबई: यशोमती ठाकूर पोलिसांवर भडकतात तेव्हा...\n वरील बंदीची याचिका हायकोर्टानं फेटाळली\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\nजन्मदिनाच्या अनोख्या भेटीने CM फडणवीस भारावले\nMTNL इमारतीत अडकलेले सर्वजण सुखरूप\nवांद्रे: आग विझवण्यासाठी रोबोची मदत\nमुंबई: MTNLच्या इमारतीत भीषण आग\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\nजन्मदिनाच्या अनोख्या भेटीने CM फडणवीस भारावले\nMTNL इमारतीत अडकलेले सर्वजण सुखरूप\nवांद्रे: आग विझवण्यासाठी रोबोची मदत\nआदित्यने चार दिवस खेड्यांत घालवावेत : थोरात\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nदिनू रणदिवे यांना मुंबई प्रेस क्लब जीवनगौरव...\nगणेशोत्सवासाठी पश्चिम रेल्वेवरून तीन विशेष गाड्या...\n'कॉम्प्युटर हॅक होतो, तर ईव्हीएम का नाही'...\nमेहुल चोक्सीच्या प्रकृतीचा अहवाल द्याः हायकोर्टाचे आदेश...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-22T20:32:08Z", "digest": "sha1:OYZVAEZUJ7FFLE7EHJKC4JMT577OJGPP", "length": 7896, "nlines": 60, "source_domain": "lokvruttant.com", "title": "सरकारने विहिरी बांधल्या पण त्यातले पाणी कुठे? राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल – Lokvruttant", "raw_content": "\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\nसरकारने विहिरी बांधल्या पण त्यातले पाणी कुठे राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम April 27, 2019\nनाशिक : राज्यातील दुष्काळ निवारणासाठी सिंचन प्रकल्पांवर खर्च केलेला पैसा गेला कुठेराज्यातील अनेक गावांमध्ये आजही दुष्काळ आहे. गावांमधले लोक पाण्यासाठी दरदर फिरत आहेत. मग सरकारने बांधलेल्या विहिरी गेल्या कुठेराज्यातील अनेक गावांमध्ये आजही दुष्काळ आहे. गावांमधले लोक पाण्यासाठी दरदर फिरत आहेत. मग सरकारने बांधलेल्या विहिरी गेल्या कुठे हा प्रश्न राज ठाकरे यांनी भाजप-शिवसेनेच्या नेत्यांना विचारला आहे. आज नाशिकमध्ये घेण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. 29 हजार गावांमधील लोक पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र सरकार ओरडत फिरते आहे की, राज्यात आम्ही 1 लाख 20 हजार विहिरी बांधल्या आहेत. इतक्या विहिरी बांधल्या आहेत, तर मग लोकांकडे पिण्यासाठी पाणी का नाही\nराज्यातील दुष्काळाची परिस्थिती जैसे थे आहे, मग सिंचन प्रकल्पावर खर्च केलेले हजारो कोटी रुपये गेले कुठे की ते सुद्धा शेतकऱ्यांच्या नावावर स्वतःच गिळून टाकले की ते सुद्धा शेतकऱ्यांच्या नावावर स्वतःच गिळून टाकले असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.\n“2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षात असलेल्या भाजप-शिवसेनेने 72 हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा झाला असल्याची बोंब मारली होती. या घोटाळ्यावरुन भाजपने सत्ताधाऱ्यांवर आणि प्रामुख्याने अजित पवार, सुनील तटकरे यांच्यावर टीका केली होती. जर या लोकांनी घोटाळा केला होता, तर सत्तेत आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने अजित पवार आणि सुनील तटकरेंवर कारवाई का केली नाही” असा सवाल अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. आणि जर त्यांनी घोटाळा केला होता तर मग आता सत्तेत आल्यावर यांनी का नाही तो प्रश्न सोडवला ” असा सवाल अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. आणि जर त्यांनी घोटाळा केला होता तर मग आता सत्तेत आल्यावर यांनी का नाही तो प्रश्न सोडवला असे राज ठाकरे यांनी सरकारला विचारले.\n४२ व्या एन टी केळकर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचे शुभारंभ\nपंतप्रधान झाल्यावर एकही वचन पूर्ण केले नाही,दाखवल्या खोट्या आशा; राहुल गांधींचा मोदींवर घणाघाती आरोप\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंडीगड चंद्रपूर जम्मू-काश्मीर जयपूर जळगाव जेजुरी ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा बारामती बुलढाणा भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/final-match-between-pyc-a-and-pyc-b-in-the-eighth-shashi-vaidya-memorial-inter-club-tennis-tournament/", "date_download": "2019-07-22T21:23:36Z", "digest": "sha1:X3UI4VG6BH2PFDYXA4RUP6KN4SSR37HH", "length": 10503, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आठव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस स्पर्धेत पीवायसी अ व पीवायसी ब यांच्यात अंतिम लढत", "raw_content": "\nआठव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस स्पर्धेत पीवायसी अ व पीवायसी ब यांच्यात अंतिम लढत\nआठव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस स्पर्धेत पीवायसी अ व पीवायसी ब यांच्यात अंतिम लढत\n पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित आठव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत इलाईट डिव्हिजन गटात पीवायसी अ व पीवायसी ब या संघांनी अनुक्रमे एफसी अ व एमडब्लूटीए अ या संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.\nपीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत चुरशीच्या झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत पीवायसी ब संघाने एमडब्लूटीए अ संघाचा 20-17 असा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरी गाठली. 100अधिक गटात पीवायसी ब संघाच्या हिमांशू गोसावी व अनुप मिंडा यांनी एमडब्लूटीए अ संघाच्या सुनील लुल्ला व प्रवीण पांचाळ यांचा 6-2 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. खुल्या गटात पीवायसी ब संघाच्या वरूण मागीकर व अमित लाटे यांना एमडब्लूटीए अ संघाच्या मंदार वाकणकर व आशिष मणियार यांनी टायब्रेकमध्ये (8)5-6 असे पराभूत बरोबरी साधली. त्यानंतर 90 अधिक गटात पीवायसीच्या सुंदर अय्यर व योगेश पंतसचिव यांचा एमडब्लूटीए अ संघाच्या राजेश मंकणी व अमित किंडो यांनी 3-6 असा पराभव करून सामन्यातील आपले आव्हान राखले. निर्णायक खुल्या खुला गटाच्या लढतीत पीवायसी ब संघाच्या अनुप मिंडा व अमोघ बेहेरे या जोडीने एमडब्लूटीए अ संघाच्या सुनील लुल्ला व निलेश ओस्तवाल या जोडीचा 6-3 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.\nदुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत पीवायसी अ संघाने एफसी अ संघाचा 24-05 असा सहज पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. विजयी संघाकडून डॉ.अभय जमेनिस, केदार शहा, प्रशांत सुतार, ऋतू कुलकर्णी, जयंत कढे, अभिषेक ताम्हाणे, केतन धुमाळ यांनी अफलातून कामगिरी केली.\nस्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी:\nपीवायसी अ वि.वि.एफसी अ 24-05(100अधिक गट: डॉ.अभय जमेनिस/केदार शहा वि.वि.संजय रासकर/संग्राम चाफेकर 6-0; खुला गट: केदार शहा/प्रशांत सुतार वि.वि.संग्राम चाफेकर/वैभव अवघडे 6-5(6); 90अधिक गट: ऋतू कुलकर्णी/जयंत कढे वि.वि.पुष्कर पेशवा/पंकज यादव 6-0; खुला गट: अभिषेक ताम्हाणे/केतन धुमाळ वि.वि.सचिन साळुंखे/गणेश देवखिळे 6-0);\nपीवायसी ब वि.वि.एमडब्लूटीए अ 20-17(100अधिक गट: हिमांशू गोसावी/अनुप मिंडा वि.वि.सुनील लुल्ला/प्रवीण पांचाळ 6-2;खुला गट: वरूण मागीकर/अमित लाटे पराभूत वि.मंदार वाकणकर/आशिष मणियार (8)5-6; 90 अधिक गट: सुंदर अय्यर/योगेश पंतसचिव पराभूत वि.राजेश मंकणी/अमित किंडो 3-6; खुला गट: अनुप मिंडा/अमोघ बेहेरे वि.वि.सुनील लुल्ला/निलेश ओस्तवाल 6-3).\nश्रीलंकेचा हा दिग्गज क्रिकेटपटू करणार टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज\nया ५ भारतीय दिग्गज क्रिकेटपटूंनी चांद्रयान २ माहीमेसाठी केले इस्त्रोचे कौतुक\nअनिल भोईर यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या प्रसिद्धी व प्रकाशन समितीवर सदस्य म्हणून निवड\n…म्हणून अगरवाल, पंतला मिळाली २०१९ व��श्वचषकासाठी टीम इंडियात संधी\nएकवेळ या क्रिकेटपटूसाठी भांडला होता गंभीर, आता त्याला मिळाली टीम इंडियात संधी\nतो क्रिकेटमधील सोनेरी दिवस ना लंकेचे चाहते विसरले ना भारतीय फॅन…\nनवदीप सैनी, राहुल चहर पाठोपाठ पुण्याचा हा युवा क्रिकेटपटूही ठोठावतोय टीम इंडियाचे दार\nप्रो कबड्डी २०१९: कोच अनुप कुमार समोर कोच राकेश कुमारच्या संघाचे आव्हान\n१९ दिवसात ५ सुवर्णपदक मिळवणाऱ्या हिमा दासवर होतोय दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव\nराष्ट्रीय लेझर रन स्पर्धा आजपासून पुण्यात\nमराठमोळ्या गिर्यारोहक दीपक कोनाळेने सर केले माउंट एल्ब्रुस\nविश्वचषक जिंकल्यानंतरही ओयन मॉर्गन म्हणतो ही गोष्ट योग्य नाही\nअंबाती रायडूच्या 3D ट्विटबद्दल एमएसके प्रसाद यांनी दिले असे उत्तर\nएमएस धोनीबद्दल एमएसके प्रसाद यांनी केले मोठे भाष्य\nया क्रिकेटपटूला टीम इंडियात संधी मिळता मिळता राहिली; एमएसके प्रसाद यांनी केला खूलासा\nविंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; या युवा खेळाडूंना मिळाली संधी\nएनआयओ व्हिजन मॅराथॉन स्पर्धेत 3000 धावपटू सहभागी\nपीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत मेट्रोसिटी रेजिंग बुल्स संघाचा विजय\nडब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार ट्रिपल एचने विश्वविजेत्या इंग्लंडला दिली ही खास भेट\nया कारणामुळे सचिनचा झाला द्रविड, कुंबळेनंतर हॉल ऑफ फेममध्ये समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://eloksevaonline.com/tag/enjoy-life-every-day-and-every-time/", "date_download": "2019-07-22T21:17:02Z", "digest": "sha1:JUVI6GX5L3IA2FP6GKRIB47WE3S7MRHG", "length": 7712, "nlines": 93, "source_domain": "eloksevaonline.com", "title": "Enjoy Life every day and every time | eloksevaonline", "raw_content": "\nआपल्यापैकी सगळ्यांचेच आयुष्य मर्यादित आहे आणि जीवनाचा जेंव्हा शेवट होईल तेंव्हा इथली कोणतीच गोष्ट आपल्यासोबत नेता येणार नाही. मग जीवनात खुप काटकसर कशासाठी करायची मग जीवनात खुप काटकसर कशासाठी करायची आवश्यक आहे तो खर्च केलाच पाहिजे ज्या गोष्टींतुन आपल्यास आनंद मिळतो त्या गोष्टी केल्याच पाहिजेत. शक्य असेल तेवढा दानधर्म करायला हवा. मुलांसाठी किंवा नातवंडांसाठी संपत्ती गोळा करुन साठवून ठेवायची गरज नाही. तसे केले तर पुढची काही वर्षे स्वतःकाही न करता ते नुसते बसुन खातील आणि आपल्या मृत्युची वाट बघतील.\nआपण गेल्यानंतर पुढे काय होणार याची मुळीच चिंता करु नका. कारण आपला देह जेंव्हा मातीत मिसळून जाईल तें���्हा कुणी आपले कौतुक केले काय किंवा टीका केली काय जीवनाचा आणि स्वकष्टाने मिळवलेल्या पैशांचा आनंद घेण्याची वेळ निघून गेलेली असेल. जीवनाचा आणि स्वकष्टाने मिळवलेल्या पैशांचा आनंद घेण्याची वेळ निघून गेलेली असेल. तुमच्या मुलांची खुप काळजी करु नका. त्यांना स्वत:चा मार्ग निवडू द्या. स्वतःचे भविष्य घडवू द्या. त्यांच्या ईच्छा आकांक्षाने आणि स्वप्नांचे तुम्ही गुलाम होऊ नका. मुलांवर प्रेम करा, त्यांची काळजी घ्या, त्यांना भेटवस्तुही द्या. मात्र काही खर्च स्वतःवर, स्वतःच्या आवडीनिवडीवर करा.\nजन्मापासून मृत्युपर्यंत नूसते राबराब राबणे म्हणजे आयुष्य नाही, हे देखील लक्षात ठेवा.\nतुम्ही कदाचित आपल्या चाळीशीत असाल, पन्नांशीत किंवा साठीत, आरोग्याची हेळसांड करुन पैशे कमवण्याचे दिवस आता संपले आहेत. पुढील काळात पैशे मोजून सुद्धा चांगले आरोग्य मिळणार नाही. या वयात प्रत्येकापुढे दोन महत्त्वाचे प्रश्न असतात. पैसा कमवणे कधी थांबवायचे आणि किती पैसा आपल्याला पुरेल. तुमच्याकडे शेकडो हजारो एकर सुपीक शेतजमिन असली तरी तुम्हाला दररोज किती अन्नधान्य लागते तुमच्याकडे शेकडो हजारो एकर सुपीक शेतजमिन असली तरी तुम्हाला दररोज किती अन्नधान्य लागते तुमच्याकडे अनेक घरे असली तरी रात्री झोपण्यासाठी एक खोली पुरेशी असते.\nएक दिवस आनंदाशिवाय गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही गमावला आहात. एक दिवस आनंदात गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही कमावला आहात, हे लक्षात असू द्या. आणखी एक गोष्ट तुमचा स्वभाव खेळकर, उमदा असेल तर तुम्ही आजारातून बरे व्हाल, आणि तुम्ही कायम प्रफुल्लीत असाल, तर तुम्ही आजारी पडणारच नाहीत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आजूबाजूला जे जे उत्तम आहे उदात्त आहे त्याकडे पहा. त्याची जपणूक करा आणि हो तुमच्या मित्रांना कधीही विसरु नका, त्यांना जपा. हे जर तुम्हाला जमले तर तुम्ही मनाने कायम तरुण रहाल आणि इतरांनाही हवेहवेसे वाटाल.\nमित्र नसतील तर तुम्ही नक्कीच एकटे आणि एकाकी पडाल.\n“आयुष्य खुप कमी आहे,\nसंकटे ही क्षणभंगुर आहेत,\nपण माथ्या आड गेलेला “जिवलग”\nपरत कधीच दिसत नाही” ………..\nआठवणी या चिरंतन आहेत,\nत्यांना ह्रदयात साठवून ठेवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/category/news/page/224/", "date_download": "2019-07-22T22:08:47Z", "digest": "sha1:7GB3J5HHJIQX3J5W4AP7Q53O6XDZCVWZ", "length": 13835, "nlines": 111, "source_domain": "mymarathi.net", "title": "News Archives - Page 224 of 265 - My Marathi", "raw_content": "\nरमणबागेत अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी\nअजित पवारांच्या वाढदिवशी तब्बल ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व कदम कुटुंबाने स्वीकारले\nआयडीबीआय बँकेची द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडसोबत कॉर्पोरेट एजन्सी भागीदारी\n२०० अब्ज लिटर्स पाण्याची बचत, महाराष्ट्र व राजस्थानात कृत्रिम शेततळी निर्माण करून साध्य केली किमया\nएकटेपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये-डॉ. सुरेखा पंडित\nअरुणा ढेरे यांच्या साहित्य लेखनाने महाराष्ट्राला समृध्द केले –डॉ. सदानंद मोरे\nविधानसभा युती एकत्र लढणार, फडणवीसांचे स्पष्टीकरण\nफडणवीसांकडे दैवी शक्ती,220 जागा मिळतील : चंद्रकांत पाटील\nगोळवलकर प्रशालेत निवडणुकीचा अनुभव\nईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्या -म्हणजे खरी ताकद कळेल ..जयंत पाटील\nधोनी दोन महिने भारतीय लष्करासोबत वेळ घालवणार- बीसीसीआय\nनवी दिल्ली -भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड(बीसीसीआय)ने शनिवारी स्पष्ट केले की, महेंद्र सिंह धोनी वेस्टइंडीज दौऱ्...\nशीला दीक्षित यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन\nनवी दिल्ली – दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री तसेच दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शीला दीक्षित यांचे निधन झाले...\nप्रियांका अखेर पीडित कुटुंबीयांना भेटल्या\nमिर्झापूर -जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचा विरोध डावलून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी अखेर आज...\nप्रियांकाच्या गळ्यात पडून त्या दोघी ओक्साबोक्सी रडरड रडल्या …प्रियांका म्हणाल्या ,मै ना खाना खाऊंगी ,ना पाणी पिऊंगी (व्हिडीओ)\n२ पिडीत स्वतः प्रियांका पर्यंत पोहोचले ,इतरांना पोलिसांनी अडविले प्रियंका गांधी यांनी वीज-पाणी नसलेल्या विश्रा...\nप्रियंका गांधींना १४ दिवस जेलमध्ये टाकण्याचा इशारा…जामीन घेण्यास प्रियांकाचा नकार\nमिर्झापुर -उत्तर प्रदेशच्या सोनभद्रमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असलेल्या का...\nप्रियंका गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्याचे दहन\nभाजप सरकार प्रियंका गांधी यांना घाबरते: आ. बाळासाहेब थोरात मुंबई -भाजप सरकार प्रियंका गांधी यांना घाबरत आहे म्...\nघुसखोरांना माघारी परतावे लागेल, आधी मतदान यादीतून आणि मग भारतातूनही बाहेर काढणार’\nभाज��� मुंबई अध्यक्ष बनताच लोढा यांचा बांगलादेशी आणि बनावट मतदारांना इशारा मुंबई : भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्...\nपाच तासांच्या थरारक चकमकीनंतर पाकिस्तानी अतिरेकी जिवंत पकडला\nजम्मू-उधमपूरपासून १० किमी अंतरावर असलेल्या सिमरौली येथे आज सकाळी साडेसातच्या सुमारास दोन दहशतवाद्यांनी बीएसएफच्या ताफ्यावर ग्रेनेड हल्ला केला आणि नंतर बेछुट गोळीबार सुरू केला. त्यात दोन जवा...\tRead more\nपाकचा माजी किक्रेटपटू वसीम अक्रमवर हल्ला\nकराची – पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अक्रम याच्यावर आज (बुधवार) कराचीतील नॅशनल स्टेडिअम येथे अज्ञातांनी हल्ला केला आहे. हल्ल्याचे स्वरुप आणि त्यामागचे कारण अद्याप समजलेले नाही. हल्...\tRead more\nमनसेच्या मावळ तालुका अध्यक्षांची गोळ्या झाडून हत्या\nपुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मावळ तालुक्याचे अध्यक्ष बंटी वाळूंज यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. ग्रामपंचायत निवडणुकांच्या वादातून हा आज (मंगळवार)...\tRead more\nपुणेकर भक्तांच्या योगदानाने तंजावर येथील वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज संध्या मंडपाचा जीर्णोद्धार\nपुणे : श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी (टेंब्ये स्वामी) यांच्या 101 पुण्यतिथी समाधी शताब्दी वर्ष निमित्त तंजावर तामिळनाडू येथील त्यांच्या संध्या मंडपाचा जीर्णोद्धार झाला. पुणेकर भक्तांच्या य...\tRead more\nनवाझ शरीफ हल्ल्यातून बालंबाल बचावले\nइस्लामाबाद- पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ रविवारी रात्री त्यांच्या कार ताफ्यावर झालेल्या हल्यातून बालंबाल बचावले असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार शरीफ त्यांच्या कुटुंबियांसह इस्लामाब...\tRead more\nजम्मू, राजौरी व पूँछ जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानी सैनिकांचा रात्रभर गोळीबार\nश्रीनगर- भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी सैनिकांनी भारताच्या दिशेने रविवारी (ता. 2) रात्रभर गोळीबार केला. भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. या घटनेत भारतातील कोणी जखमी झ...\tRead more\nआपले सरकार विरोधकांवर आणि भ्रष्ट ठेकेदारांवर इतके मेहेरबान का आहे आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र …\nआरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र …वाचा जसेच्या तसे …. प्रती, मा.लोकसेवक श्री. देवेंद्र फ़डण���ीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई विषय...\tRead more\nमहाराजस्व अभियान 2015-16 चा शुभारंभ\nमहाराजस्व अभियान 2015-16 चा शुभारंभ सातारा (जि.मा.का) : महाराजस्व अभियान आपल्या जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन अपर जिल्ह...\tRead more\nराष्ट्रीय कृषी विमा योजनेस 7 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ – जितेंद्र शिंदे\nसातारा (जि.मा.का) : ज्या शेतकऱ्यांनी 31 जूलै 2015 पूर्वी पेरणी करु शकले नाहीत व राष्ट्रीय कृषी विमा योजनेत सहभागी होण्यास इच्छुक आहेत, अशा शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विम्यात सहभागी होण्यासाठ...\tRead more\n“श्री दीपलक्ष्मी इंटरनॅशनल ‘ चे लॉस एंजेलिस मध्ये प्रकाशन\n“श्री दीपलक्ष्मी इंटरनॅशनल ‘ चे लॉस एंजेलिस मध्ये प्रकाशन पुणे : श्री दीपलक्ष्मी इंटरनॅशनल या अंकाचे प्रकाशन अलीकडेच लॉस एंजेलिस ‘ येथे झाले . बृहन्महाराष्ट्र मंडळाच्...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4910496478640850885&title=Flag%20Hosting%20Ceremony%20at%20Kalamboli&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-07-22T20:34:39Z", "digest": "sha1:O626DU7HHQ4JEC34NBOAFD7632RIXSOX", "length": 8023, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "कळंबोली येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण", "raw_content": "\nकळंबोली येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण\nनवी मुंबई : महाराष्ट्र दिनाच्या ५९व्या वर्धापन दिनानिमित्त कोकण विभागाचे मुख्य ध्वजारोहण महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या हस्ते कळंबोली येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानात करण्यात आले. या प्रसंगी ठाकूर यांनी उपस्थितांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.\nया वेळी कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. जगदीश पाटील, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार, उपआयुक्त (सामान्य प्रशासन) अनंत दहिफळे, उपायुक्त (आस्थापना) गणेश चौधरी, उपायुक्त (रोहयो) वैशाली राज चव्हाण, उपायुक्त (नियोजन) बी. एन. सबनीस, तसेच शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.\nया वेळी राज्य राखीव पोलीस दल, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, नवी मुंबई पोलीस पथक, नवी मुंबई महिला पोलीस पथक, नवी मुंबई पोलीस वाहतूक शाखा पथक, सिडको अग्निशमन दल पथ���, नवी मुंबई पोलीस बॅंड पथक, याशिवाय अतिथी निरीक्षण वाहन, नवी मुंबई पोलीस श्वान पथक, बुलेट ब्रुफ वाहन, आरआयव्ही वाहन, वज्र वाहन, बीडीडीएस वाहन, वरुण वाहन, अग्निशमन दल वाहन, आदींनी संचलनाद्वारे ठाकूर यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. सूत्रसंचालन शुभांगी पाटील आणि निंबाजी गिते यांनी केले.\nTags: कळंबोलीमहाराष्ट्र दिननवी मुंबईविद्या ठाकूरKalamboliMaharashtra DinNavi MumbaiNew MumbaiVidya Thakurप्रेस रिलीज\nकारखान्यांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा राबविणार बचत गटांंतील महिलांसाठी उद्योजकता विकास कार्यक्रमाचे आयोजन ‘विश्वस्त या भावनेतून सरकारचे काम’ पनवेल येथे २२ जूनला रोजगार मेळावा सातव्या आर्थिक गणनेसाठी राज्यस्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n७० टक्के रुग्णांना वेनस थ्रॉम्बोएम्बॉलिझमचा धोका\nआंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत अभिषेक देशपांडेला उपविजेतेपद\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nअमेरिकेत मराठीपण टिकवणारा देखणा सोहळा\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topic/Taimur-Ali-Khan", "date_download": "2019-07-22T22:08:19Z", "digest": "sha1:APVNHGPEEHC3EJYA5PXJAWF272DJLYDQ", "length": 26810, "nlines": 299, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Taimur Ali Khan: Latest Taimur Ali Khan News & Updates,Taimur Ali Khan Photos & Images, Taimur Ali Khan Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\nजन्मदिनाच्या अनोख्या भेटीने CM फडणवीस भारा...\nMTNL इमारतीत अडकलेले सर्वजण सुखरूप\nवांद्रे: आग विझवण्यासाठी रोबोची मदत\nमुंबई: MTNLच्या इमारतीत भीषण आग\nइतिहासकार प्रा. ज. वि. नाईक यांचे निधन\nकर्नाटक पेच: कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमराठी अधिकारी मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्...\nटॉयलेटसंबंधी 'त्या' विधानानंतर साध्वींची ख...\nचंद्राच्या दिशेने भारताचा ऐतिहासिक प्रवास ...\nभारतासाठी हा ऐतिहासिक क्षण: PM मोदी\nमोदींनी काश्मीरवर मदत मागितली होती: ट्रम्प\nपाकिस्तानात दोन आत्मघातकी हल्ले, ७ ठार\nस्टेजवरच झाला कॉमेडियनचा मृत्यू\nपाक पंतप्रधान अमेरिका दौऱ्यावर\n'ते' मला प्रत्येकवेळी भारतात जा म्हणतात......\nकॉलेजियमची शिफारस परत पाठविली\nसरकारच्या ५० दिवसांत शेअर बाजार तोट्यात\n'असा' करा आयटीआर पासवर्ड रीसेट\nदिल्लीमध्ये सोनेदर उच्चांकी स्तरावर\nमोठ्या व्यवहारांसाठी 'आधार' केवायसी अनिवार...\nएअर इंडियामध्ये ना पदोन्नती, ना नव्याने भर...\nएचडीएफसी बँकेची नफावाढ कायम\nपहिल्यांदाच राजस्थानच्या तीन खेळाडूंचा संघात समावे...\nबुमराह फक्त कसोटीसाठी; पंड्याला विश्रांती\nअसा होईल टीम इंडियाचा विंडीज दौरा\nविंडीज दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर...\nWI दौरा: संघाची निवड आज, धोनीला पर्याय कोण...\nधोनीने घेतली २ महिन्यांची सुट्टी; विंडीज द...\nअभिजीत आणि शिवानीमध्ये आज कॅप्टन्सीची लढत\n'सुपर ३०' शंभर कोटींच्या उंबरठ्यावर\nसरदारांवर होणारे विनोद सहन करू शकत नाही : ...\nबिग बॉसः शिव आणि वीणा यांच्यात अबोला\nसावनीने विशेष मुलांसोबत साजरा केला वाढदिवस...\n'सत्ते पे सत्ता'च्या रिमेकला हृतिकचा नकार\nरशियातील शिक्षणाविषयी बोलू काही\nनाशिकमध्ये कॅम्पस निवडणूक जाहीर करा\nकरिअर फास्ट-ट्रॅकवर नेण्यासाठी ICRI चा उत्...\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्..\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोक..\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना चिरड..\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या संशय..\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडि..\nमुंबईत वांद्रेमध्ये MTNLच्या इमार..\n'चांद्रयान-२' युवा पिढीला देणार प..\nतैमूरसारखा दिसणारा हा मुलगा कोण आहे\nकरीना कपूरचा मुलगा तैमूर हा सर्वात चर्चित आणि लोकांचा आवडता 'स्टारकिड्स' आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टारकिड आहेत. हे स्टारकिड लगेच लाइमलाइटमध्ये येतात. सध्या स्टारकिड तैमूर फारच लाइमलाइटमध्ये आहे. मात्र, सध्या त्याचाशी स्पर्धा करण्यासाठी एक नवा स्टारकिड आला आहे. या मुलाचा चेहरा हुबेहुब तैमूर सारखा दिसतोय.\nलंडनच्या रस्त्यावर तैमूरची मस्ती; व्हिडिओ व्हायरल\nअभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा मुलगा तैमूर फक्त 'स्टार किड' राहिला नसून, तो सोशल मीडियावरही साऱ्यांचा लाडका झाला आहे. यामुळे तैमूरचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या तैमूरचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.\n'पद्मश्री' परत करण्याची इच्छा: सैफअली खान\n२०१० साली अभिनेता सैफ अली खानला भारत ���रकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. सरकारच्या या निर्णयानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तसेच सोशल मीडियावर सैफला सगळ्यांनी ट्रोल केले होते.\nजेव्हा तैमूर स्वत:च 'खिचिक...खिचिक' म्हणत फोटो काढतो...\nतैमूर अली खान दिसला की पापराझींचे कॅमेरा आपोआप त्याच्याकडे वळतात. तैमूरलादेखील आता या 'क्लिकक्लिकाटा'ची इतकी सवय झालीय की तो घरीसुद्धा या फोटोग्राफरची नक्कल करून दाखवतो असं खुद्द सैफनं सांगितलं आहे.\nतैमूरची लोकप्रियता शेजाऱ्यांसाठी त्रासदायक\nसर्वाधिक लोकप्रिय 'स्टारकिड' अशी ओळख असलेल्या तैमूरचे फोटो काढण्यासाठी सैफ-करीनाच्या घराभोवती मीडियाचा सतत गराडा पडलेला असतो. मीडियाच्या या सततच्या राबत्यामुळं सैफ-करीनाच्या शेजारपाजाऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. या साऱ्याला कंटाळलेल्या शेजाऱ्यांनी थेट पोलिसातच तक्रार नोंदवल्याचं समजतं.\nबॉलिवूडमध्ये सगळ्यात कमी वयात 'स्टारडम' अनुभवणारी व्यक्ती म्हणजे तैमूर अली खान. तैमुरचा फोटो असो किंवा व्हिडिओ क्लिक केल्या केल्या व्हायरल झालाच म्हणून समजावा. अशातच, या सेलिब्रिटी स्टारकिडवर दिग्दर्शक मधुर भांडारकर चित्रपट बनवणार असल्याची चर्चा गेले काही दिवस रंगली होती. परंतु, या अफवा असल्याचा खुद्द मधुर भांडारकर यांनी स्पष्ट केलंय.\n तैमूर बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री\nसोशल मीडियाच्या माध्यमातून तैमूर नेहमीच भेटायला येतो. मात्र, आता तो बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार असल्याची चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करिना आणि अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'गुड न्यूज' चित्रपटात तो झळकणार आहे. चित्रपटात तो १० मिनिटांच्या छोट्याशा भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे.\ntaimur ali khan: बाहुल्यानंतर बाजारात आल्या तैमूर कुकीज\nबॉलिवूडमधील सगळ्यात लोकप्रिय स्टारकिड म्हणजे तैमूर अली खान. तैमूरचे फॅन्स त्याच्यासाठी काय करतील याचा काही नेम नाही...याआधी तैमूरसारखी दिसणारी बाहुली बाजारात आली होती, आता चक्क तैमुर कुकीजदेखील बाजारात आले आहेत.\nTaimur Ali Khan: बाल्कनीत तैमूरने साजरी केली धुळवड\nबॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेला सेलिब्रेटी किड्स तैमूरने धुळवड साजरी केली. नुकताच तैमूरचा एक व्हिडिओ समोर आला असून बाल्कनीत धुळवड साजरी करत असताना दिसत आहे.\nतैमूरने केली 'पतौडी' गावची सैर\nTaimur Ali Khan: तैमूरला सांभाळणाऱ्या आयाला मिळणाऱ्या पगाराबाबत करीना म्हणते...\nतैमूरला सांभाळण्यासाठी मिळणारा पगार असो किंवा तिच्याकडे असलेली गाडी... बॉलिवूडच्या सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या या स्टार किडला सांभाळणारी आयादेखील सतत चर्चेत असते. तैमूरच्या आयाबद्दल होणाऱ्या या सगळ्या चर्चांबद्दल अभिनेत्री करीना कपूरनं मौन सोडलंय आणि चर्चा करण्यांबाबत आश्चर्यही व्यक्त केलंय.\nanil kapoor: तैमूरसोबतही काम करायला आवडेल: अनिल कपूर\nअभिनेता अनिल कपूर यांचा फिटनेस, त्यांची ऊर्जा भल्याभल्यांना अचंबित करते. साठी पार केली असली, तरी आजही त्यांच्या वयाचा बिलकूल अंदाज येत नाही. अलीकडेच त्यांच्या आगामी 'मलंग' सिनेमामधला त्यांचा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला. या 'झकास' अभिनेत्याचा फिटनेस पाहता लवकरच ते तैमूरबरोबरही मुख्य भूमिकेत झळकतील, असं त्याच्या चाहत्यांना मस्करीत म्हटलं आणि अनिल कपूर यांनी चाहत्यांच्या या इच्छेचा मान राखत 'मला तैमूरसोबतही काम करायला आवडेल' असं म्हटलं.\n'या' अभिनेत्रीला करायचंय तैमूरला डेट\nअभिनेता सैफ अली खान आणि करिनाचा छोटा तैमूर सतत वेगवेगळ्या कारणांमुळं चर्चेत असतो. सोशल मीडियावरदेखील तैमूरच्या चाहत्यांची संख्या जास्त आहे. आता त्याच्या चाहत्यांमध्ये अभिनेत्री तापसी पन्नूचीदेखील भर पडली आहे. अलिकडेच तापसीनं तैमूरला डेट करायची इच्छा बोलून दाखवली आहे.\nTaimur: तैमूरचा गिटार वाजवतानाचा व्हिडिओ व्हायरल\nअभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या चाहत्यांपेक्षा त्यांचा 'छोटा नवाब' तैमूरच्या चाहत्यांची संख्या जास्त आहे. तैमूर हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं सोशल मीडियावर चर्चेत असतो. सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात तो गिटार वाजवताना दिसतोय.\nतैमूरने 'असा' साजरा केला प्रजासत्ताक दिन\nआज संर्पूण देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. प्रजासत्ताक दिन आनंदात साजरा करताना बॉलिवूडच्या अनेक कलाकारांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असताना पुन्हा एकदा तैमूरच्या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.\nतैमूर माझ्याहूनही मोठा स्टार: सारा अली खान\n'सिम्बा' आणि 'केदारनाथ' या चित्रपटांतून बॉलिवूडचं लक्ष वेधून घेणाऱ्या सारा अली खानची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. सिनेरसिकांची मनं जिंकणाऱ्���ा साराला मात्र तिचा सावत्र भाऊ तैमूर हा तिच्याहून मोठा स्टार वाटतो. 'फिल्मफेअर' मासिकाला दिलेल्या एका मुलाखतीत तिनं ही कबुली दिली आहे.\ntaimur spotted at airport: 'छोटे नवाब' तैमुरचा एअरपोर्टवरील कुल लुक\nअभिनेत्री करिना कपूर आणि सैफ अली खान यांचा 'छोटे नवाब' तैमुर सध्याचा सर्वात लोकप्रिय स्टारकिड आहे. गेल्या काही दिवसांपासून परदेशात सुट्टीचा आनंद घेत असलेला तैमुर नुकताच आई करिना सोबत भारतात परतला.\nछोटे नवाब तैमूरचा न्यू इयर हॉलिडे\n करिनानं शेअर केले फोटो\nबॉलिवूडची सर्वाधिक 'चर्चित' जोडी 'सैफ अली खान आणि करिना कपूर' दक्षिण आफ्रिकेतील केप टाउनमध्ये हॉलिडे एन्जॉय करत असून याच दरम्यान त्यांनी छोटा नवाब तैमूरचा दुसरा वाढदिवसही साजरा केला. करिनाने इन्स्टाग्रामवर सैफ आणि तैमूरसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.\nकाश्मीर मध्यस्थीस ट्रम्प तयार; मोदींनी मदत मागितल्याचा दावा\nMTNLइमारतीत अडकलेले ८४ जण सुखरूप\nकर्नाटक: कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nMTNL इमारत आग: असे वाचले अनेकांचे प्राण\nमोदीपर्व २: शेअरबाजाराला १२ लाख कोटींचा तोटा\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\n'चांद्रयान-२' पुढचे ४८ दिवस असा करणार प्रवास\nबिग बॉस: शिवानी सुर्वेची कॅप्टनपदी नियुक्ती\n'चांद्रयान-२' झेपावलं; 'इस्रो'ने घडवला इतिहास\nप्रो कबड्डी: यु मुम्बा, पुणेरी पलटण पराभूत\nभविष्य १९ जुलै २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2019-07-22T20:18:30Z", "digest": "sha1:PQFBX7C7MCCFPJNR63HCESYIEXPTAPF5", "length": 5155, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दारिद्र्यरेषा - विकिपीडिया", "raw_content": "\nएखाद्या विशिष्ट प्रदेशात (सहसा देशभरात) पुरेश्या राहणीमानाने राहण्यासाठी लागणारे कमीतकमी दैनिक उत्पन्न म्हणजे दारिद्र्यरेषा आहे.या उत्पनापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्ति अथवा कुटुंब हे दारिद्र्यरेषेखाली तर या पेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या व्यक्ति अथवा कुटुंब दारिद्र्यरेषेच्या वर समजण्यात येतात.\nसहसा अविकसित व विकसनशील देशांपेक्षा विकसित देशात हे उत्पन्न खूप जास्त असते.आज ही भारतात मोठ्या प्रमाणात आहे , त्यासाठी शिक्षण सर्वञ पोहचणे गरजेचे आहे. ग्रामीण व दुर्गम भागात ही शिक्षण पोहचणे आवश्यक आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्���ेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ जानेवारी २०१८ रोजी १४:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5423048481854993989&title=DKTE's%20Students%20have%20Placement%20in%20'KPTI'&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-07-22T20:24:40Z", "digest": "sha1:LC2DKFA43JKFSPQTYXO4XLWL2CHTNRW5", "length": 9605, "nlines": 123, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘डीकेटीई’च्या विद्यार्थ्यांची ‘केपीआयटी’ कंपनीत निवड", "raw_content": "\n‘डीकेटीई’च्या विद्यार्थ्यांची ‘केपीआयटी’ कंपनीत निवड\nइचलकरंजी : येथील ‘डीकेटीई’च्या १३ विद्यार्थ्यांची केपीआयटी टेक्नॉलॉजी या नामांकित कंपनीत कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड झाली आहे. केपीआयटी टेक्नॉलॉजी ही एक सॉफ्टवेअर सोल्युशन, ऊर्जा, दळणवळण क्षेत्रातील जागतिक स्तरावर आग्रेसर कंपनी आहे.\n‘केपीआयटी’मार्फत केपीआयटी स्पार्कल यांच्या ‘एनर्जी अ‍ॅंड मोबीलिटी फॉर फ्युचर’ या संकल्पनेअंतर्गत देशपातळीवरील सुमारे एक हजार १००हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून २२ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यामधून उत्कृष्ट ३०० विद्यार्थ्यांची ऑनलाइन टेस्ट घेण्यात आली व मुलाखतीस बोलविण्यात आले. यामध्ये ‘डीकेटीई’च्या १३ विद्यार्थ्यांचा समावेश होता. या विद्यार्थ्यांची गुणवत्ता चाचणी, विविध संभाषणाद्वारे व गुणवत्तेच्या आधारे निवड करण्यात आली.\nसध्या इंडस्ट्रीमध्ये ऊर्जाबचतीची गरज वाढली आहे. या बचतीवरील उपाय म्हणून अद्ययावत तंत्रज्ञानाचा फायदा इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना व्हावा, यासाठी ‘डीकेटीई’मध्ये विविध नामांकित तज्ज्ञांचे वेळोवेळी मार्गदर्शन आयोजित केले जाते. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच शिक्षण घेतानाच विविध नामांकित कंपन्यात प्रशिक्षणासाठी पाठविण्यामध्ये ‘डीकेटीई’ ही संस्था नेहमीच आघडीवर आहे.\nया कॅम्पस इ���टरव्ह्यूमधून ‘डीकेटीई’च्या इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, आयटी व इटीसी, इंजिनीअरिंग विभागातील शुभम पोतदार, विराज पाटील, प्रणव कवठेकर, रोहिनी हेडावू, शिवांजली पाष्टे, सकलेन पटवेगार, अमृता व्हरांबळे, मुकुल कुलकर्णी, स्नेहल गोंधळी, गौरव भोसले, ॠषिकेश शिंदे, शुभांगी देसाई, प्रीती होगाडे यांना ही संधी मिळाली आहे.\nया प्लेसमेंटसाठी संस्थेचे इंजिनीअरिंग विभागाचे टीपीओ प्रा. जी. एस. जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले. या विद्यार्थ्यांना डायरेक्टर प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, डे.डायरेक्टर डॉ यू. जे. पाटील, डे.डायरेक्टर प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे यांसह सर्व विभागप्रमुख व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.\nTags: DKTEKolhapurडीकेटीईइचलकरंजीDr. P. V. KadoleIchalkaranjiKPTI Technologyकोल्हापूरकेपीआयटी टेक्नॉलॉजीडॉ. पी. व्ही. कडोलेप्रेस रिलीज\n‘डीकेटीई’ला ‘बेस्ट ट्रेनिंग अ‍ॅंड प्लेसमेंट’ पुरस्कार प्रदान ‘डीकेटीई’मध्ये राष्ट्रीय मतदार दिवस साजरा ‘डीकेटीई’चा ‘हॅपेसेन-व्हिएतनाम’शी सामंजस्य करार रेसिंग चॅंपियनशिपमध्ये ‘डीकेटीई’चा संघ द्वितीय ‘डीकेटीई’च्या विद्यार्थ्यांची ‘थरमॅक्स’मध्ये निवड\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n७० टक्के रुग्णांना वेनस थ्रॉम्बोएम्बॉलिझमचा धोका\n‘अभंगवाणी’त रंगले रत्नागिरीकर रसिक\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nअमेरिकेत मराठीपण टिकवणारा देखणा सोहळा\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Welcome-to-Poonam-Mahajan-in-Kolhapur/", "date_download": "2019-07-22T20:27:23Z", "digest": "sha1:JV4A24VIIYT322WXVO55CMNPQNYPZUYP", "length": 2848, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पूनम महाजन यांचे कोल्‍हापुरात तलवार देऊन स्‍वागत(व्हिडिओ) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › पूनम महाजन यांचे कोल्‍हापुरात तलवार देऊन स्‍वागत(व्हिडिओ)\nपूनम महाजन यांचे कोल्‍हापुरात तलवार देऊन स्‍वागत(व्हिडिओ)\nभाजप युवा मोर्चाच्या राष्‍ट्रीय अध्यक्ष खासदार पूनम महाजन आज कोल्‍हापूर दौऱ्यावर आल्‍या आहेत. गुरुवारी सकाळी त्‍यांचे ताराराणी चौकात आगमन होताच महिला आघा��ीकडून त्‍यांचे तलवार देऊन स्‍वागत करण्यात आले. यावेळी जिल्‍ह्‍यातील भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्‍थित होते.\nपूनम महाजन आज दिवसभर जिल्‍ह्‍यात विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/kankavli-Atal-Vishwakarma-for-the-construction-workers/", "date_download": "2019-07-22T20:34:00Z", "digest": "sha1:UKOMUL52XX3CUR4LAXQH2RXNAL2CWTBJ", "length": 5191, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बांधकाम कामगारांसाठी ‘अटल विश्‍वकर्मा’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › बांधकाम कामगारांसाठी ‘अटल विश्‍वकर्मा’\nबांधकाम कामगारांसाठी ‘अटल विश्‍वकर्मा’\nकणकवली : नितीन कदम\nपूर्वी माणसांच्या ‘रोटी, कपडा और मकान’ अशा तीन मूलभूत गरजा मानल्या गेल्या हेत्या. पण आता कालानुरुप ‘पढाई, दवाई और कमाई’ यासुध्दा तितक्याच महत्त्वाच्या गरजा बनल्या आहेत. या मूलभूत गरजांपासून नेहमीच वंचित रहाणार्‍या बांधकाम कामगारांचे जीवनमान उंचवावे या हेतूने महाराष्ट्र शासनाने इमारत बांधकाम कामगारांसाठी ‘अटल विश्‍वकर्मा योजना’ लागू केली आहे. या योजनेंतर्गत राज्य शासनाच्या विविध 28 कल्याणकारी उपक्रमांचा लाभ बांधकाम कामगारांना मिळणार आहे.\nया योजनांचा लाभ घेण्यासाठी इमारत बांधकाम कामगार हा नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. म्हणूनच राज्य शासनाने या वर्षी 25 लाख इमारत बांधकाम कामगार नोंदणीचे लक्ष्य ठेवले आहे. 23 फेब्रुवारी रोजी या विशेष नोंदणी अभियानाची सुरुवात झाली असून ती 23 मार्चपर्यंत सुरू रहाणार आहे.\nया योजनेचा लाभ 18 ते 60 वर्षे वयोगटातील इमारत व इतर बांधकाम कामगारांना घेता येणार आहे. इमारत व इतर बांधकाम (रोजगार, नियमन व सेवाशर्ती) अधिनियमातील मूळ व्याख्येत समाविष्ट 21 प्रकाराचे बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी करुन विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊ शकतात. कामगार नोंदणी फी 25 रुपये इतकी असून दरमहा वर्गणी 1 रुपया आणि 60 रुपये पाच वर्षांसाठी आहे.\nकामगार कुटुंबीयां��ाठी जन आरोग्य योजना\nपंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना या योजनेत समाविष्ट करण्याबरोबरच बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2 जून 2017 पासून लागू करण्यात आली आहे.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/drawn-in-latur-two-womens-death/", "date_download": "2019-07-22T20:28:56Z", "digest": "sha1:EQJ5WFJN7DGYWUNRX3NPWSFLJ2CJHLGL", "length": 4110, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लातूर : तेरणाच्या कालव्यात आढळले दोन महिलांचे मृतदेह | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › लातूर : तेरणाच्या कालव्यात आढळले दोन महिलांचे मृतदेह\nलातूर : तेरणाच्या कालव्यात आढळले दोन महिलांचे मृतदेह\nलातूर जिल्ह्यातील गुबाळ शिवारातील निम्न तेरणा प्रकल्पाच्या कालव्यात दोन महिलांचे मृतदेह मंगळवारी आढळले. महिलांच्या मृत्यूचे नेमके कारण समजले नसले तरी कालव्यातील पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला असावा अशी चर्चा आहे.\nआज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास गुबाळच्या गावकाऱ्यांना कालव्याच्या पाण्यात दोन महिलांचे मृतदेह तरंगताना दिसले. त्यानी याबाबत किल्लारी पोलीस ठाण्याला फोनवरून कळवले. त्यानंतर तेथील पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा पोलिसांकडे पाठवण्यात आल्याचे पोलिस उपनिरीक्षक भोसले यांनी सांगितले. निम्न तेरणा प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पिकांसाठी पाणी सोडण्यात आले होते. याची कल्पना व घ्यावयाची खबरदारी याबाबत संबधित विभागाने लाभ छेत्रातील गावांना पूर्व सूचना दिली नसावी. या महिला पाण्यात वाहून गेल्या असाव्यात अशीही चर्चा होती.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर���षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sataratoday.com/post/33338", "date_download": "2019-07-22T20:36:35Z", "digest": "sha1:FCVKCVB5AFDLSVRZK2RUWUSGPK37NOGM", "length": 7987, "nlines": 81, "source_domain": "www.sataratoday.com", "title": "जवळवाडी नजिक अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विवाहितेच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई द्या", "raw_content": "\nजवळवाडी नजिक अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विवाहितेच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई द्या\nशिवसेनेची जिल्हा प्रशासनाकडे मागणी\nसातारा : जवळवाडी, ता. जावली नजीक दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात विवाहितेच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या अधिकारी व ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. त्या विवाहितेच्या कुटुंबीयास आर्थिक नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा शिवसेनेच्यावतीने अपघातांना जबाबदार ठरलेल्या ठेकेदार व अधिकाऱ्यांविरुद्ध लोकशाही मार्गाने जन आंदोलन करेल, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी सातारा जिल्हा प्रशासनाला एका निवेदनाद्वारे दिला.\nनिवेदनात म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यामध्ये अनेक रस्त्यांची दुरुस्तीची व रुंदीकरणाची कामे सुरू आहेत. सर्वत्र रस्ते खोदाई करून अथवा भरावा करून भर पावसात कामे सुरू आहेत. कामे करत असताना केलेल्या खुदाईमुळे अथवा भरावा खचल्यामुळे रस्त्यांमध्ये मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. वाहनचालकांना त्या खड्डया चा वारंवार सामना करावा लागत आहे. खड्डयात वाहने आदळून अपघातांच्या घटनेत वाढ होऊ लागली आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे वेळीस भरून घेण्याचे काम ठेकेदारांकडून होत नसल्यामुळे सोमवारी मेढानजीक जवळवाडी गावच्या हद्दीत दुचाकी पाण्याने भरलेल्या खड्डयात आपटून दुचाकीवरून तोल जाऊन रस्त्यावर पडल्याने पाठीमागून येणाऱ्या ट्रकखाली चिरडून भाग्यश्री गणेश जाधव या विवाहितेचा मृत्यू झाला आहे. अशाच प्रकारचे असंख्य अपघात जिल्ह्यात घडत आहेत.\nया अपघाताच्या घटनांना संबंधित रस्त्यांचे ठेकेदार, त्यांचे व्यवस्थापन आणि बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत. यांच्या निष्काळजीपणामुळेच अपघातात अनेक जणांचा मृत्यू होत आहे. अशा ठेकेदार व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष��यवधाचा गुन्हा दाखल करून जवळवाडी येथील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विवाहितेच्या कुटुंबीयांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी. तसे न झाल्यास शिवसेना ठेकेदार व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले असा इशारा देण्यात आला आहे.\nजावली तालुक्यातील अवैद्य दारू विक्रेत्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी\nगेली ११ वर्ष जावली तालुक्यात सुरु असलेली १३ दारू दुकाने महिलांनी व व्यसनमुक्ती संघटनांनी ऐतिहासिक पाऊल उचलून बंद केली होती.\nएकावर पोस्को अंतर्गत गुन्हा\nकराड जवळील एका गावात नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nतलावात बुडून युवकाचा मृत्यू\nबामणवाडी (ता.कराड) येथे जांभळा नावच्या शिवारात असलेल्या कृषि विभागाच्या पाजर तलावात युवकाचा बुडून मृत्यू झाला.\nसातार्‍यातून ट्रॅक्टर, दोन दुचाकी चोरी\nसातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकठिकाणाहून ट्रॅक्टर व दोन दुचाकी चोरुन नेला असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://aplemarathijagat.forummr.com/t94-topic", "date_download": "2019-07-22T21:59:54Z", "digest": "sha1:DHQRCXWO3X4IUP2TH2TUOKRLY4DRE5HV", "length": 15882, "nlines": 97, "source_domain": "aplemarathijagat.forummr.com", "title": "गाडगे महाराज", "raw_content": "\n१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास \"प्रवेश\" ही लिंक वापरा.\n२) आपण नविन सदस्य असल्यास \"नोंद \" ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.\nआपले मराठी जगत या चर्चा फोरम मधे तुमचे हार्दिक स्वागत आहे\nआपण आमच्या समूहात आपले फेसबुक खाते वापरुन देखील प्रवेश मिळवू शकता.\n» जीवेत शरदः शतम्‌\n» दहावीनंतर करिअरच्या वाटा\n» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर\n» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव\n» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'\n» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती\n» ई विश्व आणि टपालखाते\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा\nभात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …\nअस्सल वासाचं अस्सल चवीचं\nमेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्��फ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …\nरस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …\nसध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे\n19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते\nपु. ल. देशपांडे यांच्या कथाकथनाचे व्हिडिऒ\nसलिल कुलकर्णी - संदीप खरे यांची गाणी\nकधी तू…रिमझिम झरणारी बरसात\nव पु काळे यांचे कथा कथन (ध्वनी रुपात)\nमन हे माझे वेडे.....\nये रे घना ये रे घना..........\nपु.ल. : एक साठवण\n:: विविधा :: सण, संत आणि संस्कॄती\nसंत म्हटले की ते मध्ययुगीन महाराष्ट्रातलेच, अशी एक सर्वसामान्य कल्पना रूढ आहे. या कल्पनेला गाडगे महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी छेद दिला आहे. अगदी अलीकडच्या काळातील हे संत असून त्यांना पाहिलेली, त्यांची कीर्तनं ऐकलेली, त्यांच्या कार्यासाठी वाहून घेतलेली असंख्य माणसं आजही आपल्याला महाराष्ट्रात आढळतात. या दोन्ही आधुनिक संतांना पाहण्याचं नि त्यांची कीर्तनं ऐकण्याचं भाग्य मलाही लाभलं होतं. योगायोग असा की, हे दोन्ही संत मूळचे विदर्भातले पण सर्वच मराठी माणसांनी त्यांना आपले संत मराठी माणसाचे संत मानले होते, एवढी त्यांची प्रभावकक्षा विस्तृत होती, व्यापक होती.\nगाडगेबाबा यांचं जन्मगाव अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव. ते परीट समाजातले होते, हे मुद्दाम सांगावं लागतं कारण त्यांनी कधीच जातिभेद मान्य केला नाही, त्यामुळं ते अमुक समाजातले होते, असं कसं म्हणता येईलत्यांचं आडनाव जानोरकर असं होतं. त्यांच्या वडिलांचं नाव झिंगराजी नि आईचं सखुबाई.\nलहानपणापासूनच त्यांना डेबू किंवा डेबूजी म्हणत. घरची परिस्थिती, त्यामुळं मामाची गुरं सांभाळणं नि शेतीची कामं करण्यातच त्यांच्या आयुष्याचा सुरुवातीचा काळ गेला. अशा बिकट परिस्थितीत शिक्षण तरी कसं घेता येणार मात्र, कष्टाळू प्रवृत्तीमुळं ते शेतीची कामंही अत्यंत चांगल्याप्रकारे करू लागले. शेतकरी- कामकरी यांना किती कष्ट नि परिश्रम करावे लागतात नि किती हाल अपेष्टांना तोंड द्यावं लागतं, याचीही कल्पना त्यांना येत गेली. श्रमप्रतिष्ठेचं महत्त्व त्यांना कळलं व जनसामान्यांच्��ा वास्तव समस्या नि दु:खं त्यांना तीव्रतेनं जाणवली. समाजातील अंधश्रद्धा, कर्मकांड, बुवाकाजी, धर्माविषयीच्या चुकीच्या कल्पना यांच्या विरोधात समाजजागरण करायला हवं, याचीही त्यांना जाणीव होऊ लागली. अशाप्रकारे त्यांच्या विचारांची जडणघडण बालपणापासूनच होत गेली. समाजजीवनाचं सूक्ष्म निरीक्षण व समाजाला योग्य शिकवण देऊन चांगल्या, सुसंस्कृत, बुद्धिवादी, विवेकनिष्ठ, सुसंस्कारयुक्त समाजाचं नवनिर्माण करण्याची आवश्यकताही त्यांना तीव्रतेनं भासली. यासाठी केवळ बघ्याची भूमिका घेऊन स्वस्थ बसणं गाडगेबाबांसारख्या सत्पुरुषाला आवडणं शक्यचं नव्हतं.\nसमाजातील दारिद्र्य नि जातिभेदांमुळं निर्माण होणारी विषयता, त्याचप्रमाणं देवभोळेपणा हेच समाजाच्या कल्याणातले व प्रगतीतले अडसर आहेत. ते काढून टाकायला हवेत, या त्यांच्या मनातील विचार-बीजालाच पुढं अंकुर फुटले नि त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून या कार्यास प्रारंभ केला. देव दगडात नसून माणसात असतो, यासाठीच माणूस घडविणं, हेच आपलं ब्रीद असायला हवं, त्यासाठी शिक्षण घ्यायला हवं, या मताचा पुनरुच्चार त्यांनी वेळोवेळी केला. ज्या दलितांच्या मुलांना शिक्षण मिळत नाही त्यांच्या शाळांसाठी आपल्या जागा दिल्या. जागोजागी गरीबांसाठी धर्मशाळा बांधल्या. कीर्तनाच्या प्रभावी माध्यमातून देव दगडात नसतो तर तो माणसात असतो, त्या माणसाचीच आपण सेवा करायला हवी या बुद्धिप्रामाण्यवादी विचाराचे सुसंस्कार गाडगेबाबांनी सर्वसामान्यांवर केले.\nदेवकीनंदन गोपाला, गोपाला हे त्यांच्या भजनाचं जणू ध्रुपदच होतं.\nबाबा स्वत: तुकड्या तुकड्यांनी शिवलेली गोधडीची वस्त्रं नेसत. आज सामान्य माणसाला, मजूरांना, शेतकर्‍यांना धड अंगभर नेसायला मिळत नाहीत, मग आपणही त्यांच्यासारखंच राहायला नको का हा विचार यामागं असावा. महाराष्ट्रातील धर्मविचार नितळ, निकोप, निष्कलंक, निरपेक्ष, शुचिर्भूत करण्यासाठी बाबांनी उभी हयात वेचली. नव्या विचारांचं स्वागत नि पूर्वीच्या अनिष्ट प्रथांना निरोप हा त्यांच्या विचारसरणीचा केंद्रबिंदू होता, गाभा होता. त्यांनी समाजातील व्यसनाधिनतेवर कठोर प्रहार केले. धर्माचं अत्यंत नितळ मूळ रूप त्यांनी समाजासमोर ठेवलं. जुन्या वाईट प्रथा, रुढी यांना प्रखर विरोध केला. धर्माचं नितळ रुप समाजा समोर ठेवलं ग्रामस्वच��छतेसाठी जागोगाग प्रसार केला. त्यांच्याबद्दल व त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं अमरावती विद्यापीठाला त्यांचं नाव दिलं व त्यांच्या नावानं ग्रामस्वच्छता पुरस्कार देण्याची योजनाही कार्यान्वित केली आहे.\n:: विविधा :: सण, संत आणि संस्कॄती\nपृष्ठ 1 - 1 पैकी\nयेथे जा: सार्वत्रिका निवडा||--नवीन सदस्यांनसाठी सूचना|--चर्चा, बातम्या आणि विश्लेषण|--शैक्षणिक|--गद्य, पद्य व इतर लेख|--भटकंती| |--देवालये| |--दुर्ग भ्रमंती| |--स्त्री शक्ती|--कला, क्रिडा|--विविधा| |--सण, संत आणि संस्कॄती| |--व्यक्ति परिचय| |--खवय्यांच्या देशी| |--मौसाहारी जिन्नस| |--शाकाहारी जिन्नस| |--मराठी गाणी व व्हिडिऒ|--हलके फुलके|--महिन्याचे राशीफल\nतुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://eshanyavarta.blogspot.com/2017/01/ra.html", "date_download": "2019-07-22T20:14:57Z", "digest": "sha1:3DGN6J4XG6BU277GM7DN6G5HPPZDLA7W", "length": 7787, "nlines": 68, "source_domain": "eshanyavarta.blogspot.com", "title": "Eshanya Varta ईशान्य वार्ता : हॉर्नबिल फेस्टिव्हल - नागालॅण्ड", "raw_content": "\nहॉर्नबिल फेस्टिव्हल - नागालॅण्ड\nनागालॅण्ड हे राज्य १६ विविध आदिवासी जमातींनी बनलेले असून त्यानुसार या राज्याच्या विविध भागांचे विभाजन झालेले आहे. या सर्व जमाती आपल्या भूभागाच्याच रक्षणांसाठी प्रचंड रक्तपात करीत. मुळात या जमाती शूर योद्धे म्हणून प्रसिद्ध होत्या. अतिशय वेगळी आदिवासी संस्कृती असलेल्या या जमातींची प्रत्येकाची वेगळी सांस्कृतिक परंपरा आहे आणि आजच्या आधुनिक जगातदेखील ती संस्कृती यांनी टिकवून ठेवली आहे. प्रत्येक जमातींचा पेहराव, दागिना, घरांची पद्धत, डोक्यावर परिधान करण्याची पद्धत, चालीरीती आणि शस्त्र अशा नाना भिन्न वेगवेगळय़ा गोष्टींमुळे हे राज्य सांस्कृतिकदृष्टय़ा आजही प्रचंड श्रीमंत आहे. पर्यटन विभागाने हीच श्रीमंती सर्वसामान्यांसमोर आणण्यासाठी 'हॉर्नबिल फेस्टिव्हल'ची सुरुवात केली.\nनागालॅण्डचे राज्यपाल ना. पद्मनाभ आचार्य यांचं आगमन.\nLabels: ईशान्य वार्ता, नागालॅण्ड, पर्यटन, पुर्वांचल, फेस्टिव्हल\nअतिक्रमण (6) ईशान्य वार्ता (8) क्रांतिकारक (2) गाव (2) चिन (2) देशद्रोह (3) नागालॅण्ड (3) पर्यटन (6) पुर्वांचल (6) फेस्टिव्हल (3)\nआपण यांच्यावर बहिष्कार कधी टाकणार\nपुलवामा येथे झालेल्या भ्याड आत्मघाती दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण दे��ात संतापाची लाट असताना एनडीटीव्ही( NDTV) च्या एका महिला पत्रका...\nब्रम्हपुत्रा सत्र माजूली बाजार रिसॉर्ट Add caption मुखवटे मुखवटेकार असा मी आसामी फेरी बो...\nसंगत्सर लेक सन २००४ ची गोष्ट. लोकसत्ता मध्ये ‘तळ्यांचं तवांग’ हा लेख वाचल्यापासून मला पुर्वांचलाला जायची ओढ लागून राहिली होती. तवांग...\nहॉर्नबिल फेस्टिव्हल - नागालॅण्ड\nनागालॅण्ड हे राज्य १६ विविध आदिवासी जमातींनी बनलेले असून त्यानुसार या राज्याच्या विविध भागांचे विभाजन झालेले आहे. या सर्व जमाती आपल्या भू...\nराष्ट्रप्रेम शिकवावं का लागतं\nनागालॅन्ड आणि त्रिपुराचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांचा परखड सवाल. ‘राष्ट्रप्रेम शिकवावं का लागतं देशप्रेम हे रक्तातच असलं पाहिजे’ अ...\nसर्जिकल ऑपरेशन आणि पुरोगामी दहशतवाद\n‘ईशान्य वार्ता’ दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला लेख जून २०१५ मध्ये भारतीय सेनेने म्यानमारच्या सीमेत घुसून १५८ दहशतवाद्याना ठार मारलं...\nलोटे परशुराम ते परशुराम कुंड\nपरशुरामाने जोडलेला दुवा त्रेता युगापासून संपुर्ण भारत वर्षात एक आख्याईका बनुन राहीलेल्या भगवान परशुरामाने त्या काळात हिंदुस्थानभर संच...\nचिनी फटाके नकोच नको\nदिवाळी तोंडावर आली असताना फटाक्याच्या बाजारात गर्दी उसळेल. सगळीकडे प्रकाशाची उजळण आणि उधळण करताना करोडो रुपयांचे फटाकेही फोडले जातील. पण...\nतवांग (Tawang) अरूणाचल प्रदेश - भाग एक\nतेजपूरच्या चित्रलेखा बागेच्या प्रसन्न वातावरणातून पाय काढवत नव्हता, पण एखादं ठिकाण कितीही आवडलं तरी आपणाला केव्हाना केव्हा पुढे जावंच लाग...\nविकासाच्या नावाखाली भकास होत जाणारी वनसंपदा ही अवघ्या जगाचीच समस्य होवू घातली आहे. एकेकाळी आपला पश्चिम घाट हा इथल्या जैव विविधतेसाठी प्...\nतो माका काय शिकयतलो (विडंबन)\nहॉर्नबिल फेस्टिव्हल - नागालॅण्ड\nसर्जिकल ऑपरेशन आणि पुरोगामी दहशतवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/navi-mumbai/suspected-ied-case-cops-hail-navi-mumbai-school-watchman/articleshow/69862949.cms", "date_download": "2019-07-22T21:51:49Z", "digest": "sha1:LNAVDLMNMZVC5QH62PMR6UZXIIO3BN6L", "length": 13275, "nlines": 175, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "कळंबोली न्यूज: Kalamboli News : 'तो' टाइमबॉम्ब होता; सतर्क वॉचमनमुळेच टळला अनर्थ - Suspected Ied Case: Cops Hail Navi Mumbai School Watchman | Maharashtra Times", "raw_content": "\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुखWATCH LIVE TV\n'तो' टाइमबॉम्ब होता; सतर्क वॉचमनमुळेच टळला अनर्थ\nकळंबोलीत शाळेच्या पहिल्याच दिवशी बॉम्बस्फोट घडवण्याचा डाव सोमवारी शाळेतील सतर्क स्टाफमुळे फसला. स्फोटासाठी वापरण्यात आलेल्या या बॉम्बमधील संशयित वस्तू निकामी केल्यानंतर मंगळवारी कळंबोली पोलिस ठाण्यात याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\n'तो' टाइमबॉम्ब होता; सतर्क वॉचमनमुळेच टळला अनर्थ\nम. टा. वृत्तसेवा, पनवेल\nकळंबोलीत शाळेच्या पहिल्याच दिवशी बॉम्बस्फोट घडवण्याचा डाव सोमवारी शाळेतील सतर्क स्टाफमुळे फसला. स्फोटासाठी वापरण्यात आलेल्या या बॉम्बमधील संशयित वस्तू निकामी केल्यानंतर मंगळवारी कळंबोली पोलिस ठाण्यात याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nकळंबोलीत सायन-पनवेल महामार्गापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या सेक्टर एक येथील शाळेसमोर सोमवारी बॉम्बसदृश वस्तू सापडली होती. नवी मुंबई पोलिसांनी सीआरपीएच्या मदतीने ही ज्वलनशील वस्तू सोमवारी रात्री उशिरा लोकवस्तीपासन दूर नेऊन निकामी केली. ज्वलनशील वस्तू निकामी केल्यानंतर शाळेच्या बाहेर ठेवलेला हा 'टाइमबॉम्ब' असल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे.\nसतर्क वॉचमनमुळे टळला अनर्थ\n५३ किलो वजनाचा ज्वलनशील पदार्थ, बॅटरी, घड्याळ आणि शेजारी पाच लिटर पेट्रोल असलेली बाटली आढळून आली होती. शाळेतील शिपाई आणि सुरक्षारक्षकाला याबाबत वेळीच संशय आल्यामुळे हा बॉम्ब निकामी करता आला. मंगळवारी राज्याचे दहशतवादीविरोधी पथकाचे प्रमुख देवेन भारती यांनी या प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर याप्रकरणाची फिर्याद कळंबोली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. कळंबोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक विजय दंडवते यांनी फिर्याद नोंदविली. यामध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती परिमंडल दोनच्या विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्यांवर वाघांचे दर्शन\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना ��िरडले; ७ दुचाकींना धडक\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या संशयावरून २ जणांना दिला चोप\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल\nनवी मुंबई या सुपरहिट\nहॉटेलात वापरलेले काळे तेल फरसाणासाठी\nपोस्टातील गुंतवणूकदारांना मिळणार दिलासा\nडासांचा त्रास, चिमुकलीने केला व्हिडिओ व्हायरल\nदेवमाशाचा सांगाडा जतन करण्याचे काम संथगतीने\nमच्छिमारांनी घेतली राज ठाकरे यांची भेट\nठाणे: लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nपनवेल: कामोठ्यात कारच्या धडकेत २ ठार, पाच जखमी\nसात वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार\n‘घाणेकर’च्या रंगमंचावर धोक्याचे सावट\nसात दिवस वीज गायब\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\nजन्मदिनाच्या अनोख्या भेटीने CM फडणवीस भारावले\nMTNL इमारतीत अडकलेले सर्वजण सुखरूप\nवांद्रे: आग विझवण्यासाठी रोबोची मदत\nआदित्यने चार दिवस खेड्यांत घालवावेत : थोरात\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n'तो' टाइमबॉम्ब होता; सतर्क वॉचमनमुळेच टळला अनर्थ...\n'मराठीची परंपरा मोडीत काढू नका'...\nमुंबई लोकलमधली गर्दी 'जीवघेणी'...\nसेव्ह मेरिट, सेव्ह नेशनचा गुरुवारी मूक मोर्चा...\nमाथाडी कायद्याचा सुवर्णमहोत्सव कष्टक-यांच्या ऐतिहासिक माथाडी काय...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/comment/161828", "date_download": "2019-07-22T21:39:52Z", "digest": "sha1:JDD6CT6CKBGG66RLYNNEVPPCJQPJ3MPC", "length": 56310, "nlines": 543, "source_domain": "aisiakshare.com", "title": " पाहुणे येती घरा, तेव्हा सर्वस्व विसरा! | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०१९ - आवाहन\nपाहुणे येती घरा, तेव्हा सर्वस्व विसरा\nटीप: इथे देशातून येणाऱ्या जनतेवर टीका करायचा उद्देश नसून खरोखर नीट व्यवस्थापन/ समायोजन करता यावे.\n१. खाण्या पिण्याचे वांधे: आपल्याला पिझ्झा पास्ता आवडतो, असा \"तिखट\" गैरसमज. भारतात मिळतो तो भारतीय पिझ्झा पास्ता असतो, अमेरिकन/इटालियन पिझ्झा पास्ता वेगळा लागतो. अमेरिकेत सर्रास पितात, आणि आम्ही आलोय तर आम्हाला पण प्यायला दिलंच पाहिजे अशी अपेक्षा.\nइथे भारतीय जिन्नस सगळे मिळतात, त्यामुळे घरी रोज चारी ठाव जेवण बनवायला \"काय जातं\" हा प्रश्न. उत्तर: वेळ\nप्रोटीन समस्या: शाकाहारी लोकांना प्रोटीन समस्या येते. बा���ेर मिळणारे पदार्थ साधारणपणे केवळ चीज मैदा, आणि जेमतेम भाज्या ह्या प्रकारचे असतात. घरच्या बाईने विचार करून रोज वरण, उसळ, भाज्या केल्या तर \"हे तर रोजचंच जेवण\" असा दृष्टिकोन असतो. जे करायला सर्वात जास्त वेळ खर्च होतो, ते घरची स्त्री आपल्याला करून घालतेय, ह्याची जाणीव नसते, कौतुक तर सोडा च.\n२. हवामानाचा \"मान\" राखणे: हे एक भारतातून येतांना अजिबात माहिती नसतं की दोन दिवसाच्या तापमानात १०-२० डिग्रीचा फरक पूर्व अमेरिकेत सहज होतो. (सध्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे तर हिवाळ्यात पावसाळा, उन्हाळ्यात हिवाळा, असले काहीही बदल होतात, आणि आपण ह्या अनिश्चिततेची कल्पना त्यांना देऊ म्हंटले तर त्यांना एकतर वाटतं: उगीच घाबरावतात नाहीतर वाटतं, 'हिने काही च धड सांगितलं नाही'....\nत्यामुळे जॅकेट लागेल, न लागेल, स्वेटर लागेल कि नाही, टोपी घेऊ का नको असले सल्ले दोन्ही पक्षी व्यर्थच असतात.\n३. जवळ दूरच्या संकल्पना: एक वस्तू आणायला संध्याकाळी ६ वाजता मध्य-न्यू जर्सीत ग्रोसरीत जायचं असेल, तर जाऊन येऊन दीड तास लागतो, हे कळू शकत नाही. अंतरात न बोलता वेळेत बोलायला लागलं पाहिजे, कारण तेच अंतर सकाळी १० वाजता, आणि संध्याकाळी ५-७ चा दरम्यान फार वेगळ्या वेळात कापलं जातं.\n४. कपडे: रोज धुणे शक्य आहे, पण वीज-पाणी खर्चाच्या दृष्टीने ते परवडत नाही, कारण मशीन मोठी असतात, किमान २५ कपडे साठल्या शिवाय लावत नाही.\n५. मॉलमध्ये खरेदी: भारतीयांना उपयोगी, किंवा आवडतील अशा स्वस्त-मस्त गोष्टी खूप कमी असतात आणि त्या मिळाल्याच तर मॉल मध्ये नसून आयकिया किंवा तत्सम छोट्या दुकानात, मेड इन इंडिया अथवा चायना असतात. इथून कितीही खर्च करून नेले तरी तिकडे त्यांची दोन टिकल्यांची पण किंमत होत नाही.\nजगात कुठेही गेलं तरी, चार ठिकाणी नीट पाहून, वेळ देऊन खरेदी केली, तरच खरोखर चांगल्या डील्स मिळतात, हे स्थलकालअबाधित सत्य आहे. त्यामुळे दोन दिवसात \"शॉपिंग\" उरकू, हे जमणे अशक्य आहे.\n६. कार आणि टॅक्सीतला फरक: एखादेवेळी तरी पाहुण्यांना आपलं आपलं टॅक्सीने येऊ द्यावं, तोवर त्यांना आपल्याला वेळ मोडून घ्यायला येणाऱ्या जाणाऱ्यांची किंमत नसते. दोन चौक जाण्यासाठी २० डॉलर खर्च करण्याची तयारी (निदान न्यू जर्सी सारख्या महाग ठिकाणी) असेल, तरच \"आम्ही आपले आपले फिरू\" वगैरे गप्पा कराव्या.\nविशेषतः मुलांना स्ट्रोलर घेतला तरी त्यात बसाय���ी सवय नसते. कार सीट मुळे कार मध्ये एका वेळी ४ च लोक बसतात. घरच्या लोकांची पोरं आणि आपली पोरं धरून प्रत्येकवेळी दोन कार लागतात, म्हणजे घरमालक आणि मालकीण दोघंही घरी असल्याशिवाय कुठेही बाहेर पडता येत नाही.\nतसेच, चालायची तयारी असावी. भारतातल्या प्रमाणे कितीही ढुंगणाशी गाडी असली, तरी दुकानाच्या आत, बाहेर, प्रत्येक पर्यटनस्थळी, भरपूर चालावं लागतं.\nबरेच लोक तिकडून पाठवलेल्या\nबरेच लोक तिकडून पाठवलेल्या तिकिटांवरच जातात त्यांनी सांगितलेलं ऐकावं. मला हे करायचं अन त्याच्याकडे जायचं हा हट्ट ठेवू नये. उगाच सिनिअरपणाचा फायदा उठवू नये.\nहे अमेरिकेला जास्त लागू\nहे अमेरिकेला जास्त लागू पडेलसं दिसतंय, युरोपात हे असे प्रॉब्लेम्स नाहीत, विशेषत:\nजवळ दूरच्या संकल्पना: एक वस्तू आणायला संध्याकाळी ६ वाजता मध्य-न्यू जर्सीत ग्रोसरीत जायचं असेल, तर जाऊन येऊन दीड तास लागतो, हे कळू शकत नाही. अंतरात न बोलता वेळेत बोलायला लागलं पाहिजे, कारण तेच अंतर सकाळी १० वाजता, आणि संध्याकाळी ५-७ चा दरम्यान फार वेगळ्या वेळात कापलं जातं.\nप्रोटीन समस्या: शाकाहारी लोकांना प्रोटीन समस्या येते. बाहेर मिळणारे पदार्थ साधारणपणे केवळ चीज मैदा, आणि जेमतेम भाज्या ह्या प्रकारचे असतात. घरच्या बाईने विचार करून रोज वरण, उसळ, भाज्या केल्या तर \"हे तर रोजचंच जेवण\" असा दृष्टिकोन असतो. जे करायला सर्वात जास्त वेळ खर्च होतो, ते घरची स्त्री आपल्याला करून घालतेय, ह्याची जाणीव नसते, कौतुक तर सोडा च.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nअमेरिकेत अनेक ठिकाणी चालत\nअमेरिकेत अनेक ठिकाणी चालत जाण्याच्या अंतरावर काहीही नसतं. तसंच भारतात असताना त्यांचा जो दिनक्रम असतो, तो पूर्ण मोडून पडतो. तसंच आपलं घर नसल्यामुळे घरात करण्यासारख्या गोष्टीही नसतात. त्यामुळे एक प्रचंड कंटाळा आणि परावलंबित्वाची भावना येते. याची पहिल्यांदा इथे येणार्या आईवडिलांची तयारी नसते.\nआपलंच घर आहे असं समजून घराचा आणि शक्यतोवर आपल्या आयुष्याचाही ताबा घेऊ पाहणारे; गूगलून ज्या गोष्टी समजतात किंवा समजल्या नाही तरी क-स-ला-ही आणि का-ही-ही फरक पडत नाही अशा गोष्टींबद्दल किंवा स्वयंस्पष्ट गोष्टींबद्दल*, उगाच काही तरी बोलायचं म्हणून बोलणारे; इंग्लिश बोलता येत नाही आणि लोकांनी बोललेलं समजत नाही म्हणून मराठी बोलताना इंग्लिश शब्दांची भरताड करणारे (उदाहरणार्थ, कानावर आलेलं वाक्य - \"पाणी कोल्ड असेल.\") लोक मला फार पकाऊ वाटतात.\n*घडलेलं उदाहरण - एका दुकानावर पाटी होती, 'अमुकतमुक Jewelery shop' किंवा कायसंसं; Jewelery हा शब्द पाटीवर होता. प्रश्नाळू व्यक्ती वयानं माझ्यापेक्षा २-४ वर्षांनी लहान.\nप्रश्न - हे कसलं दुकान आहे\nमाझं उत्तर - सँडविचेरी आहे.\nउत्तर - हे लोक सँडविचेस विकतात.\nप्रश्न - पण तिथे तर Jewelery लिहिलेलं आहे\nउत्तर - एवढं इंग्लिश समजतंय तर प्रश्न क‌ा विचारला\nया पुढचा प्रकार म्हणजे प्रश्न विचारायचे आणि उत्तर दिलं की त्यावर विश्वास ठेवायचा नाही.\nप्रश्न - अमेरिकेत साधारण ५०० विमानतळ असतील ना\nमाझं उत्तर - टेक्सासातच निदान हजारेक विमानतळ असतील.\nहा संवाद सुरू असताना, बरा अर्धा फोन काढतो. गूगलतो. \"बरोबर आहे तिचं\", म्हणतो. पुरुषानं आणि/किंवा आपल्या रक्तानं उत्तर दिलं की त्यावर सहज विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नसतो.\nहे सगळी प्रश्नोत्तरं कमी वाटावीत असा आणखी एक प्रकार म्हणजे, धड ऐकू येत नसतं तरीही कानाचं यंत्र लावायचं नाही, अगदी कारमध्ये बसलेलं असतानाही स्वतः मोठ्यामोठ्यानं बोलायचं, आणि निरर्थक, पकाऊ प्रश्न विचारायचे. मी वाट पाहत्ये की बरा अर्धा कधी तरी फक्त तोंडाची हालचाल करेल आणि बोलणारच नाही. असं चार-सहादा करेल आणि मग प्रश्न विचारणंच बंद होईल.\nआता मात्र 'घालून घालून सैल झालंय'. असे लोक आसपास आले की मी गांधीजींना स्वतःचा आदर्श मानते. शिव्या भरलेल्या पत्रातली टाचणी तेवढी काढून ठेवते.\n(माझी टाचणी - आई-वडील जिवंत नसल्यामुळे ते मला लाज आणू शकत नाहीत आणि मला फार लोकांत मिसळण्याची गरज वाटत नाही, याबद्दल चिकार आनंद होतो.)\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nतुझा प्रतिसाद वाचून मला माझा लेख अगदीच अळणी वाटू लागला\nपण तेव्हा तरुण थी मय. आता मी तुझ्यासारख्याच विचारांची झाले आहे. सर्वसंगपरित्यागच खरा गं\nम्हणून उपद्रव होत नाही असं नाही. पण उदाहरणार्थ, बाहेर भारतीय रेस्टॉरंटमध्ये खाताना 'पण हे भारतासारखं नाही' असली कॉमेंट आलीच तर \"आता बरोबर समजलं तुम्हाला. अमेरिकेत बाकीचं सगळं कसं अगदी भारतासारखंच आहे ना\"... असं नव्या पाहुण्यांना अत्यंत विनम्र-से म्हणते. आपण शहरी लोक आहोत, साप बघितल्यावर लगेचच विषारी का बिनविषारी हे समजत नाही; त्यामुळे सापच कशाला, दोरी दिसली तरीही पळत सुटावं.\nमात्र तिरश���ंगराव जर आपल्या घरी आलेच तर त्यांना कोथिंबीर निवडायला बसवावं, मिहिरला बसवलं होतं तसं; किंवा आपल्या हातचं खायला घालावं; म्हणजे 'आपण बाहेरच खाऊ' अशा सूचना पलीकडूनच येतात.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nकोथिंबिरच काय, कडवे वाल देखील सोलीन मी, अगदी नखुरड्या होईस्तोवर पण जेवण (तुमच्या) घरचंच जेवीन.\nकिंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |\nअसो वानणें सायास | श्रुतीसि हे ||\nमी तुमच्या घरी येऊन स्वहस्ते\nमी तुमच्या घरी येऊन स्वहस्ते बनवून तुम्हाला खायला घालीन. कोथिंबीर मात्र तुम्हीच निवडायची \n(न बा टीप : यांच्या अमेरिकेतील घरा पर्यंत मी पोचण्याची सुतराम शक्यता नसल्याने अनरसे /मोदक पण करून खायला घालीन असे सांगायला काय जाते माझे\nपाहुणे येती घरा, तेव्हा सर्वस्व विसरा.\nअनारश्यांवर कोथिंबीर पेरून खा.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nआई-वडील जिवंत नसल्यामुळे ते मला लाज आणू शकत नाहीत\nलाज आणणे इज़ अ मायनर इरिटेशन. गेट ओव्हर इट. म्हणजे, जे जे काही करू शकतात, त्याच्या स्कोपच्या तुलनेत केवळ लाज आणणे हे काहीच नव्हे. हे म्हणजे, आयसिसने कोणाचे तरी अपहरण केल्यानंतर केवळ त्याची वाढलेली नखे नेलकटरने व्यवस्थित कातरून त्यास रिहा करण्यासारखे आहे.\nझाकली मूठ झाकलीच राहणार\nमेल्या म्हशीला मणभर दूध बोलायला आता काय जातंय. तरुण थी मय, तेव्हा काही काळ वडील होते. त्यांना बऱ्या सवयी लावायला सुरुवात केली होती. \"तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर फिरायला जा, मी माझ्या मित्रांबरोबर जाईन,\" असं म्हटल्यावर ते गमतीशीर हसले होते.\nत्यामुळे आता कोणी येऊन, तेही माझ्याच घरात राहून, गृहीत धरायला लागले की मी त्या लोकांचं माझ्या आयुष्यातलं अस्तित्वच नाकारते.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nएकदा अदितीच्या घरी जाऊन अनुभव घ्यावा, असं वाटायला लागलाय, प्रतिसाद वाचून\nपाहुणे आणि आईबाबा यात थोडा (अगदी थोडासा का होईना) फरक आहे\nआईवडील एकतर जास्त दिवस (किमान दोन महिने, प्रथम येतील तेव्हा) राहतात, त्यामुळे त्यांना इथल्या जीवनशैलीची आपोआपच थोडी नीट माहिती होते. दुसरं म्हणजे, त्या पीढीला एकवेळ गूगलची सोय नाही, म्हणून समजून घेता येते.\nआपल्याच पीढीच्या, आपल्याच वयाच्या लोकांना मात्र कसे समजवावे कळत नाही.\nपाहुणे आणि आईबाबा यात थोडा (अगदी थोडासा का होईना) फरक आह��\nकाहीही फरक नाही. सरसकट विधान करतोय (अतितुरळक सन्माननीय अपवाद नॉटविथस्टँडिंग), परंतु तितकेच (किंवा त्याहूनही अधिक) पकाऊ (आणि अशक्य) असतात.\n(जाऊ दे. १९४७पूर्वी हिंदुस्थानात जन्माला आलेल्या आणि आजमितीस भारतातच वास्तव्य करणाऱ्या पिढीबद्दल, अगेन, अतितुरळक सन्माननीय अपवाद नॉटविथस्टँडिंग, गब्बरच्या फडतूसांबद्दलच्या मतांना लाजवतील/फिकी पाडतील, अशी माझी मते आहेत. त्यामुळे गप्पच बसतो. फक्त, पिदरगीर औरंगजेबाबद्दल केवळ त्याने आपल्या बापास तुरुंगात टाकले, एवढ्या एकाच कारणासाठी अतीव आदर वाटतो, एवढे एकच माफक विधान करण्याची अनुज्ञा मला असावी, इतकीच नम्र विनंती. असा आदर्श राजा भारतवर्षात झाला नाही. असो.)\nऔरंग्यास पिदरगीर म्हणालात हे बाकी एक नंबर हां. आफ्टरॉल ग्रेट मेन...\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nया अजातशत्रुचाही विचार करणार\nया अजातशत्रुचाही विचार करणार का\nआईवडील एकतर जास्त दिवस (किमान दोन महिने, प्रथम येतील तेव्हा) राहतात\nत्यामुळे त्यांना इथल्या जीवनशैलीची आपोआपच थोडी नीट माहिती होते.\nकार्यकारणभावाचा ताळमेळ जमत नाही.\nआपण भारतीय आहोत म्हणजे आपल्याला भारतीय (म्हणजे मराठी आणि त्याही आपापल्या जातीच्याच) अस्मिता असणारच असा समज. आपण भारताबाहेर न मिळणाऱ्या पदार्थांसाठी विव्हळतच असणार, असा समज तर तमाम दुनियेचा असतो.\nपाहुणे - तुला कमी गोड आवडतं म्हणून कमी गुळाचा खरवस केलाय.\nमी - अमेरिकेत चीक मिळतो हे मला माहीत नव्हतं.\nपाहुणे - पावडर आणल्ये भारतातून.\n(मला असले पावडरचे प्रकार खायला आवडत नाहीत, हे चेहऱ्यावर दिसू न देण्याची पराकाष्ठा करत वाटीतला अर्धा खरवस काढून ठेवला. पहिला घास तोंडात टाकल्यावर ... असो. पाहुण्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. फीडबॅक हवा होता.)\nमी - ताज्या टोफूचा पोत खरवसासारखाच असतो. त्यावर मध ओतून खायचा; म्हणजे ज्यांना जेवढं हवं तेवढं गोड करून घेता येतं.\n(मला आशा असते की हे साटल्य पोहोचेल. निष्कारण.)\nतीच ती Jeweleryवाली पाहुणी. मला अजिबात स्वयंपाक येत नाही, असं तिचं मत. असू दे बापडं. ती ठूसन देत होती की गूळ घातल्याशिवाय भाज्या चांगल्या लागतच नाहीत. मी दोन कान वापरत होते. मग एकदा पावभाजी करण्याचा बेत ठरायला लागला.\nमी - पण तुम्ही लोक भाजी कसे खाणार गूळ तर संपलाय घरातला\nपाहुणी - अय्या, पावभाजीत गूळ नाही घालत\nमी - (निरागस चेहरा करण��� मला जमतं.) तूच तर पर‌वा म्हणालीस ना, गूळ घातल्याशिवाय भाज्या चांगल्या लागतच नाहीत.\nकधीमधी बरा अर्धा निरागसपणे भारतीय पाहुण्यांसमोर मला विचारतो, \"पाव कधी करणारेस घरात फोडण्यांचा भयंकर वास पसरलाय, म्हणून विचारलं. पाव भाजल्याचा वास घरभर पसरला की छान वाटेल.\" (तो खरोखरच निरागस आहे. मानवी भावनांचे कंगोरे त्याला समजत नाहीत.)\nउगाच बोलण्याचा प्रयत्न, उदाहरण क्र. दोन -\n(साधारण माझ्याच वयाचा) पाहुणा - पुस्तकांचं कलेक्शन चांगलं आहे तुझं\nमी - तुला कोणती पुस्तकं आवडल्येत यांतली\nपाहुणा - जनरल गिरीश कुबेर वगैरे नावं दिसली म्हणून म्हटलं.\nमी - त्यांच्या पुस्तकांबद्दल तुझं काय विश्लेषण\nपाहुणा - ते लोकसत्तामध्ये लिहितात ना... ते\nमी - (मनातल्या मनात अर्थातच बरंच काही.) बरोबर आहे तुमचं.\nपाहुण्याचा उल्लेख अचानक अनेकवचनी केलेला लक्षातही येत नाही, समजणं आणखी दूरची बाब.\nअर्थात या बहुतेकशा गोष्टी घडल्या तेव्हा तरुण थी मय. आता सामुदायिक कवायतीसारखं, सगळ्यांपासून हातभर लांब राहायचं; आणि हातात चुकून सापडलेच तरी कुस्तीगीरांसारखं अंगाला तेल चोपडून राहिलं की कोणी पकडू शकत नाहीत.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nअदितीच्या घरी जाण्याआधी माझ्याकडे चिकन बिर्याणी खायला या रे दोस्तानू \n(ब्याट्या सारखे) दर्दी खवय्ये असाल तर मटन बिर्याणी.\n( बाकी इतर \"बाबीं\"ची तजवीज मी मस्त करेन याची खात्री बाळगा. आयमिन व्हिस्की, टेकिला, रेडवाईन, रम, जीन, ब्रँडी, व्हड्का वगैरे वगैरे. )\n( बाकी इतर \"बाबीं\"ची तजवीज मी मस्त करेन याची खात्री बाळगा. आयमिन व्हिस्की, टेकिला, रेडवाईन, रम, जीन, ब्रँडी, व्हड्का वगैरे वगैरे. )\nम्हणजे येताना फक्त चिकन/मटण बिर्याणी बरोबर घेऊन यायचे काय\nबिर्याणी माझ्या हातची. अधिक मदिरेचा इंतजाम मीच करेन. तुम्ही फक्त येणेचे करावे.\nमिल बैठेंगे .... आप, हम, और बॅगपायपर....\n(ब्याट्या सारखे) दर्दी खवय्ये असाल तर मटन बिर्याणी.\n\"मटण मटण तू खाये जा, खुशी के गीत गाये जा...\"\nगरजूंनी चरण (= पाया) हवा तसा पूर्ण करावा.\nक्या बात गब्बर, तुझ्या हातची\nक्या बात गब्बर, तुझ्या हातची मटन बिर्यानी म्हणजे एकदा यायला लागतंय, फक्त ते तिकिटाचं बघा जरा.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nआधी टाकायचं की पत्ता शोधत आलो असतो ओल्डमंक संपवायच्या आधी\nतूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे\nपण हे लोक अमेरिके��ल्या लोकांना त्यांच्या घरी भेटायला जातातच कशाला केसरी /इतर टुअरवाल्याबरोबर जावं आणि प्लान कळवावा. वेळ असेल/जवळ असतील तर तिथे भेटतील तेव्हा दुधीच्या भारतातून आणलेल्या वड्या द्याव्यात\nप्रथमच असे लेख वाचणाऱ्याला किंवा कधी आगंतुक पाहुण्यांचा तितकासा त्रास न झालेल्या व्यक्तिला हा/असे लेख म्हणजे \"बै बै बै. काय असतात ना एकेक लोक\" असा सूर लावणारा वाटू शकेल.\nमराठी आंतरजालावर अनादि अनंतकाळापासून ह्या धर्तीच्या चर्चा होत असतात. अगदी मनोगत, माबो वगैरेच्या काळापासून. कारण स्वाभाविक आहे. सुरुवातीस मराठी आंतरजालावर बाय डीफॉल्ट वावर हा एन आर आय लोकांचाच होता. त्यातही आय टी वाल्यांच्या संख्या अधिक. त्यांना जे काही अनुभवावं लागायचं ते त्यातून समोर यायचं. आणि \"काय लोक असतात एकेक\" अशा टाइपच्या चर्चा सुरु झाल्या की त्यात सहभाग फार मोठ्या प्रमाणावर असतो लोकांचा. कारण मुळात वैचित्र्यपूर्ण लोकांची, प्रसंगांची जगात कमी नसावी. शिवाय भरीस भर म्हणजे विचित्र म्हणजे काय ह्याच्याही व्याख्या पुरेशा अगदिच काटेकोर नसतात. एकाचं नॉर्मल दुसऱ्याच्या डोक्याला शॉट्ट देणारं ठरु शकतं. पण हे शॉट्टदायक वर्तन लै लै लोक करु लागले तर अमुक एका समजसमुहाचं वर्तन म्हणुन काही एक मान्यता त्याला प्राप्त होते. सामाजिक भौगोलिक सांस्कृतिक पार्श्वभूमी बदलली की निदान काही मूल्यं तरी बदलतात. त्यात पुन्हा \"काळ\" हाही एक महत्वाचा पॅरामीटर आहेच. कालची सर्वसाधारण बाब आज सर्वसाधारण असेलच असं नाही.\nभारतात सर्रस सहजतेनं भाजी भाकरी, पोळी भाजी (त्यातही फोडणीची पालेभाजी किंवा वरण ) ज्या सहजतेनं स्वीकारलं जातं तसं बाहेर होत नसावं.\nबाकीच्यांचं माहित नाही, पण मला स्वत:ला जाणवलेली अडचण म्हणजे बाहेरच्या देशात फोडणीचा तो कोंडून राहणारा तो वास. त्या वासाचं ते कपड्यांवर चिटकणं आणि मग त्याची झीट/वैताग येणं. तिथलं हवामान आणि एकुणात एसीचा वापर, काहिसं हवाबंद असणं ह्यामुळं हे होतं का ठौक नै.\nहे सगळं झालं जेनेरिक/ढोबळमानानं. प्रत्यक्षात एन आर आय व्हर्सेस त्यांचे परिचित/मित्र/नातेवाइक भारतीय ; ही म्याच दोन-चार विविध प्रकारे खेळता येते.\n१. एन आर आय ना आगंतुक पाहुण्याबद्दल काय वाटतं त्या चश्म्यातून लिहिणं (ह्या धाग्यासारखं)\n२. टिपिकल भारतीयांना 'तिकडे' पाहुणे म्हणून गेल्यावर काय वाटतं त्य��बद्दल\n३. एन आर आय लोक भारतात पाहुणे म्हणून आल्यावर त्यांना काय वाटतं ह्या चश्म्यातून्\n४. एन आर आय लोक भारतात पाहुणे म्हणून आल्यावर त्यांच्या host/ यजमानांना काय वाटतं ह्या चश्म्यातून्\nह्या चारही बाजुनं आंतरजालावर अगदि महायुद्धं म्हणता यावीत इतपत हाणामाऱ्या झालेल्या आहेत. मिपावर तर आठवडाभरात पंधरावीस धागे पडले होते ह्याच विषायावर दोन्ही बाजुनं आणि तुफ्फान बॅटिंग केलेली दोन्ही बाजुंनी.\nआमचे एक मित्रवर्य साधे फक्त गूगलायचेही कष्ट न घेता तेच ते घिसेपिटे प्रश्न जर विचारू शकतात तर पाहुण्यांच्या तक्रारींनीच काय घोडे मारलेय\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nआम्ही पाहुणे म्हणून जाणार तर\nआम्ही पाहुणे म्हणून जाणार तर आमचा यथेच्छ पाहुणचार झालाच पाहिजे अशा तयारीने गेलेल्यांचा अपेक्षाभंग होऊ शकतो. पण खरोखरच विचार करावा की त्यांनी आपल्याला बोलावले आहे का आणि आत्ताच बोलावले आहे का.\n'मेड इन इंडिया' कादंबरीचे लेखक पुरुषोत्तम बोरकर यांचे निधन झाले आहे. त्यांना 'ऐसी अक्षरे'तर्फे आदरांजली\nगायिका गीता दत्त (मृत्यू : २० जुलै १९७२)\nजन्मदिवस : गणितज्ञ फ्रेडरिक बेसेल (१७८४), चित्रकार एडवर्ड हॉपर (१८८३), अणूंमधला पुंजवाद दाखवणाऱ्यांतला नोबेलविजेता गुस्ताव हर्ट्झ (१८८७), स्ट्रेप्टोमायसिन आणि अन्य प्रतिजैविकांच्या संशोधनाचा पाया घालणारा नोबेलविजेता सेलमन वाक्समन (१८८८), चित्रकार व शिल्पकार अलेक्झांडर कॉल्डर (१८९८), कवी वसंत बापट (१९२२), गायक मुकेश (१९२३), साक्षेपी संपादक गोविंद तळवलकर (१९२५), गोलंदाज वसंत रांजणे (१९३७), अभिनेता ऱ्हीस इफान्स (१९६८)\nमृत्यूदिवस : सर्वात मोठा लघुग्रह शोधणारा ग्युसेप्पे पियाझ्झी (१८२६), 'स्टँडर्ड टाईम' निर्माण करणारा अभियंता सँडफर्ड फ्लेमिंग (१९१५), दलित नेते पा.ना. राजभोज (१९८४), लेखक ग.ल. ठोकळ (१९८४)\n१६७८ : शिवाजी महाराजांनी वेल्लोर किल्ला जिंकला.\n१८९४ : जगातली पहिली मोटर शर्यत फ्रान्समध्ये झाली.\n१९०० : ब्रिटिश इंडियाच्या नॉर्मन प्रिचर्ड या खेळाडूने ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पॅरिस येथे २०० मीटर स्पर्धेचे रौप्यपदक मिळविले.\n१९०८ : 'देशाचे दुर्दैव' या जहाल अग्रलेखाबद्दल लोकमान्य टिळक यांना सहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा.\n१९३० : महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात जंगल सत्याग्रहाची सुरुवात.\n१९३३ : विली पोस्ट हा पृथ्वीला ��्रदक्षिणा घालणारा पहिला मानव ठरला. ७ दिवस १८ तास ४९ मिनिटात त्याने हा विक्रम केला.\n१९५१ : देझिक आणि त्सिगान हे अवकाशयात्रा करणारे पहिले कुत्रे ठरले.\n१९५४ : पोर्तुगीजांच्या ताब्यातून दादरा मुक्त.\n१९८१ : भारताचा पहिला भूस्थिर उपग्रह 'अ‍ॅपल' कार्यान्वित.\n१९९२ : सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला अयोध्या येथील बाबरी मशीद परिसरातील बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले.\n२००५ : ७ जुलैच्या लंडन बाँबहल्ल्यातला संशयित समजून जॉन चार्ल्स दी मेनेझेस या निरपराध ब्राझिलिअन तरुणाची लंडन पोलिसांनी निष्काळजीपणे हत्या केली.\n२०११ : नॉर्वेमध्ये दहशतवादी हल्ल्यात ७७ ठार.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Commentary-on-Chandrakant-Patil-Raju-Shetty/", "date_download": "2019-07-22T20:29:21Z", "digest": "sha1:OTXNHJOOLY74ZXC4VRMS3G2ZR43XVP5J", "length": 6610, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा खा.राजू शेट्टी यांना टोला : सरकार सकारात्मकच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा खा.राजू शेट्टी यांना टोला : सरकार सकारात्मकच\nदूध, भाजीपाला रस्त्यावर; वा रे तुमचे आंदोलन\nदूध, भाजीपाला दरासाठी शेतकरी आणि संघटनांनी आंदोलन जरूर करावे. पण उत्पादकांनी घाम गाळून पिकविलेला भाजीपाला, दूध तुमच्या आंदोलनासाठी रस्त्यावर वा, रे तुमचे आंदोलन, असा टोला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांना पत्रकार बैठकीत लगावला. आंदोलनासाठी रस्तारोको करा, मोर्चे काढा, पण शेतीमालाची नासाडी करून आंदोलन योग्य नाही, याचे त्यांनी आत्मचिंतन करावे, असेही ते म्हणाले.\nपाटील म्हणाले, शेतकरी कष्ट करून भाजीपाला कमावतो. जनावरे सांभाळून दूध मिळवतो. त्याला चांगला दर मिळाला पाहिजे हे योग्यच आहे. पण त्यासाठी शेट्टी यांनी जो आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे तो योग्य नाही. म्हणे मुंबईला दुधाचा थेंब आणि भाजीपाला जाऊ देणार नाही. दूध पिऊ नका, रस्त्यावर ओता ही भाषा योग्य नाही. हा एकप्रकारे त्यांचा अवमानच आहे. मुंबईचा दूध, भाजीपाला रोखून कोंडी करू, असे त��� म्हणतात. मुंबई काय पाकिस्तानात आहे का तेथेही आपलेच भाऊबंद आहेत ना\nते म्हणाले, दूध दरासंदर्भात सरकार सकारात्मक आहे. दूध भुकटीसाठी सरकारने प्रतिकिलो 50 रुपये अनुदान जाहीर केले आहे. आणखी काही पर्यायही शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याचा शेट्टी यांनी आंदोलन करताना विचार करावा. राजकारणासाठी आंदोलन करून शेतकरी, दूध उत्पादकांचे हाल करू नका.\nदुबई बुडते, मग नागपूरचे काय\nना. पाटील म्हणाले, पावसाचा कितीही अंदाज व्यक्‍त केला तरी कधी काय होईल सांगता येत नाही. वाळवंटी प्रदेशातील दुबईसारख्या शहरात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. तेथे गेल्यावर्षी अख्खी दुबई पाण्याखाली बुडण्याची वेळ आली. तेथे यापूर्वी अशी परिस्थिती झाली नसल्याने सांडपाणी निचर्‍याची व्यवस्थाच नसल्याने हा प्रकार घडला होता. मग पावसाळ्यात वारंवार अतिवृष्टी होणार्‍या नागपूरचे तर काय तेथे अतिवृष्टीमुळेच विधानभवनात पाणी शिरले. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून आम्ही वीज गेल्यावर जनरेटर सुरू करू शकत नव्हतो. शिवाय तासभरानंतर पाणीनिचरा होऊन विधिमंडळ अधिवेशनाचे कामकाज सुरू झाले होते.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Milk-collection-in-the-district-is-frozen/", "date_download": "2019-07-22T20:28:25Z", "digest": "sha1:7JU2MJ6KVETYMQ3EAZC6PZXBQOEGXJ7R", "length": 12018, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्ह्यात दूध संकलन ठप्पच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › जिल्ह्यात दूध संकलन ठप्पच\nजिल्ह्यात दूध संकलन ठप्पच\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध दरवाढीसाठी सुरू केलेले आंदोलन मंगळवारी जिल्ह्यात सुरूच होते. अनेक ठिकाणी शेतकर्‍यांनी दूध रस्त्यांवर ओतून सरकारचा तीव्र निषेध केला. संतप्त उत्पादकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या पुतळ्यांना दुधाचा अभिषेक घातला. लाखो लिटर संकलन ठप्प राहिल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प राहिली. बुधवारपासून जिल्ह्यात दुधाची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे.\nपश्‍चिम भागात कडकडीत बंद\nआंदोलनास शिराळा, वाळवा, पलूस या पश्‍चिम भागातील तालुक्यांत दुसर्‍या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संघांनी आंदोलनाच्या धास्तीने संकलन केंद्रेच बंद ठेवली. यामुळे उत्पादकांनी दुधाचे वाटप केले. काही ठिकाणी दूध रस्त्यांवर ओतून संताप व्यक्‍त केला. रेठरेधरण येथे शेतकर्‍यांनी रस्त्यावर दूध ओतून भाजप सरकारचा धिक्कार केला. शिराळा तालुक्यात जोरदार पावसामुळे संकलन आपोआप बंद राहिले. कोकरुड, चरण, शेडगेवाडी, कांदे, मांगले येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कडकडीत बंद आंदोलन केले. वाळवा तालुक्यातील तुजारपूर, बहे, बोरगाव, साखराळे, ताकारी, ऐतवडे खुर्द, ऐतवडे बुद्रूक, कुरळप, नेर्ले, वाळवा, गोटखिंडी, बावची, आष्टा, बागणी, शिगाव आदी परिसरातही दूध संकलन केंद्रे बंद होती. पलूस तालुक्यात नागठाणे, अंकलखोप, आंधळी, बलवडी, बांबवडे, भिलवडी, वसगडे, खटाव, ब्रह्मनाळ, सुखवाडी, आमणापूर, बुर्ली, दुधोंडी, धनगाव, माळवाडी, भिलवडी स्टेशन यासह सर्वच गावांत संघांनी संकलन केले नाही. मिरज तालुक्यातील दुधगाव, सावळवाडी, माळवाडी, कवठेपिरान, नांद्रे, डिग्रज, पद्माळे, तुंग, कर्नाळ या गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला. शेतकर्‍यांनी एक ठिपूसही दूध डेअरींना घातले नाही.\nकडेगाव, तासगावात लाखो लिटर दूध वाया\nकडेगाव, तासगाव, खानापूर या तालुक्यात आंदोलनाची तीव्रता वाढली. कडेगाव तालुक्यात अमरापूर, चिखली, तोंडोली, खेराडेवांगी, येतगाव, नेवरी, हणमंतवडिये, कडेगाव, शाळगाव, वांगी, रायगाव यासह अनेक गावांतील शेतकरी रस्त्यावर उतरले. तालुक्यातील शेतकर्‍यांनी संकलन केंद्राकडे पाठ फिरवली. तालुक्यात सुमारे दोन लाख लिटर दुधाचे संकलन झाले नाही. आसदमध्ये काही शेतकर्‍यांना दुधाने आंघोळ घालून फडणवीस सरकारचा निषेध करण्यात आला.तसेच मुख्य चौकात दूध ओतले.\nतासगावात आंदोलन तीव्र झाले. सिद्धेश्वर चौक येथे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. मणेराजुरी, सावळज, गव्हाण, येळावी, निमणी, चिंचणी, वायफळे, अंजनी, वडगाव, नागेवाडी, सावर्डे, कुमठे, नागाव, मांजर्डे, कौलगे यासह तालुक्यातील सर्व 69 गावांतील लाखो लिटरचे संकलन ठप्प होते. सहकारी, खासगी संघ व ���ंस्था आणि संकलकांनी दूध स्वीकारले नाही. खानापूर तालुक्यातही भाळवणी, आळसंद, खापरगादे, सुलतानगादे, मंगरुळ, कार्वे, रेणावी, देविखिंडी, लेंगरे, बाणूरगड, घाणंद यासह प्रमुख गावांतील शेतकर्‍यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. अनेक गावांत दूध स्वीकारणार्‍या गाड्या फिरकल्याही नाहीत.\nपूर्वभागातही आंदोलनाची तीव्रता मोठा होती. मिरज तालुक्यातील म्हैसाळ, आरग, बेडग, मालगाव, लिंगनूर, सलगरे, सोनी, भोसे या मुख्य गावांत शेतकर्‍यांनी शेतकर्‍यांनी आंदोलन केले. काही शेतकर्‍यांनी दूध द्राक्षबागांवर फवारले. अनेकांनी ठिबक सिंचनामधून ऊस व भाजीपाला पिकांना दूध दिले. कवठेमहांकाळ तालुक्यात दुसर्‍या दिवशीही दूध बंद आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बहुसंख्य दूध संकलन केंद्रे बंद ठेवण्यात आली. काही ठिकाणी शाळांमध्ये दुधाचे वाटप करण्यात आले. मळणगाव, बोरगाव, रांजणी, अलकूड, शिरढोण, देशिंग, खरशिंग, नागज, संकलन करणार्‍यांवर केंद्रावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नजर ठेवण्यास सुरवात केली आहे. आज सुमारे 75 ते 80 हजार लिटर दुधाचे संकलन ठप्प झाले.\nआटपाडी तालुक्यात दिघंची, लिंगीवरे, नेलकरंजी, खरसुंडी, घरनिकी, शेटफळे, माडगुळे, यपावाडी, पात्रेवाडी, बनपुरी या गावात शेतकर्‍यांनी आंदोलनात उर्त्स्फूतपणे सहभाग घेतला. जत तालुक्यात आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. कुंभारी, कोसारी, सोरडी, सनमडी, येळवी, बनाळी, डफळापूर, शेगावसह अनेक गावात उत्पादकांनी संकलन केंद्राकडे पाठ फिरवली.यामुळे दुसर्‍या दिवशी संकलन ठप्प झाले. येळवी- जत रस्त्यावर मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक घातला. तसेच मुख्य चौकात दूध ओतून सरकारचा निषेध करण्यात आला. दरम्यान, आंदोलनामुळे जिल्ह्यात दुधाची हळूहळू टंचाई जाणवू लागली आहे. सांगली, मिरज, इस्लामपूर शहरात बुधवारपासून दुधाची टंचाई होण्याची शक्यता आहे.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.snehalniti.com/blogs_details/417-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8+%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80.", "date_download": "2019-07-22T21:08:55Z", "digest": "sha1:YRPNLSF5WOUXD4CNVVBDTCFA4ZONKBR6", "length": 11594, "nlines": 88, "source_domain": "www.snehalniti.com", "title": "आत्मविश्वास वाढवण्यासाठी...", "raw_content": "\nजीवनात कोणतीही गोष्ट करायची असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे आपला कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास. कोणतीही संधी मिळण्यासाठी आत्मविश्वासाची खूप आवश्यकता असते आणि जर आत्मविश्वासच नसेल तर मिळणाऱ्या संधीही अशाच वाया जातात. अगदी बिझनेस साठीचा विचार करताना सुद्धा 'आत्मविश्वास' हा फॅक्टर खूप महत्वाचा समजला जातो. आज अनेक बिझनेसमन्सनी आत्मविश्वासाच्या बळावर स्वतःचा बिझनेस कुठल्या-कुठे नेला आहे...\nआत्मविश्वास मिळवण्यासाठी, तो वाढवण्यासाठी व तो टिकवून ठेवण्यासाठी मेहनत करावी लागते. आपला आत्मविश्वास आपल्या व्यक्तिमत्वाचा एक भाग असतो, ज्यामुळे आपण लोक, संधी आणि सकारात्मक उर्जेला आकर्षित करत असतो किंवा मागे टाकत असतो...\nकाही वेळा, काही प्रसंगांत आपल्या ध्येयाविषयी व ते गाठण्याविषयी काही शंका आपल्या मनात येतात व आपण मनाने डगमगू लागतो. त्यातून निर्माण होणारी काळजी, भीती, शंका यामुळे आपल्या मनात अनिश्चितता निर्माण होते. यावर उपाय म्हणजे, आत्मविश्वास. आपण ठरवलेल्या ध्येयावर आपण ठाम राहणे, ती गोष्ट प्रत्यक्षात येईल व त्या दृष्टीने जी योजना आहे व ती प्रयत्नपूर्वक राबवत आहोत, तर मनाची जी अवस्था आपल्याला ते करायला भाग पाडते, ती म्हणजे आत्मविश्वास\nआपलाच आपल्या ध्येयावर विश्वास नसेल तर दुसरा कसा ठेवेल विश्वास नसेल तर काम करण्याचा उत्साह राहणार नाही, आपली एकाग्रता राहणार नाही. दुसरे आपल्याविषयी काय बोलतात याचा आपण विचार करत बसू, त्याचा आपल्याला राग येईल, दु:ख होईल. ह्यावर एकमेव उपाय म्हणजे, आत्मविश्वास बाळगणे...\nबिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा\nआत्मविश्वास असल्यावर आपल्याला बरोबर वाटणारी, आपण ठरवलेली गोष्टच आपण करतो. आपण रिस्क उचलून जास्तीचे काम करायला तयार होतो. आपल्या चुका मान्य करून दुसऱ्याकडून शिकायची तयारी ठेवतो...\nमेहनत करून यश मिळवतो. एकदा ध्येय निश्चित केल्यावर, त्याचा प्लॅन तयार केल्यावर परत-परत त्यावर शंका न घेता, अपयश��ची तयारी ठेवून, आपल्या ध्येयाप्रति काम करत राहिले पाहिजे. त्यासाठी आवश्यक माहिती व ज्ञान मिळविल्याने आत्मविश्वास वाढतो..\nज्या गोष्टीची भीती वाटते, ती गोष्ट करून बघितल्याने आत्मविश्वास वाढतो. तयारी व स्ट्रॅटेजी विचार व अभ्यास करून केलेली असेल, तर त्याने आत्मविश्वास वाढतो. आशा आणि विश्वास ठेवल्याने आपला कॉन्फिडन्स कधीच कमी होत नाही. नकारात्मक विचारांना काबूत ठेवावे..\nनकारात्मक विचार येणे, भीती वाटणे, काळजी वाटणे हे सर्व आत्मविश्वासाच्या अभावी घडून येणारे प्रकार आहेत. पण हे सर्व असताना देखील आपल्या लक्ष्यावरील नजर हटू द्यायची नाही. आशा व विश्वास कायम ठेवून कृती करून पुढे जात राहिले पाहिजे...\nवेळ लागला, कष्ट पडले, साहस-जोखीम पत्करावी लागली, तरीही ध्येयापासून दूर नाही गेले पाहिजे. म्हणजेच सकारात्मक विचार, निर्धार, निर्भयता याच्याबरोबरच आत्मविश्वासाने यशाच्या मार्गावरील टप्पे पार करा. जर तुम्ही न्यायाने पुढे जात असाल, तुमच्या कामाचा आराखडा तुमच्याकडे आहे, मार्गावर येणाऱ्या अडचणींवर मात करण्याची तुमची तयारी आहे आणि तुमचा तुमच्यावर विश्वास आहे, तर मग तुम्हाला पुढे जाण्यापासून, तुमचे ध्येय गाठण्यापासून कोणी थांबवू शकत नाही.\nभविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा\nआत्मविश्वास वाढविण्यासाठी खालील गोष्टी नक्की लक्षात ठेवा:\n1) आपल्या ध्येयावर विश्वास ठेवा, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करा.\n2) योग्य आणि खरे वागा.\n3) आनंद व उत्साहाने सर्व कामे करा.\n4) सर्वांच्या उपयोगाचा, फायद्याचा, हिताचा विचार करा. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.\n5) अभ्यास करून, समस्येचा सर्व बाजूंनी विचार करून, तज्ज्ञांची मदत घेऊन उत्तर, तोडगा, उपाय शोधून काढा व तो अमलात आणा.\n6) नेहमी पुढे जात रहा, शिकत रहा, यशस्वी होत रहा.\n7) प्रत्येक बाबतीत मोठ्या व अनुभवी लोकांची आवश्यक मदत व मार्गदर्शन घेत रहा.\n8) अधिकाधिक चांगल्या गुणांचा व सवयींचा विकास करा.\n9) आत्मविश्वास वाढविण्यासाठी आपल्या कामाचा दर्जा सुधारा.\n10) कोणत्याही बाबतीत तक्रारी करणे थांबवा.\n11) जबाबदारी घेऊन आताच्या वेळी काय उत्तम करू शकता ते करा.\nया 5 गोष्टींचे पालन करा व बिझनेसची क्षमता वाढवा \nमराठी उद्योजक सुरेश कुटे यांची गगनभरारी \nश्रीमंत व्हायचंय तर हे नक्की करा..\nवालचंद हिराचंद: भारताच्या औद्योगिकीकरणाचे प्रमुख शिल्पकार \nस्वतःला ओळखण्यासाठी हे नक्की करा...\nतापडिया नाट्यगृह ऑडिटोरिअम, नूतन कॉलनी, औरंगाबाद\nहॉटेल स्वीट होम, केडगाव, अहमदनगर,\nया 5 गोष्टींचे पालन करा व बिझनेसची क्षमता वाढवा \nमराठी उद्योजक सुरेश कुटे यांची गगनभरारी \nतापडिया नाट्यगृह ऑडिटोरिअम, नूतन कॉलनी, औरंगाबाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4791503550111100347&title=V.%20L.%20Shintre%20Smruti%20award&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-07-22T20:24:01Z", "digest": "sha1:AFLG4AASP5JVT73CNFSWIK57YC2WQ5FA", "length": 6564, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "वि. ल. शिंत्रे स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन", "raw_content": "\nवि. ल. शिंत्रे स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन\nपुणे : ‘वंचित विकास’ प्रकाशित ‘निर्मळ रानवारा’ व ‘सुश्री फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वि. ल. शिंत्रे स्मृती पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (चार मे) सायंकाळी ५.४६ वाजता टिळक रस्त्यावरील वेदशास्त्रोत्तेजक सभागृहात हा कार्यक्रम होईल.\nउत्तम सदाकाळ, माधवी सोमण, स्वाती देवळे, आर्या जोशी, चारुता प्रभूदेसाई यांना यंदा हा पुरस्कार देण्यात येमार आहे. ज्येष्ठ पत्रकार-संपादक भानू काळे यांच्या हस्ते पुरस्कारार्थींना हा पुरस्कार प्रदान करण्यात करण्यात येईल. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.\nTags: PuneV. L. Shintre Awardवंचित विकासनिर्मळ रानवारासुश्री फाउंडेशनवि. ल. शिंत्रे स्मृती पुरस्कारवेदशास्त्रोत्तेजक सभागृहBOI\nमुले रमली ‘गोष्टीच्या गावा’त वंचितांचा आधारवड ठरलेली संस्था वंचित विकास संस्थेतर्फे वीरमाता-वीरपत्नींचा सन्मान ‘चित्राकडून अक्षराकडे नेणारी पुस्तके असावीत’ ‘सूर्यदत्ता’करणार व्यसनमुक्ती, नीतिमूल्यांची रुजवण\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n७० टक्के रुग्णांना वेनस थ्रॉम्बोएम्बॉलिझमचा धोका\n‘अभंगवाणी’त रंगले रत्नागिरीकर रसिक\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nअमेरिकेत मराठीपण टिकवणारा देखणा सोहळा\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nराज्य शासनाचे पत्रकारिता पु���स्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://marketaanime.com/2012/09/04/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-22T20:40:33Z", "digest": "sha1:N7M3WQT36PSOOCRDOLABTIMCIAEBN2EZ", "length": 9335, "nlines": 158, "source_domain": "marketaanime.com", "title": "भाग ५ - असाध्य ते साध्य करता सायास... - Stock Market आणि मी", "raw_content": "\nगृहिणी ते stock market गुंतवणूकदार – एक रोमांचक प्रवास\nभाग ५ – असाध्य ते साध्य करता सायास…\nनमस्कार.. माफ करा पण एक आठवडा काही भेट होवू शकली नाहि. तसं लिहून तयार होतं पण काय करणार, अडली आई मुलाचे पाय धरी. सांगायचा अर्थ असा कि माझा मुलगा बाहेरगावी गेला होता, त्यामुळे गेल्या आठवड्यात त्याला type करायला वेळ मिळाला नाही. आता थोडं फार कळतं कॉम्पुटर मधलं, पण इतकं नाही कि स्वतः ब्लोग upload करू शकेन. शेअर मार्केट च मात्र आता तसं नाही. कोणा शिवाय आपलं काही अडत नाही 🙂\nतर, गेल्या वेळी मला इतक कळलं होतं कि शेअर मार्केट म्हणावं तितकं सोपं नाही.. खुप काही समजून घ्यावं लागेल आणि मगच पुढे जाता येयील. आता पुढची वाटचाल. पुढचा महत्वाचा टप्पा म्हणजे Demat Account.. हा शब्द नीट लक्ष्यात ठेवा, याचा आणि आपला आयुष्य भराचा संबंध असणार आहे, म्हणजे जर तुम्हाला शेअर मार्केट मध्ये interest असेल तर.\nमाझा या शब्दाशी पहिला संबंध तेव्हा आला, जेव्हा मला कळलं कि शेअर मार्केट मध्ये काही हि करायचं तर तुमच्या कडे Demat Account हवाच हवा. पहिल्यांदा ऐकला तेव्हा काही तरी अजब वाटलं. पण नंतर कळलं कि फारसं वेगळं असं काही नव्हतं. असं समजा कि जर तुम्हाला बँकेतून पैसे काढायचे किंवा ठेवायचे असतील तर Saving Account हवा कि नाही तसं जर शेअर मार्केट मधून शेअर खरेदी करायचे किंवा विकायचे असतील तर Demat Account हवा. शेअर विकत घेतलेत तर ते तुमच्या Demat Account मध्ये येणार आणि विकलेत तर ते आधी तुमच्या Demat Account मध्ये असले पाहिजेत आणि असले तर ते तिथून जाणार.\nत्या जमान्यात हे जरा कळायला वेळ लागला. त्याला कारण पण तसचं होतं. माझ्या कडे होती Share Certificates , मला हे कळायला मार्ग नाही कि आता हे शेअर Demat Account मध्ये जाणार कसे आता पैसे असते तर आपण बँकेत जातो, स्लीप भरतो आणि नंतर पासबुक update केलं कि पैसे account मध्ये दिसतात. Demat Account च्या बाबतीत account कसा उघडायचा इथ पासून सुरवात करायला लागणार होती. एकदा ते समजलं कि मग त्यानंतर paper certificates ते electronic shares असा प्रवास चालू होणार होता. माझा नव्हे shares चा 🙂\nकुठलीही गोष्ट करायची म्हटली कि आधी थोडा वेळ लागतो आणि थोडा जास्त प्रयत्न पण करावा लागतो. पण म्हणतात ना, असाध्य ते साध्य करता सायास, तसच काहीतरी माझं झालं. कसं आणि काय ते सांगणारच आहे, पण पुढच्या आठवड्यात….\nपुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा\n← भाग ४ – सदैव सैनीका पुढेच जायचे , न मागुती तुवा कधी फिरायचे भाग ६ – येथे पाहिजे Demat चे, येरा गबाळ्या चे काम नव्हे भाग ६ – येथे पाहिजे Demat चे, येरा गबाळ्या चे काम नव्हे \n5 thoughts on “भाग ५ – असाध्य ते साध्य करता सायास…”\nPingback: भाग ३० – एक वर्ष झालं आणि मार्केट जवळ आलं \nPingback: भाग ४ – सदैव सैनीका पुढेच जायचे , न मागुती तुवा कधी फिरायचे \nPingback: भाग ५१ – एक ‘IPO’ , बारा भानगडी \nआजचं मार्केट – २२ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १९ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १८ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १७ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १६ जुलै २०१९\nलेखमाला – 'माझी वाहिनी'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://marketaanime.com/2019/05/18/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A5%A7%E0%A5%AD-%E0%A4%AE%E0%A5%87-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AF/", "date_download": "2019-07-22T20:41:29Z", "digest": "sha1:VOWAOM7RKPMR2NKLPU22NQ74U63AXDUI", "length": 12724, "nlines": 172, "source_domain": "marketaanime.com", "title": "आजचं मार्केट - १७ मे २०१९ - Stock Market आणि मी", "raw_content": "\nगृहिणी ते stock market गुंतवणूकदार – एक रोमांचक प्रवास\nआजचं मार्केट – १७ मे २०१९\nLike करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका\nआपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ८ – ९ June आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील\nआजचं मार्केट – १७ मे २०१९\nआज क्रूड US $ ७२.४८ प्रती बॅरल ते US $ ७३.०४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.०३ ते US $१=Rs ७०.२६ या दरम्यान होत. US $निर्देशांक ९७.८३ तर VIX २८.६३ होते.\nक्रूडचे दर वाढत आहेत. सौदी अरेबियाच्या क्रूड वाहून नेणाऱ्या पाईप लाईनवर ड्रोनच्या सहाय्याने हल्ला झाल्यापासून मध्यपूर्वेतील देशात तणाव वाढला आहे.क्रूडच्या लढाईत सीरिया, लिबिय��, इराक, इराण, सौदी अरेबिया या सर्व देशांना पुढे करून रशिया आपली खेळी करत आहे. चीनच्या पाठीमागे राहून USA वर दबाव आणत आहे. याचा फायदा ड्यूक ऑफशोअर, ऑइल कंपनी टॅब्यूलर, डॉल्फिन ऑफशोअर या कंपन्यांना होईल\nआज मार्केटने विदेशी संकेतांकडे दुर्लक्ष केले आणि पुढील आठवड्यात येणारे एक्झिट पोल आणी निवडणुकांचे निकाल याकडे लक्ष वेधले. निकालांचा अंदाज येत नसल्यामुळे शॉर्ट पोझिशन्स कव्हर केल्या असे जाणवले. एक्झिट पोल च्या आधी बुल्सनी जोरदार मुसंडी मारून बेअर्सना एक्झिटचा रस्ता दाखवला.\nनिफ्टीच्या डेली चार्टमध्ये काल हरामी पॅटर्न तयार झाला होता त्यानुसार आज तेजी होती.गेले काही दिवस मार्केट १०० DMA चा सपोर्ट घेत होते. आता यानंतर ५० DMA चा रेझिस्टन्स ११४७० वर आहे. तर आज साप्ताहिक पॅटर्नमध्ये .हॅमर पॅटर्न तयार झाला. यामुळे मार्केटमधील तेजी एक दोन दिवस सुरु राहील असे वाटते.\nज्या NBFC चे ऍसेट्स Rs ५००० कोटीपेक्षा जास्त आहेत त्या NBFC ना आता चीफ रिस्क ऑफिसरची नेमणूक करावी लागेल.\nनितीन चुग यांना उज्जीवनचे MD आणि CEO म्हणून तीन वर्षांकरता नेमण्यात आले.\nM T EDUCARE चे प्रमोटर्स OFS च्या रुटने आपला ७.७% स्टेक विकणार आहेत. या OFS ची फ्लोअर प्राईस Rs ७६ असेल.\nऍक्शन कन्स्ट्रक्शन Rs १२५ प्रती शेअर या भावाने शेअर BUY बॅक करणार आहे.\nPNB आपला PNB हौसिंग मधील स्टेक\nजनरल अटलांटिक आणि VAARDE पार्टनर्स यांना Rs ८५० प्रती शेअर्स या भावाने विकणार होती. पण मार्केटमधील मंदीचा प्रभाव लक्षात घेऊन PNB ने हा करार रद्द झाला आहे असे जाहीर केले.\nNCLAT ने JP इंफ्राच्या कर्ज देणाऱ्या संस्थाचे वोटिंग पुन्हा घेण्यास सांगितले.\nगोदरेज इंडस्ट्रीजकडून ‘नेचर्स बास्केट’ स्पेन्सर्स रिटेल खरेदी करेल. हा व्यवहार ६० दिवसात पूर्ण केला जाईल.\nCESC, DR रेड्डीज, अजमेरा रिअल्टीज, विंध्या टेलिलिंक्स, IOC ( PAT १७% वाढले) युनिव्हर्सल केबल, प्राज इंडस्ट्रीज, GIPCL, किर्लोस्कर इंडस्ट्रीज, CLARIANT केमिकल्स, ग्रोअर अँड वेल, सिटी युनियन बँक यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.\nUPL चे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. कंपनीने Rs ८ प्रती शेअर लाभांश दिला. कंपनीने तुमच्याजवळ २ शेअर्स असतील तर १ शेअर बोनस म्हणून देण्याचे जाहीर केले.\nबजाज ऑटोचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. चौथ्या तिमाहीमध्ये २१% PAT वाढले. Rs ३४२ कोटी इतर उत्पन्न ( २००७ ते २०१४ या दरम्यान पेड केलेली ड्युटी परत मिळाली.) झाले. कंपनीने Rs ६० प्रति शेअर लाभांश जाहीर केला.\nअरविंद, CESC व्हेंचर्स यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.\nJTEKT या कंपनीचे चौथ्या तिमाहीचे निकाल ठीक होते.\nरिलायन्स निपॉन लाईफ ऍसेट मॅनेजमेंट JV मध्ये रिलायन्स कॅपिटल आणि NIPPON लाईफ ASSET मॅनेजमेंट यांचा प्रत्येकी ४२.८८% स्टेक आहे.रिलायन्स कॅपिटलचा २७% स्टेक Rs ४५०० कोटींना NIPPON खरेदी करेल सध्या त्यांचा स्टेक ४३% आहे तो आता ७०% पर्यंत वाढेल.\nBSE निर्देशांक सेन्सेक्स ३७९३० NSE निर्देशांक निफ्टी ११४०७ तर बँक निफ्टी २९४५० वर बंद झाले.\nwww.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट\nshare करा पण क्रेडिट देऊन \n← आजचं मार्केट – १६ मे २०१९ आजचं मार्केट – २० मे २०१९ →\nOne thought on “आजचं मार्केट – १७ मे २०१९”\nआजचं मार्केट – २२ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १९ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १८ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १७ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १६ जुलै २०१९\nलेखमाला – 'माझी वाहिनी'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aravindra%2520jadeja&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Acentury&search_api_views_fulltext=ravindra%20jadeja", "date_download": "2019-07-22T20:55:34Z", "digest": "sha1:WOBMLTBA6OSEHC7OWKFROFSHKXULA77R", "length": 10058, "nlines": 242, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nमंगळवार, जुलै 23, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, जुलै 23, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\n(-) Remove महाराष्ट्र filter महाराष्ट्र\nआयपीएल (1) Apply आयपीएल filter\nकर्णधार (1) Apply कर्णधार filter\nकुलदीप यादव (1) Apply कुलदीप यादव filter\nकेदार जाधव (1) Apply केदार जाधव filter\nक्रिकेट (1) Apply क्रिकेट filter\nधरमशाला (1) Apply धरमशाला filter\nनागपूर (1) Apply नागपूर filter\nपत्रकार (1) Apply पत्रकार filter\nपुरस्कार (1) Apply पुरस्कार filter\nफलंदाजी (1) Apply फलंदाजी filter\nमुकुंद पोतदार (1) Apply मुकुंद पोतदार filter\nयुसूफ पठाण (1) Apply युसूफ पठाण filter\nरणजी करंडक (1) Apply रणजी करंडक filter\nरवींद्र जडेजा (1) Apply रवींद्र जडेजा filter\nराजकारण (1) Apply राजकारण filter\nविजय हजारे (1) Apply विजय हजारे filter\nविदर्भ (1) Apply विदर्भ filter\nविश्‍वकरंडक (1) Apply विश्‍वकरंडक filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\nसुनील गावसकर (1) Apply सुनील गावसकर filter\nसुरेंद्र भावे (1) Apply सुरेंद्र भावे filter\nहैदराबाद (1) Apply हैदराबाद filter\nकेदार : स्वप्नाळू नव्हे कष्टाळू (मुकुंद पोतदार)\nकेदार जाध�� हा विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झालेला महाराष्ट्राचा पहिला रणजीपटू ठरला. मुंबई, विदर्भाचे क्रिकेटपटू प्रगती करत असताना केदारच्या रूपानं महाराष्ट्राच्या क्रिकेटनंही आपलं अस्तित्व जाणवून दिलं. केदारसाठी हा मोठा टप्पा आहे. त्याच्या वाटचालीविषयी... तो दिवस होता 20 फेब्रुवारी 2013....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/sm-134/", "date_download": "2019-07-22T22:05:08Z", "digest": "sha1:QM7YUX7RKR5OSE3QI4PMYF2ORUCW3GNR", "length": 8302, "nlines": 62, "source_domain": "mymarathi.net", "title": "‘कैलास’ने अनुभवला दीवाळीचा लखलखाट - My Marathi", "raw_content": "\nरमणबागेत अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी\nअजित पवारांच्या वाढदिवशी तब्बल ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व कदम कुटुंबाने स्वीकारले\nआयडीबीआय बँकेची द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडसोबत कॉर्पोरेट एजन्सी भागीदारी\n२०० अब्ज लिटर्स पाण्याची बचत, महाराष्ट्र व राजस्थानात कृत्रिम शेततळी निर्माण करून साध्य केली किमया\nएकटेपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये-डॉ. सुरेखा पंडित\nअरुणा ढेरे यांच्या साहित्य लेखनाने महाराष्ट्राला समृध्द केले –डॉ. सदानंद मोरे\nविधानसभा युती एकत्र लढणार, फडणवीसांचे स्पष्टीकरण\nफडणवीसांकडे दैवी शक्ती,220 जागा मिळतील : चंद्रकांत पाटील\nगोळवलकर प्रशालेत निवडणुकीचा अनुभव\nईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्या -म्हणजे खरी ताकद कळेल ..जयंत पाटील\nHome Local Pune ‘कैलास’ने अनुभवला दीवाळीचा लखलखाट\n‘कैलास’ने अनुभवला दीवाळीचा लखलखाट\nपुणे-शेवटचा निरोप देण्यासाठी जमलेले शोकाकुल आप्तस्वकीय, अंत्यसंस्काराची लगबग, चितेला अग्नी देताच आसमंतात घुमणारे हुंदके आणि अतीव दुःखाने टाहो ङ्गोडणारे जीवलग….कुठल्याही स्मशानभूमीत वर्षभर हेच वातावरण असते\nपण आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी कैलास स्मशानभूमीने दीवाळीचा लखलखाट अनुभवला. सनईचे सूर, रांगोळीच्या पायघड्या, सेवकांसाठी मिठाई, भेटवस्तूंची रेलचेल आणि दीव्यांच्या प्रकाशात ल‘ख उजळून निघालेला आसमंत\nराष्ट्रीय कला अकादमी आणि सुयोग मित्र मंडळाच्या वतीने या उपक‘माचे आयोजन करण्यात आले होते. आमदार माधुरी मिसाळ, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, नगरसेविका लता राजगुरु, क्षेत्रिय अधिकारी अरुण खिलारी यांची प्रमुख उपस्थिती होती.\nस्वच्छतेचे काम तेही स्मशानभूमीतील असेल, तर या कर्मचार्‍यांच्या पदरी नेहमीच उपेक्षा येते. परंतु समाजातील या वंचित घटकाची दिवाळीनिमित्त आठवण ठेवून, त्यांच्या सोबत दिवाळी साजरा करण्याचा उपक‘म स्तुत्य असल्याचे मत आमदार मिसाळ यांनी यावेळी व्यक्त केले.\nमंदार रांजेकर, प्रतिक अथने, अभिषेक पवार, गौरव निवलकर, देवयानी शेलार, शुभम बिचकुले, सुप्रिया मुरमुरे, रोमा लांडे, मुकेश खामकर, अक्षय माने यांनी संयोजन केले. उपक‘माचे हे आठवे वर्ष होते.\n‘शहीद जवानांच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी उपक्रम व्हावेत ‘: पालकमंत्री गिरीश बापट\nश्रमिकांच्या घरांवर लावण्या आकाशकंदील घेतली उभारी शाळकरी मुलांनी\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nरमणबागेत अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी\nअजित पवारांच्या वाढदिवशी तब्बल ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व कदम कुटुंबाने स्वीकारले\nएकटेपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये-डॉ. सुरेखा पंडित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Chief-Minister-reviews-development-projects-in-the-goa-state/", "date_download": "2019-07-22T20:28:07Z", "digest": "sha1:6GZHXIX4TW5QEZGKITDR7G67T3WNRYPZ", "length": 4390, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राज्यातील विकास प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › राज्यातील विकास प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा\nराज्यातील विकास प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा\nमुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राज्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा तसेच अन्य विविध बांधकाम प्रकल्पांचा शनिवारी पर्वरी येथील सचिवालयात मुख्यमंत्र्यांच्या कक्षात झालेल्या बैठकीत आढावा घेतला.\nसदर बैठकीला सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी उपस्थित होते. झुवारी नदीवरील नवा पूल, तिसर्‍या मांडवी पुलाच्या कामाबरोबरच राष्ट्रीय महामार्ग क्र.4 च्या कामाचा आढावा बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nमुख्यमंत्री पर्रीकर हे तीन महिने अमेरिकेत उपचार घेतल्यानंतर 14 जून रोजी गोव्यात परतले. त्यानंतर 15 जूनपासून त्यांनी पर्वरी येथील सचिवालयात जाऊन कामकाजास सुरुवात करून अनेक फाईल्स हातावेगळ्या केल्या आहेत.\nमुख्य सचिव, पोलिस महासंचालक यांच्यासोबत बैठक घेण्याबरोबरच त्यांनी विकासकामांचा आढावाही घेतला. दरम्यान, मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सोमवार दि.18 रोजी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत महत्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. जवळपास तीन महिन्यांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Recruitment-for-Assistant-post-in-State-Bank/", "date_download": "2019-07-22T20:39:15Z", "digest": "sha1:BMROYBF2XMJ6K6G2MLFNQB6ESWRMZHBI", "length": 6353, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्टेट बँकेत सहायक पदासाठी महाभरती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › स्टेट बँकेत सहायक पदासाठी महाभरती\nस्टेट बँकेत सहायक पदासाठी महाभरती\nभारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहायक पदासाठीच्या 8301 जागांसाठी महाभरती होणार असून, इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच जागा भरल्या जात आहेत. कोणत्याही विद्याशाखेच्या उमेदवाराला या जागेसाठी अर्ज करता येणार आहे.\nपाच सहयोगी बँकांच्���ा विलीनीकरणानंतरही जगातील 50 मोठ्या बँकांमध्ये समावेश असलेली भारतीय स्टेट बँक ही देशातील सर्वांत मोठी बँक आहे. बँकेच्या 24 हजारांपेक्षा जास्त शाखा व 69 हजारांपेक्षा जास्त एटीएम आणि दोन लाख 78 हजारांपेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. सध्या देशाच्या बँकिंग व्यवहारात 22 टक्के हिस्सा स्टेट बँकेचा आहे. बँकेचा कारभार 37 देशांमध्ये पसरलेला आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेली कर्मचारी निवृत्ती व बँकेचा वाढता विस्तार यामुळे बँकेला कुशल मनुष्यबळाची गरज आहे.\nत्यामुळे बँकेकडून ज्युनिअर असोसिएट आणि प्रोबेशनरी ऑफिसर या पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती केली जाते.स्टेट बँकेने नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली असून, 20 जानेवारीपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारांना बँकेच्या www.sbi.co.in या संकेतस्थळावर 10 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. यासाठी येत्या मार्च-एप्रिलमध्ये पूर्व परीक्षा होणार आहे, तर मुख्य परीक्षा ही मेमध्ये होणार आहे.\nबँकेने नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच काढलेल्या भरतीच्या जाहिरातीमध्ये गेल्या वेळच्या तुलनेत मोठे बदल केले आहेत. पूर्व परीक्षेमध्ये गणित, बुद्धिमत्ता चाचणी, इंग्रजी या विषयांसाठी स्वतंत्र वेळ देण्यात आल्या आहे. मुख्य परीक्षेसाठी मात्र आधीपासूनच गणित, बुद्धिमत्ता चाचणी,इंग्रजी आणि सामान्यज्ञान घटकाला स्वतंत्र वेळ देण्यात येतो.\nउमेदवारांना ऑनलाइन अर्ज करताना येणार्‍या अडचणी लक्षात घेऊन नाशिकमधील संकल्प एज्युकेशनतर्फे शालिमार येथील परशुराम साईखेडकर नाट्यगृहात येत्या रविवारी (दि.28) सकाळी 11 ते 2 या वेळेत मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात पूर्व आणि मुख्य परीक्षेची तयारी, वेळेचे नियोजन, संदर्भ पुस्तके याबाबत प्रा. आकाश जाधव व प्रा. ज्ञानदेव वराडे हे मार्गदर्शन करणार आहेत.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Pimpri-starting-the-tree-in-the-metro-route/", "date_download": "2019-07-22T20:55:03Z", "digest": "sha1:IY4UKNU2VNVF36F3V6JW5G5HIBOMHEIP", "length": 7929, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘मेट्रो’ मार्गातील वृक्षांचे पुनर्रोपण सुरू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ‘मेट्रो’ मार्गातील वृक्षांचे पुनर्रोपण सुरू\n‘मेट्रो’ मार्गातील वृक्षांचे पुनर्रोपण सुरू\nपुणेे मेट्रो प्रकल्पाच्या मार्गात पिंपरी ते हॅरिस ब्रीजदरम्यान 216 वृक्ष बाधित होत असून त्यापैकी 81 वृक्ष काढावे लागणार आहेत तर 135 वृक्षांचे महामेट्रोकडून आधुनिक पद्धतीने पुनर्रोपण करण्यात येत असल्याची माहिती फलोत्पादन विभागाचे उपमहाव्यवस्थापक बी. जी. माने यांनी दिली. मेट्रोच्या कामामध्ये काही वृक्षांचा अडथळा होत आहे. या वृक्षांचा एक्सपर्ट कमिटीमार्फत सर्व्हे करण्यात येतो. असा सर्व्हे पिंपरी ते हॅरिस ब्रिज दरम्यानच्या वृक्षांचा करण्यात आला आहे. त्यामध्ये 216 झाडे बाधित होत आहेत. त्यापैकी 135 झाडांचे पुनर्रोपण करण्याचे निश्‍चित झाले आहे. पुनर्रोपणचे काम अधिक चांगल्या प्रकारे व्हावे, म्हणून महामेट्रोने दोन प्रकारचे\nपुनर्रोपणाचे प्रात्यक्षिक घेतले. त्यामध्ये सर्वसाधारणपणे केले जाणारे पुनर्रोपण आणि जागतिक धर्तीवर मान्य केलेले वृक्षाचे पुनर्रोपण या दोन्ही प्रकारच्या पुनर्रोपणचे काम नाशिक फाटा ते खराळवाडी दरम्यान चालू आहे. पुणे मेट्रोच्या बांधकामामधील जास्तीत जास्त झाडे वाचवण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. मेट्रो प्रकल्पामुळे पुणे शहराच्या हरितीकरणामध्ये अडथळा येऊ नये, म्हणून तोडल्या जाणार्‍या झाडांच्या बदल्यात प्रतिवृक्ष दहा झाडे लावली जाणार आहेत. पिंपरी-चिंचवड शहर व पुणे महानगर परिसराच्या हद्दीमध्ये प्रत्येकी 3 हजार झाडे लावण्यात येणार आहेत.\nपुणे महापालिकेमध्ये वन विभागाच्या पाचगाव पर्वती वनविहार (तळजाई) या ठिकाणी वन विभागाने वृक्षलागवडीसाठी 10 एकर क्षेत्रसाठी परवानगी दिली आहे. आतापर्यंत दोन हजार स्थानिक प्रजातींची वृक्षाची लागवड करण्यात आली आहे. उर्वरित िउद्दष्ट्येही डिसेंबरअखेर पूर्ण करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये दिघी येथील संरक्षण विभागाने वृक्षलागवडीसाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार वृक्षलागवडीचे नियोजन करण्यात येत आहे. आकुर्डी येथे उपलब्ध जागेत 125 झाडे लावण्यात आली आहेत. या जागेमध्ये योजनाबद��ध उपवन विकसित करण्याची प्रक्रिया चालू आहे. याअंतर्गत एकूण 600 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. मेट्रो लाईनमध्ये सुमारे 3 ते 4 वर्षाची 200 झाडे असून त्यापैकी अडथळा ठरणार्‍या 60 वृक्षांचे पुनर्रोपण पिंपरी येथील गुलाब पुष्पवाटिका येथे करण्यात आले आहे. त्या वृक्षांची वाढ चांगल्या प्रकारे होत आहे.\nमनोरुग्ण तरुण विजेच्या खांबावर चढला\nकचर्‍यात वाढतोय प्लास्टिकचा टक्का\n‘मेट्रो’ मार्गातील वृक्षांचे पुनर्रोपण सुरू\nबारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या वसतिगृहात मुलीची आत्महत्या\nतळेगाव लोकलला धुक्यामुळे उशीर, प्रवाशांचे हाल\nसाहित्य संमेलनाध्यक्षपदी कादंबरीकार लक्ष्मीकांत देशमुख (व्हिडिओ)\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-80-%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80/", "date_download": "2019-07-22T21:10:02Z", "digest": "sha1:HGAJVMBZJH3OSQIN6BTPLQJ2T5UMMWP5", "length": 11476, "nlines": 78, "source_domain": "lokvruttant.com", "title": "ठाणे जिह्यात 80 टक्के हिंदी भाषिक वाढले असून रायगडमध्ये हे प्रमाण 87 टक्क्यांनी वाढले – Lokvruttant", "raw_content": "\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\nठाणे जिह्यात 80 टक्के हिंदी भाषिक वाढले असून रायगडमध्ये हे प्रमाण 87 टक्क्यांनी वाढले\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम February 12, 2019\nमुंबई-: मुंबईची मूळ ओळख ही मराठी भाषा आहे परंतु गेल्या दहा वर्षांत स्थलांतरामुळे येथील लोकसंख्येत मोठा बदल झाला आहे. मुंबईतील मराठी भाषिकांची संख्या अडीच टक्क्यांनी घटली आहे तर हिंदी भाषिकांची संख्या 10 टक्क्यांनी वाढली आहे. शेजारील ठाणे जिह्यात 80 टक्के हिंदी भाषिक वाढले असून रायगडमध्ये ���े प्रमाण 87 टक्क्यांनी वाढले आहे तर कल्याण आणि मीरा-भाइंदरमध्ये हिंदी भाषिकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून मुंबईचा हिंदी भाषिकांचे शहर बनवण्याच्या दिशेने प्रवास सुरू झाल्याचे चित्र आहे.\nमातृभाषेसंदर्भातल्या 2011 सालच्या जनगणनेच्या अहवालानुसार मुंबई आणि महामुंबईतील मराठी भाषिकांची संख्या घटत चालली असून हिंदी भाषिकांची संख्या वाढत चालली आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण, रायगड आणि मीरा-भाइंदरमध्ये हिंदुस्थानातून मोठय़ा संख्येने विविध भाषिक स्थलांतर करत आहेत. यात मराठवाडा, विदर्भातील 55 टक्के लोक आहेत तर उरलेल्या 45 टक्क्यांमध्ये उत्तर प्रदेश, बिहारमधून येणाऱयांचे प्रमाण जास्त असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेच्या स्थलांतर आणि शहर अभ्यास विभागाचे प्रमुख राम. बी. भगत यांनी दिली.\nठाणे, रायगड, कल्याणमध्ये का वाढले हिंदी भाषिक\nउपनगरांमध्ये औषध उत्पादन, गारमेंट, केमिकल फॅक्टरीज् तसेच विविध कारखाने उभे राहिले तर मोठमोठे गृहप्रकल्प उभे राहत आहेत. या कारखाने आणि गृहप्रकल्पांना कामगारांची गरज भासली. त्यांना बिहार, उत्तर प्रदेशातून आलेले मजूर, कामगार स्वस्तात उपलब्ध झाले.\nया मजुरांना कमी भाडय़ात घरेही उपलब्ध झाली. त्यामुळे त्यांनी उपनगरांमध्ये बस्तान बसवले.\nबदलत्या लोकसंख्येमुळे सरकारच्या नियोजन आणि धोरणांमध्येही बदल झाला. परप्रांतीयासाठी विविध योजना आणल्या गेल्या, धोरणे राबवली गेली.\nयेथील राजकारणामुळे ठाणे, रायगड, कल्याण आणि मीरा-भाइंदरसारख्या मोठा मराठी टक्का असलेल्या शहरांमध्ये हिंदी भाषिकांची संख्या वाढली.\nमग मराठी माणूस गेला कुठे\nकाळानुरूप एकत्रित कुटुंब पद्धत मोडीत निघाल्यामुळे असेल किंवा मुंबईतील छोटय़ा जागेला मिळालेली ‘लाख’ मोलाची किंमत असेल, कारणे काहीही असू शकतात. पण मुंबईतील मराठी माणूस कल्याण-डेंबिवली नाहीतर वसई-विरारला निघून गेल्याचे सांगितले जात होते. हाती आलेली आकडेवारी मात्र वेगळेच धक्कादायक वास्तव मांडते. ठाणे जिल्हय़ात हिंदी भाषिकांच्या प्रमाणात 80 तर रायगडात 87 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मग आता प्रश्न निर्माण होतो, मराठी माणूस नेमका गेला कुठे\n10 वर्षांत हिंदी भाषिक 10 टक्क्यांनी वाढले\n2001 मध्ये 25.88 टक्के हिंदी भाषिक होते.\n2011 मध्ये हे प्रमाण 35.98 टक्के इतके झ���ले.\nमराठी भाषिकांची संख्या अडीच टक्क्यांनी घटली\n2001 मध्ये 46.54 लाख मराठी भाषिक होते.\n2011 मध्ये हे प्रमाण 44.04 लाख इतके झाले.\nगुजराती भाषिकांच्या संख्येत किंचित घट\n2001 मध्ये गुजराती भाषिकांची संख्या 14.34 लाख होती.\n2011 मध्ये ही संख्या 14.28 लाख इतकी झाली.\nउर्दू भाषिकांच्या संख्येतही अडीच टक्क्यांची घट\n2001 मध्ये 16.87 लाख उर्दू भाषिक होते.\n2011 मध्ये हे प्रमाण 14.59 लाख इतके झाले.\nTags: #ठाणे जिह्यात 80 टक्के हिंदी भाषिक वाढले असून रायगडमध्ये हे प्रमाण#87 टक्क्यां\nभांडणे सोडवणार्‍यास कळवा पोलिसांकडून बेदम मारहाण\nअंगणवाडी सेविकांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध - अध्यक्ष मंजुषा जाधव\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंडीगड चंद्रपूर जम्मू-काश्मीर जयपूर जळगाव जेजुरी ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा बारामती बुलढाणा भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/news/prime-time-5/", "date_download": "2019-07-22T21:58:55Z", "digest": "sha1:YNT4SV2VQCJRFPO62T7GO7GD2N23K6QY", "length": 9799, "nlines": 61, "source_domain": "mymarathi.net", "title": "अमृता फडणवीस यांच्या हस्ते 'सीएम चषक'चे उदघाटन - My Marathi", "raw_content": "\nरमणबागेत अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी\nअजित पवारांच्या वाढदिवशी तब्बल ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व कदम कुटुंबाने स्वीकारले\nआयडीबीआय बँकेची द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडसोबत कॉर्पोरेट एजन्सी भागीदारी\n२०० अब्ज लिटर्स पाण्याची बचत, महाराष्ट्र व राजस्थानात कृत्रिम शेततळी निर्माण करून साध्य केली किमया\nएकटेपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये-डॉ. सुरेखा पंडित\nअरुणा ढेरे यांच्या साहित्य लेखनाने महाराष्ट्राला समृध्द केले –डॉ. सदानंद मोरे\nविधानसभा युती एकत्र लढणार, फडणवीसां��े स्पष्टीकरण\nफडणवीसांकडे दैवी शक्ती,220 जागा मिळतील : चंद्रकांत पाटील\nगोळवलकर प्रशालेत निवडणुकीचा अनुभव\nईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्या -म्हणजे खरी ताकद कळेल ..जयंत पाटील\nHome News अमृता फडणवीस यांच्या हस्ते ‘सीएम चषक’चे उदघाटन\nअमृता फडणवीस यांच्या हस्ते ‘सीएम चषक’चे उदघाटन\nमुंबई: एकीकडे मुंबईसह महाराष्ट्रात सीएम चषकसाठी जोरदार प्रतिसाद मिळत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही आज सीएम चषक स्पर्धेत भाग घेतला. अमृता फडणवीस यांनी आज मुंबईतील खेतवाडी स्थित भगिनी सभागृह येथे सीएम चषक स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी स्वतः हातात बॅडमिंटन रॅकेट घेत मैदानात उतरल्या आणि उपस्थित महिला खेळाडूंमध्ये उत्साह भरला. या कार्यक्रमाला स्पर्धेतील सहभागी गृहिणी आणि तरुणींचा मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी कार्यक्रमाला मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगलप्रभात लोढा, गिरगावच्या नगरसेविका अनुराधा पोतदार-झवेरी, वाळकेश्वरच्या नगरसेविका ज्योत्स्नाबेन मेहता, ताडदेवच्या नगरसेविका सरिता पाटील, मलबार हिल भाजपा अध्यक्षा श्वेता मांजरेकर आणि भाजप तसेच भाजयुमोचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.\nयावेळी मलबार हिल विधानसभा मतदार संघातील महिलांनी काढलेल्या आकर्षक आणि भव्य अशा विविध रांगोळ्यांना भेट देत स्पर्धकांचे अमृता फडणवीस यांनी कौतुक केले तसेच स्वतः रांगोळीही काढली . ‘सीएम चषकच्या निमित्ताने अनेक युवा खेळाडूंना आणि मुख्यत्वे तरुणी आणि गृहिणींना हक्काचे क्रीडा-कला व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. अनेक खेळाडू या स्पर्धेशी जोडले गेल्याचे चित्र महाराष्ट्राकरता आशादायी आहे’, असे अमृता फडणवीस म्हणाल्या. अमृता फडणवीस या स्वतः राज्यस्तरीय टेनिसपटू राहिल्या असून त्यांच्या उपस्थितीने सीएम चषकमधील सहभागी महिलांचा आत्मविश्वास आणखी दुणावला असल्याचे यावेळी भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.\nमहाराष्ट्रभरातून सीएम चषकला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत एकूण ३५ लाखांहून अधिक खेळाडूंनी यात सहभागी घेतला आहे. महिलाही यात मागे नसून आतापर्यंत ५ लाखांहून जास्त महिलांनी सीएम चषकमध्ये सहभाग घेतला आहे. १२ जानेवारी रोजी मुंबईत भव्य कार्यक्रमरूपाने या स्पर्धेची समाप्ती होणार आहे.\n१७ व्���ा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचे भव्य उद्घाटन\nबंधुता साहित्य परिषद व ‘काषाय’तर्फे डॉ. श्रीपाल सबनीस यांचा जाहीर सत्कार\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nधोनी दोन महिने भारतीय लष्करासोबत वेळ घालवणार- बीसीसीआय\nशीला दीक्षित यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन\nप्रियांका अखेर पीडित कुटुंबीयांना भेटल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/home-remedies-headache/", "date_download": "2019-07-22T20:39:45Z", "digest": "sha1:PDENGFKGNLMSGYWWZGOIMCSKAGDSC4QV", "length": 6953, "nlines": 96, "source_domain": "arogyanama.com", "title": "डोकेदुखीला 'या' घरगुती उपायांनी करा 'बाय-बाय' - Arogyanama", "raw_content": "\nडोकेदुखीला ‘या’ घरगुती उपायांनी करा ‘बाय-बाय’\n‘या’ महिला जगतात जास्त, वाचा आरोग्याशी संबंधित काही रंजक गोष्टी\nशरीराला तत्काळ उर्जा मिळण्यासाठी ‘हे’ पदार्थ खा, जाणून घ्या\nहृदयाची धडधड सुरळीत ठेवण्यासाठी अवश्य करा ‘हे’ उपाय\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम – हल्ली अनेकांना डोकेदुखीचा त्रास जाणवतो. हा एक सामान्य आजार आहे. परंतु, डोकेदुखीवर वेळीच उपचार करायला हवेत. कारण हा सामान्य आजार कधी गंभीर आजार होईल ते सांगता नाही. त्यामुळे तुमच जर कधीतरी डोक दुखत असेल तर तुम्ही खाली दिलेले हे घरगुती उपाय करा. आणि डोकेदुखीला बाय बाय करा.\nडोकेदुखीवर घरगुती उपाय खालीलप्रमाणे :\n१) प्रथम आपल्या हाताचा अंगठा आणि तर्जनीमध्ये असणाऱ्या जागेत हलका मसाज करण्यात सुरुवात करा. दोन्ही हातांवर अशी क्रिया करा. असे केल्याने काही वेळात तुमचे डोके दुखायचे राहील. आणि तुम्हाला आराम मिळेल.\n२) सुंठ सर्वांनाच माहित आहे. सुंठ म्हणजे सुक आलं असत. याची एक चमचा पावडर घ्या. पाणी टाकून त्याची पेस्ट बनवा आणि गरम करुन घ्या. यानंतर हे मिश्रण कपाळावर लावा. याने डोके दुखायचे राहील. हा घरगुती एकदम सोपा उपाय आहे.\n३) हिवाळ्यात आणि पावसाळ्यात अनेकांना डोकेदुखीची समस्या होते. अशावेळी दालचिनीचा एक घरगुती उपाय तुम्ही करू शकता. यासाठी दालचिनी पावडरमध्ये पाणी टाकून पेस्ट बनवा. कपाळावर लावा आणि काही वेळानंतर कोमट पाण्याने धुवून घ्या. असे केल्याने तुम्हाला लवकर आराम मिळेल.\n४) तुमचं जर जास्त डोकं दुखत असेल तर तुम्ही आपल्या हाताच्या बोटाने दोन्ही डोळ्याचेमध्ये दाबा असे केल्यास तुम्हाला लवकर आराम मिळेल.\nझोप न येण्या मागं 'ही' कारणं, 'ही' काळजी घ्या\nडासांना दूर करण्यासाठी कमी खर्चाचे 'हे' घरगुती उपाय करा\nडासांना दूर करण्यासाठी कमी खर्चाचे 'हे' घरगुती उपाय करा\nडासांचा प्रादुर्भाव, मलेरिया रोखण्यासाठी ‘कोळी’च्या विषाचा उपाय\nआहारात ‘हे’ बदल केल्यास वाढते प्रतिकारशक्ती, कॅन्सरपासून होतो बचाव\nपावसाळ्यात ” ऍलर्जीचा ” सामना करताना\nनपुंसकता आणि कमजोरी नष्ट करते ‘खारीक’\nपोटातील ‘गॅस’ दूर करण्यासाठी करा ‘हे’ ५ उपाय\nगर्भावस्थेत प्रवास करताना ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या\n‘हे’ 3 फायबर फूड कंट्रोल करतात ‘हाय ब्लड प्रेशर’ ; कमी होतो हार्ट अटॅकचा ‘धोका’\nमसाल्याच्या डब्यात जायफळ आवर्जून असूद्यात कारण …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.sataratoday.com/post/13660", "date_download": "2019-07-22T20:33:16Z", "digest": "sha1:JGTGPNLLCCM63Y6CFP4SAZUBJC62YDLZ", "length": 7131, "nlines": 80, "source_domain": "www.sataratoday.com", "title": "महाबळेश्‍वरमध्ये दोन युवकांना बेदम मारहाण", "raw_content": "\nमहाबळेश्‍वरमध्ये दोन युवकांना बेदम मारहाण\nमहाबळेश्वर : रस्त्यात वाहतुकीवरून झालेल्या किरकोळ कारणावरून रांजणवाडी येथील सातजणांनी भिलारच्या रोहन भिलारे व रोहित भिलारे या दोन युवकांना लोखंडी रॉड, काठी व लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्यांच्या वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी महाबळेश्वर पोलिसांनी सातजणांवर गुन्हा दाखल केला. यापैकी चारजणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या चार युवकांना महाबळेश्वर येथील न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.\nभिलार येथील दोन युवक आपल्या वाहनाने महाबळेश्वरला येत होते याचदरम्यान समोरून एक भरधाव वाहन आल्याने भिलारे बंधूंना अर्जंट ब्रेक मारावा लागला़ अर्जंट ब्रेक मारल्याने झालेल्या आवाजा���े भिलारे बंधूंच्या पुढे असलेल्या मोटार सायकल स्वारांचे लक्ष विचलित झाल्याने ते चिडले व त्यांनी भिलारे बंधूंना शिवीगाळ केली. त्यानंतर भिलारे बंधू तेथून निघून गेले. त्यानंतर त्या मोटार सायकलस्वारांनी इतर पाच लोकांना बोलावून घेवून त्यांनी लिंगमळा परिसरात भिलारे बंधूंचे वाहन अडविण्याचा प्रयत्न केला परंतु ते थांबले नाहीत. त्या युवकांनी पाठलाग करून भिलारे बंधूंना बेदम मारहाण केली तसेच त्यांच्या वाहनाचे नुकसान केले.\nयाप्रकरणी भिलारे बंधूंनी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात सात जणां विरोधात तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी रांजणवाडी येथील जुनैद याकुब वारूणकर 28, जुबेर याकुब वारूणकर 26, असलम याकुब वारूणकर 22 व अब्दुल मजीद वारूणकर व इतर तीन अशा सात जणांवर गुन्हा नोंद करून चौघांना अटक केली. अन्य तीघांचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान शनिवारी चौघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तपास पो. हवालदार श्रीकांत कांबळे करत आहेत.\nजावली तालुक्यातील अवैद्य दारू विक्रेत्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी\nगेली ११ वर्ष जावली तालुक्यात सुरु असलेली १३ दारू दुकाने महिलांनी व व्यसनमुक्ती संघटनांनी ऐतिहासिक पाऊल उचलून बंद केली होती.\nएकावर पोस्को अंतर्गत गुन्हा\nकराड जवळील एका गावात नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nतलावात बुडून युवकाचा मृत्यू\nबामणवाडी (ता.कराड) येथे जांभळा नावच्या शिवारात असलेल्या कृषि विभागाच्या पाजर तलावात युवकाचा बुडून मृत्यू झाला.\nसातार्‍यातून ट्रॅक्टर, दोन दुचाकी चोरी\nसातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकठिकाणाहून ट्रॅक्टर व दोन दुचाकी चोरुन नेला असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wordpress.org/themes/acuarela/", "date_download": "2019-07-22T20:40:36Z", "digest": "sha1:XDQIYUUTX3G65HM6MXY2XUOG4MHVSV73", "length": 8067, "nlines": 212, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "Acuarela – WordPress theme | WordPress.org", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: जून 17, 2019\nसुलभता रेडी., Blog, सानुकूल पिछाडी, सानुकूल शीर्षलेख, कस्टम लोगो, सानुकूल मेनू, संपादक शैली, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, फुटर विजेटस, पूर्ण रुंदीचे टेम्प्लेट, एक ���ॉलम, फोटोग्राफी, पोस्ट स्वरूप, उजवा साइडबार, स्टिकी पोस्ट, थीम ऑपशन्स, थ्रेड टिप्पणी, अनुवाद सहीत, दोन कॉलम\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://enavamaratha.com/jasach-tase-80621", "date_download": "2019-07-22T20:13:35Z", "digest": "sha1:IDFYZM67MLYBJDG4ULH3ZITL2IBDAKWD", "length": 9069, "nlines": 133, "source_domain": "enavamaratha.com", "title": "जशास तसे! | Nava Maratha", "raw_content": "\nHome बातम्या जशास तसे\nएकदा बादशहाकडे गुलनार बेगम नावाची स्त्री रडत ओरडत गेली व छाती बडवून घेत म्हणाली, ‘खाविंद, रहम करो, मला न्याय हवा’ तिचा आक्रोश पाहून सगळा दरबार स्तंभित झाला. या स्त्रीवर असा कोणता दुर्धर प्रसंग ओढवला असावा याबद्दल ते विचार करू लागले.\nबादशहाने विचारले, ‘दीदी, काय घडले ते सांगितलेस तर मी न्याय देईन. तू तुझे रडणे थांबव आणि नीट काय ते सांग. ‘खाविंद माझ्या नवर्‍याचे नाव इब्राहिम होते. तो गावातील पाराखाली बसला असताना, झाडावर फांद्या तोडणारा इस्माईल नावाचा माणूस त्याच्या अंगावर पडला. त्यामुळे मान मोडून माझा नवरा मेला.’ गुलनार बेगम म्हणाली. ‘अरेरे फारच वाईट झालं.’ बादशहानं खेद प्रकट केला व म्हणाला, ‘मी पाच हजार देणार नुकसान भरपाई म्हणून तुला देण्यास त्या इस्माईलला सांगतो.’ ‘छे फारच वाईट झालं.’ बादशहानं खेद प्रकट केला व म्हणाला, ‘मी पाच हजार देणार नुकसान भरपाई म्हणून तुला देण्यास त्या इस्माईलला सांगतो.’ ‘छे छे हा न्याय मला अजिबात पसंत नाही. तो इस्माईल मेला तरच माझ्या जिवाला शांती लाभेल.’ ‘अगं, त्याने तरी मुद्दाम केले असेल असे वाटत नाही. वरून पडण्यात त्याच्याही जिवाला धोका होताच ना’ ‘ते काही मला सांगू नका. इस्माईल मेला पाहिजे. मला नुकसान भरपाई नको.’ गुलनार बेगम म्हणाली. ‘मग माझा न्याय ऐक’ ‘ते काही मला सांगू नका. इस्माईल मेला पाहिजे. मला नुकसान भरपाई नको.’ गुलनार बेगम म्हणाली. ‘मग माझा न्याय ऐक तो इस्माईल त्या झाडाखाली बसेल. तू त्या झाडावरून अशी पड की, त्या इस्माईलची मान मोडली पाहिजे. जर त्याची मान मोडली नाही तर-’ बादशहा बोलायचा थांबला. ‘तर तो इस्माईल त्या झाडाखाली बसेल. तू त्या झाडावरून अशी पड की, त्या इस्माईलची मान मोडली पाहिजे. जर त्याची मान मोडली नाही तर-’ बादशहा बोलायचा थांबला. ‘तर’ सगळेच बादशहाकडे टकमका पाहू लागले. ‘समजले मला मी जाते. हा काय न्याय झाला’ सगळेच बादशहाकडे टकमका पाहू लागले. ‘समजले मला मी जाते. हा काय न्याय झाला’ अशी बडबडत गुलनार बेगम निघून गेली आणि दरबारातला तणाव संपला. ‘आजी किती छान गोष्ट’ अशी बडबडत गुलनार बेगम निघून गेली आणि दरबारातला तणाव संपला. ‘आजी किती छान गोष्ट’ मनोज म्हणाला. ‘तर काय गं आजी’ मनोज म्हणाला. ‘तर काय गं आजी’ दीपाच्या प्रश्‍नावर सगळेच हसू लागले.\nई- पेपर बातम्या आत्मधन ज्योतिष वास्तुशास्त्र संस्कृती आरोग्य गृहिणी पाककला सौन्दर्य मुलांचे विश्व सुविचार सामान्य ज्ञान नोकरी विषयीक प्रॉपर्टी अर्थकारण मनोरंजन तंत्रज्ञान क्रिडा पर्यटन निधनवार्ता पोल प्रश्नमंजुषा\nPrevious articleटायफॉईड का होतो\n भारताचं चांद्रयान-2 अवकाशात झेपावलं\nगॅस भरताना पेट्रोल पंपावर गॅस गळती; अनर्थ टळला\nतब्बल अडीच वर्षे उलटली तरीही रस्त्याचे डांबरीकरण होत नसल्याने नागरिक टाकणार विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार\nदीपक हारके यांच्याकडून अमृता फडणवीस यांना पुस्तके भेट\nसंतांनी दिलेली शिकवण आचरणात आणणे हे गुरुपूजन – हभप राहुल कोतकर\nसावित्रीबाई फुले राष्ट्रीय सन्मान पदक श्रीमती विद्या तंवर यांना प्रदान\nमहिला सरपंचांच्या बोगस सह्याद्वारे केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ग्रामसेवक निलंबित\n भारताचं चांद्रयान-2 अवकाशात झेपावलं\nगॅस भरताना पेट्रोल पंपावर गॅस गळती; अनर्थ टळला\nतब्बल अडीच वर्षे उलटली तरीही रस्त्याचे डांबरीकरण होत नसल्याने नागरिक टाकणार...\nश्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ – आनंदवाणी\nआयुर्वेदीय आहारवेद – काय खावे\nतेलीखुंट येथे हजरत काला-शाहा लोहार शहा यांचे उरुसानिमित्त भंडार्‍याचे वाटप\nचार्मिंग ब्युटी सलून अॅण्ड इन्स्टिट्यूट व चार्मिंग मेकअप अॅण्ड ड्रेपरी सेंटर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/special/officials-are-not-working-the-woman-tried-to-suicide-on-the-tower/", "date_download": "2019-07-22T22:06:23Z", "digest": "sha1:LWLSMYKDMCO27HVSQUS4V7WA362UXK65", "length": 8697, "nlines": 60, "source_domain": "mymarathi.net", "title": "सरकारी अनास्थेला वैतागून महिलेचा पुण्यातील टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न - My Marathi", "raw_content": "\nरमणबागेत अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी\nअजित पवारांच्या वाढदिवशी तब्बल ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व कदम कुटुंबाने स्वीकारले\nआयडीबीआय बँकेची द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडसोबत कॉर्पोरेट एजन्सी भागीदारी\n२०० अब्ज लिटर्स पाण्याची बचत, महाराष्ट्र व राजस्थानात कृत्रिम शेततळी निर्माण करून साध्य केली किमया\nएकटेपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये-डॉ. सुरेखा पंडित\nअरुणा ढेरे यांच्या साहित्य लेखनाने महाराष्ट्राला समृध्द केले –डॉ. सदानंद मोरे\nविधानसभा युती एकत्र लढणार, फडणवीसांचे स्पष्टीकरण\nफडणवीसांकडे दैवी शक्ती,220 जागा मिळतील : चंद्रकांत पाटील\nगोळवलकर प्रशालेत निवडणुकीचा अनुभव\nईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्या -म्हणजे खरी ताकद कळेल ..जयंत पाटील\nHome Special सरकारी अनास्थेला वैतागून महिलेचा पुण्यातील टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न\nसरकारी अनास्थेला वैतागून महिलेचा पुण्यातील टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न\nपुणे-समाज कल्याण विभागात मागील सात वर्षांपासून प्रलंबित प्रकरणावर कार्यवाही करीत नसल्याने वैतागलेल्या एका महिलेने पुणे स्टेशन जवळील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असणार्‍या एका टॉवरवर चढून मंगळवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. वेळीच अग्निशामक विभागाच्या विभागाच्या जवानांनी तेथे धाव घेतल्याने संबंधीत महिलेची सुखरुप सुटका करण्यात आली.\nपोलिसांच्या माहितीनुसार, सोनूबाई येवले असे महिलेचे नाव आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असणार्‍या एका उंच टॉवरवर आज (दि.२९) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सोनूबाई टॉवरवर चढल्या आणि मोठ-मोठ्याने ओरडण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर अग्निशामनच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत संबंधीत महिलेची समजूत काढून तीला सुखरुप खाली उतरवले.\nमाध्यमांशी बोलताना या महिलेने सांगितले की, समाज कल्याण विभागातील एका अधिकाऱ्यावर आरोप केले आहेत. आपल्या एका प्रकरणात हे अधिकारी लक्ष घालण्यास टाळाटाळ करीत आहेत. गेल्या सात वर्षांपासून हे प्रकरण त्यांच्या कार्यालयात प्रलंबित आहे. त्यामुळे या अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीला वैतागून आपण आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले.\nतलवारीने कापला केक, शिवसेना पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा..(व्हिडीओ)\n‘धडाकेबाज’ दिग्दर्शकाचा ‘झपाटलेला’ प्रवास उलगडला\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\n२०० अब्ज लिटर्स पाण्याची बचत, महाराष्ट्र व राजस्थानात कृत्रिम शेततळी निर्माण करून साध्य केली किमया\nआषाढी…मनात आठवणींची वारी (लेखिका -पूर्णिमा नार्वेकर)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5349658201776719216&title=Programe%20Arrenged%20by%20Jeevidha&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-07-22T20:27:31Z", "digest": "sha1:DDNA4F53YY4KKOIFAKSPJVCK2HJ7JQZQ", "length": 9183, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "शिंगारे दाम्पत्याचा जखमी पक्ष्यांना जीवदान देण्याचा ध्यास", "raw_content": "\nशिंगारे दाम्पत्याचा जखमी पक्ष्यांना जीवदान देण्याचा ध्यास\nपुणे : घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच, तरीही गेली अनेक वर्षे पदरचे पैसे खर्ची करून जखमी पक्ष्यांना जीवदान देणाऱ्या सांगलीतील शिंगारे दाम्पत्याच्या या कामाचा ध्यास, प्रयत्न आणि अडचणींचा पट पुणेकरांसमोर उलगडला. निमित्त होते ते जीविधा, निसर्गसेवक आणि देवराई ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित केलेल्या कट्टा या कार्यक्रमाचे.\nहा कार्यक्रम २६ सप्टेंबरला पुण्यातील सचिन तेंडुलकर जॉगिंग पार्क समोरील इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्रात झाला. चित्कला कुलकर्णी, प्रमोद माळी यांनी शिंगारे दांपत्याशी संवाद साधला. देवराई ट्रस्टचे धनंजय शेडबाळे, जीविधाच्या संचालक वृंदा पंडीत यांनी स्वागत केले. जीविधाचे संचालक राजीव पंडीत यांनी प्रास्ताविक केले.\nपक्षिमित्र सचिन शिंगारे आणि सुनिता शिंगारे अनेक वर्षे जखमी पक्ष्यांना जीवदान देऊन त्यांचे संवर्धन करत आहेत. या दोघांनी आजपर्यंत सहा हजार जखमी पक्ष्यांना औषधोपचार करून त्यांच्या अधिवासात परत सोडले आहे. यामध्ये चिमणी, कावळे, तीतर, कॉरबेट, कोतवाल, करकोचा आ��ी पक्ष्यांचा समावेश आहे. सचिन आणि सुनिता यांनी जखमी पक्ष्यांवर घरीच औषधोपचार केले आहेत. या व्यतिरिक्त त्यांनी कासव, सापांनाही जीवदान दिले आहे. त्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीमुळे पक्षांना घरटी बांधायला जागा नाही. यावर उपाय म्हणून त्यांनी अनेक ठिकाणी कृत्रिम घरटी बांधली आहेत. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही हे जोडपे अनेक वर्षं पदरचे पैसे घालून पक्षी संवर्धनाचे काम करत आहे.\nया संवादादरम्याने सचिन आणि सुनिता यांनी त्यांच्या कामातील अनेक ह्दयस्पर्शी अनुभव सांगितले. जखमी पक्ष्यांना कसे हाताळावे, काय खायला घालावे, निसर्गात कसे सोडावे याबाबत उपस्थितांच्या प्रश्नांनाही त्यांनी मोकळेपणाने उत्तरे दिली.\nTags: जीविधासचिन शिंगारेसुनीता शिंगारेपुणेसांगलीराजीव पंडीतJeevidhaSachin ShingareSunita ShingarePuneSangliRajiv Panditप्रेस रिलीज\n‘लोकसहभागातून नद्या जलपर्णीमुक्त करणे शक्य’ पक्षीमित्र शिंगारे दांपत्याशी ‘जीविधा’ कट्टयावर संवाद अनिल महाजन यांचे ११ जुलैला व्याख्यान ‘दगड हे पृथ्वीच्या उत्क्रांतीचे साक्षीदार’ अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय राष्ट्रीय स्पर्धेत विजेते\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nअजित डोवाल : गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार\nअभिनेते शरद पोंक्षे यांची कर्करोगाशी झुंज यशस्वी\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nअमेरिकेत मराठीपण टिकवणारा देखणा सोहळा\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5368315143522514133&title=School%20Management%20Committee&SectionId=5081446509552958723&SectionName=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE%20%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE", "date_download": "2019-07-22T20:40:37Z", "digest": "sha1:PLK4IZEV4WJEX26XPSVAGJK4AWFO6YO4", "length": 7465, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "कन्याशाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सुनील चव्हाण", "raw_content": "\nकन्याशाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सुनील चव्हाण\nहिमायतनगर : शहरातील जि. प. केंद्रीय प्राथमिक कन्या शाळा येथे नव्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सुनील चव्हाण, तर उपाध्यक���षपदी किरण बिचेवार यांची निवड पालक सभेमध्ये करण्यात आली.\nकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्याम रायेवार, तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख कल्याणकर सर उपस्थित होते. ही निवड पालक सभेतून इयत्तानिहाय व संवर्गनिहाय याप्रमाणे झाली. सुनील नारायणराव चव्हाण यांची अध्यक्षपदी, तर किरण सुभाषराव बिचेवार यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. सदस्यपदी गोदावरीताई पांढरे, उज्ज्वला शिंदे, गोदावरीताई बलपेलवाड, अंबादास लडेवाड, सुप्रिया काळे, सारिका चव्हाण, राम पतंगे, किशन ढोणे, रईसाबेग अहमदखाँ, बाहोद्दीन, सतीश सोमसेटवार यांची निवड करण्यात आली.\nया वेळी कदम सर, विजयकुमार शिंदे, सुभाष शिंदे, मनोज पाटील, हनुसिंग ठाकूर, बबलू काळे आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन आर. सी. चव्हाण यांनी केले, तर आभार कदम सर यांनी मानले.\nTags: NandedHimayatnagarKanya ShalaZP SchoolSunil ChavanKiran Bichewarकिरण बिचेवारसुनील चव्हाणजि. प. केंद्रीय प्राथमिक कन्या शाळाहिमायतनगरनागेश शिंदे\nहिमायतनगरमध्ये नूतन नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्या हस्ते ध्वजवंदन ‘हेमंत पाटील यांच्या विजयासाठी एकजुटीने काम करू’ हिमायतनगरच्या तीन नगरसेवकांना दिलासा पंतप्रधान आवास योजनेमधील १२१५ घरकुलांना मंजुरी हिमायतनगर शहरात प्रजासत्ताक दिन साजरा\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n७० टक्के रुग्णांना वेनस थ्रॉम्बोएम्बॉलिझमचा धोका\n‘अभंगवाणी’त रंगले रत्नागिरीकर रसिक\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nअमेरिकेत मराठीपण टिकवणारा देखणा सोहळा\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://enavamaratha.com/security-156-crores-83135", "date_download": "2019-07-22T20:19:54Z", "digest": "sha1:5GD5FPBQVWKIJ6VVZZT5LPTAFUUUFIXH", "length": 8248, "nlines": 135, "source_domain": "enavamaratha.com", "title": "सुरक्षेसाठीचा खर्च १५६ कोटी | Nava Maratha", "raw_content": "\nHome अर्थकारण सुरक्षेसाठीचा खर्च १५६ कोटी\nसुरक्षेसाठीचा खर्च १५६ कोटी\nसबुकने सीईओ मार्क झुकेरबर्ग याच्या सुरक्षेसाठी गेल्यावर्षी 2.26 कोटी डॉलर्स म्हणजेच 156.32 कोटी रुपये खर्च केले आहेत. सुमारे 2 कोटी डॉलर्सची रक्कम झुकेरबर्ग आणि त्याच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी खर्च झाली. 26 लाख डॉलर्स झुकेरबर्गच्या प्रायव्हेट जेटच्या वापरासाठी देण्यात आले. ही रक्कमही सुरक्षा खर्चातच समाविष्ट होती. ‘फेसबुक’ने रेग्युलेटरी फायलिंगमध्ये ही माहिती दिली.\n2017 मध्ये झुकेरबर्गच्या सुरक्षेचा खर्च 90 लाख डॉलर्स म्हणजेच 62.25 कोटी रुपये इतका होता. एक वर्षात तो 60 टक्के वाढला. अर्थात ‘बेसिक सॅलरी’ म्हणून झुकेरबर्ग गेल्या तीन वर्षांपासून वर्षाला केवळ 1 डॉलरच घेत आहे. सीओओ शेरिल सँडबर्ग यांच्या सुरक्षेसाठी फेसबुकने गेल्यावर्षी 29 लाख डॉलर्स म्हणजेच 20 कोटी रुपये खर्च केले. 9 लाख डॉलर त्यांच्या प्रायव्हेट जेटसाठी दिले. सँडबर्ग यांना वेतन आणि भत्ता म्हणून गेल्यावर्षी 2.37 कोटी डॉलर्स (164 कोटी रुपये) मिळाले. 2017 मध्ये ही रक्कम 2.52 कोटी डॉलर्स (174 कोटी रुपये) होती. फेसबुककडून निवडणुकांमधील दखल आणि डेटाचा चुकीचा वापर करण्याचे प्रकार एक वर्षात बरेच वाढले आहेत. त्यामुळे कंपनीने आपल्या\nअधिका-यांच्या सुरक्षेसाठीचा खर्च वाढवला आहे\nई- पेपर बातम्या आत्मधन ज्योतिष वास्तुशास्त्र संस्कृती आरोग्य गृहिणी पाककला सौन्दर्य मुलांचे विश्व सुविचार सामान्य ज्ञान नोकरी विषयीक प्रॉपर्टी अर्थकारण मनोरंजन तंत्रज्ञान क्रिडा पर्यटन निधनवार्ता पोल प्रश्नमंजुषा\nPrevious articleआल्याचा रस आरोग्यासाठी फायदेशीर\nNext articleउन्हाळ्यात लाभदायक चहाचे ३ प्रकार\n भारताचं चांद्रयान-2 अवकाशात झेपावलं\nगॅस भरताना पेट्रोल पंपावर गॅस गळती; अनर्थ टळला\nतब्बल अडीच वर्षे उलटली तरीही रस्त्याचे डांबरीकरण होत नसल्याने नागरिक टाकणार विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार\nकाँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचं निधन\nझोपेत चालणे आजाराची लक्षणे\nविद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याचे काम शाळेतून होते – राजेंद्र चोपडा\nबाबरी खटल्याचा 9 महिन्यांत निकाल द्या – सुप्रीम कोर्ट\n भारताचं चांद्रयान-2 अवकाशात झेपावलं\nगॅस भरताना पेट्रोल पंपावर गॅस गळती; अनर्थ टळला\nतब्बल अडीच वर्षे उलटली तरीही रस्त्याचे डांबरीकरण होत नसल्याने नागरिक टाकणार...\nश्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ – आनंदवाणी\nस्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी कौशल्याशिवाय पर्याय नाही – रविकुमार पंतम\nलोखंडाच्या वाढत्या किंम���ीने रिअल इस्टेट चिंतेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5465789638264642539&title=Ratinoblastoma%20Awareness%20program%20in%20H.%20V.Desai%20Hospital&SectionId=5073044858107330996&SectionName=%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2019-07-22T20:39:27Z", "digest": "sha1:RJN6TXDNPAP4S2LYVJIZ256XNV44TF3G", "length": 9936, "nlines": 129, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "रेटिनोब्लास्टोमा जागरूकता सप्ताहानिमित्त मार्गदर्शन", "raw_content": "\nरेटिनोब्लास्टोमा जागरूकता सप्ताहानिमित्त मार्गदर्शन\nएच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलचा उपक्रम\nपुणे : जागतिक रेटिनोब्लास्टोमा जागरूकता सप्ताहाचे औचित्य साधून १२ ते १८ मे दरम्यान,एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी रेटिनोब्लास्टोमावर उपचार झालेले रूग्ण आणि त्यांचे पालक उपस्थित होते. रेटिनोब्लास्टोमा हा लहान मुलांना होणारा डोळ्यांचा कर्करोग असून, यावर उपचार करता येतात.\nया वेळी पुना ब्लाइंड मेन्स असोसिएशनचे (पीबीएमए) अध्यक्ष नितीन देसाई, व्यवस्थापन समितीचे सदस्य मीना देसाई आणि रजनीकांत जेठा, अध्यक्ष राजेश शहा, मुख्य वैद्यकीय संचालक कर्नल डॉ. मदन देशपांडे व एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलचे अध्यक्ष परवेझ बिलिमोरिया उपस्थित होते.\nएच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलमधील ऑप्थॅल्मिक प्लॅस्टिक सर्जरी व ऑक्युलर आँकोलॉजी विभागाचे प्रमुख व वैद्यकीय संचालक डॉ. राहुल देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. ऑप्थॅल्मिक प्लॅस्टिक सर्जरी व ऑक्युलर आँकोलॉजी कन्सल्टंट डॉ. सोनल चौगुले यांनी रेटिनोब्लास्टोमा या डोळ्याच्या कर्करोगाविषयी माहिती दिली.\nसह्याद्री हॉस्पिटलमधील मेडिकल आँकोलॉजिस्ट डॉ. तुषार पाटील यांनी रेटिनोब्लास्टोमाग्रस्त लहान मुलांवर उपचार करताना बहुआयामी प्रयत्नांचे महत्त्व आणि सिस्टिॅमिक केमोथेरपी याबाबत माहिती दिली. एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटलमधील उपसंचालक डॉ. सुचेता कुलकर्णी यांनी लवकर होणाऱ्या निदानाचे महत्त्व आणि उपचारानंतर घ्यावयाची काळजी यावर सादरीकरण केले. डॉ. कर्नल मदन देशपांडे यांनी उपचार घेतलेल्या मुलांचे आणि पालकांचे अनुभव सांगितले. या वेळी बेंगळुरू येथील स्वयंसेवी संस्था इक्षा फाउंडेशनचे संस्थापक अरविंद शेषाद्री, एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलमधील वैद्यकीय व्यवस्थापक कर्नल डॉ. व्ही. पी. अंदुरकर, पेडियाट्रिशन कर्नल डॉ. कुलकर्णी, अॅॅनेस्थेशिया ���िभागामधील डॉ. रोहितकुमार, वैद्यकीय संचालक डॉ. कुलदीप डोळे आणि सहकारी आदी उपस्थित होते.\nTags: पुणेरेटिनोब्लास्टोमाडोळेकर्करोगएच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलजागतिक रेटिनोब्लास्टोमा जागरूकता सप्ताहपुना ब्लाइंड मेन्स असोसिएशनPuneRatinoblastomaEyesH. V. Desai Eye HospitalEye CancerChildrenBOI\nकाचबिंदूमुळे होणारे अंधत्व रोखण्यासाठी नियमित तपासणी आवश्यक ‘योग्य सावधगिरीमुळे उन्हाळ्यात नेत्र रोगांपासून बचाव शक्य’ सह्याद्री हॉस्पिटलतर्फे प्रगत कॅन्सर केअर सेंटर सुरू ‘देसाई आय हॉस्पिटल’तर्फे आयोजित परिषद उत्साहात ‘पालकच मुलांचे खरे मार्गदर्शक’\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n७० टक्के रुग्णांना वेनस थ्रॉम्बोएम्बॉलिझमचा धोका\n‘अभंगवाणी’त रंगले रत्नागिरीकर रसिक\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nअमेरिकेत मराठीपण टिकवणारा देखणा सोहळा\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://aplemarathijagat.forummr.com/f12-forum", "date_download": "2019-07-22T21:57:07Z", "digest": "sha1:DRQMJMTJQDSC7D7KKVYNK5MT6WZXWOMN", "length": 14881, "nlines": 263, "source_domain": "aplemarathijagat.forummr.com", "title": "नोकरी विषयक", "raw_content": "\n१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास \"प्रवेश\" ही लिंक वापरा.\n२) आपण नविन सदस्य असल्यास \"नोंद \" ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.\nआपले मराठी जगत या चर्चा फोरम मधे तुमचे हार्दिक स्वागत आहे\nआपण आमच्या समूहात आपले फेसबुक खाते वापरुन देखील प्रवेश मिळवू शकता.\n» जीवेत शरदः शतम्‌\n» दहावीनंतर करिअरच्या वाटा\n» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर\n» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव\n» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'\n» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती\n» ई विश्व आणि टपालखाते\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा\nभात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …\nअस्सल वासाचं अस्सल चवीचं\nमेन्यूका��्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …\nरस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …\nसध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे\n19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते\nपु. ल. देशपांडे यांच्या कथाकथनाचे व्हिडिऒ\nसलिल कुलकर्णी - संदीप खरे यांची गाणी\nकधी तू…रिमझिम झरणारी बरसात\nव पु काळे यांचे कथा कथन (ध्वनी रुपात)\nमन हे माझे वेडे.....\nये रे घना ये रे घना..........\nपु.ल. : एक साठवण\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा\nमुंबई रेल्वे भरती मंडळामार्फत मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेमधील तंत्रज्ञाच्या ७६८ जागांसाठी भरती\nउल्हासनगर महानगरपालिकेत प्रोग्रामर पदाची १ जागा\nपुण्यातील देहूरोड येथील संरक्षण उत्पादन विभागात 82 जागा\nपुण्यातील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात 8 जागा\nयुनायटेड बँक ऑफ इंडियामध्ये सिंगल विंडो ऑपरेटर- लिपिक पदाच्या ७५१ जागा\nकार्पोरेशन बँकेत सिंगल विंडो ऑपरेटर- लिपिक पदाच्या १५५० जागा\nबेस्टमध्ये बस चालकाच्या १८१६ जागा\nमहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत विद्युत सहाय्यकाच्या ६६८३ जागा\nमहाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळात ३३५ जागा\nमुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ग्रॅज्युएट/टेक्निशियन आणि ट्रेड ॲप्रेंटिसच्या ६३ जागा\nबेस्टमध्ये सांधा जोडारी जोडीदाराच्या ३८ जागा\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेद्वारे ४७६ जागांसाठी भरती\nहिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडमध्ये प्रशिक्षणार्थी अधिकारीच्या १२५ जागा\nमहाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड्स यांच्या कार्यालयात १४३ जागा\nऑईल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन लिमिटेडमध्ये १२९ जागा\nहिंदुस्थान इन्सैक्टिसाईड्स लिमिटेडमध्ये ९ जागा\nमुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीत ५ जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारीच्या ५८ जागा\nरेल्वे भरती मंडळातर्फे भारतीय रेल्वेमधील ६८२९ जागांसाठी भरती\nभारतीय सैन्य दलात तांत्रिक पदवीधर कोर्सच्या अंतर्गत ७५ जागा\nस्टिल अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये ३५६ जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात क्ष किरण तंत्रज्ञाच्या १७ जागा\nसेट्रल बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसरच्या १००० जागा\nयेथे जा: सार्वत्रिका निवडा||--नवीन सदस्यांनसाठी सूचना|--चर्चा, बातम्या आणि विश्लेषण|--शैक्षणिक|--गद्य, पद्य व इतर लेख|--भटकंती| |--देवालये| |--दुर्ग भ्रमंती| |--स्त्री शक्ती|--कला, क्रिडा|--विविधा| |--सण, संत आणि संस्कॄती| |--व्यक्ति परिचय| |--खवय्यांच्या देशी| |--मौसाहारी जिन्नस| |--शाकाहारी जिन्नस| |--मराठी गाणी व व्हिडिऒ|--हलके फुलके|--महिन्याचे राशीफल\nया सार्वत्रिकेवर ब्राउझिंग करणारे सदस्य: एकही नाही\nतुम्ही या सार्वत्रिकेत नविन विषय लिहू शकत नाही\nतुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही\nनविन लिखाण [ प्रसिद्ध ]\nनविन लिखाण [ बंधिस्त ]\nनविन लिखाण नाहीत [ प्रसिद्ध ]\nनविन लिखाण नाहीत [ बंधिस्त ]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Pachhapur_Fort-Trek-P-Alpha.html", "date_download": "2019-07-22T20:19:32Z", "digest": "sha1:WJ4BG4HAYUL3WIB5QGQA5WBJ6VC57AAL", "length": 7211, "nlines": 34, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Pachhapur Fort, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nपाच्छापूर किल्ला (Pachhapur Fort) किल्ल्याची ऊंची : 2400\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही\nजिल्हा : बेळगाव श्रेणी : सोपी\nपाच्छापूर म्हणजेच पातशहापूर या गावातील टेकडीवर एक किल्ला आहे . एकेकाळी सुंदर आणि बुलंद असलेल्या या किल्ल्याची आजची अवस्था दयनीय आहे . गावाच्या मधोमध असलेला हा किल्ला गावातल्या लोकांच्याच उपेक्षेचा धनी झालेला आहे.\nहिडकल डॅम जवळ असलेला होन्नुर किल्ला आणि त्याच्या पुढे १४ किलोमीटरवर असलेला पाच्छापूर किल्ला एका दिवसात पाहाता येतात.\nपाच्छापूर गावाच्या मधोमध असलेल्या टेकडीवर पाच्छापूर किल्ला आहे . टेकडी भोवती दाट लोकवस्ती आहे . गावात शिरतानांच किल्ल्याचे बुरूज दिसायल लागतात. किल्ल्याच्या खाली गाव वसलेले आहे तेथेही एक तटबंदी आणि प्रवेशव्दार होती . किल्ल्यावर जाण्यासाठी गावाला वळसा घालून गावातल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे जातांना एक प्रवेशद्वार लागते. शाळेच्या पुढे गेल्यावर एका दर्ग्याकडे जाणारा रस्त��� आहे . याठिकाणी अतिशय रुंद पायऱ्या बांधून काढलेल्या आहेत . या पायऱ्यानी वर चढून गेल्यावर आपण एका भव्य प्रवेशद्वारापाशी येतो. प्रवेशव्दारावर दोन बाजूला दोन शरभ , दोन कमळ कोरलेली आहेत. प्रवेशव्दारासमोर वरच्या बाजूला एक बुरुज आहे . प्रवेशद्वाराचे रक्षण करण्यासाठी त्याची योजना केलेली आहे. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर रस्ता काटकोनात वळतो . याठिकाणी दोन्ही बाजूला पाहारेकर्यांसाठी कमानदार देवड्या आहेत . या देवड्यांच्या बाजूला प्रवेशव्दाराच्या समोरच्या बाजूला एक छोटा दरवाजा आहे . मुख्य दरवाजा बंद असताना त्याचा दिंडी दरवाजा म्हणून वापर होत असावा . किल्ल्यावर बाभळीच्या झाडीचे रान माजलेले आहे त्यातून फिरणे मुश्किल झालेले आहे . त्यामुळे किल्ल्यावरील इतर अवशेष पाहाता येत नाहीत .\nमुंबई - बंगलोर महामार्गावर हिडकल डॅमला जाणारा फाटा आहे . त्या रस्त्याने हिडकल डॅमच्या पुढे १४ किलोमीटर अंतरावर पाच्छापूर गाव आहे . या गावात पाच्छापूर किल्ला आहे .\nकिल्ल्यावर राहाण्याची सोय नाही\nकिल्ल्यावर जेवणाची सोय नाही .\nकिल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही .\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nगडमाथ्यावर जाण्यासाठी पायथ्यापासून १० मिनिटे लागतात.\nजाण्यासाठी उत्तम कालावधी :\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: P\nपन्हाळेदुर्ग (पन्हाळघर किल्ला) (Panhaledurg) पन्हाळेकाजी (प्रणालक दुर्ग) (Panhalekaji Fort) पन्हाळगड (Panhalgad) परांडा (Paranda)\nपारडी किल्ला (Pardi Fort) पारगड (Pargad) पारनेरा किल्ला (Parnera Fort) पारोळा (Parola)\nपर्वतगड (Parvatgad) पाटेश्वर (Pateshwar) पट्टागड (Patta) पेब (विकटगड)\t(Peb)\nपिंपळा (Pimpla) पिंपळास कोट (Pimplas Kot) पिसोळ किल्ला (Pisol) प्लस व्हॅली ट्रेक (Plus Valley)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Drinking-water-in-Karnataka-Preparation-of-bilateral-discussion/", "date_download": "2019-07-22T20:31:00Z", "digest": "sha1:HNPPZSFD36HUZGOABIRE5NORWOUCKCEU", "length": 7719, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कर्नाटकला पेयजलप्रश्‍नी द्विपक्षीय चर्चेची तयारी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › कर्नाटकला पेयजलप्रश्‍नी द्विपक्षीय चर्चेची तयारी\nकर्नाटकला पेयजलप्रश्‍नी द्विपक्षीय चर्चेची तयारी\nउत्तर कर्नाटकाच्या दुष्काळी भागातील लोकांसाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून फक्त पिण्याच्या पाण्याचा वाजवी पुरवठा करण्यासाठी द्विपक्षीय चर्चा करण्याची गोवा सरकारची तत्त्वत: तयारी आहे. आम्ही कोणताच निर्णय अद्याप घेतलेला नाही पण कर्नाटकच्या विनंतीविषयी सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यासंबंधी गोवा सरकारतर्फे चर्चेची तयारी दर्शवली असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरूवारी सांगितले. याबाबत कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांना पत्राद्वारे कळविले आहे, असेही ते म्हणाले.\nगोवा व कर्नाटक राज्यांमध्ये वादाचा विषय बनलेल्या म्हादई नदीच्या पाणी वाटपाबाबत तोडगा काढण्यासाठी बुधवारी दिल्लीत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी बैठक घेऊन मध्यस्थी केली होती. पर्रीकर यांनी गुरूवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या बैठकीबाबत सविस्तर माहिती पत्रकारांना दिली.\nपर्रीकर म्हणाले की, पूर्वनियोजितरीत्या ही बैठक ठरवण्यात आली असून या बैठकीला शहा यांच्यासह कर्नाटकाचे भाजप प्रभारी तथा केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल, पर्यावरण व वन मंत्री प्रकाश जावडेकर , अनंत कुमार, खासदार प्रल्हाद जोशी हे उपस्थित होते. या बैठकीत येडियुरप्पा यांनी आपल्याला लेखी पत्रही सादर केले. या पत्रातून उत्तर कर्नाटकातील दुष्काळी भागातील जनतेला पिण्याचे पाणी मिळावे या हेतूने म्हादई नदीतील 7.56 टीएमसी पाणी मलप्रभा नदीत वळवू द्यावे, अशी मागणी केली होती. मानवी जीवनासाठी पाणी ही आत्यंतिक गरजेची बाब असल्याचे लक्षात घेऊन केवळ मानवतेच्या दृष्टीने चर्चा करण्याची विनंती गोवा सरकार तत्वत: मान्य करत असून आम्ही, पाणी देतो असे सांगितलेले नाही. उत्तर कर्नाटकातील केवळ दुष्काळी प्रदेशासाठी आणि पिण्यासाठी पाणी देण्याची आमची तयारी असली तरी हे पाणी कशा तर्‍हेने आणि किती प्रमाणात द्यावे, यावर पुढील द्विपक्षीय बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. म्हादई नदीचे पाणी वळवण्यासंदर्भातील वाद राष्ट्रीय जलतंटा लवादासमोर प्रलंबित असून कर्नाटकाने केलेल्या या मागणीमुळे लवादासमोर गोव्याच्या भूमिकेला कसलाही धक्का पोहोचणार नाही, याची काळजी कर्नाटकाने घेतली पाहिजे.\nकर्नाटकला पेयजलप्रश्‍नी द्विपक्षीय चर्चेची तयारी\nम्हादईच्या पाण्यासाठी कर्नाटकचे पर्रीकरांना साकडे\n‘बोंडला’त वाघाचे जोडपे आणा\nआरोप रद्द करण्याची तेजपाल यांची याचिका फेटाळली\nकेंद्राचे ‘आर्थिक निराकरण विधेयक’ जनतेच्या बँक खात्यांवर दरोडा\nबनावट पोर्तुगीज नागरिकत्व देणार्‍या चौघांना लिस्बनमध्ये शिक्षा\nवीरशैव, लिं���ायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://nmk2.co.in/category/results/page/2/", "date_download": "2019-07-22T21:01:07Z", "digest": "sha1:2HWHHPKG7OELNCXOWOQS4VT2HNRQCTB3", "length": 34987, "nlines": 309, "source_domain": "nmk2.co.in", "title": "Results - NMK JobAlert", "raw_content": "\n१ पुणे विभाग – गट क संवर्ग अंतिम निवड यादी इतर ६३९ १९-०७-२०१७\n२ पुणे विभाग – गट क संवर्ग अंतिम सुधारीत गुणवत्ता यादी इतर ३८७३ १९-०७-२०१७\n३ औरंगाबाद निवड यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (४०% व ५०%) इतर २४४ १९-०७-२०१७\n४ यवतमाळ निवड यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (४०%) इतर १५३ १९-०७-२०१७\n५ वाशिम निवड यादी – गट ड संवर्ग आणि नियमित क्षेत्र कर्मचारी इतर ११७ १९-०७-२०१७\n६ वर्धा निवड यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (४०% व ५०%) इतर २५६ १९-०७-२०१७\n७ ठाणे निवड यादी – गट ड संवर्ग आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (४०% व ५०%) इतर १६६ १९-०७-२०१७\n८ सोलापूर निवड यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (५०%) इतर १९४ १९-०७-२०१७\n९ सिंधुदुर्ग निवड यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (५०%) इतर २१२ १९-०७-२०१७\n१० सातारा निवड यादी – नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (४०% व ५०%) इतर १६० १९-०७-२०१७\n११ सांगली निवड यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (५०%) इतर १८५ १९-०७-२०१७\n१२ रत्नागिरी निवड यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (४०% व ५०%) इतर २३५ १९-०७-२०१७\n१३ रायगड निवड यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (४०%) इतर १४४ १९-०७-२०१७\n१४ पुणे निवड यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (५०%) इतर १८२ १९-०७-२०१७\n१�� परभणी निवड यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (४०% व ५०%) इतर २३९ १९-०७-२०१७\n१६ उस्मानाबाद निवड यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (४०% व ५०%) इतर २२० १९-०७-२०१७\n१७ नाशिक निवड यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (४०% व ५०%) इतर ३७८ १९-०७-२०१७\n१८ नंदुरबार निवड यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (४०% व ५०%) इतर २३६ १९-०७-२०१७\n१९ नांदेड निवड यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (५०%) इतर २०८ १९-०७-२०१७\n२० लातूर निवड यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (५०%) इतर १४६ १९-०७-२०१७\n२१ नागपूर निवड यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (४०% व ५०%) इतर ३५९ १९-०७-२०१७\n२२ कोल्हापूर निवड यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (५०%) इतर १५४ १९-०७-२०१७\n२३ जळगाव निवड यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (४०% व ५०%) इतर २४४ १९-०७-२०१७\n२४ जालना निवड यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (५०%) इतर १७२ १९-०७-२०१७\n२५ हिंगोली निवड यादी – गट ड संवर्ग आणि नियमित क्षेत्र कर्मचारी इतर १२५ १९-०७-२०१७\n२६ गोंदिया निवड यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (४०% व ५०%) इतर २५६ १९-०७-२०१७\n२७ गडचिरोली निवड यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (४०% व ५०%) इतर २५१ १९-०७-२०१७\n२८ धुळे निवड यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (४०% व ५०%) इतर १९४ १९-०७-२०१७\n२९ चंद्रपूर निवड यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (४०% व ५०%) इतर ३११ १९-०७-२०१७\n३० बुलढाणा निवड यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (५०%) इतर १४० १९-०७-२०१७\n३१ भंडारा निवड यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (४०% व ५०%) इतर २५८ १९-०७-२०१७\n३२ बीड निवड यादी – गट ड संवर्ग आणि नियमित क्षेत्र कर्मचारी इतर १२० १९-०७-२०१७\n३३ अकोला निवड यादी – नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (५०%) इतर ९० १९-०७-२०१७\n३४ अमरावती निवड यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (४०% व ५०%) इतर २४७ १९-०७-२०१७\n३५ अहमदनगर निवड यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (४०% व ५०%) इतर २९४ १९-०७-२०१७\n३६ यवतमाळ गुणवत्ता यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (४०%) इतर १३६१ १९-०७-२०१७\n३७ वाशिम गुणवत्ता यादी – गट ड संवर्ग आणि नियमित क्षेत्र कर्मचारी इतर १६२७ १९-०७-२०१७\n३८ वर्धा गुणवत्ता यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (४०% व ५०%) इतर १५६७ १९-०७-२०१७\n३९ ठाणे गुणवत्ता यादी – गट ड संवर्ग आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (४०% व ५०%) इतर ७३३ १९-०७-२०१७\n४० सोलापूर गुणवत्ता यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (५०%) इतर ९३६ १९-०७-२०१७\n४१ सिंधुदुर्ग गुणवत्ता यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (५०%) इतर १५४१ १९-०७-२०१७\n४२ सातारा गुणवत्ता यादी – नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (४०% व ५०%) इतर ७१७ १९-०७-२०१७\n४३ सांगली गुणवत्ता यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (५०%) इतर ८६८ १९-०७-२०१७\n४४ रत्नागिरी गुणवत्ता यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (४०% व ५०%) इतर १२७३ १९-०७-२०१७\n४५ रायगड गुणवत्ता यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (४०%) इतर १०९२ १९-०७-२०१७\n४६ पुणे गुणवत्ता यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (५०%) इतर ६९१ १९-०७-२०१७\n४७ परभणी गुणवत्ता यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (४०% व ५०%) इतर १४०३ १९-०७-२०१७\n४८ उस्मानाबाद गुणवत्ता यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (४०% व ५०%) इतर २६७० १९-०७-२०१७\n४९ नाशिक गुणव��्ता यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (४०% व ५०%) इतर १६०२ १९-०७-२०१७\n५० नंदुरबार गुणवत्ता यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (४०% व ५०%) इतर २४६३ १९-०७-२०१७\n५१ नांदेड गुणवत्ता यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (५०%) इतर १७०२ १९-०७-२०१७\n५२ नागपूर गुणवत्ता यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (४०% व ५०%) इतर २८४९ १९-०७-२०१७\n५३ लातूर गुणवत्ता यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (५०%) इतर ६९५ १९-०७-२०१७\n५४ कोल्हापूर गुणवत्ता यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (५०%) इतर ६७० १९-०७-२०१७\n५५ जळगाव गुणवत्ता यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (४०% व ५०%) इतर १०४५ १९-०७-२०१७\n५६ जालना गुणवत्ता यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (५०%) इतर १०६५ १९-०७-२०१७\n५७ हिंगोली गुणवत्ता यादी – गट ड संवर्ग आणि नियमित क्षेत्र कर्मचारी इतर १४६० १९-०७-२०१७\n५८ गोंदिया गुणवत्ता यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (४०% व ५०%) इतर २४६० १९-०७-२०१७\n५९ गडचिरोली गुणवत्ता यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (४०% व ५०%) इतर २०५६ १९-०७-२०१७\n६० धुळे गुणवत्ता यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (४०% व ५०%) इतर १०४९ १९-०७-२०१७\n६१ चंद्रपूर गुणवत्ता यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (४०% व ५०%) इतर ४४९४ १९-०७-२०१७\n६२ बुलढाणा गुणवत्ता यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (५०%) इतर ९४७ १९-०७-२०१७\n६३ भंडारा गुणवत्ता यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (४०% व ५०%) इतर २१६४ १९-०७-२०१७\n६४ बीड गुणवत्ता यादी – गट ड संवर्ग आणि नियमित क्षेत्र कर्मचारी इतर १०३२ १९-०७-२०१७\n६५ औरंगाबाद गुणवत्ता यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्द���शिय आरोग्य कर्मचारी (४०% व ५०%) इतर २५१२ १९-०७-२०१७\n६६ अकोला गुणवत्ता यादी – नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (५०%) इतर ३८५ १९-०७-२०१७\n६७ अमरावती गुणवत्ता यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (४०% व ५०%) इतर ३६७८ १९-०७-२०१७\n६८ अहमदनगर गुणवत्ता यादी – गट ड संवर्ग, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (४०% व ५०%) इतर १६५८ १९-०७-२०१७\n६९ ठाणे विभाग – गट क संवर्ग अंतिम निवड यादी इतर ४५४ १९-०७-२०१७\n७० नाशिक विभाग – गट क संवर्ग अंतिम निवड यादी इतर ९९७ १९-०७-२०१७\n७१ नागपूर विभाग – गट क संवर्ग अंतिम निवड यादी इतर ४७८ १९-०७-२०१७\n७२ लातूर विभाग – गट क संवर्ग अंतिम निवड यादी इतर ५५२ १९-०७-२०१७\n७३ आरोग्यसेवा संचालनालय मुंबई – गट क संवर्ग अंतिम निवड यादी इतर ११४ १९-०७-२०१७\n७४ उपसंचालक आरोग्यसेवा पुणे प्रयोगशाळा – गट क संवर्ग अंतिम निवड यादी इतर १२३ १९-०७-२०१७\n७५ औरंगाबाद विभाग – गट क संवर्ग अंतिम निवड यादी इतर ५०० १९-०७-२०१७\n७६ अकोला विभाग – गट क संवर्ग अंतिम निवड यादी इतर ६४४ १९-०७-२०१७\n७७ ठाणे विभाग – गट क संवर्ग अंतिम सुधारीत गुणवत्ता यादी इतर २३५० १९-०७-२०१७\n७८ नाशिक विभाग – गट क संवर्ग अंतिम सुधारीत गुणवत्ता यादी इतर ४३७८ १९-०७-२०१७\n७९ लातूर विभाग – गट क संवर्ग अंतिम सुधारीत गुणवत्ता यादी इतर ३२४६ १९-०७-२०१७\n८० नागपूर विभाग – गट क संवर्ग अंतिम सुधारीत गुणवत्ता यादी इतर ३१४८ १९-०७-२०१७\n८१ आरोग्यसेवा संचालनालय मुंबई – गट क संवर्ग अंतिम सुधारीत गुणवत्ता यादी इतर ४६६ १९-०७-२०१७\n८२ उपसंचालक पुणे प्रयोगशाळा – गट क संवर्ग अंतिम सुधारीत गुणवत्ता यादी इतर ४३१ १९-०७-२०१७\n८३ औरंगाबाद विभाग – गट क संवर्ग अंतिम सुधारीत गुणवत्ता यादी इतर २९५१ १९-०७-२०१७\n८४ अकोला विभाग – गट क संवर्ग अंतिम सुधारीत गुणवत्ता यादी इतर ३९७४ १९-०७-२०१७\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Satara-Pune-journey-Danger-Zone/", "date_download": "2019-07-22T20:58:37Z", "digest": "sha1:LY4J34V5P2FPZKO6IARG2TSNFPLI4PRT", "length": 10660, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अय्यो, खरचं आहे हा ‘महामार्ग’! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › अय्यो, खरचं आहे हा ‘महामार्ग’\nअय्यो, खरचं आहे हा ‘महामार्ग’\nपुणे-बंगळूर हा राष्ट्रीय महामार्ग आहे. परंतु, सातारा ते पुणे या प्रवा���ात हा खरचं महामार्ग आहे का असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे, निसरड्या साईडपट्ट्या, दुरूस्तीच्या प्रतीक्षेत असणारे संरक्षक कठडे, पुलावरील अयोग्य चढ-उतार यासह अनेक गोष्टींमुळे सातारा-पुणे प्रवास जीवघेणा ठरत आहे. त्यातच वाई आणि खंडाळा तालुक्यातून जो महामार्ग जातो तो ‘डेंजरझोन’ मध्ये गेला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सातारा जिल्ह्यात अपघात प्रवण क्षेत्र वाढत असल्याचे केंद्राला दिलेल्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे जिल्ह्यातून जाणार्‍या महामार्गावर मरण स्वस्त झाले की काय असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे, निसरड्या साईडपट्ट्या, दुरूस्तीच्या प्रतीक्षेत असणारे संरक्षक कठडे, पुलावरील अयोग्य चढ-उतार यासह अनेक गोष्टींमुळे सातारा-पुणे प्रवास जीवघेणा ठरत आहे. त्यातच वाई आणि खंडाळा तालुक्यातून जो महामार्ग जातो तो ‘डेंजरझोन’ मध्ये गेला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सातारा जिल्ह्यात अपघात प्रवण क्षेत्र वाढत असल्याचे केंद्राला दिलेल्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे जिल्ह्यातून जाणार्‍या महामार्गावर मरण स्वस्त झाले की काय असा प्रश्‍न पडू लागला आहे.\nपुणे-सातारा दरम्यान सहापदरीकरण करण्याच्या कामाला 2006 मध्ये सुरूवात झाली होती. हे काम रिलायन्स कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीने सब ठेकेदार नेमल्यामुळे कामात एकसंघपणा राहिला नाही. तसेच कामासाठी कंपनीनेच पैसा न घालता टोलच्या पैशातूनच कामे केली जाऊ लागली. त्यामुळे तब्बल 12 वर्षे झाल्यानंतरही महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम झालेले नाही. उलट अनेक ठिकाणी दुरूस्तीची कामे झाल्याने सातारा-पुणे प्रवासातील 70 पैकी 25 ते 40 किलोमीटरचा प्रवास घातक बनला आहे. घातक प्रवासाची सुरूवातच मुळात लिंब खिंडीतून होते. या ठिकाणी पूल अरूंद असल्याने व दोनच लेन असल्याने सुसाट जाणरी वाहने नियंत्रित न झाल्यास अपघात होतात.\nतर पाचवड व भुईंज परिसरात याहून वाईट परिस्थिती आहे. कृष्णा नदी पुलावर रस्त्याची इतकी वाईट अवस्था झाली आहे की यावरून वाहने चालवणे म्हणजे कसरत करावी लागत आहे. चार चाकी वाहनेही या ठिकाणी आदळत असल्याने नेमकी गाडी कशी चालवावी, हेच चालकांना समजेनासे झाले आहे. तर दुचाकी चालकांना स्वत:चा तोल आवरता आवरता नाकी नऊ येत आहे. भुईंज बसस्थानक व परिसरातही खड्ड्यांची रास दिसून येत आहे. भुईंजपासून थोडे अंतरावर बदेवाडी हे गाव आहे या ठिकाणी महामार्गाचे योग्य सपाटीकरण न झाल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. मोठ मोठी वाहने या ठिकाणी आदळत असल्याने गाडी पलटी होण्याची भीती चालकांच्या मनात राहते. तर सुरूर पुल काहीच दिवसांपूर्वी खचला होता. या पुलावरूनही जाताना वाहने आदळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.\nअपघातासाठी खंबाटकी घाट कुप्रसिध्द आहे. या ठिकाणी शेकडो अपघातामध्ये हजारो जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर अनेक जण जायबंदी झाले आहेत. तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने काहीच कृती केलेली दिसत नाही. या घाटातीलच ‘एस’ कॉर्नरवर काही महिन्यांपूर्वी ट्रक पलटी होऊन 17 जणांचा मृत्यू झाला होता. एवढी भीषण घटना घडल्यानंतर प्राधिकरणाकडून या ठिकाणी फक्‍त रबिंग करण्यात आले होते. तेही आता कमी होत गेल्याने वाहनांचा वेग कमीच होत नाही. तर काही ठिकाणी सिमेंट काँक्रीटच्या 3 ते 4 फुटांच्या भिंती उभारण्यात आल्या आहेत. याचाही फारसा काही उपयोग होताना दिसत नाही.\nशिरवळ पासून काही अंतरावर पुढे गेल्यावर एका दुभाजकाजवळ ओबडधोबड खड्डे पडले आहेत. त्यामुळे दुचाकी स्वारांना धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी भरावही टाकण्यात न आल्याने चालक थेट मोठया वाहनांच्या चाकाखाली येत आहेत. त्यापुढे 2 किलोमीटर अंतरावर सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. गेल्या 2 वर्षांपासून हे काम सुरू आहे. कुर्मगतीने काम होत नसल्याने काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. याच ठिकाणी एक शिवकालीन मंदिर असून या मंदिराचे पुनर्वसन न केल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. त्याच ठिकाणी एक मोठा खड्डा खोदण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्याच ठिकाणी कोणताही सुरक्षा कठडा नाही, याशिवाय येथील रस्ताही सततच्या चिखलाने निसरडा झाला आहे. पुण्याहून सातार्‍याच्या बाजूने लागणार्‍या खंबाटकी घाटात रस्ता रूंद करण्यात आला आहे. परंतु, अनेक ठिकाणी\nतांत्रिक चुका झाल्याने वाहनांना घाट चढताना नाकी नऊ येतात. एका तर कॉर्नरला खड्डे पडल्याने लेन बंद केली आहे. रात्रीच्या वेळी या ठिकाणी लावलेले ड्रम न दिसल्याने एखाद्याचा जीवही जाऊ शकतो.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/madhya-pradesh-bhopal-serial-killer-darzi-of-death-killed-33-mostly-preyed-on-truck-drivers/articleshow/65780326.cms", "date_download": "2019-07-22T21:52:40Z", "digest": "sha1:JYLBH6WGRT52VETIJY4BPSHJWXBPVX7P", "length": 14636, "nlines": 155, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "bhopal serial killer: मध्यप्रदेशात 'रमण राघव'; ३३ ट्रकचालकांची हत्या - madhya pradesh bhopal serial killer darzi of death killed 33 mostly preyed on truck drivers | Maharashtra Times", "raw_content": "\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुखWATCH LIVE TV\nमध्यप्रदेशात 'रमण राघव'; ३३ ट्रकचालकांची हत्या\nदिवसभर टेलरचं काम केल्यानंतर रात्री ट्रकचालकांना हेरून त्यांचा खून करणाऱ्या आदेश खमारा नावाच्या एका आरोपीला पकडण्यात आलं आहे. मध्यप्रदेशातील या 'रमन राघव'ने श्रीमंत होण्यासाठी एक-दोन नव्हे तर तब्बल ३३ लोकांची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.\nमध्यप्रदेशात 'रमण राघव'; ३३ ट्रकचालकांची हत्या\nदिवसभर टेलरचं काम केल्यानंतर रात्री ट्रकचालकांना हेरून त्यांचा खून करणाऱ्या आदेश खमारा नावाच्या एका आरोपीला पकडण्यात आलं आहे. मध्यप्रदेशातील या 'रमन राघव'ने श्रीमंत होण्यासाठी एक-दोन नव्हे तर तब्बल ३३ लोकांची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.\nभोपाळच्या स्थानिक पोलिसांनी खमाराला अटक केली असता त्याने ३० हत्या केल्याची कबुली दिली. त्याशिवाय मंगळवारीच आणखी तिघांना ठार मारल्याचं त्याने सांगितलं. त्यामुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून पोलीस खमाराच्या मागावर होते. या मोहिमेत महिला पोलीसही सहभागी झाल्या होत्या. तो उत्तर प्रदेशातील सुल्तानपूर येथील जंगलात लपला होता. तिथून त्याला अटक करण्यात आली आहे. २०१० पासून हे हत्यासत्र अवलंबणाऱ्या खमाराने मध्यप्रदेशात १५, महाराष्ट्रात ८, छत्तीसगडमध्ये ५ आणि ओडिशामध्ये दोन हत्या केल्या आहेत. इतर हत्या कुठे झाल्यात याची माहिती पोलीस घेत आहेत. भोपाळ पोलिसांनी जिथे हत्या झाल्या आहेत त्या राज्यांना पत्र लिहून छडा न लागलेल्या ट्रकचा���क आणि क्लिनर्सच्या हत्येची माहिती मागवली आहे.\n'आधी तो एका टोळीत सामील झाला होता. त्याला प्रत्येक हत्येसाठी ५० हजार रुपये मिळायचे. जेव्हा तो टोळीत सामील झाला तेव्हा त्याचा उद्देश फक्त पैसे कमावणे होता. पण काही वर्षांपूर्वी त्याच्या मुलाचा अपघात झाला आणि त्याला उपचारासाठी कर्ज घ्यावं लागलं. कर्ज फेडण्यासाठी तो अजून गुन्हे करू लागला’, असं पोलिसांनी सांगितलं आहे. तो अत्यंत शिताफिने हत्या करत असल्याने २०१४ मध्ये त्याला अटक करूनही त्याच्याविरोधात नागपूर पोलीस गुन्हा सिद्ध करु शकले नाहीत, त्यामुळे त्याची जामीनावर सुटका झाली. हत्या करण्याआधी तो फक्त सीम कार्ड नाही तर मोबाइलही बदलत असे. गेल्या चार वर्षात त्याने एकूण ५० सीम कार्ड आणि ४५ मोबाइल वापरले आहेत, अशी माहिती पोलीस तपासातून उघड झाली आहे.\nगुंगीचे औषध देऊन हत्या करायचा\nपोलिसांनी खमाराच्या इतर नऊ साथीदारांनाही अटक केली आहे. जयकिरण प्रजापती आणि आदेश खांब्रा हे दोघे या टोळीचे म्होरके होते. यांच्या अटकेमुळे ट्रकचालक आणि क्लिनरची हत्या करुन लूटमार करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या टोळीने मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि महाराष्ट्रातील नागपूर, अमरावती, नाशिकसहित अनेक शहरांमध्ये हत्या केल्या आहेत. ट्रकचालक, क्लिनर्सना गुंगीचं औषध देऊन त्यांची हत्या करुन लुटणे ही या टोळीची मोडस ऑपरेंडी होती.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्यांवर वाघांचे दर्शन\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना चिरडले; ७ दुचाकींना धडक\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या संशयावरून २ जणांना दिला चोप\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल\nसाळवेंनी पाकच्या २० कोटी रुपये घेणाऱ्या वकिलाला हरवले\n भारताचं चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं\nचांद्रयान-२: 'ती' १५ मिनिटे सर्वात आव्हानात्मक\nसोनभद्र हत्याकांड: प्रियांका गांधींना यूपी पोलिसांनी घेतले त...\nमायावतींच्या भावावर कारवाई, ४०० कोटींचा प्लॉट जप्त\nकर्नाटक पेच: कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमराठी अध��कारी मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्रमुख\nटॉयलेटसंबंधी 'त्या' विधानानंतर साध्वींची खरडपट्टी\nचंद्राच्या दिशेने भारताचा ऐतिहासिक प्रवास सुरू: सिवन\nभारतासाठी हा ऐतिहासिक क्षण: PM मोदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमध्यप्रदेशात 'रमण राघव'; ३३ ट्रकचालकांची हत्या...\nबिहार, पश्चिम बंगाल भूकंपाने हादरले...\n१५ ऑगस्टला चिनी सैनिकांची घुसखोरी...\n‘आधार ’मध्ये खोट्या नोंदी अशक्य...\nआधार हॅकिंगचे वृत्त निराधार: UIDAI...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/women-cricketers-hayley-jensen-nicola-hancock-from-australia-and-new-zealand-get-married/", "date_download": "2019-07-22T21:28:03Z", "digest": "sha1:CCTIXHULJUP4J3BVHNWRYG4MRFAN7OY5", "length": 8572, "nlines": 68, "source_domain": "mahasports.co.in", "title": "न्यूझीलंडची महिला क्रिकेटपटू जेनसन ऑस्ट्रेलियाई गर्लफ्रेंडबरोबर अडकली विवाहबंधनात", "raw_content": "\nन्यूझीलंडची महिला क्रिकेटपटू जेनसन ऑस्ट्रेलियाई गर्लफ्रेंडबरोबर अडकली विवाहबंधनात\nन्यूझीलंडची महिला क्रिकेटपटू जेनसन ऑस्ट्रेलियाई गर्लफ्रेंडबरोबर अडकली विवाहबंधनात\nन्यूझीलंड महिला संघाची क्रिकेटपटू हेली जेनसन आणि ऑस्ट्रेलियाची क्रिकेटपटू निकोला हेनकॉक विवाहबंधनात अडकले आहेत. मागील आठवड्यात हा विवाहसोहळा पार पडला.\n23 वर्षीय हेनकॉक ही 26 वर्षीय जेनसनची मेलबर्न स्टार्स संघातील माजी संघसहकारी आहे. या दोघींच्या विवाहाबद्दल मेलबर्न स्टार्सच्या ट्विटर हँडलवर माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.\nबिगबॅश महिला लीगमध्ये सुरुवातीच्या दोन मोसमात या दोघीही एकत्र खेळल्या आहेत. पण तिसऱ्या मोसमात जेनसेन ही मेलबर्न रेनेगेड्स संघाकडून खेळली. तसेच हेनकॉक मेलबर्न स्टार्सकडूनच खेळली.\nअष्टपैलू असणाऱ्या जेनसेनने न्यूझीलंडकडून 2014 मध्ये विंडीजविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. तसेच हेनकॉकने बीगबॅश लीगमध्ये मागील मोसमात 14 सामन्यात 13 विकेट्स घेत सर्वांना प्रभावित केले होते.\nन्यूझीलंडमध्ये सहा वर्षांपूर्वी एप्रिल 2013 मध्ये समलैंगिक विवाहाला कायदेशीरपणे मान्यता दिली आहे.\nजेनसन आणि हेनकॉकच्या आधी मार्च 2017 मध्ये एमी सदरवेट आणि ली तहुहु या न्यूझीलंड महिला संघ���च्या क्रिकेटपटू विवाहबंधनात अडकल्या आहेत.\n–हार्दिक पंड्याचा हॅलिकॉप्टर शॉट पाहुन त्याला असे म्हणाला एमएस धोनी…\n–शास्त्रींच्या मते भारत नाही तर हा संघ आहे विश्वचषक विजेतपदासाठी प्रबळ दावेदार…\n–हा खेळाडू विश्वचषकासाठी संघात असल्याने कर्णधार कोहली आहे खूश\nश्रीलंकेचा हा दिग्गज क्रिकेटपटू करणार टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज\nया ५ भारतीय दिग्गज क्रिकेटपटूंनी चांद्रयान २ माहीमेसाठी केले इस्त्रोचे कौतुक\nअनिल भोईर यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या प्रसिद्धी व प्रकाशन समितीवर सदस्य म्हणून निवड\n…म्हणून अगरवाल, पंतला मिळाली २०१९ विश्वचषकासाठी टीम इंडियात संधी\nएकवेळ या क्रिकेटपटूसाठी भांडला होता गंभीर, आता त्याला मिळाली टीम इंडियात संधी\nतो क्रिकेटमधील सोनेरी दिवस ना लंकेचे चाहते विसरले ना भारतीय फॅन…\nनवदीप सैनी, राहुल चहर पाठोपाठ पुण्याचा हा युवा क्रिकेटपटूही ठोठावतोय टीम इंडियाचे दार\nप्रो कबड्डी २०१९: कोच अनुप कुमार समोर कोच राकेश कुमारच्या संघाचे आव्हान\n१९ दिवसात ५ सुवर्णपदक मिळवणाऱ्या हिमा दासवर होतोय दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव\nराष्ट्रीय लेझर रन स्पर्धा आजपासून पुण्यात\nमराठमोळ्या गिर्यारोहक दीपक कोनाळेने सर केले माउंट एल्ब्रुस\nविश्वचषक जिंकल्यानंतरही ओयन मॉर्गन म्हणतो ही गोष्ट योग्य नाही\nअंबाती रायडूच्या 3D ट्विटबद्दल एमएसके प्रसाद यांनी दिले असे उत्तर\nएमएस धोनीबद्दल एमएसके प्रसाद यांनी केले मोठे भाष्य\nया क्रिकेटपटूला टीम इंडियात संधी मिळता मिळता राहिली; एमएसके प्रसाद यांनी केला खूलासा\nविंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; या युवा खेळाडूंना मिळाली संधी\nएनआयओ व्हिजन मॅराथॉन स्पर्धेत 3000 धावपटू सहभागी\nपीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत मेट्रोसिटी रेजिंग बुल्स संघाचा विजय\nडब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार ट्रिपल एचने विश्वविजेत्या इंग्लंडला दिली ही खास भेट\nया कारणामुळे सचिनचा झाला द्रविड, कुंबळेनंतर हॉल ऑफ फेममध्ये समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/filmy-mania/lalbagchi-rani-marathi-movie/", "date_download": "2019-07-22T22:01:33Z", "digest": "sha1:ZJ4VJGJULMER5TC6JNPHWLSHAVRXEZSY", "length": 10434, "nlines": 61, "source_domain": "mymarathi.net", "title": "विशेष मुलांसोबत रमली 'लालबागची राणी' - My Marathi", "raw_content": "\nरमणबागेत अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी\nअजित पवारांच्या वाढदिवशी तब्बल ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व कदम कुटुंबाने स्वीकारले\nआयडीबीआय बँकेची द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडसोबत कॉर्पोरेट एजन्सी भागीदारी\n२०० अब्ज लिटर्स पाण्याची बचत, महाराष्ट्र व राजस्थानात कृत्रिम शेततळी निर्माण करून साध्य केली किमया\nएकटेपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये-डॉ. सुरेखा पंडित\nअरुणा ढेरे यांच्या साहित्य लेखनाने महाराष्ट्राला समृध्द केले –डॉ. सदानंद मोरे\nविधानसभा युती एकत्र लढणार, फडणवीसांचे स्पष्टीकरण\nफडणवीसांकडे दैवी शक्ती,220 जागा मिळतील : चंद्रकांत पाटील\nगोळवलकर प्रशालेत निवडणुकीचा अनुभव\nईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्या -म्हणजे खरी ताकद कळेल ..जयंत पाटील\nHome Filmy Mania विशेष मुलांसोबत रमली ‘लालबागची राणी’\nविशेष मुलांसोबत रमली ‘लालबागची राणी’\nसमाजात गतिमंद समजल्या जाणाऱ्या या विशेष मुलांचे वेगळे जग असते. त्यांचा समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन हा सामान्यांपेक्षा वेगळा असतो. त्यांच्या या जगाची अनोखी सफर एका आगामी मराठी चित्रपटात पहायला मिळणार आहे. तो चित्रपट म्हणजे प्रसिध्द दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा ‘लालबागची राणी’. या विशेष मुलांचे आयुष्य जवळून अनुभवण्यासाठी व त्यांच्याशी भावनिक बंध जुळवण्यासाठी चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारणारी वीणा जामकर हिने ठाणे येथील जागृती पालक या विशेष मुलांच्या संस्थेला भेट दिली. यावेळी तिने त्यांच्यासोबत मजा-मस्ती करत संवाद साधला. इतकेच नव्हे तर त्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन व रंगीत फुगे दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक आली. सर्वांचा लाडका अभिनेता प्रथमेश परब आणि पार्थ भालेराव यांनीही त्यांच्या हटके स्टाईलने डान्स करून मुलांमध्ये ते मिसळून गेले.\nलक्ष्मण उतेकर यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत अनेक वर्ष सिनेमॅटोग्राफर म्हणून कार्यरत आहेत. ‘टपाल’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर ते आता’लालबागची राणी’ चित्रपट घेऊन येत आहेत.\n‘लालबागची राणी’ या सिनेमात वीणा ‘संध्या’ या विशेष मुलीची भूमिका साकारत आहे. या संध्याबरोबरच तिला प्रेमाने सांभाळणारे तिचे पालकही तितकेच विशेष आहेत. त्यामुळे अशा विशेष मुलांची काळजी घेणारे, त्यांच्या सर्व गरजा आनंदाने पूर्ण करणारे त्यांच्या पालकांचेही वीणाने कौतुक केले. दिग्दर्शक लक्ष���मण उतेकर यांनीही मुलं व त्यांच्या पालकांशी मनमोकळा संवाद साधला. विशेष मुलांसाठी ‘हे जग सकारत्मकतेने परिपूर्ण असते. त्यांच्या नजरेतून आपणही ते पाहिले पाहिजे. असाच संदेश वीणाने या चित्रपटातून दिला आहे’, असे उतेकर म्हणाले.\nहिंदीतील अनेक गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती केलेल्या ‘मॅड एंटरटेनमेंट’ या बॅनरखाली सुनील मनचंदा यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. तसेच बोनी कपूर हे या सिनेमाचे प्रस्तुतकर्ता आहेत. वीणासह अशोक शिंदे, प्रथमेश परब, पार्थ भालेराव, नेहा जोशी, नंदिता धुरी, रेश्मा चौगुले, सुब्रत दत्ता, जयवंत वाडकर, प्रतिमा जोशी, सुयश जोशी, जगन्नाथ निवगुणे अशा दिग्गज कलाकारांच्या उल्लेखनीय भूमिका पहायला मिळणार आहेत. विशेष मुलीवर आधारित ‘लालबागची राणी’ हा कौटुंबिक परिपूर्ण मनोरंजक सिनेमा ३ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.\nगीतध्वनीमुद्रणाने ‘कॉपी’ चित्रपटाचा मुहूर्त\nछत्रपतींचा सन्मान ‘शिवतेज संभाजी’ द्वारे देशभरात पोहोचेल: संभाजीराव भिडे गुरुजींचे प्रतिपादन\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nझी मराठीवर येतोय ‘नटसम्राट’\n‘लालबत्ती’ २६ जुलैला चित्रपटगृहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://sonalmangela.com/2018/03/13/%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF/", "date_download": "2019-07-22T20:33:06Z", "digest": "sha1:MEYHXRE7PHZTQBJH4BIDN6J3XGFJPX66", "length": 5139, "nlines": 141, "source_domain": "sonalmangela.com", "title": "ती आयुष्यात आली आणि … – sonal mangela", "raw_content": "\nती आयुष्यात आली आणि …\nआईला भारी काळजी असायची\nघरी सातच्या आतची ताकीद असायची\nमी मात्र तिच्या बोलण्याकडे\nअजिबात लक्ष देत नसायची\nपोट आणि कंबरेचे ते\n��ी माझ्या आयुष्यात आली\nथाट तिचा असा कि तिने\nएका रात्रीत बाई बनवली\nहलक्या यातना देऊन गेली\nयेणार आता मी दर महिन्याला\nहळूच कानात सांगून गेली\nका करायची ती काळजी\nउत्तर आज मला मिळाले\nआता तर ती दर महिन्याला येते\nयेण्याआधी हलकीशी चाहूल देते\nतिच्या येण्याचे नकोसे ते दुखणे\nचार-पाच दिवसापर्यंत अविरत राहणे\nआल्यावर ती उभी अचानक\nमज देवाची दारे बंद होतात\nका कोण जाणे-येणे तिचे\nलोक इतके का पूजतात \nमनी आदर निर्माण झाला\n\"आई\" होण्याचे सुख पुरवणारी\nहिचीच ती एकमेव आशा\nचाळीशी पर्यंत येत राहणार\nती खूप सुंदर आहे\nमज अभिमान आहे तिचा\nकरावा आदर त्या \"पाळीचा\"\nमहिला दिन विषेश कविता\nलग्न मुलीचे असते तेव्हा\nलग्न मुलीचे असते तेव्हा\nनिदान एकदा तरी ..\nमहिला दिन विषेश कविता\nहा चंद्र नवा सजला आज\nनमस्कार वाचकहो मी सोनल विजय मांगेला.लिहिणं मला खूप आवडत मला वाटत लिखाणातून मनातले सारेच कवडसे थेट स्वच्छंदी शुभ्र कागदावर येऊन ठेपतात कारण तेथे कुठलेही धूलिकण नसतात ना कुठले ऊन असते फक्त असतो तो दुआ विचारांचा\nहा चंद्र नवा सजला आज\nहा चंद्र नवा सजला आज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.mksmartcard.com/mr/contact-us/", "date_download": "2019-07-22T21:24:35Z", "digest": "sha1:HXUMWZLLPT5LRXRZQFK5KPHXBKCIK4D5", "length": 4107, "nlines": 175, "source_domain": "www.mksmartcard.com", "title": "आमच्याशी संपर्क साधा - डाँगुआन Mk स्मार्ट कार्ड कंपनी, लिमिटेड", "raw_content": "\nपूर्व-लॅम जडावाचे काम पत्रक\nहाय-CO चुंबकीय स्ट्रीप कार्ड\nलो-CO चुंबकीय स्ट्रीप कार्ड\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nक्रमांक 902, मजला 9, Changlian मध्ये. इमारत., क्रमांक 168, Zhenan वेस्ट रोड, Xiabian समुदाय, Chang'an टाउन, डाँगुआन Guangdong चीन\nशनिवार: दुपारी 2 ते 10 ते\nअमेरिका कार्य करू इच्छिता\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nपत्ता: नाही 902, मजला 9, Changlian मध्ये. इमारत., क्रमांक 168, Zhenan वेस्ट रोड, Xiabian समुदाय, Chang'an टाउन, डाँगुआन Guangdong चीन\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98,_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2019-07-22T20:16:43Z", "digest": "sha1:5YKPFB6SLSBQPQVH3DMKDG6HB62WJ2UO", "length": 6633, "nlines": 95, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कालकाजी विधानसभा मतदारसंघ - विकिपीडिया", "raw_content": "\n(कालका जी विधानसभा मतदारसं���, दिल्ली या पानावरून पुनर्निर्देशित)\nकालकाजी विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली.\nहा विधानसभा मतदारसंघ दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.\nनिवडून आलेल्या सदस्याचे नाव\n१९९३ पूर्णिमा सेठी भाजपा\n१९९८ सुभाष चोप्रा काँग्रेस\n२००३ सुभाष चोप्रा काँग्रेस\n२००८ सुभाष चोप्रा काँग्रेस\n२०१३ हरमीत सिंग कालक भाजपा\n२०१५ अवतार सिंग आप\nकरोल बाग • पटेलनगर • मोतीनगर • दिल्ली केंट • राजेंद्रनगर • नवी दिल्ली • कस्तुरबानगर • मालवीयनगर • आर के पुरम • ग्रेटर कैलास\nआदर्शनगर • शालिमार बाग • शकूर वस्ती • त्रिनगर • वजीरपूर • मॉडल टाउन • सदर बाजार • चांदनी चौक • मटिया महाल • बल्लीमारान\nकोंडली • पटपडगंज • लक्ष्मीनगर • विश्वासनगर • कृष्णानगर • गांधीनगर • शाहदरा • जंगपुरा\nबुराडी • तिमारपूर • सीमापुरी • रोहतासनगर • सीलमपूर • घोंडा • बाबरपूर • गोकलपूर • मुस्तफाबाद • करावलनगर\nमादीपूर • राजौरी गार्डन • हरिनगर • टिळकनगर • जनकपुरी • विकासपुरी • उत्तमनगर • द्वारका • मटियाला • नजफगड\nनरेला • बादली • रिठाला • बवाना • मुंडका • किराडी • सुलतानपूर माजरा • नांगलोई जाट • मंगोलपुरी • रोहिणी\nबिजवासन • पालम • महरौली • छत्तरपूर • देवली • आंबेडकर नगर • संगमविहार • कालका जी • तुघलकाबाद • बदरपूर\nदक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ ऑगस्ट २०१७ रोजी ०१:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/bajwa-walia-tokas-balsekar-qualify-for-main-draw-at-3000-rbl-att-asian-ranking-mens-championships/", "date_download": "2019-07-22T20:48:33Z", "digest": "sha1:NPRIF5QUZOPQWZHPWSYR2UNYDUTN3BYG", "length": 7861, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आशियाई मानांकन पुरुष टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत द्रोणा वालिया, आदित्य बलसेकरचा मुख्य फेरीत प्रवेश", "raw_content": "\nआशियाई मानांकन पुरुष टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत द्रोणा वालिया, आदित्य बलसेकरचा मुख्य फेरीत प्रवेश\nआशियाई मानांकन पुरुष टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत द्रोणा वालि���ा, आदित्य बलसेकरचा मुख्य फेरीत प्रवेश\nमुंबई | प्रॅकटेनिस व एमएसएलटीए यांच्या संलग्नतेने आयोजित आणि आशियाई टेनिस संघटना(एटीएफ) व अखिल भारतीय टेनिस संघटना(एआयटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 3000डॉलर आरबीएल-एटीटी आशियाई मानांकन पुरुष टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष गटात परमवीर बाजवा, गॅरी टोकस, द्रोणा वालिया, आदित्य बलसेकर या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून मुख्य प्रवेश केला.\nमहाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या रत्नाकर बँक लिमिटेड(आरबीएल)यांनी प्रायोजित केलेल्या या स्पर्धेत पुरुष गटात अंतिम पात्रता फेरीत अव्वल मानांकित परमवीर बाजवा याने राघव जयसिंघानीचा 6-2, 7-5 असा पराभव करून मुख्य फेरी गाठली. गॅरी टोकस याने आकाश अहलावतचा 6-3, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून मुख्य फेरीत धडक मारली. आदित्य बलसेकरने रोहीन गजरीला 7-5, 6-4 असे पराभूत करून आगेकूच केली.\nस्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम पात्रता फेरी: पुरुष गट:\nपरमवीर बाजवा(भारत)(1)वि.वि.राघव जयसिंघानी(भारत)6-2, 7-5;\nद्रोणा वालिया(भारत)वि.वि.पारस दहिया(भारत)(2)5-3सामना सोडून दिला;\nगॅरी टोकस(भारत)वि.वि.आकाश अहलावत(भारत)6-3, 6-4;\nआदित्य बलसेकर(भारत)वि.वि.रोहीन गजरी(भारत)7-5, 6-4.\nश्रीलंकेचा हा दिग्गज क्रिकेटपटू करणार टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज\nया ५ भारतीय दिग्गज क्रिकेटपटूंनी चांद्रयान २ माहीमेसाठी केले इस्त्रोचे कौतुक\nअनिल भोईर यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या प्रसिद्धी व प्रकाशन समितीवर सदस्य म्हणून निवड\n…म्हणून अगरवाल, पंतला मिळाली २०१९ विश्वचषकासाठी टीम इंडियात संधी\nएकवेळ या क्रिकेटपटूसाठी भांडला होता गंभीर, आता त्याला मिळाली टीम इंडियात संधी\nतो क्रिकेटमधील सोनेरी दिवस ना लंकेचे चाहते विसरले ना भारतीय फॅन…\nनवदीप सैनी, राहुल चहर पाठोपाठ पुण्याचा हा युवा क्रिकेटपटूही ठोठावतोय टीम इंडियाचे दार\nप्रो कबड्डी २०१९: कोच अनुप कुमार समोर कोच राकेश कुमारच्या संघाचे आव्हान\n१९ दिवसात ५ सुवर्णपदक मिळवणाऱ्या हिमा दासवर होतोय दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव\nराष्ट्रीय लेझर रन स्पर्धा आजपासून पुण्यात\nमराठमोळ्या गिर्यारोहक दीपक कोनाळेने सर केले माउंट एल्ब्रुस\nविश्वचषक जिंकल्यानंतरही ओयन मॉर्गन म्हणतो ही गोष्ट योग्य नाही\nअंब��ती रायडूच्या 3D ट्विटबद्दल एमएसके प्रसाद यांनी दिले असे उत्तर\nएमएस धोनीबद्दल एमएसके प्रसाद यांनी केले मोठे भाष्य\nया क्रिकेटपटूला टीम इंडियात संधी मिळता मिळता राहिली; एमएसके प्रसाद यांनी केला खूलासा\nविंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; या युवा खेळाडूंना मिळाली संधी\nएनआयओ व्हिजन मॅराथॉन स्पर्धेत 3000 धावपटू सहभागी\nपीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत मेट्रोसिटी रेजिंग बुल्स संघाचा विजय\nडब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार ट्रिपल एचने विश्वविजेत्या इंग्लंडला दिली ही खास भेट\nया कारणामुळे सचिनचा झाला द्रविड, कुंबळेनंतर हॉल ऑफ फेममध्ये समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A1%E0%A5%89.%2520%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%2520%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE&f%5B1%5D=field_site_section_tags%3A41&search_api_views_fulltext=%E0%A4%A1%E0%A5%89.%20%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%20%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-07-22T20:50:18Z", "digest": "sha1:J43MJLAJXDKJUO2H4QZM4I56PRZASJHX", "length": 15206, "nlines": 265, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nमंगळवार, जुलै 23, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, जुलै 23, 2019\nसर्व बातम्या (6) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (4) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nपश्चिम महाराष्ट्र (1) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\nपुणे हाफ मॅरेथॉन (4) Apply पुणे हाफ मॅरेथॉन filter\nस्पर्धा (4) Apply स्पर्धा filter\nअर्जुन पुरस्कार (2) Apply अर्जुन पुरस्कार filter\nक्रीडा (2) Apply क्रीडा filter\nपुणे_मॅरेथॉन (2) Apply पुणे_मॅरेथॉन filter\nमधुमेह (2) Apply मधुमेह filter\nमहापालिका (2) Apply महापालिका filter\nसकाळचे उपक्रम (2) Apply सकाळचे उपक्रम filter\nऍथलेटिक्‍स (1) Apply ऍथलेटिक्‍स filter\nएव्हरेस्ट (1) Apply एव्हरेस्ट filter\nकबड्डी (1) Apply कबड्डी filter\nकॅन्सर (1) Apply कॅन्सर filter\nगिरीश बापट (1) Apply गिरीश बापट filter\nडॉ. नितीन करमळकर (1) Apply डॉ. नितीन करमळकर filter\nपत्रकार (1) Apply पत्रकार filter\nपिस्तूल (1) Apply पिस्तूल filter\nपीएमआरडीए (1) Apply पीएमआरडीए filter\nपुरस्कार (1) Apply पुरस्कार filter\nप्रदूषण (1) Apply प्रदूषण filter\nबंगळूर (1) Apply बंगळूर filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nमोबाईल (1) Apply मोबाईल filter\nनऊ डिसेंबर रोजी १८ हजार पुणेकर धावणार\nपुणे - ‘चुस्ती अन्‌ तंदुरुस्ती’चा संकल्प सिद्धीस नेण्याच्या संधीचे सोने करण्यासाठी पुण्याच्या अनेकविध क्षेत्रांतील अबालवृद्ध सज्ज झाले आहेत. नऊ डिसेंबर रोजी बजाज अलियांझ ‘पुणे हाफ मॅरेथॉन’मधील विविध शर्यतींत भाग घेत ‘जीवनाची मॅरेथॉन’ समर्थपणे धावण्यास सुमारे १८ हजार नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. या...\nपुणेकर कुटुंबांचे लक्ष्य ९/१२\nपुणे - नऊ डिसेंबर रोजी तंदुरुस्तीसाठी सक्रिय होऊन हेल्थ डे साजरा करण्याची साद सकाळ माध्यम समूहाने घातली आहे. त्यास पुणेकर कुटुंब वाढत्या प्रमाणावर प्रतिसाद देत आहेत. आधी धावणाऱ्यांनी १० किंवा २१ किमी शर्यतींसाठी तयारी केली आहे, तर काही कुटुंब फॅमिली रनमधील सहभागासाठी सज्ज झाली आहेत. मॅरेथॉनही...\nरनिंगसाठी ट्रेनिंग अन्‌ पुणे हेल्थ डेचे स्वागत \nपुणे - नऊ डिसेंबर रोजी होत असलेल्या बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यापूर्वी पद्धतशीर तयारी करता यावी म्हणून धावण्याचे शास्त्रशुद्ध ट्रेनिंग दिले जात आहे. व्यावसायिक धावपटूंचाही सहभाग असलेल्या या शर्यतीत सहभागी होऊन पुणेकरांनी नऊ डिसेंबर रोजी सुदृढ जीवनशैलीची मुहूर्तमेढ रोवावी असा...\nमल्टिप्लेक्‍स, मॉलपेक्षा रनिंग करण्यात संडे जावा\nमी हिमालय- सह्याद्रीत ट्रेकिंग केले आहे. याशिवाय सायकलिंग आणि पॅराग्लायडिंगचीही मला आवड आहे. मी डॉक्‍टर आहे. पाच वर्षांपूर्वी मला अचानक कॅन्सर झाला, फोर्थ स्टेजला होता. कॅन्सर पेशंटच्या बाबतीत होते तसेच होऊन मी तणावाखाली आले. डॉक्‍टर असूनही आणि इतका फिटनेस करूनही असे का घडले, असा प्रश्‍न मला खायला...\nसंजीवनी,मोनिकासह प्रगती,सुनील पावराला सुवर्ण\nनाशिक : नाशिक जिल्हा ऍथलेटिक्‍स असोसिएशन आणि महाराष्ट्र ऍथलेटिक्‍स असोसिएशनच्या परवानगीने येथील विभागीय क्रीडासंकुलात आजपासून सुरु झालेल्या राज्य अॅथलेटिक्स स्पर्धेत यजमान नाशिकची आंतरराष्ट्रीय धावपटू संजीवनी जाधव,मोनिका आथरे यांच्यासह प्रगती मुळाणे,सुनिल पावरा यांनी आपआपल्या गटात वर्चस्व राखत...\nएका ‘क्‍लिक’वर समजणार ‘कबड्डी’विषयी सारे काही\nसांगली - कबड्डीनगरी... सांगलीची आणखी एक ओळख म्हणावी लागेल. हुतूतूपासून ते कबड्डीपर्यंत सांगलीने राज्यात नव्हे तर देशात दबदबा निर्माण केला. कबड्डीतून जिल्ह्याला केंद्राचा पहिला अर्जुन पुरस्कार सांगलीचे श्रीराम ऊर्फ राजू भावसार यांनी मिळवून दिला. कबड्डीसाठी वाहून घेतलेल्या भावसार यांनी ‘कबड्डी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/marathi/Karha-Trek-Hill_forts-Category.html", "date_download": "2019-07-22T21:00:45Z", "digest": "sha1:CX2NSLGIRMJZ2UGMSLWO5CFUHPCSPOX3", "length": 22565, "nlines": 97, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Karha, Hill forts Category, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nकर्‍हा (Karha) किल्ल्याची ऊंची : 3074\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: दुंधेश्वर रांग\nजिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम\nनाशिक जिल्ह्यातील बागलाण भागात सालोटा, साल्हेर, मुल्हेर, डेरमाळ , पिसोळ सारखे मोठे किल्ले आहेत. तसेच बिष्टा, कर्‍हा, दुंधा, अजमेरा सारखे अपरिचित किल्ले आहेत. सटाणा तालुक्यातून जाणार्‍या दुंधेश्वर डोंगररांगेवर असलेल्या या चार किल्ल्यांचा वापर चौकीचे किल्ले म्हणून केला गेला.\nखाजगी वहानाने दोन दिवसात हे चारही किल्ले आणि देवळाणे गावातील जोगेश्वर मंदिर व्यवस्थित पाहाता येते.\nसटाणाहून दोधेश्वर गावाकडे जातांना १४ किमीवर एक चौक लागतो. येथून समोर जाणारा रस्ता बिष्टा किल्ल्याच्या पायथ्याच्या कोटबेल गावाकडे जातो. उजव्या बाजूचा रस्ता कोळीपाडा गावात तर डाव्या बाजूचा रस्ता कर्‍हे गावाकडे जातो. कर्‍हे गावाकडे जाणार्‍या रस्त्यावर चौकापासून एक किमीवर डाव्याबाजूला एक कच्चा रस्ता जातो. या रस्त्याने ५ मिनिटे चालत गेल्यावर वाट जंगलात शिरते. या वाटेवर नव्याने बांधलेले सप्तशृंगी मातेचे देऊळ आहे. देवळाच्या पुढे पायवाट एका टेकडावर जाते. या टेकाडावर एक झेंडा लावलेला आहे. या टेकाडा वरून समोर कर्‍हा किल्ला दिसतो. मळलेली पायवाट किल्ल्यावर चढतांना दिसते. या पायवटेने १० मिनिटे चढल्यावर एका मोठ्या खडकाखाली दोन लाकडी पट्ट्यांवर माकडाची लाल रंगात रंगवलेली चित्र पाहायला मिळतात. स्थानिक लोक त्यांना माकडदेव म्हणतात.\nमाकड देवाच दर्शन घेऊन २० मिनिटे चढल्यावर आपण एका पठारावर पोहोचतो. यठिकाणी किल्ल्याची माची आणि प्रवेशव्दार असण्याची शक्यता आहे. कारण याठिकाणी कमानीसाठी वापरले जाणारे दोन कोरीव दगड पडलेलेल आहेत. त्याचप्रमाणे इथे एक तुटका कोरीव दगडी स्तंभ पडलेला आहे. हा स्तंभ चारही बाजूंनी कोरलेला आहे. सध्या त्यावरील प्रत्येक बाजूच्या दोन शिल्प चौकटी शाबूत आहेत. पण उन्हा पावसात राहील्यामुळे त्यावरील शिल्प झिजलेली आहेत. या स्तंभाच्या एका बाजूला गणपती कोरलेला आहे. त्याखालच्या चौकटीत ३ वादक बसलेले दाखवले आहेत. एका बाजूला एक घोडेस्वार दाखवलेला आहे. पण इतर बाजूची शिल्प झिजल्यामुळे त्यावरील शिल्प ओळखण्या पलिकडे गेलेली आहेत. माची वरुन १० मिनिटाचा चढ चढल्यावर आपल्याला कातळात कोरलेल्या पायर्‍या लागतात. याच ठिकाणी एक कातळ कोरीव गुहा आहे. किल्ल्यावर येणार्‍या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी ही गुहा बनवलेली आहे. गुहेच्या पुढे २ मिनिटे चालल्यावर आपला गडावर प्रवेश होतो. गडावर समोरच भवानी मातेचे नव्याने बांधलेले मंदिर आहे. त्याच्या पाठी मागे २ पाण्याची कोरडी टाकी आहेत. या टाक्यांच्या उजव्या बाजूला खाली उतरल्यावर एक पाण्याच प्रचंड मोठे गुहा टाक आहे. हे टाकही कोरडे आहे. टाक पाहून परत वर येऊन विरुध्द बाजूस ख्हाली उतरल्यावर अजून एक पाण्याच टाक आहे. पण त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. हे टाक पाहून त्याच्या पुढेच कड्याच्या दिषेने खाली इतरल्यावर एक कातळ टप्पा लागतो. तो गिर्यारोहणाचे तंत्र वापरून काळजीपूर्व उतरल्यावर आपल्याला एका बाजूला एक असलेली तीन टाकी पाहायला मिळतात. यातील शेवटच्या टाक्यात पिण्यायोग्य पाणी आहे. ही टाकी पाहून परत गड माथ्यावरील मंदिरापाशी आल्यावर आपली गड फ़ेरी पूर्ण होते. गड माथा लहान असल्याने गड पाहाण्यासाठी अर्धा तास लागतो. गड माथ्यावरुन बिष्टा किल्ला, फ़ोपिरा डोंगर आणि अजमेरा किल्ला दिसतात.\nमुंबईहून नाशिक मार्गे सटाणा गाठावे. सटाणा पासून १६ किमीवर किल्ल्याच्या पायथ्याचे कोळीपडा हे गाव आहे. सटाणाहून दोधेश्वर गावाकडे जातांना १४ किमीवर एक चौक लागतो. येथून समोर जाणारा रस्ता बिष्टा किल्ल्याच्या पायथ्याच्या कोटबेल गावाकडे जातो. उजव्या बाजूचा रस्ता कोळीपाडा गावात तर डाव्या बाजूचा रस्ता कर्‍हे गावाकडे जातो. कर्‍हे गावाकडे जाणार्‍या रस्त्यावर चौकापासून एक किमीवर डाव्याबाजूला एक कच्चा रस्ता जातो. या रस्त्याने ५ मिनिटे चालत गेल्यावर वाट जंगलात शिरते. या वाटेवर नव्याने बांधलेले सप्तशृंगी मातेचे देऊळ आहे. देवळाच्या पुढे पायवाट एका टेकडावर जाते. या टेकाडावर एक झेंडा लावलेला आहे. या टेकाडा वरून समोर कर्‍हा किल्ला दिसतो. मळलेली पायवाट किल्ल्यावर चढतांना दिसते.\nसटाणाहून दिवसातून ५ एसटी बसेस कोडबेलला जातात. सकाळी ७.३० सटाणा-भिलपुरी, सटाणा-चिंचवा दुपारी ११.३०, संध्याकाळी ५.०० वाजता सटाणा-चिंचवा. साक्री-सटाणा सकाळी ७. ०० वाजता गावात येते. गावातून ६ आसनी रिक्षा नामापूरला जातात .\nगडावर राहाण्याची सोय नाही.\nजेवणाची सोय सटाणा येथे आहे.\nगडावरील कड्या खालच्या टाक्यात पिण्याचे पाणी आहे.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nपायथ्यापासून १ तास लागतो.\nजाण्यासाठी उत्तम कालावधी :\nअंकाई(अणकाई) (Ankai) अंतुर (Antoor) अर्जूनगड (Arjungad) आसावा (Asawa)\nबाळापूर किल्ला (Balapur Fort) बल्लाळगड (Ballalgad) बळवंतगड (Balwantgad) बांदा किल्ला (Banda Fort)\nभंडारदुर्ग/भांडारदुर्ग (Bhandardurg) भांगसी गड (भांगसाई गड) (Bhangsigad(Bhangsi mata gad)) भरतगड (Bharatgad) भास्करगड (बसगड) (Bhaskargad)\nधोत्रीचा किल्ला (गढी) (Dhotri Fort (Gadhi)) द्रोणागिरी (Dronagiri) डुबेरगड(डुबेरा) (Dubergad(Dubera)) दुंधा किल्ला (Dundha)\nघारापुरी (Gharapuri) घोडबंदरचा किल्ला (Ghodbunder Fort) घोसाळगड (Ghosalgad) घोटवडा किल्ला (गोतारा किल्ला) (Ghotawada Fort (Gotara))\nहटकेश्वर ते लेण्याद्री (Hatkeshwar to Lenyadri) होन्नुर किल्ला (Honnur Fort) इंद्रगड (Indragad) इंद्राई (Indrai)\nकोळकेवाडी दूर्ग (Kolkewadi) कोंढवी (Kondhavi) कोरीगड (कोराईगड) (Korigad) कोर्लई (Korlai)\nमिरगड (मिरा डोंगर / सोनगिर) (Mirgad(Songir)) मोहनदर (शिडका) किल्ला (Mohandar(Shidaka)) मोहनगड (Mohangad) मोरागड (Moragad)\nनरनाळा\t(Narnala) न्हावीगड (Nhavigad) निमगिरी (Nimgiri) निवतीचा किल्ला (Nivati Fort)\nपांडवगड (Pandavgad) पन्हाळेदुर्ग (पन्हाळघर किल्ला) (Panhaledurg) पन्हाळेकाजी (प्रणालक दुर्ग) (Panhalekaji Fort) पन्हाळगड (Panhalgad)\nपारडी किल्ला (Pardi Fort) पारगड (Pargad) पारनेरा किल्ला (Parnera Fort) पर्वतगड (Parvatgad)\nपाटेश्वर (Pateshwar) पट्टागड (Patta) पेब (विकटगड)\t(Peb) पेडका (Pedka)\nपिंपळास कोट (Pimplas Kot) पिसोळ किल्ला (Pisol) प्लस व्हॅली ट्रेक (Plus Valley) प्रबळगड (Prabalgad)\nराजदेहेर (ढेरी) (Rajdeher) राजधेर (Rajdher) राजगड (Rajgad) राजहंसगड (येळ्ळूरचा किल्ला) (Rajhansgad (Yellur Fort))\nरसाळगड (Rasalgad) रतनगड (Ratangad) रतनगड(रत्नदुर्ग) (Ratangad(Ratnadurg)) रत्नदुर्ग ( भगवतीचा किल्ला ) (Ratnadurg)\nसडा किल्ला (Sada Fort) सदाशिवगड (Sadashivgad) सागरगड (खेडदूर्ग) (Sagargad) सज्जनगड (Sajjangad)\nसांदण व्हॅली व करोली घाट (Sandan Valley - Karoli Ghat) सांकशीचा किल्ला (Sankshi) संतोषगड (Santoshgad) सप्तश्रुंगी (Saptashrungi)\nसरसगड (Sarasgad) सेगवा किल्ला (Segawa) शिवडीचा किल्ला (Sewri Fort) शिवगड (Shivgad)\nसायनचा किल्ला(शीव किल्ला) (Sion Fort) सोंड��ई (Sondai) सोनगड (Songad) सोनगिर (धुळे) (Songir (Dhule))\nतळगड (Talgad) तांदुळवाडी (Tandulwadi) टंकाई (टणकाई) (Tankai) तेरेखोलचा किल्ला (Terekhol Fort)\nथाळनेर (Thalner) तिकोना (Tikona) तोरणा (Torna) त्रिंबकगड (ब्रम्हगिरी) (Trimbakgad)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/akola/hsc-exam-result-akola-district-8742-percent/", "date_download": "2019-07-22T21:18:29Z", "digest": "sha1:7Q7TCCVPKSNL2WZIQLRFEW3X73DW7MU7", "length": 27536, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Hsc Exam Result Of The Akola District Is 87.42 Percent | अकोल्यात मुलीच हुश्शार...जिल्ह्याचा निकाल ८७.४२ टक्के | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २३ जुलै २०१९\nशेतीचा नांगर रोबोटच्या खांद्यावर; १८ कोटींचा निधी\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nया व्यक्तीमुळे ऐश्वर्या राय चिडली होती मनिषा कोईरालावर, मुलाखतीत असे काही बोलली होती तिच्याविषयी\nतब्बूने ग्लॅमरस अवतारातील व्हिडिओ केला शेअर, नेटिझन्सने दिल्या अशा भन्नाट कमेंट्स\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nऐश्वर्या राय इतकीच सुंदर आहे तिची वहिनी, पाहा फोटो\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nकानाशी निगडीत 'या' चुका कराल तर, आयुष्यभरासाठी बहिरे व्हाल\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वास���र्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प��रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nAll post in लाइव न्यूज़\nअकोल्यात मुलीच हुश्शार...जिल्ह्याचा निकाल ८७.४२ टक्के\nअकोल्यात मुलीच हुश्शार...जिल्ह्याचा निकाल ८७.४२ टक्के\nअकोला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत अकोला जिल्ह्याचा निकाल ८७.४२ टक्के लागला आहे.\nअकोल्यात मुलीच हुश्शार...जिल्ह्याचा निकाल ८७.४२ टक्के\nअकोला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत अकोला जिल्ह्याचा निकाल ८७.४२ टक्के लागला आहे. यामध्ये मुलींनी बाजी मारली असून, मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९१.४६ टक्के एवढी आहे. याहीवर्षी निकालामध्ये मुलींनी भरारी घेतली आहे.\nजिल्ह्यात यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी २५ हजार ३२० नियमित विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. त्यापैकी २५ हजार ३०५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी २२ हजार १२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ८७.४२ अशी आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये ११४१६ मुले व १०७०५ मुली आहेत. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८३.९४, तर मुलींची टक्केवारी ९१.४६ अशी आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही मुलींनी निकालात मुलांपेक्षा जास्त टक्केवारी मिळवित बाजी मारली. जिल्ह्यात सर्वाधिक निकाल अकोट तालुक्याचा ८९.४६ टक्के लागला आहे. त्या खालोखाल पातूर तालुका ८९.४५ टक्के, बार्शीटाकळी तालुका ८८.७८ टक्के, अकोला तालुका ८७.११ टक्के, बाळापूर तालुका ८६.३८ टक्के, मूर्तीजापूर तालुका ८५.९७ टक्के, तर सर्वात कमी निकाल तेल्हारा तालुक्याचा ८४.३८ टक्के लागला आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nHSC Exam ResultEducationAkolaबारावी निकालशिक्षणअकोला\n1100 तुळशी राेपांतून साकारला भारत\n‘सिव्हिक सेन्स’च्या अभावामुळे निष्पापांचे बळी\nअजनी बु येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार\nकाँग्रेसच्या मुंबईतील नेत्याची अकोल्यात चाचपणी\nमहिला व बालकल्याण सभापतीपदी मनीषा भंसाली अविरोध\nमहापालिकेत विभागीय चौकशींचे अहवाल गुलदस्त्यात\nगोर सेनेचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको \nअंगणवाडी सेविकांचे अहवाल बंद आंदोलन\nकर्मचाऱ्यांना निवासस्थान वाटपात भेदभाव\nजिल्हा परिषद शाळांमध्ये सुरू झाले कॉन्व्हेंट\nखोदलेल्या रस्त्यांची तीन महिन्यांत दुरुस्ती करणार\nअवघ्या ४०० रुपयांत नळ कनेक्शन; अकोलेकरांना संधी\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1693 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (823 votes)\nपक्षी जाय दिगंतरा; हजारो किमी प्रवास करुन परदेशी पाहुणे सागरी किनारी दाखल\nभारताचे Mission moon, चाँद के पार चलो...\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\n'तू अशी जवळी रहा' फेम सिद्धार्थ ही गोष्ट घेतल्याशिवाय नाही निघत घरा बाहेर\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\n मनोज नरवणेंची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती\nVIDEO: कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र; विधानसभेत एकच खळबळ\nचंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला; 'चंद्रयान-२' वरुन भाजपाचा टोला\n... तर 6 ऑगस्टपासून मुंबईची 'बेस्ट' लाईफलाईन बंद, कर्मचारी पुन्हा संपावर\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; ६० लोकांची सुखरूप सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/mumbai/north-central-mumbai-lok-sabha-result-2019-bjp-candidate-poonam-mahajan-leading-almost-12500-votes/", "date_download": "2019-07-22T21:23:49Z", "digest": "sha1:QOR2KJYJGK3BBRVHVB4SVOW74EAEJYVP", "length": 28462, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "North Central Mumbai Lok Sabha Result 2019 Bjp Candidate Poonam Mahajan Leading By Almost 12500 Votes Congress Leader Priya Dutt Trailing | उत्तर मध्य मुंबई लोकसभा निकाल 2019: भाजपाच्या पूनम महाजन सव्वा लाख मतांनी पुढे | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २३ जुलै २०१९\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nशेतीचा नांगर रोबोटच्या खांद्यावर; १८ कोटींचा निधी\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nया व्यक्तीमुळे ऐश्वर्या राय चिडली होती मनिषा कोईरालावर, मुलाखतीत असे काही बोलली होती तिच्याविषयी\nतब्बूने ग्लॅमरस अवतारातील व्हिडिओ केला शेअर, नेटिझन्सने दिल्या अशा भन्नाट कमेंट्स\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nऐश्वर्या राय इतकीच सुंदर आहे तिची वहिनी, पाहा फोटो\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nकानाशी निगडीत 'या' चुका कराल तर, आयुष्यभरासाठी बहिरे व्हाल\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत ���िर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nAll post in लाइव न्यूज़\nउत्तर मध्य मुंबई लोकसभा निकाल 2019: भाजपाच्या पूनम महाजन सव्वा लाख मतांनी पुढे\nउत्तर मध्य मुंबई लोकसभा निकाल 2019: भाजपाच्या पूनम महाजन सव्वा लाख मतांनी पुढे\nकाँग्रेसच्या प्रिया दत्त पिछाडीवर\nउत्तर मध्य मुंबई लोकसभा निकाल 2019: भाजपाच्या पूनम महाजन सव्वा लाख मतांनी पुढे\nकेंद्रात मंत्रीपद भूषवलेल्या दोन ज्येष्ठ नेत्यांच्या लेकींमधील चुरस उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात पाहायला मिळते आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या आमनेसामने असलेल्या भाजपाच्या पूनम महाजन आणि काँग्रेसच्या प्रिया दत्त यांनी यंदाही एकमेकांना आव्हान दिलं. आजी-माजी खासदारांच्या या लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.\nलोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून पूनम महाजन यांनी त्यांची आघाडी कायम ठेवली. सध्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात महाजन यांनी जवळपास सव्वा लाख मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांना 342135 मतं मिळाली असून प्रिया दत्त यांच्या पारड्यात 217348 मतं पडली आहेत.\nमुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात एकूण 17 लाख 38 हजार 894 मतदार आहेत. यंदाच्या निवडणुकीत या मतदारसंघात 53.64 टक्के मतदान झालं. गेल्या निवडणुकीत या मतदारसंघात 55 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का घसरला आहे. याचा फटका कोणाला बसणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे.\nगेल्या निवडणुकीत पूनम महाजन यांनी 4 लाख 78 हजार 535 मतं मिळवली होती. तर प्रिया दत्त यांना 2 लाख 91 हजार 764 मतं मिळाली होती. विशेष म्हणजे एक अपवाद वगळता या मतदारसंघानं एकाच पक्षाला सलग दोनदा संधी दिलेली नाही. त्यामुळे यंदा इतिहासाची पुनरावृत्ती होणार की इतिहास घडणार याची उत्सुकता आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nLok Sabha Election 2019 Resultsmumbai-north-central-pcBJPcongressPriya DuttPoonam Mahajanलोकसभा निवडणूक निकालमुंबई उत्तर मध्यभाजपाकाँग्रेसप्रिया दत्तपूनम महाजन\nभाजपात प्रवेश करा अन् 40 कोटी मिळवा;आमदारांना ऑफर\nराहुल गांधीच्या राजीनाम्यावर प्रियंका गांधी म्हणतात...\nगांधी कुटुंबाच्या गैरहजेरीत होणार काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक\nस्वाभिमानी शेतकरी संघटना विधानसभेत 49 जागा लढवणार\nकाँग्रेसला ४० जागा सोडल्या, ‘वंचित’ आघाडीचा प्रस्ताव\nवंचित बहुजन आघाडीच्या ऑफरची काँग्रेसकडून खिल्ली, गांभीर्याचा सल्ला\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nजलवाहिनी भूमिपूजन सोहळ्यावरून सेना-भाजपत रंगली श्रेयाची लढाई\nवाहतूककोंडी फोडण्यासाठी पार्किंगवर नियंत्रण हवे\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1693 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (823 votes)\nपक्षी जाय दिगंतरा; हजारो किमी प्रवास करुन परदेशी पाहुणे सागरी किनारी दाखल\nभारताचे Mission moon, चाँद के पार चलो...\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमारतीच्या ५��� व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\n'तू अशी जवळी रहा' फेम सिद्धार्थ ही गोष्ट घेतल्याशिवाय नाही निघत घरा बाहेर\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\n मनोज नरवणेंची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती\nVIDEO: कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र; विधानसभेत एकच खळबळ\nचंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला; 'चंद्रयान-२' वरुन भाजपाचा टोला\n... तर 6 ऑगस्टपासून मुंबईची 'बेस्ट' लाईफलाईन बंद, कर्मचारी पुन्हा संपावर\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; ६० लोकांची सुखरूप सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/relationship/4-signs-boyfriend-who-not-sure-about-relationship/", "date_download": "2019-07-22T21:20:02Z", "digest": "sha1:IBIITPIY7KJRPCSK5GFHXI4YRHZT4IC4", "length": 31016, "nlines": 418, "source_domain": "www.lokmat.com", "title": "4 Signs Boyfriend Who Not Sure About Relationship | बॉयफ्रेन्डच्या 'या' वागण्यावरून ओळखा तो तुमच्याबाबत अजूनही संभ्रमात आहे! | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २३ जुलै २०१९\nमुंबईत एमटी���नएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nशेतीचा नांगर रोबोटच्या खांद्यावर; १८ कोटींचा निधी\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nया व्यक्तीमुळे ऐश्वर्या राय चिडली होती मनिषा कोईरालावर, मुलाखतीत असे काही बोलली होती तिच्याविषयी\nतब्बूने ग्लॅमरस अवतारातील व्हिडिओ केला शेअर, नेटिझन्सने दिल्या अशा भन्नाट कमेंट्स\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nऐश्वर्या राय इतकीच सुंदर आहे तिची वहिनी, पाहा फोटो\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nकानाशी निगडीत 'या' चुका कराल तर, आयुष्यभरासाठी बहिरे व्हाल\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा ���णका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानल��� जामीन मंजूर\nAll post in लाइव न्यूज़\nबॉयफ्रेन्डच्या 'या' वागण्यावरून ओळखा तो तुमच्याबाबत अजूनही संभ्रमात आहे\n4 signs boyfriend who not sure about relationship | बॉयफ्रेन्डच्या 'या' वागण्यावरून ओळखा तो तुमच्याबाबत अजूनही संभ्रमात आहे\nबॉयफ्रेन्डच्या 'या' वागण्यावरून ओळखा तो तुमच्याबाबत अजूनही संभ्रमात आहे\nजर तुम्हाला तुमच्या बॉयफ्रेन्डवर थोडाही संशय असेल की, तो तुमच्याबाबत अजूनही संभ्रमित आहे तर वेळीच याकडे लक्ष द्या.\nबॉयफ्रेन्डच्या 'या' वागण्यावरून ओळखा तो तुमच्याबाबत अजूनही संभ्रमात आहे\nबॉयफ्रेन्डच्या 'या' वागण्यावरून ओळखा तो तुमच्याबाबत अजूनही संभ्रमात आहे\nबॉयफ्रेन्डच्या 'या' वागण्यावरून ओळखा तो तुमच्याबाबत अजूनही संभ्रमात आहे\nबॉयफ्रेन्डच्या 'या' वागण्यावरून ओळखा तो तुमच्याबाबत अजूनही संभ्रमात आहे\nबॉयफ्रेन्डच्या 'या' वागण्यावरून ओळखा तो तुमच्याबाबत अजूनही संभ्रमात आहे\nजर तुम्हाला तुमच्या बॉयफ्रेन्डवर थोडाही संशय असेल की, तो तुमच्याबाबत अजूनही संभ्रमित आहे तर वेळीच याकडे लक्ष द्या. कारण हे तुम्हालाही नको असेल की, तुम्ही तुमचा वेळ, ऊर्जा आणि प्रेम अशा व्यक्तीसाठी वाया घालवावं ज्याला तुमच्यासोबत लॉंगटर्म रहायचंच नाहीये. अर्थात तुमचा बॉयफ्रेन्ड तुम्हाला येऊन सांगणार नाही की, तो तुमच्याबाबत निश्चित नाहीये. तुम्हालाच त्याच्या वागण्यावरून ते ओळखावं लागेल. आम्ही तुम्हाला अशाच काही संकेतांबाबत सांगत आहोत, ज्यावरून तुम्ही ओळखू शकाल की, त्याने तुमच्याबाबत काहीही निश्चित केलेलं नाही.\nआधीच्या गर्लफ्रेन्डबाबत सॉफ्ट कॉर्नर\nजर तुमचा बॉयफ्रेन्ड अजूनही त्याच्या जुन्या नात्याची चर्चा करत असेल तर याचा अर्थ होतो की, अजूनही त्यातून बाहेर आलेला नाहीये. जर तो तुम्हाला सांगत असेल की, त्याची एक्स आता त्याची चांगली मैत्रिण आहे आणि ते सोबत वेळही घालवत नाहीत, तर हा इशारा तुम्ही समजायला हवा.\nमित्रांना किंवा परिवारातील सदस्यांना भेटवत नसेल\nजर त्याने तुम्हाला आतापर्यंत त्याच्या मित्रांशी किंवा घरातील सदस्यांशी भेटवलं नसेल तर नक्कीच काहीतरी गोंधळ आहे. हे त्यालाही माहीत असतं की, एकदा जर त्याने त्याच्या ओळखीच्या लोकांशी तुमची भेट करून दिली तर तुम्ही त्याची ऑफिशिअल गर्लफ्रेन्ड व्हाल.\nतुम्हाला खूश करण्यासाठी किंवा तुमच्याप्रति प्रेम जाहीर करण्यासाठी तो काही एक्स्ट्रा प्रयत्न करत नसेल किंवा तुमची काळीज घेत नसेल, किंवा ज्यातून तुम्हाला आनंद मिळतो अशा छोट्या छोट्या गोष्टी स्कीप करत असेल तर वेळीच सावध व्हा. तुमच्या मनात जर हा विचार येत असेल की, हे रिलेशनशिप चांगलं करण्यासाठी तुम्ही एकटेच मेहनत घेत आहात, तर यावर आणखी विचार करायला हवा.\nजर तुमच्यासोबत तो त्याच्या फीलिंग्स शेअर करत नसेल. त्याला काय वाटतं हे तुम्हाला माहीत नसेल किंवा त्याला काय आवडतं हे तुम्हाला माहीत नसेल तर ही गोष्ट वाईट आहे. तो तुमच्याबाबत शुअर नाही हा त्याचा संकेत असू शकतो.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n'या' 4 राशींच्या व्यक्ती असतात जास्त स्मार्ट; कोणाकडूनही काम करून घेण्यात असतात पटाईत\nलैंगिक जीवन : 'या' ५ गोष्टींच्या मदतीने महिला मिळवू शकतील परमोच्च आनंद\nतरूणी तरूणांच्या सोशल मीडिया प्रोफाइलमध्ये काय चेक करतात\nलैंगिक जीवन : पुरूष महिलांपेक्षा जास्त एन्जॉय करतात 'ही' गोष्ट\nमुलांच्या मस्ती करण्यामागे 'ही' कारणं तर नाहीत ना; त्यांना ओरडण्याआधी 'हे' वाचाच\nलैंगिक जीवन : पुरूषांसाठी स्टॅमिना वाढवण्याचे खास नैसर्गिक फंडे\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nपार्टनरसोबत 'या' गोष्टी करण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्, जाणून घ्या कोणत्या...\n'या' 4 राशींच्या व्यक्ती असतात जास्त स्मार्ट; कोणाकडूनही काम करून घेण्यात असतात पटाईत\nतरूणी तरूणांच्या सोशल मीडिया प्रोफाइलमध्ये काय चेक करतात\nमुलांच्या मस्ती करण्यामागे 'ही' कारणं तर नाहीत ना; त्यांना ओरडण्याआधी 'हे' वाचाच\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1693 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (823 votes)\nपक्षी जाय दिगंतरा; हजारो किमी प्रवास करुन परदेशी पाहुणे सागरी किनारी दाखल\nभारताचे Mission moon, चाँद के पार चलो...\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाह��ले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\n'तू अशी जवळी रहा' फेम सिद्धार्थ ही गोष्ट घेतल्याशिवाय नाही निघत घरा बाहेर\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\n मनोज नरवणेंची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती\nVIDEO: कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र; विधानसभेत एकच खळबळ\nचंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला; 'चंद्रयान-२' वरुन भाजपाचा टोला\n... तर 6 ऑगस्टपासून मुंबईची 'बेस्ट' लाईफलाईन बंद, कर्मचारी पुन्हा संपावर\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; ६० लोकांची सुखरूप सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%2520%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%BE%2520%E0%A4%A6%E0%A4%B2&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0&f%5B1%5D=field_site_section_tags%3A51&search_api_views_fulltext=%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%20%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%BE%20%E0%A4%A6%E0%A4%B2", "date_download": "2019-07-22T21:05:20Z", "digest": "sha1:Y3NQPQWKCLNUEFII7PNQCA4FMQZCDV4T", "length": 11549, "nlines": 252, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nमंगळवार, जुलै 23, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवा���, जुलै 23, 2019\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\n(-) Remove सप्तरंग filter सप्तरंग\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (2) Apply सप्तरंग filter\nअमरावती (1) Apply अमरावती filter\nआंध्र प्रदेश (1) Apply आंध्र प्रदेश filter\nउस्मानाबाद (1) Apply उस्मानाबाद filter\nखामगाव (1) Apply खामगाव filter\nगडचिरोली (1) Apply गडचिरोली filter\nगोपीनाथ मुंडे (1) Apply गोपीनाथ मुंडे filter\nचंद्रकांत पाटील (1) Apply चंद्रकांत पाटील filter\nचंद्रपूर (1) Apply चंद्रपूर filter\nछत्तीसगड (1) Apply छत्तीसगड filter\nझारखंड (1) Apply झारखंड filter\nदिल्ली (1) Apply दिल्ली filter\nदेवेंद्र फडणवीस (1) Apply देवेंद्र फडणवीस filter\nधनंजय मुंडे (1) Apply धनंजय मुंडे filter\nनक्षलवाद (1) Apply नक्षलवाद filter\nनारायण राणे (1) Apply नारायण राणे filter\nपश्‍चिम बंगाल (1) Apply पश्‍चिम बंगाल filter\nपुढाकार (1) Apply पुढाकार filter\nबच्चू कडू (1) Apply बच्चू कडू filter\nमध्य प्रदेश (1) Apply मध्य प्रदेश filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nराजकारण (1) Apply राजकारण filter\nनक्षलवाद्यांचं आता मध्य प्रदेशातही बस्तान (सुरेश नगराळे)\nगेल्या तीन वर्षांत, हिंसाचार कमी झाला म्हणजेच नक्षलवादी चळवळ संपली, अशा समजुतीत वावरणाऱ्या पोलिसांना व सुरक्षा दलांना गेल्या महिन्याभरात नक्षलवाद्यांनी मोठा झटका दिला. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेले आकडेवारीचे कागद पुढं करून \"यश मिळवलं' असं सांगणाऱ्या राज्यकर्त्यांनासुद्धा, गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडालगत...\nजिल्ह्यांची पुनर्रचना आणि पर्यायी सत्ताकेंद्रे (प्रकाश पवार)\nनवीन जिल्ह्यांची व तालुक्‍यांची मागणी ही केवळ प्रशासकीय नसते, तर त्या मागणीत नेतृत्वाची एक राजकीय इच्छाशक्ती सामावलेली असते. याखेरीज एक प्रादेशिक सत्ताकेंद्र घडवण्याचीदेखील राजकीय इच्छाशक्ती अभिव्यक्त होते. ही घडामोड व्यापक स्वरूपाची आणि राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी आहे. राज्यांतर्गत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/MLA-Pankaj-Bhujbal-on-Matoshree/", "date_download": "2019-07-22T20:25:30Z", "digest": "sha1:63U34D33KTVACYRVQCK5ZB7ELAWISOCA", "length": 5735, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आ. पंकज भुजबळ ‘मातोश्री’वर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › आ. पंकज भुजबळ ‘मातोश्री’वर\nआ. पंकज भुजबळ ‘मातोश्री’वर\nराष्ट्रवादीची मुलूख मैदान तोफ छगन भुजबळ हे तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यावर शिवसेनेने मुखपत्रातून भुजबळांबद्दल सहानुभूती दाखवली. त्याचे पडसाद बुधवारी (दि.9) राज्याच्या राजकारणात पाहायला मिळाले. भुजबळ यांच्या सांगण्यावरून त्यांचे पुत्र आ. पंकज भुजबळ यांनी ‘मातोश्री’ची पायरी चढत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांना पेढ्यांचा पुडा देत भुजबळांचा संदेश पोहोचवला. बंद दरवाजाआड या दोघांमध्ये काय चर्चा झाली हे समजू शकले नसले तरी मात्र, ही भेट दिवसभर चर्चेचा विषय ठरली.\nभ्रष्टाचार व मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी तुरुंगात असलेल्या भुजबळ यांना उच्च न्यायालयाने दोन वर्षांनंतर नुकताच जामीन दिला. सध्या त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तांत्रिकदृष्ट्या त्यांची सुटका झाली असली तरी उपचारांसाठी ते अद्याप रुग्णालयातच आहेत. विविध पक्षांचे नेते त्यांची भेट घेत आहेत. शिवसेनेनेदेखील मुखपत्रातून या घटनेवर भाष्य केले. भुजबळ हे सेनेत असते तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती. भुजबळांशी आमचे वैयक्तिक वैर नाही. तसेच महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मुखपत्रातून भुजबळांना क्‍लीन चिट दिली.\nशिवसेनेने भुजबळांबद्दल दाखवलेली सहानुभूती राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली. या घटनेचा दुसरा अंक बुधवारी पाहायला मिळाला. भुजबळ यांचे पुत्र आ. पंकज यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली. या दोघांमध्ये बंद दरवाजाआड जवळपास 15 मिनिटे चर्चा झाली. चर्चेचा नेमका तपशील काय होता हे समजू शकले नाही. मात्र, छगन भुजबळ यांच्या सांगण्यावरूनच पंकज यांनी ही भेट घेतल्याचे समजते. या भेटीत पंकज यांना वडिलांच्या तब्येतीची काळजी घे, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला असल्याचेही वृत्त आहे.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर��भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/navi-mumbai/ncp-rally-booth/articleshow/65028639.cms", "date_download": "2019-07-22T21:56:23Z", "digest": "sha1:TTWXO4MR5R4LPFZDORBJAUZXDEQEFH7N", "length": 10538, "nlines": 169, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "navi mumbai News: राष्ट्रवादीचा बूथ मेळावा - ncp rally booth | Maharashtra Times", "raw_content": "\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुखWATCH LIVE TV\nराज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून उत्तर महाराष्ट्र विभागीय बूथ कमिटी ...\nनाशिक : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून उत्तर महाराष्ट्र विभागीय बूथ कमिटी सक्षमीकरण संकल्प व निर्धार मेळावा येत्या २१ जुलै रोजी होणार आहे. रावसाहेब थोरात सभागृह गंगापूर रोड नाशिक येथे दुपारी २ वाजता माजी मंत्री शशिकांत शिंदे, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, माजी खासदार समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांच्या उपस्थितीत आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती नाशिक जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे निरीक्षक विशाल काळभोर, जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग व शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केले आहे.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्यांवर वाघांचे दर्शन\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना चिरडले; ७ दुचाकींना धडक\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या संशयावरून २ जणांना दिला चोप\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल\nनवी मुंबई या सुपरहिट\nहॉटेलात वापरलेले काळे तेल फरसाणासाठी\nपोस्टातील गुंतवणूकदारांना मिळणार दिलासा\nडासांचा त्रास, चिमुकलीने केला व्ह���डिओ व्हायरल\nदेवमाशाचा सांगाडा जतन करण्याचे काम संथगतीने\nमच्छिमारांनी घेतली राज ठाकरे यांची भेट\nठाणे: लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nपनवेल: कामोठ्यात कारच्या धडकेत २ ठार, पाच जखमी\nसात वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार\n‘घाणेकर’च्या रंगमंचावर धोक्याचे सावट\nसात दिवस वीज गायब\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\nजन्मदिनाच्या अनोख्या भेटीने CM फडणवीस भारावले\nMTNL इमारतीत अडकलेले सर्वजण सुखरूप\nवांद्रे: आग विझवण्यासाठी रोबोची मदत\nआदित्यने चार दिवस खेड्यांत घालवावेत : थोरात\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nआयआयटी मुंबईत एमडी विथ पीएचडी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5093826647710844056&title=Shkti-Ture%20Programe%20in%20Pune&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-07-22T20:32:31Z", "digest": "sha1:ZGMBGW2DHMN5HIELV7YACNJGVBK7FXCP", "length": 7677, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘शक्ती-तुरे’ महामुकाबल्याने जिंकली पुणेकरांची मने", "raw_content": "\n‘शक्ती-तुरे’ महामुकाबल्याने जिंकली पुणेकरांची मने\nपुणे : शिवसेना पर्वती विभाग आणि शिवसेना पर्वती मतदारसंघ विभागप्रमुख सुरज लोखंडे यांच्या वतीने अस्सल कोकणच्या परंपरेतील शाहिरी अनुभव असलेल्या ‘शक्ती-तुरे’ महामुकाबल्याचे आयोजन करण्यात आले होते. या जंगी महामुकाबल्याने पुणेकरांची मने जिंकली.\nशाहीर पूनम आगरकर आणि शाहीर सुरज हरेकर यांच्या ‘शक्ती-तुरे’ संघात हा महामुकाबला झाला. पारंपरिक स्तवन, गण, गवळण, पद याने कार्यक्रमाला रंगत आणली. या वेळी खासदार संजय काकडे आणि सुरज लोखंडे यांनी लोकनृत्य कलाकारांचा सत्कार केला. या प्रसंगी खडकवासला मतदारसंघाचे शिवसेना विभागप्रमुख नीलेश गिरमे उपस्थित होते.\n‘शक्ती’ म्हणजे आदी माया पार्वतीचे रूप, तर ‘तुरे’ म्हणजे श्रीकृष्णाचे रूप. प्रथम शक्तीवाले यांनी नृत्य सादर केले. त्यानंतर तुरेवाले यांनी आपले सादरीकरण केले. महिला शाहीर चमूचे (शक्तीवाले) नेतृत्व शाहीर पूनम आगरकर यांनी केले. तर पुरुष शाहीर चमूचे नेतृत्व सुरज हरेकर (तुरेवाले) यांनी केले.\nसुरज लोखंडे यांनी वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे पुण्यातील कोकणवासीयांचा मेळाच गणेश कला क्रीडा केंद्र येथे भरला होता.\nTags: पुणेकोकणपूनम आगरकरसुरज हरेकरसंजय काकडेशक्ती-तुरेPuneKonkanKokanSanjay KakadePoonam AgarkarSuraj HarekarShakti-Tureप्रेस रिलीज\n‘कोकणातील शेतकऱ्यांना मिरी निर्यातीची चांगली संधी’ ‘कोकणातील शिक्षक भरतीत स्थानिकांनाच सामावून घ्या’ ‘पाणी, माती, निसर्ग जपा’ दशावतारी नाट्यप्रयोगाचे पुण्यात आयोजन बारावीच्या निकालात यंदाही मुलींचीच बाजी; कोकण विभाग सलग आठव्या वर्षी अव्वल\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nसुनेच्या लेखणीतून उभे राहिले इंदिरा संतांचे व्यक्तिमत्त्व\nअन्नदान करणारे ज्ञानेश्वर प्रासादिक भजनी मंडळ\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nअमेरिकेत मराठीपण टिकवणारा देखणा सोहळा\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/national/bjp-responsible-my-murder-tej-bahadur-yadav/", "date_download": "2019-07-22T21:19:34Z", "digest": "sha1:C4ZKSREVXINDQ2C2MUYODHERBVMA3P5P", "length": 32147, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Bjp Responsible For My Murder By Tej Bahadur Yadav | माझी हत्या झाल्यास भाजपा जबाबदार- तेज बहादूर | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २३ जुलै २०१९\nशेतीचा नांगर रोबोटच्या खांद्यावर; १८ कोटींचा निधी\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nया व्यक्तीमुळे ऐश्वर्या राय चिडली होती मनिषा कोईरालावर, मुलाखतीत असे काही बोलली होती तिच्याविषयी\nतब्बूने ग्लॅमरस अवतारातील व्हिडिओ केला शेअर, नेटिझन्सने दिल्या अशा भन्नाट कमेंट्स\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nऐश्वर्या राय इतकीच सुंदर आहे तिची वहिनी, पाहा फोटो\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nकानाशी निगडीत 'या' चुका कराल तर, आयुष्यभरासाठी बहिरे व्हाल\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्���ाकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nAll post in लाइव न्यूज़\nमाझी हत्या झाल्यास भाजपा जबाबदार- तेज बहादूर\nमाझी हत्या झाल्यास भाजपा जबाबदार- तेज बहादूर\nया व्हिडीओमध्ये भाजपावर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.\nमाझी हत्या झाल्यास भाजपा जबाबदार- तेज बहादूर\nनवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसीतूनलोकसभा निवडणूक अर्ज दाखल करणारे माजी बीएसएफ जवान तेज बहादूर यादव यांनी फेसबुकला एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये भाजपावर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, भाजपा माझ्या हत्येचा कट रचत आहे. तत्पूर्वी तेजबहादूर यादवाचा एक कथित व्हिडीओ समोर आला होता. मला 50 कोटी रुपये दिले तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना ठार करेन, असं त्या व्हिडीओ क्लिपमध्ये ते बोलताना दिसतायत.\nटाइम्स नाऊ या वृत्तसंस्थेनं तेज बहादूरचा हा कथित व्हिडीओ करून यासंदर्भात माहिती दिली होती. परंतु त्या व्हिडीओच्या सत्यतेची अद्याप खातरजमा झालेली नाही. त्यावर तेज बहादूर यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहे. दोन वर्षांपूर्वीचा व्हिडीओ एडिट करून मला बदनाम करण्याचं षड्यंत्र रचलं जातंय. माजी बीएसएफ जवान तेज बहादूरनं फेसबुक लाइव्ह करत म्हणाले, भाजपाला वाटतंय की, मोदींचा पूर्वांचलमध्ये पराभव होईल, त्यामुळेच भाजपानं हे नवं षड्यंत्र रचलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उभे राहिलेले बडतर्फ जवान तेज बहाद्दूर यांची उमेदवारीच नाट्यमय घडामोडीनंतर रद्द करण्यात आली आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात न्यायाची लढाई लढणार असल्याचे तेज बहादूर यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाने मागितलेले सर्व पुरावे आम्ही दाखल केले होते, तरीही माझी उमेदवारी रद्द करण्यात आल्याचे तेजबहादूर यांनी म्हटले आहे. तेज बहादूर यांची उमेदवारी रद्द केल्यामुळे सपा-बसपाच्या गोटातही खळबळ उडाली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना लष्कराकडून प्रमाणपत्र देण्याची नोटीस बजावली होती. यावर तेज बहादूर यांनी दोन्ही नोटिसांना उत्तरे दिली, मात्र उमेदवारी दाखल केल्यापासून घाबरलेल्या पंतप्रधान मोदींनी अडचणी निर्माण केल्याचा आरोप तेज बहादूर यांनी केला होता.\nवाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आव्हान उभे करण्यासाठी सपा-बसपा महाआघाडीने मोठी खेळी खेळली. सपा-बसपा महाआघाडीने वाराणसी येथील आपला उमेदवार बदलताना बडतर्फ बीएसएफ जवान तेज बहादूर यांना उमेदवारी जाहीर केली होती. तेज बहादूर आणि आणि आधीच्या उमेदवार शालिनी यादव यांनी समाजवादी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, नरेंद्र मोदींसमोर तेज बहादूर हेच उमेदवार असतील. तसेच शालिनी यादव या उमेदवारी अर्ज मागे घेतील, असे समाजवादी पक्षाने स्पष्ट केले होते. परंतु तेज बहादूर यांची उमेदवारी निवडणूक आयोगानं रद्द केल्यानं सपा-बसपाला धक्का बसला आहे.\nवाराणसीची लढाई सर्वोच्च न्यायालयात; प्रशांत भूषण मांडणार तेजबहादूर यांची बाजू https://t.co/6K9ruCRuzI#LokSabhaElections2019#TejBahadurYadav\n2017 मध्ये तेज बहाद्दूर यादव यांनी बीएसएफमध्ये दर्जाहीन जेवण देत असल्याचे काही व्हिडिओ सोशल मिडियावर टाकत सैन्य दलातील भ्रष्टाचार उघड केला होता. यावेळी ते भारत-पाकिस्तानच्या सीमेवर तैनात होते. मंडी मंदिर मुख्यालयातील 29 व्या बटालियनमध्ये ते कॉन्टेबल या पदावर होते. त्यां���ी नियुक्ती पूंछ जिल्ह्यातील खेत येथील एलओसीवर झाली होती. तेज बहादूर यांचे प्रकरण खूप गाजले होते. गेल्या वर्षी बीएसएफ जवान तेज बहाद्दूर यादव यांच्या व्हिडिओमुळे अधिकारी आणि सरकार संशयाच्या फेऱ्यात अडकलं होतं.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nवादग्रस्त मीम बनविणाऱ्या प्रियंका शर्माला पंतप्रधान मोदी ट्विटरवर करतायत फॉलो\n'बर्थ डे' शुभेच्छा देत राहुल गांधींना आठवलेंचा टोला, मोदींनाही हसू आवरेना\n...म्हणून नरेंद्र मोदींना वाटते लोकसभाध्यक्ष ओम बिर्लांची भीती\nउमेदवारांच्या निवडणूक खर्चाची अंतिम पडताळणी\nमोदींच्या सर्वपक्षीय बैठकीला उद्धव ठाकरेंची दांडी तर पवार राहणार उपस्थित\nमंत्र्यांचं शेड्युल बदललं, मोदींच्या सूचनेनंतर @ 9.30 वाजताच कार्यालयात हजर\n मनोज नरवणेंची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती\nVIDEO: कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र; विधानसभेत एकच खळबळ\nLokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 22 जुलै 2019\nचंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला; 'चंद्रयान-२' वरुन भाजपाचा टोला\n15 ऑगस्ट दिनी महाराष्ट्र कन्येला बहुमान, सेलमच्या जिल्हाधिकारी जगभर झळकणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1693 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (823 votes)\nपक्षी जाय दिगंतरा; हजारो किमी प्रवास करुन परदेशी पाहुणे सागरी किनारी दाखल\nभारताचे Mission moon, चाँद के पार चलो...\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\n'तू अशी जवळी रहा' फेम सिद्धार्थ ही गोष्ट घेतल्याशिवाय नाही निघत घ��ा बाहेर\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\n मनोज नरवणेंची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती\nVIDEO: कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र; विधानसभेत एकच खळबळ\nचंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला; 'चंद्रयान-२' वरुन भाजपाचा टोला\n... तर 6 ऑगस्टपासून मुंबईची 'बेस्ट' लाईफलाईन बंद, कर्मचारी पुन्हा संपावर\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; ६० लोकांची सुखरूप सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marketaanime.com/2018/07/31/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A5%A9%E0%A5%A7-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AE/", "date_download": "2019-07-22T20:42:20Z", "digest": "sha1:5Q7SKPCW35ZSJKQTQSAEEPZYR6MVHAVH", "length": 10837, "nlines": 163, "source_domain": "marketaanime.com", "title": "आजचं मार्केट - ३१ जुलै २०१८ - Stock Market आणि मी", "raw_content": "\nगृहिणी ते stock market गुंतवणूकदार – एक रोमांचक प्रवास\nआजचं मार्केट – ३१ जुलै २०१८\nlike करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका\nआजचं मार्केट – ३१ जुलै २०१८\nजशा जशा निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत तशी तशी सरकारला जाग येऊ लागली आहे. लोकांकडे एकच हत्यार असते ते म्हणजे मतपेटी. या मतपेटीकडे लक्ष ठेवून सरकार शैक्षणिक धोरणांचा नव्याने विचार करत आहे. यामध्ये गुणवत्ता, रिनोव्हेशन, संशोधन आणि ���ोजगार यावर भर दिला जाईल. शिक्षण व्यवसायाभिमुख असावे असा दृष्टिकोन असेल. यासाठी कौशल्य विकास आणि IT चा समावेश शैक्षणिक धोरणात केला जाणार आहे. यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील M T एज्युकेअर. NIIT, APTECH, करिअर पॉईंट, झी लर्न हे शेअर वाढले.\nसरकार ITDC आणि एअर इंडिया यातील आपल्या स्टेकची डायव्हेस्टमेन्ट करणार होते पण यात यश आले नाही. म्हणून धोरणात ढिलाई द्यावी असा विचार चालू आहे. बोली लावणाऱयांची नेट वर्थची मर्यादा कमी करावी आणि त्याचप्रमाणे करात सूट द्यावी असा विचार आहे. त्यामुळे ITDC चा शेअर वाढला.\nसंरक्षणासंबधीत डील चालू झाली आहेत. संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स रिझनेबल भावाला उपलब्ध आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील हिंदुस्थान ऐरोनॉटीक्स, BEML, कोची शिपयार्ड, वालचंदनगर, रोलटा, हे शेअर वाढले.\nCPSE एक्स्चेंज ट्रेडेड फंडमध्ये नव्या सरकारी कंपन्या येतील किंवा वर्तमान कंपन्यातील सरकारचा स्टेक ५२% पर्यंत कमी केला जाईल या सर्वामुळे गेले दोन दिवस सरकारी कंपन्यांचे शेअर्स तेजीत आहेत.\n७५ वर्षाच्या वर इंडिपेन्डन्ट डायरेक्टर म्हणून काम करायचे असल्यास कम्पनीला स्पेशल रेझोल्यूशन पास करावे लागेल. दीपक पारेख HDFC चे चेअरमन राहू नये असे २२% शेअरहोल्डर्सचे मत पडले. त्यामुळे HDFC चा शेअर Rs ६० पडला.\nब्रँड आणि तंत्रज्ञान वापरण्यासाठी जी रक्कम परदेशातील किंवा देशातील कंपनीला द्यावी लागते तिला रॉयल्टी असे म्हणतात. ही रॉयल्टी किती द्यावी यासंबंधी कायदा केला जाणार आहे. ही रॉयल्टीची रक्कम कालानुसार कमी होत गेली पाहिजे असे सरकारचे मत आहे. त्यामुळे हनीवेल, ABBOT, नेस्ले, ३M इंडिया, मारुती, HUL अशा MNC कंपन्यांचे शेअर वाढले.\nबँक ऑफ जपानने दरांमध्ये कोणताहि बदल केला नाही. -०.१% व्याजाचा दर कायम केला. दरवर्षी ८० लाख येन किमतीचे बॉण्ड्स खरेदी केले जातील असे जाहीर केले.वित्तीय घाटा Rs ४.२९ लाख कोटी ( या पूर्वी हा Rs ४.४२ लाख कोटी होता ) आणि राजस्व घाटा Rs ३.८३ लाख कोटी आहे ( गेल्यावेळी हा Rs ३.५२ लाख कोटी होता.)\nUPL, अजंता फार्मा, BASF, डाबर, गुजरात गॅस, BEL, ओबेरॉय रिअल्टी, सुप्रीम इंडस्ट्रीज, ब्ल्यू डार्ट यांचे निकाल चांगले आले.\nरेमंड, आणि स्नोमॅन लॉजिस्टिक या दोन कंपन्या टर्न अराउंड झाल्या.\nबँक ऑफ इंडियाचा निकाल असमाधानकारक होता.\nरिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वात जास्त मार्केट कॅप असलेली कंपनी झाली.\nटाटा मोटर्सचा तोटा JLR मुळे वाढला आणि हा गेल्या ९ वर्षातील कमाल तोटा आहे.\n१ ऑगस्ट २०१८ रोजी RBI उद्या दुपारी २-३० वाजता आपले वित्तीय धोरण जाहीर करेल.\nBSE निर्देशांक सेन्सेक्स ३७६०६ NSE निर्देशांक निफ्टी ११३५६ आणि बँक निफ्टी २७७६४ वर बंद झाले.\nwww.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट\nshare करा पण क्रेडिट देऊन \n← आजचं मार्केट – ३० जुलै २०१८ आजचं मार्केट – १ ऑगस्ट २०१८ →\nआजचं मार्केट – २२ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १९ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १८ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १७ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १६ जुलै २०१९\nलेखमाला – 'माझी वाहिनी'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/crime/old-person-sucide-due-tired-illness-kharalwadi-pimpri/", "date_download": "2019-07-22T21:20:47Z", "digest": "sha1:7757UY3ITB25GZZIW4D3X3A7FAEURZTM", "length": 26586, "nlines": 403, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Old Person Sucide Due To Tired Illness At The Kharalwadi In Pimpri | पिंपरीतील खराळवाडी येथे आजारपणाला कंटाळून स्वत: ला पेटवून घेत वृद्धाची आत्महत्या | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २३ जुलै २०१९\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nशेतीचा नांगर रोबोटच्या खांद्यावर; १८ कोटींचा निधी\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nया व्यक्तीमुळे ऐश्वर्या राय चिडली होती मनिषा कोईरालावर, मुलाखतीत असे काही बोलली होती तिच्याविषयी\nतब्बूने ग्लॅमरस अवतारातील व्हिडिओ केला शेअर, नेटिझन्सने दिल्या अशा भन्नाट कमेंट्स\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nऐश्वर्या राय इतकीच सुंदर आहे तिची वहिनी, पाहा फोटो\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nकानाशी निगडीत 'या' चुका कराल तर, आयुष्यभरासाठी बहिरे व्हाल\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nAll post in लाइव न्यूज़\nपिंपरीतील खराळवाडी येथे आजारपणाला कंटाळून स्वत: ला पेटवून घेत वृद्धाची आत्महत्या\nthe old person sucide due to tired illness At the Kharalwadi in Pimpri | पिंपरीतील खराळवाडी येथे आजारपणाला कंटाळून स्वत: ला पेटवून घेत वृद्धाची आत्महत्या | Lokmat.com\nपिंपरीतील खराळवाडी येथे आजारपणाला कंटाळून स्वत: ला पेटवून घेत वृद्धाची आत्महत्या\nआजाराला कंटाळून त्यांनी सोमवारी रात्री अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले.\nपिंपरीतील खराळवाडी येथे आजारपणाला कंटाळून स्वत: ला पेटवून घेत वृद्धाची आत्महत्या\nपिंपरी : आजारपणाला कंटाळून वृद्धाने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याची घटना सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास पिंपरीतील खराळवाडी येथे ही घडली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.\nरुपचंद धोंडीराम सुदेंचा (वय ८५, रा. धमार्जी कलापुरी चाळ, खराळवाडी) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक सतिश जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रुपचंद यांना एका दुर्धर आजाराने ग्रासले होते. त्यामुळे या आजाराला कंटाळून त्यांनी सोमवारी रात्री अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. यामध्ये ते भाजल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा पुढील तपास पिंपरी पोलिस करीत आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्���ेशन मोफत आहे\nनांदेडमध्ये भाजपतील अंतर्गत वाद पोलीस ठाण्यात\nपरळी रेल्वे पोलीस ठाण्यात अपुरा कर्मचारी वर्ग; स्वत:चे वाहनही नाही\nविद्यार्थ्याचा खून करुन पाचही जणांनी घेतला मित्राकडे आश्रय\nवसमत येथे टोळीयुद्धातून तरुणाची हत्या; एकजण गंभीर जखमी\nपाच रुपये कमिशन घेतल्याच्या रागात विवस्त्र करून मारहाण\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nओशिवऱ्यात गोळीबार; छातीला गोळी लागल्यानं एक गंभीर जखमी\nदारू पिण्याच्या वादावरून एकाची हत्या; आरोपीला सोलापूरमधून अटक\nशिवाजी नगरमध्ये मोबाइल शूटिंगच्या वादातून एकाची हत्या\nकुरार येथे बेवारस महिलेचा मृत्यू\nबांधकाम प्रकल्पात १६ व्या मजल्यावरुन पडून मजुराचा मृत्यू\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1693 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (823 votes)\nपक्षी जाय दिगंतरा; हजारो किमी प्रवास करुन परदेशी पाहुणे सागरी किनारी दाखल\nभारताचे Mission moon, चाँद के पार चलो...\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\n'तू अशी जवळी रहा' फेम सिद्धार्थ ही गोष्ट घेतल्याशिवाय नाही निघत घरा बाहेर\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\n मनोज नरवणेंची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती\nVIDEO: कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र; विधानसभेत एकच खळबळ\nचंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला; 'चंद्रयान-२' वरुन भाजपाचा टोला\n... तर 6 ऑगस्टपासून मुंबईची 'बेस्ट' लाईफलाईन बंद, कर्मचारी पुन्हा संपावर\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; ६० लोकांची सुखरूप सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Farmers-Organization-Udid-Fak-Movement/", "date_download": "2019-07-22T20:27:29Z", "digest": "sha1:S2WPY25G2MENG5QKDLJE47RKJ7M6QOT4", "length": 5340, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेतकरी संघटनेचे उडीद फेक आंदोलन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › शेतकरी संघटनेचे उडीद फेक आंदोलन\nशेतकरी संघटनेचे उडीद फेक आंदोलन\nशेतीमाल खरेदी केंद्रावर उडीद व मूग एकरी दोन क्विंटलच खरेदी केला जात असल्यावरून शेतकरी संघटनेने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर उडीद फेकून आंदोलन करून संताप व्यक्त केला. निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रकाश अष्टेकर यांना निवेदन दिले.\nशेतकरी संघटना राज्य सहकार आघाडीचे प्रमुख संजय कोले, पश्‍चिम महाराष्ट्र युवा आघाडी प्रमुख शितल राजोबा, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे रावसाहेब दळवी, शेतकरी संघटना जिल्हा सरचिटणीस सुनील फराटे, कामगार आघाडीचे मोहन परमणे, राजू माळी, बाशेखान मुजावर, अण्णा पाटील, वसंत भिसे, भगवान पाटील व शेतकर्‍यांनी आंदोलनात सहभाग घेतला.\nजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालाने उडीद, मुग या शेतीमालाचे काढलेले नजरअंदाजी एकरी 2 क्विंटल उत्पादन चुकीचे आहे. बागायती पट्ट्यात एकरी आठ ते दहा क्विंटल उत्पादन होते. शेतकर्‍यांनी उत्पादित केलेला सर्व शेतीमाल खरेदी केंद्रा���र खरेदी करावा. एकरी उत्पादनाची अट लादू नये, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान शेतकरी संघटनेच्या मागणीकडे ‘पणन’चे लक्ष वेधले जाईल. निवेदन शासनाकडे पाठविले जाईल, जिल्हा उपनिबंधक अष्टेकर यांनी आंदोलकांना सांगितले.\nवाळू तस्कराकडून तलाठ्यास मारहाण\nतपास अहवाल आज वरिष्ठांकडे सादर होणार\nशिरशी खूनप्रकरणी पत्नीच्या प्रियकरास अटक\nराजकीय दबावाखाली काम केल्यास गय नाही\nसांगली : नांगरे-पाटील, शिंदे, काळेंवर गुन्हा दाखल करा\nशेतकरी संघटनेचे उडीद फेक आंदोलन\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A1%E0%A5%89.%2520%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%2520%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Ahealth&search_api_views_fulltext=%E0%A4%A1%E0%A5%89.%20%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%20%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-07-22T21:17:39Z", "digest": "sha1:KSYNMCVVYBLHCZBZX62BSBL3PNBEFL6I", "length": 28707, "nlines": 313, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nमंगळवार, जुलै 23, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, जुलै 23, 2019\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (20) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसप्तरंग (4) Apply सप्तरंग filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nप्रशासन (9) Apply प्रशासन filter\nमहापालिका (9) Apply महापालिका filter\nमहाराष्ट्र (7) Apply महाराष्ट्र filter\nजिल्हा परिषद (6) Apply जिल्हा परिषद filter\nमोबाईल (6) Apply मोबाईल filter\nनगरसेवक (5) Apply नगरसेवक filter\nपुरस्कार (5) Apply पुरस्कार filter\nस्वच्छ भारत (5) Apply स्वच्छ भारत filter\nस्वप्न (5) Apply स्वप्न filter\nपंचायत समिती (4) Apply पंचायत समिती filter\nपुढाकार (4) Apply पुढाकार filter\nमुख्यमंत्री (4) Apply मुख्यमंत्री filter\nराजीव गांधी (4) Apply राजीव गांधी filter\nलोकसभा (4) Apply लोकसभा filter\nशिक्षक (4) Apply शिक्षक filter\nसप्तरंग (4) Apply सप्तरंग filter\nसाहित्य (4) Apply साहित्य filter\nदहाही विशेष समित्यांवर सभापती बिनविरोध\nनागपूर : महापालिकेच्या परिवहन समितीसह इतर दहा विशेष समितीच्या सभापती व उपसभापतीपदासाठी आज निवडणूक पार पडली. कॉंग्रेस व बसपा अंतर्गत वादामुळे सदस्यांच्या नावाची शिफारसही करण्यात अपयशी ठरल्याने अपेक्षेप्रमाणे दहाही विशेष समित्यांवर सभापती व उपसभापतींची अविरोध निवड झाली. विशेष म्हणजे यातील तीन सभापती...\nअजिंठा लेणीवर पर्यटकांचा बहिष्कार\nऔरंगाबाद - \"भारतात गेलात, तर अजिंठा लेणी जरूर पाहा,' असं एकेकाळी पर्यटकांना सांगणारे देश आता \"अजिंठ्याला जाऊ नका, रस्ता खराब आहे. औरंगाबादला जाऊ नका, विमानसेवा पुरेशी नाही,' असे सांगू लागले आहेत. उन्हाचे कारण सांगितले जात असले, तरी औरंगाबाद-जळगाव महामार्गाच्या चौपदरीकरणाचे आठ ते दहा महिन्यांपासून...\nगर्भलिंग निदान चाचणीप्रकरणी महिला डॉक्‍टरला सक्तमजुरी\nपुणे - बेकायदा गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या महिला डॉक्‍टरला न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विशाखा पाटील यांनी हा निकाल दिला. डॉ. नीना मथराणी असे या महिला डॉक्‍टरचे नाव असून, त्यांचे विजय टॉकीजजवळ ललित डायग्नॉस्टिक सेंटर नावाचे...\nफलोदे भागातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध\nघोडेगाव (पुणे): फलोदे (ता. आंबेगाव) या भागातील रूग्णांना तातडीच्या वेळेस रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कंपेटीटोर्स फाऊंडेशन पुणे आणि आदिम संस्कृती संस्था फलोदे यांच्या एकत्रित सहकार्यातून रूग्णवाहिका उपलब्ध केली आहे. या रुग्णवाहिकेचे स्थानिक संयोजन शहीद राजगुरू...\nसमाजात लोकांना सेवा देण्याची गरज : श्रीनिवास पाटील\nपुणे : ''समाजामध्ये काही लोकांना सेवा देण्याची गरज आहे. पण ती मिळत नाही. यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्यासाठी समन्वय फाऊंडेशन स्थापन करण्यात आले आहे'',असे मत सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले. बालगंधर्व रंगमंदिरात समन्वय फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात...\nमुलं आणि गॅजेट्‌स (डॉ. स्वप्नील देशमुख)\nशाळांमध्ये \"नो गॅजेट्‌स डे' असा उपक्रम सुरू करायचा विचार राज्य सरकार करत आहे. एकीकडं तंत्रज्ञान आपल्या थेट हातात आलं असताना नवी पिढी त्या तंत्रज्ञानाच्या आहारीही जात असल्याचं चित्र आहे. मुलांमधली सर्जनशीलता, ऊर्जा, वाढ यांचा विचार करून गॅजेट्‌स त्यांच्यापर्यंत कमी पोचावीत असं पालकांना वाटतंय, तर...\nसावरगावला गोवर, रुबेला लसीकरण मोहीमेचा शुभारंभ\nजुन्नर : सावरगांव (ता.जुन्नर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज (ता.२७) जुन्नर तालुक्यातील गोवर रुबेला लसीकरण मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला. पंचायत समिती सभापती ललिता चव्हाण व जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे यांच्या उपस्थितीत लसीकरण करून मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी...\nभिगवणमधील सायकल मॅरेथॉन तीनशे स्पर्धकांचा सहभाग\nभिगवण : येथील सायकल क्लब व रोटरी क्लब यांच्या वतीने भिगवण ते भादलवाडी (ता.इंदापुर) येथील बिल्ट कंपनी दरम्यान सायकल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. येथील बस स्थानकाजवळ आर्यनमॅन सतीश ननवरे व भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी हिरवा झेंडा दाखवुन स्पर्धेस सुरुवात केली...\n#pmcissue खासगी प्रॅक्‍टीस करणारे डॉक्‍टर रडारवर\nयेरवडा : पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी इतर रुग्णालयांमध्ये दुसऱ्यांच्या नावाने खासगी प्रॅक्‍टीस करीत असल्याचे उघड झाले असून, याची दखल घेऊन या विभागाने पावले उचलली आहेत. अशा डॉक्‍टरांवर आयुक्तांच्या आदेशानुसार कडक कारवाई करण्याचा इशारा आरोग्यप्रमुख डॉ. रामचंद्र...\nमहापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची खासगी प्रॅक्टीस\nयेरवडा - पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी इतर रुग्णालयांमध्ये दुसऱ्यांच्या नावाने खासगी प्रॅक्टीस करीत असल्याचे उघड झाले आहे. तर त्यांनी इतर रुग्णांलयांमध्ये काम करू नये महापालिका डॉक्टरांना पगाराच्या तब्बल ३५ टक्के ‘नॉन प्रॅक्टीसींग अलॉंऊस’ देत. त्यामुळे अशा डॉक्टरांवर...\nविजयस्तंभस्थळी सुविधा पुरवा : जिल्हाधिकारी\nकोरेगाव भीमा : येत्या 1 जानेवारीला पेरणेफाटा (ता. हवेली) येथे ऐतिहासिक विजयस्तंभस्थळी अभिवादनासाठी येणाऱ्या बांधवांना सर्वतोपरी सेवासुविधा पुरवण्याचे; तसेच कायदा व सुव्यवस्था जपण्याचे निर्देश पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी प्रशासनाला दिले. नवलकिशोर राम यांनी पेरणेफाटा येथे विजयस्तंभस्थळ...\nगोव्यात घटक पक्षांनी भाजपची साथ सोडावी, काँग्रेसचा सल्ला\nपणजी : सरकार स्थापनेची संधी द्यावी अशी मागणी राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांच्याकडे पाच वेळा करून थकलेल्या काँग्रेसने आज गोमंतकीय जनतेसाठी घटक पक्षांनी भाज���ची साथ सोडावी असे भावनिक आवाहन केले. एका पक्षाच्या नावात गोमंतक आहे तर दुसऱ्या पक्षाच्या नावात गोवा आहे. त्यामुळे गोमंतक म्हणजेच...\nश्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ सामाजिक सन्मानासाठी ३ कोटी १७ लाखांची ठेव\nअक्कलकोट - श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान म्हणून अन्नछत्र मंडळाकडून ३ कोटी १७ लाखांची कायम ठेव ठेऊन त्या माध्यमातून येणार्‍या व्याजातून मदत करण्यात येणार असल्याची घोषणा संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले यांनी केली. कारंजा महल येथील...\nराज्यातील सर्व अष्टविनायक देवस्थान भाविकांना पुरविणार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेवासुविधा\nपाली - येथील बल्लाळेश्वर देवस्थानच्या पुढाकाराने बल्लाळेश्वर मंदीरात राज्यातील अष्टविनायक देवस्थानांचे दोन दिवशीय संयुक्त संम्मेलन भरविण्यात आले होते. यावेळी राज्यातील अष्टविनायक देवस्थानामार्फत भाविकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेवासुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशिल राहणार असल्याचा संकल्प आठ...\nनिर्माल्य संकलनासोबतच 'सकाळ यिन' करणार स्मार्ट सिटीचा जागर\nसोलापूर : गणेश विसर्जनाच्या दिवशी सकाळ यिन सदस्य विविध ठिकाणी निर्माल्य संकलन करणार आहेत. या उपक्रमाचे पाचवे वर्ष असून यंदा निर्माल्य संकलनासोबतच स्मार्ट सिटीचा जागरही करण्यात येणार आहे. शहरातील संभाजी तलाव आणि सिद्धेश्वर तलाव या ठिकाणी निर्माल्य संकलन करण्यात येईल. यासाठी महापालिका घनकचरा...\nस्वाईन फ्ल्यूचा कहर, 24 दिवसांमध्ये 16 बळी\nनाशिक : नाशिक शहर आणि जिल्ह्यात स्वाईन फ्ल्युने कहर केलाय. आज सकाळी इंदिरानगरमधील प्रशांत सुभाष कुलकर्णी (वय 48) यांच्या मृत्युमुळे बळींची संख्या अठरा झालीय. त्यात शहर-जिल्ह्यात 24 ऑगस्टनंतर दगावलेल्या 16 जणांचा समावेश आहे. पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्युचा धोका वाढल्याने आरोग्य संचालक...\nनिधी मायनसमध्ये सांगणाऱ्या रुग्णालयांवर कारवाईची गरज - दत्तात्रय भरणे\nइंदापूर - गरीब रूग्णांवर औषधोपचार करताना काही रूग्णालये निधी मायनस मध्ये असल्याचे सांगत औषधोपचार करण्यास टाळटाळ करतात. सदर रूग्णालयांची अचानक तपासणी करून त्यांच्यावर चाप बसविणे गरजेचे आहे असे प्रतिपादन आमदार तथा धर्मदाय समितीचे प्रदेश सदस्य दत्तात्रय भरणे यां��ी केले. शासनाच्या डिजीटल महाराष्ट्र...\nहर्षवर्धन पाटील यांना विधानसभेसाठी पक्षश्रेष्ठींचे निर्विवाद राजकिय पाठबळ\nइंदापूर - इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इंदापूर पोलीस ठाण्यासमोरील मैदानात दि. ५ सप्टेंबर रोजी झालेल्या काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेस तालुक्यातील हजारो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित राहिल्यामुळे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना बळ मिळाले आहे. विधानसभेत हर्षवर्धन पाटील यांची कमी जाणवते...\nपालघर येथे हत्तीरोग प्रतिबंधात्मक सामुदायिक औषधोपचार मोहीम\nबोर्डी - जि. प. प्राथमिक शाळा, घोलवड येथे मा. श्री. विजय खरपडे, अध्यक्ष, जि. प. पालघर यांच्या हस्ते हत्तीरोग प्रतिबंधात्मक 'सामुदायिक औषधोपचार मोहीम' चा शुभारंभ सोहळा संपन्न झाला. मा. अध्यक्ष, जिल्हा परिषद यांनी 'अध्यक्ष या नात्याने मी गोळी खाल्ली तर पालघर जिल्हा हत्तीरोग पासून सुरक्षित राहील' या...\nहमे अच्छे दिन नही, वही पुराने दिन चाहिये : छगन भुजबळ\nसटाणा : वैद्यकिय व्यवसायात असूनही कसमादेतील शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सुविधा पुरविणारे मालेगावचे जलदूत व मविप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांचे योगदान समाजासाठी दिशादर्शक ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%2520%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE&%3Bpage=1&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3&search_api_views_fulltext=%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2019-07-22T20:50:58Z", "digest": "sha1:HIDJRU3XDHDFFUHYVQJ3JVOMRXBAXLUP", "length": 28053, "nlines": 312, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nमंगळवार, जुलै 23, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, जु��ै 23, 2019\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nमहाराष्ट्र (17) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (2) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\n(-) Remove शिवसेना filter शिवसेना\nमहापालिका (38) Apply महापालिका filter\nनिवडणूक (26) Apply निवडणूक filter\nउद्धव ठाकरे (21) Apply उद्धव ठाकरे filter\nमुख्यमंत्री (21) Apply मुख्यमंत्री filter\nदेवेंद्र फडणवीस (17) Apply देवेंद्र फडणवीस filter\nमहाराष्ट्र (17) Apply महाराष्ट्र filter\nराजकारण (17) Apply राजकारण filter\nकॉंग्रेस (16) Apply कॉंग्रेस filter\nराजकीय पक्ष (16) Apply राजकीय पक्ष filter\nजिल्हा परिषद (15) Apply जिल्हा परिषद filter\nनरेंद्र मोदी (10) Apply नरेंद्र मोदी filter\nनगरसेवक (8) Apply नगरसेवक filter\nप्रशासन (8) Apply प्रशासन filter\nनोटाबंदी (7) Apply नोटाबंदी filter\nराष्ट्रवाद (7) Apply राष्ट्रवाद filter\nराष्ट्रवादी कॉंग्रेस (7) Apply राष्ट्रवादी कॉंग्रेस filter\nआदित्य ठाकरे (6) Apply आदित्य ठाकरे filter\nएमआयएम (6) Apply एमआयएम filter\nपिंपरी (6) Apply पिंपरी filter\nपिंपरी-चिंचवड (6) Apply पिंपरी-चिंचवड filter\nबाळासाहेब ठाकरे (6) Apply बाळासाहेब ठाकरे filter\nऔरंगाबाद (5) Apply औरंगाबाद filter\nकाँग्रेस (5) Apply काँग्रेस filter\nनगरपालिका (5) Apply नगरपालिका filter\nनागपूर (5) Apply नागपूर filter\nपुढाकार (5) Apply पुढाकार filter\nमुंबई महापालिका (5) Apply मुंबई महापालिका filter\nशरद पवार (5) Apply शरद पवार filter\nसोलापूर (5) Apply सोलापूर filter\nउत्तर प्रदेश (4) Apply उत्तर प्रदेश filter\nvidhansabha 2019 : शिवसेनेचे 'वेट ऍण्ड वॉच'\nमुंबई - \"आमचं ठरलं आहे' असे वारंवार सांगणाऱ्या शिवसेनेची मुख्यमंत्र्यांच्या \"मी पुन्हा मुख्यमंत्री म्हणून येणार आहे' या वक्तव्याने अडचण केली आहे. त्यातच मुंबईत सुरू असलेल्या भाजपच्या बैठकीत 288 जागांची तयारी करण्याचे आदेश मिळाल्याने शिवसेना- भाजपच्या युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले...\nशिवसेनेने दिला भाजपला चकवा, आमदार सावे नाराज\nऔरंगाबाद : गेल्या चार वर्षांपासून शिवसेना-भाजप युतीमध्ये सुरू असलेले कुरघोडीचे राजकारण युतीच्या निर्णयानंतरही थांबलेले नाही. शनिवारी (ता. दोन) महापालिकेतर्फे विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अमरप्रीत चौकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिल्प उभारणी कामाचे...\nयुद्धाकडून तहाकडे (मृणालिनी नानिवडेकर)\nसत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं \"लिमिटेड वॉर' थेट \"टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घ���णं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...\nहिंदुत्वाची हाक हाच युतीसाठीचा प्रस्ताव\nमुंबई - 'हिंदुत्वासाठी एकत्र या,’ ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हाक हाच युतीचा प्रस्ताव आहे. जालन्यातील या जाहीर वक्‍तव्यानंतर आता शिवसेनेने पुढे यावे अशी फडणवीस यांची अपेक्षा असल्याचे भाजपच्या उच्चपदस्थ गोटातून सांगण्यात आले. दोन्ही पक्षांत समन्वयाचे पूल बांधण्याचे काम काही बडी...\nअयोध्येत सेनेची तलवार म्यान\nमुंबई - अयोध्येत जाऊन राममंदिर निर्माण केले जात नसल्याबद्दल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाब विचारण्यासाठी निघालेल्या शिवसेनेला उत्तर प्रदेशात मात्र तलवार म्यान करून जावे लागणार आहे. २५ नोव्हेंबरला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येत जाऊन कोणतीही सभा घेऊन भाजपवर प्रश्‍नचिन्ह...\nआक्रमक शिवसेनेचे आता संपर्कदौरे\nमुंबई - स्वबळावर लढण्याचा नारा देणाऱ्या शिवसेनेने महाराष्ट्राचा कोपरान्‌ कोपरा पिंजून काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. मुंबईहून केवळ एक दिवसासाठी एखाद्या ठिकाणी सकाळी जाऊन संध्याकाळी परत येण्याची सवय इतिहासजमा करीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन लोकसभा मतदारसंघांचा एकत्रित दौरा...\nबाळासाहेबांच्या स्मारकासाठी शिवसैनिकांचा पुढाकार\nमहापालिकेने दिली निविदेसाठी दुसर्यांदा मुदतवाढ सोलापूर: महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी आता शिवसैनिकांनी पुढाकार घेतला आहे. महापालिकेने दोनदा निविदा काढल्या. मात्र, एकही मक्तेदाराने निविदा भरली नाही. त्यामुळे आज (मंगळवार) परत निविदेसाठी २३...\nमुंबई - विधान परिषदेच्या एका जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेची भूमिका सत्ताधारी भाजपसाठी महत्त्वाची असूनही अद्याप शिवसेनेने भाजपला पाठिंबा जाहीर केलेला नाही. भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरच पाठिंबा देण्याबाबतचा अंतिम निर्णय घेणार असल्याचे शिवसेनेच्या सूत्रांनी \"सकाळ'शी...\nशहराला गतवैभव प्राप्त करून देणार - नंदकुमार घोडेले\nऔरंगाबाद - राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराची खड्डे, अस्वच्छता, पाणीटंचाई, दुभाजकांची दुरवस्था, विद्रूप चौक यामुळे मोठी बदनामी झाली आहे. आगामी काळात महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनतेच्या सहकार्यातून शहराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी दिवसाचे अठरा तास काम करण्याचा...\nकोकणची वाहतूक सक्षम करणार - विनायक राऊत\nकुडाळ - कोकण वाहतुकीच्या दृष्टीने परिपूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. चौपदरीकरण, चिपी विमानतळ, रेल्वे दुपदरीकरण ही जिल्ह्याच्या प्रगतीची लक्षणे आहेत, असे पत्रकार परिषदेत शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. येत्या सहा महिन्यात ओरोस येथे उडान योजनेंतर्गत पासपोर्ट कार्यालय होणार आहे....\nभिवंडीत ९ जूनला महापौर निवडणूक\nभिवंडी - भिवंडी महापालिकेची महापौर व उपमहापौरपदासाठीची निवडणूक ९ जूनला होणार आहे. पदासाठी नगरसेवकांमध्ये धावपळ उडाली आहे. महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने व्यूहरचना सुरू केल्याने काँग्रेसही सतर्क झाली आहे. नगरसेवकांत फूट पडू नये, यासाठी काँग्रेसने नगरसेवक सुरक्षित स्थळी नेऊन ठेवल्याचे...\nपिंपरी - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ‘आत्मक्‍लेश’ यात्रेचे पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेने स्वागत केले. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला एकटे पाडत ‘त्या’ दोन पक्षांमध्ये युती होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. या युतीमुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांची फेरमांडणी होणार आहे....\nहिंमत असेल तर आंदोलन कराच - आमदार लक्ष्मण जगताप\nपिंपरी - अनधिकृत बांधकामांचा प्रश्‍न अचानक निर्माण झालेला नाही. पंधरा वर्षांहून अधिक काळ राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. तेव्हा त्यांना प्रश्‍न सोडवावा असे वाटले नाही, आता भाजपच्या हाती सत्ता आल्यावर अस्वस्थ झालेल्या राष्ट्रवादीच्या लोकांनी आंदोलनाची भाषा सुरू केली आहे....\nलातूर, चंद्रपूर, परभणीत मतदानाच्या वेळेत वाढ\nप्रचाराची रणधुमाळी संपली; उद्या मतदान मुंबई, औरंगाबाद - लातूर, परभणी, चंद्रपूर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज सायंकाळी संपली. येथे बुधवारी (ता. 19) मतदान होणार आहे. 21 एप्रिलला निकाल जाहीर होतील. उन्हाची तीव्रता वाढल्याने मतदारांच्या सोयीसाठी या...\nमीडियाशी बोलू नका - उद्धव\nमुंबई - एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीमुळे अडचणीत आलेले खासदार रवींद्र गायकवाड यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बो��ताना \"तो कर्मचारी वेडाच होता,' अशी प्रतिक्रिया दिली. दुपारी शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मात्र त्यांनी...\nचंद्रपूर, लातूर, परभणीत भाजपचे आव्हान\nमुंबई - राज्यातील चंद्रपूर, लातूर आणि परभणी महापालिकांची निवडणूक येत्या 19 एप्रिल रोजी होणार आहे. या वेळी चंद्रपूर, लातूर येथे कॉंग्रेस, तर परभणीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची कसोटी लागणार आहे. या तीन महापालिकांत मागील निवडणुकीत केवळ वीस जागा मिळवणाऱ्या भाजपला या वेळी गमावण्यासारखे...\nउमेदवारांची अजूनही धाकधूक... खुन्नस वाढली\nलातूर - महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 850 उमेदवारी अर्ज दाखल झाले. कॉंग्रेस व भाजपत मोठी स्पर्धा दिसून आली. परिणामी पक्षाने नेमकी कोणाला उमेदवारी दिली यासंदर्भात संभ्रम वाढला. पक्षाचा अधिकृत व पर्यायी उमेदवार कोण, हे न समजल्याने...\n: सेनेचे आमदार चिंताग्रस्त\nमुंबई : विधानसभेत आवाजी मतदानाने आज अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. मात्र शेकऱ्यांच्या कर्जमाफीवर काहीच ठोक भूमिका घेतली नसल्याने सेनेच्या आमदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यावर मतदार संघातील शेतकऱ्यांना काय सांगायचे असा प्रश्न पडला असल्याचे सेनेच्या आमदाराने नाव...\nसत्तेपासून दूर ठेवण्याच्या खेळ्या भाजपने उधळल्या\nकाँग्रेस-राष्ट्रवादी अखेर कट्ट्यावरच - लाल दिवा कडेपूरकडे सुसाट ज्या जिल्ह्यात स्थापनेपासून (१९६२) काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादीचाच अध्यक्ष असा इतिहास होता, त्याला संग्रामसिंह देशमुख यांनी धक्‍का देत भाजपकडून पहिला अध्यक्ष म्हणून आपले नाव नोंदवत नवा इतिहास घडविला. त्यामुळे भाजप आणि देशमुखांना...\nमुंबई - भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील सात हम्बोल्ट पेंग्विनचे दर्शन १७ मार्चपासून होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाल्यानंतर मुंबईकरांना पेंग्विनचे दर्शन होणार आहे. ३१ मार्चपर्यंत पर्यटकांना मोफत प्रवेश दिला जाणार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal ���्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://aplemarathijagat.forummr.com/t321-topic", "date_download": "2019-07-22T22:00:52Z", "digest": "sha1:V4BJ5ZBBOLS4SW75UKJOYJ7CPWRSNQK5", "length": 13566, "nlines": 95, "source_domain": "aplemarathijagat.forummr.com", "title": "ई विश्व आणि टपालखाते", "raw_content": "\n१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास \"प्रवेश\" ही लिंक वापरा.\n२) आपण नविन सदस्य असल्यास \"नोंद \" ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.\nआपले मराठी जगत या चर्चा फोरम मधे तुमचे हार्दिक स्वागत आहे\nआपण आमच्या समूहात आपले फेसबुक खाते वापरुन देखील प्रवेश मिळवू शकता.\n» जीवेत शरदः शतम्‌\n» दहावीनंतर करिअरच्या वाटा\n» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर\n» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव\n» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'\n» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती\n» ई विश्व आणि टपालखाते\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा\nभात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …\nअस्सल वासाचं अस्सल चवीचं\nमेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …\nरस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …\nसध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे\n19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते\nपु. ल. देशपांडे यांच्या कथाकथनाचे व्हिडिऒ\nसलिल कुलकर्णी - संदीप खरे यांची गाणी\nकधी तू…रिमझिम झरणारी बरसात\nव पु काळे यांचे कथा कथन (ध्वनी रुपात)\nमन हे माझे वेडे.....\nये रे घना ये रे घना..........\nपु.ल. : एक साठवण\nई विश्व आणि टपालखाते\nई विश्व आणि टपालखाते\nडाकिया डाक लाया... हे गाणे म्हणत एकेकाळचा नंबर एकचा हीरो राजेश खन्ना गाणे गात लोकांची पत���रे पोचवायचा. शहर, गाव कोठेही पत्र पोचवणारे हमखास साधन म्हणजे पोस्ट. खरंतर दळणवळणाच्या क्षेत्रात क्रांती होण्यापूर्वी आपण सर्वजण टपालखात्यावर अवलंबून होतो. सुखदु:खाचे क्षण असोत वा पैसे मागविणे या सगळयाशी संबंध होता टपाल खात्याचा. आपल्या सर्वच गोष्टींचा साक्षीदार म्हणून टपालखाते काम करीत होते. पण काळ बदलला. दळणवळणाच्या क्षेत्रात मोठी क्रांती झाली. साध्या फोनचेही अप्रूप वाटणारे दिवस वायफाय, आयपॉडच्या जमान्यात केव्हाच मागे पडले आहेत. कार्यालयाच्या कामानिमित्ताने पोस्ट ऑफीसला भेट दिली. मनात नसतानाही गेलो होतो त्यामुळे थोडी चिडचिड सुरू होती पण तेथे गेल्यानंतर चिडचिडची जागा उत्साहाने घेतली. टपाल खात्याचे पारंपरिक वातावरण बदलून आता त्यांनी ई विश्वात पर्दापण केल्याचे पदोपदी जाणवत होते.\nटपाल कार्यालयांना नवीन लुक' देण्यापासून ते ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी पोस्ट ऑफिस ऑन व्हील' अशा योजना यशस्वीपणे राबविल्या जात आहेत. टपाल खात्याने आपल्या ग्राहकांना आधुनिक काळात अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून, त्यात एटीएम', इंटरनेट', फोन' आणि एसएमए बॅंकिंग'ची सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. टपाल कार्यालयामार्फत ई मनिऑर्डर, आयकोड, वर्ल्डनेट एक्सप्रेस, ई लेटर अशा सुविधा टपाल विभागाने नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. मोबाईल व इंटरनेट मुळे पोस्टकार्ड, आंतरदेशीय यांचा वापर बंद होऊन टपाल वाटप करणा-यांना कर्मचा-यांच्या रोजी रोटीवर गदा येईल अशी भीती व्यक्ती केली जात होती. परंतु भारतीय टपाल विभागाने इंटरनेटचा वापर करुन ग्राहकांना जलद व चांगली सेवा या माध्यमातून दिली आहे. ई मनिऑर्डरमुळ शहरी भागात पाच मिनिटात तर ग्रामीण भागात दुसऱ्या दिवशी मनीऑर्डर संबंधित व्यक्तीला मिळते.\nवेळ वाचविण्यासाठी भारतीय टपाल खात्याने आयकोड ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या योजनेंतर्गत तरुणांनी टपाल कार्यालयातून ३००/- रुपयांचे कार्ड विकत घेवुन ते स्क्रॅच करायचे त्यावरील संकेत क्रमांकावर आपली संपूर्ण माहिती लिहून संबंधित ठिकाणावर पाठवायची त्यानंतर तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरीसाठी बोलावणे येते. नोकरी ही शासकीय किंवा ,खाजगी क्षेत्रातील असू शकते. या योजनेच्या माध्यमातून अनेकांना नोक-या मिळाल्याची माहित�� नाशिकचे पोस्ट मास्तर पी. डी. कुलकर्णी यांनी दिली.\nपूर्वी परदेशात पत्र पाठविण्यासाठी फार वेळ लागत असे परंतु आता टपाल विभागाने वर्ल्डनेट एक्सप्रेस योजना सुरु केल्यामुळे तीन दिवसात कोणत्याही देशात पार्सल, पत्र पाठविता येते, खाद्यपदार्थ, औषधे अशा कोणत्याही प्रकारच्या वस्तू पाठविता येतात. यामध्ये अर्धा किलो वजनाचे पार्सल पाठविण्यासाठी ९००/- रुपये खर्च येतो. तर पुढील प्रत्येक अर्धा किलो वजनासाठी १७५/- रुपये अतिरिक्त द्यावे लागतात. या सेवेच्या अधिक माहितीसाठी १८००२३३२९६९ या टोल फ्री फोन क्रमांकावर माहिती देण्यात येत आहे. आधुनिक काळातील वाढत्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी टपाल खाते आता कात टाकत आहे. हे सारे बदल ग्राहकांना हवेहवेसे आहेत हे जाणवले.\nपृष्ठ 1 - 1 पैकी\nयेथे जा: सार्वत्रिका निवडा||--नवीन सदस्यांनसाठी सूचना|--चर्चा, बातम्या आणि विश्लेषण|--शैक्षणिक|--गद्य, पद्य व इतर लेख|--भटकंती| |--देवालये| |--दुर्ग भ्रमंती| |--स्त्री शक्ती|--कला, क्रिडा|--विविधा| |--सण, संत आणि संस्कॄती| |--व्यक्ति परिचय| |--खवय्यांच्या देशी| |--मौसाहारी जिन्नस| |--शाकाहारी जिन्नस| |--मराठी गाणी व व्हिडिऒ|--हलके फुलके|--महिन्याचे राशीफल\nतुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/perfect-43/", "date_download": "2019-07-22T22:07:32Z", "digest": "sha1:67IW3WLXBH4BE64VKE5ZWTAX34UOOXXC", "length": 7014, "nlines": 62, "source_domain": "mymarathi.net", "title": "जीतो महाराष्ट्र झोनच्या अध्यक्षपदी राजेश सांकला - My Marathi", "raw_content": "\nरमणबागेत अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी\nअजित पवारांच्या वाढदिवशी तब्बल ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व कदम कुटुंबाने स्वीकारले\nआयडीबीआय बँकेची द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडसोबत कॉर्पोरेट एजन्सी भागीदारी\n२०० अब्ज लिटर्स पाण्याची बचत, महाराष्ट्र व राजस्थानात कृत्रिम शेततळी निर्माण करून साध्य केली किमया\nएकटेपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये-डॉ. सुरेखा पंडित\nअरुणा ढेरे यांच्या साहित्य लेखनाने महाराष्ट्राला समृध्द केले –डॉ. सदानंद मोरे\nविधानसभा युती एकत्र लढणार, फडणवीसांचे स्पष्टीकरण\nफडणवीसांकडे दैवी शक्ती,220 जागा मिळतील : चंद्रकांत पाटील\nगोळवलकर प्रशालेत निवडणुकीचा अनुभव\nईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्या -म्हणजे खरी ताकद कळेल ..जयंत पाटील\nHome Local Pune जीतो म��ाराष्ट्र झोनच्या अध्यक्षपदी राजेश सांकला\nजीतो महाराष्ट्र झोनच्या अध्यक्षपदी राजेश सांकला\nपुणे, दि. 9 : जीतो महाराष्ट्र झोनच्या अध्यक्षपदी राजेश सांकला व मुख्य सचिवपदी अरुण शिंगवी यांची निवड करण्यात आली आहे. 2019 व 2020 या कालावधीकरीता ही निवड झाली आहे.\nजीतो च्या नुकत्याच झालेल्या पदग्रहण समारंभात जीतोचे अध्यक्ष गणपतराज चौधरी व उपाध्यक्ष विजय भंडारी यांच्या उपस्थितीमध्ये ही निवड करण्यात आली.\nजीतो महाराष्ट्र झोनच्या उपाध्यक्षपदी राजेंद्र बाठिया, बाळासाहेब धोका, चकोर गांधी, अशोक हिंगड व इंदर जैन तर, खजिनदारपदी राजेश जैन, सहखजिनदार तुषार लुणावत, सचिव दिनेश छाजेड, सहसचिव पंकज कर्नावट यांची नियुक्ती करण्यात आली आहे.\nमुख्य सचिवपदी अरुण शिंगवी\nअमित शहा यांना दाखवले काळे झेंडे..बेरोजगारी च्या प्रश्नावर (व्हिडीओ)\nलक्ष साधायचे … तर बारामती जिंकावीच लागेल: : अमित शहा\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nरमणबागेत अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी\nअजित पवारांच्या वाढदिवशी तब्बल ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व कदम कुटुंबाने स्वीकारले\nएकटेपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये-डॉ. सुरेखा पंडित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/videos/?id=v30870&cid=652700&crate=1", "date_download": "2019-07-22T20:39:41Z", "digest": "sha1:KFJI2EYZTDXEJRXVLC4XZPUPEIRD2MZI", "length": 8524, "nlines": 224, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Try not to laugh EXTREME CHALLENGE (!!BEST FUNNY ACTION SCENES!!) व्हिडिओ - PHONEKY", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया व्हिडिओचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉल��ेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: NokiaX2-02\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: UNTRUSTED\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\n) व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/aurangabad/after-defeat-chandrakant-khairane-shiv-sena-faces-big-challenge-marathwada/", "date_download": "2019-07-22T21:24:12Z", "digest": "sha1:KQGUJE74YTR4X4CMWX4YQBG7IS6OWLYX", "length": 36084, "nlines": 413, "source_domain": "www.lokmat.com", "title": "After The Defeat Of Chandrakant Khairane, Shiv Sena Faces A Big Challenge In Marathwada | चंद्रकांत खैरेंच्या पराभवानंतर शिवसेनेसमोर मोठे आव्हान | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २३ जुलै २०१९\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nशेतीचा नांगर रोबोटच्या खांद्यावर; १८ कोटींचा निधी\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nया व्यक्तीमुळे ऐश्वर्या राय चिडली होती मनिषा कोईरालावर, मुलाखतीत अ���े काही बोलली होती तिच्याविषयी\nतब्बूने ग्लॅमरस अवतारातील व्हिडिओ केला शेअर, नेटिझन्सने दिल्या अशा भन्नाट कमेंट्स\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nऐश्वर्या राय इतकीच सुंदर आहे तिची वहिनी, पाहा फोटो\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nकानाशी निगडीत 'या' चुका कराल तर, आयुष्यभरासाठी बहिरे व्हाल\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्य��तील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nAll post in लाइव न्यूज़\nचंद्रकांत खैरेंच्या पराभवानंतर शिवसेनेसमोर मोठे आव्हान\nचंद्रकांत खैरेंच्या पराभवानंतर शिवसेनेसमोर मोठे आव्हान\nपक्षांतर्गत सत्तासंघर्ष तीव्र होण्याची शक्यता\nचंद्रकांत खैरेंच्या पराभवानंतर शिवसेनेसमोर मोठे आव्हान\nठळक मुद्दे‘समांतर’च्या योजनेचा करावा लागणार विचारमहापालिकेत मागील २० वर्षांत मित्रपक्ष असलेल्या भाजपची सत्तेतील भागीदारी वाढली.\nऔरंगाबाद : जिल्ह्यातील सत्तास्थानांमधील शिवसेनेची कमी होत चाललेली भागीदारी आणि त्यातच मागील ३५ वर्षे औरंगाबाद शहरात अधिराज्य गाजविलेल्या शिवसेनेचा आधारस्तंभ असलेले चंद्रकांत खैरे यांचा लोकसभा निवडणुकीत झा���ेला पराभव यामुळे शहरासह जिल्ह्यात शिवसेनेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.\nएकेकाळी औरंगाबाद महापालिका आणि जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघात दबदबा असलेल्या शिवसेनेचा मागील काही वर्षांत प्रभाव कमी झाल्याचे चित्र आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद मध्य आणि वैजापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा पराभव झाला. काही दिवसांपूर्वी कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पक्ष सोडत आमदारकीचा राजीनामाही दिला. शिवसेनेची जिल्हा परिषदेत एकहाती असलेली सत्ताही गेली. तिथे पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आल्याने पहिल्या क्रमांकावरील भाजपला डावलून काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबतीने सत्तास्थापन करावी लागली. महापालिकेत मागील २० वर्षांत मित्रपक्ष असलेल्या भाजपची सत्तेतील भागीदारी वाढली. जिल्हा सहकारी बँक, दूध संघ आणि बाजार समिती आदी सत्तास्थानांतील शिवसेनेची भागीदारी अत्यल्प किंवा नगण्य आहे. शिवसेनेची कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. मात्र, भाजप किंवा काँग्रेसप्रमाणे कार्यकर्त्यांना सामावून घेण्यासाठी संस्थात्मक जाळे नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांसारख्या राजकीय सत्तास्थानांमधूनच कार्यकर्त्यांना सामावून घ्यावे लागते.\nनगरपालिका पंचायत समित्यांमधील स्थिती\nजिल्ह्यातील आठ नगरपालिका आणि नगरपंचायतींपैकी केवळ गंगापूर नगरपालिकेत शिवसेनेचा नगराध्यक्ष आहे. चार ठिकाणी भाजप आणि तीन ठिकाणी काँग्रेसचा नगराध्यक्ष आहे.नऊ पंचायत समित्यांपैकी शिवसेनेच्या ताब्यात केवळ पैठण येथील पंचायत समिती आहे. दोन पंचायत समित्या काँग्रेसच्या, एक रायभान जाधव विकास आघाडीकडे, तर पाच पंचायत समित्या भाजपकडे आहेत. शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या या राजकीय सत्तास्थानांमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बांधून ठेवणारा नेता म्हणून मागील चंद्रकांत खैरे यांनी भूमिका बजावली. वीस वर्षे खासदार म्हणून निवडून आल्याने त्यांना कार्यकर्त्यांना एकसंध बांधून ठेवता आले. औरंगाबाद महापालिकेवरही खैरे यांची मजबूत पकड होती. आता ते खासदार नसल्याने महापालिकेवरील त्यांचा प्रभाव हळूहळू कमी होत जाईल. त्यामुळे शिवसेनेच्या महापालिकेतील पक्षीय राजकारणात सत्तासंघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.\nसमांतर पाणी योजना चंद्रकांत ख���रे यांनी आणली. मात्र, ती योजना दहा वर्षांहून अधिक काळात अमलात आली नाही. आता अर्धवट अवस्थेत असलेली ही योजना पूर्ण करण्याचे श्रेय भाजपकडे जाण्याची चिन्हे असून, त्याचा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ते फायदा घेण्याची शक्यता आहे. या योजनेच्या नव्याने अंमलबजावणीचे अधिकार नगरविकास खात्याचे मंत्री हे स्वत: मुख्यमंत्री असल्याने आपोआप भाजपकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही पक्षांत औरंगाबाद शहराच्या विषयावरून श्रेयवादाची लढाई अधिक तीव्र होणार असून, ते आव्हान शिवसेनेला पेलावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत कचरा आणि पाण्याचा विषय समोर आला. येत्या काही काळात समांतर पाणी योजना मार्गी लावण्याचे मोठे आव्हान शिवसेनेसमोर आहे. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचा आमदार आहे. या मतदारसंघातील मोठा भाग महापालिका क्षेत्रात येतो. लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात चंद्रकांत खैरे यांना ७७ हजार, तर इम्तियाज जलील यांना ७१ हजार मते आहेत. समांतर पाणी योजना विधानसभा निवडणुकीआधी मार्गी लागली नाही तर विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेचा शहरात सुफडासाफ होण्याचा मोठा धोकाही पक्षासमोर आहे. औरंगाबाद शहराच्या बळावरच शिवसेनेचे जिल्ह्याचे किंबहुना मराठवाड्याचे राजकारण अवलंबून आहे. त्यामुळे खैरेंचा पराभव हा आगामी काळात शिवसेनेसमोर मोठे आव्हान निर्माण करणारा काळ असेल.\nयेत्या तीन महिन्यांत विधानसभेची तयारी सुरू होईल. युतीमध्ये शिवसेनेकडे असलेल्या औरंगाबाद शहरातील मध्य आणि पश्चिम या दोन मतदारसंघांत विजय मिळविण्याचे मोठे आव्हान पक्षासमोर आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीआधी पक्षाला काही प्रमाणात गळती लागली होती. किशनचंद तनवाणी, गजाजन बारवाल यांच्यासह काही आजी-माजी नगरसेवक पक्ष सोडून गेले होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी अशाच प्रकारची गळती होण्याची शक्यता असून, ती रोखण्याचे काम शिवसेनेला करावे लागेल.\nएकेकाळी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी ‘शिवसेनेला अरबी समुद्रात बुडवा’ अशी घोषणा केली होती. मागील काही वर्षांत भाजपची शिवसेनेबाबत हीच नीती राहिली आहे. आता खैरे यांच्या पराभवामुळे भाजप आणखी उचल घेण्याची शक्यता आहे. हे आव्हानही शिवसेनेसमोर असणार आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्य��� रजीस्ट्रेशन मोफत आहे\nदानवेंचा औरंगाबादेत गुंतला जीव\nडेंग्यू, भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी आयुक्तांना साकडे\nराज ठाकरेंचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार; भाजपाला घेरण्यासाठी नवी 'राजनीती'\nनिरुपम vs देवरा vs जगताप; मुंबई काँग्रेसमध्ये जुंपली\nबुलढाण्यातील चिखली मतदारसंघावरून युतीत रस्सीखेच\n'हे' असणार विधानसभेसाठी भाजपाचं घोषवाक्य; रावसाहेब दानवेंची माहिती\n२७ सप्टेंबरपासून मुंबई-औरंगाबाद-उदयपूर विमानसेवा\nमहापालिका पथकावर हल्ला करणारा वकील पोलिसांना सापडेना\nबजाजनगरात तुकडोजी महाराज पोलखी सोहळा\nपावसाळ्यातही जारच्या पाण्याची मागणी कायम\nमहिलेची छेड काढणाऱ्या क्लिनरला नागरिकांनी दिला चोप\nतरुणाची गळफास घेवून आत्महत्या\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1693 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (823 votes)\nपक्षी जाय दिगंतरा; हजारो किमी प्रवास करुन परदेशी पाहुणे सागरी किनारी दाखल\nभारताचे Mission moon, चाँद के पार चलो...\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\n'तू अशी जवळी रहा' फेम सिद्धार्थ ही गोष्ट घेतल्याशिवाय नाही निघत घरा बाहेर\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\n मनोज नरवणेंची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती\nVIDEO: कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र; विधानसभेत एकच खळबळ\nचंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला; 'चंद्रयान-२' वरुन भाजपाचा टोला\n... तर 6 ऑगस्टपासून मुंबईची 'बेस्ट' लाईफलाईन बंद, कर्मचारी पुन्हा संपावर\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; ६० लोकांची सुखरूप सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://aplemarathijagat.forummr.com/t278-topic", "date_download": "2019-07-22T22:00:29Z", "digest": "sha1:UM3LSG4TDKVARBGTRKKX2OM6O756BB7R", "length": 7508, "nlines": 91, "source_domain": "aplemarathijagat.forummr.com", "title": "बृहन्मुंबई महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारीच्या ५८ जागा", "raw_content": "\n१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास \"प्रवेश\" ही लिंक वापरा.\n२) आपण नविन सदस्य असल्यास \"नोंद \" ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.\nआपले मराठी जगत या चर्चा फोरम मधे तुमचे हार्दिक स्वागत आहे\nआपण आमच्या समूहात आपले फेसबुक खाते वापरुन देखील प्रवेश मिळवू शकता.\n» जीवेत शरदः शतम्‌\n» दहावीनंतर करिअरच्या वाटा\n» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर\n» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव\n» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'\n» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती\n» ई विश्व आणि टपालखाते\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा\nभात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …\nअस्सल वासाचं अस्सल चवीचं\nमेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …\nरस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …\nसध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे\n19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते\nपु. ल. देशपांडे यांच्या कथाकथनाचे व्हिडिऒ\nसलिल कुलकर्णी - संदीप खरे यांची गाणी\nकधी तू…रिमझिम झरणारी बरसात\nव पु काळे यांचे कथा कथन (ध्वनी रुपात)\nमन हे माझे वेडे.....\nये रे घना ये रे घना..........\nपु.ल. : एक साठवण\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारीच्या ५८ जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारीच्या ५८ जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात सहाय्यक वैद्यकीय अधिकारी (५८ जागा) हे पद भरण्यात येणार आहेत. या पदासाठी थेट मुलाखत दि.१८ ते १९ जून २०१२ या कालावधीत होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. ७ जून २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.\nपृष्ठ 1 - 1 पैकी\nयेथे जा: सार्वत्रिका निवडा||--नवीन सदस्यांनसाठी सूचना|--चर्चा, बातम्या आणि विश्लेषण|--शैक्षणिक|--गद्य, पद्य व इतर लेख|--भटकंती| |--देवालये| |--दुर्ग भ्रमंती| |--स्त्री शक्ती|--कला, क्रिडा|--विविधा| |--सण, संत आणि संस्कॄती| |--व्यक्ति परिचय| |--खवय्यांच्या देशी| |--मौसाहारी जिन्नस| |--शाकाहारी जिन्नस| |--मराठी गाणी व व्हिडिऒ|--हलके फुलके|--महिन्याचे राशीफल\nतुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-22T20:39:56Z", "digest": "sha1:ICR6C2BU467UVF3SAMUPINKQRGPDJBF4", "length": 9254, "nlines": 58, "source_domain": "lokvruttant.com", "title": "घोषवाक्य आणि चित्रांच्या माध्यमातून ५ हजार विद्यार्थ्यांनी दिला रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त संदेश – Lokvruttant", "raw_content": "\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\nघोषवाक्य आणि चित्रांच्या माध्यमातून ५ हजार व��द्यार्थ्यांनी दिला रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त संदेश\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम February 13, 2019\nठाणे : अपघाताचे प्रमाण कमी व्हावे व वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळावे हा संदेश घेऊन जनजागृती करण्यासाठी आज ५ हजार शालेय विद्यार्थ्यांनी घोषवाक्य स्लोगन व चित्रकला स्पर्धेतून संदेश देण्याचा प्रयत्न केला. ठाणे वाहतूक पोलीस, रेमंड लिमिटेड , आणि वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ते सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून ठाणे येथील श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूल येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, रेमंड चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गौतम हरी सिंघानिया, डब्ल्यूआयएए चे कार्यकारी संचालक नितीन डोसा आदी उपस्थित होते.\nदरवर्षी महाराष्ट्रात वाहनांची संख्या वाढत असून रस्ते अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अपघातांचे प्रमाण कमी व्हावे तसेच रस्ते वाहतुकीचे नियम याबाबत जनजागृती व्हावी यासाठी ठाणे येथील श्रीमती सुलोचना देवी सिंघानिया हायस्कूल येथे विद्यार्थ्यांचे चित्रकला आणि स्लोगन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत तब्बल ५ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी रस्ते सुरक्षा बाबत विविध चित्र रेखाटली तसेच घोषवाक्य (स्लोगन) तयार केली. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करून त्यांना जनजागृती करण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी बातचीत केली. तसेच गौतम सिंघानिया यांच्याहस्ते या विद्यार्थ्यांना पारितोषिके वाटप करण्यात आली. यावेळी बोलताना फणसाळकर म्हणाले की, “या विद्यार्थ्यांची प्रशंसा करावी तितकी कमीच आहे. हे विद्यार्थी उद्याचे भविष्य आहे.“ विद्यार्थ्यांनसाठी असे उपक्रम राबविणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करीत रेमंड ने केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. गौतम हरी सिंघानिया यांनी याबाबत बोलताना सांगितले की, “लहानपणापासून विद्यार्थ्यांना वाहतुकीचे धडे देणे गरजेचे आहे. जेणेकरून हे विद्यार्थी पुढे याबाबत जागृत राहतील.”\nअंगणवाडी सेविकांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध - अध्यक्ष मंजुषा जाधव\nशाळेच्या दुरुतीसाठी मनसेचे भजन आंदोलन\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंडीगड चंद्रपूर जम्मू-काश्मीर जयपूर जळगाव जेजुरी ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा बारामती बुलढाणा भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/bollywood/ranveer-singhs-fan-passes-away-actor-pays-last-respects/", "date_download": "2019-07-22T21:23:20Z", "digest": "sha1:Q4DAXWYLEB3SBES6BZOBFRXUPYTOV563", "length": 31012, "nlines": 399, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Ranveer Singh'S Fan Passes Away; Actor Pays Last Respects | या व्यक्तीच्या मृत्युमुळे रणवीर सिंगला बसला धक्का | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २३ जुलै २०१९\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nशेतीचा नांगर रोबोटच्या खांद्यावर; १८ कोटींचा निधी\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nया व्यक्तीमुळे ऐश्वर्या राय चिडली होती मनिषा कोईरालावर, मुलाखतीत असे काही बोलली होती तिच्याविषयी\nतब्बूने ग्लॅमरस अवतारातील व्हिडिओ केला शेअर, नेटिझन्सने दिल्या अशा भन्नाट कमेंट्स\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nऐश्वर्या राय इतकीच सुंदर आहे तिची वहिनी, पाहा फोटो\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nकानाशी निगडीत 'या' चुका कराल तर, आयुष्यभरासाठी बहिरे व्हाल\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nAll post in लाइव न्यूज़\nया व्यक्तीच्या मृत्युमुळे रणवीर सिंगला बसला धक्का\nया व्यक्तीच्या मृत्युमुळे रणवीर सिंगला बसला धक्का\nरणवीरला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून सोशल मीडियावर तर त्याचे फॅन्स त्याला मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात.\nया व्यक्तीच्या मृत्युमुळे रणवीर सिंगला बसला धक्का\nया व्यक्तीच्या मृत्युमुळे रणवीर सिंगला बसला धक्का\nया व्यक्तीच्या मृत्युमुळे रणवीर सिंगला बसला धक्का\nया व्यक्तीच्या मृत्युमुळे रणवीर सिंगला बसला धक्का\nया व्यक्तीच्या मृत्युमुळे रणवीर सिंगला बसला धक्का\nठळक मुद्देरणवीरने सोशल मीडियावर या चाहत्यासोबतचे चार फोटो शेअर करत त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. जतीन दुलेरा हा रणवीरचा खूप मोठा चाहता होता. तो रणवीरचे सगळे चित्रपट आवर्जून पाहायचा. तसेच त्याने अनेकवेळा त्याची भेट देखील घेतली होती.\nरणवीर सिंग आज बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक असून त्याने गेल्या काही वर्षांत एकामागोमाग एक असे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्याच्या काही महिन्यांपूर्वी प्रदर्श���त झालेल्या गली बॉय आणि सिम्बा या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद लाभला होता. रणवीरला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून सोशल मीडियावर तर त्याचे फॅन्स त्याला मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात.\nरणवीरसाठी त्याचे चाहते हे खूप खास आहेत आणि तो त्यांना खूपच चांगल्याप्रकारे वागवतो. तो आपल्या फॅन्ससोबत फोटो काढायला, त्याच्यांसोबत गप्पा मारायला कधीपण तयार असतो. त्यामुळे त्याच्या फॅन्ससोबत त्याचे एक वेगळेच नाते आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या एका फॅनचे निधन झाले आहे. हा फॅन रणवीरच्या खूप जवळचा असून त्याच्या निधनाची बातमी कळताच रणवीरला प्रचंड वाईट वाटले आहे.\nरणवीरने सोशल मीडियावर या चाहत्यासोबतचे चार फोटो शेअर करत त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. जतीन दुलेरा हा रणवीरचा खूप मोठा चाहता होता. तो रणवीरचे सगळे चित्रपट आवर्जून पाहायचा. तसेच त्याने अनेकवेळा त्याची भेट देखील घेतली होती. मात्र नुकतेच जतीनचे आकस्मिक निधन झाले. जतीन ऑफिसला जाण्यासाठी तयारी करत असताना बाथरूममध्ये गेला. पण तिथे त्याचा अचानक श्वास कोंडला आणि तो जमिनीवर कोसळला. त्याचा यात मृत्यू झाला. त्याच्या निधनाविषयी कळताच रणवीरने त्याच्यासोबतचे फोटो इन्स्टावर शेअर करून त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यासोबत RIP LIL HOMIE असे लिहिले आहे.\nरणवीर सध्या 83 या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असून हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीसाठी खूपच खास आहे. तो या चित्रपटात आपल्याला कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे आणि विशेष म्हणजे या चित्रपटात त्याची खरी पत्नी दीपिका पादुकोण त्याच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटासाठी तो गेल्या कित्येक दिवसांपासून मेहनत घेत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाआधी क्रिकेटचे धडे गिरवण्यासाठी धर्मशाला येथे कॅम्प देखील आयोजित करण्यात आला होता.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nदीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड रणबीरसोबतचा डान्स व्हिडिओ होतोय व्हायरल, तर नवरा रणवीर दीपिकाला करतोय चिअर्स\n1983 या चित्रपटात रणवीर सिंग नव्हे तर हा अभिनेता साकारणार होता कपिल देव यांची भूमिका\nशूटिंगच्या वेळी यायच्या अलाउद्दीन खिल्जीसारख्या भावना- रणवीर सिंग\nतब्बूने ग्लॅमरस अवतारातील व्हिडिओ केला शेअर, नेटिझन्सने दिल्या अशा भन्नाट कमेंट्स\nया व्यक्���ीमुळे ऐश्वर्या राय चिडली होती मनिषा कोईरालावर, मुलाखतीत असे काही बोलली होती तिच्याविषयी\nऐश्वर्या राय इतकीच सुंदर आहे तिची वहिनी, पाहा फोटो\nअनुपम खेर यांनी या गोष्टीसाठी केले शाहरुख खानचे कौतुक\nचांद्रयान-2 मोहीम आणि प्रभासचा हा आहे संबंध, त्याने ट्विटरद्वारे मानले आभार\nChandrayaan-2: चांद्रयान-२ च्या यशस्वी मोहिमेसाठी बॉलिवूड सेलिब्रेटींनी केले इस्रोचे कौतुक\nSmile Please Movie review:चेहऱ्यावर कधी आसू कधी हासू आणणारी कलाकृती19 July 2019\nSuper 30 Movie Review : सामान्य गणिततज्ज्ञाचा असामान्य प्रवास12 July 2019\nMalal Film Review: मनाला न भावणारी 'मलाल'ची प्रेमकहाणी05 July 2019\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1693 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (823 votes)\nपक्षी जाय दिगंतरा; हजारो किमी प्रवास करुन परदेशी पाहुणे सागरी किनारी दाखल\nभारताचे Mission moon, चाँद के पार चलो...\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\n'तू अशी जवळी रहा' फेम सिद्धार्थ ही गोष्ट घेतल्याशिवाय नाही निघत घरा बाहेर\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\n मनोज नरवणेंची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती\nVIDEO: कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र; विधानसभेत एकच खळबळ\nचंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला; 'चंद्रयान-२' वरुन भाजपाचा टोला\n... तर 6 ऑगस्टपासून मुंबईची 'बेस्ट' लाईफलाईन बंद, कर्मचारी पुन्हा संपावर\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; ६० लोकांची सुखरूप सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/jarahatke/begich-towers-whittier-alaska-complete-town-one-14-storey-building/", "date_download": "2019-07-22T21:19:18Z", "digest": "sha1:HY6OPHLEER4VNI7YAUHALNF6U3YXVBC3", "length": 29358, "nlines": 413, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Begich Towers Whittier Alaska A Complete Town In One 14 Storey Building | बाबो! बिल्डींग आहे की शहर; हॉस्पिटल, शाळा, चर्च आणि पोलीस स्टेशनही आतच! | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २३ जुलै २०१९\nशेतीचा नांगर रोबोटच्या खांद्यावर; १८ कोटींचा निधी\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nया व्यक्तीमुळे ऐश्वर्या राय चिडली होती मनिषा कोईरालावर, मुलाखतीत असे काही बोलली होती तिच्याविषयी\nतब्बूने ग्लॅमरस अवतारातील व्हिडिओ केला शेअर, नेटिझन्सने दिल्या अशा भन्नाट कमेंट्स\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nऐश्वर्या राय इतकीच सुंदर आहे तिची वहिनी, पाहा फोटो\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nकानाशी निगडीत 'या' चुका कराल तर, आयुष्यभरासाठी बहिरे व्हाल\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nAll post in लाइव न्यूज़\n बिल्डींग आहे की शहर; हॉस्पिटल, शाळा, चर्च आणि पोलीस स्टेशनही आतच\n बिल्डींग आहे की शहर; हॉस्पिटल, शाळा, चर्च आणि पोलीस स्टेशनही आतच\n बिल्डींग आहे की शहर; हॉस्पिटल, शाळा, चर्च आणि पोलीस स्टेशनही आतच\nसामान्यपणे आपण बघतो की, कोणत्याही शहरात हॉस्पिटल, शाळा, प्रार्थना स्थळ आणि पोलीस स्टेशनसारख्या सुविधा असतात.\n बिल्डींग आहे की शहर; हॉस्पिटल, शाळा, चर्च आणि पोलीस स्टेशनही आतच\n बिल्डींग आहे की शहर; हॉस्पिटल, शाळा, चर्च आणि पोलीस स्टेशनही आतच\n बिल्डींग आहे की शहर; हॉस्पिटल, शाळा, चर्च आणि पोलीस स्टेशनही आतच\n बिल्डींग आहे की शहर; हॉस्पिटल, शाळा, चर्च आणि पोलीस स्टेशनही आतच\n बिल्डींग आहे की शहर; हॉस्पिटल, शाळा, चर्च आणि पोलीस स्टेशनही आतच\nसामान्यपणे आपण बघतो की, कोणत्याही शहरात हॉस्पिटल, शाळा, प्रार्थना स्थळ आणि पोलीस स्टेशनसारख्या सुविधा असतात. या गोष्टींमुळे त्या ठिकाणाला शहराचा रूप मिळतं. पण तुम्ही कधी अशा शहराबाबत ऐकलंय का जे एका इमारतीत वसलं आहे. कदाचित तुम्ही असं पाहिलं आणि ऐकलंही नसेल. मात्र आज आम्ही तुम्हाला अशाच एका शहराबाबत सांगणार आहो��. जे एका इमारतीत वसलं आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे यात सुविधांची अजिबात कमतरता नाहीये.\nअमेरिकेतील उत्तर भागातील राज्य अलास्कामध्ये एक छोटा परिसर आहे व्हिटिअर. हे ठिकाण आपल्या वसाहती आणि व्यवस्थेसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. या परिसरात एक १४ मजल्यांची इमारत आहेत. या इमारतीचं नाव 'बेगिच टॉवर' आहे. या ठिकाणाला व्हर्टिकल टाऊनही म्हटलं जातं.\nया एकमेव इमारतीत २०० परिवार राहतात. या इमारतीची खासियत म्हणजे यात केवळ लोक राहतात असे नाही तर त्यांच्या आवश्यकतेनुसार आणि गरजेनुसार सर्व गोष्टींच्या इथे सुविधा आहेत. या इमारतीत पोलीस स्टेशन, आरोग्य केंद्र, स्टोर्स, लॉन्ड्री आणि चर्च हे सगळं आहे.\nया इमारतीत काम करणारे सर्व कर्मचारी आणि इमारतीचा मालक याच इमारतीत राहतो. त्यामुळेच या इमारतीत इतर इमारतींच्या तुलनेत अधिक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.\nशीतयुद्धावेळी ही इमारत सैनिक बराक म्हणूण वापरत होते. पण नंतर इथे लोक राहू लागले. इथे राहणाऱ्या लोकांची जीवनशैली इतर ठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या तुलनेत फार वेगळी आहे. या परिसरातील वातावरणही नेहमीच फार खराब असतं, त्यामुळे हे लोक फार जास्त बाहेर जाऊ-येऊ शकत नाहीत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nजगातलं सर्वोत्तम रेस्टॉरंट पाहिलंत का\nहे आहे पृथ्वीवरील 'पाताळ लोक', इथे वर्षानुवर्षे जमिनीखाली राहतात लोक\nमालकाची वाट बघत सोफ्यावरच बसून राहिला कुत्रा, पण...\n३४ कोटी रूपयांच्या कटोऱ्याचा बॉल ठेवण्यासाठी वापर, मालकांना माहीत नव्हती किंमत\nजोखिम घेण्याची ट्रम्प आणि मोदींमध्येच हिंमत; अमेरिकेकडून स्तुती\n या हॅट्सची बातच न्यारी...\nजरा हटके अधिक बातम्या\nतब्बल १३० फूट उंच डोंगरावरील घरात एकटाच राहतो हा माणूस, कारणही आहे खास\nताज्या हवेसाठी बस स्टॉप्स केले 'B-Stops'मध्ये रूपांतरित\n...अन् ५ दिवस तो टॉयलेट सीटवर बसून राहिला\n हे आहे जगातलं सर्वात मोठं सोन्याचं नाणं, वजन आहे एक टन\n ....म्हणून तब्बल ५ दिवस तो टॉयलेट सीटवर बसून राहिला\n४४ वर्षांच्या 'या' महिलेने आयुष्यातील २७ वर्ष काढली तुरूंगात, तब्बल ६४८ गुन्ह्यांमध्ये दोषी\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्या���ला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1693 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (823 votes)\nपक्षी जाय दिगंतरा; हजारो किमी प्रवास करुन परदेशी पाहुणे सागरी किनारी दाखल\nभारताचे Mission moon, चाँद के पार चलो...\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\n'तू अशी जवळी रहा' फेम सिद्धार्थ ही गोष्ट घेतल्याशिवाय नाही निघत घरा बाहेर\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\n मनोज नरवणेंची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती\nVIDEO: कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र; विधानसभेत एकच खळबळ\nचंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला; 'चंद्रयान-२' वरुन भाजपाचा टोला\n... तर 6 ऑगस्टपासून मुंबईची 'बेस्ट' लाईफलाईन बंद, कर्मचारी पुन्हा संपावर\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; ६० लोकांची सुखरूप सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/bizarre-unusual-bails-dislodged-stump-removed-moonee-valley-melbourne-cricket-laws-of-cricket-mcc/", "date_download": "2019-07-22T21:04:08Z", "digest": "sha1:P4IZFILUNGST4D4YPCDUX5D5ZQ4CLNNZ", "length": 9712, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आऊट की नॉट आऊट??", "raw_content": "\nआऊट की नॉट आऊट\nआऊट की नॉट आऊट\nशनिवारी क्रिकेट विश्वातील एक अविश्वसनीय घटना घडली. त्यात मूनी व्हॅली कडून खेळत असलेल्या जतिंदर सिंगला आऊट देण्यात आले जेव्हा स्टंपवरील सर्व बेल्स जागेवरच होत्या परंतु मधला स्टंप खाली पडला होता. स्ट्रेथमोर हाईट्स संघाविरुद्ध मिड इयर असोसिएशनच्या सामन्यात मूनी व्हॅली जतिंदर सिंगला पंचानी बरीच चर्चा करून आऊट घोषित केलं.\nयाबद्दल बोलताना मूनी व्हॅलीचा कर्णधार मिचएल ओझबुनने सविस्तर किस्सा सांगितला. तो म्हणाला, ” ही घटना घडली तेव्हा थोडी चर्चा नाही. पंचही संभ्रमात पडले होते. यापूर्वी कुणीही असं काही पाहिलं नव्हतं. मी त्यावेळी मैदानाच्या एका कोपऱ्यात होतो. मला वाटलं जतिंदर सिंग त्रिफळाचित झाला आहे. तो त्रिफळाचित होण्याचं कारण तो एक खराब शॉट होता. परंतु काही वेळात सर्वजण स्टंपच्या बाजूला जमा झाले. असं का झालं याच कारण मला समजेना. तेव्हा मीही स्टंपजवळ गेलो तर ती घटना खरंच गोंधळात टाकणारी होती. “\nया सर्व घटनेत दोन्ही संघानी चर्चा करून फलंदाज आऊट असल्याचं मान्य केलं. नंतर जेव्हा क्रिकेटची नियमावली पाहण्यात आली तेव्हा तो एक बरोबर निर्णय होता.\nमिचएल ओझबुन पुढे म्हणाला, ” आम्हाला क्रिकेटच्या नियमाप्रमाणे काय बरोबर काय चूक माहित नव्हते. परंतु जे घडलं त्याला आम्ही दाद दिली. अश्या घटना सारख्या सारख्या घडत नाही. आपण परत प्रयत्न केले तरीही बेल्स जागेवर ठेवून आपण स्टंप खाली पाडू शकत नाही. बाकी दोन स्टंपच्या दाबामुळे एखाद्यावेळी त्या बेल्स खाली पडल्या नसतील.”\nक्रिकेटचा नियम काय सांगतो\nक्रिकेटचा नियम २९ प्रमाणे जर बेल्स स्टंपच्या वरच्या भागापासून पूर्णपणे वेगळ्या झालेल्या असेल किंवा स्टंप जमिनीवर खाली पडला असेल तर फलंदाजाला आऊट देण्यात यावे.\nमूनी व्हॅलीने हा सामना ४ विकेट्स राखत १९६ धावांच लक्ष पार करत जिंकला.\nयापूर्वी असा प्रसंग घडला आहे का\nकाहीसा असाच प्रसंग यापूर्वीही घडला होता परंतु त्यात फलंदाज चुकीच्या पद्धतीने बाद देण्यात आला.\nगेराल्डटन जुनिअर क्रिकेट असोशिएशनच्या अंडर १७ वयोगटातील गेल्या वर्षीच्या एका सामन्यात ब्लफ पॉईंट चंपेन व्हॅलीच्या जॅकोबी अनबेहनला चुकीच्या पद्धतीने बाद देण्यात आले. जॅकोबी जेव्हा खेळत होता तेव्हा स्टम्पवरील एक बेल हवेत जाऊन डाव्या स्टम्पवर स्थिरावली. नियम क्रमांक २८ प्रमाणे जॅकोबी तेव्हा नाबाद होता.\nश्रीलंकेचा हा दिग्गज क्रिकेटपटू करणार टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज\nया ५ भारतीय दिग्गज क्रिकेटपटूंनी चांद्रयान २ माहीमेसाठी केले इस्त्रोचे कौतुक\nअनिल भोईर यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या प्रसिद्धी व प्रकाशन समितीवर सदस्य म्हणून निवड\n…म्हणून अगरवाल, पंतला मिळाली २०१९ विश्वचषकासाठी टीम इंडियात संधी\nएकवेळ या क्रिकेटपटूसाठी भांडला होता गंभीर, आता त्याला मिळाली टीम इंडियात संधी\nतो क्रिकेटमधील सोनेरी दिवस ना लंकेचे चाहते विसरले ना भारतीय फॅन…\nनवदीप सैनी, राहुल चहर पाठोपाठ पुण्याचा हा युवा क्रिकेटपटूही ठोठावतोय टीम इंडियाचे दार\nप्रो कबड्डी २०१९: कोच अनुप कुमार समोर कोच राकेश कुमारच्या संघाचे आव्हान\n१९ दिवसात ५ सुवर्णपदक मिळवणाऱ्या हिमा दासवर होतोय दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव\nराष्ट्रीय लेझर रन स्पर्धा आजपासून पुण्यात\nमराठमोळ्या गिर्यारोहक दीपक कोनाळेने सर केले माउंट एल्ब्रुस\nविश्वचषक जिंकल्यानंतरही ओयन मॉर्गन म्हणतो ही गोष्ट योग्य नाही\nअंबाती रायडूच्या 3D ट्विटबद्दल एमएसके प्रसाद यांनी दिले असे उत्तर\nएमएस धोनीबद्दल एमएसके प्रसाद यांनी केले मोठे भाष्य\nया क्रिकेटपटूला टीम इंडियात संधी मिळता मिळता राहिली; एमएसके प्रसाद यांनी केला खूलासा\nविंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; या युवा खेळाडूंना मिळाली संधी\nएनआयओ व्हिजन मॅराथॉन स्पर्धेत 3000 धावपटू सहभागी\nपीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत मेट्रोसिटी रेजिंग बुल्स संघाचा विजय\nडब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार ट्रिपल एचने विश्वविजेत्या इंग्लंडला दिली ही खास भेट\nया कारणामुळे सचिनचा झाला द्रविड, कुंबळेनंतर हॉल ऑफ फेममध्ये समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Ajangaon&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Agovernment&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Awater&search_api_views_fulltext=jangaon", "date_download": "2019-07-22T20:44:17Z", "digest": "sha1:C7XSLVUYDFR7K4QDYOKVVMCFAGC7KP4V", "length": 15343, "nlines": 268, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nमंगळवार, जुलै 23, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, जुलै 23, 2019\nसर्व बातम्या (7) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (6) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nदुष्काळ (3) Apply दुष्काळ filter\nमुख्यमंत्री (2) Apply मुख्यमंत्री filter\nअजित पवार (1) Apply अजित पवार filter\nअपारंपारिक उर्जा (1) Apply अपारंपारिक उर्जा filter\nचारा-पाणी नाही; गुरे बाजारात\nगुरांसाठी चारा आणि पाणी नसल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांनी बैल, म्हैस अशी जनावरे विक्रीसाठी बाजारात आणल्याचे चित्र सावदा येथील आठवडी गुरांच्या बाजारात दिसून आले. ‘सरकार ना पाणी देते, ना चारा देते, शेतकऱ्यांनी काय करायचे’ अशी खंतही काही...\nसाडेचार हजार गाव-वाड्यांची टॅंकरवर मदार\nऔरंगाबाद - दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या राज्यातील टंचाईग्रस्त एक हजार ३८१ गावे, तीन हजार ७७ वाड्यांना एक हजार ६५७ टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवावे लागते. मात्र, त्याची शुद्धता बहुतांश ठिकाणी तपासलीच जात नसल्याचा आरोप असून, त्यामुळे या पाण्याची शुद्धता काय, असा सवाल आता या पाण्यावर तहान भागवणारे...\nप्रकल्पाच्या घोषणा अन्‌ अंमलबजावणीत अंतर\nनाशिक - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षात एकाच पिकावर अवलंबित्व असलेली अन्‌ एरवी मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या वाड्या-पाड्यांवरील कुटुंबे प्रकाशमान झाली आहेत. याचा वेग वाढविण्याची अपेक्षा आहे. राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांपर्यंत सौर कृषी वाहिनी पोचविण्याचे उद्दिष्ट सरकारने निश्‍चित केले. प्रत्यक्षात...\nपाचपट करातून धुळेकरांची मुक्ती करू - मुख्यमंत्री\nधुळे - इतर शहरांच्या तुलनेत धुळे शहरवासीयांवर मालमत्ता कर आणि त्यावरील शास्तीचा मोठा बोजा आहे. भाजपची सत्ता आल्यास या कराच्या बोजातून धुळेकरांची मुक्तता करू, असे वचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. येथील महापालिका निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची...\nमुंबई - राज्यात दुष्काळाचा दाह सुरू असताना आज विधानसभेत विरोधकांनी सरकारवर टीकेचे आसूड ओढले. हा पावसाचा दुष्काळ असला, तरी सर्वांत मोठा अन्याय सरकारी धोरणं व सरकारी मानसिकतेनं केल्याचा आक्रमक हल्लाबोल विरोधकांनी केला. यामध्ये आमदार बच्चू कडू यांनी तर आक्रमक शैलीत सरकार व अधिकारी यांचा समाचार घेत...\nअस्मानी ��लाखी, सुल्तानी चलाखी (अग्रलेख)\nएखादा विषय राजकीयदृष्ट्या नुकसानीच्या पातळीवर पोहोचेपर्यंत त्यात लक्षच घालायचे नाही, अशी सवय सरकारच्या अंगवळणी पडली आहे. दुष्काळासारख्या सर्वसामान्यांच्या जगण्या-मरण्याच्या प्रश्‍नावर तरी त्यापेक्षा वेगळा अनुभव यावा, ही अपेक्षा. ऋ तुमानानुसार सात जूनला मृग नक्षत्रावर सुरू झालेला पावसाळ्याचा...\n'किकवारी खुर्द' आता झाले 'स्मार्ट व्हिलेज'\nतळवाडे दिगर (नाशिक) - बागलाण तालुक्यातील किकवारी खुर्द गावाने स्वच्छतेचा मंत्र जपत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात राज्यात द्वितीय क्रमांक मिळवुन एक वेगळा ठसा राज्यात उमटविला आहे. गाव आदर्श करुन एवढ्यावर न थांबता हागणदारीमुक्त करुन भारत सरकारचा ' निर्मल ग्राम 'पुरस्कार गावाने पटकावला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-vinayak-dada-patil-ram-naik-award-86951", "date_download": "2019-07-22T21:24:16Z", "digest": "sha1:KRJLM6UIWBOCXPWGAAZZPLFJOI4QGA33", "length": 27034, "nlines": 264, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news Vinayak Dada Patil Ram Naik award विनायकदादा पाटील, राम नाईक यांना वाङ्‌मय पुरस्कार | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, जुलै 23, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, जुलै 23, 2019\nविनायकदादा पाटील, राम नाईक यांना वाङ्‌मय पुरस्कार\nमंगळवार, 12 डिसेंबर 2017\nनाशिक - मराठी भाषा विभागाच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार 2016 आज जाहीर करण्यात आले. यात प्रथम प्रकाशन काव्याचा बहिणाबाई चौधरी पुरस्कार \"सकाळ' नाशिक आवृत्तीचे वरिष्ठ उपसंपादक अजित अभंग यांच्या गैबान्यावानाचं या कवितासंग्रहाला, प्रौढ वाङ्‌मय लघुकथा (ललित विज्ञानासह) प्रकाराचा अनंत काणेकर पुरस्कार विनायकदादा पाटील (नाशिक) यांच्या गेले लिहायचे राहून यास, प्रौढ वाङ्‌मय आत्मचरित्र प्रकारात लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार राम नाईक यांच्य�� चरैवेति \nनाशिक - मराठी भाषा विभागाच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार 2016 आज जाहीर करण्यात आले. यात प्रथम प्रकाशन काव्याचा बहिणाबाई चौधरी पुरस्कार \"सकाळ' नाशिक आवृत्तीचे वरिष्ठ उपसंपादक अजित अभंग यांच्या गैबान्यावानाचं या कवितासंग्रहाला, प्रौढ वाङ्‌मय लघुकथा (ललित विज्ञानासह) प्रकाराचा अनंत काणेकर पुरस्कार विनायकदादा पाटील (नाशिक) यांच्या गेले लिहायचे राहून यास, प्रौढ वाङ्‌मय आत्मचरित्र प्रकारात लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार राम नाईक यांच्या चरैवेति चरैवेति यात तर प्रौढ वाङ्‌मय शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखन प्रकारात सकाळ प्रकाशनच्या \"तांत्रिक दृष्टिकोनातून सेंद्रिय शेती' या प्रशांत नाईकवाडी यांना वसंतराव नाईक पुरस्कार जाहीर झाला आहे.\nमराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङ्‌मयनिर्मितीस हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. काव्य , नाटक, एकांकिका, कांदबरी, लघुकथा, ललितगद्य, दलित साहित्य, शिक्षण शास्त्र, बालवाङ्‌मय आदी 34 प्रकारांत विविध लेखक, साहित्यिकांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांनी आज प्रसिद्धिपत्रकाद्वारे या पुरस्कारांची आज घोषणा केली. 2016 साठीच्या उत्कृष्ट मराठी वाङ्‌मय पुरस्कारासाठी ज्या लेखक व साहित्यिकांची निवड करण्यात आली आहे त्या पुरस्कारार्थींची यादी खालीलप्रमाणे -\nअ.क्र.---वाङ्‌मय प्रकार---पुरस्कार----रक्कम----लेखकाचे नाव----पुस्तकाचे नाव----प्रकाशन संस्था\n1. प्रौढ वाङ्‌मय (काव्य)--- कवी केशवसुत पुरस्कार--- रु. 1,00,000--- दिनकर मनवर---अजूनही बरंच काही बाकी-- पोएट्री प्रिमेरो पेपरवॉल मीडिया अँड पब्लिशिंग प्रा.लि. चे इम्प्रिंट, मुंबई\n2. प्रथम प्रकाशन (काव्य)----बहिणाबाई चौधरी पुरस्कार--- रु. 50,000-- अजित अभंग (वरिष्ठ उपसंपादक, सकाळ)---गैबान्यावानाचं---पोएट्री प्रिमेरो पेपरवॉल मीडिया अँड पब्लिशिंग प्रा.लि. चे इम्प्रिंट, मुंबई.\n3. प्रौढ वाङ्‌मय(नाटक/एकांकिका)--- राम गणेश गडकरी पुरस्कार---रु. 1,00,000--- डॉ. आनंद नाडकर्णी---त्या तिघांची गोष्ट---मॅजेस्टिक पब्लिशिंग हाउस, मुंबई.\n4. प्रथम प्रकाशन (नाटक/एकांकिका)---विजय तेंडुलकर पुरस्कार---रु. 50,000---प्रा. के. डी. वाघमारे---क्षितिजापलीकडे--निर्मल प्रकाशन, नांदेड\n5. प्रौढ वाङ्‌मय (कादंबरी)---हरी नारायण आपटे पुरस्कार--- रु. 1,00,000---सदानंद द��शमुख---चारीमेरा---पॉप्युलर प्रकाशन, मुंबई\n6. प्रथम प्रकाशन (कादंबरी)---श्री. ना. पेंडसे पुरस्कार--- रु. 50,000--श्रीरंजन आवटे--- सिंगल मिंगल--राजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे\n7. प्रौढ वाङ्‌मय(लघुकथा)---दिवाकर कृष्ण पुरस्कार--- रु.1,00,000---नीलम माणगावे---निर्भया लढते आहे---ग्रंथाली प्रकाशन, मुंबई\n8. प्रथम प्रकाशन (लघुकथा)---ग. ल. ठोकळ पुरस्कार---रु.50,000---दुर्योधन अहिरे--जाणीव-- यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे\n9. प्रौढ वाङ्‌मय-ललितगद्य (ललित विज्ञानासह)---अनंत काणेकर पुरस्कार--- रु. 1,00,000-- विनायक पाटील-- गेले लिहायचे राहून---राजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे\n10. प्रथम प्रकाशन (ललितगद्य)--ताराबाई शिंदे पुरस्कार--रु. 50,000--रश्‍मी कशेळकर--भुईरिंगण---मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, ठाणे\n11. प्रौढ वाङ्‌मय (विनोद)--श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार-- रु.1,00,000--बब्रूवान रुद्रकंठावार---आमादमी विदाऊट पार्टी--जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद\n12. प्रौढ वाङ्‌मय (चरित्र)---न. चिं. केळकर पुरस्कार---रु. 1, 00,000--अरुण करमरकर--पोलादी राष्ट्रपुरुष--स्नेहल प्रकाशन, पुणे\n13. प्रौढ वाङ्‌मय (आत्मचरित्र)--लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार--रु. 1,00,000--राम नाईक---चरैवेति चरैवेति\n14. प्रौढ वाङ्‌मय (समीक्षा/ वाङमयीन संशोधन/सौंदर्यशास्त्र/ललितकला आस्वादपर लेखन)--श्री. के. क्षीरसागर पुरस्कार-- रु. 1,00,000--\nविश्राम गुप्ते--- नवं जग, नवी कविता--संस्कृती प्रकाशन, पुणे\n15. प्रथम प्रकाशन (समीक्षा सौंदर्यशास्त्र)---रा. भा. पाटणकर पुरस्कार---रु. 50,000--बाळू दुगडूमवार--बाबा आमटे यांची गीते : आकलन आणि आस्वाद--अभंग प्रकाशन, नांदेड\n16. प्रौढ वाङ्‌मय (राज्यशास्त्र/समाजशास्त्र) ---डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार---रु. 1,00,000---आतिवास सविता-----भय इथले...तालिबानी सावट : प्रत्यक्ष अनुभव--- राजहंस प्रकाशन प्रा. लि. पुणे.\n17. प्रौढ वाङमय (इतिहास)--शाहू महाराज पुरस्कार---रु. 1,00,000--विजय आपटे---शोध महाराष्ट्राचा--राजहंस प्रकाशन प्रा. लि. पुणे---\n18. प्रौढ वाङ्‌मय (भाषाशास्त्र/व्याकरण)---नरहर कुरुंदकर पुरस्कार--रु. 1,00,000---तन्मय केळकर-- मैत्री सुंस्कृतशी---रोहन प्रकाशन, पुणे.\n19. प्रौढ वाङ्‌मय विज्ञान व तंत्रज्ञान (संगणक व इंटरनेटसह)--- महात्मा जोतिराव फुले पुरस्कार---रु. 1,00,000- डॉ. माधवी ठाकूरदेसाई --प्रकाशवेध---रोजहंस प्रकाशन, पुणे\n20. प्रौढ वाङ्‌मय (शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखनासह )---वसंतराव नाईक पुरस्कार रु. 1,00,000---प्रशांत नाईकवाडी--- तांत्रि�� दृष्टिकोनातून सेंद्रिय शेती---सकाळ पेपर्स प्रा.लि., पुणे\n21. प्रौढ वाङ्‌मय- (दलित साहित्य लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार)---रु. 1,00,000---प्रा. डॉ. सुरेश चौथाईवाले---मातंग चळवळींचा इतिहास----लहुजी प्रकाशन, औरंगाबाद\n22. प्रौढ वाङ्‌मय (अर्थशास्त्र व अर्थशास्त्रविषयक लेखन)---सी. डी. देशमुख पुरस्कार---रु. 1,00,000---अतुल कहाते--पैसा--मनोविकास प्रकाशन, पुणे\n23. प्रौढ वाङ्‌मय (तत्त्वज्ञान व मानसशास्त्र)---ना. गो. नांदापूरकर पुरस्कार---रु.1,00,000---डॉ. अनिल सहस्रबुद्धे--लोकनिष्ठ अध्यात्मवाद---पद्मगंधा प्रकाशन, पुणे\n24. प्रौढ वाङमय (शिक्षणशास्त्र कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार)---रु. 1,00,000---डॉ. पुरुषोत्तम भापकर---हे शक्‍य आहे---अवे मारिया पब्लिकेशन्स, पुणे.\n25.प्रौढ वाङ्‌मय (पर्यावरण)---डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार---रु. 1,00,000---प्रा. पुंडलिक गवांदे--- देतो तो निसर्ग, घेतो तो मानव---दुर्वा एजन्सीज, पुणे\n26. प्रौढ वाङ्‌मय (संपादित/ आधारित)--- रा. ना. चव्हाण पुरस्कार---रु. 1,00,000--संपादक डॉ. द. ता. भोसले---रा. रं. बोराडे : शिवारातला शब्द शिल्पकार---अथर्व पब्लिकेशन्स, धुळे\n27. प्रौढ वाङ्‌मय (अनुवादित)---तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार--रु. 1,00,000---अनुवादक जयंत कुलकर्णी--देरसू उझाला--- राजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे\n28. प्रौढ वाङ्‌मय- संकीर्ण (क्रीडासह)---भाई माधवराव बागल पुरस्कार---रु. 1,00,000---डॉ. जनार्दन वाघमारे---शरद पवार व्यक्तित्त्व,\nनेतृत्व आणि कर्तृत्व---निर्मल प्रकाशन, नांदेड.\n29. बालवाङ्‌मय (कविता)--- बालकवी पुरस्कार---रु. 50,000---माया दिलीप धुप्पड---सावल्यांच गाव---अमित प्रकाशन, जळगाव\n30 : बालवाङ्‌मय (नाटक व एकांकिका)---भा. रा. भागवत पुरस्कार---रु. 50,000---डॉ. सतीश साळुंके---उदाहरणार्थ--परिवर्तन प्रकाशन, बीड\n31. बालवाङ्‌मय (कादंबरी)--- साने गुरुजी पुरस्कार---रु. 50,000---प्रा. डॉ. जे. एन. गायकवाड---कथा एका महामानवाची---अस्मिता प्रकाशन, सांगली\n32. बालवाङ्‌मय- कथा (छोट्या गोष्टी, परीकथा, लोककथांसह)---राजा मंगळवेढेकर पुरस्कार--रु. 50,000--डॉ. विशाल तायडे--प्राण्यांचा व्हॉट्‌स ऍप आणि इतर गोष्टी---सई प्रकाशन, जालना\n33. बालवाङ्‌मय (संकीर्ण)--- ना. धो. ताम्हणकर पुरस्कार--रु. 50,000---सोनाली गावडे---माझी दैनंदिनी---सृजन प्रकाशन, सांगली\n34. सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार---सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार---रु. 1,00,000---अनिल परुळेकर---काझा पिंतु---अनिल परुळेकर, गोवा\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना भावला बोहडा महोत्सव\nचांदोरी-टीव्ही व संगणक युगाने माणसाच्या मनोरंजनाची संकल्पनाच बदलली. हा बदल होत असताना याचा मोठा फटका ग्रामीण भागातील प्रथा, परंपरांना बसला....\nपांढरे ढग अन् धुराचा अविष्कार....\nनाशिक-पांढरे ढग आणि विमानातून निघणारा पांढरा धूर एकत्र आल्यानंतरचे सुंदर चित्र काल शहरात पहायला मिळाले.\n\"लेअर पोल्ट्री' व्यवसायात \"बर्ड फ्लू' पेक्षा मोठे संकट\nनाशिक ः गेल्यावर्षी अंड्यामागे उत्पादन खर्चापेक्षा पंच्याहत्तर पैसे अधिकचे मिळाल्याने यंदा अंड्याचे उत्पादन वाढले अन्‌ फेब्रुवारीपासून...\nकर्जाच्या शब्दावर महामेट्रोचे ईमले,दोन हजार कोटींचा प्रकल्प\nनाशिक- हायब्रीड टायरबेस एलिव्हेटेड मेट्रोनिओ प्रकल्पाचे विधानसभा निवडणुकीपुर्वी उदघाटनाचा कार्यक्रमाचे नियोजन होत असताना प्रकल्पासाठी निधी बाबत मात्र...\nवह्या-पुस्तकांसाठी पैसे मागितले म्हणून मुलांनाच पाजले विष\nनाशिक - जन्मदात्रीनेच चिमुकलीला ठार केरल्याच्या दोन घटना गेल्या काही दिवसांत शहरात घडलेल्या असतानाच आता मद्यपी जन्मदात्यानेच आपला मुलगा व मुलीला...\n‘व्हॅरिकोस व्हेन्स’ची बाधा पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक\nनाशिक - भारतात जास्त वेळ उभे राहण्याबरोबरच जास्त वेळ बसून राहणेही तितकेच आरोग्यासाठी कारणीभूत व घातक ठरत असल्याचे ‘व्हॅरिकोस व्हेन्स’च्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://aplemarathijagat.forummr.com/t279-topic", "date_download": "2019-07-22T21:56:02Z", "digest": "sha1:QTK4DWL2VLUXY42ZGRA3SRZSWWN5EDUJ", "length": 7644, "nlines": 91, "source_domain": "aplemarathijagat.forummr.com", "title": "मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीत ५ जागा", "raw_content": "\n१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास \"प्रवेश\" ही लिंक वापरा.\n२) आपण नविन सदस्य असल्यास \"नोंद \" ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.\nआपले मराठी जगत या चर्चा फोरम मधे तुमचे हार्दिक स्वागत आहे\nआपण आमच्या समूहात आपले फेसबुक खाते वापरुन देखील प्रवेश मिळवू शकता.\n» जीवेत शरदः शतम्‌\n» दहावीनंतर करिअरच्या वाटा\n» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर\n» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव\n» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'\n» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती\n» ई विश्व आणि टपालखाते\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा\nभात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …\nअस्सल वासाचं अस्सल चवीचं\nमेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …\nरस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …\nसध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे\n19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते\nपु. ल. देशपांडे यांच्या कथाकथनाचे व्हिडिऒ\nसलिल कुलकर्णी - संदीप खरे यांची गाणी\nकधी तू…रिमझिम झरणारी बरसात\nव पु काळे यांचे कथा कथन (ध्वनी रुपात)\nमन हे माझे वेडे.....\nये रे घना ये रे घना..........\nपु.ल. : एक साठवण\nमुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीत ५ जागा\nमुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीत ५ जागा\nमुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीत सह संचालक-ब्लड सेफ्टी अँड क्वॉलिटी ॲशुरन्स (१ जागा), सहसंचालक-टीआय (१ जागा), पीपीटीसीटी एम आणि ई अधिकारी (१ जागा), पीपीटीसीटी सल्लागार (१ जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख १६ जून २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. ३१ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.\nपृष्ठ 1 - 1 पैकी\nयेथे जा: सार्वत्रिका निवडा||--नवीन सदस्यांनसाठी सूचना|--चर्चा, बातम्या आणि विश्लेषण|--शैक्षणिक|--गद्य, पद्य व इतर लेख|--भटकंती| |--देवालये| |--दुर्ग भ्रमंती| |--स्त्री शक्ती|--कला, क्रिडा|--विविधा| |--सण, संत आणि संस्कॄती| |--व्यक्ति परिचय| |--खवय्यांच्या देशी| |--मौसाहारी जिन्नस| |--शाकाहारी जिन्नस| |--मराठी गाणी व व्हिडिऒ|--हलके फुलके|--महिन्याचे राशीफल\nतुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/search?searchword=%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A1", "date_download": "2019-07-22T21:01:58Z", "digest": "sha1:MMIK7CWZRZW6YGPBFFZ5ES2SRBCMM7CU", "length": 17999, "nlines": 138, "source_domain": "bharat4india.com", "title": "शोधा - भारत 4 इंडिया", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nसर्व शब्द कुठलाही शब्द जसं लिहिलंय तसं\nक्रम:\t नवीन आधी जुने आधी लोकप्रिय क्रमवारीनुसार Category Page 1 of 3\t| दाखवा #\t 5 10 15 20 25 30 50 100 All\nयामध्ये शोधा: टॅग\t व्हिडिओ\t Blogs\n1. कोकण झालं हाऊसफुल्ल...\n... इथल्या प्रत्येक भागात काही ना काही विशेष आहेच. त्यामुळं निसर्गाचा आस्वाद घेत फिरताना इथं वेळ कसा जातो, तेच कळत नाही. पर्यटकांची पसंती दापोलीला... दापोली तालुक्यात मुरूड इथं किनाऱ्याला भेट ...\n2. रत्नागिरीतले समुद्रकिनारे होतायत चकाचक\n... आणि नगरपालिका काम करत आहेत, पण काही गावांना लाभलेल्या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यांची जबाबदारी काही कंपन्यांना, बँकांना आणि शैक्षणिक-धार्मिक संस्थांना देण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या मुरूड, भाट्ये, ...\n3. वेळास बनलं कासवांचं गाव\nकासवाची छोटी-छोटी पिल्लं, आकाशात उडणारे रंगीबेरंगी पतंग, डॉ���्फिन सफारी, कोकणी पदार्थांची चंगळ आणि कोकणची लोकसंस्कृती... हे सगळं एकाच ठिकाणी बघण्याची संधी पर्यटकांना मिळाली. निमित्त होतं ते मुरूडमध्ये आयोजित ...\n4. कासवांनी जिंकली जीवनाची शर्यत\n... आतापर्यंत १९ हजार कासवांना जीवदान दिलंय. निमित्त ठरलाय मुरूड इथला कासव-डॉल्फिन पर्यटन महोत्सव... सह्याद्री निसर्ग मित्र मंडळानं २००२ सालापासून या कासवांच्या संरक्षणाची जबाबदारी ...\n5. मुरूडमध्ये कासव-डॉल्फिन महोत्सव\nकोकणातली पर्यटन स्थळं जागतिक स्तरापर्यंत पोहोचावीत, त्याचबरोबर स्थानिकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी रत्नागिरीतल्या मुरूडमध्ये कासव-डॉल्फिन पर्यटन महोत्सवाचं आयोजन ...\n6. अलिबागमध्ये 'थर्टी फर्स्ट'\n... मावळतीच्या सूर्याला साक्षी ठेवून नव्या वर्षाचे नवे संकल्प करण्यासाठी आणि निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक दाखल झाले आहेत. रायगडमधील अलिबाग, मुरूड, हरिहरेश्वर आणि दिवेआगर इथं पर्यटक मोठ्या संख्येनं ...\n7. मुरूडमध्ये 'पद्मदुर्ग'चा जागर\nअलिबाग - पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी दरवर्षी मुरूड पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. यंदा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच मुरूड फेस्टिव्हलचा एक भाग म्हणून 'पद्मदुर्ग जागर' हा कार्यक्रम राबवण्यात ...\n8. पंचरत्नांच्या खाणीला हवंय कॉरिडोरचं कोंदण\n... ओळखून तिच्या उद्धारासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचणारे आणि विधवा विवाहाचे पुरस्कर्ते भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे दापोली तालुक्यातल्या मुरूड गावचे. या गावातला रस्ता अत्यंत वाईट स्थितीत आहे. त्यांचं घरही ...\n9. महर्षी कर्वेंचं मुरूडमधील घर भग्नावस्थेत\nमुश्ताक खान, मुरूड - स्त्रियांच्या उत्कर्षासाठी आयुष्यभर झटलेले भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या मूळ गावी मुरूडमध्ये असलेलं त्यांचं घर आजही भग्नावस्थेत आहे. येथे स्मारक उभारण्यासाठी सरकारनं निधी ...\n10. अलिबागमध्ये 'थर्टी फर्स्ट'\nअलिबाग – मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या शहरांपासून रायगड जिल्हा जवळ असल्यामुळं रोजच्या धामधुमीच्या जीवनात विरंगुळा मिळावा यासाठी इथला चाकरमानी असो वा कॉलेजियन्स मॉब... त्यांना इथली पर्यटन स्थळं खुणावू लागतात. ...\n11. मुरूडमध्ये 'पद्मदुर्ग'चा जागर\nअलिबाग - पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी दरवर्षी मुरूड प��्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. यंदा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच मुरूड फेस्टिव्हलचा एक भाग म्हणून 'पद्मदुर्ग जागर' हा कार्यक्रम राबवण्यात ...\n(व्हिडिओ / पालखी नृत्य)\nरत्नागिरीतल्या मुरूडमध्ये कासव-डॉल्फिन पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा महोत्सव १५ ते १७ मार्च दरम्यान झाला. या महोत्सवात सादर करण्यात आलेल्या पालखी नृत्याचा अरविंद वानखेडे यांनी पाठवलेला व्हिडिओ. ...\n13. वेळास बनलं कासवांचं गाव\n(व्हिडिओ / वेळास बनलं कासवांचं गाव\nकासवाची छोटी-छोटी पिल्लं, आकाशात उडणारे रंगीबेरंगी पतंग, डॉल्फिन सफारी, कोकणी पदार्थांची चंगळ आणि कोकणची लोकसंस्कृती... हे सगळं एकाच ठिकाणी बघण्याची संधी पर्यटकांना मिळाली. निमित्त होतं ते मुरूडमध्ये आयोजित ...\n14. कासव जिंकले जीवनाची शर्यत\n(व्हिडिओ / कासव जिंकले जीवनाची शर्यत)\n... कासवांना जीवदान दिलंय. निमित्त ठरलाय मुरूड इथला कासव-डॉल्फिन पर्यटन महोत्सव... ...\n15. पतंग उत्सव, मुरूड, रत्नागिरी\n(व्हिडिओ / पतंग उत्सव, मुरूड, रत्नागिरी)\nरत्नागिरीतल्या मुरूडमध्ये कासव-डॉल्फिन पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा महोत्सव १५ ते १७ मार्च दरम्यान झाला. राज्याचा सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सुवर्णदुर्ग पर्यटन ...\n16. पतंग उत्सव, मुरूड, रत्नागिरी\n(व्हिडिओ / पतंग उत्सव, मुरूड, रत्नागिरी)\nरत्नागिरीतल्या मुरूडमध्ये कासव-डॉल्फिन पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा महोत्सव १५ ते १७ मार्च दरम्यान झाला. राज्याचा सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सुवर्णदुर्ग पर्यटन ...\n17. पतंग उत्सव, मुरूड, रत्नागिरी\n(व्हिडिओ / पतंग उत्सव, मुरूड, रत्नागिरी)\nरत्नागिरीतल्या मुरूडमध्ये कासव-डॉल्फिन पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा महोत्सव १५ ते १७ मार्च दरम्यान झाला. राज्याचा सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सुवर्णदुर्ग पर्यटन ...\n18. पतंग उत्सव, मुरूड, रत्नागिरी\n(व्हिडिओ / पतंग उत्सव, मुरूड, रत्नागिरी)\nरत्नागिरीतल्या मुरूडमध्ये कासव-डॉल्फिन पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा महोत्सव १५ ते १७ मार्च दरम्यान झाला. राज्याचा सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सुवर्णदुर्ग पर्यटन ...\n19. पतंग उत्सव, मुरूड, रत्नागिरी\n(व्हिडिओ / पतंग उत्सव, मुरूड, रत्नागिरी)\nरत्नागिरीतल्या मुरूडमध्ये कासव-डॉल्फिन पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा महोत्सव १५ ते १७ मार्च दरम्यान झाला. राज्याचा सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सुवर्णदुर्ग पर्यटन ...\n20. पतंग उत्सव, मुरूड, रत्नागिरी\n(व्हिडिओ / पतंग उत्सव, मुरूड, रत्नागिरी)\nरत्नागिरीतल्या मुरूडमध्ये कासव-डॉल्फिन पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा महोत्सव १५ ते १७ मार्च दरम्यान झाला. राज्याचा सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सुवर्णदुर्ग पर्यटन ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/top-news/2013-05-29-14-53-39/30", "date_download": "2019-07-22T21:06:11Z", "digest": "sha1:35HHTB347ASRFZMAFG5OTCLQFTGNZOVG", "length": 15337, "nlines": 98, "source_domain": "bharat4india.com", "title": "फ्लॉवर पिकानं केली उसावर मात | टॉप न्यूज", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nफ्लॉवर पिकानं केली उसावर मात\nशशिकांत कोरे, पाटण, सातारा\nउसाचं पीक हे नगदी पीक म्हटलं जातं. सामान्यपणं उसाचं पीक घेताना शेतकरी उसाचं उत्पादन कमी होईल या भावनेनं आंतरपीक घेत नाहीत. पण साताऱ्याच्या पाटण येथील विहे गावच्या राजेंद्र देशमुख या प्रयोगशील शेतकऱ्यानं ऊस पिकात आंतरपीक घेण्याचा निर्णय घेतला. उसाची लागण करताना काहीतरी आंतरपीक असावं, जेणेकरून या आंतरपिकामुळं लागवडीवर झालेला खर्च निघेल या दृष्टीतून या शेतकऱ्यानं उसाच्या मुख्य पिकात आंतरपीक म्हणून फ्लॉवरचं सुमारे पंधरा टन उत्पादन घेत उसापेक्षा जास्त पैसा मिळवलाय. त्यांना सर्व खर्चवजा जाता फ्लॉवरपासून घेतलेलं उत्पन्न हे केवळ नफ्यात होणार आहे.\n\"उसाच्या मुख्य पिकासाठी मी 265 या जातीची निवड केली, तर आंतरपिकासाठी मार्च-एप्रिल-मे दरम्यान वादळी पाऊस येतो या दृष्टीनं ईस्टवेस्ट या फ्लॉवरच्या वाणाची लागवडीसाठी निवड केली. या फ्लॉवरच्या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे याचा कांदा वरून सपाट नसून अर्धदंडगोलाकार असतो. त्यामुळं जरी पाऊस पडला तरी यात पावसाचं पाणी शिरत नाही आणि साठत नाही. शिवाय वरून गोल आकार असल्यामुळं आणि याच्या दिखाऊपणामुळं याला बाजारात मागणीही अधिक आहे. शिवाय याच्या गड्डयाच्या लहान आकारामुळं याला दुसऱ्या जातीपेक्षा 10 ते 20 टक्के जास्त दर मिळतो. म्हणून मी या फ्लॉवरची आंतरपीक म्हणून निवड केली,” असं राजेंद्र देशमुख यांनी 'भारत4इंडिया'शी बोलताना सांगितलं.\nसव्वापाच फूट पट्टा पध्दत\nदेशमुख यांनी ट्रॅक्टरचा वापर करीत नांगरट, रोटर आदी शेती मशागतीची कामं केली. विशेष म्हणजे सव्वापाच फुटांच्या पट्टा पध्दतीनं उसाची लागण केलीय. शेणखताची कमतरता असल्यामुळं त्यात हिरवळीचं खत असावं आणि हे हिरवळीचं खत मिळण्यासाठी म्हणून त्यांनी कोबी, फ्लावर किंवा ढेलच्या हे आंतरपीक म्हणून घेण्याचं निश्चित केलं. आर्थिकदृष्ट्या चांगलं उत्पन्न मिळावं या दृष्टीनं याचा नीट अभ्यास केला आणि उन्हाळ्यात चांगलं मार्केट असलेल्या फ्लॉवरचं आंतरपीक घेण्याचं निश्चित केलं. मूळ पीक म्हणून 265 वाणाचा ऊस, तर वाफा पध्दतीनं ईस्टवेस्ट फ्लावरचं वाण वापरलं.\nपंधरा टन फ्लॉवरचं उत्पादन\nतीस गुंठे शेतात अठरा हजार फ्लॉवरची रोपं लावली. आता या प्रत्येक रोपास एक किलो फ्लॉवर येतोय. सुमारे दहा ते पंधरा टन फ्लॉवरचं उत्पादन अपेक्षित आहे. आताच्या होलसेल मार्केटमध्ये 10 किलोला 125 ते 150 रु. या मिळणाऱ्या दराप्रमाणं औषधं, रोपं आदींचा सुमारे 25 हजार रुपये खर्च वगळता दीड लाख रुपयांच्या दरम्यान फायदा होतोय.\nत्याचवेळी प्रमुख पीक असलेल्या उसातून सव्वालाखापर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे. गुंठ्यास सव्वा टन ते दीड टन ऊस मिळतो. यावेळी उसाला 2700 रुपये दर अपेक्षित आहे. मात्र ऊस पिकाचा होणारा तीस हजार रुपये खर���च भागवण्यासाठी घेतलेल्या फ्लॉवर पिकातून यावेळी उसापेक्षा जास्त फायदा मिळवण्याची किमया राजेंद्र देशमुख यांनी केलीय.\n“30 गुंठ्यांच्या क्षेत्रात मागच्या वर्षी मला प्रत्येकी दीड टनाप्रमाणं उत्पन्न मिळालं. आता आंतरपीक म्हणून जे फ्लावरचं उत्पन्न घेतलंय, त्यामुळं उसाचं वर्षाच्या उत्पन्नानुसार मला खर्चवजा जाता फ्लॉवरचं उत्पन्न हे केवळ नफ्यात होणार आहे. त्याबरोबर योग्य फवारणी, खताचं व्यवस्थित नियोजन असल्यामुळं उसाचं उत्पन्नही मागच्या वर्षीच्या अपेक्षेपेक्षा जास्त होणार आहे,” असं देशमुख 'भारत4इंडिया'शी बोलताना म्हणाले.\nऊस पिकासाठी दहा-पंधरा दिवसांतून पाणी द्यावं लागतं. तर उन्हाळा असल्यानं फ्लॉवरला जास्त पाण्याची गरज असते. त्यामुळं फ्लॉवर पिकासही आठ दिवसांतून एकदा पाणी द्यावं लागतं. स्वतःची खाजगी पाण्याची सोय नसल्यामुळं सार्वजनिक पाणीपुरवठ्याद्वारे उपलब्ध पाण्याचा वापर करीत पाटपाण्यानं ऊस आणि आंतरपिकाला समतोल पाणी मिळावं यासाठी दर 10 ते 12 दिवसांनी पाणी दिलं.\nउसाचं पीक घेताना पाच ट्रॉली शेणखत शेतात वापरलं. नंतर मात्र खतं देताना काळजी घेतलीय. फ्लॉवरला कमी नत्र असलेली खतं द्यावी लागतात. यासाठी 102626 हे नत्र, मायक्रोन्यूट्रीय, निबोनी आदी खतं देशमुख यांनी वापरलीत. फ्लॉवरला अळीचा प्रादुर्भाव जास्त असतो. कोरालीन हे औषध अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांनी वापरलंय, तर बुरशीनाशकं, कॅल्शियम बोराट टॅनिक या औषधांचा आलटूनपालटून वापर केला. फ्लावरचे गड्डे घट्ट किवा मजबूत व्हावेत, वजनदार व्हावेत यासाठी 130450050 या खताचा वापर देशमुख यांनी केलाय.\nपरिणामी या वाणाचे फ्लावर उठावदार दिसत असल्यामुळं बाजारपेठेत मागणी मोठी असते. चिपळूण. कराड, पाटण या जवळच्या बाजारपेठेत राजेद्र देशमुख हा फ्लॉवर विकतात. \"मी रोज माल काढत असल्यामुळं चिपळूण, पाटण आणि कराड या लोकल बाजारपेठेत तिन्ही ठिकाणचे बाजार बघून आठवड्यातून पाच ते सहा वार मी या बाजारात माल पाठवतो,” असं राजेंद्र देशमुख यांनी सांगितलं.\nकेशवसुतांचं मालगुंड बनलं पर्यटनस्थळ\nवेळास बनलं कासवांचं गाव\nमहाशिवरात्रीला गावच करतंय माहेरपण\nजलसाक्षर व्हा..पाणी जपा, पाणी वाचवा\nबैलगाडा शर्यत झाली सुरू\nउन्हाळी भाजीपाला पिकवणाऱ्यांची चांदी\nड्रॅगन फ्रूटला सरकारचं पाठबळ\nदापोली झाली 'प्लास्टिक फ��री'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/politician/pune-congress-10/", "date_download": "2019-07-22T22:07:49Z", "digest": "sha1:ZX5KNBGEY4VGDUPI2NSHCLQLRAS3QFJJ", "length": 7794, "nlines": 59, "source_domain": "mymarathi.net", "title": "मनसे आणि एमआयएमला आघाडीमध्ये \"नो\" एन्ट्रीच -कॉंग्रेसची भूमिका - My Marathi", "raw_content": "\nरमणबागेत अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी\nअजित पवारांच्या वाढदिवशी तब्बल ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व कदम कुटुंबाने स्वीकारले\nआयडीबीआय बँकेची द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडसोबत कॉर्पोरेट एजन्सी भागीदारी\n२०० अब्ज लिटर्स पाण्याची बचत, महाराष्ट्र व राजस्थानात कृत्रिम शेततळी निर्माण करून साध्य केली किमया\nएकटेपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये-डॉ. सुरेखा पंडित\nअरुणा ढेरे यांच्या साहित्य लेखनाने महाराष्ट्राला समृध्द केले –डॉ. सदानंद मोरे\nविधानसभा युती एकत्र लढणार, फडणवीसांचे स्पष्टीकरण\nफडणवीसांकडे दैवी शक्ती,220 जागा मिळतील : चंद्रकांत पाटील\nगोळवलकर प्रशालेत निवडणुकीचा अनुभव\nईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्या -म्हणजे खरी ताकद कळेल ..जयंत पाटील\nHome Politician मनसे आणि एमआयएमला आघाडीमध्ये “नो” एन्ट्रीच -कॉंग्रेसची भूमिका\nमनसे आणि एमआयएमला आघाडीमध्ये “नो” एन्ट्रीच -कॉंग्रेसची भूमिका\nपुणे : राष्ट्रवादी काँग्रेसने जरी महाराष्ट्र नवनिर्मान सेनेला जागा सोडण्याची तयारी दर्शवली, तरीही त्याला आमचा प्रखर विरोध राहणार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मनसे आणि एमआयएमला आघाडीमध्ये “नो” एन्ट्री आहे, हे दोन्ही पक्ष आम्हाला चालणार नाहीत, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिले आहे. दुसरीकडे, बहुजन वंचित आघाडीने महाआघाडीत सामील व्हावे, अशी आमची इच्छा आहे. यासंबंधीचा प्रस्ताव अॅड. प्रकाश आंबेडकर यांना दिला असून त्यांच्या उत्तराची आम्ही वाट पहात असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.\nकाँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत खा. चव्हाण बोलत होते. यावेळी माजी खासदार एकनाथराव गायकवाड, शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, पालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांच्यासह पक्षाचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.\nअशोकरावांना भविष्य वर्तवण्याची सवय; मुख्यमंत्र्यांचा टोला\nपुणं स्मार्ट झालं कि भाजप वाले स्मार्ट झाले अशोक चव्हाणांचा सवाल (व्हिडीओ)\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nविधानसभा युती एकत्र लढणार, फडणवीसांचे स्पष्टीकरण\nफडणवीसांकडे दैवी शक्ती,220 जागा मिळतील : चंद्रकांत पाटील\nईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्या -म्हणजे खरी ताकद कळेल ..जयंत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.cn-shimge.com/", "date_download": "2019-07-22T21:06:45Z", "digest": "sha1:RKTKU2BCPIOTWJN6SGUK35FPZ7SBKM6R", "length": 8158, "nlines": 235, "source_domain": "mr.cn-shimge.com", "title": "खोल विहिरी, पृष्ठभागाची पंप, स्टेनलेस स्टील मल्टीस्टेज सेंट्रीफुगल पंप, परिसंचरण पंप, सीवेज पंप उत्पादक आणि पुरवठादारांसाठी सबमर्सिबल पंप - चीन कंपन्या - शिंप पंप इंडस्ट्री ग्रुप कं, लिमिटेड", "raw_content": "\n1 9 84 मध्ये स्थापित आणि चीनी जल पंप उद्योगाच्या केंद्रस्थानी मुख्यालय - डझी टाऊन, झेजियांग प्रांतचे वेनलिंग सिटी, शिमेज पंप इंडस्ट्री ग्रुप कं. लिमिसा यांनी पंप व नियंत्रण उपकरणेच्या संयुक्त-स्टॉक कंपनीच्या विशेषीकृत उत्पादनांची यादी केली. गेल्या तीन दशकात, शिंप पंप इंडस्ट्री ग्रुप, सर्व प्रकारच्या पंप आणि नियंत्रण उपकरणाचे तांत्रिक संशोधन, उत्पादन व विपणन, तसेच प्रथम श्रेणीचे पंप्स आणि जल उपचार यंत्रणेच्या उपाययोजनांना प्राधान्य देण्यासाठी वचनबद्ध आहे.\nआमच्याशी संपर्क साधा +-\nदयांगचेन्ग औद्योगिक क्षेत्र, डॅक्सी टाऊन, वेनलिंग सिटी, झेजिंग प्रांत, चीन\nआमच्या मागे या +-\nकॉपीराइट © 2018 शिंप पंप इंडस्ट्री ग्रुप कं, लिमिटेड सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://aplemarathijagat.forummr.com/t34-topic", "date_download": "2019-07-22T21:58:15Z", "digest": "sha1:AP7NQEYQZ37HZHEZDQ4NUMRPLMKHP7EK", "length": 10137, "nlines": 92, "source_domain": "aplemarathijagat.forummr.com", "title": "फेसबुक 'स्कॅम'पासून सावधान!", "raw_content": "\n१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास \"प्रवेश\" ही लिंक वापरा.\n२) आपण नविन सदस्य असल्यास \"नोंद \" ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.\nआपले मराठी जगत या चर्चा फोरम मधे तुमचे हार्दिक स्वागत आहे\nआपण आमच्या समूहात आपले फेसबुक खाते वापरुन देखील प्रवेश मिळवू शकता.\n» जीवेत शरदः शतम्‌\n» दहावीनंतर करिअरच्या वाटा\n» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर\n» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव\n» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'\n» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती\n» ई विश्व आणि टपालखाते\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा\nभात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …\nअस्सल वासाचं अस्सल चवीचं\nमेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …\nरस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …\nसध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे\n19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते\nपु. ल. देशपांडे यांच्या कथाकथनाचे व्हिडिऒ\nसलिल कुलकर्णी - संदीप खरे यांची गाणी\nकधी तू…रिमझिम झरणारी बरसात\nव पु काळे यांचे कथा कथन (ध्वनी रुपात)\nमन हे माझे वेडे.....\nये रे घना ये रे घना..........\nपु.ल. : एक साठवण\n:: चर्चा, बातम्या आणि विश्लेषण\nऑनलाइन सोशल नेटवकिर्ंगने इंटरनेट विश्वाला जबरदस्त भरारी दिली. नव्या वेबजगताची ओळख सोशल नेटवकिर्ंग हीच आहे आणि फेसबुक हा त्यातला प्रमुख चेहरा. त्यामुळे या महाजालात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींमधून समोर येणारा चेहराही फेसबुकचाच. मग तो सोशल साइट्सवरील आक्षेपार्ह मजकूर असो की त्यावर झळकणाऱ्या जाहिरातींचा भडिमार... फेसबुक प्रत्येक बाबतीत सोशल नेटवकिर्ंगचा 'किंग' आहे. त्याच्या याच वर्चस्वाचा फायदा घेऊन काही कुरापती टाळकी दररोज नवनवीन 'स्कॅम्स'��्या माध्यमातून यूजर्सना वेगवेगळ्या माध्यमांनी लुबाडण्याच्या शकला लढवत असतात. फेसबुकवरील अॅप्लिकेशन स्कॅम हा त्यातलाच एक प्रकार आज सर्वात मोठी डोकेदुखी बनू लागला आहे.\nफेसबुकवरील अॅप्लिकेशन्स ही संपूर्णपणे या वेबसाइटने बनवलेली नसतात. फेसबुक ओपन रिसोर्स प्लॅटफॉर्म, म्हणजे मुक्त व्यासपीठ असल्याने त्यावर हजारो लाखो डेव्हलपर्स स्वत: बनवलेले अॅप्लिकेशन्स लोड करत असतात. त्यातले काही निव्वळ यूजर्सच्या मनोरंजनासाठी असतात, तर काही सोशल नेटवकिर्ंगचा वापर आणि आकर्षण वाढावे या हेतूने तयार केलेले असतात. काही अॅप्लिकेशन्स बनवण्यामागे आपल्या प्रोडक्टसचा प्रचार, जाहिरात करणे हा उद्देश असतो, तर काही यूजर्सची माहिती गोळा करून ती माकेर्टिंग कंपन्यांना पुरवण्याच्या हेतूने तयार केली जातात. पण याच ओपन रिसोर्स प्लॅटफॉर्मचा वापर करून अनेक अॅप्लिकेशन्सद्वारे व्हायरसयुक्त प्रोग्रॅम्स यूजर्सच्या कम्प्युटरमध्ये पाठवणे किंवा आथिर्क फसवणूक करणे अशा प्रकारचे स्कॅम्स वाढीस लागले आहेत\n:: चर्चा, बातम्या आणि विश्लेषण\nपृष्ठ 1 - 1 पैकी\nयेथे जा: सार्वत्रिका निवडा||--नवीन सदस्यांनसाठी सूचना|--चर्चा, बातम्या आणि विश्लेषण|--शैक्षणिक|--गद्य, पद्य व इतर लेख|--भटकंती| |--देवालये| |--दुर्ग भ्रमंती| |--स्त्री शक्ती|--कला, क्रिडा|--विविधा| |--सण, संत आणि संस्कॄती| |--व्यक्ति परिचय| |--खवय्यांच्या देशी| |--मौसाहारी जिन्नस| |--शाकाहारी जिन्नस| |--मराठी गाणी व व्हिडिऒ|--हलके फुलके|--महिन्याचे राशीफल\nतुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5403246877287521781&title=Goyal%20Ganga's%20Success%20in%20CBSC%20Board&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-07-22T21:29:06Z", "digest": "sha1:RJLVAE3LVPEAMVQZBHJRSADVYCBMBM4U", "length": 8308, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलचा निकाल ९७ टक्के", "raw_content": "\nगोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलचा निकाल ९७ टक्के\nपुणे : बारावीच्या सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून, यात पिंपरीतील गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलचा निकाल ९७ टक्के लागला आहे. द्रीष्टी पेशवाणी हिला सर्वाधिक ९६.८ टक्के गुण मिळाले आहेत. परीक्षेला बसलेल्या ११९ विद्यार्थ्यांपैकी ९७ विद्यार्थी सायन्स, तर २२ विद्यार्थी कॉमर्सचे आहेत. यातील ६५ टक्के विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयात डिस्टिंकशन मिळविले आहे.\nसायन्स विभागात द्रीष्टी पेशवाणीला ९६.८ टक्के, शांभवी सभाहीत हिला ९६.६ टक्के, तर संजीवनी नाथानी हिला ९६.२ टक्के गुण मिळाले आहेत. कॉमर्स विभागात सृष्टी शर्मा हिने ९५ टक्के, अक्षदा फणसळकरने ९२.६, तर सोनाली टक्करने ९२.२ टक्के गुण मिळवले. नऊ विद्यार्थांनी ९५ टक्क्यांहून अधिक, ३२ विद्यार्थांनी ९० टक्क्यांहून अधिक, तर ६३ विद्यार्थ्यांना ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. अंशतः दृष्टीहीन असलेल्या सोनाली ठाकूर हिने इंग्लिशमध्ये ९७, तर बिझनेस स्टडीजमध्ये सर्वाधिक ९८ टक्के मिळवत शाळेचे नाव उंचावले आहे.\n‘आमच्या येथील प्रत्येक शिक्षक सकारात्मक विचारांतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो. त्यामुळेच येथील विद्यार्थी शिक्षणाबरोबरच इतर अनेक कौशल्यांमध्ये पारंगत होत आहेत. म्हणूनच मी विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांचेही अभिनंदन करू इच्छ्ते,’ अशा भावना शाळेच्या संचालिका सोनू गुप्ता यांनी व्यक्त केल्या.\nTags: पुणेसोनू गुप्ताPimpriCBSE BoardPuneपिंपरीSonu GuptaGoyal Ganga International Schoolगोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलप्रेस रिलीज\n‘गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूल’चा निकाल १०० टक्के ‘गोयल गंगा’च्या विद्यार्थ्यांचे यश स्वातंत्र्यदिनी ‘गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूल’ मध्ये वनप्रकल्पाचा शुभारंभ गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलला पुरस्कार ‘कर्तृत्वावर वेळोवेळी प्रोत्साहनाची थाप असावी’\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nराधाकृष्ण नार्वेकर यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर\n ‘अपोलो ११’च्या थरारक मोहिमेची गोष्ट पायलट माइक कोलिन्सच्या शब्दांत...\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nअमेरिकेत मराठीपण टिकवणारा देखणा सोहळा\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/pmdta-to-launch-pmdta-kpit-junior-champions-under-12-and-14-tennis-circuit/", "date_download": "2019-07-22T21:02:03Z", "digest": "sha1:KD4TRY7PP2YVWA3DABFKK2K5TWDIHA4P", "length": 8667, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पीएमडीटीए तर्फे पीएमडीटीए केपीआयटी कुम���र चॅम्पियनशिप सिरीज २०१९ चे आयोजन", "raw_content": "\nपीएमडीटीए तर्फे पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरीज २०१९ चे आयोजन\nपीएमडीटीए तर्फे पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरीज २०१९ चे आयोजन\nयेत्या वर्षभरात विविध ठिकाणी १२ व १४ वर्षाखालील वयोगटात स्पर्धा रंगणार\nपुणे: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) व केपीआयटी यांच्या संलग्नतेने तर्फे १२ व १४ वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरीज २०१९ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.\nया मालिकेत १० पीएमडीटीए मानांकन टेनिस स्पर्धांचा समावेश असून या स्पर्धा एप्रिल ते डिसेंबर २०१९ या कालावधीत पार पडणार असून मास्टर्स वर्षाच्या शेवटी होणार आहे. मास्टर्स स्पर्धेत प्रत्येक वयोगटांतील अव्वल ८ खेळाडू खेळणार आहे.\nपीएमडीटीएचे अध्यक्ष किशोर पाटील म्हणाले की, या स्पर्धेच्या माध्यमातून १२ व १४ वर्षाखालील गटातील खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखविण्याची संधी मिळावी आणि टेनिसचा प्रसार व्हावा, हा या मागचा उद्देश आहे.\nपीएमडीटीएचे मानद सचिव अभिषेक ताम्हाणे आणि खजिनदार कौस्तुभ शहा यांनी सांगितले कि, युवा व गुणवान खेळाडूंना हेरून त्यांच्या गुणवत्तेत विकास व्हावा, या दृष्टीने आम्ही १२ व १४ वर्षाखालील गटातील या मालिका टेनिस स्पर्धेला पाठिंबा देत आहोत. भविष्यात हेच खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करतील आणि पुण्यामधील खेळाडू हा ग्रँड स्लॅम विजेता बनेल, अशी अशा आहे.\nमास्टर्स स्पर्धेतील प्रत्येक वयोगटातील खेळाडूंना शिष्यवृत्ती देण्यात येणार असून विजेत्या खेळाडूला १५०००रुपये, तर उपविजेत्याला १००००रुपये, तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूला ५०००रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. कुमार चॅम्पियनशिप सिरीज २०१९ स्पर्धेची पहिली मालिका महाराष्ट्रीय मंडळ येथे २० एप्रिलपासून सुरु होणार आहे.\nश्रीलंकेचा हा दिग्गज क्रिकेटपटू करणार टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज\nया ५ भारतीय दिग्गज क्रिकेटपटूंनी चांद्रयान २ माहीमेसाठी केले इस्त्रोचे कौतुक\nअनिल भोईर यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या प्रसिद्धी व प्रकाशन समितीवर सदस्य म्हणून निवड\n…म्हणून अगरवाल, पंतला मिळाली २०१९ विश्वचषकासाठी टीम इंडियात संधी\nएकवेळ या क्रिकेटपटूसाठी भांडला होता गंभीर, आता त्याला मिळाली टीम इंडियात संधी\nतो क्रिकेटमधील सोनेरी दिवस ना लंकेचे चाहते विसरले ना भारतीय फॅन…\nनवदीप सैनी, राहुल चहर पाठोपाठ पुण्याचा हा युवा क्रिकेटपटूही ठोठावतोय टीम इंडियाचे दार\nप्रो कबड्डी २०१९: कोच अनुप कुमार समोर कोच राकेश कुमारच्या संघाचे आव्हान\n१९ दिवसात ५ सुवर्णपदक मिळवणाऱ्या हिमा दासवर होतोय दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव\nराष्ट्रीय लेझर रन स्पर्धा आजपासून पुण्यात\nमराठमोळ्या गिर्यारोहक दीपक कोनाळेने सर केले माउंट एल्ब्रुस\nविश्वचषक जिंकल्यानंतरही ओयन मॉर्गन म्हणतो ही गोष्ट योग्य नाही\nअंबाती रायडूच्या 3D ट्विटबद्दल एमएसके प्रसाद यांनी दिले असे उत्तर\nएमएस धोनीबद्दल एमएसके प्रसाद यांनी केले मोठे भाष्य\nया क्रिकेटपटूला टीम इंडियात संधी मिळता मिळता राहिली; एमएसके प्रसाद यांनी केला खूलासा\nविंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; या युवा खेळाडूंना मिळाली संधी\nएनआयओ व्हिजन मॅराथॉन स्पर्धेत 3000 धावपटू सहभागी\nपीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत मेट्रोसिटी रेजिंग बुल्स संघाचा विजय\nडब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार ट्रिपल एचने विश्वविजेत्या इंग्लंडला दिली ही खास भेट\nया कारणामुळे सचिनचा झाला द्रविड, कुंबळेनंतर हॉल ऑफ फेममध्ये समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://nanded.gov.in/mr/document-category/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2019-07-22T21:14:58Z", "digest": "sha1:TVITOBHIRRR4YK37REBXHXFVLLSTKIDB", "length": 8936, "nlines": 115, "source_domain": "nanded.gov.in", "title": "जेष्ठता सूची | संस्कृत कवींचा जिल्हा | India", "raw_content": "\nनांदेड जिल्हा District Nanded\nएसटीडी आणि पिन कोड\nमहसुल / दंडाधिकार विभाग\nस्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक निवडणुक\nश्री सचखंड गुरुद्वारा बोर्ड निवडणुक -2018\nग्रामरक्षक दल माहिती पुस्तिका\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ लाभार्थ्यांची यादी जि. नांदेड\nसर्व श्री सचखंड गुरुद्वारा बोर्ड निवडणुक -2018 स्‍वातंञ्य सैनिक ग्रामरक्षक दल माहिती पुस्तिका जनहित याचिका जि.प/प.स निवडणुक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक निवडणुक जेष्ठता सूची सार्वत्रिक निवडणुक जिल्हा नियोजन समिती नागरिकांचा सनद भूसंपादन विषयक\nलघुटंकलेखक संवर्गाची दि.०१.०१.२०१९ रोजीची स्थीतीदर्शक अंतिम जेष्ठता सुची 15/07/2019 डाउनलोड(756 KB)\nवाहन चालक संवर्गाची दि.०१.०१.२०१९ रोजीची स्थीतीदर्शक अंतिम जेष्ठता सुची 15/07/2019 डाउनलोड(758 KB)\nलिपिक संवर्गाची दि.०१.०१.२०१९ रोजीची स्थीतीदर्शक अंतिम जेष्ठता सुची 15/07/2019 डाउनलोड(752 KB)\nअव्वल कारकुन संवर्गाची दि.०१.०१.२०१९ रोजीची स्थीतीदर्शक प्राथमिक जेष्ठता सुची 15/07/2019 डाउनलोड(2 MB)\nशिपाई संंवर्गाची दि.०१.०१.२०१९ रोजीची स्थीतीदर्शक अंतिम जेष्ठ्ता सुची 15/07/2019 डाउनलोड(768 KB)\nनांदेड जिल्ह्यातील सर्व महसुली उपविभागीय अधिकारी यांचे आस्थापनेवरील तलाठी – संवर्गातील कर्मचार्याची दि. 01/01/2018 रोजी ( म्हणजेच दि. 01.01.2017 ते 31.12.2017 या कालावधीतील) जिल्हास्तरीय एकत्रीत अंतिम जेष्टता सुची (16 फेब्रुवारी 2019 ) 16/02/2019 डाउनलोड(660 KB)\nजिल्हाधिकारी कार्यालय,नांदेड आस्थापनेवरील कोतवाल संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि. 01/01/2018 रोजी स्थीतीदर्शक ( म्हणजेच दि. 01.01.2017 ते 31.12.2017) या कालावधीत नियुक्त ) जेष्ठता सूची (16 फेब्रुवारी 2019 ) 16/02/2019 डाउनलोड(6 MB)\nऔरंगाबाद विभागातील नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.01/01/2010 ते दि. 31/12/2018 या कालावधिची म्हंणजे दि.01/01/2019 रोजिची स्थीतीदर्शक प्राथमिक जेष्टता सुची (16 फेब्रुवारी 2019 ) 16/02/2019 डाउनलोड(2 MB)\nनांदेड जिल्ह्यातील सर्व महसुली उपविभागीय अधिकारी यांचे आस्थापनेवरील तलाठी – संवर्गातील कर्मचार्याची ( म्हणजेच दि. 01.01.2017 ते 31.12.2017 या कालावधीतील ) जिल्हास्तरीय एकत्रीत प्राथमिक / तात्पुरती(Provisional /Additional) अतीरीक्त जेष्टता सुची (15 ऑक्टोबर 2018 ) 15/10/2018 डाउनलोड(3 MB)\nजिल्हाधिकारी कार्यालय,नांदेड आस्थापनेवरील लिपिक-नि-टंकलेखक संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि. ०१-०१-२०१८ रोजी स्तितीदर्शक ( म्हणजेच दि. ०१-०१-२०१७ ते ३१-१२-२०१७ या कालावधीत नियुक्त ) अंतिमजेष्ठता सूची. 06/10/2018 डाउनलोड(2 MB)\nसंकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क जिल्हा प्रशासनाकडे आहेत\n© जिल्हा प्रशासन,नांदेड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 22, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/mcdonalds-to-shut-169-outlets-in-india-alleging-breach-of-contract/articleshow/60168915.cms", "date_download": "2019-07-22T22:03:57Z", "digest": "sha1:4V2EL2BVS74UC4BDGPQJTW4OM7RIXNX4", "length": 13446, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mcdonalds storesConnaught Plaza Restaurant: १६�� मॅकडोनाल्डस बंद होणार, नोकऱ्या जाणार - mcdonalds to shut 169 outlets in india alleging breach of contract | Maharashtra Times", "raw_content": "\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुखWATCH LIVE TV\n१६९ मॅकडोनाल्डस बंद होणार, नोकऱ्या जाणार\nमॅकडोनाल्डसमध्ये तास न तास बसून फ्रेंचफ्राईज, बर्गरवर ताव मारण्याचे दिवस लवकरच संपुष्टात येणार असल्याचे चिन्हं आहेत. मॅकडोनाल्डस इंडियाने कनॉट प्लाझा रेस्टॉरन्ट लिमिटेड (सीपीआरएल) बरोबरचे सर्व व्यावसायिक करार रद्द केल्याने उत्तर आणि पूर्व भारतातील मॅकडोनाल्डची १६९ रेस्टॉरन्ट बंद होणार आहेत. त्यामुळे हजारो कामगारांच्या नोकऱ्यांवर गदा येणार आहे.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उ...\nवजन कमी करताय, हे करा\nमॅकडोनाल्डसमध्ये तास न तास बसून फ्रेंचफ्राईज, बर्गरवर ताव मारण्याचे दिवस लवकरच संपुष्टात येणार असल्याचे चिन्हं आहेत. मॅकडोनाल्डस इंडियाने कनॉट प्लाझा रेस्टॉरन्ट लिमिटेड (सीपीआरएल) बरोबरचे सर्व व्यावसायिक करार रद्द केल्याने उत्तर आणि पूर्व भारतातील मॅकडोनाल्डची १६९ रेस्टॉरन्ट बंद होणार आहेत. त्यामुळे हजारो कामगारांच्या नोकऱ्यांवर गदा येणार आहे.\nकनॉट प्लाजा रेस्टॉरन्ट लिमिटेड (सीपीआरएल)ने अटींचा भंग केल्याने आणि नुकसान भरपाई देण्यास कसूर केल्याने मॅकडोनॉल्डस इंडियाने सीपीआरएल सोबतचे सर्व व्यावसायिक करार रद्द केले आहेत. मॅकडोनाल्डस इंडियाने सीपीआरएलला नोटीस पाठवून त्यांच्या रेस्टॉरन्टमध्ये मॅकडोनाल्डसचे ब्रँड न वापरण्यास बजावले आहे. त्यामुळे सीपीआरएलला मॅकडोनाल्डसचे नाव, चिन्ह आणि कॉपी राईटसचा वापर करता येणार नाही. मॅकडोनाल्डसने सीपीआरएलला १५ दिवसाची नोटीस दिली असून त्यानंतर त्यांना कंपनीचे नाव आणि चिन्ह वापरता येणार नाही. मात्र मॅकडोनाल्डस इंडियाच्या या निर्णयामुळे हजारो कामगारांना नोकरीला मुकावे लागणार आहे. यापूर्वीही सीपीआरएलने दिल्लीत त्यांचे ४३ रेस्टॉरन्ट बंद केले होते.\nउद्योगपती विक्रम बख्शी यांची सीपीआरएल ही कंपनी आहे. सीपीआरएलमध्ये मॅकडोनाल्डचीही भागीदारी आहे. या कंपनीचा आणि मॅकडोनाल्डस इंडियाचा गेल्या काही वर्षापासून वाद सुरू होता. कंपनीच्या व्यवस्थापनाशी हा वाद निगडीत होता. दरम्यान, करार रद्द करण्याचा निर्णय म्हणजे एनसीएलटीच्या निर्णयाला आव्हान असल्याचं बख्शी यांनी म्हटलंय. एनसीएलटीने सीपीआरएल बोर्डोला बैठक बोलावून विविध मुद्द्यांवर चर्चा करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे त्या आधीच करार रद्द करणे योग्य नसल्याचं त्यांनी सांगितलं.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्यांवर वाघांचे दर्शन\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना चिरडले; ७ दुचाकींना धडक\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या संशयावरून २ जणांना दिला चोप\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल\nसाळवेंनी पाकच्या २० कोटी रुपये घेणाऱ्या वकिलाला हरवले\n भारताचं चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं\nचांद्रयान-२: 'ती' १५ मिनिटे सर्वात आव्हानात्मक\nसोनभद्र हत्याकांड: प्रियांका गांधींना यूपी पोलिसांनी घेतले त...\nमायावतींच्या भावावर कारवाई, ४०० कोटींचा प्लॉट जप्त\nकर्नाटक पेच: कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमराठी अधिकारी मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्रमुख\nटॉयलेटसंबंधी 'त्या' विधानानंतर साध्वींची खरडपट्टी\nचंद्राच्या दिशेने भारताचा ऐतिहासिक प्रवास सुरू: सिवन\nभारतासाठी हा ऐतिहासिक क्षण: PM मोदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n१६९ मॅकडोनाल्डस बंद होणार, नोकऱ्या जाणार...\nतिहेरी तलाकवर आज ऐतिहासिक निर्णय...\nकाश्मीरमधील हिंसाचार थांबला तरच चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topic/Spruha-Joshi", "date_download": "2019-07-22T22:03:27Z", "digest": "sha1:YX3PM6CODSFHH4MPA3YWSR5K2CJB5RKZ", "length": 17482, "nlines": 266, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Spruha Joshi: Latest Spruha Joshi News & Updates,Spruha Joshi Photos & Images, Spruha Joshi Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\nजन्मदिनाच्या अनोख्या भेटीने CM फडणवीस भारा...\nMTNL इमारतीत अडकलेले सर्वजण सुखरूप\nवांद्रे: आग विझवण्यासाठी रोबोची मदत\nमुंबई: MTNLच्या इमारतीत भीषण आग\nइतिहासकार प्रा. ज. वि. नाईक यांचे निधन\nकर्नाटक पेच: कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमराठी अधिकारी मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्...\nटॉयलेटसंबंधी 'त्या' विधानानंतर साध्वींची ख...\nचंद्राच्या दिशेने भारताचा ऐतिहासिक प्रवास ...\nभारतासाठी हा ऐतिहासिक क्षण: PM मोदी\nमोदींनी काश्मीरवर मदत मागितली होती: ट्रम्प\nपाकिस्तानात दोन आत्मघातकी हल्ले, ७ ठार\nस्टेजवरच झाला कॉमेडियनचा मृत्यू\nपाक पंतप्रधान अमेरिका दौऱ्यावर\n'ते' मला प्रत्येकवेळी भारतात जा म्हणतात......\nकॉलेजियमची शिफारस परत पाठविली\nसरकारच्या ५० दिवसांत शेअर बाजार तोट्यात\n'असा' करा आयटीआर पासवर्ड रीसेट\nदिल्लीमध्ये सोनेदर उच्चांकी स्तरावर\nमोठ्या व्यवहारांसाठी 'आधार' केवायसी अनिवार...\nएअर इंडियामध्ये ना पदोन्नती, ना नव्याने भर...\nएचडीएफसी बँकेची नफावाढ कायम\nपहिल्यांदाच राजस्थानच्या तीन खेळाडूंचा संघात समावे...\nबुमराह फक्त कसोटीसाठी; पंड्याला विश्रांती\nअसा होईल टीम इंडियाचा विंडीज दौरा\nविंडीज दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर...\nWI दौरा: संघाची निवड आज, धोनीला पर्याय कोण...\nधोनीने घेतली २ महिन्यांची सुट्टी; विंडीज द...\nअभिजीत आणि शिवानीमध्ये आज कॅप्टन्सीची लढत\n'सुपर ३०' शंभर कोटींच्या उंबरठ्यावर\nसरदारांवर होणारे विनोद सहन करू शकत नाही : ...\nबिग बॉसः शिव आणि वीणा यांच्यात अबोला\nसावनीने विशेष मुलांसोबत साजरा केला वाढदिवस...\n'सत्ते पे सत्ता'च्या रिमेकला हृतिकचा नकार\nरशियातील शिक्षणाविषयी बोलू काही\nनाशिकमध्ये कॅम्पस निवडणूक जाहीर करा\nकरिअर फास्ट-ट्रॅकवर नेण्यासाठी ICRI चा उत्...\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्..\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोक..\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना चिरड..\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या संशय..\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडि..\nमुंबईत वांद्रेमध्ये MTNLच्या इमार..\n'चांद्रयान-२' युवा पिढीला देणार प..\nस्पृहा जोशीने मिटवली भारतीय संघाची चिंता\nभारतीय संघात चौथ्या क्रमांकावर कोणत्या फलंदाजाला उतरवलं पाहिजे, हा प्रश्न भारतीय संघ व्यवस्थापन आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. याच प्रश्नाला कवी मनाची अभिनेत्री स्पृहा जोशीने ट्विटरवर एक फोटो पोस्ट करून उत्तर दिलं आहे.\nSpruha Joshi : खबरदार, ‘ती’च्याबद्दल काहीही बोलाल तर\nप्रचारात आरोप-प्रत्यारोप जोरात सुरू असताना, निवडणुकांच्या रिंगणात उतरलेल्या अभिनेत्रींबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बोललं जातंय. कुठलाही पक्ष याला अपवाद नाही.अभिनेत्री स्पृहा जोशीनं नेमक्या याच मुद्द्यावर बोट ठेवत 'मुंटा'शी खास संवाद साधला.\nकाव्यांजली २०१९: ऐका संदीप खरे, स्पृहा जोशीच्या कविता\nतुम्ही मला शांत बसायला सांगता...\nमराठी सिने-नाट्यसृष्टीतली संवेदनशील अभिनेत्री, कवयित्री अशी ओळख असलेल्या स्पृहा जोशीने आजच्या ‘जागतिक महिला दिना’निमित्त एक खास कविता मुंटाशी शेअर केली आहे...\nअभिनेत्री स्पृहा जोशी होणार अँकर\nअभिनेत्री स्पृहा जोशी अँकरच्या भूमिकेत लवकरच दिसणार आहे. 'सूर नवा, ध्यास नवा' या रिअॅलिटी शोचा दुसरा सीझन लवकरच सुरू होतोय. पहिल्या सीझनची अँकर तेजश्री प्रधानची जागा स्पृहा घेतेय.\nपाण्याचं महत्त्व ओळखून कलाकारांपासून तरुणांपर्यंत सगळे श्रमदानामध्ये सहभागी झाले. शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून पाणी वाचवण्यासाठी या मंडळींनी घाम गाळला. याचाच मुंटानं घेतलेला आढावा...\n​ ‘चित्रपटसृष्टीत होतो भेदभाव’\n‘मराठी चित्रपटसृष्टी असो की मालिकासृष्टी... यात वैदर्भी, मराठवाडी, कोकण आणि पुणे-मुंबई असा भेदभाव केला जातो’, असे अभिनेता गष्मीर महाजनी म्हणाला. नागपुरात आला असता त्याने पत्रकारांशी संवाद साधला.\n'त्या' हॉट लुकवर स्पृहा जोशीने सोडले मौन..\nअभिनेत्री स्पृहा जोशीने फेसबुकवर अपलोड केलेले तिचे बोल्ड छायाचित्र हा सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनला आहे. तिच्या या बोल्डनेसचे जसे तिच्या हजारो चाहत्यांनी खुल्या दिलाने स्वागत केले तसेच नकारात्मक प्रतिक्रियांचाही मारा झाला.'मी लोकांची मानसिकता बदलू शकत नाही. पण लोकांना जसा हवी ती कमेंट करण्याचा अधिकार आहे, तसाच मला हवे ते फोटोज अपलोड करण्याचा अधिकार आहे हे त्यांनी विसरू नये,' अशी तितकीच बोल्ड प्रतिक्रिया स्पृहाने 'महाराष्ट्र टाइम्स'कडे व्यक्त केली आहे.\nकाश्मीर मध्यस्थीस ट्रम्प तयार; मोदींनी मदत मागितल्याचा दावा\nMTNLइमारतीत अडकलेले ८४ जण सुखरूप\nकर्नाटक: कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nMTNL इमारत आग: असे वाचले अनेकांचे प्राण\nमोदीपर्व २: शेअरबाजाराला १२ लाख कोटींचा तोटा\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\n'चांद्रयान-२' पुढचे ४८ दिवस असा करणार प्रवास\nबिग बॉस: शिवानी सुर्वेची कॅप्टनपदी नियुक्ती\n'चांद्रयान-२' झेपावलं; 'इस्रो'ने घडवला इतिहास\nप्रो कबड्डी: यु मुम्बा, पुण��री पलटण पराभूत\nभविष्य १९ जुलै २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%8F_%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2", "date_download": "2019-07-22T20:48:17Z", "digest": "sha1:N5OKOV5IT6WJF4DJ6EW5VTPT6LG3XNZS", "length": 29151, "nlines": 276, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल - विकिपीडिया", "raw_content": "जेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल\nजेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल\nजेएससीए क्रिकेट मैदान प्रवेशद्वार\nझारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन\nकोठारी असोसिएट्स प्रा. लि.\nझारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन\nशेवटचा बदल २१ मार्च, २०१७\nस्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)\nभारतातील पुर्वेकडील एक शहर, रांची येथे वसलेले, झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन आंतरराष्ट्रीय मैदान,[३] हे जेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल म्हणून सुद्धा ओळखले जाते.\nझारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन या मैदानावर आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करते तसेच झारखंड क्रिकेट संघ आणि इंडियन प्रीमियर लीगमधील चेन्नई सुपर किंग्ज ह्या संघांचे हे होम ग्राऊंड आहे. जानेवारी २०१३ मध्ये ह्या मैदानाचे उद्घाटन करण्यात आले.[४] हे मैदान भारतातील सर्वोत्कृष्ट मैदानांपैकी एक आहे.[५]\n४ आंतरराष्ट्रीय सामन्यांची यादी\n५ संदर्भ आणि नोंदी\nआंतरराष्ट्रीय सामन्यांचे वाटप आणि कीनाम मैदानावर आयोजित सामने, यासंदर्भात टाटा स्टील सोबत असलेल्या वादामुळे रांची मध्ये नवीन क्रिकेट मैदान बनवण्याच्या निर्णय जेएससीएने घेतला.\nहा वाद तेव्हा उत्पन्न झाला जेव्हा, भारत आणि इंग्लंड दरम्यानचे सामने बंगळूरला हलविण्यात आले आणि जेएससीएने नमुद केले की त्यांना टाटा स्टील कडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. ह्यानंतर जेएससीएने निर्णय घेतला की नव्या मैदानाची गरज आहे. जेएससीए मैदानाचे बांधकाम राम क्रिपाल सिंग कन्स्ट्रक्शन प्रा लि, रांची यांनी केले. झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा पूर्ण सदस्य असल्याने ते राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन करतत, पण त्यांच्या मालकीचे कोणतेही आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान नाही, आणि एकमेव कीनान मैदान, [६] जमशेदपूर हे टाटा स्टीलच्या मालकीचे आहे. त्यामुळे झारखंडची राजधानी रांची येथे स्वतःचे नवे आंतरराष्ट्��ीय मैदान बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.\nआराखडा तयार करण्याचे काम दिल्लीचे वास्तू सल्लागार कोठारी असोसिएट प्रा. लि. यांच्याकडे सोपवण्यात आले.\nसार्वजनिक क्षेत्रातील प्रख्यात कंपनी, हेवी इंजिनियरिंग कॉर्पोरेशनच्या आवारात बांधण्यात आले. हे मैदान रांची विमानतळ, एचइसी रुग्णालय आणि सेंट थॉम शाळा, धुर्वा, रांची यांच्या परिसरात स्थित आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोणीचे हे होम ग्राउंड आहे.\nनोव्हेंबर २०१५ मध्ये, सदर मैदान आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटच्या भारतातील सहा नवीन मैदानांपैकी एक म्हणून निवडले गेले. इतर स्थळांमध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, होळकर क्रिकेट मैदान, सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन मैदान आणि डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान ह्या मैदानांचा समावेश होता. [७]\nमैदानावरुन आसपासच्या परिसराची चांगली दृश्ये पहायला मिळतात; जगन्नाथ मंदिर, हातिया धरण आणि जगप्रसिद्ध हेवी इंजिनियरिंग कॉर्पोरेशनचा प्लांट मैदानावरून व्यवस्थित दिसतो. मैदानाचे बांधकाम असे केले आहे की वर्षाच्या सर्वात लहान दिवशीसुद्धा, सायंकाळी ४.४५ पर्यंत नऊ पैकी कोणत्याही खेळपट्टीवर कोणतीही सावली पडणार नाही. संकुलामध्ये पाच खेळपट्ट्या असलेले आणखी एक मैदान आहे.\nत्याशिवाय येथे सरावासाठी आठ खेळपट्ट्यांची जागा आहे. मैदानाची आसनक्षमत ४०,००० इतकी असून ७६ कॉर्पोरेट बॉक्स आहेत. पूर्व आणि पश्चिमेस असलेल्या इस्ट आणि वेस्ट टेकड्यांवरुनही प्रेक्षक सामने पाहू शकतात. दोन्ही बाजूस टेकड्या असलेले हे देशातील एकमेव मैदान आहे.\nनॉर्थ आणि साऊथ पॅव्हिलियन हे पुर्णपणे वातानुकूलीत असून पाच मजली आहेत ज्यामध्ये व्ही.आय.पी. क्षेत्र, सभासद, देणगीदार यांच्या जागा, अध्यक्ष बॉक्स, बीसीसीआय बॉक्स आणि खेळाडूंसाठी स्वतंत्र जेवण्याची व्यवस्था असलेल्या दोन मोठ्या ड्रेसिंग रुम्स आहेत.\nछतावरील पडदा सुर्यापासून सावली देतो आणि स्टीलच्या चौकटी पासून तयार होणारी मोहक रचना, मैदानाला एक संस्मरणीय शोभा देते. मैदानावर तीन खेळपट्ट्या असलेले इनडोअर क्रिकेट सेंटर आणि प्रशिक्षणादरम्यान रहाण्यासाठी निवासी संकुल सुद्धा आहे.[८]\nमैदानावरील दोन हिल स्टँड भारतातील पहिलीच आहेत आणि स्टेडियमला भेट दिलेल्या जगभरातील सर्व क्रिकेट प्रशासक आणि अधिकारी यांनी याची प्रशंसा केली आहे.\nखर्च: 1.9 बिलियन (US$४२.१८ मिलियन) बांधकामासाठी\nमैदानाचे बांधकाम फेब्रुवारी २०१२ मध्ये १.८० अब्ज इतक्या खर्चात आणि ३५ एकर (१,४०,००० मी२) इतक्या क्षेत्रात होणे अपेक्षित होते. मैदानावर पहिला एकदिवसीय सामना भारत आणि इंग्लंड दरम्यान १९ जानेवारी २०१३ रोजी खेळवला गेला. आधी जेएससीएला २०११ मध्ये वेस्ट इंडीज/इंग्लडच्या भारत दौर्‍यावरील आंतरराष्ट्रीय सामने मिळण्याची आशा होती.\nमैदान, \"रांची\" शहराच्या कक्षेत बांधले गेले आहे. रांचीच्या बिर्सा मुंडा विमानतळापासून १०-मिनीटे आणि \"हॉटेल रॅडिसन ब्लु\" ह्या पंचतारांकित हॉटेलपासून २५ मिनीटांच्या अंतरावर आहे. चौपदरी रस्त्यासोबत ते चांगल्या प्रकारे जोडले गेले आहे. त्याशिवाय रांची जंक्शन आणि हातिया रेल्वे स्टेशनपासून सुद्धा येथे येण्यासाठी चांगली सोय आहे.\nजेएससीए क्रिकेट मैदानाच्या प्रकल्पामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:\n९ खेळपट्ट्या असलेले मुख्य मैदान\nसराव आणि छोट्या सामन्यांसाठी नेट्ससहित संलग्न मैदान\n८ खेळपट्टच्याची सरावासाठी जागा\nसभासद पॅव्हिलियन आणि पत्रकार स्टँड (२५०)\nटेनिस, बास्केटबॉल मैदान, जलतरण तलाव आणि स्पा अशा अतिरिक्त सुविधा\n७६ कॉर्पोरेट आदरातिथ्य बॉक्स\nयुवा प्रशिक्षण योजनांसाठी निवासासहित स्टेट-ऑफ-द-आर्ट इनडोअर क्रिकेट अकादमी\nपाहुण्यांसाठी ३५ निवासी सुट्स\nआजवर मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[९]:\n१६-२० मार्च २०१७ भारत ऑस्ट्रेलिया अनिर्णित धावफलक\nआजवर मैदानावर झालेल्या एकदिवसीय सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[१०]:\n१९ जानेवारी २०१३ भारत इंग्लंड भारत ७ गडी धावफलक\n२३ ऑक्टोबर २०१३ भारत ऑस्ट्रेलिया अनिर्णित धावफलक\n१६ ऑक्टोबर २०१४ भारत श्रीलंका भारत ३ गडी धावफलक\n२६ ऑक्टोबर २०१६ भारत न्यूझीलंड न्यूझीलंड १९ धावा धावफलक\nआजवर मैदानावर झालेल्या टी२० सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[११]:\n१२ फेब्रुवारी २०१६ भारत श्रीलंका भारत ६९ धावा धावफलक\n^ जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान माहिती\n^ जेएससीए :: झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन\n^ \"आयपीएल सामने रांची येथे व्हावेत अशी शाहरुख झानची इच्छा\" (इंग्रजी मजकूर). पोस्ट.जागरण.कॉम. २ एप्रिल २०१२. २४ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.\n^ म��ोहर लाल, टीएनएन १७ ऑक्टोबर २०११, ११.३४ am भारतीय प्रमाणवेळ (१७ ऑक्टोबर २०११). \"मैदानाच्या प्रगतीबाबत बीसीसीआय समाधानी – टाइम्स ऑफ इंडिया\". आर्टिकल्स.टाइम्सऑफइंडिया.इंडियाटाइम्स.कॉम. २४ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.\n^ कीनान मैदान. क्रिकझारखंड.ऑर्ग. ६ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ बीसीसीआयकडून निवड समितीमध्ये बदल, सहा नवीन कसोटी मैदानांची घोषणा\n^ \"रांचीमधील नव्या मैदानावार जागतिक दर्जाच्या सुविधा – क्रिकेट न्यूज अँड आर्टिकल्स\". क्रिकेटकंट्री.कॉम. १२ ऑक्टोबर २०११. ६ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"जेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल, रांची / नोंदी / कसोटी सामने / सामने निकाल\" (इंग्रजी मजकूर). इएसपीएन क्रिकइन्फो. २१ मार्च २०१७ रोजी पाहिले.\n^ \"जेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल, रांची / नोंदी / एकदिवसीय सामने / सामने निकाल\" (इंग्रजी मजकूर). इएसपीएन क्रिकइन्फो. ६ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"जेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल, रांची / नोंदी / टी२० सामने / सामने निकाल\" (इंग्रजी मजकूर). इएसपीएन क्रिकइन्फो. ६ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\nभारतातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदाने\nके.डी. सिंग बाबू मैदान (लखनौ)\nविदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान (नागपूर)\nविदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (नागपूर)\nसवाई मानसिंह मैदान (जयपूर)\nहोळकर क्रिकेट मैदान (इंदूर)\nजेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल (रांची)\nहिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन मैदान (धरमशाला)\nपंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान (मोहाली)\nफिरोजशाह कोटला मैदान (नवी दिल्ली)\nसेक्टर १६ स्टेडियम (चंदीगढ)\nएम. चिन्नास्वामी मैदान (बंगळूर)\nएम.ए. चिदंबरम स्टेडियम (चेन्नई)\nजवाहरलाल नेहरू मैदान (चेन्नई)\nडॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान (विशाखापट्टणम्)\nराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान (हैदराबाद)\nलाल बहादूर शास्त्री मैदान (हैदराबाद)\nमहाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (पुणे)\nसरदार वल्लभभाई पटेल मैदान (अहमदाबाद)\nसौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान (राजकोट)\nकॅप्टन रूप सिंग स्टेडियम (ग्वाल्हेर)\nके.डी. सिंग बाबू मैदान (लखनौ)\nशहीद विजय सिंग पाठिक क्रीडा संकुल (ग्रेटर नोएडा)\nजवाहरलाल नेहरू मैदान (इंदूर)\nबरकतुल्लाह खान मैदान (जोधपूर)\nविदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान (नागपूर)\nविदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (नागपूर)\nसवाई मानसिंह मैदान (जयपूर)\nजेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल (रांची)\nजवाहरलाल नेहरू मैदान (गुवाहाटी)\nहिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन मैदान (धरमशाला)\nगांधी क्रीडा संकुल मैदान (अमृतसर)\nजवाहरलाल नेहरू स्टेडियम (नवी दिल्ली)\nनहर सिंग मैदान (फरिदाबाद)\nपंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान (मोहाली)\nफिरोजशाह कोटला मैदान (नवी दिल्ली)\nसेक्टर १६ स्टेडियम (चंदीगढ)\nइंदिरा गांधौ मैदान (विजयवाडा)\nइंदिरा प्रियदर्शिनी मैदान (विशाखापट्टणम्)\nएम. चिन्नास्वामी मैदान (बंगळूर)\nएम.ए. चिदंबरम स्टेडियम (चेन्नई)\nजवाहरलाल नेहरू मैदान (कोची)\nडॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान (विशाखापट्टणम्)\nराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान (हैदराबाद)\nलाल बहादूर शास्त्री मैदान (हैदराबाद)\nआयपीसीएल क्रीडा संकुल मैदान (वडोदरा)\nमहाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (पुणे)\nमाधवराव सिंधिया क्रिकेट मैदान (राजकोट)\nमोती बाग मैदान (वडोदरा)\nसरदार वल्लभभाई पटेल मैदान (अहमदाबाद)\nसरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम (अहमदाबाद)\nसौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान (राजकोट)\nJSCA: झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन\nजे एस सी ए आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान क्रिकइन्फोवर\nजे एस सी ए आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान क्रिकआर्काईव्हवर\nजे एस सी ए आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान याहूवर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जुलै २०१८ रोजी ०९:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://sonalmangela.com/2018/12/", "date_download": "2019-07-22T20:12:55Z", "digest": "sha1:MSBUJGHDT734JTTFX6E3A2IVWX27GRCU", "length": 2455, "nlines": 63, "source_domain": "sonalmangela.com", "title": "December 2018 – sonal mangela", "raw_content": "\nप्रेम शब्द दोनच अक्षरांचा बर कापण हे आहे म्हणून आपण आहोत ह्या फक्त दुहेरी शब्दात खूप काही दडलंय,खूप काही सामावलंय,खूप काही अडकलय,आणि खूप काही…\nशाळा, नुसता शब्द आठवला तरीही ते निरोप समारंभाचे दिवस आठवतात,ते रोजच जन गण मन आठवत,खेळाचे तास आठवतात,गुलाबी थंडीतली सहल आठवते,त्या लाल रिबीनि, ते निळे कपडे…\nनमस्कार वाचकहो मी सोनल विजय मांगेला.लिहिणं मला खूप आवडत मला वाटत लिखाणातून मनातले सारेच कवडसे थेट स्वच्छंदी शुभ्र कागदावर येऊन ठेपतात कारण तेथे कुठलेही धूलिकण नसतात ना कुठले ऊन असते फक्त असतो तो दुआ विचारांचा\nहा चंद्र नवा सजला आज\nहा चंद्र नवा सजला आज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Sarpanch-vote-against-self-in-no-confidence-motion/", "date_download": "2019-07-22T21:06:42Z", "digest": "sha1:Q365MRCNBSFGCNEUWOUBFZHBG2UIAXJO", "length": 5572, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जेव्हा सरपंच स्वतःवरच अविश्‍वास दाखवतात... | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › जेव्हा सरपंच स्वतःवरच अविश्‍वास दाखवतात...\nजेव्हा सरपंच स्वतःवरच अविश्‍वास दाखवतात...\nयेथील ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. खालिदा फकीर यांच्याविरोधात शुक्रवारी 16 मतांनी अविश्‍वास ठराव मंजूर झाला. सरपंच सौ. फकीर यांनी स्वत:च्या विरोधात दाखल झालेल्या अविश्‍वास ठरावाच्या बाजूने हात उंचावून मतदान करीत इतिहास घडवला.\nया सभेस ग्रा.पं. सदस्य बलराम भोजणे गैरहजर राहिले. सभाध्यक्षा तहसीलदार वैशाली राजमाने यांनी 16 मतांनी अविश्‍वास ठराव मंजूर झाल्याने सरपंच सौ.फकीर यांचे पद आजपासून रिक्‍त झाल्याचे जाहीर केले.\nसरपंच सौ. फकीर या सदस्यांना विश्‍वासात न घेता मनमानी कारभार करतात, सरकारी योजनांची अंमलबजावणी तसेच सरकारी निधीचा योग्य विनिमय करीत नाहीत आदी कारणांनी त्यांच्या विरोधात 28 मे रोजी तहसीलदारांकडे आठ सदस्यांनी अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यानुसार राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी 11 वाजता सभेस सुरूवात झाली. राजमाने यांनी विषयाचे वाचन केले.\nयावेळी कोणत्याही सदस्याने त्यावर आक्षेप घेतला नाही किंवा म्हणणे दिले नाही. त्यानंतर राजमाने यांनी सदस्यांच्या मागणीप्रमाणे हात उंचावून मतदान घेतले. त्यामध्ये सरपंचांसह 16 जणांनी अविश्‍वास ठरावाच्या बाजूने मतदान केले.\nनेत्यांच्या सांगण्यानुसार मी राजीनामे दिले व ते परतही घेतले. त्यांच्या सांगण्यानुसारच शुक्रवारी अविश्‍वास ठरावाच्या बाजूने मतदान केले आहे. गेल्या अडीच वर्षांत जो कारभार केला तो त्यांच्या सांगण्यानुसारच, आपल्या मर्जीने मी कधीच कारभार केला नाही, असे सरपंच सौ. खालिदा फकीर यांनी सांगितले. त्यामुळे ते नेते कोण, त्यांची नावे सांगा असे विचारताच नावे सांगणार नाही, तुम्ही समजून घ्या, असे त्यांनी सांगितले.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/decision-of-the-water-tax-hike-in-pimpri-chinchwad-municipal-corporation-today/", "date_download": "2019-07-22T21:02:57Z", "digest": "sha1:LAEVZ24YE7FL55LF34JDA6LUS4NT6LIF", "length": 6877, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पिंपरी :पाणीपट्टी दरवाढीचा आज फैसला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पिंपरी :पाणीपट्टी दरवाढीचा आज फैसला\nपिंपरी :पाणीपट्टी दरवाढीचा आज फैसला\nपिंपरी-चिंचवड शहरातील कुटुंबांना 6 हजार लिटरपुढील पाणी वापरास प्रति 1 हजार लिटरसाठी 8 रुपये दरवाढीचा स्थायी समितीच्या निर्णयावर बुधवारी (दि. 28) होणार्‍या सर्वसाधारण सभेत निर्णय होणार आहे. ही दरवाढ कायम राहणार की, कमी होणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.\nपाणीपुरवठा देखभाल व दुरुस्तीवर होणारा खर्च भागविण्यासाठी पालिका प्रशासनाने पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर 24 जानेवारीच्या सभेत मांडला होता. त्या दरवाढीस उपसूचनेसह समितीने मान्यता दिली. शहरातील कुटुंबांना महिना 6 हजार लिटर पाणी मोफत देऊन त्यापुढे प्रति 1 हजार लिटरचा पाण्याचा दर 8 रुपये असणार आहे. दर वर्षी 10 टक्क्यांऐवजी 5 टक्के दरवाढ करण्यास येणार आहे. दर महिन्यास 200 ऐवजी 100 रुपये सर्व्हिस चार्ज आहे. असा निर्णय समितीने घेऊन अंतिम मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेकडे शिफारस केली आहे\nतसेच, अमृत योजनेअंतर्गत 24 बाय 7 पाणीपुरवठा योजनेसाठी आंद्रा व भामा-आसखेड धरणातून 300 एमएलडी पाण्याचा उपसा करण्यात येणार आहे. त्यासाठी 806 कोटी खर्च होणार आहे. हा खर्च वसूल करण्यासाठी निवासी मिळकतकरातील पाणीपट्टी लाभकर 4 वरून 8 टक्के आणि पाणीपट्टी नसलेल्या मिळकतधारकांना 5 टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यास स्थायी ने 7 फेबु्रवारीच्या सभेत मान्यता दिली.पाणीपट्टी व मिळकतकरातील पाणीपट्टी लाभकर दरवाढीस राष्ट्रवादी, शिवसेना व मनसेने विरोध दर्शविला आहे. मंगळवारी (दि.20) या पक्षाच्या सदस्यांनी पालिकेसमोर आंदोलन केले होते. अनेक भागांत रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पिंपळे सौदागर, वाकड अशा काही भागांत बारा महिने टँकरने पाणीपुरवठा होत आहे. असे असताना पाणीपट्टी दरवाढ करून नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम प्रशासन व सत्ताधार्‍यांनी करू नये, असा विरोधकांचा सूर आहे; तसेच आमदार लक्ष्मण जगताप यांनीही एमआयडीसीकडून पाणी न घेता थेट पाटबंधारे विभागाकडून घ्यावे; तसेच पाणीपुरवठा देखभाल व दुरुस्तीवर होणार्‍या खर्चाच्या चौकशीची मागणी केली; तसेच त्यांनी दर कमी करण्याबाबत प्रशासनाला सूचना केल्या. विरोधकांचा कडवा विरोध आणि दरवाढीची प्रशासनाची मागणी यामुळे सभेत पाणीपट्टी पूर्वीप्रमाणे राहणार की, दरवाढीस मान्यता दिली जाते याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/news/eknath-shinde-2/", "date_download": "2019-07-22T22:04:02Z", "digest": "sha1:2CXITWXXFPL7LMQIHYTL5DPALM6ZJKFC", "length": 12247, "nlines": 67, "source_domain": "mymarathi.net", "title": "देशभरात महाराष्ट्रात धूम्रपानाचे प्रमाण सर्वात कमी 'ग्लोबल ॲडल्ट टोबॅको सर्व्हे'च्या पाहणीतला निष्कर्ष - My Marathi", "raw_content": "\nरमणबागेत अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी\nअजित पवारांच्या वाढदिवशी तब्बल ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व कदम कुटुंबाने स्वीकारले\nआयडीबीआय बँकेची द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडसोबत कॉर्पोरेट एजन्सी भागीदारी\n२०० अब्ज लिटर्स पाण्याची बचत, महाराष्ट्र व राजस्थानात कृत्रिम शेततळी निर्माण करून साध्य केली किमया\nएकटेपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये-डॉ. सुरेखा पंडित\nअरुणा ढेरे यांच्या साहित्य लेखनाने महाराष्ट्राला समृध्द केले –डॉ. सदानंद मोरे\nविधानसभा युती एकत्र लढणार, फडणवीसांचे स्पष्टीकरण\nफडणवीसांकडे दैवी शक्ती,220 जागा मिळतील : चंद्रकांत पाटील\nगोळवलकर प्रशालेत निवडणुकीचा अनुभव\nईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्या -म्हणजे खरी ताकद कळेल ..जयंत पाटील\nHome News देशभरात महाराष्ट्रात धूम्रपानाचे प्रमाण सर्वात कमी ‘ग्लोबल ॲडल्ट टोबॅको सर्व्हे’च्या पाहणीतला निष्कर्ष\nदेशभरात महाराष्ट्रात धूम्रपानाचे प्रमाण सर्वात कमी ‘ग्लोबल ॲडल्ट टोबॅको सर्व्हे’च्या पाहणीतला निष्कर्ष\n·‘तंबाखू मुक्त शाळा’ अभियानांतर्गत 2 हजार 755 शाळा तंबाखू मुक्त\n·महिला व पुरुषांच्या तंबाखू सेवनाच्या प्रमाणात घट\n·जिल्हास्तरावर 309 तंबाखू मुक्ती केंद्राची स्थापना\n·6 हजार 324 जणांनी बंद केले तंबाखू सेवन\nमुंबई : राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत असून ग्लोबल ॲडल्ट टोबॅको सर्व्हे (GATS-2) 2016-17 नुसार देशभरात महाराष्ट्रमध्ये धूम्रपानाचे प्रमाण सर्वात कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्वेक्षणानुसार धूम्रपान करण्याचे प्रमाण 3.8 इतके असून ते अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वात कमी आहे. महाराष्ट्रात धूम्रपान 2.1 टक्क्याने आणि धुम्रविरहित तंबाखू सेवनात 3.1 टक्क्याने घट झाल्याचे आढळून आले आहे. ‘तंबाखू मुक्त शाळा’ अभियानांतर्गत 2 हजार 755 शाळा तंबाखू मुक्त करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.\nराष्ट्रीय कौटुंबीक आरोग्य पाहणीमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात राज्यात तंबाखू सेवनाच्या प्रमाणात सन 2005-06 ते 2015-16 मध्ये घट आढळून आली आहे. सन 2005-06 मध्ये स्त्रीयांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण 10.5 होते ते आता 5.8 टक्के तर सन 2005-06 मध्ये पुरुषांमधील तंबाखू सेवनाचे प्रमाण 48.3 टक्क्यावरुन 36.6 टक्क्यावर आले आहे.\nसार्वजनिक आरोग्य विभागाने तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरावर 309 तंबाखू मुक्ती केंद्राची स्थापना केली आहे. त्यामार्फत तंबाखूजन्य पदार्थामुळे होणाऱ्या दुष्परिणामाबाबत जनजागृती तसेच समुपदेशन जिल्हा व तालुकास्तरावर केले जात आहे. डिसेंबर 2018 अखेर 1 लाख 42 हजार जणांचे समुपदेशन करण्यात आले असून त्यापैकी 6 हजार 324 लोकांनी तंबाखू सेवन बंद केले आहे. राज्य शासन, सलाम मुंबई फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थाबरोबर जिल्हा, तालुका व गावपातळीवर ‘तंबाखू मुक्त शाळा’ हे अभियान राबवत आहे. या अभियानाअंतर्गत आतापर्यंत 2 हजार 755 शाळा तंबाखू मुक्त केल्या आहेत.\nसर्व आरोग्य संस्था व कार्यालये तंबाखू मुक्त करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील असून आतापर्यंत एकूण 804 आरोग��य संस्था तंबाखू मुक्त करण्यात आल्या आहेत. राज्यातील शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी शाळा व महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. ‘कोटपा’ कायद्यांतर्गत विविध कलमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कार्यवाही करुन डिसेंबर 2018 अखेर राज्यात 15 लाख 39 हजार 174 रुपये एवढा दंड वसूल केला आहे.\nतंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीरीत्या राबविण्यासाठी आरोग्य विभागाला संबंध हेल्थ फाऊंडेशन, सलाम बॉम्बे फाऊंडेशन, टाटा मेमोरीअल हॉस्पिटल आदी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य मिळत आहे. राज्यात तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे काम चांगले सुरु असून गॅट्‌स-2 च्या सर्वेक्षणामध्ये त्याचा प्रभाव दिसून येत आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.\n‘टी अँड एच’ ब्रँडचा भारतात विस्तार करण्याची योजना-जोआना ब्राऊटिन भारताच्या दौऱ्यावर\n४४५ किल्ल्यांच्या संवर्धनासाठी रायगडावर एक दिवसीय दुर्ग परिषद\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nधोनी दोन महिने भारतीय लष्करासोबत वेळ घालवणार- बीसीसीआय\nशीला दीक्षित यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन\nप्रियांका अखेर पीडित कुटुंबीयांना भेटल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/people-from-mumbai-are-more-stressed-according-to-one-study/articleshow/63455963.cms", "date_download": "2019-07-22T22:08:55Z", "digest": "sha1:Q4FFXYRPSYFIXMNRG7A37TII2MRUJAF6", "length": 23790, "nlines": 176, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "stress: मानसिक आजारांनी मुंबईकरांना ग्रासले! - people from mumbai are more stressed, according to one study | Maharashtra Times", "raw_content": "\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुखWATCH LIVE TV\nमानसिक आजारांनी मुंबईक��ांना ग्रासले\nऋतुमानाचे, जीवनशैलीचे आणि या शहरातील गर्दीचे गणित मागील काही वर्षांत झपाट्याने बदलत आहे. वैद्यकीय क्षेत्रात एकीकडे उत्क्रांती होतेय पण त्याच वेळी आजारांचे बदलते स्वरुपही वाकुल्या दाखवत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आरोग्य हे मध्यवर्ती सूत्र घेऊन मुंबई महानगरपालिकेने उपनगरीय रुग्णालयांना, आरोग्यकेंद्रांना बळकटी देण्याचे ठरवले आहे.\nमानसिक आजारांनी मुंबईकरांना ग्रासले\nऋतुमानाचे, जीवनशैलीचे आणि या शहरातील गर्दीचे गणित मागील काही वर्षांत झपाट्याने बदलत आहे. वैद्यकीय क्षेत्रात एकीकडे उत्क्रांती होतेय पण त्याच वेळी आजारांचे बदलते स्वरुपही वाकुल्या दाखवत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आरोग्य हे मध्यवर्ती सूत्र घेऊन मुंबई महानगरपालिकेने उपनगरीय रुग्णालयांना, आरोग्यकेंद्रांना बळकटी देण्याचे ठरवले आहे. सक्षमीकरणाची ही लस देण्यापूर्वी मुंबईकरांचे नेमके दुखणे कोणते आहे, याचा विस्तृत अभ्यास करण्यात आला आहे. मुंबईकरांच्या आरोग्याच्या नेमक्या व्यथा कोणत्या आहेत, आरोग्ययंत्रणेला कोणत्या सलाइनची गरज आहे, याचाच या अहवालाच्या निमित्ताने घेतलेला परामर्श...\nआर्थिक सुबत्ता, वाढलेली क्रयशक्ती, सगळ्या सुखसोयी हात जोडून समोर उभ्या असतानाही मुंबईकर मात्र कष्टी आहेत. वरकरणी सुखी असल्याचा आभास निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असला तरीही मनाच्या दुखण्यांनी मात्र ते उदास आहेत. दिवसेंदिवस अधिकाधिक एकाकी, एकलकोंडे होत चालले आहेत. चिंता नसतानाही अनेक गोष्टी चितेसारख्या त्यांना जाळत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेने मुंबईकरांमधील आजाराचे जे सर्वेक्षण केले, त्यात मानसिक आजारांचा क्रमांक पहिला आहे\nमुंबईतील पालिकेच्या केईएम, नायर, लो. टिळक आणि कुपर रुग्णालयामधून केलेल्या सर्वेक्षणानुसार, एक लाख ७४ हजार ३७९ मुंबईकरांनी ऑक्टोबर २०१६ ते सप्टेंबर २०१७ या एका वर्षाच्या कालावधीत मानसिक आजारासाठी उपचार घेतले आहेत. वेगवेगळ्या प्रकारांच्या ताणतणावांचा सामना करणारा मुंबईकर चिंताग्रस्त असल्याने उच्च रक्तदाबामुळेही जेरीस आला आहे. या प्रमुख चार रुग्णालयांमधून १ लाख २७ हजार ५५० रुग्णांवर उच्च रक्तदाबासाठी उपचार करण्यात आले. एकूण मुंबईच्या मानसिक आरोग्याचा धांडोळा घेत असताना या सर्वेक्षणांतर्गत पश्चिम व पूर्व उपनगरांमध्येही अभ्यास करण्यात आला आहे.\nमुंबईसारख्या महानगरामध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध वर्गांमध्ये मानसिक आजारांचा पोत वेगवेगळा असल्याचे दिसते. याच्या मुळाशी ताणतणाव, नैराश्य आणि अस्वस्थता ही मुख्य कारणे असली तरीही वेगवेगळ्या कारणांसाठी हे तणाव जीवनशैलीनुरुप बदलत असल्याचे दिसून येत आहे. वंध्यत्वाच्या तक्रारींसाठी, स्पर्धेमध्ये टिकाव लागत नाही म्हणून, इतरांइतकी वा त्यांच्या तुलनेत अधिक आर्थिक सुबत्ता नाही या कारणांसाठी युवा पिढीमधील तणाव वाढत आहे. सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरामुळे आभासी नातेसंबंध बळकट होत असले तरीही प्रत्यक्षात नातेसंबंधांमध्ये आलेला दुरावा हे प्रमुख कारण दिसून येते. नैराश्याच्या गर्तेमधील अनेक तरुणांना अपेक्षित शैक्षणिक यश मिळाले असले, मनासारखी काम करण्याची संधी मिळाली असली तरीही आनंदी वाटत नाही, या कारणासाठी तणावग्रस्त असलेल्या युवांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आयुष्यातील आनंद मिळवण्याच्या जागा या शहरीकरणाच्या वाढत्या रेट्यामध्ये ऐहिक सुखसोयींमध्ये पाहिल्या जातात. त्यामुळे माणसांऐवजी वस्तूंमध्ये वा भौतिक गोष्टींसाठी वाढत जाणारी क्रयशक्ती मानसिक आनंद मिळवून देत नाही. त्यातून वाढत जाणारी हताशा तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसते. आरोग्याच्या तक्रारीमुळे, कौटुंबिक कारणांमुळे, आर्थिक चणचण असल्यामुळे मानसिक आजारांशी झुंजणाऱ्या महिला पालकत्वाशी संबंधित असलेल्या अनेक लादून घेतलेल्या गोष्टींमुळे अधिक तणावग्रस्त आहेत. शाळेत नुकतेच जाऊ लागलेले मुल हे स्वतःच्या आशाआकांक्षा पूर्ण करण्याचे साधन मानून मुलांसकट स्वतःही तणावग्रस्त राहणाऱ्या महिलांना नोकरी आणि घर या दोन्ही डोलाऱ्यांवर कसरत करताना मानसिक अनारोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या शारीरिक आजारांमधील खर्च, औषधांचा परिणाम, भविष्याच्या चिंतेमुळे मानसिक स्वास्थ्यावरही चाळीस ते साठ वयोगटातील मुंबईकर व्यथित आहेत.\nकेईएम रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाच्या प्रमुख डॉ. शुभांगी पारकर या अहवालाच्या निमित्ताने मुंबईकरांच्या मानसिक आरोग्यासंदर्भातील विविध बाबींचा परामर्श नेमकेपणाने सांगतात. पूर्वी मानसिक आजारांबद्दल सर��वसामान्यांमध्ये गैरसमज होते. स्वतःच्या विचारांवर ताबा नसलेल्या व्यक्तीला मानसिक उपचारांची गरज आहे, असे समजले जात असे. आता मात्र मानसिक आजार हे ताणतणावांमुळेही होऊ शकतात, हे सर्वसामान्यांच्या लक्षात येऊ लागले आहे. सार्वजनिक रुग्णालयांमध्ये इतर विभागांमधूनही या विभागाकडे रुग्णांना पाठवण्याचे प्रमाण वाढले आहे. झोप न येणे, अस्वस्थ वाटणे, चिंताग्रस्तता, काळजी, नैराश्य या सगळ्या कारणांचा मानसिक आरोग्याशी संबंध आहे, हे लक्षात आल्यामुळे उपचार घेण्याकडेही कल वाढता असल्याचे डॉ. पारकर स्पष्ट करतात. वैद्यकीय क्षेत्राव्यतिरिक्त अन्य माध्यमांतूनही मानसिक आरोग्याबद्दल होत असलेल्या चर्चेमुळे या क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन आता बदलत आहे. त्यामुळे अधिकाधिक मुंबईकर मानसिक आरोग्याच्या तक्रारीसंदर्भात उपचार घेण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतात, असे निरीक्षण डॉ. पारकर यांनी नोंदवले.\nपूर्व उपनगरांत ताणतणाव अधिक\nपूर्व उपनगरांमध्ये मानसिक आरोग्यासाठी उपचार घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. ऑक्टोबर २०१६ ते सप्टेंबर २०१७ या वर्षातील मानसिक आरोग्यासाठी उपचार घेतलेल्या मुंबईकरांशी ऑक्टोबर २०१५ ते सप्टेंबर २०१६ या वर्षाशी तुलना करता रुग्णसंख्येचे प्रमाण १,३०१ ने कमी झाले आहे. मात्र या दोन्ही वर्षी मानसिक आजार मुंबईकरांचा पहिल्या क्रमाकांवरचा आजार असल्याचे दिसून येते. मुंबईच्या प्रमुख उपनगरीय रुग्णालयांमध्ये ऑक्टोबर २०१६ ते सप्टेंबर २०१७ या कालावधीमध्ये २२ हजार २७५ रुग्णांनी याच कारणांसाठी उपचार घेतले आहेत. २०१५-१६ मध्ये हे प्रमाण २१ हजार १२६ इतके होते.\nउच्च रक्तदाबाच्याही तक्रारी वाढत्या\nमानसिक आजारांसाठी कारणीभूत असलेल्या शारीरिक दोषांमध्ये उच्च रक्तदाबाच्या तक्रारींचाही समावेश आहे. उच्च रक्तदाबावर ४३ हजार ११ रुग्णांनी वैद्यकीय मदत घेतली आहे. २०१५-१६ च्या तुलनेत हे प्रमाणही वाढलेले आहे. या वर्षी ४१ हजार ३५७ रुग्णांना उच्च रक्तदाबासाठी मदत देण्यात आली. उपनगरीय रुग्णालयांमध्ये के. बी. भाभा, मदन मोहन मालवीय, सिद्धार्थ या रुग्णालयांमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या इतर रुग्णालयांच्या संख्येपेक्षा अधिक आहे.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्यांवर वाघांचे दर्शन\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना चिरडले; ७ दुचाकींना धडक\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या संशयावरून २ जणांना दिला चोप\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल\nरस्त्यावर धावणार चार चाकी 'क्यूट' रिक्षा\nमुंबई: MTNLच्या इमारतीत भीषण आग\nआम्ही भारती पवारांना हसत नव्हतो: रक्षा खडसे\nमुंबई: यशोमती ठाकूर पोलिसांवर भडकतात तेव्हा...\n वरील बंदीची याचिका हायकोर्टानं फेटाळली\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\nजन्मदिनाच्या अनोख्या भेटीने CM फडणवीस भारावले\nMTNL इमारतीत अडकलेले सर्वजण सुखरूप\nवांद्रे: आग विझवण्यासाठी रोबोची मदत\nमुंबई: MTNLच्या इमारतीत भीषण आग\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\nजन्मदिनाच्या अनोख्या भेटीने CM फडणवीस भारावले\nMTNL इमारतीत अडकलेले सर्वजण सुखरूप\nवांद्रे: आग विझवण्यासाठी रोबोची मदत\nआदित्यने चार दिवस खेड्यांत घालवावेत : थोरात\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमानसिक आजारांनी मुंबईकरांना ग्रासले\nरिक्षा-बस धडकेत दोघा जणांचा मृत्यू...\n'सरकारी इंग्रजी'चा सुगम मराठी अर्थ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/unnatural-act-of-a-child-by-showing-blue-film/articleshow/69773961.cms", "date_download": "2019-07-22T22:06:54Z", "digest": "sha1:6FIOE6XSHSR4EICQLIEHTSRPOFPRHWCD", "length": 13085, "nlines": 174, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Child abuse: ‘ब्ल्यू फिल्म’ दाखवून मुलाशी अनैसर्गिक कृत्य - unnatural act of a child by showing 'blue film' | Maharashtra Times", "raw_content": "\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुखWATCH LIVE TV\n‘ब्ल्यू फिल्म’ दाखवून मुलाशी अनैसर्गिक कृत्य\nआजीच्या घरी मोबाइलमध्ये 'ब्ल्यू फिल्म' दाखवून बारावर्षीय विद्यार्थ्याशी युवकाने अनैसर्गिक कृत्य केल्याची खळबळजनक घटना नवीन कामठीतील भोई लाइन भागात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी युवकाविरुद्ध अनैसर्गिक कृत्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.\n‘ब्ल्यू फिल्म’ दाखवून मुलाशी अनैसर्गिक कृत्य\nचॉकलेटचा बहाणा, युवकाला चोप\nआजीच्या घरी मोबाइलमध्ये 'ब्ल्यू फिल्म' दाखवून बारावर्षीय विद्यार्थ्याशी युवकाने अनैसर्गिक कृत्य केल्याची खळबळजनक घटना नवीन कामठीतील भोई लाइन भागात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी युवकाविरुद्ध अनैसर्गिक कृत्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.\nअजय रवींद्र झोडापे (वय १८, रा. सैलाबनगर, कामठी) असे अटकेतील युवकाचे नाव आहे. चॉकलेट देण्याच्या बहाण्याने त्याने पीडित मुलाला आजीच्या घरी नेले होते. पीडित मुलगा सातव्या वर्गात शिकतो. त्याचे आई-वडील मजुरी करतात. अजय हा बेरोजगार आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पीडित मुलगा हा खेळत होता. अजय त्याच्याजवळ आला. त्याला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने आजीच्या घरी नेले. तेथे त्याला मोबाइलमध्ये 'ब्ल्यू फिल्म' दाखविली. त्यानंतर बळजबरीने त्याच्याशी अनैसर्गिक कृत्य केले. पीडित मुलाने कशीबशी त्याच्या तावडीतून सुटका केली. तो रडत घरी गेला. आई-वडिलाने त्याला विचारणा केली असता, अजयने अनैसर्गिक कृत्य केल्याचे मुलाने सांगितले. त्यामुळे पीडित मुलाचे आई-वडील संतापले. शेजाऱ्यांसह त्याचे आई-वडील अजयच्या घरी गेले. यावेळी अजय हा मोबाइलमध्ये ब्ल्यू फिल्म बघताना आढळला. शेजाऱ्यांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याला नवीन कामठी पोलिस स्टेशनमध्ये नेले. पीडित मुलाच्या नातेवाइकाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अनैसर्गिक कृत्याचा गुन्हा दाखल करून अजयला अटक केली. त्याची पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.\nइतर बातम्या:बाललैंगिक शोषण|बाल अत्याचार|नागपूर|unnatural act|Nagpur|Child abuse\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्यांवर वाघांचे दर्शन\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना चिरडले; ७ दुचाकींना धडक\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या संशयावरून २ जणांना दिला चोप\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल\nमॉडेलची निर्घृण हत्या, प्रियकर गजाआड\nपोषण आहारात वटवाघुळाचे मृत पिल्लू\n‘मेड इन इंडिया’कार पुरुषोत्तम बो���कर यांचे निधन\nराज्यातील पाच जिल्हा परिषदा बरखास्त\nसात पैकी एक जण अर्धशिशीने ग्रस्त\nचिमुकलीसमोरच आईने घेतला गळफास\nएसटी कामगारांना द्या वेतनवाढ\nमाणके, बागेश्वर प्रदेश सचिव, मेश्राम प्रभारी\nट्रक सोडून पळाले रेतीचोर\nजागतिक दर्जाच्या वास्तूचा प्रस्ताव\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\nजन्मदिनाच्या अनोख्या भेटीने CM फडणवीस भारावले\nMTNL इमारतीत अडकलेले सर्वजण सुखरूप\nवांद्रे: आग विझवण्यासाठी रोबोची मदत\nआदित्यने चार दिवस खेड्यांत घालवावेत : थोरात\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n‘ब्ल्यू फिल्म’ दाखवून मुलाशी अनैसर्गिक कृत्य...\nरेल्वे स्थानकावर रेल नीरचा दुष्काळ, नागरिक त्रस्त...\nताडोबाच्या जंगलात पोहोचला ब्रायन लारा...\nकारवाई भीतीपोटी ठाणेदाराचा गोळीबार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/mumbai-high-court", "date_download": "2019-07-22T22:03:41Z", "digest": "sha1:H3CI73EF36KV5XBTRPJ5E5SJIYXOKLM2", "length": 31917, "nlines": 305, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai high court: Latest mumbai high court News & Updates,mumbai high court Photos & Images, mumbai high court Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\nजन्मदिनाच्या अनोख्या भेटीने CM फडणवीस भारा...\nMTNL इमारतीत अडकलेले सर्वजण सुखरूप\nवांद्रे: आग विझवण्यासाठी रोबोची मदत\nमुंबई: MTNLच्या इमारतीत भीषण आग\nइतिहासकार प्रा. ज. वि. नाईक यांचे निधन\nकर्नाटक पेच: कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमराठी अधिकारी मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्...\nटॉयलेटसंबंधी 'त्या' विधानानंतर साध्वींची ख...\nचंद्राच्या दिशेने भारताचा ऐतिहासिक प्रवास ...\nभारतासाठी हा ऐतिहासिक क्षण: PM मोदी\nमोदींनी काश्मीरवर मदत मागितली होती: ट्रम्प\nपाकिस्तानात दोन आत्मघातकी हल्ले, ७ ठार\nस्टेजवरच झाला कॉमेडियनचा मृत्यू\nपाक पंतप्रधान अमेरिका दौऱ्यावर\n'ते' मला प्रत्येकवेळी भारतात जा म्हणतात......\nकॉलेजियमची शिफारस परत पाठविली\nसरकारच्या ५० दिवसांत शेअर बाजार तोट्यात\n'असा' करा आयटीआर पासवर्ड रीसेट\nदिल्लीमध्ये सोनेदर उच्चांकी स्तरावर\nमोठ्या व्यवहारांसाठी 'आधार' केवायसी अनिवार...\nएअर इंडियामध्ये ना पदोन्नती, ना नव्याने भर...\nएचडीएफसी बँकेच��� नफावाढ कायम\nपहिल्यांदाच राजस्थानच्या तीन खेळाडूंचा संघात समावे...\nबुमराह फक्त कसोटीसाठी; पंड्याला विश्रांती\nअसा होईल टीम इंडियाचा विंडीज दौरा\nविंडीज दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर...\nWI दौरा: संघाची निवड आज, धोनीला पर्याय कोण...\nधोनीने घेतली २ महिन्यांची सुट्टी; विंडीज द...\nअभिजीत आणि शिवानीमध्ये आज कॅप्टन्सीची लढत\n'सुपर ३०' शंभर कोटींच्या उंबरठ्यावर\nसरदारांवर होणारे विनोद सहन करू शकत नाही : ...\nबिग बॉसः शिव आणि वीणा यांच्यात अबोला\nसावनीने विशेष मुलांसोबत साजरा केला वाढदिवस...\n'सत्ते पे सत्ता'च्या रिमेकला हृतिकचा नकार\nरशियातील शिक्षणाविषयी बोलू काही\nनाशिकमध्ये कॅम्पस निवडणूक जाहीर करा\nकरिअर फास्ट-ट्रॅकवर नेण्यासाठी ICRI चा उत्...\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्..\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोक..\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना चिरड..\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या संशय..\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडि..\nमुंबईत वांद्रेमध्ये MTNLच्या इमार..\n'चांद्रयान-२' युवा पिढीला देणार प..\nवडिलांचा सांभाळ न केल्याने घर गमावले\nम्हातारपणी मुलगा आपला सांभाळ करेल, या विश्वासाने वडिलांनी जून २०००मध्ये मुलाच्या नावे कायदेशीररीत्या हस्तांतर केलेला म्हाडाचा फ्लॅट त्यांना परत करण्याचा आदेश ज्येष्ठ नागरिक कायद्याअंतर्गतच्या अपील लवादाने मुलाला नुकताच दिला आहे.\n' किंवा 'अलिबाग से आया है क्या' या वाक्याने अपमान वाटून घेण्यासारखे काही नाही. विनोद हे अनेक समुदायांविषयी केले जातात.. संता-बंता, मद्रासी, गुजराथी, उत्तर भारतीय अशा विविध समुदायांविषयी विनोद केले जातात. त्यामुळे त्याकडे फारसे गांभीर्याने न पाहता विनोद हे विनोदाप्रमाणेच घ्यावेत,' असा सल्ला याचिकादारांना देत मुंबई उच्च न्यायालयाने याविषयीची जनहित याचिका शुक्रवारी फेटाळून लावली.\nवृक्षतोडीचे निर्णय घेण्याचा बीएमसीला अधिकार: हायकोर्ट\n'न्यायालयानं घालून दिलेल्या अटी व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून मुंबई वृक्ष प्राधिकरणाला काम करण्याचा व आवश्यक तिथं वृक्षतोडीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे,' असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयानं आज दिला. न्यायालयाच्या या निर्णयामुळं मुंबई महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे.\nपाच कोटी रुपयांचा घटस्फोट\nनामांकित कंपनीतील मोठ्या पदावर कार्यरत 'तो' दरमहा ३० लाख रुपयांचे वेतन घेत होता...पत्नी आर्किटेक्ट आणि दोन मुले असा त्यांचा सुखी संसार सुरू होता..मात्र 'तिच्या' चारित्र्यावरील संशय बळावल्यामुळे 'तो' तिची आणि मुलांची जबाबदारी सोडून निघून गेला. 'त्याच्या'कडून पोटगी मिळावी म्हणून दाखल केलेला अर्ज 'ती'ही कमावती असल्यामुळे पुणे कोर्टाने फेटाळला. मात्र, हायकोर्टात केलेल्या अपिलात पाच कोटी रुपयांची पोटगी देऊन दोघांचे मार्ग अखेर वेगळे करण्यात आले.\n'बिग बॉस'फेम बिचुकलेंना दिलासा नाहीच\n‘बिग बॉस मराठी’फेम अभिजीत बिचुकले यांना जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयानेही गुरुवारी नकार दिला. मात्र, त्याचवेळी त्यांच्याविरोधात खंडणीच्या आरोपाखाली सुरू असलेला खटला लवकरात लवकर निकाली काढण्याचे निर्देश सातारा येथील सहावे न्यायदंडाधिकारी न्यायालयाला देऊन उच्च न्यायालयाने त्यांना अंशत: दिलासाही दिला.\nकोस्टल रोडला कोर्टाची मनाई, सरकार, पालिकेला धक्का\nपर्यावरणविषयक नियमांची व अटींची पूर्तता करून मंजुरी घेतल्या नसल्याने कोस्टल रोडचे पुढील काम करण्यास उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. तसेच मुंबई महापालिकेला अपिल करता यावे म्हणून निकालाला तात्पुरती स्थगिती देण्याची विनंतीही न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना सरकारला मोठा धक्का बसला आहे.\n‘पार्किंग धोरण हासरकारी अधिकार’\nदक्षिण मुंबईतील काळबादेवी परिसरातील वाहतूककोंडीचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने पूर्वी अत्यंत गांभीर्याने घेऊन वाहतूक पोलिस विभाग व मुंबई महापालिकेला आवश्यक उपाय योजण्याचे निर्देश दिले होते.\nराज्य सरकारने कायदादुरुस्ती करून सरसकट सर्व प्रकारच्या हुक्का पार्लरवर बंदी आणल्याने संबंधित आऊटलेट बंद पडलेल्या एका रेस्टॉरंटमालकाला सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला.\nपार्किंग दंड मुंबई महापालिकेच्या अंगलट\nमुंबई महापालिकेने अवैध पार्किंगविरोधात दंडात्मक कारवाईचा धडाका लावला असला तरी कायद्याच्या कसोटीवर ही कारवाई टिकणे कठीण असल्याचे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे. आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कारवाईसाठी काढलेल्या परिपत्रकात मुंबईकर आणि सर्व वाहनचालक यांना होणाऱ्या त्रासाबद्दल कोणताही विचार नाही तसेच पालिका सभागृहात ���ाबाबतचा अधिकृत प्रस्ताव न आणता घटनात्मक दर्जा नसलेल्या गटनेत्यांच्या बैठकीत तो मंजूर करण्यात आल्याने कारवाईचा निर्णय पालिकेच्या अंगलट येण्याची दाट शक्यता आहे.\n‘एमबीबीएस’ प्रवेशात मराठा आरक्षणाला आव्हान\nमराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा केला असला तरी तो यंदाच्या वैद्यकीय प्रवेशांत लागू करता येणार नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मे महिन्यात दिल्यानंतर राज्य सरकारने जूनमध्ये कायदादुरुस्ती करून घेत ते आरक्षण पुन्हा लागू केले. मात्र, या कायदादुरुस्तीलाही आता 'एमबीबीएस' प्रवेशेच्छुक विद्यार्थ्यांच्या गटाने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.\n‘दप्तरांमध्ये पालकांनीही लक्ष घालावे’\n'विद्यार्थ्यांची दप्तरे जड असतात, असे आम्हाला वाटत नाही. कारण एनसीईआरटी व अन्य संबंधित प्रशासनांनी काळानुरूप बदल केल्याने सध्याची पुस्तके ही तुलनेने पातळ असतात. त्यामुळे दप्तरे जड होत असतील तर मुले अनावश्यक सामान व वह्या-पुस्तके भरतात का, याकडे पालकांनीही पहायला हवे', असे निरीक्षण नोंदवून मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठाने सोमवारी दप्तरांच्या प्रश्नावरील जनहित याचिका फेटाळून लावली.\n‘मेट्रो-४’च्या मार्गिकेला उच्च न्यायालयात आव्हान\n'आमचा कारखाना वर्षानुवर्षे सुरू असून त्यात दोनशेहून अधिक कर्मचारी आहेत. असे असताना एमएमआरडीएने आम्हाला अंधारात ठेवून, योग्य सुनावणी न घेताच बेकायदेशीर पद्धतीने कारखान्याला बाधा पोचवणारा मेट्रो-४चा मार्ग ठरवला आहे', असा आक्षेप घेत इंडो निप्पॉन केमिकल कंपनीने या मेट्रो मार्गाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.\n‘कोंडमारा होत असल्यास थेट सांगा’\n'डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्यांचा तपास करताना राज्य सरकारकडून आवश्यक सहकार्य मिळत नसल्यास; वरिष्ठांकडून पाठिंबा मिळत नसल्यास; निधी, पायाभूत सुविधांच्या अडचणी असल्यास किंवा कोणत्याही अन्य प्रकारे कोंडमारा होत असल्यास आमच्यासमोर थेट मांडा. कारण सरतेशेवटी तुम्ही न्यायालयाला उत्तरदायी आहात', अशा कठोर शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी सीबीआय व एसआयटीला तंबी दिली.\nअभिजीत बिचुकलेची जामिनासाठी हायकोर्टात धाव\nसातारा सत���र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर 'बिग बॉस मराठी' फेम अभिजीत बिचुकलेने जामीन मिळवण्यासाठी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. चेक बाउन्स प्रकरणी अभिजीत बिचुकलेला २१ जून रोजी बिग बॉसच्या सेटवरून अटक करण्यात आली होती.\nमराठा आरक्षण सुधारणा विधेयक विधिमंडळात मंजूर\nराज्यातील मराठा समाजाला १६ टक्क्यांऐवजी शिक्षणात १२ टक्के तर नोकऱ्यांमध्ये १३ टक्के आरक्षण देण्याचे सुधारणा विधेयक सोमवारी विधानपरिषदेत एकमताने मंजूर करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा राज्य सरकारचा निर्णय वैध ठरविला असला तरी, सरकारने ज्या मागास वर्ग आयोगाच्या शिफारसीनुसार हा निर्णय घेतला आहे.\nचोक्सीच्या प्रकृतीविषयी आता ‘जेजे’चा अहवाल\nजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी मेहुल चोक्सी याची प्रकृती सध्या नेमकी कशी आहे, याची खातरजमा आता मुंबई उच्च न्यायालय जे. जे. रुग्णालयामार्फत करून घेणार आहे. 'जे. जे. रुग्णालयाने चोक्सीचे सध्याचे सर्व वैद्यकीय अहवाल व अन्य वैद्यकीय तपशील तपासून त्याच्या प्रकृतीबाबतचा आणि तो भारतात परतण्यासाठी विमान प्रवासाला सक्षम आहे की नाही, याचा अभिप्राय अहवाल सीलबंद लिफाफ्यात ९ जुलैपर्यंत द्यावा', असे आदेश न्यायालयाने सोमवारी दिले.\nपुण्यातील दोघांना फाशी की जीवदान\nपुण्यातील विप्रो बीपीओ कंपनीतील तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या तेरा वर्षांपूर्वीच्या गुन्ह्याप्रकरणी पुरुषोत्तम बोराटे व प्रदीप कोकडे यांच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होऊ द्यायची की नाही, याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी राखून ठेवला.\n​​मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेची पथके सध्या एका विचित्र प्रकरणाचा छडा लावण्यात गुंतली आहेत. मानवी तस्करीत अडकलेल्या तरुणीच्या पालकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जंग जण पछाडले आहे. वीस वर्षांपूर्वी मुलीला आग्रा येथून पळवून आणणाऱ्या चौघांना तीन वर्षांपूर्वी पोलिसांनी अटक केली.\n‘प्राथमिक शिक्षकांना कम्प्युटरचे ज्ञान आवश्यकच’\n'आजच्या कम्प्युटरच्या जमान्यात प्राथमिक स्तरावरील शिक्षकांना कम्प्युटरचे सामान्य ज्ञान आवश्यकच आहे. त्यामुळे काळानुरूप या शिक्षकांना कम्प्युटर वापराचे कौशल्य मिळवण्याचे बंधन राज्य सरकारने घातले असेल तर त्यात गैर काही नाही', असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने एका निर्णयाच्या निमित्ताने नोंदवले आहे.\n‘मराठा आरक्षण’ निकाल गुरुवारी\nराज्यातील मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या व शिक्षण प्रवेशांत १६ टक्के आरक्षण देणारा मराठा आरक्षण कायदा हा घटनात्मक व कायदेशीरदृष्ट्या वैध आहे की नाही, याविषयी न्या. रणजित मोरे व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाकडून गुरुवार, २७ जूनला निर्णय दिला जाणार आहे.\nकाश्मीर मध्यस्थीस ट्रम्प तयार; मोदींनी मदत मागितल्याचा दावा\nMTNLइमारतीत अडकलेले ८४ जण सुखरूप\nकर्नाटक: कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nMTNL इमारत आग: असे वाचले अनेकांचे प्राण\nमोदीपर्व २: शेअरबाजाराला १२ लाख कोटींचा तोटा\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\n'चांद्रयान-२' पुढचे ४८ दिवस असा करणार प्रवास\nबिग बॉस: शिवानी सुर्वेची कॅप्टनपदी नियुक्ती\n'चांद्रयान-२' झेपावलं; 'इस्रो'ने घडवला इतिहास\nप्रो कबड्डी: यु मुम्बा, पुणेरी पलटण पराभूत\nभविष्य १९ जुलै २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-government-issue-ordinance-for-admissions-of-students-who-applied-in-maratha-reservation-category/articleshow/69371429.cms", "date_download": "2019-07-22T21:44:57Z", "digest": "sha1:7VNXMPVGMXBPDAECQ6EZD2A4VCPLRJEU", "length": 15145, "nlines": 176, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "मराठा आरक्षण: मेडिकलच्या मराठा विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी अध्यादेश", "raw_content": "\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुखWATCH LIVE TV\nमेडिकलच्या मराठा विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी अध्यादेश\nमराठा आरक्षणामुळे मेडिकल प्रवेशासंदर्भात निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी राज्य सरकारने अखेर पुढाकार घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात अध्यादेश जारी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे प्रवेश रद्द झालेल्या विद्यार्थ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे.\nमेडिकलच्या मराठा विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी अध्यादेश\nमेडिकल पीजीच्या विद्यार्थ्यांना दिलासा\nमराठा आरक्षणामुळे रखडलेल्या प्रवेशांसाठी राज्य सरकारचा अध्यादेश\nजे प्रवेश आतापर्यंत झाले आहेत ते तसेच कामय\nप्रवेश प्रक्रियेला ३० मे पर्यंत मुदतवाढीची तसेच जा��ा वाढवून देण्याचीही मागणी\nज्यांचे प्रवेश मराठा आरक्षणामुळे हुकतील त्यांना खासगी महाविद्याल्यात प्रवेशासाठी शिष्यवृत्ती\nमराठा आरक्षणामुळे मेडिकल प्रवेशासंदर्भात निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी राज्य सरकारने अखेर पुढाकार घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात अध्यादेश जारी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे प्रवेश रद्द झालेल्या विद्यार्थ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे.\nनिवडणूक आयोगाची परवानगी घेऊन मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश वादावर तोडगा काढण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती महसूलमंत्री आणि मराठा आरक्षण अंमलबजावणी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. आत्तापर्यंत झालेले प्रवेश तसेच राहतील. शिवाय पदव्युत्तर वैद्यकीयची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने २५ मेपर्यंत मुदत दिली असून ती ३० मे पर्यंत वाढवून देण्याची विनंती करणारा अर्ज सरकारने न्यायालयात केला आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.\nपरिणामी आतापर्यंत झालेले प्रवेश तसेच कायम राहणार आहेत. ज्या १९५ पीजी आणि ३२ डेंटल पीजीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा पेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे निर्माण झाला आहे त्यांच्या प्रवेशासाठी जागा वाढवून मिळवण्याचा प्रस्ताव सरकारने केंद्राकडे पाठवला आहे. ज्या विद्यार्थ्यांना या आरक्षण प्रक्रियेमुळे प्रवेश मिळणार नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी खासगी विद्यापीठांमध्ये किंवा डीम्ड विद्यापीठांमध्ये प्रवेश घ्यावेत, अशा विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकार शिष्यवृत्ती देणार असल्याचीही घोषणा करण्यात आली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्यांवर वाघांचे दर्शन\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना चिरडले; ७ दुचाकींना धडक\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या संशयावरून २ जणांना दिला चोप\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल\nरस्त्यावर धावणार चार चाकी 'क्यूट' रिक्षा\nमुंबई: MTNLच्या इमारतीत भीषण आग\nआम्ही भारती पवारांना हसत नव्हतो: रक्षा खडसे\nमुंबई: यशोमती ठाकूर पोलिसांवर भडकतात तेव्हा...\n वरील बंदीची याचिका हायकोर्टानं फेटाळली\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\nजन्मदिनाच्या अनोख्या भेटीने CM फडणवीस भारावले\nMTNL इमारतीत अडकलेले सर्वजण सुखरूप\nवांद्रे: आग विझवण्यासाठी रोबोची मदत\nमुंबई: MTNLच्या इमारतीत भीषण आग\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\nजन्मदिनाच्या अनोख्या भेटीने CM फडणवीस भारावले\nMTNL इमारतीत अडकलेले सर्वजण सुखरूप\nवांद्रे: आग विझवण्यासाठी रोबोची मदत\nआदित्यने चार दिवस खेड्यांत घालवावेत : थोरात\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमेडिकलच्या मराठा विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी अध्यादेश...\n'हॅपी टाइम्स'मध्ये बक्षिसांची लयलूट...\n७० टक्के गाड्यांचेच पासिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6%2520%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%87&f%5B0%5D=field_site_section_tags%3A46&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Ainfant&search_api_views_fulltext=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6%20%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%87", "date_download": "2019-07-22T21:14:14Z", "digest": "sha1:NBGV6XOLXTHA54V3SHDIAWQL6RUVMOL3", "length": 8943, "nlines": 223, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nमंगळवार, जुलै 23, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, जुलै 23, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nउपक्रम (1) Apply उपक्रम filter\nकल्याण (1) Apply कल्याण filter\nदिल्ली (1) Apply दिल्ली filter\nन्यूयॉर्क (1) Apply न्यूयॉर्क filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nशिवजयंती (1) Apply शिवजयंती filter\nशिवाजी महाराज (1) Apply शिवाजी महाराज filter\nश्रृती हसन (1) Apply श्रृती हसन filter\nसंदीप जाधव (1) Apply संदीप जाधव filter\nस्वप्न (1) Apply स्वप्न filter\nस्वातंत्र्यदिन (1) Apply स्वातंत्र्यदिन filter\nछत्रपतींच्या भव्य मिरवणूकीने न्यूयॉर्क झाले भगवेमय\nन्यूयॉर्कः भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये 19 ऑ��स्ट रोजी 'इंडिया डे' परडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती फाऊंडेशनच्या वतीने प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांचा किर्तीरथ तयार करून मिरवणूक काढण्यात आली होती. अमेरिकेत वास्तव्यास असलेले सर्व प्रांतातील भारतीय यामध्ये मोठ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=mumbai&page=34&%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3Amumbai&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%2520%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88", "date_download": "2019-07-22T21:26:00Z", "digest": "sha1:MRSLI7XDWVIFNLGQFVAHCUWMQH6UXC6T", "length": 28621, "nlines": 325, "source_domain": "www.esakal.com", "title": "| Page 35 | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, जुलै 23, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, जुलै 23, 2019\nसर्व बातम्या (60) Apply सर्व बातम्या filter\nमहाराष्ट्र (53) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (5) Apply संपादकिय filter\nअर्थविश्व (3) Apply अर्थविश्व filter\nगणेश फेस्टिवल (3) Apply गणेश फेस्टिवल filter\nकाही सुखद (2) Apply काही सुखद filter\nसप्तरंग (2) Apply सप्तरंग filter\nअॅग्रो (1) Apply अॅग्रो filter\nक्रीडा (1) Apply क्रीडा filter\nमनोरंजन (1) Apply मनोरंजन filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\n(-) Remove नवी मुंबई filter नवी मुंबई\nप्रशासन (186) Apply प्रशासन filter\nमहापालिका (134) Apply महापालिका filter\nपायाभूत सुविधा (77) Apply पायाभूत सुविधा filter\nमुंबई महापालिका (74) Apply मुंबई महापालिका filter\nमहाराष्ट्र (69) Apply महाराष्ट्र filter\nमहामार्ग (39) Apply महामार्ग filter\nकायदा व सुव्यवस्था (35) Apply कायदा व सुव्यवस्था filter\nनगरसेवक (35) Apply नगरसेवक filter\nतुकाराम मुंढे (34) Apply तुकाराम मुंढे filter\nपर्यावरण (31) Apply पर्यावरण filter\nमहापालिका आयुक्त (30) Apply महापालिका आयुक्त filter\nमुख्यमंत्री (30) Apply मुख्यमंत्री filter\nसंस्था/कंपनी (29) Apply संस्था/कंपनी filter\nएमआयडीसी (28) Apply एमआयडीसी filter\nदेवेंद्र फडणवीस (28) Apply देवेंद्र फडणवीस filter\nपोलिस आयुक्त (27) Apply पोलिस आयुक्त filter\nउच्च न्यायालय (25) Apply उच्च न्यायालय filter\nविमानतळ (25) Apply विमानतळ filter\nनवी मुंबई - बेशिस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना लगाम घालण्यासाठी प्रशा���नाने पुन्हा कंबर कसली आहे. कामावर उशिरा येणारे लेटलतीफ, ओळखपत्र न घालणे व जेवणाच्या वेळेत टाईमपास करणाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर...\nमहामार्गालगतचे २३० बार बंद\nनवीन पनवेल - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पनवेल महामार्गालगतचे २३० बार व देशी बार बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे सुमारे १५ हजार कामगार बेरोजगार झाले आहेत; तर राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पनवेल उरण परिसरातून तब्बल दीडशे कोटींचा महसूल बुडणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या...\nनवी मुंबई शहरात रामनामाचा गजर\nनवी मुंबई - शिर्डीत रामनवमीच्या दिवशी मोठा उत्सव केला जातो. याच पार्श्‍वभूमीवर शहरातील राम मंदिरांबरोबरच साईबाबा मंदिरांतही रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. करावे गावातील साई वाडीमधील साईबाबा मंदिरातही रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले...\nनवी मुंबई - तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर गावठाणांसह शहरातील भूमाफियांनी डोके वर काढले असून बेकायदा बांधकामांचा धडाका सुरू केला आहे. घणसोलीतील गोठिवली, ऐरोली, कोपरखैरणे येथील बेकायदा इमारतींची थांबलेली बांधकामे पुन्हा सुरू झाली आहेत. विशेष म्हणजे महापालिका मुख्यालयासह विभाग कार्यालयांतील कर्मचारी...\n‘विकासात भूमिपुत्रांना प्राधान्य हवेच’\nउलवा - ‘भूमिपुत्रांचा आवाज दाबला जातोय, विकास म्हणजे नेमके काय, हेच काहींना कळत नाही. विकासात भूमिपुत्रांना प्राधान्य हवेच, शहरी संस्कृतीत गावपण लोप पावता कामा नये, त्यासाठी गावकऱ्यांनी मतभेद विसरून एकजुटीने राहायला हवे’, असे मत ‘साम टीव्ही’चे संपादक संजय आवटे यांनी व्यक्त केले. ते ‘मशाल’ सामाजिक...\nतुकाराम मुंढे यांची अखेर बदली\nमुंबई - नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी मुद्रांक शुल्क विभागाचे महासंचालक एन. रामास्वामी यांची नियुक्ती करण्यात आल्याचे समजते. मुंडे यांच्याबरोबर आणखी तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या सरकारने केल्या आहेत. नवी मुंबई महापालिका आयुक्तपदाची सूत्रे...\nदुर्लक्षित कलावंतांसाठी लवकरच दत्तक योजना - विनोद तावडे\nनवी मुंब�� - कलेद्वारे समाजाचे मनोरंजन, प्रबोधन करणारे कलावंत काळाच्या ओघात दुर्लक्षित होतात. या कलावंतांसाठी राज्य सरकार दत्तक योजना सुरू करणार आहे, अशी घोषणा मंगळवारी (ता. 21) सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केली. वाशी येथील सिडकोच्या प्रदर्शन केंद्रात राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य...\nनवी मुंबईतील शिवसेना नगरसेवकांचा वाद मिटला\nपक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मध्यस्थी; नगरसेवकांची समजूत नवी मुंबई - स्थायी समिती सभापती शिवराम पाटील आणि विरोधी पक्षनेते विजय चौगुले या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेवकांमध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेला अंतर्गत वाद अखेर \"मातोश्री'वर गेल्यानंतर मिटला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी...\nनवी मुंबई - स्थायी समितीचे सभापती शिवराम पाटील आणि विरोधी पक्षाचे नेते विजय चौगुले यांच्यातील वाद शुक्रवारी सर्वसाधारण सभेत उफाळून आला. महापालिकेचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत मांडताना केलेल्या भाषणात सभापती पाटील यांनी चौगुले यांचे नाव न घेतल्याने शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी सभात्याग केला; तर...\nनवी मुंबई - प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी नवी मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनांचे पडसाद शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. राष्ट्रवादीचे विनोद म्हात्रे यांनी दिलेल्या लक्षवेधीवरून सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. राज्याच्या नगरविकास खात्यातर्फे मुंबई महानगर प्रदेश...\nनवी मुंबई - विविध मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्तांनी सुरू केलेल्या उपोषणाला तीन दिवस उलटल्यानंतर गुरुवारी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या दालनात प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाशी सरकारने चर्चा केली. या चर्चेनंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. मात्र सरकारने केवळ जिल्हाधिकाऱ्यांना सर्वेक्षणाचे...\n14 कोटींच्या विकासकामांना स्थायी समितीची मंजुरी\nनवी मुंबई - महापालिकेकडून सर्वाधिक कामे ए. के. इलेक्‍ट्रिकल्सला देण्यात येत असून, त्यांची कामे असमाधानकारक आहेत. त्यामुळे त्यांची कंत्राटे रद्द करावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक एम. के. मढवी यांनी आज स्थायी समितीच्या बैठकीत केली. दरम्यान, स्थायी समितीच्या आजच्या बैठकीत शहरातील 14 कोटींच्या...\nहापूसचे दर ४० टक्के घसरले\nनवी मुंबई - फळांच�� राजा म्हणजे कोकणचा हापूस अशी ओळख असलेल्या आंब्याला यंदा केरळ, कर्नाटकच्या आंब्यांकडून कडवी टक्कर मिळत आहे. परराज्यातील परंतु मूळचा कोकणचा असलेल्या या आंब्यांची चव आणि कमी असलेल्या किमती कोकणातील हापूसला मात देत आहेत. यामुळे या आंब्याची किंमत जवळपास चाळीस टक्‍क्‍यांनी घसरली आहे. ...\nठाणे - वेदनेनंतरची पहिली आरोळी म्हणजे \"आई'. प्रत्येक आई आपल्या मुलाबाळांसाठीच जगत असते. त्यांचे आयुष्य उजळवण्यासाठी स्वत: अंधाराचा सामना करत असते. अशाच प्रकारे इथल्या एका आईने मुलाला किडनी दान करून पुनर्जन्म दिला. शिळ डायघरजवळील नारिवली गावातील भीमाबाई धनाजी गोरपेकर (46) यांनी आपली एक किडनी...\nगीता गवळींचा भाजपला पाठिंबा\nमुंबई / नवी मुंबई - अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. वांद्रे पश्‍चिमेकडील अपक्ष नगरसेविका मुमताज खान यांनीही भाजपला साथ दिली आहे. त्यामुळे भाजपचे संख्याबळ 84 वर पोचले आहे. दरम्यान, अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांच्या मध्यस्थीमुळे गवळी यांनी भाजपसोबत जाण्याचा...\nबारावीचा पेपर फुटल्याची अफवाच \nनवी मुंबई - बारावीचा मराठीचा पेपर फुटला, ही अफवा आहे. त्यामुळे तो पुन्हा घेण्याचा प्रश्‍नच नाही, असे स्पष्टीकरण उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी (ता. 3) केले. बारावीचा गुरुवारचा (ता.2) मराठीचा पेपर फुटल्याची अफवा सोशल साईटवर पसरली होती. काही सोशल साईट्‌सवर मराठीच्या प्रश्‍नपत्रिकेचे...\nयुतीचा तिढा सोडवा - आठवले\nबेलापूर - मुंबईचे महापौर शिवसेना-भाजपने अडीच- अडीच वर्षे वाटून घ्यावे आणि युतीचा तिढा आपापसात सोडवावा, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला. बेलापूर येथील गोवर्धनी सेवा संस्थेच्या नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सवाच्या उद्‌घाटनावेळी ते बोलत होते. ...\nउमेदवार व कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या श्रीमुखात लगावली\nनवी मुंबई - पनवेलमध्ये पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान भाजपच्या उमेदवार वैशाली ठाकूर व शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते प्रकाश शिवकर यांनी एकमेकांच्या श्रीमुखात लगावली. दोघांनी परस्परविरोधी तक्रार दिली असून, शिवीगाळ व हाताने मारहाण केल्याबाबतचे गुन्हे दाखल केले असल्याची...\nवाहनतळ धोरणाला नगरसेवकांचा ���िरोध\nनवी मुंबई - उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे 35 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या घरामागे एका वाहनतळ अनिवार्य असेल, तरच बांधकाम परवानगी देण्याच्या प्रस्तावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध केला. महासभेने मंजुरी दिल्यास लहान आकाराची घरे अडचणीत येतील, असा दावा नगरसेवकांनी केला. तर महापालिकेच्या...\nकोपरखैरणे - नवी मुंबई पोलिसांना काही महिन्यांपासून आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असून, महिनाअखेरपर्यंत मिळणाऱ्या पगारासाठी आता १० तारखेपर्यंत वाट पाहावी लागत आहे, तर गेल्या अनेक महिन्यांपासून अनियमित पगाराबरोबरच विविध बिलेही रखडली आहेत. या परिस्थितीत दर महिन्याच्या शेवटी घरातील आर्थिक ओढाताण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://enavamaratha.com/fire-department-ignored-municipal-corporation-84243", "date_download": "2019-07-22T20:51:55Z", "digest": "sha1:PHHBWYOHSBZBFWF36DMVU66W242LBOO4", "length": 16570, "nlines": 144, "source_domain": "enavamaratha.com", "title": "शहरासह उपनगरांची ‘अग्निसुरक्षा’ केवळ एका वाहनाच्या भरवशावर | Nava Maratha", "raw_content": "\nHome बातम्या शहरासह उपनगरांची ‘अग्निसुरक्षा’ केवळ एका वाहनाच्या भरवशावर\nशहरासह उपनगरांची ‘अग्निसुरक्षा’ केवळ एका वाहनाच्या भरवशावर\nअग्निशमन विभागाकडे महापालिकेचे दुर्लक्ष; दुर्घटना होऊ नये म्हणून नागरिकांवर देवाचा धावा करण्याची वेळ\nअहमदनगर- महापालिकेच्या सावेडी अग्निशामक केंद्राची गाडी वखार महामंडळाच्या गोडावूनजवळ मतदान यंत्रांच्या सुरक्षेसाठी तर केडगावची गाडी कर्मचार्‍यांअभावी बंद असल्याने नगर शहरासह उपनगरांची ‘अग्निसुरक्षा’ सध्या केवळ एका वाहनाच्या भरवशावर आहे. शहरात एखादी आगीची दुर्घटना घडल्यास जीवित व वित्तहानी होऊ नये म्हणून नागरिकांना देवाचा धावा करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. ही वेळ केवळ महापालिका प्रशासनाच्या अग्निशमन विभागाकडे झाले��्या दुर्लक्षामुळे आली आहे.\nमहापालिकेच्या अग्निशमन विभागात अपुरे कर्मचारी तर आहेतच, पण जे आहेत त्यांच्यातही पूर्ण प्रशिक्षित बोटावर मोजण्याइतकेच आहेत. वाढत्या उन्हाळ्यात आगीच्या घटना घडण्याची शक्यता असल्याने या विभागाच्या सुविधांकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे. अग्निशमन दलाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने उपलब्ध कर्मचार्‍यांना तारेवरची कसरत करावी लागते. सद्यस्थितीत माळीवाडा अग्निशामक विभागाकडे सात ड्रायव्हर, एक मदतनीस, तसेच फायरमन व क्लार्क मिळून वीस जणांचे संख्याबळ आहे. या सर्वांना तीन शिफ्टमध्ये काम करावे लागते. कुणालाही सुट्टी घेता येत नाही. आठवड्याची एक सुट्टीही त्यांना मिळत नाही. सुट्टी घ्यायची असेल, तर विभागाच्या इतर कर्मचार्‍यांवर कामाचा भार येतो. शहरातील घटनांकडे लक्ष ठेवण्यासाठी एका कर्मचार्‍याची कायम फोनजवळ ड्युटी असते. अग्निशामक विभागात फायरमन म्हणून काम करणार्‍या कर्मचार्‍यांना पगार मात्र बिगारी कामगाराचा मिळतो. काही कर्मचारी तर या विभागात 20 ते 30 वर्षांपासून काम करीत आहेत. त्यांनी आस्थापना विभागात पदोन्नतीबाबत विचारले असता, फायरमनपद आस्थापना सूचीत येत नसल्याचे सांगण्यात येते व मंत्रालयात पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात येते.\nकेडगावचे केंद्र बंद, प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे\nशहराच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेने तीन अग्निशमन केंद्रांची निर्मिती केली आहे. शहरात माळीवाडा भागात मुख्य केंद्र असून, उपनगरात सावेडी व केडगाव येथे अग्निशमन उपकेंद्रे आहेत. त्यापैकी कर्मचार्‍यांअभावी केडगाव केंद्र बंद पडले आहे. या ठिकाणी माजी महापौर संदीप कोतकर यांच्या कार्यकाळात सन 2008 मध्ये हे अग्निशमन उपकेंद्र उभारण्यात आले होते. आज मात्र या केंद्राची कचराकुंडी झाली आहे. केडगाव परिसरात एखादी आगीची दुर्घटना घडल्यास नगरहून गाडी येण्यास मोठा वेळ जातो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते वैभव कदम हे गेल्या वर्षभरापासून सातत्याने या केंद्रासाठी पाठपुरावा करत आहेत. मात्र महापालिका प्रशासनाकडून उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत.\nनव्या वाहनांची तातडीने गरज\nशहराचे क्षेत्रफळ पाहता शहरासाठी आणखी दोन अग्निशामक गाड्यांची आवश्यकता आहे. ���ुन्या अग्निशामक वाहनांची कालमर्यादा संपली आहे. त्या जुन्या झाल्या आहेत, तरीही कर्मचारी त्याच वाहनावर शहर सुरक्षेचा गाडा हाकत आहेत. नवीन गाड्यांची मागणी केली आहे; परंतु यावर अजून काही कार्यवाही झालेली नाही.\nकर्मचारी करतात जीव धोक्यात घालून काम\nमाळीवाडा केंद्रात अपुर्‍या गाड्या व अपुर्‍या कर्मचार्‍यांवर काम सुरू आहे. अग्निशमन विभागाला महापालिका क्षेत्रासह एमआयडीसी भागातही काही आपत्ती घडल्यास काम करावे लागते. शहरात आग लागली वा अन्य काही आपत्तीजनक प्रकार घडल्यास अग्निशमन दलाचे कर्मचारी तेथे हजर असतात. जिवाची पर्वा न करता त्या प्रसंगांना सामोरे जातात. मात्र, ही जोखीम पत्करताना जर कर्मचार्‍याला काही झाले, तर त्याचा खर्चदेखील पालिका करीत नाही, असे कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे. तो खर्च कर्मचार्‍याला स्वतः करावा लागतो.\nमहापालिकेने प्राधान्याने लक्ष देण्याची गरज\nवाढत्या तापमानामुळे शॉर्टसर्किट, एसी-गॅस लिकेजसारखे प्रकार होण्याची शक्यता असल्याने यातून दुर्घटना होण्याची शक्यता असते. वर्षभरापूर्वी चित्र-शिल्पकार प्रमोद कांबळेंच्या कला दालनास लागलेल्या आगीच्या वेळी मनपाच्या अग्निशमन दलाची दयनीय स्थिती स्पष्ट झाली होती. तिच्यात अजूनही फारसा फरक पडलेला नाही. तसेच मागील महिन्यात केडगावच्या अंबिकानगर बसथांब्याजवळील जिल्हा परिषदेच्या शाळेलगत असलेले रोहित्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. महापालिकेचे केडगावचे अग्निशामक उपकेंद्र बंद असल्याने नगर शहरातून अग्निशामक गाडी आल्यानंतर अर्ध्या ते पाऊण तासाने ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. त्यामुळे सध्या तरी अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी देवाकडे धावा करण्याशिवाय नागरिकांना पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने अत्यावश्यक सेवा असलेल्या अग्निशामक विभागाकडे तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.\nई- पेपर बातम्या आत्मधन ज्योतिष वास्तुशास्त्र संस्कृती आरोग्य गृहिणी पाककला सौन्दर्य मुलांचे विश्व सुविचार सामान्य ज्ञान नोकरी विषयीक प्रॉपर्टी अर्थकारण मनोरंजन तंत्रज्ञान क्रिडा पर्यटन निधनवार्ता पोल प्रश्नमंजुषा\nPrevious articleजिल्ह्यातील अवैध धंद्याविरुद्ध कारवाई; साडे आठ लाखाचा मुद्देमाल जप्त; 27 जण ताब्यात\n भारताचं चांद्रयान-2 अवकाशात झेपावलं\nगॅस भरताना पेट्रोल पंपावर गॅस गळती; अनर्थ टळला\nतब्बल अडीच वर्षे उलटली तरीही रस्त्याचे डांबरीकरण होत नसल्याने नागरिक टाकणार विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार\nराज्यातील शिक्षकांचे वेतन व भत्ते संकटात\nगुरुपौर्णिमेनिमित्त गुरुजन व विद्यार्थ्यांचा भिंगार ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सत्कार\n भारताचं चांद्रयान-2 अवकाशात झेपावलं\nगॅस भरताना पेट्रोल पंपावर गॅस गळती; अनर्थ टळला\nतब्बल अडीच वर्षे उलटली तरीही रस्त्याचे डांबरीकरण होत नसल्याने नागरिक टाकणार...\nश्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ – आनंदवाणी\nमहापालिका कर्मचार्‍यांनी नोकरी म्हणून नव्हे तर कर्तव्य भावनेतून काम करावे – आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग\n51 पुरोहितांचे गुरुंच्या प्रती आदर व्यक्त करत रक्तदान\nमहावीर इंटरनॅशलनची रविवारी संभागीय परिषद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/the-percentage-of-twin-sisters-matched/articleshow/69729172.cms", "date_download": "2019-07-22T21:46:06Z", "digest": "sha1:6PQIKOQ4RL7VHT2WLE3LTENZUSN5MOLN", "length": 14243, "nlines": 173, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Thane News: जुळ्या बहिणींची टक्केवारीही जुळली - the percentage of twin sisters matched | Maharashtra Times", "raw_content": "\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुखWATCH LIVE TV\nजुळ्या बहिणींची टक्केवारीही जुळली\nअंबरनाथ तालुक्यातील आंबेशिव गावातील साने गुरूजी विद्यालयात शिकणाऱ्या दोन जुळ्या बहिणींचा दहावीचा निकाल सध्या गावात चर्चेचा विषय ठरला आहे. रिद्धी आणि सिद्धी या दोन जुळ्या बहिणींना दहावीच्या निकालात ८४ टक्के गुण मिळाले असून, दोघींच्या अनेक विषयातील मार्कही अगदी सारखेच आहेत. या दोन्ही बहिणींनी शाळेत दुसरा क्रमांक मिळवला आहे.\nजुळ्या बहिणींची टक्केवारीही जुळली\nम. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ\nअंबरनाथ तालुक्यातील आंबेशिव गावातील साने गुरूजी विद्यालयात शिकणाऱ्या दोन जुळ्या बहिणींचा दहावीचा निकाल सध्या गावात चर्चेचा विषय ठरला आहे. रिद्धी आणि सिद्धी या दोन जुळ्या बहिणींना दहावीच्या निकालात ८४ टक्के गुण मिळाले असून, दोघींच्या अनेक विषयातील मार्कही अगदी सारखेच आहेत. या दोन्ही बहिणींनी शाळेत दुसरा क्रमांक मिळवला आहे.\nराज्यभरात दहावीचा निकाल जाहीर झाला असून, अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी शंभर टक्के मिळवले आहेत. तसेच अनेक शाळांचा निकालही शंभर टक्के ल���गल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे. मात्र सध्या अंबरनाथ तालुक्यातील आंहेशिव गावातील साने गुरूजी विद्यालयातील दोन जुळ्या बहिणींचा निकाल पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्याशिवाय राहत नाहीत. शनिवारी लागलेल्या दहावीचा निकाल पाहण्यासाठी आंबेशिव गावातील रिद्धी आणि सिद्धी या दोन्ही जुळ्या बहिणींनी आपला ऑनलाइन निकाल पाहून त्यांनाही आश्चर्य वाटले. रिद्धी आणि सिद्धी या दोघींना ८४ टक्के गुण मिळाले आहेत. इतकेच नव्हे तर हिंदी विषयात दोघींना ८० गुण तर इंग्लिश विषयातही या दोघींनी ७४ असे सारखे गुण मिळवले आहेत. तर मराठीत रिद्धीला ८२ तर सिद्धीला ८१ गुण आहेत. तसेच गणितात रिद्धीला ९५ तर सिद्धीला ९६ गुण मिळाले असून, विज्ञानात रिद्धीला ७७ तर सिद्धीला ७८ गुण मिळाले आहेत. समाजशास्त्र विषयात रिद्धीला ८६ तर सिद्धीला ८७ असे दोघी बहिणींनी सर्व विषयात एकूण ४२० गुण मिळून त्यांनी ८४ टक्के मिळवले आहेत. विशेष म्हणजे दोन्ही बहिणी एकाच वर्गात असल्याने त्यांनी दोघींसाठी अभ्यासासाठी वेगवेगळी पुस्तके न घेता एकाच पुस्तकात अभ्यास केल्याचे रिद्धी आणि सिद्धी सांगतात. साने गुरूजी शाळेत दहावीत कोमल जमदरे या विद्यार्थींनीने ८६.४० टक्के मिळवत प्रथम क्रमांक मिळवला असून, रिद्धी आणि सिद्धी यांनी शाळेत दुसरा क्रमांक मिळवला आहे. या दोन्ही बहिणींच्या आवडनिवडही लहानपनापासून सारख्याच असून, वाणिज्य शाखेत प्रवेश घेत बँकेत नोकरी करण्याची त्यांची इच्छा असल्याचे त्या सांगतात.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्यांवर वाघांचे दर्शन\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना चिरडले; ७ दुचाकींना धडक\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या संशयावरून २ जणांना दिला चोप\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल\nठाणे: लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nपरदेशी सरप्राइज गृहिणीला महागात\nडहाणू: अतिमद्यप्राशनामुळं महिलेचा मृत्यू\nप्रदीप शर्मा राजकारणात; शिवसेनेकडून लढणार\n‘घाणेकर’च्या रंगमंचावर धोक्याचे सावट\nठाणे: लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nपनव��ल: कामोठ्यात कारच्या धडकेत २ ठार, पाच जखमी\nसात वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार\n‘घाणेकर’च्या रंगमंचावर धोक्याचे सावट\nसात दिवस वीज गायब\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\nजन्मदिनाच्या अनोख्या भेटीने CM फडणवीस भारावले\nMTNL इमारतीत अडकलेले सर्वजण सुखरूप\nवांद्रे: आग विझवण्यासाठी रोबोची मदत\nआदित्यने चार दिवस खेड्यांत घालवावेत : थोरात\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nजुळ्या बहिणींची टक्केवारीही जुळली...\nवसईमध्ये रुजतेय नेत्रदानाची चळवळ...\nकल्याण ते अंबरनाथ रेल्वे-रस्तेकोंडी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/search/Page-3?searchword=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%95", "date_download": "2019-07-22T21:03:26Z", "digest": "sha1:6P2NEHIGYMMADH7UHO7ZOL2TH7VATPI3", "length": 12444, "nlines": 120, "source_domain": "bharat4india.com", "title": "शोधा - भारत 4 इंडिया", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nसर्व शब्द कुठलाही शब्द जसं लिहिलंय तसं\nक्रम:\t नवीन आधी जुने आधी लोकप्रिय क्रमवारीनुसार Category Page 3 of 3\t| दाखवा #\t 5 10 15 20 25 30 50 100 All\nयामध्ये शोधा: टॅग\t व्हिडिओ\t Blogs\n41. स्वामी विवेकानंद रथयात्रा\n(व्हिडिओ / स्वामी विवेकानंद रथयात्रा)\nमुंबई – स्वामी विवेकानंद यांच्या 150 व्या जयंतीचं औचित्य साधून पुण्याती��� रामकृष्ण मठातर्फे रथयात्रेचं आयोजन करण्यात आलंय. 'उठा, जागे व्हा आणि आपलं ध्येय साध्य होईपर्यंत लढत राहा', अशाप्रकारच्या प्रेरणादायी ...\n42. वासराच्या संगोपनातून कमाई\n(व्हिडिओ / वासराच्या संगोपनातून कमाई)\n... त्या दोन-तीन वर्षांत त्याचा उपयोग शेती आणि इतर कामांसाठी करून घेतला जातो. असंच वासराच्या संगोपनातून कमाई करणारं रतनवाडीहून आलेलं बांडकुळे कुटुंब. त्यांच्यासोबत खास बातचीत केलीय आमचे ब्युरो चीफ विवेक राजूरकर ...\n43. एक लाखाचा 'पोपट'\n(व्हिडिओ / एक लाखाचा 'पोपट')\n... वर्षीही जनावरांच्या स्पर्धेत पोपटनंच बाजी मारली होती. शेतीसोबतच स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी तुपे या बैलाची विशेष काळजी घेतात. त्यांच्याकडूनच या बैलाविषयी सविस्तर माहिती जाणून घेतलीय आमचे ब्युरो चीफ विवेक ...\n44. पाठीवर बिऱ्हाड, जत्रांमध्ये दुकान\n(व्हिडिओ / पाठीवर बिऱ्हाड, जत्रांमध्ये दुकान)\n... करून या आगळ्यावेगळ्या व्यवसायाची माहिती घेतलीय आमचे औरंगाबादचे ब्युरो चीफ विवेक राजूरकर यांनी... ...\n45. बैलांसाठी मोफत चारा\n(व्हिडिओ / बैलांसाठी मोफत चारा)\n... सामाजिक बांधिलकीतून त्यांनी उपक्रम राबवलाय. यामागची त्यांची भूमिका काय आहे हे जाणून घेतलंय आमचे ब्युरो चीफ विवेक राजूरकर यांनी... ...\n(व्हिडिओ / सामूहिक सूर्यनमस्कार)\nकल्याण - स्वामी विवेकानंद यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त आणि स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्या जयंतीचं औचित्य साधून कल्याण इथं सामूहिक सूर्यनमस्कार घालण्यात आले. यात डोंबिवली-कल्याण परिसरातल्या 40 शाळांमधल्या ...\n47. ज्येष्ठ नागरिकांची मॅरेथॉन\n(व्हिडिओ / ज्येष्ठ नागरिकांची मॅरेथॉन)\n... स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यांचा विवेक भणगे यांनी पाठवलेला व्हिडिओ. ...\n48. बासरी उत्सव, ठाणे\n(व्हिडिओ / बासरी उत्सव, ठाणे)\nपंडित हरिप्रसाद चौरासिया आणि त्यांचे शिष्य विवेक सोनार बासरीवादन करताना. ...\n(व्हिडिओ / रथयात्रेत लेझीम...)\nसातारा - स्वामी विवेकानंद रथयात्रेनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत बामणोलीच्या कासाईदेवी विदयामंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लेझीमचा राम पवार यांनी पाठवलेला व्हिडिओ ...\n50. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा\n(व्हिडिओ / स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा)\nसांगली - सांगलीत स्वामी विवेकानंद सार्थ शक्ती समारोहाच्या वतीनं भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी ...\n51. आपली एसटी अशी बनते\n(व्हिडिओ / आपली एसटी अशी बनते )\nएसटी. महाराष्ट्राच्या समाजजीवनातला एक अविभाज्य भाग. एसटीच्या लाल डब्ब्याशी आपले अनेक भावबंध जुळलेले असतात. अशी ही एसटी बनते कशी, ते टिपलंय 'भारत4इंडिया'चे औरंगाबादचे ब्युरो चीफ विवेक राजूरकर यांनी... ...\n52. खर्चशाहीचा वारू काबूत\n... तडजोड नको; पण अविवेकी वागणंही गैर आहे आणि ते आपल्याला परवडणारं नाही. त्यापेक्षा तो पैसा विकासासाठी ओतणं फायद्याचं ठरेल. पी.सीं.नी सर्वाधिक तरतूदवाढ केली आहे ती ग्रामीण मंत्रालयावर. सुमारे 74 हजार ...\nकेशवसुतांचं मालगुंड बनलं पर्यटनस्थळ\nवेळास बनलं कासवांचं गाव\nमहाशिवरात्रीला गावच करतंय माहेरपण\nजलसाक्षर व्हा..पाणी जपा, पाणी वाचवा\nबैलगाडा शर्यत झाली सुरू\nउन्हाळी भाजीपाला पिकवणाऱ्यांची चांदी\nड्रॅगन फ्रूटला सरकारचं पाठबळ\nदापोली झाली 'प्लास्टिक फ्री'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.sataratoday.com/category/deshvidesh", "date_download": "2019-07-22T21:40:14Z", "digest": "sha1:MV7P6RSHWOHVVOG6JAYDKH5CZW4ANSJ7", "length": 5216, "nlines": 79, "source_domain": "www.sataratoday.com", "title": "देश विदेश - Satara Today", "raw_content": "\n'चांद्रयान-२' झेपावलं; 'इस्रो'ने घडवला इतिहास\nजगभरातील सर्वच भारतीयांसाठी अभिमानास्पद असलेल्या आणि अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या 'चांद्रयान-२' बाहुबली रॉकेटच्या मदतीने आज अखेर अंतराळात झेपावलं.\nदाबोळी विमानतळावर 56 लाख 38 हजारांचे सोने जप्त\nमाजी मुख्यमंत्री काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचं निधन\nस्मार्ट टीव्ही हॅक करुन बनवला पती-पत्नीच्या खासगी क्षणांचा व्हिडीओ\nकर्नाटकातील 'नाटक' संपेना; आता सोमवारी 'अग्निपरीक्षा'\nब्रिटीश तरुणीच्या हत्येप्रकरणी दहा वर्षांचा तुरुंगवास\nगोव्यातील ब्रिटीश तरुणी स्कारलेट हत्या प्रकरणी न्यायालयाने गुन्हेगार सॅमसन डिसुझा याला १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.\nकर्नाटक : उद्या दुपारी दीडपर्यंत बहुमत सिद्ध करा; राज्यपालांचा सत्ताधाऱ्यांना अल्टीमेटम\nकर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएस सरकारचं भविष्य काय असेल याचा निर्णय आज रात्रीपर्यंत लागण्याची शक्यता होती.\nटिकटॉक आणि हॅल्लो अँपवर बंदीची शक्यता; केंद्र सरकारने पाठवली नोटीस\nचिनी सोशल मीडिया अँप टिकटॉक (Tiktok) आणि हॅल्लो (Helo) यांच्या वापरावर भारतात बंदी येण्याची शक्यता आहे.\nमंत्रिपदाचे आमिष दाखवून आमदारांची फसवणूक\nअरुणाचल प्रदेशमधील तीन आमदारांना एका व्यक्तीने कॅबिनेट मंत्रिपद देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली असून संजय तिवारी असे त्याचे नाव आहे.\nखा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट\nमाढा लोकसभा मतदारसंघाचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आज दिल्ली येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेवून माढा लोकसभा मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्‍नांवर चर्चा केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2019-07-22T21:21:43Z", "digest": "sha1:CHGSNXK3PRNLPBPYV67O3GBIYRMXA3TB", "length": 6318, "nlines": 60, "source_domain": "lokvruttant.com", "title": "वसंतविहार परिसरातील हुक्कापार्लरवर गुन्हे शाखेचा छापा-एक अल्पवयीन मुलास घेतले ताब्यात – Lokvruttant", "raw_content": "\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\nवसंतविहार परिसरातील हुक्कापार्लरवर गुन्हे शाखेचा छापा-एक अल्पवयीन मुलास घेतले ताब्यात\nठाणे : ठाण्यातील वसंतविहार भागात चालणाऱ्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी कारवाई करीत तेथे हुक्का सेवन करणाऱ्या एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवारी रात्री 10.15 वाजेच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nवसंतविहार येथील आशर तिहारा कॉम्प्लेक्स मध्ये बेकायदेशीर हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती गुन्हे मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी रात्री या हुक्का पार्लरवर छापा टाकला. यावेळी एक अल्पवयीन युवक तेथे हुक्का सेवन करतांना आढळून आला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. तसेच ���े हुक्का पार्लर चालवणाऱ्या दोघांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. रोहित गुप्ता (31) आणि अंकुश गुप्ता (25) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.\nठाण्यात महात्मा गांधी जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन\nउन्नत भारत अभियानासाठी ठाणे जिल्ह्यातील ६ संस्थांची निवड\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंडीगड चंद्रपूर जम्मू-काश्मीर जयपूर जळगाव जेजुरी ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा बारामती बुलढाणा भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/army-releases-list-of-12-most-wanted-terrorists-in-kashmir-valley/articleshow/58946785.cms", "date_download": "2019-07-22T21:52:07Z", "digest": "sha1:ZTQGMZL6SNG5P4JZ6OEZ2BUCLGOBQNLS", "length": 11817, "nlines": 160, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "most wanted terrorists: काश्मीरमधल्या वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी जारी - army-releases-list-of-12-most-wanted-terrorists-in-kashmir-valley | Maharashtra Times", "raw_content": "\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुखWATCH LIVE TV\nकाश्मीरमधल्या वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी जारी\nकाश्मीर खोऱ्यात सक्रिय असलेल्या १२ मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी भारतीय लष्कराने जारी केली आहे. नावांसोबतच त्यांचे फोटो आणि माहितीही लष्कराने दिली आहे.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उ...\nवजन कमी करताय, हे करा\nकाश्मीर खोऱ्यात सक्रिय असलेल्या १२ मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी भारतीय लष्कराने जारी केली आहे. नावांसोबतच त्यांचे फोटो आणि माहितीही लष्कराने दिली आहे.\nकाश्मीरच्या त्राल भागात हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर सबजार अहमदला सुरक्षा दलाच्या जवनांनी गेल्या शनिवारी कंठस्नान घातले होते. त्यानंतर आज लष्कराने ही यादी जारी केली आहे. लष्कर ए तोयबाचा दहशतवादी अबु दुजाना, हिंजबुलचा रियाझ नैकू आणि झाकीर मुसा यांचा या यादीत समावेश आहे. सबजार मारला गेल्यानंतर नैकू हा हिजबुलचा कमांडर होईल, असं सांगण्यात येतंय. बुरहान वानी ठार झाल्यावर सबजार हा हिजबुलचा कमांडर झाला होता.\nबुरहान वानीप्रमाणे दहशतवादी नैकू हा सोशल मीडियावर सक्रिय आहे. हिजबुलच्या काही पुरोगामी दहशतवाद्यांपैकी तो एक आहे. काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना नैकूचा पाठिंबा आहे. तर झाकीर मुसाचा फुटीरतावाद्यांनाविरोध आहे. 'काश्मीरमधील लढा हा 'इस्लामचा संघर्ष' आहे', असं मुसाचं म्हणणं आहे. 'इस्लामसाठी लढा अन्याथा शिरच्छेद करू', असा इशाराही मुसाने फुटीरतावद्याना दिला होता. पण वैचारीक मतभेदामुळे मुसा हिजबुलमधून बाहेर पडला.\nलष्कराने जारी केलेल्या दहशतवाद्यांचे फोटो\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्यांवर वाघांचे दर्शन\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना चिरडले; ७ दुचाकींना धडक\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या संशयावरून २ जणांना दिला चोप\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल\nसाळवेंनी पाकच्या २० कोटी रुपये घेणाऱ्या वकिलाला हरवले\n भारताचं चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं\nचांद्रयान-२: 'ती' १५ मिनिटे सर्वात आव्हानात्मक\nसोनभद्र हत्याकांड: प्रियांका गांधींना यूपी पोलिसांनी घेतले त...\nमायावतींच्या भावावर कारवाई, ४०० कोटींचा प्लॉट जप्त\nकर्नाटक पेच: कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमराठी अधिकारी मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्रमुख\nटॉयलेटसंबंधी 'त्या' विधानानंतर साध्वींची खरडपट्टी\nचंद्राच्या दिशेने भारताचा ऐतिहासिक प्रवास सुरू: सिवन\nभारतासाठी हा ऐतिहासिक क्षण: PM मोदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nकाश्मीरमधल्या वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी जारी...\nभारताचा प्रतिहल्ला; पाकचे ५ सैनिक ठार...\nसौदी कुटुंबाला विकलेली पंजाबी महिला परतली...\nक्लासेसनी प्रवेश नाक���रला, युपीएससीत तिसरा आला...\nचालकाशिवाय १० कि.मी. धावले रेल्वेचे इंजिन...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/oxygen-supply", "date_download": "2019-07-22T22:00:03Z", "digest": "sha1:H7PAZQTRIS2QB6QI6KMG3FIRRQEBUFRY", "length": 17777, "nlines": 264, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "oxygen supply: Latest oxygen supply News & Updates,oxygen supply Photos & Images, oxygen supply Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\nजन्मदिनाच्या अनोख्या भेटीने CM फडणवीस भारा...\nMTNL इमारतीत अडकलेले सर्वजण सुखरूप\nवांद्रे: आग विझवण्यासाठी रोबोची मदत\nमुंबई: MTNLच्या इमारतीत भीषण आग\nइतिहासकार प्रा. ज. वि. नाईक यांचे निधन\nकर्नाटक पेच: कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमराठी अधिकारी मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्...\nटॉयलेटसंबंधी 'त्या' विधानानंतर साध्वींची ख...\nचंद्राच्या दिशेने भारताचा ऐतिहासिक प्रवास ...\nभारतासाठी हा ऐतिहासिक क्षण: PM मोदी\nमोदींनी काश्मीरवर मदत मागितली होती: ट्रम्प\nपाकिस्तानात दोन आत्मघातकी हल्ले, ७ ठार\nस्टेजवरच झाला कॉमेडियनचा मृत्यू\nपाक पंतप्रधान अमेरिका दौऱ्यावर\n'ते' मला प्रत्येकवेळी भारतात जा म्हणतात......\nकॉलेजियमची शिफारस परत पाठविली\nसरकारच्या ५० दिवसांत शेअर बाजार तोट्यात\n'असा' करा आयटीआर पासवर्ड रीसेट\nदिल्लीमध्ये सोनेदर उच्चांकी स्तरावर\nमोठ्या व्यवहारांसाठी 'आधार' केवायसी अनिवार...\nएअर इंडियामध्ये ना पदोन्नती, ना नव्याने भर...\nएचडीएफसी बँकेची नफावाढ कायम\nपहिल्यांदाच राजस्थानच्या तीन खेळाडूंचा संघात समावे...\nबुमराह फक्त कसोटीसाठी; पंड्याला विश्रांती\nअसा होईल टीम इंडियाचा विंडीज दौरा\nविंडीज दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर...\nWI दौरा: संघाची निवड आज, धोनीला पर्याय कोण...\nधोनीने घेतली २ महिन्यांची सुट्टी; विंडीज द...\nअभिजीत आणि शिवानीमध्ये आज कॅप्टन्सीची लढत\n'सुपर ३०' शंभर कोटींच्या उंबरठ्यावर\nसरदारांवर होणारे विनोद सहन करू शकत नाही : ...\nबिग बॉसः शिव आणि वीणा यांच्यात अबोला\nसावनीने विशेष मुलांसोबत साजरा केला वाढदिवस...\n'सत्ते पे सत्ता'च्या रिमेकला हृतिकचा नकार\nरशियातील शिक्षणाविषयी बोलू काही\nनाशिकमध्ये कॅम्पस निवडणूक जाहीर करा\nकरिअर फास्ट-ट्रॅकवर नेण्यासाठी ICRI चा उत्...\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्..\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोक..\nपाहाः ���रधाव कारने दोन जणांना चिरड..\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या संशय..\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडि..\nमुंबईत वांद्रेमध्ये MTNLच्या इमार..\n'चांद्रयान-२' युवा पिढीला देणार प..\nदम्याच्या त्रासावर उपाय काय\nदमा अर्थात अस्थमा. श्वसननलिकेला सूज आल्यामुळे किंवा इजा झाल्यामुळे फुफ्फूसाला होणाऱ्या ऑक्सिजनच्या पुरवठ्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे श्वासोच्छवास करताना त्रास होतो किंवा सतत धाप लागल्यास दमा आहे असं समजावं.\nगोरखपूर बालमृत्यू : ऑक्सिजन पुरवठा करणारी कंपनी, बीआरडी रुग्णालयाचे डॉ. काफिल खान आणि अन्य लोकांवर एफआयआर दाखल\nछत्तीसगडमध्ये ऑक्सिजन कांड, ३ मुले दगावली\nऑक्सिजनच्या पुरवठ्या अभावी उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये ६० मुले दगावल्याची घटना ताजी असतानाच छत्तीसगडमध्येही अशीच घटना घडली आहे. छत्तीसगडच्या डॉ. भीमराव आंबेडकर रूग्णालयात ऑक्सिजन न मिळाल्याने तीन मुलं दगावली असून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह यांनी दिले आहेत.\nगोरखपूर प्रकरणात लखनऊमधील कंपनी दोषी\nगोरखपूर जिल्हा प्रशासनाने केलेल्या चौकशीत बाबा राघवदास मेडिकल कॉलेजमधील अपघातास ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या लखनऊ येथील कंपनीला जबाबदार धरण्यात आले आहे. दहा ऑगस्ट रोजी झालेल्या या अपघातात २३ मुलांचा मृत्यू झाला होता.\nबीआरडी मेडिकल कॉलेजचे निलंबित प्राचार्य राजीव मिश्रा काय म्हणाले\nमुलांना प्राणवायू देणारा तो डॉक्टर ठरला हिरो\nबाबा राघवदास मेडिकल कॉलेज रुग्णालयात ऑक्सिजनअभावी दोन दिवसात ३० मुलांचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण राज्यात दु:खाचं सावट आहे. पण या दु:खातही एक दिलासादायक घटना घडली आहे. या रुग्णालयातले एक डॉक्टर जास्तीत जास्त मुलांचे प्राण वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत हिरो ठरले आहेत. डॉ. काफील खान असे या डॉक्टरांचे नाव आहे.\nऑक्सिजनचा पुरवठा बंद केल्यानं ३० मुलं दगावली\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कार्यक्षेत्र असलेल्या गोरखपूरच्या बीआरडी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन संपल्यानं ३० मुलांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मात्र या ह्रदयद्रावक दुर्घटनेत नेमके किती बळी गेले याबाबत अधिकृत आकडेवारी समजू शकलेली नाही. काही वृत्तांमध्ये मृतांची संख्या कमी असल्याचेही सांगितले जात आहे.\nऑक्सिजन पुरवठा बंद झा��्याने ११ रुग्णांचा मृत्यू\nऑक्सिजन पुरवठा बंद पडल्याने दोन लहान मुलांसह ११ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक मध्य प्रदेशमधील इंदूरच्या महाराजा यशवंतराव (एम.वाय) रुग्णालयात घडली आहे. गुरुवारी मध्यरात्री ३ ते ४ च्या दरम्यान रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा १५ मिनिटांसाठी खंडित झाल्याने ११ रुग्णांना जीव गमवावा लागला.\nकाश्मीर मध्यस्थीस ट्रम्प तयार; मोदींनी मदत मागितल्याचा दावा\nMTNLइमारतीत अडकलेले ८४ जण सुखरूप\nकर्नाटक: कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nMTNL इमारत आग: असे वाचले अनेकांचे प्राण\nमोदीपर्व २: शेअरबाजाराला १२ लाख कोटींचा तोटा\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\n'चांद्रयान-२' पुढचे ४८ दिवस असा करणार प्रवास\nबिग बॉस: शिवानी सुर्वेची कॅप्टनपदी नियुक्ती\n'चांद्रयान-२' झेपावलं; 'इस्रो'ने घडवला इतिहास\nप्रो कबड्डी: यु मुम्बा, पुणेरी पलटण पराभूत\nभविष्य १९ जुलै २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5209154994462194844&title=Katrina%20Kaif%20Playing%20Main%20Role%20with%20Akshay%20Kumar%20in%20Sooryavanshi%20Movie&SectionId=5174236906929653713&SectionName=%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8", "date_download": "2019-07-22T20:51:06Z", "digest": "sha1:XPFVYU7ZKCJTMJFT5FPJUBJQEEXM2L2K", "length": 9672, "nlines": 123, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘सूर्यवंशी’मध्ये अक्षयसोबत दिसणार कतरिना कैफ", "raw_content": "\n‘सूर्यवंशी’मध्ये अक्षयसोबत दिसणार कतरिना कैफ\nनऊ वर्षांनंतर जोडी पडद्यावर एकत्र दिसणार\nमुंबई : ‘सिंघम’ आणि ‘सिंबा’ फेम रोहित शेट्टीचा आगामी ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अभिनेता अक्षय कुमार चित्रपटात प्रमुख भूमिकेत असून त्याच्यासोबत आता कतरिना कैफ या चित्रपटात दिसणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. यापूर्वी जॅकलिन फर्नांडिस आणि पूजा हेगडे या अभिनेत्रींची नावे या भूमिकेसाठी चर्चेत होती.\n‘सिंघम’ आणि ‘सिंबा’ या दोन्ही हिट चित्रपटांनंतर दिग्दर्शक रोहित शेट्टी पुन्हा एका चित्रपटाच्या तयारीत होता. हा आगामी चित्रपटही असाच अॅक्शनपट असणार अशी आशा सर्वांनाच होती. त्याप्रमाणेत रोहित शेट्टीने ‘सूर्यवंशी’ची घोषणा केली. अभिनेता अक्षय कुमार आणि रोहित शेट्टी एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. बऱ्याच दिवसांपासून चित्रपटाची अभिनेत्री कोण असेल, याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. दरम्यानच्या काळात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि पूजा हेगडे यांचीही नावे चर्चेत होती. अखेर हा तिढा सुटला असून आता कतरिना कैफच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.\n‘ब्लू’, ‘दे दणा दण’, ‘नमस्ते लंडन’, ‘तीस मार खान’, ‘हमको दिवाना कर गए’, ‘वेलकम’ यांसारख्या हिट चित्रपटांमधून अक्षय-कतरिनाची तुफान केमेस्ट्री दिसली आहे. प्रेक्षकांनीही या जोडीला नेहमीच पसंती दिली. ‘सूर्यवंशी’च्या निमित्ताने तब्बल नऊ वर्षांनंतर हो जोडी पुन्हा एकदा ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहे. अर्थातच प्रेक्षकही या जोडीची केमेस्ट्री पाहण्यास उत्सुक आहेत. चित्रपटाचा व्यापार विश्लेषक तरण आदर्श याने नुकतेच एक ट्विट करून कतरिना कैफ चित्रपटाची अभिनेत्री असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे.\nआणखी एका विशेष कारणामुळे हा चित्रपट चर्चेचा विषय ठरत आहे, तो म्हणजे चित्रपटाच्या नावाचे स्पेलिंग. सूर्यवंशी हे लिहिण्यासाठी यू (U) न वापरता दोन वेळा ओ (O) वापरला आहे. यामागचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. दरम्यान या चित्रपटाच्या निमित्ताने रोहित शेट्टी पुन्हा एकदा अॅक्शनचा भरणा असणारा चित्रपट घेऊन येत आहे, हे नक्की...\nहवा आने दे... : गाण्याच्या व्हिडिओतून पर्यावरण दिनानिमित्त जनजागृती ‘भुलभुलैय्या’च्या सीक्वलमध्ये दिसणार कार्तिक आर्यन लक्षवेधी ठरतोय ‘भारत’मधील वयोवृद्ध सलमान ‘मासिक पाळीबद्दल पुरुषांनीही जागृती केली पाहिजे’ अक्षयचा ‘मिशन मंगल’ स्वातंत्र्यदिनी प्रेक्षकांच्या भेटीला\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n७० टक्के रुग्णांना वेनस थ्रॉम्बोएम्बॉलिझमचा धोका\nअजित डोवाल : गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nअमेरिकेत मराठीपण टिकवणारा देखणा सोहळा\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://zpnashik.maharashtra.gov.in/Help?format=print", "date_download": "2019-07-22T20:13:13Z", "digest": "sha1:KZ6Y52VD263MNAV5DH5OYCICUHSIJV27", "length": 5507, "nlines": 65, "source_domain": "zpnashik.maharashtra.gov.in", "title": "मदत", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात :\nविविध फाईल फॉर्मॅटमध्ये माहिती दाखवित आहे\nया संकेतस्थळावर पोर���टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट (पीडीएफ), वर्ड, एक्सेल आणि पॉवरपॉईंट अशा विविध फाईल फॉर्मॅटमध्ये माहिती पुरविण्यात आली आहे. ही माहिती योग्य प्रकारे पाहण्यासाठी आवश्यक प्लग-इन्स अथवा सॉफ्टवेअर्स आपल्या ब्राउझरवर उपलब्ध असणे गरजेचे आहे. विविध फाईल फॉर्मॅटमधली माहिती पाहण्यासाठी आवश्यक प्लग-इन्सची यादी या कोष्टकामध्ये दिली आहे.\nपोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट (पीडीएफ) फाईल्स •\tअडोबी अॅक्रोबॅट रीडर (नवीन विंडोमध्ये उघडणारे बाह्य संकेतस्थळ)\n•\tपीडीएफ फाईलचे एचटीएमएल किंवा टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये ऑनलाईन रूपांतर करा. नवीन विंडोमध्ये उघडणारे बाह्य संकेतस्थळ\nवर्ड फाईल्स •\tवर्ड व्ह्युवर (2003 पर्यंतच्या कोणत्याही व्हर्जनमध्ये) नवीन विंडोमध्ये उघडणारे बाह्य संकेतस्थळ\n•\tवर्ड साठी मायक्रोसॉफ्ट ऑफीस कॉम्पॅटिबीलीटी पॅक (2007 व्हर्जनसाठी) नवीन विंडोमध्ये उघडणारे बाह्य संकेतस्थळ\nएक्सेल फाईल्स •\tएक्सेल व्ह्युवर 2003 (2003 पर्यंतच्या कोणत्याही व्हर्जनमध्ये)नवीन विंडोमध्ये उघडणारे बाह्य संकेतस्थळ\n•\tएक्सेल साठी मायक्रोसॉफ्ट ऑफीस कॉम्पॅटिबीलीटी पॅक (2007 व्हर्जनसाठी)नवीन विंडोमध्ये उघडणारे बाह्य संकेतस्थळ\nपॉवरपॉईंट सादरीकरण •\tपॉवरपॉईंट व्ह्युवर 2003 (2003 पर्यंतच्या कोणत्याही व्हर्जनमध्ये) नवीन विंडोमध्ये उघडणारे बाह्य संकेतस्थळ\n•\tपॉवरपॉईंट साठी मायक्रोसॉफ्ट ऑफीस कॉम्पॅटिबीलीटी पॅक (2007 व्हर्जनसाठी) नवीन विंडोमध्ये उघडणारे बाह्य संकेतस्थळ\nएन. आय. सी. ईमेल\nउत्तरदायित्वास नकार आणि धोरणे\n© हे नाशिक जिल्हा परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\nमाहिती अद्ययावत केल्याचा दिनांक : 13/07/2019\nदि. २४ मे २०१७ पासून संकेतस्थळाला भेट देणा-यांची संख्या -", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sataratoday.com/post/22954", "date_download": "2019-07-22T21:08:09Z", "digest": "sha1:YQPN64URZO7XA7HF6EG5QWGPMCMVORCO", "length": 4202, "nlines": 79, "source_domain": "www.sataratoday.com", "title": "अपघातातील जखमीचा मृत्यू", "raw_content": "\nसातारा : नागठाणे, ता. सातारा येथे अपघातात जखमी झालेल्या महादेव बाळू इथापे (वय ३०) रा. श्रीगोंदा या युवकाचा मृत्यू झाला.\nदि. ३ रोजी हा अपघात झाला होता. अपघातानंतर त्याला १०८ रुग्णवाहिकेतून सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचार सुरु असताना दि. ८ रोजी त्याचा मृत्यू झाला. याबाबत बो��गाव पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद असून पोलीस हवालदार सुर्वे अधिक तपास करत आहेत.\nजावली तालुक्यातील अवैद्य दारू विक्रेत्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी\nगेली ११ वर्ष जावली तालुक्यात सुरु असलेली १३ दारू दुकाने महिलांनी व व्यसनमुक्ती संघटनांनी ऐतिहासिक पाऊल उचलून बंद केली होती.\nएकावर पोस्को अंतर्गत गुन्हा\nकराड जवळील एका गावात नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nतलावात बुडून युवकाचा मृत्यू\nबामणवाडी (ता.कराड) येथे जांभळा नावच्या शिवारात असलेल्या कृषि विभागाच्या पाजर तलावात युवकाचा बुडून मृत्यू झाला.\nसातार्‍यातून ट्रॅक्टर, दोन दुचाकी चोरी\nसातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकठिकाणाहून ट्रॅक्टर व दोन दुचाकी चोरुन नेला असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://enavamaratha.com/maha-forest-recruitment-64869/", "date_download": "2019-07-22T20:56:07Z", "digest": "sha1:GZ2RMDSKKA2GNAX4T64KRNWQJRYVE5LM", "length": 6765, "nlines": 140, "source_domain": "enavamaratha.com", "title": "महाराष्ट्र वन विभाग-951 जागांसाठी मेगा भरती | Nava Maratha", "raw_content": "\nHome नोकरी विषयीक महाराष्ट्र वन विभाग-951 जागांसाठी मेगा भरती\nमहाराष्ट्र वन विभाग-951 जागांसाठी मेगा भरती\nपदाचा तपशील (Click Here)\nशैक्षणिक पात्रता: 12 वी उत्तीर्ण (विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र विषय)\nशारीरिक पात्रता (Click Here):\nवयाची अट: 03 फेब्रुवारी 2019 रोजी 18 ते 25 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र\nFee: खुला प्रवर्ग: ₹500/- [राखीव प्रवर्ग: ₹350/-, माजी सैनिक: फी नाही]\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 फेब्रुवारी 2019\nई- पेपर बातम्या आत्मधन ज्योतिष वास्तुशास्त्र संस्कृती आरोग्य गृहिणी पाककला सौन्दर्य मुलांचे विश्व सुविचार सामान्य ज्ञान नोकरी विषयीक प्रॉपर्टी अर्थकारण मनोरंजन तंत्रज्ञान क्रिडा पर्यटन निधनवार्ता पोल प्रश्नमंजुषा\nPrevious articleपंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n भारताचं चांद्रयान-2 अवकाशात झेपावलं\nगॅस भरताना पेट्रोल पंपावर गॅस गळती; अनर्थ टळला\nतब्बल अडीच वर्षे उलटली तरीही रस्त्याचे डांबरीकरण होत नसल्याने नागरिक टाकणार विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार\nसाहित्य सहवास – ‘माळी’\nप्रेरक वचन दादी जानकी के – अपनी पुरानी प्रकृति की तरफ...\nवडगाव गुप्ताच्या उपसरपंचपदी गणेश डोंगरे बिनविरोध\nलहानपणापासून बचतीचे महत्व कळाले पाहिजे – सौ.योगिता गांधी\n भारताचं चांद्रयान-2 अवकाशात झेपावलं\nगॅस भरताना पेट्रोल पंपावर गॅस गळती; अनर्थ टळला\nतब्बल अडीच वर्षे उलटली तरीही रस्त्याचे डांबरीकरण होत नसल्याने नागरिक टाकणार...\nश्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ – आनंदवाणी\nरक्तदानाची चळवळ ही लोकचळवळ होण्याची आवश्यकता – आ.संग्राम जगताप\nडॉक्टरांनी रुग्णांचीच नव्हे तर सामाजिक स्वास्थ्याचीही काळजी घ्यावी – डॉ.रफिक सय्यद\nसीमा सुरक्षा दलात 207 जागांसाठी भरती\nमहिला आर्थिक विकास महामंडळात विविध पदांची भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2019-07-22T20:53:29Z", "digest": "sha1:EBG7FLNULOVUFIWIFYUGTFCTXM4SFWQF", "length": 6843, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नळगंगा धरण - विकिपीडिया", "raw_content": "\nपश्चिम महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा धरण एक धरण आहे.\nपहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या\nपहा : महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे\nनळगंगा धरण हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nइटियाडोह धरण • उजनी धरण • उरमोडी धरण • ओझरखेड धरण • कण्हेर धरण • कालिसरार धरण • कोयना धरण • खडकवासला धरण • चासकमान धरण • जायकवाडी धरण• डिंभे धरण • दूधगंगा धरण • नीरा देवघर धरण • पवना धरण • पानशेत धरण • बलकवडी धरण • भंडारदरा धरण • भाटघर धरण • माजलगाव धरण • मुळशी धरण • मुळा धरण • राधानगरी धरण • लॉईड्‌स डॅम • वर्धा धरण • वारणा धरण • वीर धरण • सिद्धेश्वर धरण • सूर्या धरण\nअंजानसारा धरण • अस्खेडा धरण • काटेपूर्णा धरण • खडकपूर्णा धरण • गंगापूर धरण• जयगांव धरण • जामदा धरण • टेमघर धरण • दुधना धरण • देवगड धरण • धोम धरण • नलगंगा धरण • पुजारीटोळा धरण • पूस धरण • पेच धरण • पैनगंगा धरण • बोरी धरण • भातसा धरण • भाम धरण • भीमकुंड धरण • मांजरा धरण • माणिकडोह धरण • सती धरण • सापली धरण • हातपूर धरण • हूमण धरण\nकठाणी धरण • कडवा धरण • करंजवन धरण • गिरणा धरण • गोसीखुर्द धरण • घोड धरण • चणकापूर धरण • चांदोली धरण • तानसा धरण • तारळी धरण• तिल्लारी धरण •तुलतूल धरण • तेरणा धरण• दरणा धरण • दहीगाव धरण • नाथसंग्रह धरण • निळवंडे धरण • पिंजल धरण • पुनंद धरण • बाभळी, बंधारा • बारवी धरण • बेंबला धरण • मांडओहळ धरण • येडगांव धरण • येलदरी धरण • वाघड धरण • वाघूर धरण • वाण धरण • वैतरणा धरण • आढळा प्रकल्प\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AC", "date_download": "2019-07-22T21:02:59Z", "digest": "sha1:3H6JSF6E3PIWHAERWC75TYFGXKBDLILH", "length": 16473, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बॅंग-बॅंग क्लब - विकिपीडिया", "raw_content": "\n\"बँग-बँग क्लब\" हे एका दक्षिण आफ्रिकेतील छायाचित्रकारांच्या गटाचे अनौपचारिक नाव होते. हा गट इ.स.१९९० ते १९९४ च्या दरम्यान दक्षिण आफ्रिकेमध्ये कार्यरत होता. या कालखंडात दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णभेदी धोरणे संपुष्टात आणून कृष्णवर्णीयांना समान मताधिकार मिळवून देण्यासाठीच्या चर्चा सुरू होत्या, [१]. या चळवळीचे समर्थक असलेल्या इंकाथा मुक्ती दल (Inkatha Freedom Party) व आफ्रिकी राष्ट्रीय कॉग्रेस (African National Congress) या दोन राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आधीपासूनच सशस्त्र चकमकी घडायला सुरुवात झाली होती [२]. बँग-बँग क्लबच्या सदस्यांनी याच काळात (इ.स.१९९० ते १९९४) दक्षिण आफ्रिकेतील विविध उपनगरांमधून वृत्तांकणाची व छायाचित्रणाची जबाबदारी पार पाडली.\nया गटामध्ये मुख्यत: \"केविन कार्टर\", \"ग्रेग मारिनोविच\", \"केन ऊस्टरब्रोएक\" आणि \"होआव सिल्वा\" या चार छायाचित्रकार व पत्रकारांचा समवेश केला जातो, तथापि, आणखीही काही पत्रकारांनी तसेच छायाचित्रकारांनी बँग-बँग क्लब सोबत काम केलेले आहे (ऊदाहणार्थ: जेम्स नाख्टवे आणि गॅरी बर्नार्ड). [३]. बँग-बँग क्लबच्या कारकिर्दीवर आधारित असलेला याच नावाचा इंग्रजी चित्रपट २०१० साली प्रदर्शित झाला होता, स्टीव्हन सिल्व्हर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. [४].\n३ इतर सांस्कृतिक संदर्भ\nबँग-बँग क्लब या नावाचा उगम दक्षिण आफ्रिकेतील \"लिव्हिंग आफ्रिका\" न���वाच्या एका स्थानिक मासिकातील लेखामधून झाला. या लेखामध्ये बँग-बँग क्लब मधील छायाचित्रकारांचे वर्णन होते, आणि लेखाचे नाव \"बँग-बँग पापारात्सी\" असे होते. यातील \"बँग-बँग\" हा शब्द बंदूकीचा आवाज दर्शवतो, परंतू \"पापारात्सी\" (एकवचन: पापारात्सो) या इटालीयन शब्दाचा अर्थ \"प्रसिद्ध व्यक्तींचा पाठलाग करून, त्यांची छायाचित्रे काढून विकणारे छायाचित्रकार\" असा होतो [५]. या शब्दाला असलेल्या नकारात्मक अर्थामुळे, होआव सिल्वा आणि ग्रेग मारिनोविच यांनी, लिव्हिंग आफ्रिका मासिकाच्या संपादकाला (ख्रीस मॅरीस) विनंती करून तो शब्द बदलण्यास भाग पाडले. आणि शेवटी हा गट \"बँग-बँग क्लब\" या नावाने ओळखला जाऊ लागला. [६][३][७].\n१८ एप्रिल १९९४ रोजी थोकोझा नावाच्या वस्तीमध्ये, राष्ट्रीय शांती सेना व आफ्रिकी राष्ट्रीय कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या गोळीबारात ३१ वर्षीय केन ऊस्टरब्रोएक मारले गेले आणि ग्रेग मारिनोविच गंभीर जखमी झाले. केन यांचा मृत्यू शांतीसेनेच्या गोळीमुळेच झाला आहे असे ग्रेग मारिनोविचचे मत होते. केन यांच्या मृत्यूला कोण कारणीभूत आहे हे शोधण्यासाठी दक्षिण आफ्रिकी सरकारने १९९५ मध्ये एक समिती बसवली, त्या समितीने पुढच्या १५ महिण्यांमध्ये केन यांच्या मृत्यूचा अहवाल न्यायालयासमोर मांडला. या अहवालामध्ये राष्ट्रीय शांती सेनेच्या विरूद्ध पुरावे असूनही न्यायाधिशांनी \"कोणालाही दोष देता येणार नाही\" असा निकाल दिला [८]. पुढे १९९९ मध्ये ग्रेग मारिनोविच आणि होआव सिल्वा यांची ब्रायन मखीजे नावाच्या राष्ट्रीय शांती सेनेच्या सैनिकाशी भेट झाली, ब्रायन यांच्या म्हणण्यानुसार केन यांचा मृत्यू राष्ट्रीय शांती सेनेच्या गोळीमुळेच झाला [३].\n२७ जुलै १९९४ रोजी केविन कार्टन यांनी जोहान्सबर्ग शहराजवळ आत्महत्या केली.\n२३ ऑक्टोबर २०१० रोजी अफगाणिस्तानमधल्या कंदहार शहरात झालेल्या भूसुरूंगाच्या स्फोटामध्ये सिल्वा यांनी आपले दोनही पाय गमावले. सिल्वा हे त्यावेळी अमेरिकेच्या सैन्य दलासोबत, अफगाणी युद्धाचे वार्तांकन करत होते. [९].\nबँग-बँग क्लबच्या सदस्याना विविध पुरस्कार मिळालेले आहेत. १९९० साली ग्रेग मारिनोविच यांनी लिंडसे त्शबालाला नावाच्या इंकाथा मुक्ती दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येचे छायाचित्र काढले [१०]. या छायाचित्रासाठी त्यांना १९९१ सालचा ���ुलित्झर पुरस्कार मिळाला [११]. त्याचप्रमाणे बँग-बँग क्लबचे आणखी एक सदस्य, केविन कार्टर यांनी, मार्च १९९३ मध्ये सुदानी दुष्काळाचे स्वरूप दाखवणारे एक छायाचित्र काढले, या छायाचित्रामध्ये \"कुपोषणाने बाधीत झालेली एक सुदानी मुलगी व तीच्या मागावर असलेले एक गिधाड\" असा प्रसंग छायांकित केला होता. या छायाचित्रासाठी केविन यांनाही १९९४ सालचा पुलित्झर पुरस्कार मिळाला.\nइ.स. २००० साली ग्रेग मारिनोविच आणि होआव सिल्वा यांनी बँग-बँग क्लबच्या अनुभवांवर आधारित \"द बँग-बँग क्लब: स्नॅपशॉटस् फ्रॉम अ हिडन वॉर\" नावाचे एक इंग्रजी पुस्तक लिहिले [३].\nस्टीव्हन सिल्व्हर या दिग्दर्शकाचा, २०१० साली प्रदर्शित झालेला द बँग-बँग क्लब (चित्रपट) हा इंग्रजी चित्रपट मारिनोविच आणि सिल्वा यांच्या पुस्तकावर आधारीत आहे [४].\nकेविन कार्टर यांच्या आयुष्यावर आधारीत असलेला द लाईफ ऑफ केविन कार्टर: कॉजॅलिटी ऑफ द बँग-बँग क्लब या नावाचा माहितीपट २००४ साली प्रदर्शित झालेला आहे, ज्याला २००६ सालच्या ऑस्कर पुरस्कारांसाठीचे नामांकनही मिळाले होते [१२].\n^ दक्षिण आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांच्या समान मताधिकाराच्या चळवळीचा कालक्रम, संदर्भ: बी.बी.सी. आफ्रिका: २०१० South Africa profile - Timeline\n^ टाइम साप्ताहिक, दिनांक: २६ जानेवारी १९८७, खंड: १२९, अंक: ४, लेखक: जॉन ग्रीनवाल्ड South Africa The War of Blacks Against Blacks\n↑ a b c d द बँग-बँग क्लब (पुस्तक), लेखक: ग्रेग मारिनोविच आणि होआव सिल्वा, साल: २००० The Bang-Bang club\n↑ a b द बँग-बँग क्लब (चित्रपट), दिग्दर्शक:स्टीव्हन सिल्व्हर, साल: २०१० The Bang-Bang club\n^ मॅरीयम-वेब्स्टर शब्दकोश, paparazzo\n^ द न्यूयॉर्क टाईम्स, दिनांक: २० ऑगस्ट २००९, लेखिका: सँड्रा रोआ Showcase: The Bang Bang Club (Part 1 of 2)\n^ अल-जझीरा, दिनांक: २४ जुलै २०१५, लेखक: ग्रेग मारिनोविच Magazine: Tales from The Bang Bang Club\n^ जर्नल ऑफ मॉडर्न आफ्रिकन स्टडीज, दिनांक: मार्च १९९५, खंड: ३३, अंक: १, लेखक: डग्लस ॲंग्लीन, The Life and Death of South Africa's National Peacekeeping Force\n^ संडे टाईम्स, लेखक: रोवान फिलिप, दिनांक: २४ ऑक्टोबर २०१० War photographer maimed in blast\n^ सी.एन.एन. वृत्तसंस्था, लेखक: टॉम कोहेन, दिनांक: २१ एप्रिल २०११ Photographing the horrors of conflict\n^ पुलित्झर पुरस्कार, १९९१ सालच्या पुलित्झर पुरस्कार विजेत्यांची यादी 1991 Winners and Finalists\n^ द लाईफ ऑफ केविन कार्टर: कॉजॅलिटी ऑफ द बँग-बँग क्लब (माहितीपट), दिग्दर्शक: डॅन क्राऊस [१]\nदक्षिण आफ्रिकी छायाचित्रकार व पत्रकार\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन क���लेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ सप्टेंबर २०१८ रोजी २०:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://enavamaratha.com/page/3/", "date_download": "2019-07-22T20:57:08Z", "digest": "sha1:G2RVEHOGJVNWL7RBEXA2DID2YH2KS4HH", "length": 5647, "nlines": 143, "source_domain": "enavamaratha.com", "title": "Nava Maratha | Ahmednagar's Local Newspaper | Page 3", "raw_content": "\nलोकशाही बळकटीसाठी मतदार नोंदणी गरजेची – उपनेते अनिल राठोड\nशिक्षकांचे पगार संकटात टाकणार्‍या 4 जुलैची अधिसूचना रद्द करावी\nबेकायदेशीर कोठडी प्रकरणी पोलिसांना 5 लाख रुपये दंड\nतेलीखुंट येथे हजरत काला-शाहा लोहार शहा यांचे उरुसानिमित्त भंडार्‍याचे वाटप\nलहान मुलांच्या खेळण्यावरून मारामारी\nनशिबावर अवलंबून न राहता परिश्रम आणि मेहनत केली पाहिजे – सीए...\nद्वितीय नाटा (NATA) प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर\nमहाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे टेलरिंग प्रशिक्षण\nसावता महाराज पुण्यतिथीनिमित्त भिंगारला अखंड हरिनाम सप्ताह\nअज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू\nश्री स्वामी समर्थ परिवार व त्रिशुल मित्र मंडळामध्ये गुरुपौर्णिमा साजरी\nअॅप्राईझ ट्युटोरियल्सच्या विद्यार्थ्यांनी घेतला प्रेरणादायी ‘सुपर 30’ चित्रपटाचा आनंद\n भारताचं चांद्रयान-2 अवकाशात झेपावलं\nगॅस भरताना पेट्रोल पंपावर गॅस गळती; अनर्थ टळला\nतब्बल अडीच वर्षे उलटली तरीही रस्त्याचे डांबरीकरण होत नसल्याने नागरिक टाकणार...\nश्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ – आनंदवाणी\nस्पेस ओडिसी सेंटर नगरमध्ये 28 जुलै रोजी ‘मून कार्निवल’\nसत्संगासाठी निमित्त लागतं – साध्वी सर्वेश्‍वरीदीदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/prabodhan-382/", "date_download": "2019-07-22T22:03:38Z", "digest": "sha1:QNLQMAOSMSGDLWVFANUVN3KBT2332YZ7", "length": 7264, "nlines": 60, "source_domain": "mymarathi.net", "title": "'पै कॉलेज ऑफ वेदा ' मध्ये कलोत्सव- २०१९ ला प्रारंभ - My Marathi", "raw_content": "\nरमणबागेत अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी\nअजित पवारांच्या वाढदिवशी तब्बल ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व कदम कुटुंबाने स्वीकारले\nआयडीबीआय बँकेची द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडसोबत कॉर्पोरेट एजन्सी भागीदारी\n२०० अब्ज लिटर्स पाण्याची बचत, महाराष्ट्र व राजस्थानात कृत्रिम शेततळी निर्माण करून साध्य केली किमया\nएकटेपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये-डॉ. सुरेखा पंडित\nअरुणा ढेरे यांच्या साहित्य लेखनाने महाराष्ट्राला समृध्द केले –डॉ. सदानंद मोरे\nविधानसभा युती एकत्र लढणार, फडणवीसांचे स्पष्टीकरण\nफडणवीसांकडे दैवी शक्ती,220 जागा मिळतील : चंद्रकांत पाटील\nगोळवलकर प्रशालेत निवडणुकीचा अनुभव\nईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्या -म्हणजे खरी ताकद कळेल ..जयंत पाटील\nHome Local Pune ‘पै कॉलेज ऑफ वेदा ‘ मध्ये कलोत्सव- २०१९ ला प्रारंभ\n‘पै कॉलेज ऑफ वेदा ‘ मध्ये कलोत्सव- २०१९ ला प्रारंभ\nपुणे :महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘पी ए इनामदार कॉलेज ऑफ वेदा ‘ मध्ये कलोत्सव- २०१९ ला टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ दीपक टिळक यांच्या हस्ते प्रारंभ झाला. यावेळी सोसायटीच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार ,सहसचिव इरफान शेख ,प्राचार्य ऋषी आचार्य ,हर्षद सांगळे , उपस्थित होते .\n. ‘कॉफी विथ कॉलेज ‘,’अनिमेशन पिचिंग ,थ्री -डी कॅरॅक्टर मॉडेलिंग ,पबजी -लाईव्ह डेमो ,ग्रुप डान्स ,खेळ ,चित्रपट महोत्सव ,शॉर्ट फिल्म महोत्सव असे अनेक उपक्रम आयोजित केल्याची माहिती प्राचार्य डॉ . ऋषी आचार्य यांनी दिली .\nहा कलोत्सव २४ जानेवारी रोजी सुरु झाला आणि ३० जानेवारी पर्यंत चालणार आहे . विविध स्पर्धांमधून १ लाखाची पारितोषिके विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत .\nबालाजी शिक्षण प्रसारक मंडळात जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न\nप्रगत तंत्रज्ञानामुळे कर्करोगावर नियंत्रण शक्य- डॉ. अंजली शिरास\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी ���िशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nरमणबागेत अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी\nअजित पवारांच्या वाढदिवशी तब्बल ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व कदम कुटुंबाने स्वीकारले\nएकटेपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये-डॉ. सुरेखा पंडित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ledwallwasher.china-led-lighting.com/PRODUCT/LANG-mr/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE/%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%88%E0%A4%A1%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6/%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%80-%20F620A-108P%2C%20216W.HTM", "date_download": "2019-07-22T21:50:24Z", "digest": "sha1:HWUPEY5HHA2S2B7GYECURWAECKCAMQSD", "length": 18171, "nlines": 125, "source_domain": "ledwallwasher.china-led-lighting.com", "title": "ग्वांगडाँगच्या कारखाना > एलईडी सुरंग प्रकाश > एसपी- F620A-108P, 216W", "raw_content": "कान्नार कॅटलॉग >>>> ऑनलाइन पहा डाउनलोड .zip\nउत्पादन केंद्र | उत्पादन प्रमाणपत्र | आमच्या विषयी | आमच्याशी संपर्क साधा | पारिभाषिक शब्दावली\nग्वांगडाँगच्या कारखाना > एलईडी सुरंग प्रकाश > एसपी- F620A-108P, 216W\nइतर मॉडेल पहा >>\n1. 250W 500W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-10 एलईडी भिंत वॉशर\n2. 220W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-9 एलईडी भिंत वॉशर\n3. 155W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-8 एलईडी भिंत वॉशर\n4. 108W 216W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर LWW-7 एलईडी भिंत वॉशर\n5. 25W 48W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -6 एलईडी भिंत वॉशर\n6. 26W 32W 48W रेषेचा जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -5 एलईडी भिंत वॉशर\n7. 40W 80W 90W रेषेचा वॉटरप्रूफ IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -4 एलईडी भिंत वॉशर\n8. 26W 48W लिनिअर आयपी 20 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -3 एलईडी वाइड वॉशर\n9. 96W 1 9 2 वॅ रेनियर वॉटरप्रूफ आईपी65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -2 एलईडी वाइड वॉशर\n10. 15 डब्ल्यू 25W 48W रेषेचा वॉटरप्रूफ आयपी 65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -1 एलईडी वॉल वॉशर\n250W 500W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-10 एलईडी भिंत वॉशर. ( 250W 500W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-10 एलईडी भिंत वॉशर )\n250W 500W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-10 एलईडी भिंत वॉशर\nइतर मॉडेल पहा >>\n1. 250W 500W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-10 एलईडी भिंत वॉशर\n2. 220W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-9 एलईडी भिंत वॉशर\n3. 155W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-8 एलईडी भिंत वॉशर\n4. 108W 216W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर LWW-7 एलईडी भिंत वॉशर\n5. 25W 48W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -6 एलईडी भिंत वॉशर\n6. 26W 32W 48W रेषेचा जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -5 एलईडी भिंत वॉशर\n7. 40W 80W 90W रेषेचा वॉटरप्रूफ IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -4 एलईडी भिंत वॉशर\n8. 26W 48W लिनिअर आयपी 20 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -3 एलईडी वाइड वॉशर\n9. 96W 1 9 2 वॅ रेनियर वॉटरप्रूफ आईपी65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -2 एलईडी वाइड वॉशर\n10. 15 डब्ल्यू 25W 48W रेषेचा वॉटरप्रूफ आयपी 65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -1 एलईडी वॉल वॉशर\nचीन एलईडी सुरंग प्रकाश एसपी- F620A-108P, 216W निर्यातदार\nचीनच्या हिरव्या रंगाचे प्रकाशक, प्रकाशाच्या प्रकाशाचे नेतृत्व केले, प्रकाशाच्या प्रकाशाचे नेतृत्व केले, प्रकाशाच्या प्रकाशाचे नेतृत्व केले, पडदा प्रकाशाचे नेतृत्व केले, एलईडी लॉन लाईट, नियॉन ट्यूब, ईएल, ट्री लाईट, कॅक्टस, रबर केबल्स के नेतृत्व वाले, आकृतिबंध प्रकाश, कोकोनट पाम ट्री लाइट, नेतृत्व बल्ब, नेतृत्व दिवा, फायबर, कंट्रोलर, सजावटी प्रकाश नेतृत्व, चेन लाइट नेतृत्व, पेड़ प्रकाश\nसाठी स्रोत एलईडी सुरंग प्रकाश एसपी- F620A-108P, 216W Guzhen टाउन, Zhongshan शहर, गुआंगडॉंग प्रांत, चीन येथे उत्पादक\nएक निर्माता एलईडी सुरंग प्रकाश एसपी- F620A-108P, 216W गुझेन टाउन, झोंगशान शहर, ग्वांगडाँग प्रांतात, चीनमधून\nएक निर्माता एलईडी सुरंग प्रकाश एसपी- F620A-108P, 216W येथे GuangDong चीन\nवैशिष्ट्यीकृत चीन गुआंग्डोंग एलईडी सुरंग प्रकाश एसपी- F620A-108P, 216W उत्पादक आणि येथे सूचीबद्ध karnar प्रकाशीत द्वारे sourced आहेत\nया गटात समाविष्ट आहे: एलईडी सुरंग प्रकाश एसपी- F620A-108P, 216W\nसाठी स्रोत एलईडी सुरंग प्रकाश एसपी- F620A-108P, 216W\nसाठी उत्पादने एलईडी सुरंग प्रकाश एसपी- F620A-108P, 216W\nचीन एलईडी सुरंग प्रकाश एसपी- F620A-108P, 216W निर्यातदार\nचीन एलईडी सुरंग प्रकाश एसपी- F620A-108P, 216W घाऊक विक्रेता\nझोंगशहान एलईडी सुरंग प्रकाश एसपी- F620A-108P, 216W निर्यातदार\nझोंगशहान एलईडी सुरंग प्रकाश एसपी- F620A-108P, 216W घाऊक विक्रेता\nझोंगशहान एलईडी सुरंग प्रकाश एसपी- F620A-108P, 216W पुरवठादार आणि एलईडी दिवे, एलईडी बल्ब आणि नळी, डायोड, ऑटो प्रकाश व्यवस्था, एलईडी प्रकाशयोजना, एलईडी फ्लॅशलाइट, हॉलिडे प्रकाश, डाऊन लाईट्स, स्ट्रीट लाईट, कमाल मर्यादा, ��िंतीवरील दिवे, उद्यान लाइट्स, फ्लॅशलाइट्स आणि जर्सी, छतावरील स्पॉटलाइट्स, LED वॉशिंग वॉटर , एलईडी फ्लड लाइट, एलईडी पॅननेल लाइट, एलईडी मऊ पट्टी लाइट, एलईडी लाइट, एलईडी कमाल मर्यादा, एलईडी लटकन प्रकाश, एलईडी नियॉन ट्यूब, एलईडी भूमिगत प्रकाश, एलईडी दिवा\nग्वांगडोंग एलईडी सुरंग प्रकाश एसपी- F620A-108P, 216W पुरवठादार आणि एलईडी दिवे, एलईडी बल्ब आणि नळी, डायोड, ऑटो प्रकाश व्यवस्था, एलईडी प्रकाशयोजना, एलईडी फ्लॅशलाइट, हॉलिडे प्रकाश, डाऊन लाईट्स, स्ट्रीट लाईट, कमाल मर्यादा, भिंतीवरील दिवे, उद्यान लाइट्स, फ्लॅशलाइट्स आणि जर्सी, छतावरील स्पॉटलाइट्स, LED वॉशिंग वॉटर , एलईडी फ्लड लाइट, एलईडी पॅननेल लाइट, एलईडी मऊ पट्टी लाइट, एलईडी लाइट, एलईडी कमाल मर्यादा, एलईडी लटकन प्रकाश, एलईडी नियॉन ट्यूब, एलईडी भूमिगत प्रकाश, एलईडी दिवा\nगुझेग टाउन एलईडी सुरंग प्रकाश एसपी- F620A-108P, 216W पुरवठादार आणि एलईडी दिवे, एलईडी बल्ब आणि नळी, डायोड, ऑटो प्रकाश व्यवस्था, एलईडी प्रकाशयोजना, एलईडी फ्लॅशलाइट, हॉलिडे प्रकाश, डाऊन लाईट्स, स्ट्रीट लाईट, कमाल मर्यादा, भिंतीवरील दिवे, उद्यान लाइट्स, फ्लॅशलाइट्स आणि जर्सी, छतावरील स्पॉटलाइट्स, LED वॉशिंग वॉटर , एलईडी फ्लड लाइट, एलईडी पॅननेल लाइट, एलईडी मऊ पट्टी लाइट, एलईडी लाइट, एलईडी कमाल मर्यादा, एलईडी लटकन प्रकाश, एलईडी नियॉन ट्यूब, एलईडी भूमिगत प्रकाश, एलईडी दिवा\nLED खाली प्रकाश, LED पट्टीचा प्रकाश, Guzhen टाउन, Zhongshan शहर, गुआंग्डोंग प्रांत, चीन पासून एलईडी परिस्थिती लाइट पुरवठादार आणि कारखाना\nएलईडी दीप, 3x1w, 3x3w, 3x5w, एलईडी लाइटिंग\nनेतृत्व par64, पार प्रकाश, स्टेज प्रकाश, प्रकाश नेतृत्व\nनेतृत्व रस्सी प्रकाशाचे नेतृत्व केले\nनेतृत्व दोरी प्रकाश, निबंधातील प्रकाशीत प्रकाश\nचीन एलईडी लाइटिंग, चीन उच्च पॉवर का नेतृत्व किया दीपक, नीचे एलईडी लाइट, नेतृत्व पट्टी रोशनी, Guzhen टाउन, Zhongshan सिटी, गुआंग्डोंग प्रांत, चीन से एलईडी प्रकाश का नेतृत्व किया\nGuzhen टाउन, Zhongshan शहर, गुआंग्डोंग प्रांत, चीन पासून LED खाली प्रकाश पुरवठादार आणि कारखाना\nएलईडी दिवा प्रकाश, एलईडी लाइट, LED पेन्डेंड लाईट, एलईडी सिलाईंग लाइट\nएलईडी दिवा प्रकाश, एलईडी लाइट, LED पेन्डेंड लाईट, एलईडी सिलाईंग लाइट\nनेतृत्व निऑन फ्लेक्स प्रकाश, प्रकाश नेतृत्व\nLED dmx प्रकाश, प्रकाश नेतृत्व, dmx प्रकाश\nडीएमएक्स नियंत्रक, डीएमएक्स 512 नियंत्रक\nनेतृ���्व खेळ प्रकाश, नेतृत्व प्रकाश, नेतृत्व दिवा\nनेतृत्व प्रकाश, प्रकाश नेतृत्व\nनेतृत्व लॉन प्रकाश, नेतृत्व प्रकाश, उच्च शक्ती नेतृत्व\nनेतृत्व वृक्ष प्रकाश, नेतृत्व प्रकाश, नेतृत्व चेरी प्रकाश\nनेतृत्व रस्सी प्रकाश, नेतृत्व softlight, नेतृत्व प्रकाश\nनेतृत्व par64, नेतृत्व दिवा, नेतृत्व दिवा\nLED भिंत वॉशर प्रकाश\nLED ढलले टीप प्रकाश\nएलईडी रबर केबल लाइट\nएलईडी आभासी वास्तव प्रकाश\nLED नारळ पाम प्रकाश\nएलईडी नारळ खजुळाचे झाड\nआम्ही शिपमेंट खाली समर्थन\nआम्ही देयक खाली समर्थन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/news/uk-44/", "date_download": "2019-07-22T22:05:59Z", "digest": "sha1:RBSER5OW2TQNHC7O7SMAEDWLUI33FYYP", "length": 18088, "nlines": 69, "source_domain": "mymarathi.net", "title": "‘रबर उद्योग हा भारताच्या आर्थिक प्रगतीचा ट्रिगर’ - My Marathi", "raw_content": "\nरमणबागेत अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी\nअजित पवारांच्या वाढदिवशी तब्बल ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व कदम कुटुंबाने स्वीकारले\nआयडीबीआय बँकेची द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडसोबत कॉर्पोरेट एजन्सी भागीदारी\n२०० अब्ज लिटर्स पाण्याची बचत, महाराष्ट्र व राजस्थानात कृत्रिम शेततळी निर्माण करून साध्य केली किमया\nएकटेपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये-डॉ. सुरेखा पंडित\nअरुणा ढेरे यांच्या साहित्य लेखनाने महाराष्ट्राला समृध्द केले –डॉ. सदानंद मोरे\nविधानसभा युती एकत्र लढणार, फडणवीसांचे स्पष्टीकरण\nफडणवीसांकडे दैवी शक्ती,220 जागा मिळतील : चंद्रकांत पाटील\nगोळवलकर प्रशालेत निवडणुकीचा अनुभव\nईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्या -म्हणजे खरी ताकद कळेल ..जयंत पाटील\nHome News ‘रबर उद्योग हा भारताच्या आर्थिक प्रगतीचा ट्रिगर’\n‘रबर उद्योग हा भारताच्या आर्थिक प्रगतीचा ट्रिगर’\nकेंद्रीय वाणिज्य, उद्योग व नागरी विमानवाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांचे प्रतिपादन\nइंडिया रबर एक्स्पो २०१९ प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्ष विक्रम मक्कर यांच्यासह सुरेश प्रभूंची उपस्थिती\nमुंबई – रबर उद्योग हा भारताच्या आर्थिक प्रगतीचा ट्रिगर असून भारतीय उद्योगाने महत्त्वाच्या अनेक जागतिक बाजारपेठांवर परिणाम घडवणारी सकारात्मक भरारी घेतली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य, उद्योग व नागरी विमानवाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी नुकतेच येथे केले. बॉम्बे कन्व्हेन्शन अँड एक्झिबिशन सेंटरम���्ये नुकत्याच पार पडलेल्या इंडिया रबर एक्स्पो २०१९ या तीन दिवसीय प्रदर्शनाच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते.\nयाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पेट्रोकेमिकल्स रिलायन्स इंडिया लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपुल शहा, सन्माननीय पाहुणे म्हणून त्रिपुरा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष टिंकू रॉय व बीकेटी इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तथा केएम फिलिप पुरस्कार विजेते अरविंद पोद्दार हे नामवंत उपस्थित होते.\nइंडिया रबर एक्स्पो २०१९ चे (आयआरई २०१९) आयोजन ऑल इंडिया रबर इंड्स्ट्रीज असोसिएशनतर्फे (एआयआरआयए) करण्यात आले. आशिया खंडातील अशा स्वरुपाचा हे सर्वांत मोठे प्रदर्शन असून त्यात ५० देशांचे प्रतिनिधी, तसेच रबर उद्योगातील कंपन्यांची ३६० हून अधिक दालने होती. आयआरई २०१९, एआयआरआयए आणि ओरिएंटल रबर इंडस्ट्रीजचे अध्यक्ष विक्रम मक्कर, तसेच प्रदर्शनाचे निमंत्रक विष्णू भीमराजका यांच्या चैतन्यशील नेतृत्वाखाली राबवल्या गेलेल्या या उपक्रमाने दहाव्या वर्षात पदार्पण केले आहे. याआधी चेन्नईत वर्ष २०१७ मध्ये झालेल्या प्रदर्शनाच्या तुलनेत यंदाच्या प्रदर्शनाची व्याप्ती दुप्पटीने वाढली आहे.\nयंदा बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये २७००० चौरस मीटर जागेत भरवण्यात आलेले आयआरई २०१९ हे प्रदर्शन प्रगती, देवाण-घेवाण व सहयोगासाठी मौल्यवान व्यासपीठ ठरले. वर्ष २००१ मध्ये सुरवात झाली तेव्हा ते केवळ ३००० चौरस मीटर जागेत आयोजित करण्यात आले होते. गेल्या १८ वर्षांत त्याच्या जागेचा नऊपट विस्तार झाला असून त्याला २७००० हून अधिक प्रेक्षकांनी भेट दिली.\nउद्घाटन केल्यानंतर बोलताना सुरेश प्रभू म्हणाले, “व्यावसायिक गुंतवणूका व सहयोग करण्यासाठी सुयोग्य व पसंतीच्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. आता आपल्याला फायद्यांचे एकत्रीकरण करुन भारताला ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याची गरज आहे, ज्यासाठी मी याआधीच एक योजना तयार केली आहे. त्यातील २० टक्के रक्कम निर्मिती क्षेत्रातून येईल. या योजनेमध्ये रबर उद्योगाचे भरीव योगदान असेल, यासाठी मी प्रयत्न करेन.”\nविक्रम मक्कर म्हणाले, “रबर उद्योग हा सर्व उद्योगांचा जीवरक्षक असून कोणताही उद्योग रबरापासून बनवलेल्या उत्पादनांखेरीज काम करु शकत नाही. रबर हे सर्व उद्योगांसाठी मोठ्या संधी निर्माण करत आहे. दुसरीकडे जागतिकीकरणाचा स्वीकार करणे भारतभरातील व्यवसायांना अनिवार्य ठरले आहे. या पार्श्वभूमीवर एआयआरआयएने आयोजित केलेले इंडियन रबर एक्स्पो २०१९ हे प्रदर्शन भारत व परदेशांतील रबर उद्योगासाठी अद्वितीय व्यासपीठ आहे.”\nते पुढे म्हणाले, “ या प्रदर्शनाने जगासाठी एक उदाहरण घालून दिले आहे. ते म्हणजे भारतीय रबर उद्योग हा तंत्रज्ञान, अभिनवता व स्थानिक तसेच जागतिक बाजारपेठांतील उभरत्या संधी याबाबत गरुड भरारी घेण्यास सज्ज झाला आहे. ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशन (एआयआरआयए) या संघटनेने आपल्या कामाने वर्षानुवर्षे लोकप्रियता संपादन केली असून या प्रदर्शनाला रबर क्षेत्राच्या उत्कृष्टतेचे सर्वांगीण प्रतिक बनवत राष्ट्रीय पातळीपासून आंतरराष्ट्रीय पातळीला पोचवले आहे. प्रदर्शनात कच्च्या मालाच्या पुरवठादारांनी गुंतवणूक केली असून सर्व रबर यंत्रसामग्रीचे भाग प्रदर्शित करण्यात आले आहेत. जगभरातील तंत्रज्ञांनी व तज्ज्ञांनी आपल्या कौशल्याचे सादरीकरण करणाऱ्या कार्यशाळा घेतल्या आहेत. आयआरई २०१९ हे प्रदर्शन भारतीय रबर उद्योगाच्या सुवर्णयुगासाठी खरोखर चालना देणारा घटक ठरेल.”\nसंरक्षण, पायाभूत सुविधा, विमान उत्पादन व वाहतूक अशा महत्त्वपूर्ण क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात स्थानिकीकरण होण्याची गरज आहे, कारण भारत अद्यापही या क्षेत्रांत प्रचंड गुंतवणूक करत असून तंत्रज्ञान व उपकरणे खरेदी करत आहे. भारतीयीकरणातून स्वयंपूर्णता हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आपल्याला रबराच्या दर्जेदार सुट्या भागांची गरज आहे, या मुद्यावर श्री. मक्कर यांनी भर दिला.\nतंत्रज्ञ असलेल्या विक्रम यांना रबर उद्योगाचा २५ वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी त्यांचे प्रशिक्षण पश्चिम जर्मनीतील सीम्पेलकाम्प, तसेच अन्य प्रतिष्ठित कंपन्यांतून पूर्ण केले आहे. रबर उद्योगातील उत्तम कामगिरीचा पूर्वेतिहास असलेल्या विक्रम यांना प्रकल्प अंमलबजावणी, उपकरणे निवड व आधुनिकीकरणाचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांच्याकडे प्रक्रिया व संमिश्रण यातील तांत्रिक स्पर्धात्मकता, तसेच उत्पादन व खरेदी यातील कौशल्यही आहे. श्री. मक्कर हे तिसऱ्या पिढीचे उद्योजक असून त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली ओरिएंटल रबर इंडस्ट्रीज ही स्थापनेचा ७० वा वर्धापनदिन साजरा करत असलेली कंपनी भारतातील कन्व्हेयर बेल्ट्सची एक सर्वांत मोठी उत्पादक म्हणून उदयाला आली आहे.\nआयआरई २०१९ प्रदर्शनात चीन, कोरिया, जपान व युरोपमधील देश सहभागी झाले. प्रदर्शनात खास रबर परिषद, कार्यशाळा, खरेदीदार-विक्रेते मेळावा अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मक्कर यांच्या नेतृत्वाने रबर उद्योगातील कुशल व बुद्धिमान तंत्रज्ञ, धोरणकर्ते, लघु व मध्यम उद्योग, खरेदीदार, विक्रेते व जागतिक बड्या कंपन्यांना एकत्र आणले.\nस्मार्ट सिटी आणि पीएमपीएमएलच्या बोगस कारभाराचा बागवेंनी केला पर्दाफाश (व्हिडीओ)\nलँडमार्क निसानने पुण्यात सादर केली नवी किक्स\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nधोनी दोन महिने भारतीय लष्करासोबत वेळ घालवणार- बीसीसीआय\nशीला दीक्षित यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन\nप्रियांका अखेर पीडित कुटुंबीयांना भेटल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/adhyatmik/goodminder-holy-ramadan-month/", "date_download": "2019-07-22T21:24:41Z", "digest": "sha1:UR6TGMCB7L377VR22M7DZNUNA6YZRF2X", "length": 32752, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Goodminder Holy Ramadan Month | चांगला माणूस घडविणारा पवित्र रमजान महिना | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २३ जुलै २०१९\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nशेतीचा नांगर रोबोटच्या खांद्यावर; १८ कोटींचा निधी\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nया व्यक्तीमुळे ऐश्वर्या राय चिडली होती मनिषा कोईरालावर, मुलाखतीत असे काही बोलली होती तिच्याविषयी\nतब्बूने ग्लॅमरस अवतारातील व्हिडिओ केला शेअर, नेटिझन्सने दिल्या अशा भन्नाट कमेंट्स\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nऐश्वर्या राय इतकीच सुंदर आहे तिची वहिनी, पाहा फोटो\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nकानाशी निगडीत 'या' चुका कराल तर, आयुष्यभरासाठी बहिरे व्हाल\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : द���ंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nAll post in लाइव न्यूज़\nचांगला माणूस घडविणारा पवित्र रमजान महिना\nGoodminder holy Ramadan month | चांगला माणूस घडविणारा पवित्र रमजान महिना | Lokmat.com\nचांगला माणूस घडविणारा पवित्र रमजान महिना\nचांगला माणूस घडविणारा पवित्र रमजान महिना\nठळक मुद्देखरं म्हणजे माणसाला चांगला माणूस म्हणून घडविणारा महिना म्हणजे रमजान प्रत्येकाने प्रत्येकाशी प्रेम आणि मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करावेत, गरिबांना मदत करावी, याचं शिक्षण आणि प्रेरणाच रमजानच्या माध्यमातून मिळते.कुणी कधीही कुणाशी वाईट बोलू नये, अगदी हिंसात्मक विचारही मनात आणू नयेत आणि कुणाची चहाडी करू नये, हे इस्लामचे मूलभूत शिक्षणही हा महिना देतो\nखरं म्हणजे माणसाला चांगला माणूस म्हणून घडविणारा महिना म्हणजे रमजान. रमजान हा प्रशिक्षणाचा महिना आहे. प्रत्येकाने प्रत्येकाशी प्रेम आणि मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करावेत, गरिबांना मदत करावी, याचं शिक्षण आणि प्रेरणाच रमजानच्या माध्यमातून मिळते. रमजान महिना आपणाला अहिंसा हे मूल्य अंगी बाणवण्याचीही प्रेरणा देतो. कुणी कधीही कुणाशी वाईट बोलू नये, अगदी हिंसात्मक विचारही मनात आणू नयेत आणि कुणाची चहाडी करू नये, हे इस्लामचे मूलभूत शिक्षणही हा महिना देतो.\nप्रेषित मोहम्मद पैगंबरांनी सांगितले आहे की, ‘‘जो तुझ्यावर अन्याय करेल, त्याला माफ कर. जो तुझ्याशी असलेले नाते तोडेल, त्याच्याशी तू नाते जोड, जो तुला वंचित ठेवेल, त्याला तू भरभरून दे’’ पैगंबरांची ही शिकवण अतिशय महत्त्वाची आणि प्रेरणादायी आहे. अगदी शेजाºयाशीही कसे वागावे, याबद्दलही मार्गदर्शन केलेले आहे. ज्याची श्रद्धा दृढ आहे तो नेहमीच शेजाºयाबरोबर चांगले वागतो, असे स्पष्ट करण्यात आले आहे. जो स्वत:साठी एखादी गोष्ट पसंद करतो, तीच गोष्ट तो इतरांसाठीही पसंद करतो. म्हणजेच इस्लाममध्ये माणसांमधील भेदभावाला स्थान नाही.\nप्रेषितांनी मानवाला देशाबद्दलचे कर्तव्यही सांगितले आहे. त्यांनी सांगितले होते की, माणूस ज्या भूमीत राहतो त्या भूमीशी त्याने प्रामाणिक असले पाहिजे. त्यामुळे प्रत्येक मुसलमान स्वत:च्या देशासाठी आपले प्राण, धनदौलतीची आहुती देण्यासाठी सदैव तत्पर असतो; पण काही समाजकंटक मात्र आपल्या स्वार्थासाठी समाजात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत. यामुळे देशाच्या एकता आणि अखंडतेवर याचा विपरीत परिणाम होत आहे. देशाला जर प्रगतिपथावर न्यायचे असेल तर एकमेकांशी विश्वास, बंधुभाव, प्रेम आणि मैत्रभावाने मिळून मिसळून राहिले पाहिजे. या देशाची गंगा - यमुना संस्कृत सदैव जिवंत ठेवली पाहिजे. ही आपल्या देशाची खरी मूलभूतता आहे.\nइस्लाममध्ये जी प्रार्थना केली जातो तिचे धार्मिक आणि सामाजिक असे दोन स्वरूप आहेत. हीच या धर्माची विशेषता आहे. रोजा, जकात आणि दानधर्म करणे हे सारे धार्मिक आणि पुण्याचे आहे. यामुळेच सामाजिक जागरुकता निर्माण होते. रोजामध्ये माणूस खाणे - पिणे, स्त्रीसंबंध याबद्दल संयम बाळगला जातो. वस्तुत: हा संयम म्हणजे रोजा आहे. याशिवाय रोजेदारावर अनेक बंधने घालण्यात आली आहेत. प्रेषित पैगंबरांनी सांगितले आहे की, ‘‘तुम्ही चुकीचे काम कधीच करू नका, खोटे बोलू नका, चहाडी करू नका. हे नियम तुमच्यासाठी नित्याचेच आहेत; पण जर रोजेदार असाल तर यासंदर्भात अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.’’ पैंगबर म्हणतात, तुम्ही कुणाशीही भांडण करायचं नाही, इतके की, कुणी तुमच्याशी भांडायला आलं तरी त्याला सांगायचं की, मला भांडण करायचं नाही, कारण मी रोजेदार आहे. (बुखारी/ मुस्लीम).\nरमजान महिना आपणाला अहिंसेची प्रेरणा देतोच. शिवाय गोरगरीब, गरजवंतांना आर्थिक मदत करण्याचाही आदेश करतो. आपल्याकडे काम करणाºया नोकरावरही रमजानच्या महिन्यात कामाचा बोजा टाकू नका, हा संदेशही देण्यात आला आहे. या महिन्यात दानधर्माला अतिशय महत्त्व आहे. स्वत: पैगंबर नेहमीच गरिबांवर खूप खर्च करीत; पण रमजानच्या पवित्र महिन्यात ते गरिबांसाठी अधिक खर्च करायचे. प्रेषितांचे अनुयायी सांगत की, एखादा मेघ ज्याप्रमाणे ओसाड जमिनीवर पावसाची बरसात करतो, अगदी त्याप्रमाणे प्रेषित मोहम्मद गरिबांवर मदतीचा वर्षाव करत असतो... रमजानच्या पवित्र महिन्याचे हे असे महत्त्व आहे.\n- शहर काझी मुफ्ती सय्यद अमजद अली काझी\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nट्रकची दुचाकीस्वाराला धडक; एकाचा जागीच मृत्यू\nसांगोल्यात चक्क स्मशानभूमीत होणार विवाह \nमहाद्वार काल्याने पंढरपुरातील आषाढी वारीची सांगता\nयावलीजवळील अपघातात दोन गॅस कामगारांचा मृत्यू\nपन्नास हजार वारकºयांनी केला नावेतून चंद्रभागेत स्वछंद विहार\nघरकूलसाठी ५ हजार ०३४ लाभार्थ्यांना मिळणार २० हजार ब्रास मोफत वाळू\nतीक्ष्ण बुद्धीला व्यवहार तर शुद्ध बुद्धीला परमार्थ कळतो\nमहाराष्ट्राचा लोकदेव; पंढरपूरचा विठोबा\nमनाच्या एकाग्रतेमधूनच शोधाचा जन्म\nआनंद तरंग: शांती परते नाही सुख\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1693 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्याय���ा हवी. (823 votes)\nपक्षी जाय दिगंतरा; हजारो किमी प्रवास करुन परदेशी पाहुणे सागरी किनारी दाखल\nभारताचे Mission moon, चाँद के पार चलो...\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\n'तू अशी जवळी रहा' फेम सिद्धार्थ ही गोष्ट घेतल्याशिवाय नाही निघत घरा बाहेर\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\n मनोज नरवणेंची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती\nVIDEO: कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र; विधानसभेत एकच खळबळ\nचंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला; 'चंद्रयान-२' वरुन भाजपाचा टोला\n... तर 6 ऑगस्टपासून मुंबईची 'बेस्ट' लाईफलाईन बंद, कर्मचारी पुन्हा संपावर\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; ६० लोकांची सुखरूप सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-05-49/2012-10-01-04-47-11", "date_download": "2019-07-22T20:21:26Z", "digest": "sha1:TAN32G365AZEU35VPFMC6NWS4IW5OVBX", "length": 20037, "nlines": 206, "source_domain": "www.ketkardnyankosh.com", "title": "प्रकरण १३ : सेमेटिक संस्कृतीची जगव्यापकता", "raw_content": "\nखंड १ : हिंदुस्थान आणि जग\nप्रकरण १ : उपोद्धात-जगांतील स्पर्धा\nप्रकरण २ : राष्ट्रसंघ आणि हिंदुस्थानविषयक राजकारण\nप्रकरण ३ : हिंदु आणि जग\nप्रकरण ४ : हिंदुस्थान, सिलोन व ब्रह्मदेश\nप्रकरण ५ : भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.\nप्रकरण ६ : यावद्वीप संस्कृति\nप्रकरण ७ : हिंदुस्थान आणि चीन, जपान व तिबेट\nप्रकरण ८ : पश्चिमेकडे भ्रमण\nप्रकारण ९ : अर्वाचीन परदेशमन आफ्रिका व अमेरिका येथील वसाहती\nप्रकारण १० : हिंदुस्थानचे बाह्यांवर सांस्कृतिक परिणाम\nप्रकरण ११ : बाह्यांचा हिंदुस्थानावर परिणाम\nप्रकरण १२ : समाजरुपांतराचे नियम आणि हिंदुसमाजाचें भवितव्य\nप्रकरण १३ : स्पर्धाक्षेत्राकडे पुन्हां एकदां\nप्रकरण १४ : सामाजिक दृढीकरण व समाजविस्तार या क्रियांचें जगद्विकासांत स्थान\nप्रकरण १५ : इतिकर्तव्यता\nउपप्रकरण २ : राष्ट्रधर्म व राजकीय बल\nउपप्रकरण ३ : लोकसत्ता व लोकमत यांजकडून अपेक्षा\nउपप्रकरण ४ : हिंदुसमाजबलवर्धन\nउपप्रकरण ५ : चातुर्वर्ण्यसंस्थापन\nउपप्रकरण ६ : आर्थिक भवितव्य\nउपप्रकरण ७ : देश्य चळवळ आणि परराष्ट्रीय राजकारण\nउपप्रकरण ८ : अल्पप्रदेशविषयक कर्तव्यें\nउपप्रकरण ९ : आर्थिक उन्नतीचीं अंगे आणि त्यांची साधना\nउपप्रकरण १० : संघरक्षण, संघसदस्यत्व आणि शिक्षणपद्धति\nखंड २ : वेदविद्या\nप्रकरण १ : वेदांविषयीं भारतीय वृत्ति\nप्रकरण २ : वेदप्रवेश -ऋग्वेद\nप्रकरण ३ : वेदप्रवेश - अर्थर्ववेद\nप्रकरण ४ : वेदप्रवेश-यजुर्वेद\nप्रकरण ५ : वेदप्रवेश-सामवेद\nप्रकरण ६ : वेदप्रवेश-ब्राह्मणें\nप्रकरण ७ : वेदप्रवेश-आरण्यकें व उपनिषदें\nप्रकरण ८ : वेदप्रवेश-वेदांगें\nप्रकरण ९ : वेदकालीन इतिहास-वेदकालनिर्णय\nप्रकरण १० : वैदिक वाडमय, ब्राह्मण जाति आणि यज्ञसंस्था\nप्रकरण ११ : विषयांतर-वेदोक्त इतिहास व आख्यायिका\nप्रकरण १२ : वेदकालीन इतिहास - दैवतेतिहास\nप्रकरण १३ : वेदकालीन इतिहास- यज्ञसंस्थेचा अधिक इतिहास\nप्रकरण १४ : अतींद्रियस्थितीसंबंधानें कल्पना\nप्रकरण १५ : ब्रह्मणोक्त व सूत्रोक्त यज्ञसंस्थेचें वर्णन\nखंड ३ : बुद्धपूर्वजग\nप्रकरण १ : इतिहासविषयक प्राचीन कल्पना\nप्रकरण २ : विश्वोत्पत्तीपासून असुरराष्ट्रसंस्थापनकालापर्यन्त\nप्रकरण ३ : असुरराष्ट्रसंस्थापनेच्या नंतरच्या इतिहासार्थ वेदावलोकन\nप्रकरण ४ : दाशराज्ञ युद्ध अथवा भरतदिग्विजय\nप्रकरण ५ : वेदाकालांतील शब्दसृष्टि\nप्रकरण ६ : ब्राह्मण्याचा इतिहास\nप्रकरण ७ : सूतसंस्कृति\nप्रकरण १ : पश्चिमेकडील प्राचीन संस्कृतींचें स्थूल विवेचन\nप्रकरण २ : मिसर अथवा इजिप्त देशाचा प्राचीन इतिहास\nप्रकरण ३ : ईजियन संस्कृति\nप्रकरण ४ : असुरी बाबिलोनी संस्कृति\nप्रकरण ५ : असुरकालीन आशियांतील राष्ट्रें व संस्कृती\nप्रकरण ६ : प्राचीन यूरोपीय संस्कृति\nप्रकरण ७ : मूलगृहकालीन उर्फ ईडोयूरोपीय संस्कृति\nप्रकरण ८ : पर्शुभारतीय संस्कृति\nप्रकरण ९ : आर्य-असुर-संबंध\nप्रकरण १० : उपसंहार\nखंड ४ : बुद्धोत्तर जग\nप्रकरण १ : चोविसशें वर्षांतील जगव्दिकास\nप्रकरण २ : लहान राष्ट्रांचा काल\nप्रकरण ३ : इराणचें स्रत्तावर्धन\nप्रकरण ४ : ग्रीक संस्कृतीची व्यापकता\nप्रकरण ५ : रोमन संस्कृति\nप्रकरण ६ : भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास\nप्रकरण ७ : बुद्धजन्मकालीन वैचारिक चळवळ\nप्रकरण ८ : बुद्धाचें चरित्र\nप्रकरण ९ : भारती युद्धांतापासून चंद्रगुप्तापर्यंत राजकीय इतिहास\nप्रकरण १० : बुद्धापासून चंद्रगुप्तापर्यंतच्या काळची सामाजिक परिस्थिति\nप्रकरण ११ : तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र\nप्रकरण १२ : अशोक ते अराजक-शकयवनांचा धुमाकूळ\nप्रकरण १३ : सेमेटिक संस्कृतीची जगव्यापकता\nप्रकरण १४ : राजकीय घडामोडी व भौगोलिक ज्ञानविकास\nप्रकरण १५ : अराजकापासून महंमदी स्वा-यांपर्यंत हिंदुस्थान\nप्रकरण १६ : रोमन-ग्रीक साम्राज्याचा इतिहास व पश्चिमेकडील साम्राज्याची स्थापना\nप्रकरण १७ : खलीफत व इस्लामचा प्रसार\nप्रकरण १८ : यूरोप, शार्लमान राजाच्या मृत्यूपासून सोळाव्या शतकापर्यंत\nप्रकरण १९ : यूरोपांतील लहान राष्ट्रांपासून मोठ्या राष्ट्रांचा व प्रांतिक भाषांचा विकास\nप्रकरण २० : राष्ट्रसंवर्धन, राष्ट्रांतील चुरस व जगाची ओळख\nप्रकरण २१ : मुसुलमानांची हिंदुस्थानावर सत्ता\nप्रकरण २२ : हिंदूंची उचल\nप्रकरण २३ : जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन\nप्रकरण २४ : भारतीय तत्त्वज्ञान व धर्म यांचा विकास\nप्रकरण २५ : बुद्धोत्तर चीन व जपान\nप्रकरण २६ : यूरोपीय इतिहास व जागतिक इतिहास\nप्रकरण २७ : मानवी आयुष्यक्रमाचा आणि स्वातंत्र्याचा विकास\nप्रकरण २८ : समाजनियमनात्मक विचार\nप्रकरण २९ : सिंहावलोकन\nप्रकरण ३० : जगाव्दिकासाची कारकें\nखंड ५ : विज्ञानेतिहास\nप्रकरण १ : शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास\nप्रकरण २ : प्राथमिक स्वरुपाचें ज्ञान - लेखनपद्धति\nप्रकरण ३ : प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति - संख्यालेखन\nप्रकरण ४ : प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति - कालगणना आणि तीसाठीं प्रारंभबिंदूची योजना\nप्रकरण ५ : वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत\nप्रकरण ६ : वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें - भाषाशास्त्रें, निरुक्त, व्याकरण व मीमांसा\nप्रकरण ७ : विज्ञानेतिहासांत राष्ट्रश्रेय आणि कालश्रेय\nप्रकरण ८ : ज्योतिषशास्त्राचा इतिहास\nप्रकरण ९ : वैद्यक - भारतीय व पाश्चात्त्य\nप्रकरण १० : चीनचा वैज्ञानिक इतिहास\nप्रकरण ११ : रसायनशास्त्राचा इतिहास\nप्रकरण १२ : पदार्थविज्ञानशास्त्राचा इतिहास\nप्रकरण १३ : गणितशास्त्राचा इतिहास\nप्रकरण १४ : भूशास्त्रें\nप्रकरण १५ : जीविशास्त्रें\nप्रकरण १६ : महाराष्ट्रीय महत्त्वाकांक्षा आणि तन्मूलक वैज्ञानिक व इतर कर्तव्यें\nखंड ६ : अ ते अर्थशास्त्र\nखंड ७ : अर्थशास्त्र ते आफ्रिका\nखंड ८ : आफ्रिका ते इक्ष्वाकु\nखंड ९ : ई ते अंशुमान\nखंड १० : क - काव्य\nखंड ११ : काव्य - खते\nखंड १२ : खते - ग्वेर्नसे\nखंड १३ : घ - जलपैगुरी\nखंड १४ : जलपैगुरी - तपून\nखंड १५ : तपून - धमन्या\nखंड १६ : धम्मपद - नेपाळ\nखंड १७ : नेपाळ - बडोदे\nखंड १८ : बडोदे - मूर\nखंड १९ : मूर - व-हाड\nखंड २० : व-हाड - सांचिन\nखंड २१ : साचिन - ज्ञेयवाद\nखंड २२ : सूची खंड\nखंड २३ : पुरवणी खंड ( हिंदुस्थान खंड)\nपुरवणी खंड - प्रस्तावना\nप्रकरण १ : भारतीय संस्कृतीचें आद्यवाड्मय\nप्रकरण २ : भरतखंडवर्णन\nप्रकरण ३ : हिंदुस्थानचा इतिहास\nप्रकरण ४ : लोकसमाज\nप्रकरण ५ : हिंदुस्थानची राज्यव्यवस्था\nप्रकरण ६ : हिंदुस्थानचे शासनसत्तात्मक विभाग अथवा प्रांतवर्णन\nप्रकरण ७ : सांपत्तिक स्थिती व्यापार, दळणवळण व आर्थिक परिस्थिती\nप्रकरण ८ : बौद्धिक प्रगति\nप्रकरण ९ : आरोग्य\nप्रकरण १० : भारतीय समाजशास्त्र\nप्रकरण ११ : सद्य:स्थिती व स्वयंशासन\nप्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग\nसंस्कृतीच्या इतिहासांत सेमेटिक राष्ट्रांचें स्थान.- ग्रीक रोमन, अगर भारतीय व इराणी या संस्कृतींच्या इतिहासाकडेच आतांपर्यंत विशेष लक्ष दिलें गेलें. संस्कृतीच्या इतिहासांत आर्यन् राष्ट्रांचें स्थान सर्वांत ��ोठें खरें, तथापि सेमेटिक राष्ट्रांचें स्थानहि फारच मोठें आहे. राष्ट्रीय संस्कृति राष्ट्रांत उत्पन्न झालेल्या राजकीय शक्तीच्या जोमानें जशी अतिराष्ट्रीय होते तशी ती अन्य कारणानेंहि होते ही गोष्ट लोकांत निघालेल्या एका संप्रदायानें लोकांच्या नजरेस आणली. राजकीय शक्ति आणि पारमार्थिक संप्रदाय हीं एकवटली असतां श्री, विजय आणि भूति यांचा फार जोमानें विकास होतो ही गोष्ट देखील सेमेटिक लोकांत निघालेल्या दुस-या एका संप्रदायानें सिद्ध केली आहे. सेमेटिक संस्कृतीस जगांत महत्त्वाचें स्थान ख्रिस्त व पैगंबर यांनीं मिळवून दिलें. जगांतील इतिहासांत सेमेटिक संस्कृतीची उचल हा एक महत्त्वाचा भाग आहे, आणि सर्व जगाच्या नीतिकल्पनांवर या सेमेटिक उचलीचा परिणाम मोठा झाला आहे. ख्रिस्तीधर्म आणि महंमदीय धर्म म्हणून ज्या दैवतकल्पना आणि नीतिकल्पना लोकांत प्रसृत झाल्या त्याच्या मुळाशीं यहुदी लोकांचा एकसारखा वाढत चाललेला विचार विकास व भावनाविकास आहे.\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे\nसंकेतस्थळ उपयोगासंबंधी अधिक माहिती\nप्रस्तावना खंड पाहण्याची पद्धत\nशरीर खंड पाहण्याची पद्धत\nडॉ. केतकर यांच्या आयुष्यातील कालानुक्रम\nडॉ. केतकर गौरवपर लेख\n- प्रा. श्री. के. क्षीरसागर\nपुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित\nकॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.sataratoday.com/post/23371", "date_download": "2019-07-22T20:21:10Z", "digest": "sha1:43J6AH2DGUULMOSDFIADVCLJXBKIBKY6", "length": 8806, "nlines": 80, "source_domain": "www.sataratoday.com", "title": "धोम व कण्हेर धरणग्रस्तांचा आता थेट जलाशयात साखळी आंदोलनाचा इशारा", "raw_content": "\nधोम व कण्हेर धरणग्रस्तांचा आता थेट जलाशयात साखळी आंदोलनाचा इशारा\nसातारा : सातारा जिल्ह्यातील धोम व कण्हेर धरणासाठी शेकडो शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या पण, पुनर्वसनासाठी त्यांना आजही संघर्ष करावा लागत आहे. त्याचाच भाग म्हणून थेट धोम जलाशयात उतरून आंदोलन करण्याचा इशारा जनजागर प्रतिष्ठानचे जिल्हा समन्यवक देवराज देशमुख व श्रीहरी गोळे यांच्यासह धरणग्रस्तांनी दिला आहे.\nधोम व कण्हेर धरणग्रस्तांची कब्जे रक्कम जमा करून जमीन वाटप करणे व इतर महत्वाच्या मागणीसाठी आता धोम व कण्हेर धरण परिसरातील मालादपूर, बोरीव, आसरे, रणावळे, रामनगर, तांबी, पाटेश्वर नगर, वेळे-कामथी, चोरगेवाडी, साय गाव, वाघेश्वर, भणंग, देशमुख नगर, पिंपरी, रिटकवली, मोरावळे येथील धरणग्रस्तांनी मंगळवारी दि २जुलै रोजी सकाळी दहा वाजल्यापासून धोम जलाशयात उतरून साखळी आंदोलन करण्याचा इशारा सातारचे अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. आज निवेदन देण्यासाठी धरणग्रस्तांनी गर्दी केली होती.हे धरणग्रस्त गेली पंचेचाळीस वर्ष संघर्ष करीत आहेत. पूर्वी नुकसानभरपाई रक्कमेतून ६५टक्के रक्कम वसूल केली जात नव्हती. तसा पुनर्वसनाचा कायदा ही नव्हता. तरीही आता रक्कम भरून सुद्धा धरणग्रस्तांना जमीन वाटप करण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. दि १मे १९७३ साली महाराष्ट्र दिनी शासन निर्णय क्र. एच पी ए-१०७१/४१५८/र-नुसार जमिनीची उपलब्धता व वाटपाचे प्रमाणे रक्कम भरून पुनर्वसित जमिनीचा ताबा धरणग्रस्तांना देण्यात आला होता. आता या प्रक्रियेला खीळ बसली आहे. त्यामुळे धरणग्रतांना स्वमालकीची जमीन नाही, पुनर्वसनाचा पत्ता नाही अशी अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांना त्यांच्या हक्काची जमीन न देता त्यांच्या दुसऱ्या पिढीवर सुद्धा अन्याय होत आहे. पुनर्वसन खात्यात अनेकदा हेलपाटे मारावे लागत आहेत. आता सहनशीलता संपली असून सर्व धरणग्रस्त पावसातच धोम जलाशयात उतरून साखळी आंदोलन करणार आहेत. या आंदोलनासाठी देवराज देशमुख, श्रीहरी गोळे, काशिनाथ बैलकर, रामचंद्र वीरकर, सुभाष सुळके, अमित पोळ, जितेंद्र गोगावले, नामदेव सणस, दत्तात्रय गोगावले यांच्यासह कुटूंब सहभागी होणार असून कायदा व सुव्यवस्था निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nतरी जिल्हा प्रशासनाने त्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित केले पाहिजे, अशी अपेक्षा सातारकर जनता करीत आहे. ठोस उपाययोजना करणे आवश्यक असून आणखी किती परवड धरणग्रस्तांची करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.\nजावली तालुक्यातील अवैद्य दारू विक्रेत्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी\nगेली ११ वर्ष जावली तालुक्यात सुरु असलेली १३ दारू दुकाने महिलांनी व व्यसनमुक्ती संघटनांनी ऐतिहासिक पाऊल उचलून बंद केली होती.\nएकावर पोस्को अंतर्गत गुन्हा\nकराड जवळील एका गावात नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल��� आहे.\nतलावात बुडून युवकाचा मृत्यू\nबामणवाडी (ता.कराड) येथे जांभळा नावच्या शिवारात असलेल्या कृषि विभागाच्या पाजर तलावात युवकाचा बुडून मृत्यू झाला.\nसातार्‍यातून ट्रॅक्टर, दोन दुचाकी चोरी\nसातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकठिकाणाहून ट्रॅक्टर व दोन दुचाकी चोरुन नेला असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ledwallwasher.china-led-lighting.com/PRODUCT/LANG-mr/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE/LED%20%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%A1%20%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9F/25W%2048W%20%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%88%E0%A4%A1%E0%A5%80%20%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A4%20%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B6%E0%A4%B0.HTM", "date_download": "2019-07-22T21:42:02Z", "digest": "sha1:LOC26TIYM7ZY522HZ55JODXXNVUJSDL7", "length": 18213, "nlines": 125, "source_domain": "ledwallwasher.china-led-lighting.com", "title": "ग्वांगडाँगच्या कारखाना > LED फ्लड लाइट > 25W 48W एलईडी भिंत वॉशर", "raw_content": "कान्नार कॅटलॉग >>>> ऑनलाइन पहा डाउनलोड .zip\nउत्पादन केंद्र | उत्पादन प्रमाणपत्र | आमच्या विषयी | आमच्याशी संपर्क साधा | पारिभाषिक शब्दावली\nग्वांगडाँगच्या कारखाना > LED फ्लड लाइट > 25W 48W एलईडी भिंत वॉशर\nइतर मॉडेल पहा >>\n1. 250W 500W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-10 एलईडी भिंत वॉशर\n2. 220W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-9 एलईडी भिंत वॉशर\n3. 155W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-8 एलईडी भिंत वॉशर\n4. 108W 216W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर LWW-7 एलईडी भिंत वॉशर\n5. 25W 48W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -6 एलईडी भिंत वॉशर\n6. 26W 32W 48W रेषेचा जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -5 एलईडी भिंत वॉशर\n7. 40W 80W 90W रेषेचा वॉटरप्रूफ IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -4 एलईडी भिंत वॉशर\n8. 26W 48W लिनिअर आयपी 20 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -3 एलईडी वाइड वॉशर\n9. 96W 1 9 2 वॅ रेनियर वॉटरप्रूफ आईपी65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -2 एलईडी वाइड वॉशर\n10. 15 डब्ल्यू 25W 48W रेषेचा वॉटरप्रूफ आयपी 65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -1 एलईडी वॉल वॉशर\n25W 48W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -6 एलईडी भिंत वॉशर. ( 25W 48W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -6 एलईडी भिंत वॉशर )\n25W 48W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -6 एलईडी भिंत वॉशर\nइतर मॉडेल पहा >>\n1. 250W 500W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-10 एलईडी भिंत वॉशर\n2. 220W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-9 एलईडी भिंत वॉशर\n3. 155W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-8 एलईडी भिंत वॉशर\n4. 108W 216W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर LWW-7 एलईडी भिंत वॉशर\n5. 25W 48W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -6 एलईडी भिंत वॉशर\n6. 26W 32W 48W रेषेचा जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -5 एलईडी भिंत वॉशर\n7. 40W 80W 90W रेषेचा वॉटरप्रूफ IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -4 एलईडी भिंत वॉशर\n8. 26W 48W लिनिअर आयपी 20 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -3 एलईडी वाइड वॉशर\n9. 96W 1 9 2 वॅ रेनियर वॉटरप्रूफ आईपी65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -2 एलईडी वाइड वॉशर\n10. 15 डब्ल्यू 25W 48W रेषेचा वॉटरप्रूफ आयपी 65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -1 एलईडी वॉल वॉशर\nचीन LED फ्लड लाइट 25W 48W एलईडी भिंत वॉशर निर्यातदार\nचीनच्या हिरव्या रंगाचे प्रकाशक, प्रकाशाच्या प्रकाशाचे नेतृत्व केले, प्रकाशाच्या प्रकाशाचे नेतृत्व केले, प्रकाशाच्या प्रकाशाचे नेतृत्व केले, पडदा प्रकाशाचे नेतृत्व केले, एलईडी लॉन लाईट, नियॉन ट्यूब, ईएल, ट्री लाईट, कॅक्टस, रबर केबल्स के नेतृत्व वाले, आकृतिबंध प्रकाश, कोकोनट पाम ट्री लाइट, नेतृत्व बल्ब, नेतृत्व दिवा, फायबर, कंट्रोलर, सजावटी प्रकाश नेतृत्व, चेन लाइट नेतृत्व, पेड़ प्रकाश\nसाठी स्रोत LED फ्लड लाइट 25W 48W एलईडी भिंत वॉशर Guzhen टाउन, Zhongshan शहर, गुआंगडॉंग प्रांत, चीन येथे उत्पादक\nएक निर्माता LED फ्लड लाइट 25W 48W एलईडी भिंत वॉशर गुझेन टाउन, झोंगशान शहर, ग्वांगडाँग प्रांतात, चीनमधून\nएक निर्माता LED फ्लड लाइट 25W 48W एलईडी भिंत वॉशर येथे GuangDong चीन\nवैशिष्ट्यीकृत चीन गुआंग्डोंग LED फ्लड लाइट 25W 48W एलईडी भिंत वॉशर उत्पादक आणि येथे सूचीबद्ध karnar प्रकाशीत द्वारे sourced आहेत\nया गटात समाविष्ट आहे: LED फ्लड लाइट 25W 48W एलईडी भिंत वॉशर\nसाठी स्रोत LED फ्लड लाइट 25W 48W एलईडी भिंत वॉशर\nसाठी उत्पादने LED फ्लड लाइट 25W 48W एलईडी भिंत वॉशर\nचीन LED फ्लड लाइट 25W 48W एलईडी भिंत वॉशर निर्यातदार\nचीन LED फ्लड लाइट 25W 48W एलईडी भिंत वॉशर घाऊक विक्रेता\nझोंगशहान LED फ्लड लाइट 25W 48W एलईडी भिंत वॉशर निर्यातदार\nझोंगशहान LED फ्लड लाइट 25W 48W एलईडी भिंत वॉशर घाऊक विक्रेता\nझोंगशहान LED फ्लड लाइट 25W 48W एलईडी भिंत वॉशर पुरवठादार आणि एलईड��� दिवे, एलईडी बल्ब आणि नळी, डायोड, ऑटो प्रकाश व्यवस्था, एलईडी प्रकाशयोजना, एलईडी फ्लॅशलाइट, हॉलिडे प्रकाश, डाऊन लाईट्स, स्ट्रीट लाईट, कमाल मर्यादा, भिंतीवरील दिवे, उद्यान लाइट्स, फ्लॅशलाइट्स आणि जर्सी, छतावरील स्पॉटलाइट्स, LED वॉशिंग वॉटर , एलईडी फ्लड लाइट, एलईडी पॅननेल लाइट, एलईडी मऊ पट्टी लाइट, एलईडी लाइट, एलईडी कमाल मर्यादा, एलईडी लटकन प्रकाश, एलईडी नियॉन ट्यूब, एलईडी भूमिगत प्रकाश, एलईडी दिवा\nग्वांगडोंग LED फ्लड लाइट 25W 48W एलईडी भिंत वॉशर पुरवठादार आणि एलईडी दिवे, एलईडी बल्ब आणि नळी, डायोड, ऑटो प्रकाश व्यवस्था, एलईडी प्रकाशयोजना, एलईडी फ्लॅशलाइट, हॉलिडे प्रकाश, डाऊन लाईट्स, स्ट्रीट लाईट, कमाल मर्यादा, भिंतीवरील दिवे, उद्यान लाइट्स, फ्लॅशलाइट्स आणि जर्सी, छतावरील स्पॉटलाइट्स, LED वॉशिंग वॉटर , एलईडी फ्लड लाइट, एलईडी पॅननेल लाइट, एलईडी मऊ पट्टी लाइट, एलईडी लाइट, एलईडी कमाल मर्यादा, एलईडी लटकन प्रकाश, एलईडी नियॉन ट्यूब, एलईडी भूमिगत प्रकाश, एलईडी दिवा\nगुझेग टाउन LED फ्लड लाइट 25W 48W एलईडी भिंत वॉशर पुरवठादार आणि एलईडी दिवे, एलईडी बल्ब आणि नळी, डायोड, ऑटो प्रकाश व्यवस्था, एलईडी प्रकाशयोजना, एलईडी फ्लॅशलाइट, हॉलिडे प्रकाश, डाऊन लाईट्स, स्ट्रीट लाईट, कमाल मर्यादा, भिंतीवरील दिवे, उद्यान लाइट्स, फ्लॅशलाइट्स आणि जर्सी, छतावरील स्पॉटलाइट्स, LED वॉशिंग वॉटर , एलईडी फ्लड लाइट, एलईडी पॅननेल लाइट, एलईडी मऊ पट्टी लाइट, एलईडी लाइट, एलईडी कमाल मर्यादा, एलईडी लटकन प्रकाश, एलईडी नियॉन ट्यूब, एलईडी भूमिगत प्रकाश, एलईडी दिवा\nLED खाली प्रकाश, LED पट्टीचा प्रकाश, Guzhen टाउन, Zhongshan शहर, गुआंग्डोंग प्रांत, चीन पासून एलईडी परिस्थिती लाइट पुरवठादार आणि कारखाना\nएलईडी दीप, 3x1w, 3x3w, 3x5w, एलईडी लाइटिंग\nनेतृत्व par64, पार प्रकाश, स्टेज प्रकाश, प्रकाश नेतृत्व\nनेतृत्व रस्सी प्रकाशाचे नेतृत्व केले\nनेतृत्व दोरी प्रकाश, निबंधातील प्रकाशीत प्रकाश\nचीन एलईडी लाइटिंग, चीन उच्च पॉवर का नेतृत्व किया दीपक, नीचे एलईडी लाइट, नेतृत्व पट्टी रोशनी, Guzhen टाउन, Zhongshan सिटी, गुआंग्डोंग प्रांत, चीन से एलईडी प्रकाश का नेतृत्व किया\nGuzhen टाउन, Zhongshan शहर, गुआंग्डोंग प्रांत, चीन पासून LED खाली प्रकाश पुरवठादार आणि कारखाना\nएलईडी दिवा प्रकाश, एलईडी लाइट, LED पेन्डेंड लाईट, एलईडी सिलाईंग लाइट\nएलईडी दिवा प्रकाश, एलईडी लाइट, LED पेन्डेंड लाईट, एल���डी सिलाईंग लाइट\nनेतृत्व निऑन फ्लेक्स प्रकाश, प्रकाश नेतृत्व\nLED dmx प्रकाश, प्रकाश नेतृत्व, dmx प्रकाश\nडीएमएक्स नियंत्रक, डीएमएक्स 512 नियंत्रक\nनेतृत्व खेळ प्रकाश, नेतृत्व प्रकाश, नेतृत्व दिवा\nनेतृत्व प्रकाश, प्रकाश नेतृत्व\nनेतृत्व लॉन प्रकाश, नेतृत्व प्रकाश, उच्च शक्ती नेतृत्व\nनेतृत्व वृक्ष प्रकाश, नेतृत्व प्रकाश, नेतृत्व चेरी प्रकाश\nनेतृत्व रस्सी प्रकाश, नेतृत्व softlight, नेतृत्व प्रकाश\nनेतृत्व par64, नेतृत्व दिवा, नेतृत्व दिवा\nLED भिंत वॉशर प्रकाश\nLED ढलले टीप प्रकाश\nएलईडी रबर केबल लाइट\nएलईडी आभासी वास्तव प्रकाश\nLED नारळ पाम प्रकाश\nएलईडी नारळ खजुळाचे झाड\nआम्ही शिपमेंट खाली समर्थन\nआम्ही देयक खाली समर्थन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Circumstances-of-pollution-officials/", "date_download": "2019-07-22T20:29:33Z", "digest": "sha1:O4FO4MZ64JCXUH3GTONCAIYU2XVQIE4E", "length": 6705, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘प्रदूषण’च्या अधिकार्‍यांना घेराव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ‘प्रदूषण’च्या अधिकार्‍यांना घेराव\nपंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शनिवारी प्रदूषणास जबाबदार घटकांवर कारवाई टाळाटाळ होत असल्याने येथील काळ्या ओढ्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक उपअधिकारी आर. एस. कामत, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी राजेश आवटी यांना घेराव घातला. कारवाई होत नाहीपर्यंत तोपर्यंत त्यांना न सोडण्याची भूमिका घेतली. अखेर प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी दिलीप खेडकर यांनी कारवाईचे आश्‍वासन दिल्यानंतर कामत यांची सुटका करण्यात आली. दरम्यान, संबंधित घटकांवर चार दिवसांत कारवाई न झाल्यास अधिकार्‍यांना दूषित पाणी पाजण्याचा इशारा स्वाभिमानीने दिला.\nस्वाभिमानीच्या पदाधिकार्‍यांनी दुसर्‍या दिवशी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांसमवेत चंदूर ओढा येथे पाहणी केली. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात रसायनमिश्रित सांडपाणी ओढ्यात सोडले जात असल्याचे आढळून आले. अधिकार्‍यांनी तेथील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. प्रदूषण होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर स्वाभिमानीच्या पदाधिकार्‍यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मुख्य अधिकारी खेडकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु त��यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर सर्वजण टाकवडे वेस परिसरातील काळा ओढा येथे आले. तेथील पाण्याचे नमुनेही घेण्यात आले. त्याठिकाणी पुन्हा खेडकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून संतप्त पदाधिकार्‍यांनी कामत यांना घेराव घालत त्यांना तेथेच रोखून धरले. त्यावेळी कामत यांनी खेडकर यांच्याशी संपर्क साधला असता पदाधिकार्‍यांना खेडकर यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती करत जोपर्यंत प्रदूषणास जबाबदार घटकावर कारवाई होत नाही तोपर्यंत अधिकार्‍यांना रोखून धरण्याचा इशारा दिला. त्यावर खेडकर यांनी सांडपाणी तपासणीचा अहवाल प्राप्त होताच संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्याचे आश्‍वासन दिल्याने कामत यांची सुटका झाली. पंचगंगा प्रदूषणास जबाबदार घटकांवर ठोस कारवाई न केल्यास स्वाभिमानी संघटना 10 मे नंतर आक्रमक आंदोलन हाती घेणार असल्याची माहिती शंभुशेटे यांनी दिली.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/news/pune-politics-29/", "date_download": "2019-07-22T22:03:50Z", "digest": "sha1:NFEJNTFB6H4HGQQIAYR4Z5QXS4RJ64CB", "length": 8962, "nlines": 58, "source_domain": "mymarathi.net", "title": "भाजपने माझा वापर केला, भावासारख्या मुख्यमंत्र्याने लाथ मारली – खा. संजय काकडे - My Marathi", "raw_content": "\nरमणबागेत अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी\nअजित पवारांच्या वाढदिवशी तब्बल ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व कदम कुटुंबाने स्वीकारले\nआयडीबीआय बँकेची द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडसोबत कॉर्पोरेट एजन्सी भागीदारी\n२०० अब्ज लिटर्स पाण्याची बचत, महाराष्ट्र व राजस्थानात कृत्रिम शेततळी निर्माण करून साध्य केली किमया\nएकटेपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये-डॉ. सुरेखा पंडित\nअरुणा ढेरे यांच्या साहित्य लेखनाने महाराष्ट्राला समृध्द केले –डॉ. सदानंद मोरे\nविधानसभा युती एकत्र लढणार, फडणवीसांचे स्पष्टीकरण\nफडणवीसांकडे दैवी शक्ती,220 जागा मिळतील : चंद्रकांत पाटील\nगोळ��लकर प्रशालेत निवडणुकीचा अनुभव\nईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्या -म्हणजे खरी ताकद कळेल ..जयंत पाटील\nHome News भाजपने माझा वापर केला, भावासारख्या मुख्यमंत्र्याने लाथ मारली – खा. संजय काकडे\nभाजपने माझा वापर केला, भावासारख्या मुख्यमंत्र्याने लाथ मारली – खा. संजय काकडे\nपुणे: भाजपने माझा केवळ वापर केला, मी मुख्यमंत्र्यांना भावासारख मानतो पण त्यांनीच लाथ मारल्याचे म्हणत भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाना साधला आहे. आज संजय काकडे यांनी राष्ट्रवादी नेते अजित पवार यांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपला रामराम करण्याचे संकेत देखील दिले आहेत.खा संजय काकडे आणि भाजपमध्ये निर्माण झालेला दुरावा आणखीन वाढताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून काकडे यांचे भाजप नेत्यांसोबत आरोपप्रत्यारोप सुरु आहेत. मध्यंतरी त्यांनी शिवसेनेशी युती न झाल्यास प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे देखील पराभूत होतील, अशी टीका केली होती. काकडे यांनी थेट दानवे यांनाच टार्गेट केल्याने भाजप नेते त्यांच्यावर नाराज असल्याचं बोलल गेल.आज भाजपकडून करण्यात आलेला एक सर्व्हे समोर आला आहे, यामध्ये लोकसभेसाठी युवा चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हि सर्व परिस्थिती पाहता काकडे यांनी इतर पक्षातून उमेदवारी मिळवण्यासाठीच्या हालचालींना वेग दिला आहे.दरम्यान, आपल्याला उमेदवारी मिळू नये म्हणून गिरीश बापट आणि रावसाहेब दानवे कुरघोडीचे राजकारण करत असल्याचा आरोप संजय काकडे यांनी केला आहे. तसेच मी मुख्यमंत्र्यांना भावासारख मानतो पण त्यांनीच लाथ मारली आहे. आता भावानेच लाथ मारल्याने दुसरे घर शोधावे लागणार असल्याचं काकडे म्हणाले.\nगांधीवाद्यांची ठोकशाही ..महापौरांसामोरच गंगाजल ..(व्हिडीओ)\n‘लोक काय म्हणतील’ याचा विचार करू नका -तेजस्वी सातपुतेंचा विद्यार्थिनींना सल्ला\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *���्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nविधानसभा युती एकत्र लढणार, फडणवीसांचे स्पष्टीकरण\nफडणवीसांकडे दैवी शक्ती,220 जागा मिळतील : चंद्रकांत पाटील\nईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्या -म्हणजे खरी ताकद कळेल ..जयंत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/marathi/Vallabhgad(Hargapur)-Trek-Hill_forts-Category.html", "date_download": "2019-07-22T21:00:59Z", "digest": "sha1:4WDVXTUNDI5LW2XUQVE775OUJELO6ECV", "length": 19434, "nlines": 92, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Vallabhgad(Hargapur), Hill forts Category, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nवल्लभगड (हरगापूरचा किल्ला) (Vallabhgad(Hargapur)) किल्ल्याची ऊंची : 1850\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही\nजिल्हा : बेळगाव श्रेणी : मध्यम\nकोल्हापूर - बेळगाव महामार्गावर संकेश्वर नंतर ३ किमी वर ‘वल्लभगड’ नावाचा एक फाटा आहे. या फाट्यावरून वल्लभगडाचे (हरगापूरगडाचे) दर्शन होते. महामार्गापासून डावीकडे वळल्यावर आपण थेट वल्लभगड गावातच पोहोचतो. गावातून पंधरा मिनिटांत गडावर जाता येते.\nकिल्ल्याच्या तटबंदीच्या बाहेर बुरुजाच्या बाजूला गावदेवी मरगुबाईचे मंदिर आहे. या मंदिरा पर्यंत पक्का रस्ता आहे. जीप सारखे वहान या मंदिरा पर्यंत येऊ शकते. मंदिराच्या मागून पायवाटेने चालत गेल्यावर आपण किल्ल्याच्या प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. प्रवेशव्दार गोमुखी बांधणीचे आहे. दोन भव्य बुरुजांच्या आड प्रवेशव्दार लपवलेले आहे. मुख्य प्रवेशद्वाराची कमान उत्तम स्थितीत आहे. प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच मारुतीचे मंदिर आहे. मंदिराच्या मागे विहिरीत उतरणारी पायर्‍यांची भव्य वाट कोरुन काढलेली आहे. पायर्‍या उतरुन आत गेल्यावर दगडात कोरलेल्या कमानीतून आपला बोगद्यात प्रवेश होतो. पुढे थोड्या पायर्‍या उतरल्यावर वरुन प्रकाश येण्यासाठी झरोका ठेवला आहे तिथपर्यंत पोहोचतो. पुढे पहिली विहिर आहे. ही विहीर एका बोगद्याने दुसर्‍या मोठ्या विहिरीशी जोडलेली आहे. या दोन्ही विहीरी आणि भव्यता आणि खोली पाहाण्यासाठ��� आपल्याला पुन्हा पायर्‍या चढून वर यावे लागते. विहिरी पाहून पुढे चालायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजूला मुख्य तटबंदीपासून सुटा असलेला बुरुज पाहायला मिळतो. हा बुरुज पूर्णपणे झाडीत झाकला गेला होता. वल्लभगडाचे संवर्धन करणार्‍या शिलेदारांनी त्याला मोकळा श्वास दिला. त्यामुळे आज हा बुरुज आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारचे दोन बुरुज या किल्ल्यावर आहेत. दुसरा बुरुज किल्ल्याच्या पूर्व टोकावर आहे. किल्ल्याच्या आतील आणि बाहेरील भागावर नजर ठेवण्यासाठी या सुट्या बुरुजांचा उपयोग होतो. फ़ांजीवरुन पुढे गेल्यावर तटबंदीतले दोन संडास पाहायला मिळतात. गडाच्या उत्तर टोकावर सुटा बुरुज आहे. तो पाहून माघारी फ़िरुन पूर्वेकडच्या तटबंदीच्या बाजुने पुढे गेल्यावर पेशवेकालिन शंकराचे मंदिर आहे. या मंदिराच्या जवळ तटबंदीतून खाली उतरणारी पायवाट आहे. या वाटेने खाली उतरल्यावर सिध्देश्वराची मोठी गुहा आहे. तिच्यात सिध्देश्वराचा मुखवटा आणि पादुका आहेत. गुहा पाहून परत गडावर येऊन पुढे गेल्यावर एक पाण्याचे टाके आहे. ते पूर्णपणे मातीने बुजलेले होते. त्यातील माती काढून ते पूर्णपणे मोकळे केलेले आहे.\nकोल्हापूर - बेळगाव महामार्गावर संकेश्वरच्या अलीकडे ३ कि.मी वर ‘वल्लभगड’ नावाचा एक फाटा आहे. फाट्यावरून वल्लभगडाचे दर्शन होते. महामार्गा पासून डावीकडे वळल्यावर या फाट्यावरून दोन रस्ते फ़ुटतात. यापैकी कोणत्याही रस्त्याने गेल्यास हरगापूर (वल्लभगड) गावला वळसा घालूनच वल्लभगडावर जावे लागते. गावातून पंधरा मिनिटांत वल्लभगडावर जाता येते.\nकिल्ल्यावर रहाण्याची सोय नाही.\nजेवणाची सोय आपण स्वत: करावी.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nगडावर जाण्यासाठी १५ मिनिटे लागतात. गड पाहाण्यासाठी लागणारा कालावधी अंदाजे १ तास.\nजाण्यासाठी उत्तम कालावधी :\nअंकाई(अणकाई) (Ankai) अंतुर (Antoor) अर्जूनगड (Arjungad) आसावा (Asawa)\nबाळापूर किल्ला (Balapur Fort) बल्लाळगड (Ballalgad) बळवंतगड (Balwantgad) बांदा किल्ला (Banda Fort)\nभंडारदुर्ग/भांडारदुर्ग (Bhandardurg) भांगसी गड (भांगसाई गड) (Bhangsigad(Bhangsi mata gad)) भरतगड (Bharatgad) भास्करगड (बसगड) (Bhaskargad)\nधोत्रीचा किल्ला (गढी) (Dhotri Fort (Gadhi)) द्रोणागिरी (Dronagiri) डुबेरगड(डुबेरा) (Dubergad(Dubera)) दुंधा किल्ला (Dundha)\nघारापुरी (Gharapuri) घोडबंदरचा किल्ला (Ghodbunder Fort) घोसाळगड (Ghosalgad) घोटवडा किल्ला (गोतारा किल्ला) (Ghotawada Fort (Gotara))\nहटकेश्वर ते लेण्याद्री (Hatkeshwar to Lenyadri) होन्नुर कि���्ला (Honnur Fort) इंद्रगड (Indragad) इंद्राई (Indrai)\nकोळकेवाडी दूर्ग (Kolkewadi) कोंढवी (Kondhavi) कोरीगड (कोराईगड) (Korigad) कोर्लई (Korlai)\nमिरगड (मिरा डोंगर / सोनगिर) (Mirgad(Songir)) मोहनदर (शिडका) किल्ला (Mohandar(Shidaka)) मोहनगड (Mohangad) मोरागड (Moragad)\nनरनाळा\t(Narnala) न्हावीगड (Nhavigad) निमगिरी (Nimgiri) निवतीचा किल्ला (Nivati Fort)\nपांडवगड (Pandavgad) पन्हाळेदुर्ग (पन्हाळघर किल्ला) (Panhaledurg) पन्हाळेकाजी (प्रणालक दुर्ग) (Panhalekaji Fort) पन्हाळगड (Panhalgad)\nपारडी किल्ला (Pardi Fort) पारगड (Pargad) पारनेरा किल्ला (Parnera Fort) पर्वतगड (Parvatgad)\nपाटेश्वर (Pateshwar) पट्टागड (Patta) पेब (विकटगड)\t(Peb) पेडका (Pedka)\nपिंपळास कोट (Pimplas Kot) पिसोळ किल्ला (Pisol) प्लस व्हॅली ट्रेक (Plus Valley) प्रबळगड (Prabalgad)\nराजदेहेर (ढेरी) (Rajdeher) राजधेर (Rajdher) राजगड (Rajgad) राजहंसगड (येळ्ळूरचा किल्ला) (Rajhansgad (Yellur Fort))\nरसाळगड (Rasalgad) रतनगड (Ratangad) रतनगड(रत्नदुर्ग) (Ratangad(Ratnadurg)) रत्नदुर्ग ( भगवतीचा किल्ला ) (Ratnadurg)\nसडा किल्ला (Sada Fort) सदाशिवगड (Sadashivgad) सागरगड (खेडदूर्ग) (Sagargad) सज्जनगड (Sajjangad)\nसांदण व्हॅली व करोली घाट (Sandan Valley - Karoli Ghat) सांकशीचा किल्ला (Sankshi) संतोषगड (Santoshgad) सप्तश्रुंगी (Saptashrungi)\nसरसगड (Sarasgad) सेगवा किल्ला (Segawa) शिवडीचा किल्ला (Sewri Fort) शिवगड (Shivgad)\nसायनचा किल्ला(शीव किल्ला) (Sion Fort) सोंडाई (Sondai) सोनगड (Songad) सोनगिर (धुळे) (Songir (Dhule))\nतळगड (Talgad) तांदुळवाडी (Tandulwadi) टंकाई (टणकाई) (Tankai) तेरेखोलचा किल्ला (Terekhol Fort)\nथाळनेर (Thalner) तिकोना (Tikona) तोरणा (Torna) त्रिंबकगड (ब्रम्हगिरी) (Trimbakgad)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5196567763229099538&title=Shreeakkalkotniwasi%20Swamimaharaj%20Yanche%20Sachitra%20v%20Saagra%20charitra&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2019-07-22T20:49:12Z", "digest": "sha1:HQIKAM2OUZQKPHDQKKTCDI5HH7GCJ5Z2", "length": 8301, "nlines": 127, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "श्रीअक्कलकोटनिवासी स्वामीमहाराज यांचे सचित्र व साग्र चरित्र", "raw_content": "\nश्रीअक्कलकोटनिवासी स्वामीमहाराज यांचे सचित्र व साग्र चरित्र\nगुरुचरित्रातील श्रीदत्त, श्रीपादवल्लभ, श्रीनृसिंह या पुढील अवतार अक्कलकोटस्थित श्री स्वामी समर्थ यांचा मानला जातो. स्वामींचे पद्यातील चरित्र गद्यात आणण्याचे काम १९०४मध्ये प्रथम झाले. कै. रा. रा. सदाशिव वामन मराठे कृत स्वामी महाराजांचे पहिल्या गद्य चरित्राचे संकलन ‘श्रीअक्कलकोटनिवासी स्वामीमहाराज यांचे सचित्र व साग्र चरित्र’ यातून विवेक दिगंबर वैद्य यांनी केले आहे.\nमूळ ग्रंथातील लेखन यात जसेच्या तसे घेत अनेक प्रसंगांचे योग्य संदर्भ तसेच छायाचित्रांची यात भर घातली आहे. १८४६-४७मध्ये चिंतोपंतअप्पा टोळ हे सोलापूरला मामलेदार असताना त्यांची व महाराजांची पंढरपूरला गाठ पडून नंतर महाराज अक्कलकोटला आले, या हकीकतीने चरित्राला प्रारंभ झाला आहे.\nमहाराजांचे वर्णन, त्यांचा राग, दर्शनाची पद्धत, त्यांची अचाट कृत्ये व चमत्कार, विविध ठिकाणच्या वास्तव्याच्या वेळच्या घटना, स्वामींचे भक्त, सेवेकरी, राजे-रजवाड्यांनी महाराजांची केलेली सेवा, प्रसंगी महाराजांनी एखाद्याचे केलेले गर्वहरण, सन्मार्गाचा संदेश आदी कथा यात वाचायला मिळतात. स्वामींच्या अवताराच्या कार्यसमाप्तीच्या वर्णनाने या चरित्राची सांगता होते.\nपुस्तक : श्रीअक्कलकोटनिवासी स्वामीमहाराज यांचे सचित्र व साग्र चरित्र\nलेखक : विवेक दिगंबर\nप्रकाशक : पुनर्वसू प्रकाशन\nकिंमत : २५० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: श्रीअक्कलकोटनिवासी स्वामीमहाराज यांचे सचित्र व साग्र चरित्रचरित्रपुनर्वसू प्रकाशनविवेक दिगंबर वैद्यVivek Digambar VaidyaPunarvasu PrakshanShreeakkalkotniwasi Swamimaharaj Yanche Sachitra v Saagra charitraBOI\nश्रीअक्कलकोटस्थ स्वामी चरित्र + संक्षिप्त श्रीशंकर गाथा श्री स्वामी समर्थांचे गुरुमंदिर सरदार वल्लभभाई पटेल – भारताचा पोलादी पुरुष सिनेमाचे दिवस सम्राट अशोक चरित्र\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nअजित डोवाल : गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार\n‘अभंगवाणी’त रंगले रत्नागिरीकर रसिक\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nअमेरिकेत मराठीपण टिकवणारा देखणा सोहळा\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5720619977890092606&title=Interview%20of%20Editor%20of%20Dhatukam%20Magazine&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2019-07-22T20:25:14Z", "digest": "sha1:6PZWMOOYQBWYPD5EDMABVLHHT5FYJNHK", "length": 26666, "nlines": 138, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "धातुकाम मासिकाची वर्षभरात मोठी झेप", "raw_content": "\nधातुकाम मासिकाची वर्षभरात मोठी झेप\nमॅन्युफॅक्चरिंग उद्योगातील भारतीय कामगारांना इंग्रजी भाषेचा मोठा अडसर होतो. ही बाब हेरून तांत्रिक माहिती मराठीतून उपलब्ध ��रून देण्याच्या प्रमुख उद्देशाने ‘धातुकाम’ हे मराठी मासिक जून २०१७मध्ये सुरू झाले. वर्षभराच्या कालावधीत या मासिकाने मोठी झेप घेतली असून, हे मासिक दर महिन्याला १५ हजार कंपन्या आणि संस्थांपर्यंत पोहोचते. या क्षेत्रात अपडेट राहण्यासाठी मासिकाचा उपयोग होत असल्याच्या प्रतिक्रिया वाचकांकडून येत आहेत. या मासिकाची कल्पना, आतापर्यंतचा प्रवास याबाबत मासिकाचे संपादक दीपक देवधर यांची अमोल अशोक आगवेकर यांनी घेतलेली ही मुलाखत.\nहॉलिवूडमधील एखाद्या चित्रपटाचा हिंदीत किंवा हिंदी चित्रपटाचा मराठीत रिमेक झाल्याचे आपण पाहिले असेल. इंग्रजीतील अनेक कादंबऱ्या मराठीत अनुवादित झाल्याचेही माहीत असेल; पण तंत्रज्ञान विषयाला वाहिलेल्या आणि मराठीतून प्रसिद्ध होणाऱ्या एखाद्या मासिकाचा अंक इंग्रजी भाषेतून काढा, अशी मागणी झाल्याचे ऐकिवात नसेल. मराठी भाषेतून प्रसिद्ध होणाऱ्या ‘धातुकाम’ या तांत्रिक विषयावरील मासिकाने मात्र ही किमया साधली आहे. या मासिकातील दर्जेदार मजकूर वाचून हे मासिक इंग्रजीत काढण्याची मागणी वाचक करत आहेत. अशा या मासिकाचे संपादक दीपक देवधर यांच्याशी साधलेला हा संवाद.\n- तंत्रज्ञानाविषयीचे मासिक मराठीतून सुरू करण्याचा विचार कसा सुचला\n- बेंगळुरूमध्ये मशीन टूल्स या इंडस्ट्रीत काम करणाऱ्या एस. मायक्रोमॅटिक आणि प्रगती ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड या दोन मोठ्या कंपन्या आहेत. या कंपन्यांचे अध्यक्ष अशोक साठे आणि याच क्षेत्रातील (पुण्यातील) ज्येष्ठ इंजिनीअर भारत जोशी यांना मराठीतून तंत्रज्ञानविषयक माहिती देणारे लेखन करण्याची कल्पना २००७-०८मध्ये सुचली होती. त्यातून उद्यम प्रकाशनाची संकल्पना पुढे आली. संपूर्ण युरोप, चीन, जपान, कोरिया, थायलंड, तैवान हे देश मॅन्युफॅक्चरिंग उद्योगांत भारताच्या कित्येक पटींनी पुढे आहेत. या सगळ्या देशांपेक्षा भारत मागे का पडतो याचे उत्तर साठे यांनी शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्या लक्षात आले, की या सर्व देशांतील तंत्रज्ञांना, कामगारांना इंजिनीअरिंगचे शिक्षण त्यांच्या भाषेत मिळते. आपल्याकडे बुद्धिमत्तेची कमतरता नाही; पण भाषेचा मोठा अडसर आहे. तो दूर झाला, तर मॅन्युफॅक्चरिंग उद्योगाला खूप चालना मिळेल. दुसरी बाब म्हणजे आपल्याकडे एकदा पदवीचे शिक्षण झाले आणि माणूस नोकरीला लागला, की नवे ज्ञान घेत नाही. ही पद्धत मोडीत काढण्याचाही विचार होता. त्यातून २०१४ला उद्यम प्रकाशन ही संस्था सुरू झाली. त्यातूनच पुढे धातुकाम मासिकाची मुहुर्तमेढ रोवली गेली.\n- उद्यम प्रकाशनाच्या वतीने कोणते उपक्रम चालवले जातात\n- अभियांत्रिकीबद्दल माहिती देणारी पुस्तके आणि धातुकाम हे मासिक प्रकाशित करणे हे दोन उपक्रम उद्यम प्रकाशनाच्या वतीने आम्ही राबवतो. नवशिक्षित कामगाराला वर्कशॉप टेक्नॉलॉजी, तसेच इतर मशीन व तंत्रांविषयी या विषयाची मूलभूत माहिती पुस्तकांतून सचित्र देण्याचा आमचा प्रयत्न आहे. संदर्भ पुस्तक, सुलभ यंत्रशाळा, प्रगत यंत्रशाळा या विषयांवरील पुस्तके येत्या दोन-तीन महिन्यांत बाजारात येतील. अगदी सामान्य कामगारांनाही ती वाचता येतील. त्याचबरोबर या क्षेत्रातील नवे प्रयोग, उत्पादने यांसह प्रत्यक्ष कारखान्यांतील तांत्रिक सुधारणा अशा विषयांचा अंतर्भाव असलेले धातुकाम हे मासिक आम्ही जून २०१७पासून सुरू केले.\n- धातुकाम मासिकाचा वाचकवर्ग कोणता आहे आणि का\n- लघु-मध्यम उद्योगांत वर्कशॉपमध्ये प्रत्यक्ष काम करणारा मनुष्य हा धातुकाम मासिकाचा मुख्य संभाव्य वाचक आहे. मग तो अनुभवी कामगार, इंजिनीअर, व्यवस्थापक, पर्यवेक्षक किंवा मालकही असेल. सध्याची परिस्थिती पाहता इंजिनीअरिंग उत्पादन प्रक्रियेत होणाऱ्या एकूण ‘व्हॅल्यू ॲडिशन’पैकी ९० ते ९५ टक्के काम लघु-मध्यम उद्योगांत होते. मोठ्या उद्योगांना लागणाऱ्या छोट्या असेंब्ली आणि छोटे यंत्रभाग हे लघु-मध्यम उद्योगांत तयार होतात. देशातील आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे प्रमाण आता वाढले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वस्तू देणे (Quality), त्या कमी किमतीत देणे (Cost) आणि कमी वेळात मोठ्या प्रमाणात उत्पादन करणे ही तीन आव्हाने आता लघु-मध्यम उद्योगांसमोर आहेत. मोठ्या कंपन्यांतील व्यवस्थापक, इंजिनीअरना प्रदर्शने, कार्यशाळा, परिषदांना जाता येते आणि त्यांना बाहेरच्या जगातील माहिती मिळते. ते ‘अपडेट’ राहतात. लहान उद्योगांतील व्यवस्थापकांना ही संधी मिळत नाही. तिथे कंपनीतील उपलब्ध कौशल्ये आणि अनुभवांच्या जोरावर वेगवेगळे प्रयोग केले जातात आणि येणाऱ्या प्रश्नांवर उत्तरे शोधली जातात. बाहेरच्या जगात कोणत्या प्रक्रिया सुधारल्या आहेत किंवा कोणती नवी साधने आली आहेत, जेणेकरून उत्पादन सुधारता येईल, हे या लघु-मध्यम उद्योगातील लोकांना कळणे गरजेचे असते. ते या मासिकाच्या माध्यमातून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे सगळे ज्ञान इंटरनेटवर उपलब्ध आहे; पण मासिक थेट तुमच्या हातात पोहोचते. ते कामगाराला सोयीचे आहे. त्याचबरोबर प्रत्येक कंपनीत होणाऱ्या प्रक्रिया सुधारणा इतर कंपनीतील माणसांना माहिती व्हाव्यात, हाही मासिकाचा उद्देश आहे.\n- जे देश मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आघाडीवर आहेत, त्या देशांतील एखाद्या मासिकाचे उदाहरण समोर होते का\n- अमेरिकेत ‘मॉडर्न मशीन शॉप’ हे खूप प्रसिद्ध मासिक आहे. हे मासिक ९० वर्षे चालू आहे. त्या मासिकाचे उदाहरण आम्ही डोळ्यांसमोर ठेवले होते. केवळ मशिनिंग याच विषयावर जर हे मासिक इतकी वर्षे चालू शकते, तर देशी भाषांमध्ये हे चालायला काहीच अडचण येऊ नये, असे आम्हाला वाटले.\n- तुमच्यापैकी बहुतांश लोक इंजिनीअरिंगची पार्श्वभूमी असलेले आहेत. तांत्रिक मासिक असल्याने त्याचे विषय, मजकूर याची तयारी कशी केली\n- मासिक काढायचे आम्ही २०१५मध्ये ठरवले आणि आमचा पहिला अंक जून २०१७मध्ये प्रकाशित झाला. दोन वर्षे आम्ही या अंकाचे स्वरूप, विषय, मांडणी यांच्या तयारीला दिली. पहिल्यांदा कल्पना होती, की संपूर्ण मॅन्युफॅक्चरिंग विषयावर मासिक काढावे; पण नंतर ती मागे पडून आम्ही केवळ मशिनिंगवर मासिक काढायचे ठरवले. लेखक शोधायला सुरुवात केली. मराठीत इंजिनीअरिंग विषयात लिहिणारे खूप कमी लोक होते. तसेच ज्या उद्योगांच्या मालकांना लिहायला सांगितले, त्यांना लिहिण्याची सवय नव्हती. इंग्रजी लेखांचे मराठी अनुवाद करणारी टीम तयार केली. दुसरा पर्याय म्हणजे आम्ही त्यांची मुलाखत रेकॉर्ड करतो, त्यावरून लेख लिहून त्यांना पुन्हा पाठवतो व त्यांनी मान्यता दिली की लेख छापतो. वाचकाला लेख वाचून त्यातील कल्पनांची अंमलबजावणी करण्यासारख्या दोन गोष्टी लेखातून मिळायला हव्यात, असे धोरण आम्ही ठेवले आहे. लेखात मांडलेल्या विषयाचे प्रत्यक्ष उदाहरण (केस-स्टडी) लेखात असायलाच पाहिजे असा दंडक आम्ही मजकुराबाबत पक्का केला आहे. लेखासाठी वर्कशॉपशी संबंधित तांत्रिक विषयच असला पाहिजे, हेही एक परिमाण आहे. लघु-मध्यम उद्योगांनी आपल्या कारखान्यांत केलेल्या सुधारणांच्या ‘केस स्टडी’ आम्ही प्रत्येक अंकात देतो. शक्यतो भारतीय उद्योजकांच्या उत्पादनांबद्दल माहिती द्यायला प्राधान्य देतो.\n- गेल्या वर्षभरात मासिकाला कसा प्रतिसाद मिळाला\n- ‘धातुकाम’ला जून २०१८मध्ये एक वर्ष पूर्ण झाले आहे. वर्षभरात खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आम्ही १५ हजार कंपन्या, शिक्षण संस्था आणि ‘आयटीआय’मध्ये दर महिन्याला अंक पोहोचवतो. ‘धातुकाम’चे २००० वर्गणीदार आहेत. पेपर स्टॉलवरही आता हे मासिक उपलब्ध होत आहे. ‘बुकगंगा डॉट कॉम’वरही आमचा अंक उपलब्ध आहे. (‘बुकगंगा’वरून ‘धातुकाम’चे अंक घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.) मासिकाचे कौतुक करणारे अनेक फोन, लेखी प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून आल्या आहेत. पुण्यातल्या अल्ट्रा इंजिनीअर्स कंपनीने चाकण, भोसरीच्या प्लांटवर मिळून आमचे २० अंक वर्गणी भरून घेतले आहेत. त्यांच्या शॉप लेव्हल ग्रुपमध्ये ‘धातुकाम’चा अंक दिला जातो आणि या वाचनावर चर्चाही होते. कल्याणी फोर्ज कंपनीने १५ अंकांची वर्गणी भरली आहे. ॲक्युरेट गेजिंग कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विक्रम साळुंखे यांनी लेखनाबाबत खूप मदत आणि सकारात्मक सहकार्य केले आहे. ताल मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशन्स लिमिटेडचे सीओओ अमित भिंगुर्डे यांनी या उपक्रमाला सक्रिय सहकार्य दिले आहे.\n- ‘धातुकाम’मध्ये ‘क्यूआर कोड’चा वापर केलेला दिसतो. त्याबद्दल काय सांगाल\n- लेखासाठी ‘क्यूआर कोड’ वापरण्याची कल्पना वर्तमानपत्र वाचनातून समोर आली. मासिकातील लेखांत सगळ्या तांत्रिक संकल्पना मांडल्या जातात. एखादे मशीन कसे चालते, ती प्रक्रिया कशी होते याचे मार्गदर्शन केले जाते. ती संकल्पना शब्द आणि ड्रॉइंगबरोबरच व्हिडिओतून समजावून सांगता आली, तर वाचकाला विषय समजणे अजून सोपे होईल. म्हणून ‘क्यूआर कोड’चा वापर केला आहे. राज्यांतील विविध कंपन्यांमध्ये, औद्योगिक वसाहतींमध्ये आम्ही घेतलेल्या वाचक मेळाव्यांमध्ये लघु-उद्योजकांनी ‘क्यूआर कोड’मुळे लेख समजायला खूप मदत झाल्याची प्रतिक्रिया आवर्जून दिली.\n- दैनंदिन भाषेत तांत्रिक शब्द खूप कमी वापरले जातात. अंकात मराठी तांत्रिक शब्दांवर जोर देण्यामागची भूमिका काय\n- मराठीतून अंक काढताना समजेल अशी भाषा वापरण्याचा आमचा प्रयत्न आहे. भाषा कशी असावी याच्यावर खूप चर्चा झाली. आता असे ठरले आहे की, ज्या इंग्रजी शब्दांचे सहज मराठीकरण करता येईल असे शब्द मराठीच वापरायचे. उदाहरणार्थ, यंत्रण हा शब्द लिहिला, की कंसात मशिनिंग लिह���यचे आणि पुढे लेखात यंत्रण शब्द वापरायचा. इंग्रजी शब्द मराठी करण्याचा आग्रह आहे, जेणेकरून मराठीत ते शब्द रूढ होतील; पण ‘टूल’ या इंग्रजी शब्दाचा मराठी पर्यायी शब्द ‘हत्यार’ असा आहे. मराठीत हत्यार शब्दाचे अनेक अर्थ होतात. त्यामुळे अट्टाहासाने ‘हत्यार’ हा शब्द न वापरता ‘टूल’ हा इंग्रजी शब्दच आम्ही वापरतो.\n(दीपक देवधर यांच्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)\nनवी दिल्ली ते लंडन : मदर्स ऑन व्हील्स दाते आणि गरजूंना जोडणारा ई-सेतू अध्ययन अक्षम मुलांच्या क्षमता वाढविणारी संस्था वस्तुवापराचं वर्तुळ ‘पूर्ण’ करणारी संस्था ‘मधुर भावा’ने सेवा करणारा वृद्धाश्रम\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n७० टक्के रुग्णांना वेनस थ्रॉम्बोएम्बॉलिझमचा धोका\n‘अभंगवाणी’त रंगले रत्नागिरीकर रसिक\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nअमेरिकेत मराठीपण टिकवणारा देखणा सोहळा\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sataratoday.com/post/15750", "date_download": "2019-07-22T21:20:37Z", "digest": "sha1:LAGQV2R4ASK3S2XKYAKO6WBDZV3CH5DF", "length": 6050, "nlines": 81, "source_domain": "www.sataratoday.com", "title": "कोयना भूकंप पुनर्वसनासाठी वीस कोटींचा निधी", "raw_content": "\nकोयना भूकंप पुनर्वसनासाठी वीस कोटींचा निधी\nपुनर्वसन निधी समितीच्या बैठकीला जिल्ह्यातील आमदारांची उपस्थिती\nमुंबई : कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीची बैठक आज समितीचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात झाली. यावेळी भूकंप प्रवण क्षेत्रातील विकासकामांसाठी निधी वाटपाबाबत यावेळी चर्चा झाली.\nयावेळी समितीचे सदस्य माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार शंभूराजे देसाई, आमदार शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील, आमदार सदानंद चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, समितीचे सचिव सुरेश खाडे आदी यावेळी उपस्थित होते.\nसमितीच्या शिल्लक निधीपैकी 20 कोटी निधींचा वापर भूंकप प्रवण क्षेत्रातील सातारा व रत्नागिरी जिल्ह्यातील विकास कामांसाठी करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.\nशिवशाह���र बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मलाताई यांचे निधन\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मलाताई पुरंदरे यांचे (वय-८६) आज (शनिवारी) प्रदीर्घ आजाराने निधन झाले.\nट्रक-कारच्या भीषण अपघातात ९ ठार\nलोनी काळभोर वाक वस्ती येथे पुणे-सोलापूर मार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात कारमधील ९ महाविद्यालयीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कारमधील प्रवासी हे यवत येथील रहिवासी होते.\nमुंबईतील डोंगरीमध्ये इमारतीचा अर्धा भाग कोसळला, 12 जणांचा मृत्यू\nमुंबईतील डोंगरी भागातील कौसर बाग नावाच्या चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत 40 ते 45 लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून एनडीआरएफच्या पथकालाही पाचारण करण्यात आलं आहे.\nदलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांचे निधन\nदलित पँथर चे संस्थापक, आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, ज्येष्ठ विचारवंत नेते राजा ढाले यांचे निधन झाले. आज, मंगळवार (दि १६) सकाळी विक्रोळी येथील निवासस्थानी त्याची प्राणज्योत मालवली. राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर दुःखाचा डोंगर कोसळला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wordpress.org/themes/hasium/", "date_download": "2019-07-22T20:38:01Z", "digest": "sha1:A7WB3QTFVQEZB2HLR7CJNPYKO7ZVL2HG", "length": 8055, "nlines": 212, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "Hasium – WordPress theme | WordPress.org", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: जुलै 3, 2019\nBlog, सानुकूल पिछाडी, सानुकूल रंग, सानुकूल शीर्षलेख, कस्टम लोगो, संपादक शैली, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, फुटर विजेटस, पूर्ण रुंदीचे टेम्प्लेट, ग्रीड आराखडा, डावा साइडबार, बातम्या, एक कॉलम, पोस्ट स्वरूप, उजवा साइडबार, थीम ऑपशन्स, थ्रेड टिप्पणी, तीन कॉलम, अनुवाद सहीत, दोन कॉलम\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://enavamaratha.com/62783/", "date_download": "2019-07-22T20:55:04Z", "digest": "sha1:KBRSOCOOAJLTV7YKXSFPRA2FVRMT3ZYO", "length": 7578, "nlines": 131, "source_domain": "enavamaratha.com", "title": "‘बाहुबली’ प्रभास थरकनार बियॉन्सेच्या तालावर!… | Nava Maratha", "raw_content": "\nHome बातम्या ‘बाहुबली’ प्रभास थरकनार बियॉन्सेच्या तालावर\n‘बाहु���ली’ प्रभास थरकनार बियॉन्सेच्या तालावर\nबाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’ हे सुपरहिट चित्रपट देणारा प्रभास याचे चाहते ,प्रभासचा आगामी चित्रपट ‘साहो’कडे डोळे लावून बसले आहेत.‘साहो’मध्ये प्रभास प्रेक्षकांना एंटरटेनमेंटचा डबलडोज देणार आहे. या चित्रपटातील एका गाण्याचा थेट संबंध हॉलिवूड सिंगर बियॉन्सेशी आहे.\nजगात लोकप्रीय असलेल्या बियॉन्सेच्या सुपरहिट गाण्यांवर प्रभास थिरकताना दिसणार आहे.यासाठी ब्राझिलचे स्पेशल डान्सर्स बोलवण्यात आले आहे.बियॉन्सेच्या ‘ब्लो’ आणि ‘जेलेस’ ही गाणी या डान्स ट्रॅकचा भाग असतील.\n‘साहो’ ह्या चित्रपटात प्रभासशिवाय श्रद्धा कपूर,नील नितीन मुकेश, चंकी पांडे, मंदिरा बेदी असे अनेक कलाकार आहेत.‘साहो’मध्ये श्रद्धा डबलरोल साकारताना दिसणार आहे. केवळ इतकेच नाही तर प्रभासच्या तोडीला तोड असे अ‍ॅक्शन सीन्स करतानाही दिसणार आहे.\nई- पेपर बातम्या आत्मधन ज्योतिष वास्तुशास्त्र संस्कृती आरोग्य गृहिणी पाककला सौन्दर्य मुलांचे विश्व सुविचार सामान्य ज्ञान नोकरी विषयीक प्रॉपर्टी अर्थकारण मनोरंजन तंत्रज्ञान क्रिडा पर्यटन निधनवार्ता पोल प्रश्नमंजुषा\nPrevious articleआता महिला लष्कराच्या सैनिकी विभागात दाखवणार शौर्य-संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांचा ऐतिहासिक निर्णय\n भारताचं चांद्रयान-2 अवकाशात झेपावलं\nगॅस भरताना पेट्रोल पंपावर गॅस गळती; अनर्थ टळला\nतब्बल अडीच वर्षे उलटली तरीही रस्त्याचे डांबरीकरण होत नसल्याने नागरिक टाकणार विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार\nमाजी नगरसेवक मुनीर सय्यद यांचे निधन\nजीवनाला खरी दिशा देण्याचे काम शिक्षक करतात – मनपा आयुक्त श्रीकृष्ण...\nसोशल मिडीयावरून महिलेची बदनामी करणारा फरारी अटकेत\nवितरकांच्या अडीअडचणी सोडविणार – कमल नागपाल\n भारताचं चांद्रयान-2 अवकाशात झेपावलं\nगॅस भरताना पेट्रोल पंपावर गॅस गळती; अनर्थ टळला\nतब्बल अडीच वर्षे उलटली तरीही रस्त्याचे डांबरीकरण होत नसल्याने नागरिक टाकणार...\nश्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ – आनंदवाणी\nरस्ता लुटमार करणार्‍यास अटक\nआयुर्वेदीय आहारवेद – काय खावे\nग्रीन व्हॅली प्री स्कुलच्या विद्यार्थ्यांनी काढली दिंडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Four-arrested-with-Kapileshwar-priest/", "date_download": "2019-07-22T20:29:00Z", "digest": "sha1:EP6OPI46NRDYQNBC7AB6LALYF7WOH4QL", "length": 5104, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कपिलेश्‍वर पुजार्‍यासह चौघांना अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › कपिलेश्‍वर पुजार्‍यासह चौघांना अटक\nकपिलेश्‍वर पुजार्‍यासह चौघांना अटक\nशहरातील प्रसिद्ध कपिलेश्वर मंदिरातील पुजार्‍याच्या मुलाकडून झालेला गैरप्रकार चव्हाट्यावर आणल्याच्या रोषातून पुजार्‍याच्या नातेवाईकांनी युवकावर अ‍ॅसिडहल्ला केला. यामध्ये प्रथमेश (23) रा. भवानीनगर जखमी झाला. या प्रकरणी पुजार्‍याच्या कुटुंबातील चौघांवर खडेबाजार पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.\nअटक करण्यात आलेल्यांमध्ये रामा गोपाळ पुजारी (45), महादेवी ऊर्फ माधवी गोपाळ पुजारी (35) दोघेही राहणार कपिलेश्वर रोड, लता अनिल डवरी (45) रा. महाद्वार रोड, गीता गजानन भोसले (50) रा. तांगडी गल्ली यांचा समावेश आहे.\nमंदिरातील पुजार्‍याच्या मुलाकडूनच गैरप्रकार केले जात असल्याचे नागरिकांनी उघडकीस आणले होते. याची तक्रार नागरिकांनी मंदिर ट्रस्टींकडे केली होती. सीसीटीव्ही फुटेजही सादर केले होते. यावरून ट्रस्टींनी बैठक बोलावून नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा दिला. तसेच खडेबाजार पोलिसांना कळवून पुढील ट्रस्टींची नेमणूक होईपर्यंत दोन्ही पुजार्‍यांवर मंदिरातील पूजेस निर्बंध घालावेत, अशी मागणी केली होती. यावरून पुजार्‍यांच्या कुटुंबियांनी काही जणांबाबत शिवीगाळ केली. सोमवार 28 रोजी रात्री दहाच्या दरम्यान पुजार्‍यांच्या कुटुंबातील सदस्यांनी प्रथमेशवर अ‍ॅसिड हल्ला करून शिवीगाळ केली.\nघटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन पुजार्‍यांच्या कुटुंबियांवर हल्ला चढविला. पोलिसांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Maharashtras-budget-on-March-9/", "date_download": "2019-07-22T20:55:12Z", "digest": "sha1:HWTOL52Y6FERO6NJUCDXKDIFE6K2VXQN", "length": 3634, "nlines": 30, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ९ मार्चला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ९ मार्चला\nमहाराष्ट्राचा अर्थसंकल्प ९ मार्चला\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nमहाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 26 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून ते 28 मार्चपर्यंत चालणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प 9 मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सादर करण्यात येणार आहे.\nसंसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अर्थसंकल्पीय अधिवेशन हे एकूण 35 दिवसांचे असून 22 दिवस कामकाज चालणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी राज्यपालांचे अभिभाषण सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल.\nराज्याचा अर्थसंकल्प 9 मार्च रोजी दुपारी दोन वाजता सादर करण्यात येईल. या अधिवेशनात विधानसभेत एक विधेयक प्रलंबित तर विधान परिषदेत चार विधेयके प्रलंबित आहेत. याशिवाय चार अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येतील. चार प्रस्तावित अध्यादेश आणि सहा प्रस्तावित विधेयकेही मांडण्यात येणार आहेत.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/attack-on-mother-For-the-money-of-addiction/", "date_download": "2019-07-22T20:33:58Z", "digest": "sha1:MIK2RG4L3UFIAZ5RIY4IQLFFUVBVFSDZ", "length": 4996, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नशेच्या पैशासाठी आईवरच हल्‍ला! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › नशेच्या पैशासाठी आईवरच हल्‍ला\nनशेच्या पैशासाठी आईवरच हल्‍ला\nनशेसाठी एका महिलेवर तिच्याच मुलाने हल्ला करुन तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने घेऊन पलायन केल्याची घटना गिरगाव परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी चोरीचा गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या आरोपी मुलाला काही तासांत व्ही. पी. रोड पोलिसांनी अटक केली आहे. आमीर समीर शेख असे या 24 वर्षीय मुलाचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.\nपाचशे रुपये दिले नाही म्हणून मुलाने आईवर हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. तक्रारदार महिला ही पी. बी मार्गावरील राजकोटवाला इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर राहते. तिचा आमीर हा मुलगा असून तो ड्रग्जच्या पूर्णपणे आहारी गेला आहे. काहीच काम न करता तो दिवस-रात्र ड्रग्जचे सेवन करुन आईशी भांडण करतो. अनेकदा तो तिच्याकडे नशेसाठी पैसे मागत होता, मात्र तिने पैसे देण्यास दिल्यास तो घरात धिंगाणा घालत होता. मंगळवारी दुपारी अडीच वाजता तो नशेतच घरी आला, त्याने त्याच्या आईकडे पाचशे रुपये नशा करण्यासाठी मागितले, तिने नकार देताच त्याने तिला बेदम मारहाण केली. त्यात तिच्या कानाला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर तिच्या अंगावरील सोन्याची चैन आणि कर्णफुल असा 90 हजार रुपयांचे दागिने घेऊन तो पळून गेला होता. या घटनेची माहिती स्थानिक रहिवाशांकडून समजताच व्ही. पी. रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आमीरला दरबार हॉटेलमधून बुधवारी अटक केली.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-Astronomy-Information-issue/", "date_download": "2019-07-22T20:34:34Z", "digest": "sha1:AVUBYW3JVWQETA33VZBBUG4T732MTTHC", "length": 5794, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुणेकरांना घडणार खगोल विश्वाची सफर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पुणेकरांना घडणार खगोल विश्वाची सफर\nपुणेकरांना घडणार खगोल विश्वाची सफर\nविद्यार्थ्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांमधील खगोलशास्त्राच्या कुतूहलात वाढ व्हावी आणि त्यांना विश्वाच्या व्यापक पसार्‍यातील काही उदबोधक तथ्यांची माहिती मिळावी, या उद्देशाने महापालिकेच्यावतीने सहकारनगर येथील स्व. राजीव गांधी ई-लर्निंग स्कुलमध्ये अत्याधुनिक थ्री डी व्हिज्युलायझेशन डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित तारांगण साकारण्यात आले आहे. या तारांगणामुळे पुणेकरांना आता खगोल विश्वाची सफर घडणार आहे. या तारांगणाचे उद्घाटन लवकरच मुख्यमंत���र्यांच्या हस्ते होणार आहे. साकारण्यात आलेल्या तारांगणाच्या डोम व्यास सुमारे 9. 50 मीटर असून तो ’एफ. आर. पी.’ मध्ये तयार करण्यात आला असून 15 अंशात पुढील बाजूस डोम बसविल्याने प्रेक्षकांना प्रत्यक्ष खगोल विश्वात असल्याची अनुभूती मिळते.\nअवकाशातील रचना आणि घडामोडी यांचे प्रभावी दर्शन घडविण्यासाठी या तारांगणात अत्याधुनिक 4 के रेझ्यूलेशनचे 3 व्हिज्युलायझेशन डिजीटल तंत्रज्ञानाचा आणि 10.1 क्षमतेच्या ध्वनी यंत्रणेचा वापर करण्यात आला आहे. यासाठी चष्म्याविरहित 3 डी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. तारांगणाची आसन क्षमता 52 खुर्च्यांची आहे. हायडेफिनेशनचे आठ प्रोजेक्टर उच्चक्षमतेची आधुनिक ध्वनी यंत्रणा आहे.\nया तारांगणाच्या निर्मितीसाठी पाच कोटी रुपयांचा खर्च आला आहे. साधारण 20 ते 25 मिनिटांच्या कालावधीची फिल्म शो पाहता येणार आहे. उद्घाटनानंतर एक महिना हे तारांगण नागरिकांना विनामूल्य पाहता येणार आहे. या तारांगणास ‘दिवंगत केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख थ्री डीव्हिज्युलायझेशन डिजिटल तारांगण’ असे नाव दिले जाणार आहे, अशी माहिती माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस माजी आमदार उल्हास पवार, पालिकेचे अधिकारी रामदास तारु आणि महेंद्र शिंदे उपस्थित होते.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-bodybuilder-suneet-jadhav-ready-for-hat-trick/", "date_download": "2019-07-22T20:55:08Z", "digest": "sha1:YZUTGUJGBGVPX7HVVUZR7ONU63N66TEH", "length": 7277, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शरीरसौष्ठवपटू सुनीत जाधव हॅट्रीकसाठी सज्ज | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › शरीरसौष्ठवपटू सुनीत जाधव हॅट्रीकसाठी सज्ज\nशरीरसौष्ठवपटू सुनीत जाधव हॅट्रीकसाठी सज्ज\nअकराव्या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव अजिंक्यपद भारत श्री स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्राचा अव्वल शरीरसौष्ठवपटू सुनीत जाधव हॅट्रीकसाठी सज्ज झाला आहे. या स्पर्धेत सर्वात बलाढ्य संघ हा महाराष्ट्राचाच असून सुनीतला महाराष्ट्राच्याच महेंद्र पगडेचे कडवे आव्हान राहणार आहे.\nम्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीतील बॉक्सिंग हॉल येथे ही स्पर्धा रंगणार असून दिग्गज आणि आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू पुण्यात दाखल झाले आहेत. या स्पर्धेसाठी विक्रमी संख्येने खेळाडू पुण्यात दाखल झाले असून स्पर्धेत सर्वात बलाढ्य संघ महाराष्ट्राचाच आहे. हॅट्रीकसाठी सज्ज असलेल्या सुनीत जाधवला आपले जेतेपद राखण्यासाठी सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे. त्याला फक्त महाराष्ट्राबाहेरील खेळाडूंकडूनच आव्हान आहे, असे नाही तर महाराष्ट्राच्या महेंद्र पगडेकडूनही त्याला काँटे की टक्कर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्राच्या संघात सागर कातुर्डे, नितीन म्हात्रे, महेंद्र चव्हाण, अक्षय मोगरकर आणि अतुल आंब्रे हे संभाव्य पदक विजेतेही खेळाडू आहेत. महाराष्ट्राची खरी लढाई रेल्वेच्या खेळाडूंशी रंगणार आहे. आंतररेल्वे स्पर्धेचा विजेता जावेद खान, राम निवास, किरण पाटील आणि सागर जाधव हे तयारीतले खेळाडू महाराष्ट्राला कडवे आव्हान देणार हे निश्‍चित आहे. तसेच केरळचा रियाझ टी.के., रशीद,दिल्लीचा मित्तल सिंग, नरेंदर, सीआरपीएफचा हरीराम आणि प्रीतम, पंजाब पोलीसांचा हिरालाल, सेनादलाचे अनुज, महेश्वरन आणि दयानंद सिंग यांच्या सहभागामुळे यंदाची भारत श्री आणखी चुरशीची झाली आहे.\nएक लाख अंडी आणि 6 हजार किलो चिकन\nभारत श्री सर्वार्थाने ऐतिहासिक ठरणार यात वाद नाही. 600 पेक्षा अधिक खेळाडू या स्पर्धेत आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. शरीरसौष्ठव स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सर्व खेळाडू आणि पदाधिकारी अशा तब्बल एक हजार जणांची निवास आणि भोजनाची व्यवस्था पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. त्याचबरोबर खेळाडूंना यादरम्यान त्यांच्यासाठी सकस आहार पुरवणे हेसुद्धा एक मोठे आव्हान असते. त्याच्या आहारात मीठ, मसाला आणि तेल काहीही नसते. खेळाडूंच्या आहारासाठी 1 लाख अंडी आणि 6 हजार किलो सोललेले चिकन मागविण्यात आले आहे. हा फक्त खेळाडूंच्या तीन दिवसांचा सकस आहार असून फळांचीही सोय करण्यात आल्याचे इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशनचे सरचिटणीस चेतन पाठारे यांनी सांगितले.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माण��स\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/The-prosperity-highway-bullet-train-is-not-development/", "date_download": "2019-07-22T20:28:40Z", "digest": "sha1:QTENNTIT5O7OCETIVMGOVPOFLDGEVMG3", "length": 8059, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आमदार जयकुमार गोरे हिवाळी अधिवेशनात सरकारवर बरसले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › आमदार जयकुमार गोरे हिवाळी अधिवेशनात सरकारवर बरसले\nसमृध्दी महामार्ग, बुलेट ट्रेन म्हणजे विकास नव्हे\nशेतीचे उत्पादन दुपटीने वाढवून शेतीमालाला अधिक भाव देऊन शेतकर्‍यांना सक्षम करण्याची घोषणा करणार्‍या भाजपा सरकारने गेल्या तीन वर्षात काडिचेही काम केले नाही. उलट पिक कर्ज, शेती पंपाला वीज, दुष्काळी भागातील सिंचन प्रकल्पांना निधी न दिल्याने शेतकर्‍यांना देशोधडीला लावण्यात सरकारने धन्यता मानल्याचा घणाघात आ. जयकुमार गोरे यांनी विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात केला. दरम्यान एक समृद्धी महामार्ग आणि एक बुलेट ट्रेेन म्हणजे विकास नव्हे, असेही त्यांनी सरकारला ठणकावले.\nआ. जयकुमार गोरे पुढे म्हणाले, भाजपा सरकारने सत्तेवर येताना जनतेला आणि खास करुन शेतकर्‍यांना अनेक अश्‍वासने दिली होती. आता तीन वर्षे झाली तरी हे सरकार काहीही करु शकले नाही. अधिवेशनात हे सरकार कर्जमाफी, शेतीमालाच्या उत्पन्नवाढीबद्दल काही बोलत नाही. संबंधीत मंत्री फक्त पश्‍चिम महाराष्ट्राचा द्वेष करण्यात वेळ घालवित आहेत. आघाडीच्या काळात राज्यावर पावणेतीन लाख कोटींचे कर्ज होते. गेल्या तीन वर्षात या सरकारने ते साडेचार लाख कोटींवर नेले तरी विदर्भाचा बॅकलॉग भरुन निघाला नाही. शेतकर्‍यांना सक्षम करण्यासाठी कर्जमाफी न देता त्यांचे शेती उत्पन्न दुप्पट करणे, शेतीला पुरेशी वीज आणि पाणी देण्याची सरकारची घोषणा हवेत विरली आहे.\nसातारा जिल्ह्यात आघाडी सरकारच्या 2015-16 या काळात एका वर्षात 3000 कृषी पंपांना वीजजोड दिले गेले होते. या सरकारने चालू वर्षात फक्त 500 वीजजोड दिले आहेत. शेतकर्‍यांना तीन तीन वर्षे पैसे भरुन कनेक्शन दिले जात नाही. हे सरकार विदर्भातील बॅ��लॉगच्या नावाखाली पश्‍चिम महाराष्ट्रावर अन्याय करत आहे. विदर्भातील साखर कारखाने, सुतगिरण्या का चालत नाहीत याचा विचार होत नाही. तिथे कापूस सर्वाधिक मात्र सुतगिरण्या आमच्या भागातील का चालतात याचा विचार होत नाही. तिथे कापूस सर्वाधिक मात्र सुतगिरण्या आमच्या भागातील का चालतात याचा सरकारने अभ्यास करावा, असेही आ. गोरे म्हणाले.\nपश्‍चिम महाराष्ट्रातील माण, खटाव, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर आणि जत या दुष्काळी पट्ट्यात सिंचन सुविधा देण्यासाठी तीन वर्षात या सरकारने काहीही केले नाही. मुख्यमंत्री आणि विविध मंत्री हे अखंड महाराष्ट्राचे आहेत. त्यांनी विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र असा दुजाभाव करु नये. अनुशेष अनुशेष म्हणता मग विदर्भात तरी तुम्ही काय दिवे लावलेत ते एकदा पहा. तिकडेही सिंचन क्षेत्रात वाढ नाही, कृषी मालावर प्रक्रिया करणारे उद्योग नाहीत, दुग्ध व्यवसायात वाढ नाही. मग तुम्ही तिकडे केले तरी काय असा सवाल त्यांनी केला.\nकालव्यात जीप कोसळली; एक बेपत्ता\nनोकरीचे आमिष दाखवून फसवणूक; एकास अटक\nशिरसवडी येथील शेतकर्‍याची आत्महत्या\n‘पुढारी’ वृत्ताची राज्यमंत्र्यांकडून दखल\nजिल्ह्याला निधी न दिल्यास ताकद दाखवू\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/kanher-dam-village-rehabilitation-issue-in-karad-taluka/", "date_download": "2019-07-22T20:25:34Z", "digest": "sha1:BEAWWYBU2WX3URM4GGVILY35R2KK4ALA", "length": 7277, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कराड : प्रांताधिकार्‍यांची बैठक निष्फळ, प्रकल्पग्रस्त सामुहिक मुंडणावर ठाम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कराड : प्रांताधिकार्‍यांची बैठक निष्फळ, प्रकल्पग्रस्त सामुहिक मुंडणावर ठाम\nकराड : प्रांताधिकार्‍यांची बैठक निष्फळ, प्रकल्पग्रस्त सामुहिक मुंडणावर ठाम\nसुमारे चाळीस वर्षांपूर्वी कण्हेर धरणाच्या निर्मितीवेळी मसूर (ता. कराड) परिसरात पुनर्वसन करण्यात आले होते. यावेळी वाघेश्वरसह पाच गावच्या प्र���ल्पग्रस्तांनी मंगळवारी प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांची विनंती अक्षरश: धुडकावून लावली. प्रकल्पग्रस्तांसह स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रजासत्ताक दिनी सामुहिक मुंडण आंदोलनावर ठाम असून त्याचबरोबर पाटबंधारे विभाग तसेच भूमिअभिलेख विभागाने बैठकीत दिलेले आश्वासन पाळले नाही, तर संबंधित विभागाच्या कार्यालयात पुढील महिन्यात ठिय्या आंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांच्यासह प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.\nशासनाकडून कोणत्याही सोयी-सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. शेतीला पाणी मिळत नाही. जमिनीचे सातबारा उतारे अद्यापही मिळालेले नाहीत. विकासकामांसाठी निधीही मिळत नाही. त्यामुळे या निषेधार्थ प्रजासत्ताक दिनादिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वाघेश्वर, चिंचणी, पिंपरी, कवठे आणि केंजळ या गावातील प्रकल्पग्रस्तांसह कराड प्रांत कार्यालयासमोर सामुहिक मुंडण करण्याचा इशारा देण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी कराडच्या तहसील कार्यालयात प्रांताधिकारी हिम्मत खराडे, तहसीलदार राजेंद्र शेळके यांच्या उपस्थितीत बैठक झाली. सचिन नलवडे, अनिल घराळ यांच्यासह प्रकल्पग्रस्तही या बैठकीस उपस्थित होते. प्रांताधिकार्‍यांनी पाटबंधारे विभाग तसेच भूमी अभिलेख विभागाला प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या जमिनीची मोजणी करण्याचे आदेश दिले आहेत. पाटबंधारे विभागाने या मोजणीची रक्कम ३१ जानेवारीपर्यंत भूमिअभिलेख कार्यालयात जमा करण्याचे आश्वासन या बैठकीत दिले, तर भूमी अभिलेख कार्यालयाकडून २८ फेब्रुवारीपूर्वी जमिनींची मोजणी करण्याचे आश्वासन या बैठकीत दिले. मात्र चाळीस वर्षांत अशा अनेक बैठका झाल्या आहेत. आंदोलन टाळण्यासाठी खोटी आश्वासने दिली जातात, असा आमचा आजवरचा अनुभव आहे. आजही बैठक होऊन आम्हाला केवळ आश्वासन मिळाले आहे. त्यामुळे आम्ही यावेळी गप्प बसणार नसल्याची भूमिका प्रकल्पग्रस्तांनी घेतली आहे. प्रांताधिकार्‍यांनी बैठक घेत प्रकल्पग्रस्तांना आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न अयशस्वी झाल्याचे प्रकल्पग्रस्तांनी घेतलेल्या भूमिकेवरून स्पष्ट झाले आहे.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसा���च्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sataratoday.com/post/42085", "date_download": "2019-07-22T20:46:53Z", "digest": "sha1:NLB6PDAJ6IZWSE5FXY77ADBTXY23PUAZ", "length": 7398, "nlines": 81, "source_domain": "www.sataratoday.com", "title": "केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काढली 'ती' परंपरा मोडित", "raw_content": "\nकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काढली 'ती' परंपरा मोडित\nकेंद्रीय अर्थसंकल्प 'ब्रिफकेस' ऐवजी आणला पोतडीतून\nनवी दिल्ली : मोदी २.० सरकारच्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि.५) संसदेत सादर करत आहेत. विकास आणि रोजगाराला चालना देणारा अर्थसंकल्प सादर करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. विशेष म्हणजे अर्थमंत्री म्हणून हा निर्मला सीतारामन यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प असेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी परंपरेनुसार, अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक वर्षापासून सुरु असलेली परंपरा मोडीत काढली आहे.\nअर्थसंकल्प सादर करत असताना ब्रिफकेसमधून संसदेत आणण्याची प्रथा आहे. मात्र यंदा ही प्रथा मोडीत काढण्याचे काम अर्थमंत्री सीतारामन यांनी केले आहे. या घटनेमुळे हा एक इतिहासच म्हणावा लागेल. सीतारामन यांनी आपण सादर करणार असलेला अर्थसंकल्प लाल कापडात गुंडाळून घेत अर्थ मंत्रालयात आल्या. सीतारामन यांच्याकडे ब्रिफकेस नसल्याने अनेकांना आश्चर्य वाटले.\nमात्र, मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांनी त्यामागील कारण सांगितले आहे. 'अर्थसंकल्पाला आपण चोपड्या म्हणतो. चोपड्या लाल रंगाच्या कपड्यात असतात. ती आपली परंपरा आहे,' असे सुब्रमण्यन म्हणाले. आपण आता गुलाम नाही, हेदेखील सीतारामन यांनी कृतीतून दाखवून दिल्याचे मुख्य आर्थिक सल्लागारांनी सांगितले. थोड्याच वेळात त्या संसदेत अर्थसंकल्प सादर करतील.\n'चांद्रयान-२' झेपावलं; 'इस्रो'ने घडवला इतिहास\nजगभरातील सर्वच भारतीयांसाठी अभिमानास्पद असलेल्या आणि अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या 'चांद्रयान-२' बाहुबली रॉकेटच्या मदतीने आज अखेर अंतराळात झेपावलं.\nदाबोळी विमानतळावर 56 लाख 38 हजारांचे सोने जप्त\nदाबोळी विमानतळावर रविवारी 56 लाख 38 हजार रुपये किमतीचे 1 किलो 787 ग्रॅम वजनाचे सोने जप्त करण्यात आले आहे. कस्टम खात्याच्या गोवा विभागाने ही कारवाई केली आहे. या कारवीईत ताजिकीस्तानच्या तिघा महिलांना ताब्यात घेतले.\nमाजी मुख्यमंत्री काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचं निधन\nकाँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं आज प्रदीर्घ आजारानं निधन झाल्याने दिल्लीत दोन दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.\nस्मार्ट टीव्ही हॅक करुन बनवला पती-पत्नीच्या खासगी क्षणांचा व्हिडीओ\nदेशात सायबर क्राईमचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज सायबर क्राईम विभागा अंतर्गत वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद होत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://aplemarathijagat.forummr.com/t68-topic", "date_download": "2019-07-22T21:59:58Z", "digest": "sha1:WI53NZJ3YK65SZUEDQL2OJESMFU2DN3S", "length": 10536, "nlines": 92, "source_domain": "aplemarathijagat.forummr.com", "title": "लोकशाही म्हणजे प्रतिनिधिशाही नव्हे", "raw_content": "\n१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास \"प्रवेश\" ही लिंक वापरा.\n२) आपण नविन सदस्य असल्यास \"नोंद \" ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.\nआपले मराठी जगत या चर्चा फोरम मधे तुमचे हार्दिक स्वागत आहे\nआपण आमच्या समूहात आपले फेसबुक खाते वापरुन देखील प्रवेश मिळवू शकता.\n» जीवेत शरदः शतम्‌\n» दहावीनंतर करिअरच्या वाटा\n» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर\n» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव\n» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'\n» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती\n» ई विश्व आणि टपालखाते\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा\nभात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …\nअस्सल वासाचं अस्सल चवीचं\nमेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …\nरस्त्यावरील भेळ��ुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …\nसध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे\n19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते\nपु. ल. देशपांडे यांच्या कथाकथनाचे व्हिडिऒ\nसलिल कुलकर्णी - संदीप खरे यांची गाणी\nकधी तू…रिमझिम झरणारी बरसात\nव पु काळे यांचे कथा कथन (ध्वनी रुपात)\nमन हे माझे वेडे.....\nये रे घना ये रे घना..........\nपु.ल. : एक साठवण\nलोकशाही म्हणजे प्रतिनिधिशाही नव्हे\n:: चर्चा, बातम्या आणि विश्लेषण\nलोकशाही म्हणजे प्रतिनिधिशाही नव्हे\n'चाकोरीतून बाहेर काढावे वैधानिक कार्य' या मथळ्याचा श्री. विनय सहस्रबुद्धे यांचा लेख वाचला. (सकाळ ः 1 मे ) लेखकाने सध्याच्या विधानमंडळाच्या कामकाजावर भाष्य केले आहे. तसेच विविध गटांचे प्रतिनिधित्व विधान परिषदेमध्ये असावे, असा उपायही सुचविला आहे. हा उपाय अयोग्य आहे. लोकशाहीमध्ये प्रतिनिधी निवडून त्यांच्याद्वारा कारभार करण्याची तरतूद आहे. तशी पद्धती सध्या कार्यरत आहे, परंतु त्याचा अर्थ ती प्रतिनिधिशाही नाही, हे लेखकांनी विचारात घेतलेले नाही, म्हणूनच विविध गटांचे प्रतिनिधी विधान परिषदेत असावेत व त्यासाठी घटनादुरुस्ती करावी, असेही त्यांनी सुचविले आहे. हे लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वाशी जुळत नाही. लोकशाही पद्धतीमध्ये पूर्ण कारभार हा निरपेक्ष भावनेने केला पाहिजे, असे अंगभूत तत्त्व असते. त्यामुळे कारभारावर कोण्या एका गटाचा प्रभाव राहत नाही म्हणूनच गटाच्या प्रतिनिधीऐवजी प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धती निवडीसाठी स्वीकारली तर विधानमंडळाच्या वैधानिक कामकाजामध्ये गुणात्मक सुधारणा होईल. मत म्हणजे बुद्धीच्या साह्याने उपलब्ध विषयज्ञानावर आधारित निर्णय होय. त्यामुळे एका व्यक्तीने व्यक्त केलेल्या मताबाबत बहुमत/ बहू बहुसंख्य/ सार्वमत होऊ शकते किंवा होते, हे आपण अनुभवतो. हे फक्त विधानमंडळातच होऊ शकते व लोकशाही राज्य पद्धतीचे हे वैशिष्ट्य आहे. प्रतिनिधी सत्ताधारी पक्षाचे असोत किंवा नसोत; तसेच ते कोणत्या मतदारसंघातील आहेत, हे महत्त्वाचे नसते; त्यांनी सादर केलेला मुद्दा व मत हे पूर्ण राज्याचे/ प्रदेशाचे मानले जाते. व ते योग्य असेल तर सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधीही त्यास मान्य���ा देतात. हे फक्त लोकशाहीतच होते.\n- दि. ब. सहस्रबुद्धे, सोलापूर\n:: चर्चा, बातम्या आणि विश्लेषण\nपृष्ठ 1 - 1 पैकी\nयेथे जा: सार्वत्रिका निवडा||--नवीन सदस्यांनसाठी सूचना|--चर्चा, बातम्या आणि विश्लेषण|--शैक्षणिक|--गद्य, पद्य व इतर लेख|--भटकंती| |--देवालये| |--दुर्ग भ्रमंती| |--स्त्री शक्ती|--कला, क्रिडा|--विविधा| |--सण, संत आणि संस्कॄती| |--व्यक्ति परिचय| |--खवय्यांच्या देशी| |--मौसाहारी जिन्नस| |--शाकाहारी जिन्नस| |--मराठी गाणी व व्हिडिऒ|--हलके फुलके|--महिन्याचे राशीफल\nतुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/rohit-sharma-replies-funnily-to-yuzvendra-chahals-motivational-quote/", "date_download": "2019-07-22T20:53:05Z", "digest": "sha1:VONULTL77G7RT3S664RBZTYTJNXWG2DV", "length": 8047, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "जेव्हा हिटमॅन रोहित शर्मा उडवतो युजवेंद्र चहलची खिल्ली...", "raw_content": "\nजेव्हा हिटमॅन रोहित शर्मा उडवतो युजवेंद्र चहलची खिल्ली…\nजेव्हा हिटमॅन रोहित शर्मा उडवतो युजवेंद्र चहलची खिल्ली…\nमुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल हे दोघे चांगले मित्र आहेत. तसेच ते सोशल मीडियावर अनेकदा एकमेकांची खिल्ली उडवतानाही दिसून येतात.\nनुकतेच चहलने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका पोस्टवरही रोहितने कमेंट करताना चहलला ट्रोल केले आहे.\nरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने रविवारी(21 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात 1 धावेने निसटता विजय मिळवला होता. या सामन्यानंतर चहलने विराट कोहलीसह जल्लोष करतानाचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.\nया पोस्टला चहलने प्रेरणादायी कॅप्शन दिले आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘विजय हा नेहमीच युद्ध जिंकणे असे नसून जेव्हाही तूम्ही पडल्यानंतर पुन्हा उठता तो आहे.’\nचहलच्या या पोस्टवर रोहितने कमेंट केली आहे की ‘पता ही नही था भाई'(मला माहितच नव्हते हे भाऊ). तसेच रोहितच्या या पोस्टवर कुलदिप यादवने ही कमेंट करताना हसण्याचे इमोजी टाकले आहेत.\nयाआधीही चहल आणि रोहित यांनी एकमेकांना असे सोशल मीडियावर बऱ्याचदा ट्रोल केले आहे.\n–समालोचकांच्या प्रश्नाने पृथ्वी शॉ पडला गोंधळात, सांगितले गांगुली, पाँटिंगमधील एकाला निवडण्यास, पहा व्हिडिओ\n–रिषभ पंतसाठी आयपीएलमधील हा आ��े सर्वात खास क्षण, पहा व्हिडिओ\n– सचिन आणि शारजामधील ती वादळी खेळी\nश्रीलंकेचा हा दिग्गज क्रिकेटपटू करणार टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज\nया ५ भारतीय दिग्गज क्रिकेटपटूंनी चांद्रयान २ माहीमेसाठी केले इस्त्रोचे कौतुक\nअनिल भोईर यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या प्रसिद्धी व प्रकाशन समितीवर सदस्य म्हणून निवड\n…म्हणून अगरवाल, पंतला मिळाली २०१९ विश्वचषकासाठी टीम इंडियात संधी\nएकवेळ या क्रिकेटपटूसाठी भांडला होता गंभीर, आता त्याला मिळाली टीम इंडियात संधी\nतो क्रिकेटमधील सोनेरी दिवस ना लंकेचे चाहते विसरले ना भारतीय फॅन…\nनवदीप सैनी, राहुल चहर पाठोपाठ पुण्याचा हा युवा क्रिकेटपटूही ठोठावतोय टीम इंडियाचे दार\nप्रो कबड्डी २०१९: कोच अनुप कुमार समोर कोच राकेश कुमारच्या संघाचे आव्हान\n१९ दिवसात ५ सुवर्णपदक मिळवणाऱ्या हिमा दासवर होतोय दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव\nराष्ट्रीय लेझर रन स्पर्धा आजपासून पुण्यात\nमराठमोळ्या गिर्यारोहक दीपक कोनाळेने सर केले माउंट एल्ब्रुस\nविश्वचषक जिंकल्यानंतरही ओयन मॉर्गन म्हणतो ही गोष्ट योग्य नाही\nअंबाती रायडूच्या 3D ट्विटबद्दल एमएसके प्रसाद यांनी दिले असे उत्तर\nएमएस धोनीबद्दल एमएसके प्रसाद यांनी केले मोठे भाष्य\nया क्रिकेटपटूला टीम इंडियात संधी मिळता मिळता राहिली; एमएसके प्रसाद यांनी केला खूलासा\nविंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; या युवा खेळाडूंना मिळाली संधी\nएनआयओ व्हिजन मॅराथॉन स्पर्धेत 3000 धावपटू सहभागी\nपीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत मेट्रोसिटी रेजिंग बुल्स संघाचा विजय\nडब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार ट्रिपल एचने विश्वविजेत्या इंग्लंडला दिली ही खास भेट\nया कारणामुळे सचिनचा झाला द्रविड, कुंबळेनंतर हॉल ऑफ फेममध्ये समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://adijoshi.blogspot.com/2009/09/blog-post_15.html", "date_download": "2019-07-22T21:34:50Z", "digest": "sha1:XBTJTL2P64HXS3OCEAAGU6E5SRJCGTNW", "length": 21525, "nlines": 139, "source_domain": "adijoshi.blogspot.com", "title": "आदित्याय नमः: क्रॉसवर्ड (अंतिम)", "raw_content": "\nरवी कसाबसा त्याच्या रूमवर पोचला. घामाने अक्षरशः निथळत होता. आता उद्या दुपारपर्यंत न थांबता त्याने तडक शिरवाळकरांची भेट घ्यायचे ठरवले आणि लगेच निघून तो शिरवाळकरांच्या बंगल्यावर पोचला. त्याला आलेला बघून दोघांनाही आनंद झाला, पण त्याची अवस्था बघून त्यांना कळलं काहीतरी मोठा प्रॉब्लेम झालाय. बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर शशी शिरवाळकरांची स्टडी होती, त्यांनी तिथेच बसून बोलायचे ठरवले. कुणीही आलं तरी वर न सोडण्याचे आणि कुणाचाही फोन न देण्याचे आदेश नोकरांना देण्यात आले. स्टडीमधे गेल्यावर रवीने त्यांना थोडक्यात गजानन शिरवाळकरांची हकीकत सांगितली, क्रॉसवर्ड दाखवले आणि मानेच्या मृत्यूपर्यंत सगळी कहाणी सविस्तर सांगितली. एक क्षण विचार करून शशी शिरवाळकरांनी हे प्रकरण पोलिसांकडे सोपवायचे ठरवले. त्यांच्या पोलिसांत आणि राजकारण्यांत अर्थातच बर्‍याच ओळखी होत्या. पण रवीने त्यांना थांबवले 'आज शेवटचा दिवस आहे आणि मला नाही वाटत तो इथे यायचं धाडस करेल'. रवीचं वाक्य संपतंय न संपतंय तोच धाड् धाड् धाड् गोळ्या झाडण्याचा आवाज आला.\nशशी शिरवाळकर - बिचारा रवी. दैवाने कुठल्या वळणावर आणून ठेवलंय त्याला. बाबांच्या चुकीमुळे गजानन काकाच्या कुटुंबाची वाताहात झाली. आता तीच चूक तिसर्‍या पिढीलाही भोवते आहे. पण ह्या निमित्ताने का होईना, त्याने माझ्याशी संपर्क साधला. गजानन काकाचा खून झाला नाही हे ऐकून मनावरून मणभराचे ओझे उतरल्यासारखे झाले. एकदा का तो घरी आला की त्याच्या जिवाला धोका नाही. मी आहे समर्थ सगळं बघून घ्यायला. पण इतक्यात यायचं नाही असं का म्हणाला हे मात्र कळलं नाही. घाईघाईत त्याचा नंबरही घेतला नाही. आता कधी भेट होईल देवच जाणे.\nविजय शिरवाळकर - गजानन आजोबांचा नातू जिवंत आहे हे कळल्यावर बाबांना किती आनंद झाला. होणारच. मलाही झाला. आमच्या कपाळावरचा कलंक पुसला गेला. आता मी आणि रवी मिळून शिरवाळकर घराण्याची कीर्ती अजूनच वाढवू. आता वाट बघतोय रवीच्या येण्याची. आजोबांच्या पापाचं प्रायश्चित्त घेण्याची ही चांगली संधी आहे.\nकिलर - अरे असा कसा निसटला. साल्यांनो भांग पिऊन गेला होतात का पाठलागावर एका माणसावर लक्ष ठेवता येत नाही तुम्हाला एका माणसावर लक्ष ठेवता येत नाही तुम्हाला आणि दुसरा कोण होता त्याच्या सोबत आणि दुसरा कोण होता त्याच्या सोबत आत्ताच्या आत्ता निघा आणि पत्ता लावल्या शिवाय परत येऊ नका. सालं, नरसोबाला अभिषेकाची संधी अशी चालून येईल वाटलं नव्हतं. काही दिवसापूर्वी त्या रवीला स्वप्नातही वाटलं नसेल की कुणीतरी लवकरच त्याच्या जिवावर उठेल. मला तरी कुठे कल्पना होती की तो जिवंत आहे. एके दिवश��� फोन आला आणि त्याची सुपारी देण्यात आली. की मला माझं ऋण चुकवायची संधी मिळणार आणि वर त्याचे पैसेही मिळणार. व्वा... देव भलं करो त्याचं.\nरविवारी सगळ्या वर्तमानपत्रांत एकच बातमी होती:\n\"प्रसिद्ध व्यावसायिक, कारखानदार शशी शिरवाळकर आणि त्यांच्या मुलाची राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या. शशी शिरवाळकरांचा पुतण्या जबर जखमी. खुन्याचा मृतदेहही तिथेच सापडला\".\n\"\"काल रात्री शिरवाळचे प्रसिद्ध कारखानदार आणि समाजसेवक श्री. शशी शिरवाळकर आणि त्यांचे सुपुत्र श्री. विजय शिरवाळकर ह्यांची त्यांच्या बंगल्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यावेळी तिथे हजर असलेला त्यांचा पुतण्या रवी शिरवाळकर जबर जखमी झाला. शिरवाळकरांवर गोळ्या झाडणारा इसमही तिथेच मृतावस्थेत पोलिसांना आढळला. पूर्व-वैमनस्यातून ही हत्या झाली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मध्यरात्री साधारण १२:३०-१ च्या सुमारास शिरवाळकरांच्या रूम मधून गोळ्या झाडल्याचा आवाज आल्यावर सगळे नोकर तिकडे धावले. दार आतून बंद असल्याने काही करता आले नाही. एका नोकराने लगोलग पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिस आल्यावर त्यांनी दार तोडून आत प्रवेश मिळवला, तेव्हा त्यांना हे धक्कादायक दृश्य दिसले. रवी शिरवाळकर ह्यांना तातडीने इस्पितळात हलवल्याने त्यांचा जीव वाचला असे सूत्रांचे म्हणणे आहे. रवी शिरवाळकरांच्या शरीरातून एकूण २ गोळ्या काढण्यात आल्या. मा. आमदार श्री. सदानंद मोहिते ह्यांनी प्रकरणाची कसून चौकशी करायचे आदेश पोलिस दलास दिले आहेत.\"\"\nइन्स्पेक्टर अमर - फोन आला तेव्हा स्वतःच्या कानांवर विश्वासच बसला नाही. शिरवाळकरांसारख्या देव माणसाची कुणी हत्या करेल स्वप्नातही आले नव्हते. आयुष्यभर लोकांसाठी काम करणार्‍या माणसाचा कोणी शत्रू कसा असू शकतो रवीच्या खिशात मिळालेल्या चिठ्ठीवरून ह्या प्रकरणाचा उलगडा झाला. तीन पिढ्यांनंतरही हे वैर चालू ठेवण्याची काय गरज होती. घेतलेले पैसे सव्याज परत देऊन प्रकरण मिटवता नसतं का आलं रवीच्या खिशात मिळालेल्या चिठ्ठीवरून ह्या प्रकरणाचा उलगडा झाला. तीन पिढ्यांनंतरही हे वैर चालू ठेवण्याची काय गरज होती. घेतलेले पैसे सव्याज परत देऊन प्रकरण मिटवता नसतं का आलं म्हणे देवाचा कोप झाला. अशा फालतू गोष्टींवर विश्वास ठेवल्याने एका देव माणसाला मात्र हकनाक जिवाला ���ुकावं लागलं. ह्या सगळ्या प्रकरणात त्या मानेला मात्र विनाकारण जीव गमवायला लागला. तसंही अशा माणसांचा शेवट असाच होणार म्हणा. आयुष्यभर अंडरवर्ल्डसाठी काम केलं ह्या माणसाने. आत्ताच काय गरज होती रवीच्या मदतीला धावायची म्हणे देवाचा कोप झाला. अशा फालतू गोष्टींवर विश्वास ठेवल्याने एका देव माणसाला मात्र हकनाक जिवाला मुकावं लागलं. ह्या सगळ्या प्रकरणात त्या मानेला मात्र विनाकारण जीव गमवायला लागला. तसंही अशा माणसांचा शेवट असाच होणार म्हणा. आयुष्यभर अंडरवर्ल्डसाठी काम केलं ह्या माणसाने. आत्ताच काय गरज होती रवीच्या मदतीला धावायची त्याचा ड्रायव्हर पण हेच म्हणाला. फुकट जीव गमावला त्याने. किती जणांचे पैसे घेऊन बसला होता देव जाणे. त्या बिचार्‍या रवीला पण कसलं अडकवलं होतं त्या रामोश्याने. चिठ्ठी, क्रॉसवर्ड, पाळतीवर माणसं... दुसरा कुणी असता तर भीतीने हार्ट अटॅकच आला असता. नशिबानेच वाचला तो. शुद्धीवर आल्यावर त्याला विचारलं पाहिजे तिथे नक्की काय झालं त्याचा ड्रायव्हर पण हेच म्हणाला. फुकट जीव गमावला त्याने. किती जणांचे पैसे घेऊन बसला होता देव जाणे. त्या बिचार्‍या रवीला पण कसलं अडकवलं होतं त्या रामोश्याने. चिठ्ठी, क्रॉसवर्ड, पाळतीवर माणसं... दुसरा कुणी असता तर भीतीने हार्ट अटॅकच आला असता. नशिबानेच वाचला तो. शुद्धीवर आल्यावर त्याला विचारलं पाहिजे तिथे नक्की काय झालं बिचारा, इतक्या वर्षानंतर काकांना भेटला आणि हे असं घडलं. जाऊन सांत्वन करायला हवं.\nदुसर्‍या दिवशी रवी शुद्धीवर आला. नशिबाने गोळ्या जिव्हारी लागल्या नव्हत्या. एक हाताला आणि एक पायाला. रक्तस्त्राव खूप झाला. थोड्या दिवसांच्या विश्रांतीनंतर रवी खडखडीत बरा झाला. शिरवाळकर घराण्याचा एकमेव वारस म्हणून लोकांच्या त्याच्याकडून फार अपेक्षा होत्या. पण रवीला हा सगळा ताण असह्य झाला होता. बरा झाल्यावर त्याने शिरवाळकरांची शेती, फॅक्टरी इत्यादी सगळी इस्टेट विकून टाकली. राहता बंगला मात्र पूर्वजांची आठवण म्हणून ठेवला. आणि काकाने गजानन आजोबांच्या नावाने सुरू केलेला दवाखान्यासोबतच, गावात एक नवीन शाळाही काढली काकाच्या स्मॄती प्रित्यर्थ.\nरवी शिरवाळकर - सुटलो एकदाचा. मला वाटलं ह्यातून सही सलामत निघतोय की नाही. च्यायला ह्या मानेच्या. साला फारच सीरियसली मदत करायला गेला. म्हणे ह्या सगळ्याच्या माग�� वेगळंच कुणीतरी आहे. कुणी सांगितलं होतं नको तिथे नाक खुपसायला. मला त्याला फक्त साक्षीदार म्हणून वापरायचा होता. बेट्याची चांगलीच ओळख होती पोलिसांत. रहस्याच्या नको इतका जवळ पोचला आणि संपला. नशीब त्यावेळी त्याचा ड्रायव्हर कम बॉडीगार्ड राजा सोबत नव्हता.\nसालं, भिकार्‍यासारखं जगून जगून कंटाळा आला होता. ठरवलं जे माझं आहे ते मिळवायचंच. बाबांनी गजानन आजोबा आणि श्रीधर आजोबांची गोष्ट सांगितली होतीच. त्याची उत्तरकथा लिहिली आणि वापरली. काँट्रॅक्ट किलर पकडला एक, नी रचला सगळा बनाव. सालं, स्वतःच्याच घरी चोरी करवण्यापासून ते स्वतःला गोळ्या मारून घेण्यापर्यंत सगळं कसं प्लॅन प्रमाणे सुरळीत पार पडलं. जागोजागी मला फसवल्याचे पुरावे पण सोडले. काकाचंच अकाउंट हॅक करून पैसे काढले ह्या प्लॅनसाठी. शेवटच्या दिवशी बोलावलं त्या किलरला काकाच्या घरी. त्याला वाटलं पैसे देतोय. आधी त्याच्या गनने काकाला नि मुलाला उडवला आणि मग माझ्या गनने त्या किलरला.\nपूर्ण भरलेले क्रॉसवर्ड रवीने डस्टबीन मधे भिरकावले. चौथा शब्द होता \"परतफेड\"...\nमस्त कलाटणी देऊन शेवट केलाय. सगळे भागच जबरी..\nकथा आवडली मस्त आहे\nनाद खुल्रा भावा. असेच लिहित जा .\nकोणालाही वाटणार नाही अशा ठिकाणी येऊन गोष्टीचा शेवट झाला आहे........................\nएकदम भन्नाट आहे शेवट......\nलय भारी आहे बुवा शेवट.......\nलिखाणाची गोडी, अंगातली खोडी, काही करोनिया, जात नसे II गेले किती तास, कामाचाही त्रास, बॉस रागावला, भान नसे II केले त्याग खूप, दुपारची झोप, घालवली तैसी, लेखांमागे II काहींना आवडे, काहींना नावडे, उद्योग हे माझे, स्वतःसाठी II ऐसा मी लिहितो, ब्लॉग वाढवितो, जगाचा विचार, सोडोनिया II करावे लेखन, सुखाचे साधन, लाभे समाधान, ऍडी म्हणे II\nआयुष्याचे नाटक १-२ (3)\nआयुष्याचे नाटक ३-५ (3)\nआयुष्याचे नाटक ६-८ (3)\nइथे जोशी रहातात (3)\nहॉर्न - ओके - प्लीज (2)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/marathi/Tikona-Trek-Medium-Grade.html", "date_download": "2019-07-22T21:04:57Z", "digest": "sha1:VZTL36NAUDBHS6MG6CUURBGFU7GGWUH6", "length": 20676, "nlines": 90, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Tikona, Medium Grade, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nतिकोना (Tikona) किल्ल्याची ऊंची : 3850\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: लोणावळा\nजिल्हा : पुणे श्रेणी : मध्यम\nमुंबई - पुणे हमरस्त्यावरुन दिसणारे ल���हगड आणि विसापूर किल्ले आपल्याला सर्वांना माहीत आहेत. याच किल्ल्यांच्या मागील बाजूस पवन मावळ प्रांतात असणार्‍या तिकोना ऊर्फ वितंडगड याची आपणं ओळख करून घेऊया. लोहगड आणि विसापूर या किल्ल्यांच्या मागे हा किल्ला असल्याने थेट नजरेस पडत नाही. द्रुतगती महामार्गावरून मात्र हा किल्ला सहज दृष्टीक्षेपात येतो. बोरघाट चढून गेल्यावर माथ्यावर कार्ले, भाजे, बेडसे, भंडारा आणि शेलारवाडी ही लेणी आहेत. या लेण्यांच्या सुरक्षिततेसाठी उभारलेले किल्ले म्हणजे लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोना. प्राचीन बंदराना घाटमाथ्याशी जोडणार्‍या अनेक घाटवाटा या परिसरात आहेत. त्यामुळे यावर वचक ठेवण्यासाठी या दुर्गांची निर्मीती केली होती. साधारणत: या परिसरातील लेणी ही बौध्द आणि हिनयान पध्दतीची असल्यामुळे हे सर्व किल्ले ८०० ते १००० या काळात बांधलेले असावेत.\nइ.स १५८५ च्या सुमारास निजामशाहीचा सरदार मलिक अहमद निजामशहा याने हा किल्ला जिंकला आणि किल्ला निजामशाहीत सामील झाला. या गडा बद्दलचा इतिहास फारसा कुठेही उपलब्ध नाही. शिवरायांनी १६५७ मध्ये कोकणातील माहुली ,लोहगड, विसापूर, सोनगड, तळा व कर्नाळा या किल्ल्यांसोबत हा किल्ला देखील आपल्या स्वराज्यात सामील करुन घेतला. किल्ल्याचा उपयोग संपूर्ण पवन मावळावर देखरेख ठेवण्यासाठी होत असे. सन १६६० मध्ये या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली. १२ जून १६६५ रोजी झालेल्या पुरंदर तहानुसार, १८ जूनला कुबादखानाने हलालखान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला. इ.स. १६८२ च्या ऑगस्ट महिन्यात संभाजी व अकबर याची भेट झाली. या भेटीनंतर अकबर तिकोना किल्ल्यावर राहण्यास आला. मात्र येथील हवा न मानवल्याने त्याला जैतापूर येथे धाडण्यात आले. इ.स. १८१८ मध्ये किल्ल्यावर इंग्रज व मराठे यांच्यात लढाई झाली. यात किल्ल्याचे बर्‍याच प्रमाणावर नुकसान झाले.आजमितिस किल्ल्याची मोठया प्रमाणावर पडझड झाली आहे.\nगडाचा घेरा फार मोठा नसल्यामुळे एक तासातं सर्व गड पाहून होतो. गडाच्या दरवाज्यातून आत शिरल्यावर डावीकडे वळावे. थोडे अंतर चालून गेल्यावर एक पाण्याचे टाके आणि गुहा लागते.गुहेत १० ते १५ जणांची राहण्याची होते. मात्र पावसाळ्यात गुहा राहण्यास अयोग्य आहे. गुहेच्या बाजूने वर जाणारी वाटेने थेट बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्व���रापाशी पोहोचतो. प्रवेशद्वाराच्या पायर्‍या ह्या दमछाक करणार्‍या आहेत.\nदरवाज्यातून आतं शिरल्यावर उजवीकडे पाण्याची टाकं आहे. तर डावीकडे तटबंदीचा बुरुज दिसतो.सरळ थोडे वर गेल्यावर एक वाट उजवीकडे उतरते. येथे पाण्याची काही टाकी आढळतात. येथून माघारी फिरून सरळ वाटेला लागावे. ही वाट आपल्याला काही तुटलेल्या पायर्‍यांपाशी घेऊन जाते. येथून वर गेल्यावर समोरच महादेवाचे मंदिर आहे. मंदिरा मागे पाण्याचा मोठा खंदक आहे. याला वळसा घालून गेल्यावर आपणा ध्वजस्तंभाच्या जागी पोहोचतो.\nबालेकिल्ल्यावरुन समोरच उभा असणारा तुंग, लोहगड, विसापूर, भातराशीचा डोंगर, मोर्सेचा डोंगर, जांभुळीचा डोंगर, पवनेचा परिसर आणि फागणे धरण हा सर्व परिसर न्याहळता येतो. गडावरून संपूर्ण मावळ प्रांत आपल्या नजरेत येतो. सर्व गड फिरण्यास १ तास पुरतो.\n१) बेडसे लेण्या मार्गे :-\nअनेक ट्रेकर्स लोहगड, विसापूर ,बेडसे लेणे आणि तिकेना असा ट्रेकही करतात. यासाठी बेडसे लेण्या करुन तिकोनापेठेत जाता येते.\n२) ब्राम्हणोली मार्गे :-\nअनेक ट्रेकर्स तुंग आणि तिकोना असा ट्रेकही करतात. यासाठी तुंग किल्ला पाहून तुंगवाडीत उतरावे आणि केवरे या गावी यावे. येथून लाँचने पलिकडच्या तीरावरील ब्राम्हणोली या गावी यावे. ब्राहणोली ते तिकोनापेठ हे अंतर ३० मिनिटांचे आहे.\n३) तिकोनापेठ मार्गे :-\nगडावर जाणारी मुख्य वाट ही तिकोनापेठ या गावातून जाते. यासाठी लोणावळ्याच्या दोन स्टेशन पुढच्या कामशेत स्टेशनावर उतरावे. कामशेत ते काळे कॉलनी बस पकडून काळे कॉलनी मध्ये उतरावे. कामशेत ते काळे कॉलनी अशी बस सेवा अथवा जीपसेवा उपलब्ध आहे. काळे कॉलनी ते तिकोनापेठ अशी देखील जीपसेवा उपलब्ध आहे. या बसने किंवा जीपने तिकोनापेठ गावं गाठावे. कामशेतहून सकाळी ८.३० ला सुटणारी पौंड बस पकडून थेट तिकोनापेठ या गावी उतरता येते. तसेच कामशेत ते मोर्से बस पकडून ही तिकोनापेठला उतरता येते. तिकोनापेठेतून ४५ मिनिटात आपण किल्ल्यावर पोहोचतो. वाट फार दमछाक करणारी नसून अत्यंत सोपी व सरळ आहे. किल्ल्यावरील दरवाज्यातून आत शिरल्यावर डावीकडे एक वाट जाते, या वाटेने २० मिनीटांतच बालेकिल्ला गाठता येतो.\nपरेल बस स्थानकातून सकाळी ६.०० वाजता सुटणारी परेल - तिकोनापेठ ही बस ११.०० वाजता तिकोनापेठ गावात पोहोचते.\nपावसाळा सोडून इतर सर्व ऋतुत १० ते १५ जणांना गुहे मध्ये राहता येते.\nगडावर जेवणाची सोय नाही, आपणं स्वत: करावी.\nगडावर बारामही पिण्याच्या पाण्याची टाकं आहेत.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nपायथ्या पासुन पाऊण ते एक तास लागतो.\n१) स्वत:चे वाहन असल्यास मुंबई आणि पुण्याहून तुंग व तिकोना हे किल्ले एका दिवसात पाहाता येतात.\n२) तिकोनाची माहिती साईटवर दिलेली आहे.\nअजमेरा (Ajmera) आजोबागड (Ajoba) अंजनेरी (Anjaneri) अंकाई(अणकाई) (Ankai)\nभंडारदुर्ग/भांडारदुर्ग (Bhandardurg) भास्करगड (बसगड) (Bhaskargad) भवानीगड (Bhavanigad) भिवगड / भिमगड (Bhivgad(Bhimgad))\nदुंधा किल्ला (Dundha) दुर्ग (Durg) गगनगड (Gagangad) किल्ले गाळणा (Galna)\nघोडबंदरचा किल्ला (Ghodbunder Fort) घोसाळगड (Ghosalgad) घोटवडा किल्ला (गोतारा किल्ला) (Ghotawada Fort (Gotara)) गोपाळगड (Gopalgad)\nहरिश्चंद्रगड (Harishchandragad) हातगड (Hatgad) हटकेश्वर ते लेण्याद्री (Hatkeshwar to Lenyadri) होन्नुर किल्ला (Honnur Fort)\nखांदेरी (Khanderi) कोहोजगड (Kohoj) कोकणदिवा (Kokandiva) कोळदुर्ग (Koldurg)\nकोळकेवाडी दूर्ग (Kolkewadi) कोंढवी (Kondhavi) कोरीगड (कोराईगड) (Korigad) कोर्लई (Korlai)\nकुंजरगड (कोंबडगड) (Kunjargad(Kombadgad)) कुर्डुगड (विश्रामगड) (Kurdugad) लळिंग (Laling) लोहगड (Lohgad)\nमार्कंड्या (Markandeya) मिरगड (मिरा डोंगर / सोनगिर) (Mirgad(Songir)) मोहनगड (Mohangad) मोरागड (Moragad)\nपन्हाळेदुर्ग (पन्हाळघर किल्ला) (Panhaledurg) पन्हाळेकाजी (प्रणालक दुर्ग) (Panhalekaji Fort) पारगड (Pargad) पारनेरा किल्ला (Parnera Fort)\nपर्वतगड (Parvatgad) पाटेश्वर (Pateshwar) पट्टागड (Patta) पेब (विकटगड)\t(Peb)\nपिसोळ किल्ला (Pisol) प्रबळगड (Prabalgad) प्रेमगिरी (Premgiri) पुरंदर (Purandar)\nरायगड (Raigad) रायकोट (Raikot) रायरेश्वर (Raireshwar) राजदेहेर (ढेरी) (Rajdeher)\nरत्नदुर्ग ( भगवतीचा किल्ला ) (Ratnadurg) रोहीडा (Rohida) रोहिलगड (Rohilgad) सडा किल्ला (Sada Fort)\nसदाशिवगड (Sadashivgad) सागरगड (खेडदूर्ग) (Sagargad) सज्जनगड (Sajjangad) साल्हेर (Salher)\nसुतोंडा (नायगावचा किल्ला) (Sutonda(Naigaon Fort)) सूवर्णदूर्ग (Suvarnadurg) ताहुली (Tahuli) टकमक गड (Takmak)\nतिकोना (Tikona) तोरणा (Torna) त्रिंबकगड (ब्रम्हगिरी) (Trimbakgad) त्रिंगलवाडी (Tringalwadi)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/possibility-collapsing-dangerous-buildings-washi-195711", "date_download": "2019-07-22T20:49:13Z", "digest": "sha1:ED3YME4VXNXLQ7I5LURFHGATFRYGCCZR", "length": 18998, "nlines": 224, "source_domain": "www.esakal.com", "title": "The possibility of collapsing dangerous buildings in washi हजारो कुटुंबांचा जीव धोक्‍यात; धोकादायक इमारती कोसळण्याची शक्‍यता | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, जुलै 23, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, जुलै 23, 2019\nहजारो कुटुंबांचा जीव धोक्‍यात; धोकादायक इमारती कोसळण्याची शक्‍यता\nमंगळवार, 25 जून 2019\nवाशीतील सिडकोनिर्मित मोडकळीस आलेल्या इमारतींची दिवसेंदिवस बिकट होत चाललेली अवस्था लक्षात घेता यंदाच्या पावसाळ्यात काही इमारती कोसळण्याची दाट शक्‍यता महापालिकेतर्फे वर्तवण्यात येत आहे.\nनवी मुंबई - वाशीतील सिडकोनिर्मित मोडकळीस आलेल्या इमारतींची दिवसेंदिवस बिकट होत चाललेली अवस्था लक्षात घेता यंदाच्या पावसाळ्यात काही इमारती कोसळण्याची दाट शक्‍यता महापालिकेतर्फे वर्तवण्यात येत आहे. यात श्रद्धा आणि गुलमोहर सोसायटीतील इमारतींचा समावेश असू शकतो. दुर्घटनेमध्ये जीवितहानी होऊ नये म्हणून महापालिकेने इमारतींच्या वीज व नळजोडण्या खंडित करून सोसायट्या रिकम्या करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत; परंतु रहिवाशांनाही पर्यायी व्यवस्था नसल्याने त्यांनी घराबाहेर पडण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत एवढी वर्षे मूग गिळून बसलेले नवी मुंबईचे सत्ताधारी आता निवडणुकीच्या दृष्टीने सहानुभूती मिळवण्यासाठी रहिवाशांची समजूत घालण्यासाठी धडपडताना दिसतात.\n15 वर्षे नवी मुंबईत पुनर्बांधणीचा मुद्दा गाजत आहे; परंतु ठोस निर्णय व पुनर्बांधणीच्या संथगतीच्या हालचालींमुळे जेएन-1 व जेएन-2 प्रकारातील इमारतींची दुरवस्था होतच गेली. सध्या वाशीतील तब्बल 55 इमारती सी-1 प्रकारात म्हणजे अतिधोकादायक असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे. या इमारतींचे महापालिकेच्या तज्ज्ञ समितीमार्फत केलेल्या बांधकाम परीक्षणात केव्हाही कोसळण्याची शक्‍यता वर्तवली आहे. पावसाळ्यात इमारत कोसळण्याचा धोका अधिकच बळावत असल्यामुळे सोसाट्याचा वारा आणि मुळधार पाऊस पडल्यास तडे गेलेले स्लॅब पाण्याने भिजून कोसळण्याची भीती प्रशासनाला वाटत आहे.\nसेक्‍टर 9 मध्ये जेएन -2 प्रकारातील गुलमोहोर, आशीर्वाद, सुवर्णसागर, जय महाराष्ट्र, अवनी या सोसायटीतील बहुतांश इमारतींच्या स्लॅबला भेगा गेल्या आहेत. काही स्लॅबने तर भिंती सोडल्या आहेत. इमारतींच्या वरच्या मजल्यांवर राहणारी कुटुंबे भीतीने घर सोडून गेली आहेत; मात्र पहिल्या व तळमजल्यावर राहणाऱ्या कुटुंबांचा जीव धोक्‍यात आहे. सेक्‍टर 10 मध्ये श्रद्धा सोसायटीतील 7 इमारती तोडण्यात आल्या आहेत. उर्वरित 16 इमारती शिल्लक असून काही इमारतींमध्ये रहिवासी राहत आहेत.\nअवनी इमारतीच्या परिसरात संक्रमण शिबिर तयार करण्याचे काम विकासकातर्फे सुरू आहे. जेएन-1 प्रकारातील एकता, नक्षत्र, कैलाश आणि शांतीकुंज सोसायटीतील इमारतीही पावसाळ्यात केव्हाही कोसळतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी मुसळधार पावसाच्या वेळी छताचा भाग पत्त्यासारखा पडत असल्याचे भयानक दृश्‍य डोळ्याने पाहिल्याने कुटुंबासहीत घर सोडले, अशी प्रतिक्रिया जेएन-2 मधून स्थलांतरित झालेल्या एका रहिवाशाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.\nनवी मुंबईतील सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुनर्बांधणीच्या मुद्द्यावर 15 वर्षे निवडणूक लढवली; परंतु तो प्रश्‍न अद्याप खितपतच पडला आहे. गुलमोहोर सोसायटीच्या पुनर्विकासाला महापालिकेने लागू केलेल्या अडीच एफएसआयवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकाने सर्वसाधारण सभेत आक्षेप घेतला होता. त्याच पक्षातील नेते आता या ठिकाणी रहिवाशांची समजूत घालण्यासाठी बैठका घेत असल्याने रहिवाशांमध्ये संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.\nमोडकळीस आलेल्या इमारतींमधील रहिवाशांना वारंवार घरे रिकामी करण्याच्या नोटिसा देऊनही घरे रिकामी केलेली नाहीत. अशा इमारतींची वीज व नळजोडण्या बंद करण्याच्या महापालिकेच्या कारवाईवरही राजकीय दबावापोटी स्थगिती आली आहे. या परिस्थितीत पावसाळ्यात इमारत कोसळून दुर्घटनेत जीवितहानी झाल्यास प्रशासनाने त्यावर स्पष्टीकरण तयार करण्याच्या हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत. उच्च न्यायालयात उपस्थित होणाऱ्या प्रशांना उत्तर देण्यासाठी संक्रमण शिबिरापासून ते बदललेल्या धोरणांचे मुद्दे यात समाविष्ट करण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nऔरंगाबादमध्ये वैयक्तिक वादांना धार्मिकतेचा रंग\nऔरंगाबाद - शहरात तीन दिवसांत मारहाण करून जबरदस्तीने 'जय श्रीराम' म्हणायला लावल्याच्या दोन घटना पोलिस तपासात फोल ठरल्या आहेत. 19 जुलैला हडको कॉर्नर व...\nलाखोंच्या उधळपट्टीचा सिडकोचा नवा मुहूर्त\nनवी मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेचे कारण देऊन तात्पुरत्या लांबणीवर ढकललेल्या सिडकोच्या स्नेहसंमेलनावरील उधळपट्टीला पुन्हा एकदा नवा मुहूर्त...\nनवी मुंबईच्या \"तटबंदी'वर हल्ले\nमुंबई : खारफुटीची जंगले आणि पाणथळ जागा ही नवी मुंबईची \"तटबंदी'. विकासाच्या नावावर सातत्याने तिच्यावर हल्ले होत असतानाच सर्वोच्च न्यायालयाच्या एका...\nभावे नाट्यगृहाला लागणार 'दर वाढीचा' प्रयोग\nनवी मुंबई : मराठी नाट्यरसिकांसोबत नाट्यकलांकरांमध्ये आवडते असणारे वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहाचे दरवाढ करण्याचा महापालिकेने निर्णय घेतला आहे...\nअधिकाऱयाला नगरसेवक म्हणाला, 'माझ्या डोक्‍यात घुसू नका...'\nऔरंगाबाद - शहरातील समान पाणी वाटपाचा विषय सोमवारी (ता. 15) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पुन्हा एकदा गाजला. शिवाजीनगर, गारखेडा, पुंडलिकनगर भागात...\nनाथसागरातून पाणी उपसा घटला\nऔरंगाबाद - जुलै महिन्याचा पहिला आठवडा उलटला असला तरी दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नाथसागरातील पाणीपातळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aforest&%3Bpage=2&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Anarendra%2520modi&search_api_views_fulltext=forest", "date_download": "2019-07-22T20:55:08Z", "digest": "sha1:2TEIU5OIKU4NGFHXYJI34IRS2MIFMXV2", "length": 28573, "nlines": 315, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nमंगळवार, जुलै 23, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, जुलै 23, 2019\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (26) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसंपादकिय (18) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (10) Apply सप्तरंग filter\nमहाराष्ट्र (5) Apply महाराष्ट्र filter\nनरेंद्र मोदी (44) Apply नरेंद्र मोदी filter\nनिवडणूक (19) Apply निवडणूक filter\nकाँग्रेस (17) Apply काँग्रेस filter\nराजकारण (17) Apply राजकारण filter\nमुख्यमंत्री (14) Apply मुख्यमंत्री filter\nकर्नाटक (8) Apply कर्नाटक filter\nखासदार (8) Apply खासदार filter\nबेरोजगार (8) Apply बेरोजगार filter\nमहाराष्ट्र (8) Apply महाराष्ट्र filter\nराजस्थान (8) Apply राजस्थान filter\nराष्ट्रवाद (8) Apply राष्ट्रवाद filter\nपाकिस्तान (7) Apply पाकिस्तान filter\nमध्य प्रदेश (7) Apply मध्य प्रदेश filter\nसप्तरंग (7) Apply सप्तरंग filter\nअरुण जेटली (6) Apply अरुण जेटली filter\nआंदोलन (6) Apply आंदोलन filter\nउत्तर प्रदेश (6) Apply उत्तर प्रदेश filter\nधार्मिक (6) Apply धार्मिक filter\nअटलबिह��री वाजपेयी (5) Apply अटलबिहारी वाजपेयी filter\nआरक्षण (5) Apply आरक्षण filter\nछत्तीसगड (5) Apply छत्तीसगड filter\nदिल्ली (5) Apply दिल्ली filter\nमणिशंकर अय्यर (5) Apply मणिशंकर अय्यर filter\nराजकीय पक्ष (5) Apply राजकीय पक्ष filter\nराममंदिर (5) Apply राममंदिर filter\nराष्ट्रवादी काँग्रेस (5) Apply राष्ट्रवादी काँग्रेस filter\nसर्वोच्च न्यायालय (5) Apply सर्वोच्च न्यायालय filter\nहार्दिक पटेल (5) Apply हार्दिक पटेल filter\nभाष्य : राजकीय अजेंडा आणि रोजगार\nबेरोजगारीचा मुद्दा व निवडणुकीतील यश यांच्यात अर्थपूर्ण सहसंबंध दिसत नाही. परंतु, हा मुद्दा लाखो तरुणांच्या आणि देशाच्याही भवितव्याचा असल्याने राजकीय पटलावर तो अग्रक्रमाने आणायला हवा. रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम केंद्रस्थानी आणायला हवा. या वेळच्या लोकसभा निवडणुका नेमक्‍या कोणत्या प्रश्‍नांवर...\nअग्रलेख : वास्तवाशी खेळ\nआर्थिक आघाडीवर मोठी कामगिरी करण्याचे ध्येय असेल, तर मुळापासून सुरवात करावी लागेल. ‘जीडीपी’ काढण्याची शास्त्रशुद्ध, निर्दोष पद्धत तयार करणे आणि एकूणच या उपक्रमाविषयीचा विश्‍वास पुन्हा निर्माण करणे हीदेखील त्यातील एक मुख्य बाब. भ व्यदिव्य घोषणा आणि संकल्प यांचे वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात महत्त्व...\n‘इंजिना’त इंधन कोणाचे, धावणार कोणासाठी\n‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणून लोकसभा निवडणुकीत गर्दी खेचणारे आणि समाज माध्यमांनी डोक्‍यावर घेतलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभेत काय करणार, याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून त्यांनी पुण्यात आठही मतदारसंघांच्या पदाधिकाऱ्यांचे ‘वर्ग’ नुकतेच घेतले. पण...\nकार्यकर्त्यांची भावना जाणूनच सत्तारांबाबत निर्णय - रावसाहेब दानवे\nऔरंगाबाद - सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या भाजप प्रवेशावरून सिल्लोडसह जिल्ह्यात निष्ठावंतांची चलबिचल सुरू आहे. नाराज कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर सत्तार यांच्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे नवनियुक्‍त केंद्रीय ग्राहक राज्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी...\nअमित शहा मंत्रिमंडळात नाहीत आधी करणार 'मिशन बंगाल' पूर्ण\nनवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रवेशाची शक्‍यता धूसर असल्याचे पक्षसूत्रांचे ��्हणणे आहे. \"मिशन बंगाल' अद्याप पूर्ण झाले नसल्याने व पक्षसंघटनेसाठी तेवढे तोलामोलाचे नाव समोर येत नसल्याने मोदींनीही शहा यांचेबाबत...\nधनंजय महाडिक यांना नडली सोयीची भूमिका\nकोल्हापूर - आम्ही म्हणजेच एक पक्ष आणि आम्ही ठरवेल तीच राजकीय दिशा, या भ्रमात राहिलेल्या खासदार धनंजय महाडिक यांना त्यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर घेतलेली सोयीची भूमिकाच या निवडणुकीत त्यांना नडल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. पाच वर्षांत संसदेत चांगले केलेले काम, सर्वाधिक प्रश्‍न विचारणारा...\nloksabha 2019 : शत्रुघ्न सिन्हांच्या 'हॅट्ट्रिक'ची उत्सुकता\nपाटणा : बिहारमधील पाटणासाहिब लोकसभा मतदारसंघात रविवारी सातव्या व शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे. येथील निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची ठरणार असून, अभिनेते व खासदार शत्रुघ्न सिन्हा येथून विजयाची \"हॅट्ट्रिक' साधणार का, याकडे लक्ष लागले आहे. पाटणासाहिब मतदारसंघातून शत्रुघ्न सिन्हा दोन वेळा भाजपच्या...\nवादळग्रस्तांना तातडीने दिलासा देण्याची गरज असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यात सुरू झालेले आरोप-प्रत्यारोप हे निवडणुकीतील प्रचाराची पातळी किती खालावली आहे, याचेच निदर्शक आहे. लोकसभा निवडणुकीच्या महाउत्सवातील शेवटच्या ‘स्लॉग ओव्हर्स’ आता सुरू झाल्या असून, त्यामुळेच राजकीय...\nloksabha 2019 : तोफखाना सज्ज; बंदुकाही रोखल्या\nमोजके मतदारसंघ वगळता सर्व प्रमुख पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्यामुळे महाराष्ट्रातील लढतींचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. पक्षांतराच्या कोलांटउड्या, प्रमुख राजकीय घराण्यांच्या नव्या पिढीत उफाळून आलेल्या महत्त्वाकांक्षा आणि त्यातून आकाराला आलेले डावपेच या पार्श्‍वभूमीवर सगळ्यांच पक्षांनी...\nloksabha 2019 : मोहिते पाटलांच्या वाड्यावर ‘कमळ’\nअकलूज - सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी भाजपमधील इनकमिंग वाढले आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांच्यापाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे मनसबदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा आज...\nसंसदेतील मैदानी लढाई (अग्रलेख)\nआक्रमक भाषण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मैदानी लढाईचे रणशिंग संसदेतूनच फुंकले. निवडणु���ीतील प्रचाराचे स्वरूप काय असणार, हे त्यामुळे स्पष्ट झाले आहे. पं तप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपेक्षेप्रमाणेच लोकसभा निवडणुकीच्या मैदानी लढाईचे रणशिंग थेट संसदेतून फुंकले आहे\n'लव्ह अॅट फेसबुक कमेंट'च्या नात्यात आला दुरावा...\nनवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेमापोटी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख होऊन विवाहबद्ध झालेल्या जोडप्यामध्ये दुरावा निर्माण झाला आहे. 'लव्ह अॅट फेसबुक कमेंट'नंतर दोघांनी 31 डिसेंबर रोजी विवाह केला होता. गुजरातच्या जामनगरचा रहिवासी जय दवे हा नरेंद्र मोदी यांचा कट्टर समर्थक. काँग्रेस...\nअयोध्येतील राममंदिराचा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयापुढे असताना सर्वांनीच संयम बाळगण्याची आवश्‍यकता आहे. भडक विधाने करून वातावरण तापवणे धोक्याचे आहे. अयोध्येतील राममंदिराचा प्रश्‍न इतकी वर्षे प्रलंबित असला, तरी आता तो चोवीस तासांत सुटू शकतो. अट एवढीच, की सर्वोच्च न्यायालयाऐवजी तो उत्तर प्रदेशाचे...\nआरक्षणाचा नवा 'अर्थ' (प्रकाश पवार)\nगरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....\nशिवसेना- भाजपमध्ये आजवर सुरू असलेल्या ‘नुरा कुस्ती’चे रूपांतर थेट खडाखडीत झाले आहे. कोण कोणाला पटकणार, याचे उत्तर निवडणूक निकालानंतरच मिळेल. पं तप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात विविध विकास योजनांचे उद्‌घाटन करत असताना, तिकडे मराठवाड्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘युतीची चर्चा गेली...\nदेश बदल रहा है... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या अश्वमेधाला रोखता येतं आणि हे काम कॉंग्रेस आणि राहुल गांधी करू शकतात हाच मुळात \"आपल्याला स्पर्धकच नाही' या...\nलाभार्थ्यांचा लाभ घेणार भाजप\nसातारा - पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाजप सरकार आता नव्याने लोकसभा, विधानसभा निवडणुकांना सामोरे जाणार आहे. त्याम���्ये मतांची बेरीज करण्यासाठी भाजपने आतापासूनच सरकारी योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना आपलेसे करण्याचे अभियान सुरू केले आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत ‘लाभार्थी संपर्क अभियान’ राबवून...\nमध्य प्रदेश प्रचार समाप्त (अग्रलेख)\n‘प्रचारमोहीम म्हणजे जनतेचे प्रबोधन करण्याची एक संधी’ हे तत्त्व आता पूर्णपणे कालबाह्य झाले आहे, हेच मध्य प्रदेशातील प्रचाराच्या पातळीवरून लक्षात येते. भावनांना हात घालण्याच्या भाजपच्या व्यूहनीतीचे अनुकरण काँग्रेसही करीत आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांचा प्रचार संपण्यास अवघे २४ तास राहिले असताना...\nकितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता - रामदास आठवले\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आणखी 10, 15 वर्षे त्यांचीच हवा राहणार आहे. विरोधकांनी कितीही आकांडतांडव केले, तरी 2019मध्ये पुन्हा भाजपच्या नेतृत्वाखालील \"एनडीए'चे सरकार अस्तित्वात येणार...\nव्यवस्थापनकेंद्रित राजकारण (प्रा. प्रकाश पवार)\nसध्याच्या राजकारणाचा अर्थ \"व्यवस्थापनकेंद्रित' असा घेतला जात आहे. लोकांच्या जगण्याशी संबंधित प्रश्‍न सोडवण्याविषयीचं राजकारण कमी प्रमाणात घडताना दिसत आहे. त्याऐवजी नेतृत्वाचं, गटांचं, संघर्षांचं, हितसंबंधांचं व्यवस्थापन करणं यावरच भर दिला जात असून, ती एक \"आधुनिक कला' मानली जात आहे\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2019-07-22T20:21:19Z", "digest": "sha1:5UZX2XOHAGQXIZKQWZTOZOSCQOP6NOEV", "length": 7000, "nlines": 61, "source_domain": "lokvruttant.com", "title": "इक्बाल कासकर ला विशेष वागणूक देणाऱ्या पोलिसांचे निलंबन – Lokvruttant", "raw_content": "\nगढुळ पाणी पिण���यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\nइक्बाल कासकर ला विशेष वागणूक देणाऱ्या पोलिसांचे निलंबन\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम October 27, 2018\nठाणे : ठाणे कारागृहात सध्या जेरबंद असलेला कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याला व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे. खंडणीच्या प्रकरणात अटकेत असलेला इक्बाल कासकर एका खासगी गाडीत बसून बिर्याणी खात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.\nठाणे मध्यवर्ती कारागृहात इकबाल कासकर जेरबंद आहे त्याच्या नियमित वैद्यकीय तपासणीकरिता त्याला गुरुवारी ठाणे सिव्हिल रुग्णालयात आणले होते ह्यावेळी त्याला रोहिदास पवार आणि त्यांच्या टीमच्या वतीने त्याला गाडीत बिर्याणी देण्यात आली.त्यामुळे कासकरला ठाणे कारागृहातून ते रुग्णालयापर्यंत नेणारे पोलीस कर्मचारी यासाठी जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढत निलंबनाची कारवाई केली.\nनिलंबित कर्मचाऱ्यांमध्ये एक पोलीस उपनिरीक्षक आणि चार कॉन्स्टेबलचा समावेश आहे. उपनिरीक्षक रोहिदास पवार, कॉन्स्टेबल पुंडलिक काकडे, विजय हालोरे, कुमार पुजारी आणि सुरज मानवार यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.\nथिम पार्क घोटाळ्याची सर्वंकष चौकशी करा राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी\nकल्याण-डोंबिवलीतील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंडीगड चंद्रपूर जम्मू-काश्मीर जयपूर जळगाव जेजुरी ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा बारामती बुलढाणा भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट ��रवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/article/imd-reports-27-decline-in-pre-monsoon-rainfall-5cc842f6ab9c8d86244584ef?state=maharashtra", "date_download": "2019-07-22T20:24:09Z", "digest": "sha1:7LN2K6XU63N47HHAXKHATQYI5PJV3DJP", "length": 7677, "nlines": 116, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - मार्च ते एप्रिल दरम्यान मान्सूनच्या आधीचा पाऊस २७% कमी - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nअँड्रॉइड मोबाईलवरून अ‍ॅग्रोस्टार अँप डाउनलोड करा\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nअँड्रॉइड मोबाईलवरून अ‍ॅग्रोस्टार अँप डाउनलोड करा\nमार्च ते एप्रिल दरम्यान मान्सूनच्या आधीचा पाऊस २७% कमी\nमार्च ते एप्रिल दरम्यान असलेला मान्सूनच्या आधीचा पाऊस हा २७% कमी झाला आहे. कारण भारतीय हवामान विभाग (आयएमडी) नुसार, देशात १ मार्च ते २४ एप्रिल २०१९ दरम्यान ५९.६ मिलीमीटर च्या सामान्य पावसाच्या तुलनेत फक्त ४३.३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. हे दीर्घकालीन सरासरी प्रमाण (एलपीए) २७% कमी झाले आहे. एलपीए ५० वर्षाच्या कालावधीत दक्षिण-पश्चिम मान्सूनच्या दरम्यान देशात झालेल्या सरासरीला पाऊस म्हटले जाते.\nहवामान विभागाने सांगितले की, सर्वात अधिक ३८% कमी उत्तर पश्चिम भागामध्ये नोंदविण्यात आली आहे. या क्षेत्रामध्ये उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. यानंतर ३१ टक्के कमी दक्षिणी प्रायद्वीपमध्ये नोंदविण्यात आले आहे. ज्यामध्ये दक्षिण भारतातील सर्व पाच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश पॉंडेचेरीशिवाय गोवा आणि तटीय महाराष्ट्र आहे. पूर्व आणि पूर्वोत्तर भारतमध्ये २३ टक्के पावसाची नोंद कमी झाली आहे. मध्य भारत एकमेव असे क्षेत्र आहे, जेथे सामान्यत: पाच टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. पूर्वोत्तर भारताच्या काही भागात पश्चिम घाटमध्ये व भारताच्या काही भागात मान्सूनच्या आधीचा पाऊस हा पिकांच्या लागवडीसाठी महत्वपूर्ण आहे. संदर्भ - आउटलूक अॅग्रीकल्चर, २९ एप्रिल २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंग��याच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://zpnashik.maharashtra.gov.in/VibhagvhYojna?format=print", "date_download": "2019-07-22T20:14:00Z", "digest": "sha1:32QM6DTYRAW7SIWKH3KBEDXEC3CTRIQL", "length": 3014, "nlines": 72, "source_domain": "zpnashik.maharashtra.gov.in", "title": "विभाग व योजना", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात :\nजिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा विभाग\nमहिला व बाल विकास विभाग\nग्रामिण पाणी पुरवठा विभाग\nपाणी पुरवठा व स्वच्छता विभाग\nएन. आय. सी. ईमेल\nउत्तरदायित्वास नकार आणि धोरणे\n© हे नाशिक जिल्हा परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\nमाहिती अद्ययावत केल्याचा दिनांक : 13/07/2019\nदि. २४ मे २०१७ पासून संकेतस्थळाला भेट देणा-यांची संख्या -", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/mediaitem/1556-webcast", "date_download": "2019-07-22T21:18:21Z", "digest": "sha1:RGXCGP266YG6Z6C5BH5PRYW2N5AX3LLS", "length": 6369, "nlines": 81, "source_domain": "bharat4india.com", "title": "राज ठाकरे, अध्यक्ष,मनसे - भारत 4 इंडिया", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nसोलापूर इथं झालेल्या राज ठाकरेंच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा त्यांनी ठाकरी भाषेत समाचार घेतला. रोज सकाळी लवकर उठतो, असं अजित पवार म्हणतात. लवकर उठून काय...सतत पैशांचे व्यवहार करायचे, मग झोप कशी लागणार `काका मला माफ करा` असं म्हणणाऱ्या अजित पवारांच्या पाठीशी ए���ही आमदार नाही. राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणं पोलिसाबद्दल दया दाखवली. गृहमंत्री आर. आर. पाटलांची पोल खोल केली. असा गृहमंत्री असतो `काका मला माफ करा` असं म्हणणाऱ्या अजित पवारांच्या पाठीशी एकही आमदार नाही. राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणं पोलिसाबद्दल दया दाखवली. गृहमंत्री आर. आर. पाटलांची पोल खोल केली. असा गृहमंत्री असतो तिकडे नितीशकुमार यांनी गुन्हेगारांना जेरबंद करून बिहारवासीयांना विश्वास मिळवून दिलाय, इकडं महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी बिहार केलाय. आपले केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार उजनीचं पाणी बारामतीला नेऊन कोणतं राजकारण करीत आहेत. लवासा सुंदर होऊ शकतं, मग सोलापूर का नाही.. असा सवालही त्यांनी उपस्थित केला.\nFDI हा सरकारचा धाडसी निर्णय\n(व्हिडिओ / FDI हा सरकारचा धाडसी निर्णय )\nFDI हा सरकारचा धाडसी निर्णय\n(व्हिडिओ / FDI हा सरकारचा धाडसी निर्णय )\nFDI हा सरकारचा धाडसी निर्णय\n(व्हिडिओ / FDI हा सरकारचा धाडसी निर्णय)\n'प्रभो शिवाजी राजा'- दिग्दर्शकाच्या नजरेतून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://enavamaratha.com/84251/", "date_download": "2019-07-22T20:34:21Z", "digest": "sha1:WZP3KA6MHPKIEKTE4UYQKURTL24CM4HZ", "length": 4891, "nlines": 129, "source_domain": "enavamaratha.com", "title": "विकणे आहे | Nava Maratha", "raw_content": "\nHome प्रॉपर्टी विकणे आहे\nई- पेपर बातम्या आत्मधन ज्योतिष वास्तुशास्त्र संस्कृती आरोग्य गृहिणी पाककला सौन्दर्य मुलांचे विश्व सुविचार सामान्य ज्ञान नोकरी विषयीक प्रॉपर्टी अर्थकारण मनोरंजन तंत्रज्ञान क्रिडा पर्यटन निधनवार्ता पोल प्रश्नमंजुषा\nPrevious articleशहरासह उपनगरांची ‘अग्निसुरक्षा’ केवळ एका वाहनाच्या भरवशावर\n‘सर्व्हर डाऊन’मुळे दस्त नोंदणीत येत आहेत अडथळे; नागरिकांची गैरसोय\nसावेडीतील ज्येष्ठ नागरिक मंचाची दुष्काळ निवारणासाठी पाच हजारांची मदत\nस्नेह 1975 कडून गुरूजनांचा गौरव\nशिक्षकांचे पगार संकटात टाकणार्‍या 4 जुलैची अधिसूचना रद्द करावी\n भारताचं चांद्रयान-2 अवकाशात झेपावलं\nगॅस भरताना पेट्रोल पंपावर गॅस गळती; अनर्थ टळला\nतब्बल अडीच वर्षे उलटली तरीही रस्त्याचे डांबरीकरण होत नसल्याने नागरिक टाकणार...\nश्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ – आनंदवाणी\nफुकट कोणी कोणासाठी काही करत नाही – इंदोरीकर महाराज\nनाचणीच्या पिठाच्या सोप्या वड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/", "date_download": "2019-07-22T21:10:46Z", "digest": "sha1:BC3ETHXTCO5CPW33I4ZOGYMOL25DTG2J", "length": 6357, "nlines": 59, "source_domain": "lokvruttant.com", "title": "पुण्यात शिक्षणाचा मार्ग मोकळा -आजपासून नोंदणी सुरु – Lokvruttant", "raw_content": "\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\nपुण्यात शिक्षणाचा मार्ग मोकळा -आजपासून नोंदणी सुरु\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 10, 2019\nपुणे -: शिक्षण हि मानवाची एक अशी देणगी असू शकते कि ती त्याच्यापासून कोणी हिरावू शकत नाही. शिक्षणामुळे माणसाला समाजात हुशारीने वावरण्याचे बल वेळोवेळी मिळते, आयुष्य सुध्र्ण्याच्या विश्वात त्याला मनाचा स्थान हि शिक्षण देऊ शकते म्हणून, शाळेत जाऊन ज्यांना शिक्षण घेता येत नाही, त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने मुक्त विद्यालय मंडळाची स्थापना केली. त्याचे उद्घाटन तीन विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले.\nपाचवी आणि आठवीच्या प्रवेशासाठी आजपासून नोंदणी सुरू झाली. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येणार आहे. पुढील काळात दहावी, बारावीसाठी सुद्धा मुक्त विद्यालयाद्वारे अभ्यासक्रम चालविले जाणार आहेत. शिक्षणमंत्री विनोद तावडे, शिक्षण सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यावेळी उपस्थित होते.\nTags: #पुण्यात #शिक्षणाचा #मार्ग मोकळा -#आजपासून नोंदणी सुरु\nअयोध्या प्रकरणाच्या निकालला पुन्हा तारीख\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंडीगड चंद्रपूर जम्मू-काश्मीर जयपूर जळगाव जेजुरी ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा बारामती बुलढाणा भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद���वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/pune-water-problem-agian-and-again/", "date_download": "2019-07-22T22:06:17Z", "digest": "sha1:EKNADT2E2C4E5OKQ5PJ44YB3WWY7FTBE", "length": 8697, "nlines": 60, "source_domain": "mymarathi.net", "title": "पुण्यातील रस्त्यांवर पुन्हा एकदा पाणीच पाणी - My Marathi", "raw_content": "\nरमणबागेत अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी\nअजित पवारांच्या वाढदिवशी तब्बल ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व कदम कुटुंबाने स्वीकारले\nआयडीबीआय बँकेची द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडसोबत कॉर्पोरेट एजन्सी भागीदारी\n२०० अब्ज लिटर्स पाण्याची बचत, महाराष्ट्र व राजस्थानात कृत्रिम शेततळी निर्माण करून साध्य केली किमया\nएकटेपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये-डॉ. सुरेखा पंडित\nअरुणा ढेरे यांच्या साहित्य लेखनाने महाराष्ट्राला समृध्द केले –डॉ. सदानंद मोरे\nविधानसभा युती एकत्र लढणार, फडणवीसांचे स्पष्टीकरण\nफडणवीसांकडे दैवी शक्ती,220 जागा मिळतील : चंद्रकांत पाटील\nगोळवलकर प्रशालेत निवडणुकीचा अनुभव\nईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्या -म्हणजे खरी ताकद कळेल ..जयंत पाटील\nHome Local Pune पुण्यातील रस्त्यांवर पुन्हा एकदा पाणीच पाणी\nपुण्यातील रस्त्यांवर पुन्हा एकदा पाणीच पाणी\nपुणे–बेसुमार पाणी वापरणाऱ्या पुणे महापालिकेला जलसंपदा विभागाने दणका दिला असतानाच दुसरीकडे प्रशासनाच्या निष्काळजी कारभारामुळे पुण्यातील सिंहगड रस्ता, नवशा मारुती-चुनाभट्टीजवळील परिसर जलमय झाला आहे. जलकेंद्राच्या टाक्या ओव्हरफ्लो झाल्याचे वृत्त असून यामुळे परिसरातील आठ ते दहा घरांमध्ये पाणी शिरले आहे.\nकालवा सल्लागार समिती, जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत बेसुमार पाणी वापरणाऱ्या महापालिकेला जलसंपदा विभागाने तिसऱ्यांदा दणका दिला आहे. पर्वती जलकेंद्राला पाणी पुरवठा करणारे महापालिकेचे दोन पंप बुधवारी दुपारी तीन वाजता जलसंपदा विभागाकडून बंद करण्यात आले होते. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील रॉ- वॉटर व्हॉल्व्ह नाद��रुस्त झाल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. तब्बल 2 तास हे पाणी वाहत होते. या बिघाडामुळे परिसरातील काही भागांमधील रस्त्यावर चार फूट पाणी साचले होते.\nगुरुवारी पाणी पुरवठा बंद असल्याने सकाळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून खडकवासला ते पर्वतीपर्यंत येणाऱ्या सुमारे 1600 मीमी व्यासाच्या जलवाहिनीचा व्हॉल्व बंद करण्यात येत होता. मात्र, त्यात अचानक बिघाड झाल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर आले. पू. ल देशपांडे उद्यानाच्या समोर हे पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे वाहनचालकांची चांगलीच कसरत झाली.\nहेल्मेट सक्ती संदर्भात ..महापौरांची डबल ढोलकी (व्हिडीओ)\nपुण्याचं पाणी बंद केलं तर पोलिसात तक्रार करू पाटबंधारे ला महापौरांचा इशारा\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nरमणबागेत अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी\nअजित पवारांच्या वाढदिवशी तब्बल ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व कदम कुटुंबाने स्वीकारले\nएकटेपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये-डॉ. सुरेखा पंडित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://eraqa.mkcl.org/?qa=4122/lab-hour-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-head-node-green-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-logically-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%AF-ethically", "date_download": "2019-07-22T21:32:12Z", "digest": "sha1:OSETPOZXTCKXZFCPFUUAM7KVDXZFO72N", "length": 4495, "nlines": 60, "source_domain": "eraqa.mkcl.org", "title": "LAB HOUR आणि इतर head node green होत नाही( Logically होतंय पण ethically काय ?) - ERA-QA", "raw_content": "\n(इरा निर्मिती आणि तांत्रिक संघ ),\nसध्या ERA (MS-CIT) मध्ये आपण नवीन बदल केलाय तो असा LAB HOUR मध्ये right side ला Grid मध्ये Part A आणि Part B lab Hour दिसतात ( काही session ला लगेच दिसत नाही खाली कोणत्याही लिंक ला klick करून मग पुन्हा LAB HOUR वर klick केल्यास दिसते ) आता या Grid मधील एका ग्रीड ला klick करून proceed वर klick करून पुढे गेले तरी node पूर्ण green होत न���ही मग पुन्हा त्या node वर klick केले कि ते green होते असे करत करत आम्ही ते संपवतो पण हे मला logical method वाटते मला सदर अडचण दूर करण्यासाठी काही ethically उपाय द्यावा.\nआपल्या प्रश्नाला योग्य उत्तर असे आहे की, आपण कोणताही सेशन सुरु करता त्यावेळेस सेशन मध्ये लॅब अवर ला क्लिक करुन नंतर केवळ आणि केवळ Next बटनाचा उपयोग लेफट स्क्रिन ला केवळ लॅब अवर घेण्यासाठी सिलेक्ट करा नंतर पुन्हा क्लिक करण्यासाची आवश्यकता नाही असे केले तर आपले संपुर्ण सेशन पुर्ण होईल. कोणतेही कंटेंट ऑरेंज राहणार नाही. आम्ही याच पध्दतीने रोज पुर्ण करत आहे.\nआपणांस दिलेले उत्तर अचुक असल्यास कृपया बेस्ट ॲन्सर सिलेक्ट करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/ekata-rally-sangali/", "date_download": "2019-07-22T21:00:28Z", "digest": "sha1:TFA3ADWFBQQNEMSMJWENEMXVASSSNPT2", "length": 7825, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सांगलीत आज एकता रॅली : जय्यत तयारी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › सांगलीत आज एकता रॅली : जय्यत तयारी\nसांगलीत आज एकता रॅली : जय्यत तयारी\nयेथे रविवारी (दि. 14) काढण्यात येणार्‍या सद्भावना एकता रॅलीची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. या रॅलीवर आणि छत्रपती शिवाजी स्टेडियमवर 1 ड्रोन आणि 37 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर असणार आहे.\nजिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन या रॅलीचे आयोजन केले आहे. कर्मवीर भाऊराव पाटील चौकापासून सकाळी नऊ वाजता ही रॅली सुरू होईल. राममंदिर चौक- पंचमुखी मारुती रस्ता- शिवाजी मंडई- महापालिका- राजवाडा चौक- स्टेशन चौक आणि छत्रपती शिवाजी स्टेडियमवर या रॅलीची सांगता होणार आहे. त्या ठिकाणी एकतेची शपथ देण्यात येणार आहे. रॅलीसाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, खासदार, आमदार, नगरसेवक यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधीं , शासकीय कर्मचारी, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, विविध सामाजिक, राजकीय, व्यावसायिक संघटना यांच्या प्रतिनिधींनाही निमंत्रित करण्यात आले आहे.\nमिरज आणि इस्लामपूर मधील विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. रॅलीत सर्वात पुढे पोलिसांचे बँड पथक, एनएसएस, एनसीसीचे विद्यार्थी, तिरंगा ध्वज, समतेचा संदेश देणारा पोवाडा असणार आहे. पाण्याचे 11 ठिकाणी स्टॉल आहेत. आठ मोबाईल (फिरती) टॉयलेटची व्यवस्था केली आहे. त्या शिवाय 3 रुग्णवाहिका, 11 फायर ब्रिगेडच्या गाड्या ���हेत. रॅली मार्गावरील सर्व खड्डे मुजवण्यात आले असून गटारी साफ करून घेण्यात आल्या आहेत.\nरॅलीसाठी मिरज मार्गावरून येणार्‍या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था मार्केट यार्डात, इस्लामपूर मार्गावरून येणार्‍या वाहनांसाठी इमॅन्युअल इंग्लिश स्कूल शाळेचे मैदान आणि शहरातील वाहनांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर व्यवस्था केली आहे. सुचना देण्यासाठी वायरलेस साऊंड व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे एका ठिकाणाहून सुचना देता येणे शक्य होणार आहे.\nरविवारी रॅलीच्या काळात वाहतूक मार्ग व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. मार्केट यार्डपासून राममंदिरापर्यंत एकाच रस्त्यावर दुहेरी वाहतूक सुरू ठेवली जाणार आहे. राममंदीर ते पंचमुखी -मारुती रस्ता मार्गे रिसाला रस्ता- मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय या मार्गावरील वाहतूक बंद असणार आहे. त्या शिवाय शिवाजी स्टेडीयम ते मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयापर्यंतची वाहतूकही इतरत्र वळवण्यात येणार आहे.\nस्टेडीयमवर व्यासपीठाच्या डाव्या बाजूला मुले, मध्यभागी महिला आणि डाव्या बाजूला पुरुषांसाठी बसण्याची व्यवस्था आहे. आमराईच्या बाजूकडील गेटमधून विद्यार्थ्यांना तर काँग्रेसभवनकडील गेटमधून महिलांना बाहेर पडता येणार आहे. प्रत्येक शाळेची जबाबदारी एका तहसीलदारांकडे देण्यात आली आहे. विविध संघटना, व्यक्ती यांनी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील यांची भेट घेऊन पाठिंबा दिला आहे.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topic/Hema", "date_download": "2019-07-22T22:07:41Z", "digest": "sha1:W7WDGHAIN5II2FKXFVELI6ODPL5UW3GU", "length": 26988, "nlines": 299, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Hema: Latest Hema News & Updates,Hema Photos & Images, Hema Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\nजन्मदिनाच्या अनोख्या भेटीने CM फडणवीस भारा...\nMTNL इमारतीत अडकलेले सर्वजण सुखरूप\nवांद्रे: आग विझवण्यासाठी रोबोची मदत\nमुंबई: MTNLच्या इमारतीत भीषण आग\nइतिहासकार प्रा. ज. वि. नाईक यांचे निधन\nकर्नाटक पेच: कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमराठी अधिकारी मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्...\nटॉयलेटसंबंधी 'त्या' विधानानंतर साध्वींची ख...\nचंद्राच्या दिशेने भारताचा ऐतिहासिक प्रवास ...\nभारतासाठी हा ऐतिहासिक क्षण: PM मोदी\nमोदींनी काश्मीरवर मदत मागितली होती: ट्रम्प\nपाकिस्तानात दोन आत्मघातकी हल्ले, ७ ठार\nस्टेजवरच झाला कॉमेडियनचा मृत्यू\nपाक पंतप्रधान अमेरिका दौऱ्यावर\n'ते' मला प्रत्येकवेळी भारतात जा म्हणतात......\nकॉलेजियमची शिफारस परत पाठविली\nसरकारच्या ५० दिवसांत शेअर बाजार तोट्यात\n'असा' करा आयटीआर पासवर्ड रीसेट\nदिल्लीमध्ये सोनेदर उच्चांकी स्तरावर\nमोठ्या व्यवहारांसाठी 'आधार' केवायसी अनिवार...\nएअर इंडियामध्ये ना पदोन्नती, ना नव्याने भर...\nएचडीएफसी बँकेची नफावाढ कायम\nपहिल्यांदाच राजस्थानच्या तीन खेळाडूंचा संघात समावे...\nबुमराह फक्त कसोटीसाठी; पंड्याला विश्रांती\nअसा होईल टीम इंडियाचा विंडीज दौरा\nविंडीज दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर...\nWI दौरा: संघाची निवड आज, धोनीला पर्याय कोण...\nधोनीने घेतली २ महिन्यांची सुट्टी; विंडीज द...\nअभिजीत आणि शिवानीमध्ये आज कॅप्टन्सीची लढत\n'सुपर ३०' शंभर कोटींच्या उंबरठ्यावर\nसरदारांवर होणारे विनोद सहन करू शकत नाही : ...\nबिग बॉसः शिव आणि वीणा यांच्यात अबोला\nसावनीने विशेष मुलांसोबत साजरा केला वाढदिवस...\n'सत्ते पे सत्ता'च्या रिमेकला हृतिकचा नकार\nरशियातील शिक्षणाविषयी बोलू काही\nनाशिकमध्ये कॅम्पस निवडणूक जाहीर करा\nकरिअर फास्ट-ट्रॅकवर नेण्यासाठी ICRI चा उत्...\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्..\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोक..\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना चिरड..\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या संशय..\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडि..\nमुंबईत वांद्रेमध्ये MTNLच्या इमार..\n'चांद्रयान-२' युवा पिढीला देणार प..\nहेमा मालिनींच्या 'त्या' ट्वीटवर धर्मेंद्र यांची माफी\nखासदार हेमा मालिनी यांचा संसदेच्या आवारात झाडू मारतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावर नेटकऱ्यांनी हेमा मालिनी यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. तर, अभिनेते धर्मेंद्र यांनीही हेमा मालिनी यांची खिल्ली उडवणार ट्वीट केलं होतं. त्यांच्या या ट्वीटमुळं हेमा मालिनींच्या भावना दुखावल्या गेल्याचं बोललं जातं आहे. धर्मेंद्र यांना त्यांची चूक लक्षात येताच त्यांनी त्यांच्या व्यक्तव्याबद्दल माफी मागितली आहे.\nहेमा मालिनीला धर्मेंद्र म्हणाले 'अनाडी'\n​​७०च्या दशकात हिंदी सिनेसृष्टी गाजवणारी ड्रिम गर्ल हेमा मालिनी यांचा झाडू मारण्याचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे झाडू मारण्याच्या पद्धतीवरून त्यांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. याच व्हिडिओवर हेमा मालिनी यांचे पती धर्मेंद्र यांचीही प्रतिक्रिया समोर आली असून धर्मेंद्र यांनी चक्क हेमा मालिनी 'अनाडी' आहेत, असं म्हणलं आहे.\nनव्या नातीच्या आगमनाने खूश आजी हेमामालिनी\nबॉलिवूड अभिनेत्री ईशा देओलने १० जून रोजी दुसऱ्या मुलीला जन्म दिला असून तिचं नाव मिराया तख्तानी ठेवल आहे. ही माहिती सोशल मीडियावर फोटोद्वारे समोर आली आहे.\n‘नायर’च्या चार महिला डॉक्टर निलंबित\nनायर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील रँगिगच्याा छळाला कंटाळून डॉ. पायल तडवी हिने केलेल्या आत्महत्या प्रकरणात सोमवारी चार डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. डॉ. पायल हिला त्रास दिल्याबद्दल तसेच, जातीवाचक अपशब्दांनी तिची हेटाळणी केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली.\nHema Malini: कापणीनंतर हेमा मालिनी यांनी चालवला ट्रॅक्टर\nलोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचलेला असताना मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार प्रचाराचे नवनवे फंडे आजमावत असून अभिनेत्री आणि भाजप उमेदवार हेमा मालिनी यांनी कापणीनंतर आता शेतात ट्रॅक्टर चालवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.\nHema Malini: कापणीनंतर हेमा मालिनी यांनी चालवला ट्रॅक्टर\nलोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचलेला असताना मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार प्रचाराचे नवनवे फंडे आजमावत असून अभिनेत्री आणि भाजप उमेदवार हेमा मालिनी यांनी कापणीनंतर आता शेतात ट्रॅक्टर चालवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.\nFact Check: हेमा मालिनी खरंच हेलिकॉप्टरमधून गव्हाच्या शेतात आल्या का\nहेमा मालिनी मथुरा लोकसभा क्षेत्रात प्रचार करण्यासाठी हेलिकॉप्टरमधून थेट गव्हाच्या शेतात उतरल्या आणि त्यांनी गव्हाची कापणी करून प्रचार केला असा फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. या फोटोमागचे सत्य तपासू या.\nहेमा मालिनी यांनी शेतात केली कापणी\nlok sabha election 2019: पहिल्या टप्प्यासाठी गडकरी, शिंदे, चव्हाण, हेमा मालिनी अर्ज भरणार\nलोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी निवडणूक अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, अभिनेते राज बब्बर आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासह\nlok sabha election 2019: पहिल्या टप्प्यासाठी गडकरी, शिंदे, चव्हाण, हेमा मालिनी अर्ज भरणार\nलोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी निवडणूक अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, अभिनेते राज बब्बर आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासह\nSapna Chaudhary: सपना चौधरी काँग्रेसमध्ये\n'बिग बॉस' फेम प्रसिद्ध हरयाणवी लोकगायिका आणि डान्सर सपना चौधरीने काँग्रेसमधून राजकारणात 'एंट्री' घेतली असून ती मथुरा लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार हेमा मालिनी यांच्याविरोधात निवडणूक लढण्याची शक्यता आहे.\nSapna Chaudhary: सपना चौधरी काँग्रेसमध्ये\n'बिग बॉस' फेम प्रसिद्ध हरयाणवी लोकगायिका आणि डान्सर सपना चौधरीने काँग्रेसमधून राजकारणात 'एंट्री' घेतली असून ती मथुरा लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार हेमा मालिनी यांच्याविरोधात निवडणूक लढण्याची शक्यता आहे.\nप्रियांकांवर कॉमेंट्स; हेमा मालिनी भडकल्या\nप्रियांका गांधी यांच्या राजकीय एन्ट्रीनंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यासह काँग्रेसवर वादग्रस्त टिप्पणी केली आहे. काही नेत्यांनी प्रियांकांच्या दिसण्यावरून वक्तव्ये केली आहेत. नेमकं हेच भाजप खासदार हेमा मालिनी यांना खटकलं. प्रियांकांवर टिप्पणी करणाऱ्या भाजप नेत्यांना त्यांनी झोडपून काढलं.\nआयुष्यात सतत हुलकावणी देणाऱ्या इच्छा-आकांक्षेच्या मृगजळा मागे धावताना मनाला जाणवणाऱ्या संभ्रमित अवस्थेचं यथार्थ वर्णन 'ए ...\nबर्थ-डे स्पेशलः धर्मेंद्र बॉलिवूडचे 'ही मॅन'\nहत्येची सुपारी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा\nशहराचे आमदार अनिल गोटे यांची अवधान येथील सभेत गावठी कट्ट्याने हत्या करण्याचे वक्तव्य असलेल्या मोबाइल संभाषणातील ऑडिओ क्लिपप्रकरण चांगलेच गाजत आहे. याप्रकरणी महापालिकेतील भाजपच्या गटनेत्या प्रतिभा चौधरी यांचे पुत्र अमोल उर्फ दाऊ चौधरी याच्याविरोधात तक्रार दाखल केली असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी लोकसंग्राम पक्षाच्या नेत्या तथा माजी नगराध्यक्षा हेमा गोटे यांनी केली.\n​#MeToo बद्दल मला काही वाटत नाही: हेमा मालिनी\n​#MeToo' सारख्या संवेदनवशील चळवळीवर विचारलेल्या प्रश्नांना हसत हसत उत्तरं दिल्यामुळं अभिनेत्री हेमा मालिनी चर्चेत आल्या आहेत. अभिनेता संजय खान यांच्या ऑटोबायॉग्रफी लॉन्च सोहळ्यात उपस्थित हेमा यांना प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी 'मी टू' चळवळी संदर्भात काही प्रश्न विचारले. या प्रश्नांकडं गांभिर्यानं न पाहता हसत उत्तर देत त्या निघून गेल्या.\nबर्थडे स्पेशल: बॉलिवूडची ड्रीमगर्ल हेमा मालिनी\n१६ ऑक्टोबर २०१८-१९ चे वार्षिक राशीभविष्य\nशनी, मंगळ, आणि शुक्र या ग्रहांचा आज वाढदिवस असणाऱ्या व्यक्तींवर येत्या वर्षभर प्रभाव असणार आहे. हे वर्ष अत्यंत शुभ फलकारक आहे, परंतु थोडाही निष्काळजीपण केल्यास शत्रू सक्रिय होऊन तुम्हाला अडचणीत आणू शकतात. ऑक्टोबर अखेर एखाद्या महिलेची मदत होईल.\nहेमा मालिनी माझी आई हवी होती: ट्विंकल\nअभिनेत्री ट्विंकल खन्नाचं नुकतंच पुस्तक प्रकाशित झालं आहे. 'पजामास आर फॉर गिव्हिंग' असं या पुस्तकाचं नाव असून या पुस्तकामुळे सध्या चांगलीच चर्चेत आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या वेळी तिची आई डिंपल कपाडियांवर बोलताना तिने अभिनेत्री हेमा मालिनी यांचा उल्लेख केला आणि हेमा मालिनी माझी आई असती तर फार बरं झालं असतं, असं सांगितलं. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.\nकाश्मीर मध्यस्थीस ट्रम्प तयार; मोदींनी मदत मागितल्याचा दावा\nMTNLइमारतीत अडकलेले ८४ जण सुखरूप\nकर्नाटक: कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nMTNL इमारत आग: असे वाचले अनेकांचे प्राण\nमोदीपर्व २: शेअरबाजाराला १२ लाख कोटींचा तोटा\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\n'चांद्रयान-२' पुढचे ४८ दिवस असा करणार प्रवास\nबिग बॉस: शिवानी सुर्वेची कॅप्टनपदी नियुक्ती\n'चांद्रयान-२' झेपावलं; 'इस्रो'ने घडवला इतिहास\nप्रो कबड्डी: यु मुम्बा, पुणेरी पलटण पराभूत\nभविष्य १९ जुलै २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marketaanime.com/2015/07/15/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0-7/", "date_download": "2019-07-22T20:42:06Z", "digest": "sha1:DGCLPPNVFTLRNGX6PXSCWQ5FIPVHTLXV", "length": 19467, "nlines": 185, "source_domain": "marketaanime.com", "title": "तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – June २०१५ - Stock Market आणि मी", "raw_content": "\nगृहिणी ते stock market गुंतवणूकदार – एक रोमांचक प्रवास\nतुमचे प्रश्न – माझी उत्तरं – June २०१५\nआधीची प्रशोन्त्तरे वाचण्यासाठी इथे क्लिक करा\nतुमचा प्रश्न :मँडम मला काहीच समजतनाही सुरवातीला कमीत कमी किती पैसे गुंतवणुक करू शकतो.\nएक हजार रुपयापासून तुम्ही कितीही गुंतवणूक करू शकता. मात्र गुंतवणुकीच्या प्रमाणांतच नफा मिळेल एवढे लक्षांत ठेवा.प्रत्यक्ष गुंतवणूक करण्याच्या आधी वहीतल्या वहीतच खरेदी विक्री करून तुमचे शेअर्सच्या किमतीतील वाढीचे अंदाज किती प्रमाणांत खरे येतात ते पहा.\nमी ‘DERIVATIVE’ मध्ये ट्रेडिंग करत नाही त्यामुळे मी तुम्हाला त्याबद्दल माहिती देवू शकत नाही पण पुढे कधी त्या क्षेत्रात प्रवेश केला तर नक्की मराठीत माहिती ब्लोगवर टाकेन\nतुमचा प्रश्न :मैडम माझे sbi मधे सेविंग अक्काउंट आहे. मला share market मधे एंट्री करायची आहे. demat अक्काउंट काढल्या नंतर ट्रेडिंग अक्काउंट कसे काढ़ायचे. brokerशिवाय आपण online ट्रेडिंगअक्काउंट काढु शकतो काय\nआपण माझा ब्लोग वाचा. तुम्हाला ओंन-लाईन ट्रेडिंग करायचे असेल तर तुम्हाला बँकेच्या स्कीममध्ये किंवा ब्रोकरकडे ट्रेडिंग अकौंट उघडावा लागेल.\nशेअरची किंमत खूप वाढली त्यामुळे शेअरची लिक्विडीटी कमी झाली. तर शेअर्स स्प्लिट करतात. शेअर स्प्लिटविषयी एक पोस्ट लवकरच टाकत आहे ते वाचावे.\nरेकॉर्ड डेटला ज्यांचे शेअर्स DEMAT अकौंटवर असतील त्यानांच ‘ ‘MAJESCO’ चे शेअर्स मिळणार होते. तुमचे शेअर्स रेकॉर्ड डेटला खरेदी केल्यामुळे त्यानंतर 2 दिवसांनी ‘DEMAT’ अकौंटला जमा होणार. त्यामुळे तुम्हाला ‘’MAJESCO’ शेअर्स मिळणार नाहीत.\nहोय मोबाईलवर इंटरनेटची सुविधा उपलब्ध असेल तर तुम्ही ओंनलाईन ट्रेडिंग करू शकता. पुढील माहितीसाठी तुम्ही तुमच्या ब्रोकर किंवा बँकेशी संपर्क साधा.\nतुम्ही ज्या किंमतीला ऑर्डर टाकाल त्या कीमतीला शेअर विक्रीसाठी उपलब्ध असेल तर त्या किमतीला तुम्हाला शेअर्स मिळतो त्या किंमतीत नंतर दलाली, SECURITY TURNOVER TAX , SERVICE TAX, STAMP DUTY, आणी TURNOVER चार्जेस मिळवले जातात. शेअर विक्रीच्या किमतीतून हे सर्व वजा केले जातात. तुम्ही इंटरनेट बँकिंग सुविधा घेवून ओंन-लाईन करू शकता.\nतुमचा प्रश्न :नमस्ते मैडम :- मी एक गुरुहिणी आहे. मला माझे घर सांभाळून घर ब���ल्या दोन पैसे कमवायचे आहेत. यासाठी मला शेअर मार्केट हे मध्याम योग्य आहे असे वाटते आणि मला शेअर मार्केट आवडते . दोन वर्ष पासून शेअर मार्केट मधेय पैसे गुंतवते . पण मी इंटर-दय करते कारण मला दिवसाल शंभर रुपय मिळाले तरी पुरेसे आहेत. पण असे होत नाही आणि माझेच पैसे जातात. माझी गुंतवणूक कमी आहे. (२००० – ४०००) तर मी काय करू मला मार्गदर्शन करा .\nतुमचा प्रश्न आणी तुमची अडचणही समजली. तुम्हाला रोज Rs १०० मिळाले पाहिजेत याचा अर्थ हे Rs १०० इंट्राडे ट्रेडिंग करूनच मिळवले पाहिजेत असा नव्हे. तुम्ही शंभर रुपये किमतीचे ५० च शेअर्स खरेदी केलेत आणी Rs ३० ते Rs ४० च्या फरकाने विकलेत किंवा Rs ५०० किमतीचे १० शेअर्स घेतले व प्रत्येक शेअरला Rs १०० नफा ठेवून विकले तरी तुमचा उद्देश साध्य होईल. इंट्राडे मध्ये खरेदी विक्रीची वेळ जर बरोबर गाठता आली नाही तर तोटा होतो. योग्य संधी असेल तरच इंट्राडे ट्रेड करा आणी ‘A’ ग्रूपच्या शेअर्स मध्ये इंट्रा करा नुकसान होत असल्यास DELIVERY घ्या. आणी किमत वाढल्यावर विका.. इंट्राडे करताना आपण कंपनीची गुणवत्ता, शेअर स्वस्त आहे की महाग याचा विचार करत नाही. इंट्राडे ट्रेडिंगचे शेअर्स पुष्कळ वेळेला गुंतवणूक करण्यायोग्य नसतात.\nतुमचा प्रश्न :सविनयप्रणाम, बर्याच वेबसाईट्स वाचल्या पण Call Put हा प्रकार काही अजुन लक्षात येत नाही. कृपया मदत करा. तुमची सांगण्याची पद्धत समजण्यास खुप सहज आणि सोप्पी आहे. Call Put म्हणजे काय त्यात ट्रेडींग कसे करावे त्यात ट्रेडींग कसे करावे day trading पेक्षा call put तुलनेने जास्त सुरक्षीत आहे का day trading पेक्षा call put तुलनेने जास्त सुरक्षीत आहे का कृपया एखादे नफ्याचे तसेच नुकसानाचे उदाहरण देउन सविस्तर माहीती द्यावी.\nमी ‘DERIVATIVE’ मध्ये ट्रेडिंग करत नाही त्यामुळे मी तुम्हाला त्याबद्दल माहिती देवू शकत नाही पण पुढे कधी त्या क्षेत्रात प्रवेश केला तर नक्की मराठीत माहिती ब्लोगवर टाकेन\nइंटरनेटवरून कंपनीची माहिती मिळवा. कंपनीवर कर्ज किती आहे ते बघा, कंपनी फायद्यांत चाले आहे कां हे बघा लाभांश देते कां सार्वजनिक क्षेत्रातील आहे की खासगी क्षेत्रातील आहे, कंपनीवर सरकारी नियंत्रण किती आहे. सार्वजनिक क्षेत्रातील आहे की खासगी क्षेत्रातील आहे, कंपनीवर सरकारी नियंत्रण किती आहे. कंपनीचे कॉर्पोरेट governanceचे रेकॉर्ड कसे आहे कंपनीचे कॉर्पोरेट governanceचे रेकॉर्ड कसे आह�� ह्या सर्व गोष्टी बघून तुम्ही निर्णय घ्या\n‘A’ ग्रुपच्या शेअर्स साठी तुम्ही ‘GOOGLE SEARCH ‘ मध्ये ‘A GROUP SHARES’ म्हणून सर्च केला तर ‘A ग्रुपच्या शेअर्सची यादी मिळू शकेल . बाकीच्या माहितीसाठी माझी वहिनी या विभागातील दिवाळी अंकाचा म्हणजे ११ वा पोस्ट वाचा. तुम्ही मोबाईलवरून शेअर्सचे भाव जाणून घेवून ब्रोकरकडे फोन करून खरेदी विक्री करू शकता. तुम्हाला जर मोबाईलचा वापर करून ओंन लाईन ट्रेडिंग करायचे असेल तर तुम्ही जिथे ‘DEMAT’ अकौंट उघडला असेल त्यांचे मोबाईलवरून ट्रेडिंग करण्यासाठी जी ‘APP’ ची सुविधा असेल ती डाउन लोड करावी लागेल. मोबाईल बँकिंगची सुविधा हवी आहे असे तुम्हाला ‘DEMAT’ आणी ट्रेडिंग अकौंट उघडताना कळवावे लागते. बाकीचे मार्गदर्शन तुम्हाला तुमचा ब्रोकर करेल.\n← आठवड्याचे समालोचन – ६ जुलै २०१५ ते १० जुलै २०१५ – संगीत खुर्ची शेअर्सची आठवड्याचे समालोचन – १३ जुलै ते १७ जुलै २०१५ – शेअरमार्केटचा रुबाब राजाचा →\n3 thoughts on “तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – June २०१५”\n​तुमच्या प्रश्नावरून असे जाणवते की तुम्ही फक्त ‘DEMAT’ अकौंट ओपन केला आहे ट्रेडिंग अकौंट नाही. शेअर्सची खरेदीविक्री करून पैसे कमवायचे ​असतात त्यामुळे ट्रेडिंग अकौंट ओपन करायला हवा. जर इंट्राडे ट्रेड केलांत तर ते शेअर्स ‘DEMAT’ अकौंटवर जात नाहीत. परंतु short टर्म, मिडीयम टर्म ,LONG टर्म साठी शेअर्स खरेदी केल्यास ते शेअर्स तुम्ही विकेपर्यंत ‘DEMAT’ अकौटवर जमा राहतात. तुम्ही ते शेअर विकल्यावर ”DEMAT’ अकौट वरून वजा होतात .. शेअर्समध्ये ट्रेडिंग करणे म्हणजेच रोजच्यासारखीच बाजारहाट आहे.. तुम्ही उगीचच त्याचा बाऊ करून घाबरत आहांत. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही तुम्ही प्रोसिजर समजावून घ्या आणी ट्रेडिंग चालू करा.\nआजचं मार्केट – २२ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १९ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १८ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १७ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १६ जुलै २०१९\nलेखमाला – 'माझी वाहिनी'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://nanded.gov.in/mr/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2019-07-22T21:32:59Z", "digest": "sha1:Z4VHTKFXHBPZAMIR2OE276VXX3SOBVX7", "length": 6164, "nlines": 117, "source_domain": "nanded.gov.in", "title": "पुनर्वसन विभाग | नांदेड जिल्हा , महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nनांदेड जिल्हा District Nanded\nएसटीडी आणि पिन कोड\nमहसुल / दंडाधिकार विभाग\nस्थानिक स्वराज्य संस्था ���िवडणुक निवडणुक\nश्री सचखंड गुरुद्वारा बोर्ड निवडणुक -2018\nग्रामरक्षक दल माहिती पुस्तिका\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ लाभार्थ्यांची यादी जि. नांदेड\nकार्यालयाचे नांव : पुनर्वसन विभाग,नांदेड\nपत्ता : अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय परिसर,नांदेड\nकर्यालय प्रमुख : उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन),नांदेड\nशासकीय विभागाचे नांव : पुनर्वसन विभाग,नांदेड\nकोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनिस्त : महसुल व वन विभाग,मंत्रालय मुंबई\nकार्यक्षेत्र : नांदेड जिल्हा, १६ तालुके.\nप्रकल्प पुनर्वसनाची कामे करणे.\nधरणग्रस्त व प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित करणे\nनांव नोंदणी करुन जेष्ठता यादी अद्यावत ठेवणे\nधरणग्रस्त व प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राची पडताळणी करणे.\nजमिन विक्री,गहाण,बक्षी-फेरफार इत्यादीसाठी हस्तांतरणाची परवानगी देणे.\nअधिकारी व कर्मचारी यांचे वेतन अदा करणे\nअ.क्र. १ ते ६ च्या अनुषंगाने इतर कामे करणे\nसंकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क जिल्हा प्रशासनाकडे आहेत\n© जिल्हा प्रशासन,नांदेड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 22, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/The-forest-departments-watchman-killed-in-the-accident/", "date_download": "2019-07-22T21:22:18Z", "digest": "sha1:QOT52KGJGLWAV7IGGKAB5KHHGIZPT7OY", "length": 4901, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वन विभागाचा वॉचमन वाहनाच्या धडकेने ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › वन विभागाचा वॉचमन वाहनाच्या धडकेने ठार\nवन विभागाचा वॉचमन वाहनाच्या धडकेने ठार\nसेवा बजावून घरी परतणार्‍या वन विभागाच्या चेकपोस्टवरील तरुण वॉचमन महिंद्रा रामराव गावकर (25, रा. मान, ता. खानापूर) याचा चोर्लानजीक दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची दुर्घटना रविवारी रात्री घडली. रविवारी दिवसभर येथे सेवा बजावून महिंद्रा सायंकाळी साडेसातच्या सुमारास मान या आपल्या गावी जाण्यास निघाला. चेकपोस्टपासून काही अंतरावरच त्याच्या दुचाकीला वाहनाने ठोकरल्याने तो गंभीर जखमी झाला. वन विभागाच्या वाहनातून त्याला बेळगावात सिव्हिल इस्पितळात नेले. गंभीर मार लागल्या��े नाक व तोंडावाटे रक्तस्राव होऊन उपचार सुरू असताना रात्री 2 च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.\nत्याच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ, दोन बहिणी आहेत. दीड महिन्यापूर्वी गोव्यातून कर्नाटकात हरवलेल्या सात पर्यटकांचा शोध लावण्यात महिंद्राने महत्त्वाची भूमिका बजावली. अंत्यविधीला जिल्हा वनाधिकारी बसवराज पाटील, कणकुंबीच्या वनक्षेत्रपाल कविता इरनट्टी, एस. एस. निंगाणी, महेश जांबोटकर आदी उपस्थित होते.\nवन विभागाचा वॉचमन वाहनाच्या धडकेने ठार\nस्मार्टसिटीअंतर्गत दोन रस्त्यांचे काम सुरू\nनिपाणीत सेवानिवृत्त पोलिस अधिकार्‍याच्या बंगल्यात चोरी\nजुन्या चित्रफितप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल\nतीस हजार लोकसंख्येसाठी दोनच पोलिस \nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/cricket/alastair-cook-hit-century-in-his-final-test-innings-5th-player-in-world-who-hit/articleshow/65759613.cms", "date_download": "2019-07-22T21:42:14Z", "digest": "sha1:EVJKTBIIGQE2O34O6Z3IUWJONU3B3Z2F", "length": 14582, "nlines": 195, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Alastair Cook: ...म्हणून कूकचं शेवटचं कसोटी शतक आहे खास! - alastair cook hit century in his final test innings 5th player in world who hit | Maharashtra Times", "raw_content": "\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुखWATCH LIVE TV\n...म्हणून कूकचं शेवटचं कसोटी शतक आहे खास\nइंग्लंडचा सलामीवीर आणि माजी कर्णधार अॅलिस्टर कूकने खणखणीत शतक (१४७ धावा) ठोकून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेतला आहे. विशेष म्हणजे कसोटी पदार्पणात आणि कारकीर्दीच्या शेवटच्या सामन्यात शतक झळकावण्याची किमया कूकने साधली असून असा पराक्रम करणारा तो इंग्लंडचा पहिला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पाचवा फलंदाज ठरला आहे.\n...म्हणून कूकचं शेवटचं कसोटी शतक आहे खास\nइंग्लंडचा सलामीवीर आणि माजी कर्णधार अॅलिस्टर कूकने खणखणीत शतक (१४७ धावा) ठोकून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेतला आहे. विशेष म्हणजे कसोटी पदार्पणात आणि कारकीर्दीच्या शेवटच्या ��ामन्यात शतक झळकावण्याची किमया कूकने साधली असून असा पराक्रम करणारा तो इंग्लंडचा पहिला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पाचवा फलंदाज ठरला आहे.\nकूकने पदार्पणात आणि शेवटच्या सामन्यात केलेल्या शतकांच्याबाबतीत आणखी एक योगायोग म्हणजे ही दोन्ही शतके त्याने भारताविरुद्ध केली आहेत. २००६ मध्ये कूकने भारताविरुद्धच्या नागपूर कसोटीत पदार्पण केले होते. त्या सामन्यात त्याने नाबाद १०४ धावांची खेळी केली होती.\nकूकचे आजचे शतक कसोटी कारकीर्दीतील त्याचे ३३वे शतक होते. ७६ धावांचा टप्पा ओलांडताच त्याने सर्वाधिक कसोटी धावांच्या रेकॉर्डमध्ये श्रीलंकेचा माजी कसोटीपटू कुमार संगकाराला मागे टाकत पाचवे स्थान पटकावले. संगकाराने १३४ कसोटी सामन्यांत २९१ डावांमध्ये १२ हजार ४०० धावा केल्या असून कूकने आजच्या शतकी खेळीबरोबच १२ हजार ४७२ धावांचा टप्पा गाठून आपल्या कारकीर्दीला पूर्णविराम दिला.\nदरम्यान, भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने कसोटी कारकीर्दीतील पहिल्या आणि शेवटच्या सामन्यात शतक झळकावले होते. अझरने १९८४मध्ये कोलकाता कसोटीत भारतीय संघाकडून पदार्पण केले होते आणि त्या सामन्यात ११० धावांची खेळी केली होती. २०००मध्ये बेंगळुरू कसोटीनंतर अझरने निवृत्ती घेतली. या कसोटीत त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १०२ धावांची खेळी केली होती. ग्रेग चॅपेल, विल्यम पॉन्सफोर्ड आणि रेगिनॉल्ड डफ हे असा पराक्रम करणारे आणखी तीन फलंदाज आहेत.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nधोनीनं भारताला मुद्दाम जिंकू दिलं नाही: योगराज सिंग\nचौकारांऐवजी आणखी एक सुपर ओव्हर हवी: सचिन\nसचिनच्या ड्रीम वर्ल्डकप संघात धोनीला जागा नाही\nवर्ल्डकप फायनल: पाचऐवजी दिल्या सहा धावा\nआयसीसीच्या ड्रीम टीममध्ये रोहित आणि बुमराह\n6/7/2019 - कंट्री ग्राउंड, ब्रिस्टल\n6/10/2019 - द रोझ बाउल, साउथम्पटन\n6/11/2019 - कंट्री ग्राउंड, ब्रिस्टल\n6/13/2019 - ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्यांवर वाघांचे दर्शन\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना चिरडले; ७ दुचाकींना धडक\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या स���शयावरून २ जणांना दिला चोप\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल\nपराभवामुळं सुट्ट्या रद्द; विराट, रोहित विंडीजला जाणार\nधोनीनं भारताला मुद्दाम जिंकू दिलं नाही: योगराज सिंग\nझिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड निलंबित; आयसीसीची धडक कारवाई\nआम्हाला ‘तो’ चौकार नको होता\nपहिल्यांदाच राजस्थानच्या तीन खेळाडूंचा संघात समावेश\nबुमराह फक्त कसोटीसाठी; पंड्याला विश्रांती\nअसा होईल टीम इंडियाचा विंडीज दौरा\nविंडीज दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर; धोनीच्या जागी पंत\nWI दौरा: संघाची निवड आज, धोनीला पर्याय कोण\nप्रो कबड्डी: जयपूर आणि हरयाणा आजचे विजयी मानकरी\nसचिन तेंडुलकरच्या 'त्या' ट्विटनं हिमा दास भारावली\nपहिल्यांदाच राजस्थानच्या तीन खेळाडूंचा संघात समावेश\nजयेंद्र ढोलेंचा विजेतेपदाचा चौकार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n...म्हणून कूकचं शेवटचं कसोटी शतक आहे खास\nविहारीसाठी द्रविडचा सल्ला मोलाचा...\nहनुमाने राहुल द्रविडला दिले श्रेय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://adijoshi.blogspot.com/2010/10/?widgetType=BlogArchive&widgetId=BlogArchive1&action=toggle&dir=open&toggle=MONTHLY-1298917800000&toggleopen=MONTHLY-1285871400000", "date_download": "2019-07-22T21:39:08Z", "digest": "sha1:KF5PN6S5QT5DWALJFS5AAGLCRZEM4ITZ", "length": 21495, "nlines": 145, "source_domain": "adijoshi.blogspot.com", "title": "आदित्याय नमः: October 2010", "raw_content": "\nनिर्लज्ज व्हा - अंतिम भाग\nमुली जेव्हा नुकतंच लग्न होऊन सासरी जातात तेव्हा पहिले काही दिवस त्यांची पार गंमत उडालेली असते. काही म्हणजे काही कळत नाही. नवं घर, नवी माणसं आणि लग्नापूर्वी आपला वाटणारा आणि लग्नानंतर अचानक सासरच्या गोटात सामील झालेला नवरा अशा वेगवेगळ्या लेव्हल्सवर तिचा सामना सुरू असतो. गाडं पहिल्यांदा अडतं ते स्वयंपाक करण्यावरून. लग्नाआधी आईने ३ महिन्यांचा क्रॅशकोर्स करून घेतलेला असतो. पण लग्नापूर्वीच्या महिन्याभरात लग्नाच्या तयारीमुळे सगळ्यावर छान बोळा फिरवला जातो. त्यात आजकालच्या मुलींना मी नोकरी करत असूनही घर उत्तम सांभाळते हे दाखवून द्यायची भारीच हौस असते. आणि इथेच लोचा होतो. भरीसभर म्हणून काही नवरे पावलो पावली बायकोची तुलना त्यांच्या आईशी करतात. सगळ्याच बाबतीत. तर अशी एक घटना आपण बघू.\nघटना १ - सामान्य दॄष्टीकोन\nवेळ - मंमं करायची\nपार्श्वभूमी - तुम्ही मर मर मरून कमी करपलेल्या पोळ्या आणि करायला सोप्पी म्हणून बटाट्याची भाजी केली आहे. नवरा पहिला घास तोंडात टाकतो.\nनवरा - अगं ही कसली भाजी केली आहेस मी ऑफिसमधून उशिरा आल्याची इतकी भयानक शिक्षा\nबायको - का रे काय झालं\nनवरा - ते कळलं गं, पण ही अशी अशी बटाट्याची भाजी मी मागच्या ३० वर्षात खाल्ली नव्हती.\nबायको - मीठ जास्त पडलं का\nनवरा - नाही... मीठ बरोबर आहे, भाजीत बटाटे कमी पडलेत.\nबायको - अरे काय झालं नीट सांगशील का\nनवरा - खाऊन बघितलीस तू मला वाढण्याआधी\nनवरा - मग कळलं नाही तुला साधी बटाट्याची भाजी करता येऊ नये म्हणजे कमाल आहे.\nबायको - अरे पण...\nनवरा - आणि मला खाकरे आवडतात हे बरोबर आहे, पण ते चहाशी. जेवायला नव्हे.\nबायको - असं रे काय करतोस मी पण नुकतीच सुरुवात केली आहे ना\nनवरा - पण साध्या पोळ्या येऊ नयेत म्हणजे कमाल झाली. एकदा माझ्या आईच्या हातचं खाऊन बघ म्हणजे कळेल फरक खाकरे आणि पोळ्यांमधला.\nनवरा - आता रडू नकोस. एव्हढं काही झालं नाहिये...\nबायको - मग तू किती ओरडतोस माझ्यावर...\nनवरा - ओरडू नाही तर काय करू...\n(नवर्‍याचं आई पुराण पुन्हा सुरू होतं.)\nआता ह्या समर प्रसंगातून सुटका करून घेण्यासाठी उत्तम स्वयंपाक शिकणे अथवा स्वयंपाकाला बाई ठेवणे हे दोनच उपाय आहेत. पण तोपर्यंत किल्ला लढवण्यासाठी निर्लज्जपणाच तुमच्या मदतीला धाऊन येईल.\nघटना १ - निर्लज्ज दॄष्टीकोन\nवेळ - मंमं करायची\nपार्श्वभूमी - तुम्ही मर मर मरून कमी करपलेल्या पोळ्या आणि करायला सोप्पी म्हणून बटाट्याची भाजी केली आहे. नवरा पहिला घास तोंडात टाकतो.\nनवरा - अगं ही कसली भाजी केली आहेस मी ऑफिसमधून उशिरा आल्याची इतकी भयानक शिक्षा\nबायको - का उगाच आरडा-ओरडा करतोयस\nनवरा - अगं भाजीत मीठ किती जास्त आहे वाढण्याआधी चव घेऊन नाही बघितलीस का\nबायको - बघितली, मीठ जास्त वाटलं म्हणून पुन्हा थोडे बटाटे घातले तर भाजी अळणी झाली. म्हणून चवीपुरतं मीठ टाकलं तर तू म्हणतोस भाजी खारट झालेय.\nनवरा - खरंच झालेय अगं. साधी भाजी करता येऊ नये तुला म्हणजे कमाल आहे.\nबायको - कमाल काय त्यात मी काय खाणावळ चालवते\nनवरा - तसं नव्हे. पण... जाऊ दे... तू एकदा आईच्या हातचं जेऊनच बघ म्हणजे तुला कळेल.\nबायको - आई सारखी भाजी हवी होती तर लग्न कशाला केलंस, दत्तक जायचंस कुणाला तरी. आणि २०-२५ वर्षांनी मी सुद्धा टकाटक स्वयंपाक करेन.\nनवरा - म्हणजे तोवर मी असंच जेवायचं\nबायको - नाही रे...\nबायको - एक आईडिया आहे... आपण सासूबाईंना बोलावून घेऊ... त्यांच्या हाताला खरंच चव आहे...\nनवरा - ते आहेच गं. पण...\nबायको - आणि तशीही त्यांना आवड आहेच तुला रोज वेगवेगळं काही तरी करून खायला घालायची.\nनवरा - हे कुणी सांगितलं तुला\nबायको - अरे परवा तुला तिसर्‍यांदा डब्यात बटाट्याची भाजी दिली तेव्हा तूच नाही का म्हणालास\nनवरा - अगं ते वेगळंबायको - काही वेगळं नाही... ठरलं तर, आपण आता जरा मोठं घर घेऊ आणि सगळे एकत्रच रहायला लागू, प्रश्नच मिटला...\nनवरा - (प्रकट) नको... इतकं काही वाईट झालं नाहिये. (स्वगत - अजून मोठं घर म्हणजे अजून मोठा हफ्ता, म्हणजे खर्चावर अजून लगाम. काय च्यायला वैताग आहे.)\nबायको - नाही तर अजून एक आईडिया... आपण बाई ठेऊ स्वयंपाकाला... माझ्या ओळखीत आहेत एक मावशी... दोन्ही वेळच्या जेवणाचे फक्त ५,००० घेतात\nनवरा - (प्रकट) इतकी काही गरज नाहिये गं, जमेल तुलाही हळू हळू... (बापरे, फक्त स्वयंपाक करायचे ५,००० त्यापेक्षा मी शिकतो, मला दे ते ५,०००)\nबायको - पण त्याला वेळ लागेल रे...\nनवरा - वेळ सगळ्यालाच लागतो अगं. जाऊ दे, ये जेवायला...\nअशा साध्या साध्या घटनांतून आपल्याला निर्लज्जपणाचं महत्त्व संसारात पावलोपावली पटू लागेल.\nनिर्लज्जपणा जर सगळ्यात जास्त कुठे उपयोगी पडत असले तर तो संसारात. A perfect marriage is based on perfect mutual misunderstanding असं कुणी एक थोर तत्त्ववेत्ता सांगून गेला ते खरंच आहे. पण ह्या पलिकडे जाऊन आपल्या नवर्‍याच्या मर्कटलिलांकडे दुर्लक्ष करण्यासाठी निर्लज्जपणाच उपयोगी पडतो. \"किती वेळा सांगितलं तरी हा काही सुधारत नाही\" ही जगातल्या समस्त बायकांची तक्रार आहे. आणि त्यावर कुणालाही अजूनही सोल्यूशन शोधणं शक्य झालेलं नाही. त्यामुळे त्या फंदात पडूच नये.\nनवर्‍यांचं सुधारणं हे सिनेमात नितंब उडवत नाचणार्‍या (शब्दप्रयोग कणेकरांकडून साभार) बार बाला कम आयटम गर्लला एके दिवशी होणार्‍या \"अरे, आपण अभिनयाशी संबंधीत क्षेत्रात काम करतो\" ह्या साक्षात्कारासारखं असतं. ते फारसं मनावर घेऊ नये. एखाद्या सिनेमात ५-६ मिनिटं मेक-अप शिवाय दर्शन देऊन आणि अंगभर खादीची साडी गुंडाळून गंभीर आवाजात संवाद म्हटल्यावर त्या जशा पुन्हा नितंब उडवायला मोकळ्या होतात तसंच नवर्‍यांचंही आहे. अचानक एके दिवशी ह्यांना 'अरे, संसाराचा गाडा दोन चाकांवर चालतो आणि आपल्या चाकाची गती द��सर्‍या चाकाच्या मानाने जरा कमी आहे\" हा साक्षात्कार होतो. आणि त्यावर उपायही सुरू होतो. पण तो रुमाल जागेवर ठेवणे, सोसायटीच्या वॉचमनला दळण आणायला पाठवणे इत्यादि पुरता मर्यादित असतो. ह्या दोघांमधलं अजून एक साम्य म्हणजे ह्या बार बाला / आयटम गर्ल जशा त्या ५ मिनिटांच्या भुमीकेची आठवण पुढल्या प्रत्येक मुलाखतीत काढतात तसेच नवरेही एखाद्यावेळी जागेवर ठेवलेला रुमाल, ऑफिस बॉयला पाठवून भरलेलं बिल, इत्यादी कामांची आठवण प्रत्येक भांडणात काढतात. त्यामुळे नवर्‍यांच्या सुधारित आवॄतीला फारसं मनावर घेऊ नये. नवरा आणि तेरड्यातलं साम्य ओळखावं.\nमुळात लग्न झालं तरी नवर्‍यांच्या आयुष्यात काही फरक पडत नाही. घर तेच, मित्र तेच, कट्टा तोच. \"त्यामुळे लग्नानंतर तू बदललास\" म्हणजे नक्की काय झालं हेच नवर्‍यांना कळत नाही. उलट \"मी होतो तसाच आहे, मग आता कसला त्रास होतोय\" हे त्यांना कळत नाही. ह्यावर उपाय म्हणून नवरे-स्पेसिफिक निर्लज्जपण अंगी बाणवायला हवा. हा नवरे-स्पेसिफिक निर्लज्जपण अंगी बाणवून संसार सुखाचा कसा करावा हे कळण्यासाठी नवर्‍यांचे काही गुण आणि खास सल्ले इथे देत आहे.\nसंसार सुखाचा करण्यासाठी बायकांना काही सल्ले:\n१. \"कल्पवॄक्ष कन्येसाठी\" ह्या पि. सावळाराम ह्यांच्या गाण्यातला कल्पवॄक्ष म्हणजे नवरा नव्हे हे कॄपया ध्यान्यात घ्यावे.\n२. नवर्‍यांना कामाचा कंटाळा येतो. कुठल्याही.\n३. रविवार सकाळी उशिरा उठणे आणि दुपारी लोळत पडणे हे नवर्‍यांच्या सुखाच्या परमावधीचे क्षण असतात. त्यात बाधा आणू नये.\n४. साड्यांच्या दुकानात अख्खं दुकान खाली काढायला लाऊन \"नाही आवडलं काही\" ह्या शब्दात दुकानदारांची बोळवण करून बाहेर पडण्याची नवर्‍यांना मनापासून लाज वाटते. त्यामुळे नवर्‍यांना किमान साड्यांच्या खरेदीला नेऊ नये.\n५. नवर्‍यांचा खर्चाला आक्षेप नसतो, तो खर्च होण्यासाठी रविवार संध्याकाळ खर्ची घालण्याला असतो हे कॄपया समजून घ्यावे.\n६. ब्रँडेड दुकानांत बार्गेन करता येत नाही ह्याचा नवर्‍यांना अजिबात त्रास होत नाही.\n७. नवर्‍यांना सासरी जाणं हे एक मोठ्ठ संकट वाटतं.\n८. आई पेक्षा चांगला स्वयंपाक जगात कुणालाही येत नाही. आईचा ३०-३५ वर्षांचा अनुभव आणि बायकोचे नवर्‍यावर चालणारे प्रयोग ह्यांची तुलना होऊ शकतच नाही.\n९. आईशी तुलना करायची असेल तर आधी किमान आईने जसं लाडाऊन ठेवल��य ते कंटिन्यू करण्यापासून सुरुवात करावी.\n१०. लग्न झालं तरी नवरे सुंदर मुलींकडे बघायचं सोडत नाहीत. मी मुलांकडे बघितलं तर चालेल का हा प्रश्न गैरलागू आहे.\nह्या काही गोष्टी बायकांनी लक्षात ठेवल्या तर जगातले यच्चयावत नवरे आणि पर्यायाने जगातले यच्चयावत संसार सुखाचे होतील.\nआणि संसार सुखाचा करण्यासाठी आता नवर्‍यांना एकमेव सल्ला:\n\"आपल्या देवाने दोन कान दिलेत हे कधिही विसरू नका.\"\nलिखाणाची गोडी, अंगातली खोडी, काही करोनिया, जात नसे II गेले किती तास, कामाचाही त्रास, बॉस रागावला, भान नसे II केले त्याग खूप, दुपारची झोप, घालवली तैसी, लेखांमागे II काहींना आवडे, काहींना नावडे, उद्योग हे माझे, स्वतःसाठी II ऐसा मी लिहितो, ब्लॉग वाढवितो, जगाचा विचार, सोडोनिया II करावे लेखन, सुखाचे साधन, लाभे समाधान, ऍडी म्हणे II\nआयुष्याचे नाटक १-२ (3)\nआयुष्याचे नाटक ३-५ (3)\nआयुष्याचे नाटक ६-८ (3)\nइथे जोशी रहातात (3)\nहॉर्न - ओके - प्लीज (2)\nनिर्लज्ज व्हा - अंतिम भाग\n(बायकांनो तुम्ही सुद्धा) निर्लज्ज व्हा - भाग ४\nनिर्लज्ज व्हा - भाग ३\nनिर्लज्ज व्हा - भाग २\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/album/92", "date_download": "2019-07-22T21:02:55Z", "digest": "sha1:PIK6YNUF7G4GOHUO6ZE2FQUXPLXGNORN", "length": 19975, "nlines": 113, "source_domain": "bharat4india.com", "title": "भारत 4 इंडिया - भारत 4 इंडिया", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nपतंग उत्सव, मुरूड, रत्नागिरी\nरत्नागिरीतल्या मुरूडमध्ये कासव-डॉल्फिन पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा महोत्सव १५ ते १७ मार्च दरम्यान झाला. राज्याचा सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सुवर्णदुर्ग पर्यटन विकास बहुउद्देशीय सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं झालेल्या या महोत्सवात पर्यटकांनी पतंग उत्सवाची मजाही लुटली. त्यांचे फोटो पाठवलेत मुश्ताक खान यांनी.\nपतंग उत्सव, मुरूड, रत्नागिरी\nरत्नागिरीतल्या मुरूडमध्ये कासव-डॉल्फिन पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा महोत्सव १५ ते १७ मार्च दरम्यान झाला. राज्याचा सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सुवर्णदुर्ग पर्यटन विकास बहुउद्देशीय सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं झालेल्या या महोत्सवात पर्यटकांनी पतंग उत्सवाची मजाही लुटली. त्यांचे फोटो पाठवलेत मुश्ताक खान यांनी.\nपतंग उत्सव, मुरूड, रत्नागिरी\nरत्नागिरीतल्या मुरूडमध्ये कासव-डॉल्फिन पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा महोत्सव १५ ते १७ मार्च दरम्यान झाला. राज्याचा सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सुवर्णदुर्ग पर्यटन विकास बहुउद्देशीय सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं झालेल्या या महोत्सवात पर्यटकांनी पतंग उत्सवाची मजाही लुटली. त्यांचे फोटो पाठवलेत मुश्ताक खान यांनी.\nपतंग उत्सव, मुरूड, रत्नागिरी\nरत्नागिरीतल्या मुरूडमध्ये कासव-डॉल्फिन पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा महोत्सव १५ ते १७ मार्च दरम्यान झाला. राज्याचा सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सुवर्णदुर्ग पर्यटन विकास बहुउद्देशीय सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं झालेल्या या महोत्सवात पर्यटकांनी पतंग उत्सवाची मजाही लुटली. त्यांचे फोटो पाठवलेत मुश्ताक खान यांनी.\nपतंग उत्सव, मुरूड, रत्नागिरी\nरत्नागिरीतल्या मुरूडमध्ये कासव-डॉल्फिन पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा महोत्सव १५ ते १७ मार्च दरम्यान झाला. राज्याचा सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सुवर्णदुर्ग पर्यटन विकास बहुउद्देशीय सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं झालेल्या या महोत्सवात पर्यटकांनी पतंग उत्सवाची मजाही लुटली. त्यांचे फोटो पाठवलेत मुश्ताक खान ��ांनी.\nपतंग उत्सव, मुरूड, रत्नागिरी\nरत्नागिरीतल्या मुरूडमध्ये कासव-डॉल्फिन पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा महोत्सव १५ ते १७ मार्च दरम्यान झाला. राज्याचा सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सुवर्णदुर्ग पर्यटन विकास बहुउद्देशीय सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं झालेल्या या महोत्सवात पर्यटकांनी पतंग उत्सवाची मजाही लुटली. त्यांचे फोटो पाठवलेत मुश्ताक खान यांनी.\nपतंग उत्सव, मुरूड, रत्नागिरी\nरत्नागिरीतल्या मुरूडमध्ये कासव-डॉल्फिन पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा महोत्सव १५ ते १७ मार्च दरम्यान झाला. राज्याचा सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सुवर्णदुर्ग पर्यटन विकास बहुउद्देशीय सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं झालेल्या या महोत्सवात पर्यटकांनी पतंग उत्सवाची मजाही लुटली. त्यांचे फोटो पाठवलेत मुश्ताक खान यांनी.\nपतंग उत्सव, मुरूड, रत्नागिरी\nरत्नागिरीतल्या मुरूडमध्ये कासव-डॉल्फिन पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा महोत्सव १५ ते १७ मार्च दरम्यान झाला. राज्याचा सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सुवर्णदुर्ग पर्यटन विकास बहुउद्देशीय सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं झालेल्या या महोत्सवात पर्यटकांनी पतंग उत्सवाची मजाही लुटली. त्यांचे फोटो पाठवलेत मुश्ताक खान यांनी.\nपतंग उत्सव, मुरूड, रत्नागिरी\nरत्नागिरीतल्या मुरूडमध्ये कासव-डॉल्फिन पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा महोत्सव १५ ते १७ मार्च दरम्यान झाला. राज्याचा सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सुवर्णदुर्ग पर्यटन विकास बहुउद्देशीय सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं झालेल्या या महोत्सवात पर्यटकांनी पतंग उत्सवाची मजाही लुटली. त्यांचे फोटो पाठवलेत मुश्ताक खान यांनी.\nपतंग उत्सव, मुरूड, रत्नागिरी\nरत्नागिरीतल्या मुरूडमध्ये कासव-डॉल्फिन पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा महोत्सव १५ ते १७ मार्च दरम्यान झाला. राज्याचा सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सुवर्णदुर्ग पर्यटन विकास बहुउद्देशीय सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं झालेल्या या महोत्सवात पर्यटकांनी पतंग उत्सवाची मजाह�� लुटली. त्यांचे फोटो पाठवलेत मुश्ताक खान यांनी.\nपतंग उत्सव, मुरूड, रत्नागिरी\nरत्नागिरीतल्या मुरूडमध्ये कासव-डॉल्फिन पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा महोत्सव १५ ते १७ मार्च दरम्यान झाला. राज्याचा सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सुवर्णदुर्ग पर्यटन विकास बहुउद्देशीय सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं झालेल्या या महोत्सवात पर्यटकांनी पतंग उत्सवाची मजाही लुटली. त्यांचे फोटो पाठवलेत मुश्ताक खान यांनी.\nपतंग उत्सव, मुरूड, रत्नागिरी\nरत्नागिरीतल्या मुरूडमध्ये कासव-डॉल्फिन पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा महोत्सव १५ ते १७ मार्च दरम्यान झाला. राज्याचा सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सुवर्णदुर्ग पर्यटन विकास बहुउद्देशीय सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं झालेल्या या महोत्सवात पर्यटकांनी पतंग उत्सवाची मजाही लुटली. त्यांचे फोटो पाठवलेत मुश्ताक खान यांनी.\nपतंग उत्सव, मुरूड, रत्नागिरी\nरत्नागिरीतल्या मुरूडमध्ये कासव-डॉल्फिन पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा महोत्सव १५ ते १७ मार्च दरम्यान झाला. राज्याचा सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सुवर्णदुर्ग पर्यटन विकास बहुउद्देशीय सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं झालेल्या या महोत्सवात पर्यटकांनी पतंग उत्सवाची मजाही लुटली. त्यांचे फोटो पाठवलेत मुश्ताक खान यांनी.\nपतंग उत्सव, मुरूड, रत्नागिरी\nरत्नागिरीतल्या मुरूडमध्ये कासव-डॉल्फिन पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा महोत्सव १५ ते १७ मार्च दरम्यान झाला. राज्याचा सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सुवर्णदुर्ग पर्यटन विकास बहुउद्देशीय सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं झालेल्या या महोत्सवात पर्यटकांनी पतंग उत्सवाची मजाही लुटली. त्यांचे फोटो पाठवलेत मुश्ताक खान यांनी.\nपतंग उत्सव, मुरूड, रत्नागिरी\nरत्नागिरीतल्या मुरूडमध्ये कासव-डॉल्फिन पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा महोत्सव १५ ते १७ मार्च दरम्यान झाला. राज्याचा सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सुवर्णदुर्ग पर्यटन विकास बहुउद्देशीय सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं झालेल्या या ���होत्सवात पर्यटकांनी पतंग उत्सवाची मजाही लुटली. त्यांचे फोटो पाठवलेत मुश्ताक खान यांनी.\nपुढच्या वर्षी लवकर या...\nखानदेश आणि विदर्भातील पोळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sataratoday.com/post/12989", "date_download": "2019-07-22T21:35:39Z", "digest": "sha1:KSDULYDDKZAOJIHYMWVYVR5ZL675PBN2", "length": 11536, "nlines": 82, "source_domain": "www.sataratoday.com", "title": "तारळी गळती प्रकरणी ठेकेदारासह अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करावा", "raw_content": "\nतारळी गळती प्रकरणी ठेकेदारासह अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करावा\nसंकल्प इंजिनिअरिंगच्या चिन्मय कुलकर्णींची जलसंपदाच्या प्रधान सचिवांकडे मागणी\nसातारा : तिवरे धरणफुटीच्या अनुषंगाने सातारा येथील संकल्प इंजिनिअरिंग सांस्कृतिक संस्थेचे चिन्मय कुलकर्णी यांनी राज्याच्या जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांची भेट घेवून मुरुड गावच्या हद्दीत असणार्‍या तारळी नदीवरील धरणाच्या गळतीबाबत लक्ष घालण्याची मागणी करुन दोषी अधिकारी व ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.\nगेल्या आठवड्यात रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल्यामुळे सुमारे 23 जणांना आपले जीव गमवावे लागले होते. निकृष्ठ दर्जाच्या कामामुळेच हे धरण फुटले होते, हे निष्पन्न झाल्यानंतर धरणांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणार्‍या सातारा जिल्ह्यातील धरणांचा प्रश्‍नही ऐरणीवर आला आहे. तारळी धरणालाही सुमारे दोन-तीन वर्षांपूर्वी गळती लागली होती. धरणाच्या महाकाय भिंतीलाच गळती लागल्याने धरणातील लाखो लिटर पाणी वाया जात आहे. मात्र त्या पलिकडेही धरणाच्या मुख्य भिंतीतूनच गळती लागल्याने ती धरणाची भिंत कधीही फुटू शकते. परंतू असे असतानाही धरणाचा ठेकेदार ए. प्रभाकर रेड्डी, रॉमन प्रोग्रेसिव्ह व मे. प्रसाद यांनी 2012-13 साली या धरणाचे बहुतांशी काम पूर्ण केले होते. पावसाळी हंगामामध्ये हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर 5.85 टीएमसी एवढा पाणीसाठा या धरणात होत असतो. असे असतानाही काही वर्षातच निकृष्ठ दर्जाच्या बांधकामामुळे या धरणाच्या मुख्य भिंतीलाच गळती लागली आहे. 1057 कोटी रुपये खर्चूनसुद्धा हे धरण सदोष पद्धतीने बांधण्यात आले आहे. या प्रकल्पामध्ये तत्कालीन जलसंपदा मंत्री, कृष्णा खोरे महामंडळाचे अधिकारी तसेच ठेकेदारांनी संगनमताने या प्रकल्पामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे. तारळी धरणाच्या परिसरामध्ये अनेक छोट्या-��ोठ्या गावातील हजारो लोक वास्तव्यास आहेत. तारळी धरणाला काही वर्षांपूर्वी पडलेल्या भगदाडाकडे अधिकारी व ठेकेदारांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे हजारो लोकांच्या जिविताचा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम निकृष्ठ दजाचे करुन यामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार तत्कालीन जलसंपदा मंत्री, कृष्णा खोरे महामंडळाचे अधिकारी तसेच ठेकेदारांनी केलेला आहे. त्यांनीच वाढून ठेवलेले पाप आता धरणाच्या भिंतीतून वाहू लागले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकल्पाची तपासणी एसआयटी तसेच कॅग मार्फत करुन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी चिन्मय कुलकर्णी यांनी राज्याच्या जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांना दिलेल्या निवेदनात केलेली आहे.\nजलसंपदा विभागातील अधिकार्‍यांची नार्को टेस्ट करावी\nगेल्या वीस वर्षांमध्ये कृष्णा खोरे महामंडळामध्ये मोठ्या प्रमाणावर कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील प्रकल्पांची कामे निकृष्ठ दर्जाची झालेली आहेत. तारळी हा या भ्रष्टाचाराचा एक नमुना आहे. सातारा जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांची कामेही अशाच निकृष्ठ पद्धतीने झाली असल्याची शक्यता नाकारता येवू शकत नाही. तिवरे, जि. रत्नागिरी येथील धरणाचे कामही निकृष्ठ दर्जाचे झाल्याने हे धरण पावसाळ्यात फुटले आहे. त्यामुळे लोकांना हाकनाक आपले जीव गमवावे लागले आहेत. सातारा जिल्ह्यातील प्रकल्प त्या मानाने फार मोठे आहे. धरणाच्या खालच्या बाजूला मोठ्या लोकसंख्येची गावे आहेत. त्यामुळे एखादे धरण फुटल्यास त्यामधून हजारो लोकांची जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येवू शकत नाही. त्यामुळे जलसंपदा विभागातील अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करुन त्यांची नार्को टेस्ट करावी. जेणेकरुन दूध का दूध और पानी का पानी होणार आहे, असे चिन्मय कुलकर्णी यांनी ‘सातारा टुडे’शी बोलताना सांगितले.\nजावली तालुक्यातील अवैद्य दारू विक्रेत्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी\nगेली ११ वर्ष जावली तालुक्यात सुरु असलेली १३ दारू दुकाने महिलांनी व व्यसनमुक्ती संघटनांनी ऐतिहासिक पाऊल उचलून बंद केली होती.\nएकावर पोस्को अंतर्गत गुन्हा\nकराड जवळील एका गावात नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nतलावात बुडून युवकाचा मृत्यू\nबामणवाडी (ता.कराड) येथे जांभळा नावच्या शिवारात असलेल्या कृषि विभागाच्या पाजर तलावात युवकाचा बुडून मृत्यू झाला.\nसातार्‍यातून ट्रॅक्टर, दोन दुचाकी चोरी\nसातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकठिकाणाहून ट्रॅक्टर व दोन दुचाकी चोरुन नेला असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sataratoday.com/post/49592", "date_download": "2019-07-22T20:35:39Z", "digest": "sha1:YLDCBS66NYORAYIEQBWCBFRXL6KBNLYV", "length": 9419, "nlines": 81, "source_domain": "www.sataratoday.com", "title": "मर्सिडीज-बेन्झतर्फे द्वितीय आणि तृतीय श्रेणी बाजारपेठांवर सातत्याने भर", "raw_content": "\nमर्सिडीज-बेन्झतर्फे द्वितीय आणि तृतीय श्रेणी बाजारपेठांवर सातत्याने भर\nआपला अनोखा 'सर्विस ऑन व्हील्स' ट्रक आणला सातार्‍यात\nसातारा : मर्सिडिज-बेन्झ या भारतातील सर्वात मोठ्या लक्झ्युरी कार उत्पादक कंपनीने महाराष्ट्रातील आपले विश्वासार्ह भागीदार बी.यू. भंडारी मोटर्स यांच्या साह्याने आपल्या मसर्विस ऑन व्हील्सफ या नाविन्यपूर्ण ग्राहक सेवेच्या दुसर्‍या टप्प्याचा शुभारंभ केला. महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळमधील 25 शहरांमध्ये सुमारे 2500 किमीचे अंतर पार करणार्‍या पहिल्या पर्वाच्या यशानंतर अहमदनगरमधून या दुसर्‍या टप्प्याला सुरुवात झाली. अहमदनगरमधून सुरुवात झाल्यानंर सांगली आणि रत्नागिरी असा प्रवास करून या दोन दिवसीय टप्प्याची सांगता सातार्‍यात (18 आणि 19 जून) झाली. थेट डिलरशीप नसलेल्या द्वितीय आणि तृतीय श्रेणी शहरातील ग्राहकांच्या अधिक समीप जाण्याचा उद्देश या अनोख्या ग्राहककेंद्री उपक्रमामागे आहे. जुलै 2016 मध्ये सादर झालेल्या ममाय मर्सिडीज, माय सर्विसफ या मर्सिडिज-बेन्झच्या अत्यंत लोकप्रिय अनोख्या सेवा विभागाचा भाग म्हणून हा उपक्रम राबवला जातो. अत्याधुनिक मसर्विस ऑन व्हील्सफ ट्रकमुळे या भागातील ग्राहकांना सर्व प्रकारच्या प्राथमिक सुविधा पुरवल्या जातील.\nबी.यू. भंडारीचे डीलर प्रिन्सिपल देवेन भंडारी म्हणाले, गेल्या दशकभरापासून आम्ही मर्सिडिज-बेन्झसोबतची ही अभिमानास्पद भागीदारी जपली आहे आणि भारतातील या ब्रँडच्या यशोगाथेत एक महत्त्वाचा भाग म्हणून हे दृढ बंध कायम राखताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्यासाठी हे महत्त्वाचे वर्ष आहे, कारण मर्सिडिज-बेन्झ यं��ा भारतात 25 वर्षे पूर्ण करत आहे. एक स्पर्धात्मक वैशिष्ट्य म्हणून ग्राहकसेवा आणि ग्राहकांचा आनंद या बाबींना महत्त्व देण्याचे तत्व आम्ही मर्सिडिज-बेन्झप्रमाणेच बी.यू. भंडारीमध्ये बाळगले आहे. त्यामुळे, उत्कृष्ट सेवेचे नवे मापदंड स्थापित करण्यास आम्ही बांधिल आहोत. मसर्विस ऑन व्हील्सफसारख्या अनोख्या उपक्रमासह, जिथे आमची थेट उपस्थिती नाही अशा भागात मर्सिडिज-बेन्झ बाळगणार्‍या ग्राहकांना आम्ही पूर्ण मन:शांती मिळेल याची खात्री देतो. आजवरचा ग्राहक प्रतिसाद फारच छान आहे आणि या भागातील ग्राहकांना सेवा देऊ शकलो, याचा आम्हाला आनंद आहे.\nमसर्विस ऑन व्हील्सफ हा भारतातील लक्झ्युरी कार बाजारपेठेसाठी तयार करण्यात आलेला या प्रकारचा पहिला ग्राहककेंद्री उपक्रम आहे. मर्सिडिज-बेन्झ इंडियाच्या कर्मचार्‍यांच्या संकल्पनेतून मांडण्यात आलेल्या बिझनेस इनोव्हेशन प्रकल्पाचा हा परिपाक आहे. सूचना दिल्यानंतर मोबाइल सर्विस ट्रक ग्राहकाच्या भागात पोहोचेल आणि तिथे संबंधित गाडीची तपासणी, दुरुस्ती व सर्विस केली जाईल. यामुळे, ग्राहकाची सोयही होते आणि त्याला किंमतीचे अधिक चांगले मोल मिळते.\nजावली तालुक्यातील अवैद्य दारू विक्रेत्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी\nगेली ११ वर्ष जावली तालुक्यात सुरु असलेली १३ दारू दुकाने महिलांनी व व्यसनमुक्ती संघटनांनी ऐतिहासिक पाऊल उचलून बंद केली होती.\nएकावर पोस्को अंतर्गत गुन्हा\nकराड जवळील एका गावात नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nतलावात बुडून युवकाचा मृत्यू\nबामणवाडी (ता.कराड) येथे जांभळा नावच्या शिवारात असलेल्या कृषि विभागाच्या पाजर तलावात युवकाचा बुडून मृत्यू झाला.\nसातार्‍यातून ट्रॅक्टर, दोन दुचाकी चोरी\nसातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकठिकाणाहून ट्रॅक्टर व दोन दुचाकी चोरुन नेला असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://blog.amitbapat.com/2005/03/blog-post.html", "date_download": "2019-07-22T20:13:46Z", "digest": "sha1:43ETRIJANGFNIEXRNB5N252W4EUZHL6A", "length": 2150, "nlines": 37, "source_domain": "blog.amitbapat.com", "title": "अमित बापट: काहीतरी चुकतंय", "raw_content": "\nअमित बापटची अनुदिनी: जगात लाखो करोडो लोकांच्या आहेत त्यात माझी एक. आहे ब्लॉगरवर खाते मग लिहा ��ाहीतरी... माझ्याकडे जगाला अगदी आवर्जून सांगावं असं काही नाही आणि कोणी माझं हे खरडणं वाचावं अशी अपेक्षाही नाही.\nबुधवार, २ मार्च, २००५\nपहिला संदेश प्रकाशित केल्यावर लक्षात आलं की ब्लॉगरमध्ये मराठीमधील शीर्षके बरोबर दिसत नाहीत. मी आता ब्लॉगरच्या लोकांना तक्रार करुन बघतो. बघुया काय होतंय ते.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nएक नवीन मराठी साइट\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/vision-6/", "date_download": "2019-07-22T22:06:05Z", "digest": "sha1:VV4L5FGFTPJREQAVIKJEUJCPAZAFONI6", "length": 11336, "nlines": 68, "source_domain": "mymarathi.net", "title": "६०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण - My Marathi", "raw_content": "\nरमणबागेत अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी\nअजित पवारांच्या वाढदिवशी तब्बल ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व कदम कुटुंबाने स्वीकारले\nआयडीबीआय बँकेची द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडसोबत कॉर्पोरेट एजन्सी भागीदारी\n२०० अब्ज लिटर्स पाण्याची बचत, महाराष्ट्र व राजस्थानात कृत्रिम शेततळी निर्माण करून साध्य केली किमया\nएकटेपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये-डॉ. सुरेखा पंडित\nअरुणा ढेरे यांच्या साहित्य लेखनाने महाराष्ट्राला समृध्द केले –डॉ. सदानंद मोरे\nविधानसभा युती एकत्र लढणार, फडणवीसांचे स्पष्टीकरण\nफडणवीसांकडे दैवी शक्ती,220 जागा मिळतील : चंद्रकांत पाटील\nगोळवलकर प्रशालेत निवडणुकीचा अनुभव\nईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्या -म्हणजे खरी ताकद कळेल ..जयंत पाटील\nHome Local Pune ६०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण\n६०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण\nदि पूना गुजराती केळवणी मंडळाचा उपक्रम\nपुणे :’मुलांनी रोज मैदानात खेळायला पाहिजे, घाम गाळला तरच आरोग्य चांगले राहते, व्यायाम आजच्या युगात खूप महत्वाचे आहे. व्यायामामुळे आवाहने पेलण्याची ताकद मिळते. पालकांनी मुलांच्या शारीरिक प्रगती आणि आहाराकडे विशेष लक्ष ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन क्रिकेट महर्षी पद्मभूषण चंदू बोर्डे यांनी केले.\nनिमित्त होते ‘दि पूना गुजराती केळवणी मंडळ’ द्वारा संचालित ‘शेठ आर.एन. शहा इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल’, ‘डॉ. जी.जी शहा इंग्लिश मीडियम हायस्कूल’ आणि ‘आर.सी.एम.गुजराती व शेठ हकमचंद ईश्वरदास गुजराती शाळा’ च्या ६०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी सांघिक क्रीडा प्रात्यक्षिक सादरीकरणाचे.\nयाप्रसंगी क्रिकेट महर्षी पद्मभूषण चंदू बोर्डे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक दीपक माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.\nराष्ट्रीय युवा दिन निमित्त शाळेच्या इयत्ता ३री ते १०वी च्या विद्दयार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता.\nरविवार, दिनांक २० जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी बाबुराव सणस मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.\nशालेय विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा प्रेम, सांघिक भावना, चिकाटी आणि जिद्द निर्माण करण्याच्या प्रमुख हेतूने २०१४-१५ पासून गेली ५ वर्षे संस्था या कार्यक्रमाचे आयोजन करीत आहे, अशी माहिती संस्थेचे विश्वस्त डॉ. नलिनी गुजराती, अध्यक्ष किरीट शहा यांनी दिली.\nप्रात्याक्षिक सादरीकरणात मल्लखांब, सूर्यनमस्कार, रिदमीक योगा, डंबल ड्रिल, सायकलवरील कवायती, मानवी मनोरे, बांबू व फिटनेस ड्रिल आणि जाळातून विविध चित्तथरारक कवायती यांचा समावेश होता. या प्रात्यक्षिकांसाठी शाळेच्या सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले.\nयावेळी आंतरशालेय विविध स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या शाळेच्या खेळांडूचा गौरव प्रमुख पाहुणे पद्मभूषण चंदू बोर्डे, दीपक माने यांच्या हस्ते पदक व प्रशास्तिपत्रक देवून करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त राजेश कानाबर, अशोक शहा, अनुज गांधी, अध्यक्ष किरीट शहा व्यासपीठावर उपस्थित होते.\nया कार्यक्रमाचे व्यवस्थापन मुख्याध्यापिका अर्चना धारू, पर्यवेक्षिका मंजिरी गुमास्ते व नीलम लोखंडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी निजामपूरकर, सोनाली पाटील, विधी नागदेव यांनी केले. तर अर्चना धारू यांनी आभार मानले.\nकार्यक्रमाला संस्थेचे सचिव जनक शहा, हेमंत मणियार, सहसचिव प्रमोद शहा, मोहन गुजराथी, वरजेश शहा, नीलेश शहा, एच.व्ही.देसाई कॉलेजचे प्राचार्य डॉ. गिरीश पाठाडे, डॉ. गुगळे, सोनल बारोट उपस्थित होते.\nराष्ट्रवादी व मनसेच्या आघाडीला ४सभापतीपद तर शिवसेनेला १ अवघे सभापतीपद\nचनाजोर गरम (देवघेवीचा भावनिक व्यवहार)\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महार���ष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nरमणबागेत अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी\nअजित पवारांच्या वाढदिवशी तब्बल ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व कदम कुटुंबाने स्वीकारले\nएकटेपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये-डॉ. सुरेखा पंडित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/mt-fact-check/west-bengal-congress-false-claim-that-collapsed-bridge-in-gujarat-inaugurating-by-pm-modi/articleshow/69923619.cms", "date_download": "2019-07-22T21:47:56Z", "digest": "sha1:5QER56WOFCY5HSX65U4CJMRDLOVULPJD", "length": 14506, "nlines": 168, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "bridge collapsed inaugurating by pm modi: फॅक्ट चेक: पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेला पूल कोसळला? - west-bengal-congress false claim that collapsed bridge in gujarat inaugurating by pm modi | Maharashtra Times", "raw_content": "\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुखWATCH LIVE TV\nफॅक्ट चेक: पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेला पूल कोसळला\n​​पश्चिम बंगाल काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलने एक कोसळलेल्या पूलाचा फोटो ट्विट केला आहे. हा पूल जामनगर-जुनागड पूल असल्याचेदेखील या ट्विटमध्ये म्हटले आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना या पूलाचे बांधकाम सुरू झाले होते. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी या पूलाचे उद्घाटन केले, असेही या ट्विटमध्ये म्हटले आहे.\nफॅक्ट चेक: पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेला पूल कोसळला\nपश्चिम बंगाल काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलने एक कोसळलेल्या पूलाचा फोटो ट्विट केला आहे. हा पूल जामनगर-जुनागड पूल असल्याचेदेखील या ट्विटमध्ये म्हटले आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना या पूलाचे बांधकाम सुरू झाले होते. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी या पूलाचे उद्घाटन केले, असेही या ट्विटमध्ये म्हटले आहे.\nट्विटचे अर्काइव्ह व्हर्जन पाहण्यासाठी क्लिक करा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि या पूलाचा काहीही संबंध नाही. या पूलाच्या कामाला मोदी य���ंनी ना परवानगी दिली. ना पूलाचे उद्घाटन केले. नुकताच कोसळलेला पूल हा ४० वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता.\nपश्चिम बंगाल काँग्रेसने ट्विट केलेल्या फोटोसा रिवर्स इमेजमध्ये सर्च करण्यात आले. त्यानंतर आम्हाला स्थानिक न्यूज वेबसाइट 'देश गुजरात'मध्ये एक बातमी आढळली. यामध्ये स्पष्ट करण्यात आले की, हा पूल यावर्षी १९ जून रोजी कोसळला होता. बातमीनुसार, हा पूल राजकोट जिल्ह्यातील जामकंडोरानामध्ये असून अचानकपणे हा पूल कोसळला.\nराजकोटचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आमच्या स्थानिक वार्ताहराला सांगितले, हा पूल ४५ वर्ष जूना असून स्टेट रोड्स अॅण्ड बिल्डींग डिपार्टमेंटकडून हा पूल बनवण्यात आला होता. त्यानंतर या पूलाची देखभाल-दुरुस्ती व संचालनाची जवाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे देण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पूलाचे उद्घाटन केले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा पूल कोसळण्याआधीच जीर्ण झाला होता.\nकोसळलेल्या पूलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होते, असा दावा पश्चिम बंगाल काँग्रेसने केला होता. हा दावा चुकीचा असल्याचे टाइम्स फॅक्ट पडताळणीत समोर आले आहे.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्यांवर वाघांचे दर्शन\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना चिरडले; ७ दुचाकींना धडक\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या संशयावरून २ जणांना दिला चोप\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल\nमटा Fact Check या सुपरहिट\nFact Check: आईनं जीव घेतला अन् सांगितलं, पुरात बुडून गेला\nFAKE ALERT: डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीकडून ओवेसींच्या हॉस्प...\nFAKE ALERT: डोंगरी दुर्घटनेनंतर ६ वर्षांपूर्वीचा व्हिडिओ व्ह...\nFact Check: धोनी बाद झाला म्हणून छायाचित्रकार रडला नाही\nFact Check:विद्यार्थ्यांनी नाही दिल्या 'पाकिस्तान जिंदाबाद'च...\nमटा Fact Check पासून आणखी\nभाजप आमदाराच्या मुलीने वयस्कर मुलाशी लग्न केले नाही\nFact Check:विद्यार्थ्यांनी नाही दिल्या 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा\nFact Check: आईनं जीव घेतला अन् सांगितलं, पुरात बुडून गेला\nFAKE ALERT: डोंगरी दुर्घटनेनंतर ६ वर्षांपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल\nFAKE ALERT: डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीकडून ओवेसींच्या हॉस्पिटलचे कौतुक\nनंबर सेव्ह न करता असा पाठवा व्हॉट्स अॅप मेसेज\n ६४ मेगापिक्सल कॅमेऱ्याने घेतलेला फोटो\nभाजप आमदाराच्या मुलीने वयस्कर मुलाशी लग्न केले नाही\nमोबाइलवर लाइव्ह पाहा 'चांद्रयान २'चे प्रक्षेपण\nटिकटॉक युजर्सचा डेटा भारतातच होणार स्टोर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nफॅक्ट चेक: पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेला पूल कोसळला\nफॅक्ट चेक: प्रियांका चोप्राचा आरएसएसमध्ये प्रवेश\n'त्या' पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या पत्नी नाहीत...\nफॅक्ट चेक: रोबोने खरंच माणसावर हल्ला केला का\nफॅक्ट चेक: उन्हामुळे सौदीत कार, सिग्नल वितळले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/national/sorry-modi-ji-mamata-banerjee-decides-not-attend-pms-swearing-cites-bjps-bengal-murder-charge/", "date_download": "2019-07-22T21:18:53Z", "digest": "sha1:O2CWFTSGT35CAY3IG7BWEBY55PSFHZH2", "length": 29886, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Sorry Modi Ji: Mamata Banerjee Decides Not To Attend Pm'S Swearing-In, Cites Bjp'S Bengal Murder Charge | ममतांचा यू-टर्न, मोदींच्या शपथविधी सोहळ्याला हजर राहणार नाहीत | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २३ जुलै २०१९\nशेतीचा नांगर रोबोटच्या खांद्यावर; १८ कोटींचा निधी\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nया व्यक्तीमुळे ऐश्वर्या राय चिडली होती मनिषा कोईरालावर, मुलाखतीत असे काही बोलली होती तिच्याविषयी\nतब्बूने ग्लॅमरस अवतारातील व्हिडिओ केला शेअर, नेटिझन्सने दिल्या अशा भन्नाट कमेंट्स\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nऐश्वर्या राय इतकीच सुंदर आहे तिची वहिनी, पाहा फोटो\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nकानाशी निगडीत 'या' चुका कराल तर, आयुष्यभरासाठी बहिरे व्हाल\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करण��र मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nAll post in लाइव न्यूज़\nममतांचा यू-टर्न, मोदींच्या शपथविधी सोहळ्याला हजर राहणार नाहीत\nममतांचा यू-टर्न, मोदींच्या शपथविधी सोहळ्याला हजर राहणार नाहीत\nममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदींना पत्रातून शुभेच्छा दिल्या आहेत.\nममतांचा यू-टर्न, मोदींच्या शपथविधी सोहळ्याला हजर राहणार नाहीत\nकोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याआधी राजकीय वातावरण तापले आहे. नरेंद्र मोदींचा शपथविधी समारंभ ३० मे रोजी पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित राहणार होत्या. मात्र, त्यांनी आता यू-टर्न घेतला असून या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.\nममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदींना पत्रातून शुभेच्छा दिल्या आहेत. तुमचे संविधानिक आमंत्रण स्वीकारले होते आणि यासाठी येण्याची तयारी सुद्धा केली होती. मात्र, गेल्या काही वेळात रिपोर्ट्स पाहिले. यात भाजपाच्या 54 कार्यकर्त्यांच्या परिवाराला आमंत्रित करण्यात आले आहे, ज्यांची राजकीय हत्या करण्यात आल्याचे भाजपाकडून सांगण्यात येत आहे. परंतु हे सर्व चुकीचे आहे. बंगालमध्ये कोणाचीही राजकीय हेतूने हत्या झालेली नाही. या हत्या एकमेकांच्या वादातून, कौटुंबिक भांडण आणि इतर कारणांमुळे झाल्या आहेत. याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही, असे ममता बॅनर्जी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.\nदरम्यान, नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदी दुसऱ्यांदा विराजमान होणार आहे. मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी जगभरातील नामवंत लोकांना आमंत्रित करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या सोहळ्यासाठी पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान ठार झालेल्या कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे.\nपश्चिम बंगालमध्ये राजकिय हिंसेतून हत्या झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या नातलगांचा यामध्ये समावेश आहे. या लोकांच्या राहण्याची आणि जेवनाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी बंगालमधील हिंसेत ठार झालेल्या मनू यांच्या मुलाने दिल्लीला जाण्यापूर्वी प्रतिक्रिया दिली. तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी माझ्या वडिलांना ठार केले. आम्हाला आनंद आहे की, आम्ही दिल्लीला जात आहोत. आता आमच्या परिसरात शांतता असल्याचे मनू यांच्या मुलाने सांगितले. मनू हे भाजपचे कार्यकर्ते होते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nMamata BanerjeeNarendra Modipm modi swearing-in ceremonyLok Sabha Election 2019ममता बॅनर्जीनरेंद्र मोदीनरेंद्र मोदी शपथविधीलोकसभा निवडणूक २०१९\n'या' बाबतीत नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यानंतर देवेंद्र फडणवीसच \nशेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक, सरकारवर हल्लाबोल\n'Best Wishes', पंतप्रधान मोदींनी 'विराट' संघाला सांगितला जीवनाचा मूलमंत्र\nVideo : 'साहेब, मला बोलू द्या, मोदींच्या शब्दावर विश्वास ठेवून लोकांनी मला इथं पाठवलंय'\nनवनिर्वाचित ९ खासदारांच्या निवडीला खंडपीठात आव्हान\n मनोज नरवणेंची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती\nVIDEO: कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र; विधानसभेत एकच खळबळ\nLokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 22 जुलै 2019\nचंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला; 'चंद्रयान-२' वरुन भाजपाचा टोला\n15 ऑगस्ट दिनी महाराष्ट्र कन्येला बहुमान, सेलमच्या जिल्हाधिकारी जगभर झळकणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1693 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (823 votes)\nपक्षी जाय दिगंतरा; हजारो किमी प्रवास करुन परदेशी पाहुणे सागरी किनारी दाखल\nभारताचे Mission moon, चाँद के पार चलो...\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\n'तू अशी जवळी रहा' फेम सिद्धार्थ ही गोष्ट घेतल्याशिवाय नाही निघत घरा बाहेर\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\n मनोज नरवणेंची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती\nVIDEO: कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र; विधानसभेत एकच खळबळ\nचंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला; 'चंद्रयान-२' वरुन भाजपाचा टोला\n... तर 6 ऑगस्टपासून मुंबईची 'बेस्ट' लाईफलाईन बंद, कर्मचारी पुन्हा संपावर\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; ६० लोकांची सुखरूप सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/gutkha-reserves-seized-in-bidin/articleshow/69779299.cms", "date_download": "2019-07-22T21:44:44Z", "digest": "sha1:5MREIGYPTK5HIXB7FICO3URHKDFVZBXP", "length": 11158, "nlines": 169, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Aurangabad News: गुटख्याचा साठा बिडकीनमध्ये जप्त - gutkha reserves seized in bidin | Maharashtra Times", "raw_content": "\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुखWATCH LIVE TV\nगुटख्याचा साठा बिडकीनमध्ये जप्त\nम टा प्रतिनिधी, औरंगाबादअन्न व औषध प्रशासनाने बिडकीन येथे गुटखा साठा केलेल्या गोदामावर धाड टाकत गुटखा जप्त केला...\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nअन्न व औषध प्रशासनाने बिडकीन येथे गुटखा साठा केलेल्या गोदामावर धाड टाकत गुटखा जप्त केला. बिडकीन येथील युसूफ पठाण यांच्या अरमान ट्रेडर्स येथे व त्यांच्या राहत्या घरी तपासणी केली असता विक्रीसाठी बंदी असलेला गुटखा आढळून आला. यामध्ये गोवा गुटखा, हिरा पान मसाला व रॉयल सुगंधित सुपारी आढळून आली. अन्न व औषध प्रशासन, औरंगाबाद ग्रामीण व बिडकीन पोलिस ठाण्यातर्फे संयुक्तरित्या ही कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिस उपनिरीक्षक एन. एस. चव्हाण, अन्न सुरक्षा अधिकारी योगेश कणसे, प्रशांत अजिंठेकर यांच्या पथकाने कारवाई केली. गुटखा बंदी असतानाही शहरात, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गुटख्याची सर्रास विक्री होत आहे. निवडणुकीच्या दरम्यान अनेक ठिकाणी कारवाई झाली. त्यानंतर कारवाई थंडावली. अन्न व औषध विभागाच्या प्रशासनाचा धाक नसल्याने गुटखा विक्री सर्रास सुरू असल्याची चर्चा आहे.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्यांवर वाघांचे दर्शन\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना चिरडले; ७ दुचाकींना धडक\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या संशयावरून २ जणांना दिला चोप\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल\nसासरच्या मंडळींनी जावयाला झोडपले\n'जय श्रीराम'ची जबरदस्ती, मुस्लिम तरुणाला मारहाण\n‘इंडिगो’चे विमान शहरातून घेणार भरारी\n‘जय श्रीराम’ची जबरदस्ती; काळे दाम्पत्याने वाचवले\nदहा दिवसांपासून जिल्हा कोरडा\nउस्मानाबादेत होणार पुढील मराठी साहित्य संमेलन\nमहापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग\nमहापालिकेने हटवले १४०८ पोस्टर्स, झेंडे, बॅनर्स\nबनावट डेन्टिस्ट, टेक्निशियनचा विळखा\nशेंदुरवाद्यात कत्तलखान्यावर छापा, दोघांवर गुन्हा\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\nजन्मदिनाच्या अनोख्या भेटीने CM फडणवीस भारावले\nMTNL इमारतीत अडकलेले सर्वजण सुखरूप\nवांद्रे: आग विझवण्यासाठी रोबोची मदत\nआदित्यने चार दिवस खेड्यांत घालवावेत : थोरात\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nगुटख्याचा साठा बिडकीनमध्ये जप्त...\nजलील यांच्या अभिनंदनाच्या ठरावावरुन महापालिकेत राडा...\nशिवसेना-भाजपविरोधात सर्व पक्षांची एकजूट व्हावी: राजू शेट्टी...\nमोबाइलवर बोलताना जिन्यावरून पडून मृत्यू...\nपाणीपुरवठ्याचा प्रस्ताव ७५० 'एमएलडी'चा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%2520%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Agovernment&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Asections&search_api_views_fulltext=%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%20%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2", "date_download": "2019-07-22T20:59:25Z", "digest": "sha1:AT53RFZURPPFZ3F2YRFUWPGLWKQI5R2L", "length": 21546, "nlines": 290, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nमंगळवार, जुलै 23, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, जुलै 23, 2019\nसर्व बातम्या (13) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (8) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nअर्थविश्व (1) Apply अर्थविश्व filter\nअॅग्रो (1) Apply अॅग्रो filter\nकाही सुखद (1) Apply काही सुखद filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\nमहाराष्ट्र (4) Apply महाराष्ट्र filter\nउपक्रम (3) Apply उपक्रम filter\nजलसंधारण (2) Apply जलसंधारण filter\nजिल्हा परिषद (2) Apply जिल्हा परिषद filter\nदुष्काळ (2) Apply दुष्काळ filter\nदेवेंद्र फडणवीस (2) Apply देवेंद्र फडणवीस filter\nनितीन गडकरी (2) Apply नितीन गडकरी filter\nपाशा पटेल (2) Apply पाशा पटेल filter\nमुख्यमंत्री (2) Apply मुख्यमंत्री filter\nव्यवसाय (2) Apply व्यव���ाय filter\nदाभोलकर, पानसरे यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या यंत्रणांना सहकार्य करा - उच्च न्यायालय\nमुंबई - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या यंत्रणांना सहकार्य करा, असा आदेश गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला. हत्येसाठी वापरलेल्या हत्यारांचे सुटे भाग खाडीत शोधण्यासाठी सरकार परवानगी...\nloksabha 2019 : स्वाभीमानीच्या कार्यकर्त्याकडे 75 लाखाचा डबा आला कोठून - खोत\nकोल्हापूर - खासदार राजू शेट्टी यांनी एक नोट, एक वोट संकल्पना राबवली आहे. मात्र, त्यांचा स्वाभिमानी पक्षाचा कार्यकर्ता आणि एका गावचा उपसरंपच असणाऱ्या व्यक्तिच्या घरात एका डब्यात 75 लाख रुपये सापडले. हा पैशाचा डबा कोण देतं, येवढे पैसे आले कोठून असा सवाल राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे केला. तसेच ...\nजिथे राबती हात तिथे जलसंपदा...\nदुष्काळाने जगण्याचा प्रश्‍न भीषण केला, हातातोंडाची लढाई कशी लढायची हा प्रश्‍न. त्यालाच जलसंधारणाने दिले उत्तर. वाट बिकट, खाचखळग्यांची, वळणावळणाची तरीही श्रमाने ती सोपी होत आहे, तिची ही गाथा... ‘संस्कृती संवर्धन’नांदेड - सगरोळीच्या (ता. बिलोली) संस्कृती संवर्धन मंडळाने पंचवीस वर्षांत नांदेड आणि बीड...\nपुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ रेंजहिल येथे कडकडीत बंद\nपुणे (औंध) : पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भारतीय सैन्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ संरक्षण विभागाच्या अॅम्युनिशन फॅक्टरी, हाय एक्स्प्लोसीव्ह फॅक्टरीमधील कामगार व कुटूंबीय तसेच शिव डेअरी मीत्र परिवार यांच्यावतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. रेंजहिल येथील बंदच्या आवहानाला येथील सर्व...\nपवना, इंद्रायणीचे पालटणार रूप\nपिंपरी - नद्यांची प्रदूषणातून मुक्तता करणे, किनाऱ्यांची झीज थांबविणे, नदीपर्यंत माणसांना पोचता येण्यासाठी किनाऱ्यांचे सुशोभीकरण करणे, दोन्ही काठांवरील निवासी क्षेत्रे पूल व रस्त्यांनी जोडणे आणि नद्यांमधील पाणी सतत वाहते ठेवणे अशा पाच उपक्रमातून पवना व इंद्रायणी नद्यांचा सुधार प्रकल्प राबविण्यात...\nसरते 2018 हे वर्ष आर्थिक आघाडीवर अस्थिर वर्ष ठरले. 2019 मध्ये मात्र काही सकारात्मक घटना घडतील. फेडरल रिझर्व्ह दोनदा व्याजदर वाढवेल, ज्यामुळे बाजारात तरलता राहील. चीन आणि अमेरिका व्यापारयुद्धाचा भारताला फायदा होऊ शकतो. शेअर बाजार सध्याच्या पातळीवरून 10 टक्‍क्‍यांपर्यंत वर जाऊ शकतो. एकूणच भारतासाठी...\nमजुरी करून बनला अधिकारी\nकिल्लारी - एखाद्या सरकारी विभागात नोकरीस असलेल्या पालकाचा मुलगा पोलिस उपनिरीक्षक झाल्यास काही विशेष वाटत नाही. मात्र किल्लारीपासून एक किलोमीटरवर असलेल्या नदीहत्तरगा येथील एका मजुराच्या मुलाने मजुरी करून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलिस उपनिरीक्षक पद मिळवले आहे. या तरुणाचे कष्ट पाहणाऱ्या...\nपुणे - पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील लोकसंख्या तब्बल ७० हजार आहे. एवढ्या लोकसंख्येसाठी सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय केवळ ११० खाटांचे आहे. त्यातही आयसीयूसारख्या अद्ययावत सुविधांच्या अभावामुळे उपचारासाठी रुग्णांना अन्य सरकारी रुग्णालयांत हलवावे लागते. घोरपडी, कोंढवा, भवानी पेठ,...\nसमन्वय, सुसंवादातून थांबतील डॉक्‍टरांवरील हल्ले - उज्वल निकम\nसोलापूर : फॅमिली डॉक्‍टर ही पध्दत नाहीशी होत आहे. सेवा आणि व्यवसाय याची सांगड घातली जात आहे म्हणूनच डॉक्‍टर आणि रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये वाद होऊन हल्ल्यांचे प्रमाण वाढत आहे. हे रोखण्यासाठी रुग्ण आणि डॉक्‍टरांमध्ये सुसंवादाची आवश्‍यकता असल्याचे मत विशेष सरकारी वकील, पद्मश्री उज्वल निकम यांनी...\nसरकारपासून स्वयंसेवी संस्थांपर्यंत अनेकांच्या प्रयत्नांमुळं जलसंधारणाची कामं राज्यात होत असताना आता त्यापुढच्या गोष्टींचाही विचार करणं आवश्‍यक आहे. बाजारपेठेचा \"तोल' सांभाळणं आणि शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला चांगलं \"मोल' मिळण्याची व्यवस्था करणं ही दोन आव्हानं आहेत. त्यातून मार्ग काढावाच लागेल....\nबिल्डर असोसिएशनच्या बैठकीत निविदांवर बहिष्काराचा निर्णय\nनाशिक - बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या नाशिक शाखेतर्फे नाशिक प्रादेशिक विभागातील ठेकेदारांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सरकारी कामांच्या निविदांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. चालू कामांवर मूल्यवर्धित कर (व्हॅट) वगळता जीएसटी वेगळा देण्यात यावा. यापुढील सर्व निविदांच्या देयकांमध्ये...\nकेंद्र सरकारचा पाम, सोया आणि सूर्यफुलासाठी निर्णय; सोयाबीनसह तेलबियांच्या दरात सुधारणा होण्याची अपेक्षा नवी दिल्ली/मुंबई - तब्बल १० वर्षांनंतर केंद्र सरकारने खा���्यतेलावरील आयात शुल्कात वाढ केली आहे. पामतेल, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलातील कच्चे आणि रिफाइंड प्रकारात ही वाढ केली असून, यात कच्च्या तेलात...\nऔरंगाबाद - एक तर शासनाकडून वेतनेतर अनुदान दिले जात नाही, विद्यार्थी मिळत नाहीत, मिळाले तर त्यांना टिकवण्यासाठी मोफत पुस्तके, खिचडी, गणवेश अशा कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत. या उलट महापालिकेकडून मात्र विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांना निवासेतर दराने कराची आकारणी केली जाते, यामुळे विनाअनुदानित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Raped-the-girl-walks-away-in-mumbai/", "date_download": "2019-07-22T21:14:49Z", "digest": "sha1:2GSAXVOGAB7AT6ZVITPJCEO4VPHDCY2A", "length": 4792, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " फिरायला नेऊन तरुणीवर बलात्कार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › फिरायला नेऊन तरुणीवर बलात्कार\nफिरायला नेऊन तरुणीवर बलात्कार\nछोटा काश्मिर दाखवण्याच्या बहाण्याने जंगलामध्ये नेत एका नराधमाने 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गोरेगावमध्ये घडली आहे. ही तरुणी गर्भवती राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली असून आरे पोलिसांनी याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.\nगोरेगावच्या संतोष नगर परिसरात राहात असलेल्या 20 वर्षीय तरुणीसोबत येथील मैत्रीपार्कमधील लतिफ शेख (21) याने ओळख वाढविली. याच ओळखीतून त्याने जानेवारी महिन्यात या तरुणीला छोटा काश्मिर दाखविण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. शेखवर विश्‍वास ठेऊन ही तरुणी त्याच्यासोबत गेली असता त्याने तिला गुंगी आणणारी गोळी खायला देऊन येथील जंगलात नेले. तेथेच तिच्यावर बलात्कार केला आणि याची वाच्यता करु नकोस असे धमकावले. आपल्यासोबत घडलेल्या या प्रकारामुळे तरुणी चांगलीच घाबरली होती. तिने याबाबत कोणालाही काहीच सांगितले नाही.\nगेल्या काही दिवसांपासू�� तरुणीच्या वारंवार पोटात दुखत असल्याने कुटुंबियांनी तिला उपचारांसाठी डॉक्टरांकडे नेले असता ती गर्भवती असल्याचे उघड झाले. त्यानंतर या तरुणीने आपल्यासोबत घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. कुटुंबीयांनी मुलीला सोबत घेऊन आरे पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तरुणीच्या फिर्यादीवरुन बलात्काराचा गुन्हा दाखल करुन आरोपी शेख याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/cm-devendra-fadanvis-on-maratha-reservation-in-mumbai/", "date_download": "2019-07-22T20:43:23Z", "digest": "sha1:VWNR272VXTWK4L6KBP4PHF7N6PCUGGN7", "length": 8775, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " टिकाऊ आरक्षण देणार : मुख्यमंत्री | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › टिकाऊ आरक्षण देणार : मुख्यमंत्री\nटिकाऊ आरक्षण देणार : मुख्यमंत्री\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nमराठा समाजाला राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाशिवाय आरक्षण दिले तर ते एक दिवसही टिकणार नाही. त्यामुळे सर्व कायदेशीर व तांत्रिक बाबी पूर्ण करून कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देण्यात येईल आणि ते आपलेच सरकार देईल, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्ट केली. तांत्रिक बाजू समजून न घेता आक्रोश निर्माण करून आरक्षणाचा प्रश्‍न सुटणार नाही, तर शांतता प्रस्थापित करूनच हा प्रश्‍न सुटेल. त्यामुळे मराठा समाजाने आंदोलन थांबवून शांतता राखण्याचे आवाहनही त्यांनी केले.\nछत्रपती राजाराम महाराज यांच्या विचारांवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी बोलताना, मुख्यमंत्र्यांनी राज्यात पेटलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला हात घालताना आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, मराठा समाजाला सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराज यांनी आरक्षण दिले हो��े; पण नंतर ते कायम राहिले नाही. आम्ही सत्तेत आल्यानंतर पहिल्याच वर्षी मराठा आरक्षणाचा कायदा केला; पण हा कायदा उच्च न्यायालयात टिकू शकला नाही.\nआरक्षणाचा खटला न्यायालयात सध्या सुरू आहे. जोपर्यंत राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेऊन कायदा होत नाही, तोपर्यंत आरक्षण टिकू शकणार नाही. काही लोक आरक्षणासाठी वटहुकूम काढण्याची मागणी करीत आहेत. तसा वटहुकूम काढता येईल. मात्र, आयोगाचा अहवाल न घेता आणि तांत्रिक बाजू पूर्ण न करता वटहुकूम काढला, तर तो एक दिवसही टिकणार नाही. आम्हाला मराठा समाजाची फसवणूक करायची नाही, तर कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण द्यायचे आहे आणि हे आरक्षण आम्हीच देऊ.\nराज्यात सुरू असलेली जाळपोळ आणि आत्महत्येच्या घटना या व्यथित करणार्‍या आहेत. राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे. सरकारकडून राज्य मागासवर्ग आयोगाला लवकर अहवाल तयार करण्याबाबत विनंती केली असून, आयोगाचे अध्यक्षही आयोगाचे काम वेगाने करीत आहेत. तेव्हा मराठा समाजाने संयम बाळगावा. केवळ भावनेत वाहून गेलो, तर आक्रोश निर्माण होईल; पण कायदेशीर बाजू तशाच राहतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.\nज्यांना आमचे म्हणणे समजते ते आज दबावापोटी बोलत नाहीत; पण ज्यांना आज आमचे म्हणणे पटत नाही त्यांनाही भविष्यात ते खरे होते हे पटेल, असा ठाम विश्‍वास फडणवीस यांनी व्यक्‍त केला. राज्य सरकार छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज आणि राजाराम महाराज यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विवेकबुद्धीने काम करीत असल्याने या परिस्थितीतही मराठा आरक्षणाबाबत योग्य दिशेने पावले टाकत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.\nअरबी समुद्रातील शिवस्मारकावरून सुरू असलेल्या राजकारणाबाबतही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर नाराजी व्यक्‍त केली. स्मारकाच्या सर्व परवानग्या राज्य सरकारने मिळविल्या आहेत. हे जगातील सर्वात उंच स्मारक असेल, अशी माहिती देतानाच छत्रपती शिवाजी महाराज यांची उंची पुतळ्यामुळे मोजता येणार नाही. पुतळ्याच्या उंचीवरून सुरू असलेले राजकारण हे दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\n���ुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Gavli-Gang-s-two-other-detained/", "date_download": "2019-07-22T21:05:52Z", "digest": "sha1:7SFGLNBZOS3PXZQEWPXIRYX53ZG4XVXY", "length": 5450, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गवळी गँगचे आणखी दोघे ताब्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › गवळी गँगचे आणखी दोघे ताब्यात\nगवळी गँगचे आणखी दोघे ताब्यात\nलोणी (ता. अांबेगाव) येथील एका ताडी दुकानदाराला 40 हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गवळी गँगच्या दोन जणांवर मंचर पोलिसांनी गुरुवारी (दि. 26) रात्री गुन्हा दाखल केला. त्यांना मंचर पोलिसांनी अटक केली आहे.\nलोणी गावानजीक वडगावपीर आहे. वडगावपीर गावची यात्रा 11 मार्च रोजी झाली. त्यानंतर 7 ते 8 दिवसांनी लोणी येथील ताडी दुकानात सायंकाळी चार वाजेच्या सुमारास सुरज यादव आला. मोबीनभाईने 40 हजार रुपये मागितले आहे, ते द्या; अन्यथा तुमच्या दुकानाची मोडतोड होईल आणि दुकान पुन्हा सुरू करू देणार नाही, असा दम दिला. त्यानंतर 2 ते 3 दिवसांनी दुपारी दोनच्या सुमारास सुरज यादव पुन्हा ताडीच्या दुकानात आला. मोबीनभाईने पैसे मागितले आहे. पैशाची व्यवस्था करा, असा दम दिला. त्यानंतर पुन्हा 24 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान ताडी दुकानात सुरज यादव आला. संध्याकाळपर्यत मोबीनभाईने पैशाची व्यवस्था करावयास सागितली आहे. जर पैसे दिले नाही तर दुकानाची तोडफोड करू. इतर दुकानदारांची जशी तोडफोड केली, तशी गत होईल अशी धमकी दिली. त्यानंतर संबधीत दुकानदाराने रात्री सात वाजेच्या सुमारास चायनीज दुकानात बसलेल्या सुरज यादव आणि मोबीन मुजावर यांना 30 हजार रूपये रोख दिले.\nयासंदर्भात मंचर पोलिस ठाण्यात मोबीन मुजावर आणि सुरज यादव यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे करत आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये गवळी गॅगविरोधात खंडणीचे एकुण 3 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यानुसार एकुण 9 आरोपी आणि इतर दोन तीन अनोळखी इसम यांच्याविरोधात मंचर पोलिसांनी खंडणीबाबत कारवाई केली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रकाश धस यांनी दिली.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठ��� माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Struggle-until-the-concrete-decision-to-start-the-bullock-cart-race/", "date_download": "2019-07-22T20:27:53Z", "digest": "sha1:HMALACRI2PCO5WBX2GGUMQFPDUJZKPUI", "length": 7227, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बैलगाडा शर्यत सुरू करण्याचा ठोस निर्णय होईपर्यंत ठिय्या ! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › बैलगाडा शर्यत सुरू करण्याचा ठोस निर्णय होईपर्यंत ठिय्या \nबैलगाडा शर्यत सुरू करण्याचा ठोस निर्णय होईपर्यंत ठिय्या \nबैलगाडा शर्यतीवरील स्थगिती उठविण्यासाठी राज्य शासनाने ठोस प्रयत्न करावेत. कायद्याची अंमलबजावणी करत, बैलगाडा शर्यती पूर्वरत सुरू कराव्यात. शर्यतींना विरोध करणार्‍या पेटा संस्थेवर बंदी घालावी, यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारपासून बैलांसह बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत यासंबंधी ठोस निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.\nबैलाच्या शर्यतींवर बंदी आणण्यासाठी काम करणार्‍या पेटा संस्थेकडून समाजाची दिशाभूल केली जात आहे. शेतकर्‍यांची पारंपरिक असलेली बैलगाडा शर्यत बंद करणारी पेटा ही संस्था श्रीमंतांच्या घोडा रेसबद्दल आवाज का उठवत नाही, असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे. पेटा संस्थेवर बंदी आणून त्यांचा आर्थिक स्रोत तपासावा. सरकारच्या कायद्याप्रमाणे नियमांचे पालन करून शर्यती सुरू करण्यास परवानगी द्यावी. शर्यतींना विरोध करणारे महाराष्ट्र प्राणी कल्याण बोर्डावरील अशासकीय सदस्य अ‍ॅड. एन. जी. सिन्हा यांची नेमणूक रद्द करावी. त्या जागेवर बैलगाडा मालकांच्या प्रतिनिधींची नेमणूक करावी आदी मागण्या जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.\n‘लवकर उठवा शर्यतीवरची बंदी, घाटात पळू द्या पुन्हा महादेवाचा नंदी’ अशा घोषणा देत राज्यातील बैलगाडा मालकांनी भंडारा उधळत राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात केली. आंदोलनकर्त्यांनी 200 पेक्षा अधिक बैलजोड्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बांधल्या. त्यामुळे बैलगाडा मालकांना चर्चेसाठी आमंत्रित केले; मात्र, ही चर्चा फिस्कटल्याने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या धरणे आंदोलनात आमदार महेश लांडगे, मंगलदास बांदल, संघटनेचे रामकृष्ण टाकळकर यांच्यासह पुणे, सांगली, सातारा, रायगड, नाशिक आदी भागांतील बैलगाडा मालक शेतकरी सहभागी झाले आहेत.\nबैलगाडा शर्यतीवरील स्थगिती मागे घेण्यासह अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेने विविध मागण्या केल्या आहेत. जिल्हाधिकार्‍यांना सादर केलेले निवेदन कार्यवाहीसाठी राज्याच्या गृहविभागासह अन्य संबंधित विभागाला पाठविण्यात आले असून, त्यासंबंधी वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करण्यात आली आहे.\n- राजेंद्र मुठे, निवासी उपजिल्हाधिकारी, पुणे\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Mobile-Filming-in-Changing-Room-case/", "date_download": "2019-07-22T20:34:58Z", "digest": "sha1:YB4KF7DMQ4DVUU2YZZ2NT56MASGPM6VJ", "length": 4135, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुल्लाने यापूर्वीही केले चित्रीकरण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › मुल्लाने यापूर्वीही केले चित्रीकरण\nमुल्लाने यापूर्वीही केले चित्रीकरण\nयेथील प्राची डायग्नोस्टिक सेंटरमधील चेंजिंग रूममध्ये मोबाईल लपवून त्याद्वारे चित्रीकरण केल्याप्रकरणी संशयित समीर मुल्लाकडे पोलिसांनी कसून चौकशी केली. त्याने यापूर्वीही असे चित्रीकरण केल्याची कबुली दिली असून ते डिलीट केल्याचेही पोलिसांना सांगितले. दरम्यान, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.\nसोमवारी दुपारी एक महिला तपासणीसाठी आल्यानंतर डिस्पोजेबल सिरींज बॉक्समध्ये मोबाईल व्हायब्रेट होताना पीडित महिलेला दिसून आले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत तातडीने पोलिसांनी समीरला ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्यावर विनयभंगासह बेकायदा चित्री��रणाचा गुन्हा सांगली शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.\nसूरज मुल्ला या कर्मचार्‍याने महिलांचे चित्रीकरण केल्याचे कबूल केले आहे. त्याची महिला अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसेने केली आहे. याबाबत पोलिस उपअधीक्षक अशोक वीरकर यांना निवेदन देण्यात आले.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sataratoday.com/post/34197", "date_download": "2019-07-22T20:46:22Z", "digest": "sha1:Y2DXYLYGPS2GVNG5X6KVASOIQRKLKPXC", "length": 8717, "nlines": 82, "source_domain": "www.sataratoday.com", "title": "केंद्रासह राज्यातील सरकार जाहिरातबाज", "raw_content": "\nकेंद्रासह राज्यातील सरकार जाहिरातबाज\nसुप्रिया सुळेंची टीका, मराठा आरक्षणाबाबत अजुन गोंधळ\nकराड : मोदी हे जादूगर आहेत आणि सर्व परिस्थिती बदलणार, असे निवडणुकीपूर्वी भासविण्यात आले होते. पण, या सरकारमुळे समाजात झालेला एक बदल सांगा, असा प्रतिप्रश्न करून केंद्र आणि राज्यातील सरकार जाहिरातबाज निघाल्याची टीका खा. सुप्रिया सुळे यांनी केली. दरम्यान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे आरक्षणाबाबत मराठा समाजात गोंधळ असून याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल जनतेसमोर यायला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.\nयेथील प्रीतिसंगमावरील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी आल्या असताना त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी सदानंद सुळे, नंदकुमार बटाणे, माजी नगरसेवक गंगाधर जाधव, नाना पवार उपस्थित होते.\nखा. सुळे म्हणाल्या, सत्तेवर येण्यापूर्वी या सरकारने दिलेली किती आश्वासने पूर्ण केली. उलट पेट्रोल-डिझेल, गॅस सिलिंडरच्या किंमती वाढतच आहेत. किती नोकर्‍या मिळाल्या, किती नवीन उद्योगधंदे आले, किती लोकांच्या खात्यात 15 लाख जमा झाले, सर्वजण शैक्षणिक प्रवाहात आले का, सर्वांना शैक्षणिक प्रवेश मिळाला का, रेल्वे, विमानतळ कोठे उभे राहिले का मग या सरकारचे गेल्या चार वर्���ातील मोठे काम अथवा समाजात सरकारमुळे झालेला बदल दाखवा. या सरकारने काम न करता केवळ पेट्रोल पंपावर आणि पेपरमध्ये केवळ जाहिरातबाजी केली. त्यामुळे या सरकारला जनतेची फसवणूक करणारे सरकार म्हणावे लागेल. सध्या मराठवाड्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. अशा वेळी शासनाने काय उपाययोजना केल्या आहेत, असे सवाल त्यांनी केले.\nसर्व पातळ्यांवर अपयशी ठरलेल्या सरकारच्या कारभाचा भांडाफोड करण्यासाठी राष्ट्रवादीसह काँग्रेसनेही राज्यभर यात्रा काढली. त्यातून लोकांनाही सरकारची फसवेगिरी लक्षात आली. येत्या निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या माध्यमातून लढणार असल्याचे सांगून सुळे म्हणाल्या, जागा वाटपात एखाद्या-दुसर्‍या मतदार संघाची अदलाबदल होऊ शकते. मात्र, त्याबाबतचा निर्णय दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांच्या चर्चेतून आणि संमतीने होऊ शकेल. महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री लाभणार का, या प्रश्नावर सुळे म्हणाल्या, मी खासदार आहे. सहा विधानसभा मतदार संघ आणि सहा आमदार लोकसभा मतदार संघात येतात. मी दिल्लीत रमले आहे आणि तेथेच बरी आहे. मात्र, मुख्यमंत्री हा कर्तृत्ववान आणि संवेदनशील असला पाहिजे. त्याच्यात कार्यक्षमता असायला हवी.\nजावली तालुक्यातील अवैद्य दारू विक्रेत्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी\nगेली ११ वर्ष जावली तालुक्यात सुरु असलेली १३ दारू दुकाने महिलांनी व व्यसनमुक्ती संघटनांनी ऐतिहासिक पाऊल उचलून बंद केली होती.\nएकावर पोस्को अंतर्गत गुन्हा\nकराड जवळील एका गावात नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nतलावात बुडून युवकाचा मृत्यू\nबामणवाडी (ता.कराड) येथे जांभळा नावच्या शिवारात असलेल्या कृषि विभागाच्या पाजर तलावात युवकाचा बुडून मृत्यू झाला.\nसातार्‍यातून ट्रॅक्टर, दोन दुचाकी चोरी\nसातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकठिकाणाहून ट्रॅक्टर व दोन दुचाकी चोरुन नेला असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sataratoday.com/post/44718", "date_download": "2019-07-22T21:24:11Z", "digest": "sha1:UKPW3323B7V3QEKVWAKAGXL3UZXLFG2S", "length": 7285, "nlines": 81, "source_domain": "www.sataratoday.com", "title": "सांगली गर्भपात प्रकरणातील संशयीताचा मृत्यू", "raw_content": "\nसांगली गर्भपात प्रकरण���तील संशयीताचा मृत्यू\nसांगलीतील शासकीय रूग्णालयात सुरू होते उपचार\nकराड : सांगलीतील गर्भपात प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात तांबवे (ता. कराड) येथील एकास अटक करण्यात आली होती. न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली. त्याच्यावर सांगलीतील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. सुजीत दिलीप कुंभार (वय 29), असे त्याचे नाव आहे. या घटनेमुळे तांबवे गावावर शोककळा पसरली आहे.\nयाबाबतची माहिती अशी, सांगलीमधील दोन डॉक्टरांना गर्भपातप्रकरणी अटक करण्यात आली होती. डॉक्टरांना गर्भपाताच्या गोळ्या पुरविल्याच्या आरोपावरून तांबवे (ता. कराड) येथील सुजित कुंभार यास दि. 22 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. तो औषध कंपनीचा प्रतिनिधी (एम. आर.) म्हणून नोकरी करत होता. दरम्यान, या गुन्ह्यात न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यास न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी त्याची प्रकृती बिघडली. त्यास रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. पोट फुगायला लागले. त्यामुळे आठ दिवसांपूर्वी त्याला सांगली शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सांगली पोलीस दलात खळबळ उडाली. मंगळवारी रात्री कार्यकारी दंडाधिकार्‍यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले.\nगर्भपात प्रकरणात 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत बुधवारी (दि. 17) संपणार होती. त्यामुळे उद्या (बुधवारी) सुजितचा जामीन अर्ज न्यायालयात दाखल केला जाणार होता. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे. सुजित हा विवाहित होता. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, लहान मुलगी, चुलते, असा परिवार आहे.\nजावली तालुक्यातील अवैद्य दारू विक्रेत्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी\nगेली ११ वर्ष जावली तालुक्यात सुरु असलेली १३ दारू दुकाने महिलांनी व व्यसनमुक्ती संघटनांनी ऐतिहासिक पाऊल उचलून बंद केली होती.\nएकावर पोस्को अंतर्गत गुन्हा\nकराड जवळील एका गावात नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nतलावात बुडून युवकाचा मृत्यू\nबामणवाडी (ता.कराड) येथे जांभळा नावच्या शिवारात असलेल्या कृषि विभागाच्या पाजर तलावात युवकाचा बुडून मृत्यू झाला.\nसातार्‍यातून ट्रॅक्टर, दोन दुचाकी चोरी\nसातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकठिकाणाहून ट्रॅक्टर व दोन दुचाकी चोरुन नेला असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/category/local-pune/page/601/", "date_download": "2019-07-22T22:04:15Z", "digest": "sha1:XJVF6TM46PZEN56L5JIVVUMW4IBV56EV", "length": 13406, "nlines": 111, "source_domain": "mymarathi.net", "title": "Local Pune Archives - Page 601 of 700 - My Marathi", "raw_content": "\nरमणबागेत अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी\nअजित पवारांच्या वाढदिवशी तब्बल ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व कदम कुटुंबाने स्वीकारले\nआयडीबीआय बँकेची द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडसोबत कॉर्पोरेट एजन्सी भागीदारी\n२०० अब्ज लिटर्स पाण्याची बचत, महाराष्ट्र व राजस्थानात कृत्रिम शेततळी निर्माण करून साध्य केली किमया\nएकटेपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये-डॉ. सुरेखा पंडित\nअरुणा ढेरे यांच्या साहित्य लेखनाने महाराष्ट्राला समृध्द केले –डॉ. सदानंद मोरे\nविधानसभा युती एकत्र लढणार, फडणवीसांचे स्पष्टीकरण\nफडणवीसांकडे दैवी शक्ती,220 जागा मिळतील : चंद्रकांत पाटील\nगोळवलकर प्रशालेत निवडणुकीचा अनुभव\nईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्या -म्हणजे खरी ताकद कळेल ..जयंत पाटील\nरमणबागेत अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी\nपुणे- डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पन्नासाव...\nअजित पवारांच्या वाढदिवशी तब्बल ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व कदम कुटुंबाने स्वीकारले\nपुणे- मुलगी शिकली, प्रगती झाली… नुसतं म्हणायचं नाही, तर मुलींसाठी काहीतरी करायचंच…या भावनेतून राष्...\nएकटेपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये-डॉ. सुरेखा पंडित\nपुणे : ”आपल्याकडे लग्न हा फार प्रतिष्ठेचा विषय मानला जातो. लग्न न करणाऱ्या, घटस्फोटित अथवा विधवा अशा एकट...\nअरुणा ढेरे यांच्या साहित्य लेखनाने महाराष्ट्राला समृध्द केले –डॉ. सदानंद मोरे\nपुणे- जेष्ठ साहित्यिक अरुणा ढेरे यांनी अनेक संशोधनात्मक लिखाण आणि कविता लिहिल्या. सांस्कृतिक,सामाजिक अशा सर्व...\nगोळवलकर प्रशालेत निवडणुकीचा अनुभव\nपुणे-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाधिव गोळवलकर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ��ोकशाही प्रकि‘येतील महत्त्वाच...\nस्पर्धा परीक्षा देताना हवा आत्मविश्वास , कष्ट करण्याची सवय, प्रामाणिकपणा आणि संयम – मच्छिंद्र गळवे\nपुणे :महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटी मध्ये स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी ‘पी ए इनामदार आयए...\nभा.ज.पा विधार्थी आघाडी तर्फे गुरुजनांचा सन्मान सप्ताह\nपुणे-भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा , विद्यार्थी आघाडी तर्फे पुण्यातील सर्व महाविद्यालयातील मुख्याध्यापकांच्या...\nक्रेडाई पुणे – मेट्रोच्या ‘घर खरेदी उत्सवास’ उदंड प्रतिसाद\nघर घेण्याची सुवर्णसंधी पुणे : क्रेडाई पुणे – मेट्रोने कालपासून ‘घर खरेदी उत्सव’ या मेगा प्रॉपर्टी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. अवघ्या एका दिवसातच या प्रदर्शनास पुणेकर नाग...\tRead more\nअतिक्रमण पथकावर झालेल्या हल्ल्याविरोधात महापालिकेची वज्रमुठ…\nपुणे- महापालिकेच्या अतिक्रमण पथकावर झालेल्या हल्ल्याविरोधात सर्व प्रशासन एकत्र आले असून त्यांनी अशा प्रकरनां विरोधात आता वज्रमूठ केली आहे . अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप आणि पथकावर झ...\tRead more\nघोरपडे पेठ-भवानी पेठ विकास कामाची आयुक्तांकडून पाहणी\nपुणे- महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ६५ मधील म्हणजे भवानी आणि घोरपडे पेठेतील विकास कामांची पाहणी आयुक्त कुणालकुमार यांनी माजीमहापौर कमल व्यवहारे यांच्या समवेत केली . हिराबाग ते नेहरू रस्ता .....\tRead more\nपुणेकरांचा ‘ऑनलाईन’ वीजदेयक भरणा तब्बल 84.47 कोटींवर\nपुणे : पुणे परिमंडलातील 4 लाख 36 हजार वीजग्राहकांनी गेल्या डिसेंबर महिन्यात तब्बल 84 कोटी 47 लाख रुपयांचा ऑनलाईन वीजदेयक भरणा केला आहे. महावितरणने संकेतस्थळासोबतच मोबाईलधारकांसाठी अ‍ॅपद्वारे...\tRead more\nदहशतवादाविरुद्ध पुणेकरांची वज्रमूठ-सर्वपक्षीय कार्यकर्ते रविवारी काढणार दहशतवाद निषेध रेली…\nपुणे- ए.टी.एस चे ए.सी.पी भानुप्रताप बर्गे यांना व त्यांच्या कुटुंबियाना उडवून टाकू अश्या आशयाचा ई-मेल आयसीस या दहशतवादी संघटनेकडून मुंबई पोलिसांना आला आणि पुण्यातील तरुणाई अस्वस्थ झाली. देशा...\tRead more\nविस्तारणाऱ्या पुण्यात घरांची मागणी कायमच राहणार : बापट\nक्रेडाईच्या घर खरेदी उत्सवाचे उदघाटन पुणे : आपले पुणे औद्योगिक व शैक्षणिकदृष्ट्या महत्वाचे शहर आहे. इतरही क्षेत्रात पुण्याचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लोकसंख्यावाढ���सह पुण्यात मो...\tRead more\nचिखलीतील पॉलीमर्स कारखान्यात 14 लाखांची वीजचोरी उघडकीस\nपुणे : चिखलीतील मोईफाटा येथील मेसर्स सनशाईन पॉलीमर्स कारखान्यात 1 लाख 09 हजार 699 युनिटची म्हणजे 14 लाख 35 हजार 710 रुपयांची वीजचोरी महावितरणने उघडकीस आणली आहे. या प्रकरणी महावितरण पोलीस ठाण...\tRead more\nहातात हात घालून कृषी – औद्योगिक विकास एकत्र होण्याची गरज – पालकमंत्री गिरीष बापट\nपुणे – शेतक-यांनी आता हे लक्षात घेतले पाहिजे की, फक्त शेती करून आपला विकास होणार नाही. उद्योजकांनीही हे लक्षात ठेवले पाहिजे की फक्त औद्योगिकीकरणामुळे ग्रामीण जनतेते जीवनमान उंचावणार नाही. ग...\tRead more\nरामदेव बाबा यांचा सूर्यदत्ताकडून ‘सूर्य रत्न’ देऊन सन्मान\nपुणे : दरवर्षीप्रमाणे सूर्यदत्ता शिक्षणसंस्थेतर्फे योगगुरु डॉ. रामदेव बाबा यांना ‘सूर्यरत्न – आधुनिक युगाचे संत’ असे सूर्यदत्ता राष्ट्रीय जीवन गौरव देऊन त्यांचा सन्मान करण...\tRead more\nफिटनेस मंत्रा’ मध्ये अद्यावत तंत्रज्ञानाची सोय\nपुणे, —– ‘फिटनेस मंत्रा’ च्या पुण्यात विश्रांतवाडी, धानोरी, लोहगाव आणि मार्केट यार्ड अशा चार शाखा असून मार्केट यार्ड येथे नव्याने सुरु करण्यात आलेली शाखा म्हणजे पुण्य...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://taruntejankit.loksatta.com/methodology/", "date_download": "2019-07-22T21:37:05Z", "digest": "sha1:HEZT7QVCNHKVBKCCENNA3KCMS5V63ZU2", "length": 2094, "nlines": 29, "source_domain": "taruntejankit.loksatta.com", "title": "Methodology – Tarun Tejankit Awards", "raw_content": "\nया पुरस्काराचे नामांकन मिळवण्यासाठी अर्ज ऑनलाइन भरणे आवश्यक आहे.\nप्रत्येक व्यक्ती वा संस्थेला एकच अर्ज भरता येईल. अधिक अर्ज भरले तरी नोंदणी एकदाच होईल.\nउद्योजक आणि तज्ज्ञांची शिफारस आवश्यक.\nअर्ज करण्याची मुदत : १० फेब्रुवारी २०१९\nसमाजावरील परिणाम, प्रभाव, संबंधित क्षेत्राशी वैचारिक बांधिलकी.\nसर्जनशीलता, नवनिर्मिती, पारंपरिक मार्गांना छेद देणारी कल्पकता\nतज्ज्ञ परीक्षकांकडून प्राथिमक पडताळणी.\nसुरुवातीला नामांकनासाठी यादी तयार केली जाईल.\nयानंतर सविस्तर पडताळणी करून पहिली चाळणी.\nसंभाव्य विजेत्यांची प्राथिमक यादी.\nस्वतंत्र यंत्रणांद्वारे अधिक माहिती.\nनंतर अनुभवी, तज्ज्ञांकडून परीक्षण.\nअखेरच्या टप्प्यात पुरस्कार विजेत्यांची अंतिम यादी .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://enavamaratha.com/motorbike-theft-84179", "date_download": "2019-07-22T21:23:49Z", "digest": "sha1:YZ7F4CNPEXE5Q2E7ZEPIN5DK5KSC4Y3V", "length": 6543, "nlines": 128, "source_domain": "enavamaratha.com", "title": "मोटारसायकलची चोरी | Nava Maratha", "raw_content": "\nHome बातम्या मोटारसायकलची चोरी\nअहमदनगर – ऋषिकेश महादेव घोडके (रा. दत्तनगर, पाईपलाईन रोड, सावेडी, नगर) यांची घरासमोर उभी केलेली बजाज मोटारसायकल (क्र. एम एच 16 बी पी 4132) अज्ञात चोरांनी चोरून नेली.या प्रकरणी तोफखाना पोलीसांनी भादंविक 379 प्रमाणे चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून तपास हे. कॉ. शिरसाठ करीत आहेत.\nई- पेपर बातम्या आत्मधन ज्योतिष वास्तुशास्त्र संस्कृती आरोग्य गृहिणी पाककला सौन्दर्य मुलांचे विश्व सुविचार सामान्य ज्ञान नोकरी विषयीक प्रॉपर्टी अर्थकारण मनोरंजन तंत्रज्ञान क्रिडा पर्यटन निधनवार्ता पोल प्रश्नमंजुषा\nPrevious articleपुरस्काराने अजून कार्य करण्याची प्रेरणा मिळते-मेहेरनाथ कलचुरी\nNext articleएकास बेदम मारहाण\n भारताचं चांद्रयान-2 अवकाशात झेपावलं\nगॅस भरताना पेट्रोल पंपावर गॅस गळती; अनर्थ टळला\nतब्बल अडीच वर्षे उलटली तरीही रस्त्याचे डांबरीकरण होत नसल्याने नागरिक टाकणार विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार\nप्रेरक वचन दादी जानकी के – अपनी पुरानी प्रकृति की तरफ...\nनिर्मला देवचक्के यांचे वृद्धापकाळाने निधन\nशिवसेना उपशहरप्रमुख अविनाश मेहेर पदाला योग्य न्याय देतील – अनिल राठोड\nआनंदी, योगिनी, गणेश हास्य ग्रुपचा प्रथम वर्धापनदिन साजरा\n भारताचं चांद्रयान-2 अवकाशात झेपावलं\nगॅस भरताना पेट्रोल पंपावर गॅस गळती; अनर्थ टळला\nतब्बल अडीच वर्षे उलटली तरीही रस्त्याचे डांबरीकरण होत नसल्याने नागरिक टाकणार...\nश्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ – आनंदवाणी\nप्रेरक वचन दादी जानकी के – अपनी पुरानी प्रकृति की तरफ से मन का जाना\nसच्चा सुख (शिक्षाप्रद आध्यात्मिक कथाएँ) – भक्ती की भावना\nविद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने दहावी ही पहिली पायरी – सीए अजय मुथा\nरक्तदाते नि:स्वार्थ भावनेने केवळ मानवतेचे कर्तव्य समजून रक्तदान करतात-सी.ए.प्रसाद भंडारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-07-22T21:24:27Z", "digest": "sha1:LSHHEMZXK4ZO2DHVA5MXYNVE57ATCCIZ", "length": 9312, "nlines": 60, "source_domain": "lokvruttant.com", "title": "तुमचे पैसे चोरून स्वत:च्या घरात वाटणारा सेवक तुम्हाला हवा आहे का?- मोदींच��� विरोधकांवर टीकास्त्र – Lokvruttant", "raw_content": "\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\nतुमचे पैसे चोरून स्वत:च्या घरात वाटणारा सेवक तुम्हाला हवा आहे का- मोदींची विरोधकांवर टीकास्त्र\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 12, 2019\nनवी दिल्ली-: तुम्हाला कसा प्रधानसेवक हवा आहे तुमचे पैसे चोरून स्वत:च्या घरात वाटणारा सेवक तुम्हाला हवा आहे का तुमचे पैसे चोरून स्वत:च्या घरात वाटणारा सेवक तुम्हाला हवा आहे का असे प्रश्न विचारत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर टीकास्त्र केली. विरोधकांना केंद्रात कमकुवत सरकार हवं आहे. त्यांना केवळ स्वत:ची दुकानं चालवण्यात रस आहे. त्यासाठीच त्यांना केंद्रात दुबळं सरकार हवं आहे, अशा शब्दांमध्ये मोदींनी विरोधकांच्या महाआघाडीला लक्ष्य केलं. ते भाजपाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत बोलत होते. या कार्यक्रमाला अनेक केंद्रीय मंत्री, खासदार आणि आमदार उपस्थित होते. आपण अतिशय कठोर परिस्थितीतून इथंवर पोहोचलो आहोत.\nआपण पक्षाला मजबूत केलं आहे. आपल्यावर संघटनेचं संस्कार नसते, तर दुसऱ्यांच्या मधाळ बोलण्यात आपण नक्की फसलो असतो. पक्षाच्या परंपरेमुळे, शिस्तीमुळे, लाखो कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आणि त्यागामुळे आज आपण इथे आहोत, असं मोदी म्हणाले. तुम्हाला नेमका कसा प्रधानसेवक हवा, असा सवाल त्यांनी विचारला. ‘तुमचे पैसे चोरून स्वत:च्या घरात वाटणारा सेवक तुम्हाला हवा आहे का तुमच्या घरातल्या गोष्टी शेजाऱ्यांच्या घरात जाऊन सांगणारा प्रधान सेवक तुम्हाला चालेल का तुमच्या घरातल्या गोष्टी शेजाऱ्यांच्या घरात जाऊन सांगणारा प्रधान सेवक तुम्हाला चालेल का’, असे प्रश्न मोदींनी उपस्थित केले.\nपंतप्रधानांनी विरोधकांच्या महाआघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. ‘जे पक्ष कधीकाळी काँग्रेसच्या विरोधात होते, ज्यांची विचारधाराच काँग्रेसविरोधी होती, ते पक्ष आज एकत्र येत आहेत. तेलंगणात त्यांचा पराभव झाला. कर्नाटकमध्ये त्यांनी सरकार स्थापन केलं. तिथले मुख्यमंत्री म्हणतात, मी तर आता क्लर्क झाल��� आहे. विरोधकांचं हे चित्र हा तर निव्वळ ट्रेलर आहे. लवकरच यांचा पिक्चरदेखील दिसेल. हे सर्वकाही फक्त एका व्यक्तीविरोधात सुरू आहे,’ असं मोदी म्हणाले. केंद्रात कमकुवत सरकार यावं. त्यामुळे घोटाळे करायला मिळावे आणि त्यातून स्वत:चं दुकानं चालावं, हीच या मंडळीची इच्छा आहे, अशा शब्दांमध्ये मोदींनी महाआघाडीला लक्ष्य केलं.\nTags: #तुमचे पैसे चोरून स्वत:च्या घरात वाटणारा सेवक तुम्हाला हवा आहे का\nखेलो इंडिया स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाराष्ट्र शासनाचे केंद्र शासनाच्या वतीने आम्ही मनापासून आभारी- पंतप्रधान नरेंद्र मोदी\nअहमदनगरमध्ये भाजपला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 नगरसेवकांची हक्कलपट्टी\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंडीगड चंद्रपूर जम्मू-काश्मीर जयपूर जळगाव जेजुरी ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा बारामती बुलढाणा भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/kolhapur/mayor-to-be-elected-on-july-2/articleshow/69934352.cms", "date_download": "2019-07-22T21:45:28Z", "digest": "sha1:ENKVQOQBPBPTJB2ALFFBG2FNK7NYVRL4", "length": 12328, "nlines": 173, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Mayor: महापौर निवड २ जुलैला होणार - mayor to be elected on july 2 | Maharashtra Times", "raw_content": "\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुखWATCH LIVE TV\nमहापौर निवड २ जुलैला होणार\nमहापौर सरिता मोरे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या महापौरपदासाठी मंगळवारी (ता. २ जुलै) निवडणूक होणार आहे. याबाबतची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने महापालिका प्रशासनाला सोमवारी सायंकाळी दूरध्वनीद्वारे देण्यात आली आहे.\nमहापौर निवड २ जुलैला होणार\nम. टा. प्रतिनिधी, कोल्हाप���र\nमहापौर सरिता मोरे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या महापौरपदासाठी मंगळवारी (ता. २ जुलै) निवडणूक होणार आहे. याबाबतची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने महापालिका प्रशासनाला सोमवारी सायंकाळी दूरध्वनीद्वारे देण्यात आली आहे. निवडणून निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे सीईओ अमन मित्तल यांची नियुक्ती केली आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ठरलेल्या फॉर्म्युलानुसार महापौर मोरे यांनी बुधवारी झालेल्या महापालिकेच्या महासभेमध्ये राजीनामा दिला. मोरे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी निवड कार्यक्रम जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांना पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने दोन जुलै रोजी महापौर निवडीची तारीख देत असल्याचे महापालिका प्रशासनाला दूरध्वनीद्वारे कळवले आहे. सभाध्यक्ष म्हणून सीईओ मित्तल यांची नियुक्ती केल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. दोन जुलै ही निवडीची तारीख निश्चित झाल्यास २७ किंवा २८ जून रोजी महापौरपदासाठी अर्ज दाखल होतील. महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरसेविका अॅड. सूरमंजिरी लाटकर आणि माधवी गवंडी यांच्या नावाची चर्चा असून ताराराणी आघाडीकडून स्मिता माने यांचा अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.\nइतर बातम्या:महापौरपदासाठी मंगळवारी निवडणूक|महापौर सरिता मोरे|mayor election|Mayor|kolhapur mahapalika\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्यांवर वाघांचे दर्शन\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना चिरडले; ७ दुचाकींना धडक\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या संशयावरून २ जणांना दिला चोप\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल\nकोल्हापूरः प्रसिद्ध उद्योगपती राम मेनन यांचे निधन\nहसन मुश्रीफांना भाजपचं पक्षप्रवेशाचं आवतन\nकुसुमताई नायकवडी यांचे निधन\nसाडेतीन महिन्यात तीन हजारांनी वाढले सोने\nआईला शिवी दिल्याने वृद्धाचा खून\nकेडीसीसीचा कसबा बीड शाखाधिकारी निलंबित\n‘सरकारी अनुदानातूननगरसेवकांना पेन्शन द्या’\n‘पीआरसी’समोर २४ ला साक्ष\nमराठी मुलखात : विजय जाधव\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\nजन्मदिनाच्या अनोख्या भेटीने CM फडणवीस भारावले\nMTNL इमारतीत अडकलेले सर्वजण सुखरूप\nवांद्रे: आग विझवण्यासाठी रोबोची मदत\nआदित्यने चार दिवस खेड्यांत घालवावेत : थोरात\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमहापौर निवड २ जुलैला होणार...\nसतेज पाटील हेच मुख्यमंत्रिपद चालवायचे...\nबदली आदेश आज लागू होणार...\nविकासाचा कालबद्ध कार्यक्रम आखा...\nऋचा पुजारीची ग्रँडमास्टरच्या दिशने वाटचाल...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8", "date_download": "2019-07-22T21:45:07Z", "digest": "sha1:4QXQUXWU5OEJ3QH52IQ6SYE5WK7GQE5S", "length": 21829, "nlines": 305, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "प्रगती एक्स्प्रेस: Latest प्रगती एक्स्प्रेस News & Updates,प्रगती एक्स्प्रेस Photos & Images, प्रगती एक्स्प्रेस Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\nजन्मदिनाच्या अनोख्या भेटीने CM फडणवीस भारा...\nMTNL इमारतीत अडकलेले सर्वजण सुखरूप\nवांद्रे: आग विझवण्यासाठी रोबोची मदत\nमुंबई: MTNLच्या इमारतीत भीषण आग\nइतिहासकार प्रा. ज. वि. नाईक यांचे निधन\nकर्नाटक पेच: कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमराठी अधिकारी मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्...\nटॉयलेटसंबंधी 'त्या' विधानानंतर साध्वींची ख...\nचंद्राच्या दिशेने भारताचा ऐतिहासिक प्रवास ...\nभारतासाठी हा ऐतिहासिक क्षण: PM मोदी\nमोदींनी काश्मीरवर मदत मागितली होती: ट्रम्प\nपाकिस्तानात दोन आत्मघातकी हल्ले, ७ ठार\nस्टेजवरच झाला कॉमेडियनचा मृत्यू\nपाक पंतप्रधान अमेरिका दौऱ्यावर\n'ते' मला प्रत्येकवेळी भारतात जा म्हणतात......\nकॉलेजियमची शिफारस परत पाठविली\nसरकारच्या ५० दिवसांत शेअर बाजार तोट्यात\n'असा' करा आयटीआर पासवर्ड रीसेट\nदिल्लीमध्ये सोनेदर उच्चांकी स्तरावर\nमोठ्या व्यवहारांसाठी 'आधार' केवायसी अनिवार...\nएअर इंडियामध्ये ना पदोन्नती, ना नव्याने भर...\nएचडीएफसी बँकेची नफावाढ कायम\nपहिल्यांदाच राजस्थानच्या तीन खेळाडूंचा संघात समावे...\nबुमराह फक्त कसोटीसाठी; पंड्याला विश्रांती\nअसा होईल टीम इंडियाचा विंडीज दौरा\nविंडीज दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर...\nWI दौरा: संघाची निवड आज, धोनीला पर्याय कोण...\nधोनीने घेतली २ महिन्यांची सुट्टी; विंडीज द...\nअभिजीत आणि शिवानीमध्ये आज कॅप्टन्सीची लढत\n'सुपर ३०' शंभर कोटींच्या उंबरठ्यावर\nसरदारांवर होणारे विनोद सहन करू शकत नाही : ...\nबिग बॉसः शिव आणि वीणा यांच्यात अबोला\nसावनीने विशेष मुलांसोबत साजरा केला वाढदिवस...\n'सत्ते पे सत्ता'च्या रिमेकला हृतिकचा नकार\nरशियातील शिक्षणाविषयी बोलू काही\nनाशिकमध्ये कॅम्पस निवडणूक जाहीर करा\nकरिअर फास्ट-ट्रॅकवर नेण्यासाठी ICRI चा उत्...\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्..\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोक..\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना चिरड..\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या संशय..\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडि..\nमुंबईत वांद्रेमध्ये MTNLच्या इमार..\n'चांद्रयान-२' युवा पिढीला देणार प..\nमुंबईतील लोकलसेवा कोलमडली, अनेक एक्स्प्रेस रद्द\nमुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे लोकल वाहतुकीला फटका बसला असून रेल्वेचे तिन्ही मार्ग ठप्प झाले आहेत. मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांवर पाणी भरले असून रेल्वे ट्रॅक पाण्याखाली बुडाले आहेत. या मुळे ठिकठिकाणी अनेक लोकल खोळंबल्या असून अनेक लोकल रद्द कराव्या लागल्या आहेत.\nमुंबई-पुणे रेल्वे सेवा विस्कळीत\nमालगाडी घसरल्याने एक्स्प्रेस रखडल्या\n- मध्य मार्गावर धीम्या, जलद लोकल तास-दोन तास विलंबाने - लोणावळा घाटात मालगाडीचे डबे घसरले- रुळांवर झाड पडल्याने मुंबई-पुणे मार्गावरील ...\nमुसळधार पावसाचा रेल्वेसेवेला फटका\nमुंबई आणि उपनगरांत शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेच्या सेवेवर विपरित परिणाम झाला असून, शनिवारच्या पुणे-मुंबई वाहतुकीचे वेळापत्रक बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या आणि मुंबईहून पुण्याला येणाऱ्या तीन गाड्या रद्द करण्यात आल्या असून, कल्याणमार्गे जाणाऱ्या एका गाडीचा मार्ग बदलण्यात आला आहे.\nरविवारी तिन्ही मार्गावर ब्लॉक,लोकल उशिराने\nमाटुंगा-मुलुंड स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर आणि हार्बरवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी / वांद्रे स्थानकादरम्यान मध्य रेल्वेने ब्लॉक घोषित केला आहे. चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान रुळांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी पश्चिम रेल्वे ब्लॉक घेणार आहे. रविवारी तिन्ही मार्गावर सुमारे ५ तासांपेक्षा जास्त ब्लॉक असल्याने मुंबई लोकल सुमारे २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.\nमेगाब्लॉक संडे: तिन्ही मार्गांवर दुरुस्तीकामे\nछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी-वांद्रे मार्गावर आणि मध्य रेल्वेच्या कल्याण-अंबरनाथ मार्गावर रविवारी दिवसा तर टिटवाळा-कल्याण मार्गावर शनिवारी आणि रविवारी रात्रीच्या वेळेस ब्लॉकची घोषणा मध्य रेल्वेने केली आहे.\nकल्याण-अंबरनाथदरम्यान आज पॉवर ब्लॉक\nमध्य रेल्वेतर्फे, आज ९ जून रोजी कल्याण आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकांदरम्यान सकाळी १० ते दुपारी चार वाजेपर्यंत ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे...\nजलद गाड्यांची धीमी सेवा\nमेगाब्लॉक त्यात प्रगती एक्स्प्रेसची एक तास बसकणम टा...\nठाणे: प्रगती एक्स्प्रेसचे इंजिन बंद, प्रवाशांचा खोळंबा\nमध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात प्रगती एक्स्प्रेसचे इंजिन बंद पडले. त्यामुळं पुण्याहून मुंबईला येणाऱ्या शेकडो प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. अर्ध्या तासापासून प्रगती एक्स्प्रेस स्थानकात उभी आहे.\nदिवा, पनवेलवासीयांचा उद्या, परवा खोळंबा\nनिळजे आणि कळंबोली स्थानकांदरम्यान ९ आणि ११ डिसेंबर (रविवार-सोमवार) रोजी नवी मुंबई मेट्रो मार्गाच्या कामासाठी ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे 'दिवा-पनवेल-दिवा' आणि 'दिवा-पेण-दिवा' या मेमू रद्द होणार असून, ब्लॉक काळात दिवा, पनवेल आणि पेणवासीयांचा खोळंबा होणार आहे.\nनव्या रुपात 'प्रगती' धावली\nमुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या महत्त्वाची एक्स्प्रेस असणारी प्रगती एक्स्प्रेस आजपासून नव्या रुपात धावू लागली आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने 'उत्कृष्ट' प्रकल्पाअंतर्गत गाडीची अंतर्बाह्य सजावट केली आहे. तसेच, प्रवाशांसाठी अत्याधुनिक सोयी-सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.\nपुणे-मुंबईकरांसाठी लांब पल्ल्याच्या गाड्यातही सिटिंग\nपुणे-मुंबई दररोज अप-डाउन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नेहमीच्या तुलनेत जादा गाड्या उपलब्ध होणार आहेत. पुणे मार्गे मुंबईला जाणाऱ्या किंवा मुंबईहून येणाऱ्या सहा गाड्यांना पुणे-मुंबई दरम्यान द्वितीय श्रेणीची आसन व्यवस्था (सिटिंग) असलेले दोन डबे उपलब्ध करून दिले जाणा�� आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर सोय होणार आहे.\nप्रगती एक्स्प्रेस कात टाकणार\nखंडाळा रेल्वे स्थानकाजवळ मदुराई एक्स्प्रेसला अपघात\nकाश्मीर मध्यस्थीस ट्रम्प तयार; मोदींनी मदत मागितल्याचा दावा\nMTNLइमारतीत अडकलेले ८४ जण सुखरूप\nकर्नाटक: कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nMTNL इमारत आग: असे वाचले अनेकांचे प्राण\nमोदीपर्व २: शेअरबाजाराला १२ लाख कोटींचा तोटा\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\n'चांद्रयान-२' पुढचे ४८ दिवस असा करणार प्रवास\nबिग बॉस: शिवानी सुर्वेची कॅप्टनपदी नियुक्ती\n'चांद्रयान-२' झेपावलं; 'इस्रो'ने घडवला इतिहास\nप्रो कबड्डी: यु मुम्बा, पुणेरी पलटण पराभूत\nभविष्य १९ जुलै २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/delighted-to-have-vijay-shankar-in-team-says-virat-kohli/", "date_download": "2019-07-22T20:53:16Z", "digest": "sha1:OOI4BQFINYTTR5LFPFVVMLG3OH22ADMU", "length": 10220, "nlines": 68, "source_domain": "mahasports.co.in", "title": "हा खेळाडू विश्वचषकासाठी संघात असल्याने कर्णधार कोहली आहे खूश", "raw_content": "\nहा खेळाडू विश्वचषकासाठी संघात असल्याने कर्णधार कोहली आहे खूश\nहा खेळाडू विश्वचषकासाठी संघात असल्याने कर्णधार कोहली आहे खूश\n2019 विश्वचषकासाठी 15 एप्रिलला 15 जणांचा भारतीय संघ निवडण्यात आला. या संघात 12 ते 13 खेळाडूंची जागा जवळजवळ निश्चित होती. मात्र दोन ते तीन जागांसाठी स्पर्धा होती. त्यामुळे संघनिवड झाल्यानंतर काही आश्चर्यकारक निर्णय पहायला मिळाले.\nयामध्ये मधल्या फळीत फलंदाजीसाठी प्रबळ दावेदार असणाऱ्या अंबाती रायडू ऐवजी विजय शंकरला संधी मिळाल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.\nपण काही महिन्यांपूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने रायडूला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठिंबा दिला होता. मात्र त्यांनंतरही त्याला वगळून शंकरचा संघात समावेश केल्याने अनेकांनी या निर्णयावर टीका केली.\nमात्र कोहलीने शंकरला पाठिंबा दिला आहे. त्याने इंडिया टूडेला मुलाखत देताना म्हटले आहे की ‘विजय शंकर संघासाठी खूप काही घेऊन येतो. त्यामुळेच तो संघात असल्याने मी आनंदी आहे.’\nशंकरने मागील काही सामन्यांमध्ये त्याच्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याने भारताकडून 9 वनडे सामने खेळले असून यात त्याने 33 च्या सरासरीने 165 धावा केल्या आहेत. तसेच 2 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर 9 ��ी20 सामने खेळताना 25.25 च्या सरासरीने 101 धावा केल्या आहेत आणि 5 विकेट्स घेतल्या आहेत.\nत्याच्या या अष्टपैलू कामगिरीमुळेच त्याचे संघातील स्थान पक्के झाले असल्याचे याआधीच भारतीय क्रिकेट निवड समीतीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी सांगितले आहे. ते म्हणाले ‘चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आम्ही मधल्या फळीतील अनेक फलंदाजांना संधी दिली. यात कार्तिक, श्रेयस अय्यर, मनिष पांडे यांचा समावेश होता.’\n‘आम्ही रायडूलाही काही अधिक संधी दिल्या, पण विजय शंकर हा त्रिआयामी खेळाडू आहे. तो फलंदाजी करु शकतो, जर गरज लागली तर गोलंदाजी करु शकतो. तसेच तो क्षेत्ररक्षक आहे. आम्ही त्याला चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून पाहत आहोत. आता आमच्याकडे त्या जागेसाठी बरेचसे पर्याय आहेत.’\nत्याचबरोबर विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या संघाबद्दल बोलताना विराट म्हणाला, ‘आम्ही निवडलेल्या 15 खेळाडूंबद्दल आम्ही खूश आहेत. हा समतोल असलेला संघ आहे. कारण सध्या सर्व चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.’\n–रैना, कोहलीनंतर हिटमॅन रोहित शर्मानेही केला तो खास विक्रम\n–आयपीएलमध्ये असा पराक्रम करणारा अमित मिश्रा पहिलाच भारतीय\n–धोनीसारखा खेळाडू स्टंम्पमागे असल्याने मी नशीबवान आहे – विराट कोहली\nश्रीलंकेचा हा दिग्गज क्रिकेटपटू करणार टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज\nया ५ भारतीय दिग्गज क्रिकेटपटूंनी चांद्रयान २ माहीमेसाठी केले इस्त्रोचे कौतुक\nअनिल भोईर यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या प्रसिद्धी व प्रकाशन समितीवर सदस्य म्हणून निवड\n…म्हणून अगरवाल, पंतला मिळाली २०१९ विश्वचषकासाठी टीम इंडियात संधी\nएकवेळ या क्रिकेटपटूसाठी भांडला होता गंभीर, आता त्याला मिळाली टीम इंडियात संधी\nतो क्रिकेटमधील सोनेरी दिवस ना लंकेचे चाहते विसरले ना भारतीय फॅन…\nनवदीप सैनी, राहुल चहर पाठोपाठ पुण्याचा हा युवा क्रिकेटपटूही ठोठावतोय टीम इंडियाचे दार\nप्रो कबड्डी २०१९: कोच अनुप कुमार समोर कोच राकेश कुमारच्या संघाचे आव्हान\n१९ दिवसात ५ सुवर्णपदक मिळवणाऱ्या हिमा दासवर होतोय दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव\nराष्ट्रीय लेझर रन स्पर्धा आजपासून पुण्यात\nमराठमोळ्या गिर्यारोहक दीपक कोनाळेने सर केले माउंट एल्ब्रुस\nविश्वचषक जिंकल्यानंतरही ओयन मॉर्गन म्हणतो ही गोष्ट योग्य नाही\nअंबाती रायडूच्या 3D ट्विटबद्दल ए��एसके प्रसाद यांनी दिले असे उत्तर\nएमएस धोनीबद्दल एमएसके प्रसाद यांनी केले मोठे भाष्य\nया क्रिकेटपटूला टीम इंडियात संधी मिळता मिळता राहिली; एमएसके प्रसाद यांनी केला खूलासा\nविंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; या युवा खेळाडूंना मिळाली संधी\nएनआयओ व्हिजन मॅराथॉन स्पर्धेत 3000 धावपटू सहभागी\nपीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत मेट्रोसिटी रेजिंग बुल्स संघाचा विजय\nडब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार ट्रिपल एचने विश्वविजेत्या इंग्लंडला दिली ही खास भेट\nया कारणामुळे सचिनचा झाला द्रविड, कुंबळेनंतर हॉल ऑफ फेममध्ये समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/videos/mumbai/shiv-senas-crowd-celebrate-balasahebs-fifth-birthday/", "date_download": "2019-07-22T21:18:45Z", "digest": "sha1:UCO7MY5U4JGBMQU6GAUSSXHCY3HTN4VK", "length": 20819, "nlines": 329, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Shiv Sena'S Crowd To Celebrate Balasaheb'S Fifth Birthday | बाळासाहेब यांचा पाचवा स्मृतीदिन, आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांची गर्दी | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २३ जुलै २०१९\nशेतीचा नांगर रोबोटच्या खांद्यावर; १८ कोटींचा निधी\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nया व्यक्तीमुळे ऐश्वर्या राय चिडली होती मनिषा कोईरालावर, मुलाखतीत असे काही बोलली होती तिच्याविषयी\nतब्बूने ग्लॅमरस अवतारातील व्हिडिओ केला शेअर, नेटिझन्सने दिल्या अशा भन्नाट कमेंट्स\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nऐश्वर्या राय इतकीच सुंदर आहे तिची वहिनी, पाहा फोटो\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वा���तगाजत आणले दूध डेअरीत\nकानाशी निगडीत 'या' चुका कराल तर, आयुष्यभरासाठी बहिरे व्हाल\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्य���बद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nAll post in लाइव न्यूज़\nबाळासाहेब यांचा पाचवा स्मृतीदिन, आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांची गर्दी\nमुंबई, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (17 नोव्हेंबर) पाचवा स्मृतिदिन आहे. बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. शिवाय, यानिमित्त दादर (पश्चिम), शिवाजी पार्क स्मृतिस्थळादरम्यान विशेष बसगाड्यांचीही सोय करण्यात आली आहे.\n'तू अशी जवळी रहा' फेम सिद्धार्थ ही गोष्ट घेतल्याशिवाय नाही निघत घरा बाहेर\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\nयांच्यासोबत Sunny Leone ला करायचाय Time Spend\nबॉलिवूडच्या 'या' टॉपच्या अभिनेत्रीने केला मानुषी छिल्लरचा पत्ता कट\nकॅन्सरवर यशस्वी मात करत अभिनेते शरद पोंक्षे पुन्हा रंगमंचावर\nवर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान कोणाला\nIndia Vs New Zealand World Cup Semi Final : रोहितचा फॉर्म कायम राहावा; ही तर कोहलीची इच्छा\nICC World Cup 2019 : विंडीजचा सामना करण्यासाठी टीम इंडियानं दंड थोपटले\nICC World Cup 2019 : भारतीय खेळाडू अफगाणिस्तानचा सामना करण्यासाठी सज्ज\nICC World Cup 2019 : भारताविरुद्धची मॅच म्हणजे पूर्वीपेक्षा चांगला परफॉर्मन्स करण्याची संधी - रशीद खान\nIndia vs Pakistan : हिटमॅन रोहितची एक खेळी अन् अनेक विक्रम\nयोगा हीच सौदर्यांची गुरुकिल्ली आणि एक साधना, सांगतेय अभिनेत्री माधवी कुलकर्णी\nInternational Yoga Day ५३ वर्षाच्या योगगुरू निशरीन पारिखां'ची Energy पाहण्यासारखी\nअमृतसरच्या सुवर्ण मंदिराला आकर्षक रोषणाई अन् फटाक्यांची आतषबाजी\nHealthMantra मध्ये पाहूया उच्च रक्तदाब आणि त्यावरील उपचार पद्धती याविषयी\nअश्विनी महांगडे आणि स्मिता तांबेसोबत घेऊया समुद्रसफारीचा अनुभव\nBeing Bhukkad मध्ये आज आस्वाद घेऊया मुलूंडमधील 'फक्कड तंदूर चहा'चा\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\n मनोज नरवणेंची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती\nVIDEO: कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र; विधानसभेत एकच खळबळ\nचंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला; 'चंद्रयान-२' वरुन भाजपाचा टोला\n... तर 6 ऑगस्टपासून मुंबईची 'बेस्ट' लाईफलाईन बंद, कर्मचारी पुन्हा संपावर\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; ६० लोकांची सुखरूप सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%2520%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A5%82&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA&search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A5%82", "date_download": "2019-07-22T20:45:15Z", "digest": "sha1:3GWOABPAHRYUFOTGD3F3FJPZQ5IZ7EVV", "length": 28768, "nlines": 312, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nमंगळवार, जुलै 23, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, जुलै 23, 2019\nसर्व बातम्या (20) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (9) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nउत्तर महाराष्ट्र (1) Apply उत्तर महाराष्ट्र filter\nपश्चिम महाराष्ट्र (1) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\n(-) Remove सुरेश प्रभू filter सुरेश प्रभू\nविनायक राऊत (10) Apply विनायक राऊत filter\nसिंधुदुर्ग (9) Apply सिंधुदुर्ग filter\nमुख्यमंत्री (8) Apply मुख्यमंत्री filter\nनिवडणूक (7) Apply निवडणूक filter\nलोकसभा (6) Apply लोकसभा filter\nचिपळूण (5) Apply चिपळूण filter\nपत्रकार (5) Apply पत्रकार filter\nमहाराष्ट्र (4) Apply महाराष्ट्र filter\nरत्नागिरी (4) Apply रत्नागिरी filter\nरवींद्र चव्हाण (4) Apply रवींद्र चव्हाण filter\nलोकसभा मतदारसंघ (4) Apply लोकसभा मतदारसंघ filter\nकणकवली (3) Apply कणकवली filter\nकाँग्रेस (3) Apply काँग्रेस filter\nजिल्��ा परिषद (3) Apply जिल्हा परिषद filter\nदेवरूख (3) Apply देवरूख filter\nदेवेंद्र फडणवीस (3) Apply देवेंद्र फडणवीस filter\nनारायण राणे (3) Apply नारायण राणे filter\nप्रमोद जठार (3) Apply प्रमोद जठार filter\nप्रशासन (3) Apply प्रशासन filter\nप्रसाद लाड (3) Apply प्रसाद लाड filter\nराजकारण (3) Apply राजकारण filter\nशिवसेना (3) Apply शिवसेना filter\nकोकण रेल्वे (2) Apply कोकण रेल्वे filter\nकोल्हापूर (2) Apply कोल्हापूर filter\nदीपक केसरकर (2) Apply दीपक केसरकर filter\nनीतेश राणे (2) Apply नीतेश राणे filter\nमहामार्ग (2) Apply महामार्ग filter\nloksabha 2019 : बापाकडे एक झेंडा, तर पोरांकडे दुसरेच झेंडे - उद्धव ठाकरे\nदेवरुख - काम करणारे करतात, न करणारे बोंबलतात. या मतदारसंघात कुणीतरी झेंड्यांचे दुकान काढलय. त्यांना ना विचार ना कृती. बापाकडे एक झेंडा लहान पोरग्याकडे दुसराच झेंडा आणि मोठा पोरगा तिसराच झेंडा घेऊन फिरतोय, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राणे यांचे नाव न घेता केली. देवरूख येथे...\nमुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतरच प्रमोद जठार प्रचारात उतरणार\nकणकवली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जिल्हा कार्यकारिणीची बैठक वर्षा बंगल्यावर होत नाही, तोपर्यंत कुठल्याही उमेदवाराचा प्रचार करणार नाही, अशी ठाम भूमिका आम्ही घेतल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे दिली. भाजप जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाल्यानंतर श्री....\nराऊतांना राज्यात मंत्री होणे आवडेल\nकणकवली - शिवसेनेचा रत्नागिरी सिंधुदुर्गसाठीचा उमेदवार अद्याप निश्‍चित झालेला नाही. श्री. राऊत यांनाही नुसते खासदार होण्यापेक्षा राज्याच्या कॅबिनेटमध्ये मंत्री होणे अधिक आवडेल, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी येथे व्यक्त केले. श्री. काळसेकर...\nरत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात हवा ‘पालघर फॉर्म्युला’\nरत्नागिरी - रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये मधू दंडवते, बॅरिस्टर नाथ पै आदी दिग्गज आणि विद्वत्ता असलेले खासदार होऊन गेले. त्या तोडीचे माजी खासदार सुरेश प्रभू आहेत. पालघर लोकसभेची जागा भाजपने जशी सेनेला सोडली, तशी सेनेने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची...\nशिवसेना, स्वाभिमानमध्ये थेट लढाई\nयुती झाल्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा दावा मजबूत झाला आहे. ‘एकला चलो’चा नारा देत निवडणूक तयारीला लागलेल्या महाराष्ट्र स्वाभिमानचे त्यांच्यासमोर मुख्य आव्हान असेल. आघाडीत ही जागा काँग्रेसकडे जाणार असल्याने त्यांना ‘व्होट बॅंक’ टिकवण्यासाठी झगडावे लागेल. सेनेतर्फे विनायक...\nरत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपला द्यावी\nदेवगड - भाजप- शिवसेना युतीबाबत वरिष्ठांकडून अद्याप कळविण्यात आलेले नाही; मात्र युती झाली तरी शिवसेनेकडे असणारी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपला द्यावी, अशी मागणी पक्षाकडे करणार असल्याचे माजी आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. भाजप तालुकाध्यक्ष...\nखासदार राऊत नकोत; सुरेश प्रभूच हवेत\nकणकवली - मोदी लाटेमुळे निवडून आलेल्या खासदार विनायक राऊत यांनी भाजपने आणलेल्या निधीचे श्रेय लाटले. दुसरीकडे मोदींसह भाजप सरकारची बदनामी केली. भाजप कार्यकर्त्यांकडे तर ढुंकूनही पाहिलेले नाही. असला खासदार आम्हाला उमेदवार म्हणून नको आहे. आम्हाला सुरेश प्रभू हेच उमेदवार हवे...\nरत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपचा स्वबळावरच भर\nदेवरूख - लोकसभा निवडणुकीत वरिष्ठांनी युती केली तरीही रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत व्हावी. आम्हाला स्थानिक पातळीवर शिवसेनेशी युती नको आहे. युती झाली तर मैत्रीपूर्ण लढत करून विजयी होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, अशी मागणी करण्यात येणार आहे. रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा...\nरत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात राणेंची भूमिका निर्णायक\nराजकीय समीकरणे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ दोडामार्ग ते चिपळूणपर्यंत पसरला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत येथील राजकीय समीकरणे बदलली आहेत. गेल्यावेळी खरी लढत शिवसेना-भाजपचे उमेदवार विनायक राऊत आणि काँग्रेसचे डॉ. नीलेश राणे यांच्यात झाली होती. राऊत यांनी मोठ्या फरकाने निवडणूक जिंकली होती...\nनाणार प्रकल्पाबाबत सुरेश प्रभूंनी आपली भूमिका स्पष्ट करावी - परुळेकर\nसावंतवाडी - शिवसेनेत असताना संपूर्ण कोकण इकोसेनन्सेटिव्ह व्हावे अशी मागणी करणार्‍या केद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी आता नाणार बाबत आपली भूमिका जाहीर करावी. तसेच वेळ पडल्यास आपल्या केद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. कोकणीपणाचा बाणा दाखवून द्यावा असे आव्हान जिल्हा...\n���ावंतवाडी टमिर्नसचे काम थांबू देणार नाहीः सुरेश प्रभू\nसावंतवाडी: जिल्ह्याला आदर्श ठरणा-या सावंतवाडी टमिर्नसचे काम कोणत्याही परिस्थितीत थांबू देणार नाही, असे आश्वासन माजी रेल्वेमंत्री तथा विद्यमान केद्रींयमंत्री वाणीज्य सुरेश प्रभू यांनी दिल्याची माहीती भाजपाचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी आज (बुधवार) येथे दिली. ज्या...\nलाकडी खेळणी आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊ - मंत्री सुरेश प्रभू\nसावंतवाडी -‘‘येथील लाकडी खेळण्याला जागतिक स्तरावर ओळख मिळावी, यासाठी ‘जियोग्राफीकल इंडिकेशन’मध्ये त्यांचा समावेश होणे गरजेचे आहे. तसा प्रस्ताव पालिकेने दिल्यास त्याचा पाठपुरावा आपण नक्कीच करू,’’ अशी ग्वाही केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी येथे दिली. सावंतवाडी...\nचिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्गाचा करार रद्द\nशापूरजी पालोनजी कंपनीने अंग काढले; प्रकल्पाचे भवितव्य अंधारात चिपळूण - शापूरजी पालोनजी कंपनीने चिपळूण-कऱ्हाड रेल्वे मार्ग उभारणीच्या कामातून अंग काढून घेतले. सरकारने मोठा गाजावाजा करून कंपनीबरोबर केलेला करारही रद्द झाला आहे. मागील दहा वर्षांपासून हा प्रकल्प रेंगाळलेला आहे. प्रभूंच्या कारकिर्दीत...\nडोंबिवली - गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर कोकणात जाणाऱ्या दादर-सावंतवाडी गाडीला दिवा येथे थांबा देण्यात आला आहे. या थांब्याच्या श्रेयावरून शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे. शिवसेनेचे पदाधिकारी दिवा थांब्याचे श्रेय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे असल्याचे सांगत त्यांचे आभार मानत आहेत; तर...\nमनमाड-मालेगाव-इंदूर रेल्वेमार्गाच्या श्रेयवादाबद्दल भाजपमध्ये सुंदोपसुंदी\nनाशिक - मनमाड-मालेगाव-धुळे-नरडाणा-इंदूर रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेबद्दलची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी भाजप-शिवसेनेच्या मंत्र्यांच्या साक्षीने धुळ्यात दिली; पण नेमक्‍या याच कार्यक्रमात खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण अनुपस्थित राहिले. त्यावरून...\n‘कमळ’वाढीसाठी ‘सरकारी’ बळ पडते कमी\nजिल्ह्यातील पदे शिवसेनेकडेच आणि सरकारी यंत्रणा त्यांची बनली आहे धार्जिण चिपळूण - कोकणात सरकारी यंत्रणा शिवसेनेच्या मंत्र्यांच्या वा आमदारांच्या इशाऱ्यावर चालते. त्याचा फायदा शिवसेनेला पक्षबांधणीसाठी होतो. भाजपला कोकणात संघटना मजबूत करायची असेल, तर सरकारी यंत्रणा हाताळणारा याच यंत्रणेतील भाजपच्या...\nपुणे-दौंड \"डीएमयू' अखेर मार्गस्थ\nकोल्हापूरहून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दाखविला हिरवा झेंडा; दुपारी 2.05 वाजता दौंडकडे रवाना पुणे - अनेक वर्षांच्या मागणीनंतर पुणे-दौंड मार्गावर नव्याने सुरू झालेल्या 14 डब्यांची \"डिझेल मल्टिपल युनिट' (डीएमयू) आज दुपारी 2 वाजून 5 मिनिटांनी पुणे स्टेशनवरील...\nराष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता येणार\nखंडाळा तालुक्‍यातील सेवा सोसायटी, ग्रामपंचायत, खरेदी विक्री संघ, बाजार समिती ते पंचायत समिती अशी गावपातळीपासून सर्व सत्तास्थाने राष्ट्रवादीकडे असल्याने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पुन्हा एकदा सत्तेच्या गादीवर विराजमान होणे सोपे आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर,...\nराम मंदिर स्थानकाबाहेर युतीच्या सेतूला तडा\nशिवसेना-भाजपच्या जुगलबंदीला विहिंपची खंजिरी, रेल्वेमंत्र्यांनी दोन मिनिटांत भाषण आटोपले मुंबई - अनेक समस्यांचे डबे जोडलेल्या राम मंदिर स्थानकाचे उद्‌घाटन अखेर गुरुवारी सायंकाळी लोकलच्या धडधडाटापेक्षा घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कल्लोळातच उरकले गेले. या स्थानकाचे श्रेय घेण्यासाठी भाजप व...\nकोकण रेल्वेचा बॅकलॉग भरून काढू- प्रभू\nकणकवली : कोकण रेल्वे कोकणला विसरली होती; पण कोकणचा हा बॅकलॉग आम्ही भरून काढणार आहोत. रेल्वे दुपदरीकरणासाठी साडेचार हजार कोटींची तरतूद केली आहे. लवकरच विद्युतीकरणाला प्रारंभ होईल. एवढेच नव्हे, तर पुढील काळात कोकण रेल्वे ही देशातील नावाजलेली संस्था होईल, असे प्रतिपादन रेल्वेमंत्री सुरेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-03-46/2012-09-21-09-07-50", "date_download": "2019-07-22T21:05:08Z", "digest": "sha1:XPOE45CRLIKDHCSFZAXD3SYDU7V3PN3U", "length": 25395, "nlines": 210, "source_domain": "www.ketkardnyankosh.com", "title": "प्रकरण ७ : हिंदुस्थान आणि चीन, जपान व तिबेट", "raw_content": "\nखंड १ : हिंदुस्थान आणि जग\nप्रकरण १ : उपोद्धात-जगांतील स्पर्धा\nप्रकरण २ : राष्ट्रसंघ आणि हिंदुस्थानविषयक राजकारण\nप्रकरण ३ : हिंदु आणि जग\nप्रकरण ४ : हिंदुस्थान, सिलोन व ब्रह्मदेश\nप्रकरण ५ : भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.\nप्रकरण ६ : यावद्वीप संस्कृति\nप्रकरण ७ : हिंदुस्थान आणि चीन, जपान व तिबेट\nप्रकरण ८ : पश्चिमेकडे भ्रमण\nप्रकारण ९ : अर्वाचीन परदेशमन आफ्रिका व अमेरिका येथील वसाहती\nप्रकारण १० : हिंदुस्थानचे बाह्यांवर सांस्कृतिक परिणाम\nप्रकरण ११ : बाह्यांचा हिंदुस्थानावर परिणाम\nप्रकरण १२ : समाजरुपांतराचे नियम आणि हिंदुसमाजाचें भवितव्य\nप्रकरण १३ : स्पर्धाक्षेत्राकडे पुन्हां एकदां\nप्रकरण १४ : सामाजिक दृढीकरण व समाजविस्तार या क्रियांचें जगद्विकासांत स्थान\nप्रकरण १५ : इतिकर्तव्यता\nउपप्रकरण २ : राष्ट्रधर्म व राजकीय बल\nउपप्रकरण ३ : लोकसत्ता व लोकमत यांजकडून अपेक्षा\nउपप्रकरण ४ : हिंदुसमाजबलवर्धन\nउपप्रकरण ५ : चातुर्वर्ण्यसंस्थापन\nउपप्रकरण ६ : आर्थिक भवितव्य\nउपप्रकरण ७ : देश्य चळवळ आणि परराष्ट्रीय राजकारण\nउपप्रकरण ८ : अल्पप्रदेशविषयक कर्तव्यें\nउपप्रकरण ९ : आर्थिक उन्नतीचीं अंगे आणि त्यांची साधना\nउपप्रकरण १० : संघरक्षण, संघसदस्यत्व आणि शिक्षणपद्धति\nखंड २ : वेदविद्या\nप्रकरण १ : वेदांविषयीं भारतीय वृत्ति\nप्रकरण २ : वेदप्रवेश -ऋग्वेद\nप्रकरण ३ : वेदप्रवेश - अर्थर्ववेद\nप्रकरण ४ : वेदप्रवेश-यजुर्वेद\nप्रकरण ५ : वेदप्रवेश-सामवेद\nप्रकरण ६ : वेदप्रवेश-ब्राह्मणें\nप्रकरण ७ : वेदप्रवेश-आरण्यकें व उपनिषदें\nप्रकरण ८ : वेदप्रवेश-वेदांगें\nप्रकरण ९ : वेदकालीन इतिहास-वेदकालनिर्णय\nप्रकरण १० : वैदिक वाडमय, ब्राह्मण जाति आणि यज्ञसंस्था\nप्रकरण ११ : विषयांतर-वेदोक्त इतिहास व आख्यायिका\nप्रकरण १२ : वेदकालीन इतिहास - दैवतेतिहास\nप्रकरण १३ : वेदकालीन इतिहास- यज्ञसंस्थेचा अधिक इतिहास\nप्रकरण १४ : अतींद्रियस्थितीसंबंधानें कल्पना\nप्रकरण १५ : ब्रह्मणोक्त व सूत्रोक्त यज्ञसंस्थेचें वर्णन\nखंड ३ : बुद्धपूर्वजग\nप्रकरण १ : इतिहासविषयक प्राचीन कल्पना\nप्रकरण २ : विश्वोत्पत्तीपासून असुरराष्ट्रसंस्थापनकालापर्यन्त\nप्रकरण ३ : असुरराष्ट्रसंस्थापनेच्या नंतरच्या इतिहासार्थ वेदावलोकन\nप्रकरण ४ : दाशराज्ञ युद्ध अथवा भरतदिग्विजय\nप्रकरण ५ : वेदाकालांतील शब्दसृष्टि\nप्रकरण ६ : ब्राह्मण्याचा इतिहास\nप्रकरण ७ : सूतसंस्कृति\nप्रकरण १ : पश्चिमेकडील प्राचीन संस्कृतींचें स्थूल विवेचन\nप्रकरण २ : मिसर अथवा इजिप्त देशाचा प्राचीन इतिहास\nप्रकरण ३ : ईजियन संस्कृति\nप्रकरण ४ : असुरी बाबिलोनी संस्कृति\nप्रकरण ५ : असुरकालीन आशियांतील राष्ट्रें व संस्कृती\nप्रकरण ६ : प्राचीन यूरोपीय संस्कृति\nप्रकरण ७ : मूलगृहकालीन उर्फ ईडोयूरोपीय संस्कृति\nप्रकरण ८ : पर्शुभारतीय संस्कृति\nप्रकरण ९ : आर्य-असुर-संबंध\nप्रकरण १० : उपसंहार\nखंड ४ : बुद्धोत्तर जग\nप्रकरण १ : चोविसशें वर्षांतील जगव्दिकास\nप्रकरण २ : लहान राष्ट्रांचा काल\nप्रकरण ३ : इराणचें स्रत्तावर्धन\nप्रकरण ४ : ग्रीक संस्कृतीची व्यापकता\nप्रकरण ५ : रोमन संस्कृति\nप्रकरण ६ : भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास\nप्रकरण ७ : बुद्धजन्मकालीन वैचारिक चळवळ\nप्रकरण ८ : बुद्धाचें चरित्र\nप्रकरण ९ : भारती युद्धांतापासून चंद्रगुप्तापर्यंत राजकीय इतिहास\nप्रकरण १० : बुद्धापासून चंद्रगुप्तापर्यंतच्या काळची सामाजिक परिस्थिति\nप्रकरण ११ : तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र\nप्रकरण १२ : अशोक ते अराजक-शकयवनांचा धुमाकूळ\nप्रकरण १३ : सेमेटिक संस्कृतीची जगव्यापकता\nप्रकरण १४ : राजकीय घडामोडी व भौगोलिक ज्ञानविकास\nप्रकरण १५ : अराजकापासून महंमदी स्वा-यांपर्यंत हिंदुस्थान\nप्रकरण १६ : रोमन-ग्रीक साम्राज्याचा इतिहास व पश्चिमेकडील साम्राज्याची स्थापना\nप्रकरण १७ : खलीफत व इस्लामचा प्रसार\nप्रकरण १८ : यूरोप, शार्लमान राजाच्या मृत्यूपासून सोळाव्या शतकापर्यंत\nप्रकरण १९ : यूरोपांतील लहान राष्ट्रांपासून मोठ्या राष्ट्रांचा व प्रांतिक भाषांचा विकास\nप्रकरण २० : राष्ट्रसंवर्धन, राष्ट्रांतील चुरस व जगाची ओळख\nप्रकरण २१ : मुसुलमानांची हिंदुस्थानावर सत्ता\nप्रकरण २२ : हिंदूंची उचल\nप्रकरण २३ : जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन\nप्रकरण २४ : भारतीय तत्त्वज्ञान व धर्म यांचा विकास\nप्रकरण २५ : बुद्धोत्तर चीन व जपान\nप्रकरण २६ : यूरोपीय इतिहास व जागतिक इतिहास\nप्रकरण २७ : मानवी आयुष्यक्रमाचा आणि स्वातंत्र्याचा विकास\nप्रकरण २८ : समाजनियमनात्मक विचार\nप्रकरण २९ : स���ंहावलोकन\nप्रकरण ३० : जगाव्दिकासाची कारकें\nखंड ५ : विज्ञानेतिहास\nप्रकरण १ : शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास\nप्रकरण २ : प्राथमिक स्वरुपाचें ज्ञान - लेखनपद्धति\nप्रकरण ३ : प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति - संख्यालेखन\nप्रकरण ४ : प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति - कालगणना आणि तीसाठीं प्रारंभबिंदूची योजना\nप्रकरण ५ : वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत\nप्रकरण ६ : वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें - भाषाशास्त्रें, निरुक्त, व्याकरण व मीमांसा\nप्रकरण ७ : विज्ञानेतिहासांत राष्ट्रश्रेय आणि कालश्रेय\nप्रकरण ८ : ज्योतिषशास्त्राचा इतिहास\nप्रकरण ९ : वैद्यक - भारतीय व पाश्चात्त्य\nप्रकरण १० : चीनचा वैज्ञानिक इतिहास\nप्रकरण ११ : रसायनशास्त्राचा इतिहास\nप्रकरण १२ : पदार्थविज्ञानशास्त्राचा इतिहास\nप्रकरण १३ : गणितशास्त्राचा इतिहास\nप्रकरण १४ : भूशास्त्रें\nप्रकरण १५ : जीविशास्त्रें\nप्रकरण १६ : महाराष्ट्रीय महत्त्वाकांक्षा आणि तन्मूलक वैज्ञानिक व इतर कर्तव्यें\nखंड ६ : अ ते अर्थशास्त्र\nखंड ७ : अर्थशास्त्र ते आफ्रिका\nखंड ८ : आफ्रिका ते इक्ष्वाकु\nखंड ९ : ई ते अंशुमान\nखंड १० : क - काव्य\nखंड ११ : काव्य - खते\nखंड १२ : खते - ग्वेर्नसे\nखंड १३ : घ - जलपैगुरी\nखंड १४ : जलपैगुरी - तपून\nखंड १५ : तपून - धमन्या\nखंड १६ : धम्मपद - नेपाळ\nखंड १७ : नेपाळ - बडोदे\nखंड १८ : बडोदे - मूर\nखंड १९ : मूर - व-हाड\nखंड २० : व-हाड - सांचिन\nखंड २१ : साचिन - ज्ञेयवाद\nखंड २२ : सूची खंड\nखंड २३ : पुरवणी खंड ( हिंदुस्थान खंड)\nपुरवणी खंड - प्रस्तावना\nप्रकरण १ : भारतीय संस्कृतीचें आद्यवाड्मय\nप्रकरण २ : भरतखंडवर्णन\nप्रकरण ३ : हिंदुस्थानचा इतिहास\nप्रकरण ४ : लोकसमाज\nप्रकरण ५ : हिंदुस्थानची राज्यव्यवस्था\nप्रकरण ६ : हिंदुस्थानचे शासनसत्तात्मक विभाग अथवा प्रांतवर्णन\nप्रकरण ७ : सांपत्तिक स्थिती व्यापार, दळणवळण व आर्थिक परिस्थिती\nप्रकरण ८ : बौद्धिक प्रगति\nप्रकरण ९ : आरोग्य\nप्रकरण १० : भारतीय समाजशास्त्र\nप्रकरण ११ : सद्य:स्थिती व स्वयंशासन\nप्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )\nहिंदुस्थान आणि चीन, जपान व तिबेट.\nचीन.- आतांपर्यंत सांगितलेला भारताचा इतर सर्व देशांवरील परिणाम एकत्र केला तरी जो ज्याच्या पासंगास पुरावयाचा नाहीं असा भारतीय संस्कृतीचा सर्वांत थोर विजय म्हटला म्हणजे चिनी साम्राज्यावर झालेला बौद्ध संप्रदायाचा परिणाम होय. हा परिणाम कसा काय होत गेला याचा साग्र इतिहास आपणांपाशीं उपलब्ध नाहीं. तथापि शालिवाहन शकाच्या प्रारंभासच चिनी राष्ट्रांत बौद्ध संप्रदायास बादशहाच्या बुद्धसंघप्रवेशामुळें प्रामुख्य आलें, इतकें निःसंशय आहे. या काळाचे चिनी ग्रंथ म्हणजे हान बखरी होत. यांचा उपयोग थोडाबहुत शकांचें परिभ्रमण शोधण्यासाठीं डॉ. फ्रांके यानें केला आहे. पण शोध लावल्यास आणखी पुष्कळ माहिती या बखरींपासून मिळण्याजोगी आहे. भारतीय सुशिक्षित वर्गांत कर्नल वरळीकर यांखेरीज चिनी भाषांचा अभ्यासक कोणी झाला नाहीं. पण डॉ. वरळीकर यांनीं चिनी भाषांचा अभ्यास करूनहि जुन्या चिनी ग्रंथांत अवगाहन करून तद्विषयक लेख कोठें प्रसिद्ध केलेले दिसत नाहींत. चिनी भाषेचा अभ्यास तेथील बौद्ध ग्रंथ वाचण्यासाठीं ज्या यूरोपीयांनीं केला त्यांत बील याचा प्रामुख्यानें निर्देश केला पाहिजे. तसेंच संस्कृत शब्द चिनी भाषेंत कसे लिहिले जातात हें तपासून त्यांच्यावरून पुन्हा संस्कृत शब्द शोधून काढण्याची पद्धति स्टानिलास जुलिआं या फ्रेंच पंडितानें बसविली आहे.\nचीनमध्यें भारतीय लोक गेले त्यांचा जीवितक्रम काय असे, केवळ बौद्ध भिक्षूच तिकडे जात किंवा इतर लोकहि जात, इत्यादि विषयांची माहिती आपणांस अजून मिळवयाचीच आहे. मनुस्मृतींत उल्लेखिलेल्या चंचु नामक जातींचें नांव मंगोलियांतील एका आयुधजीवी लोकांस लावलेलें आढळतें. परंतु या दोहोंमध्यें कांहीं संबंध आहे किंवा काय हि गोष्ट अनिश्चित आहे. सध्यां उत्तर हिंदुस्थानांत चंचुनामक जात आढळून येत नाहीं. बौद्ध संप्रदायाचा चीनमध्यें प्रवेश होण्यापूर्वीं ‘लाउत्से’नें स्थापन केलेल्या ‘ताओ’ विचार पद्धतींत आणि आपल्या औपनिषद् तत्त्वज्ञानांत जें सादृश्य आढळतें तें हिंदुस्थानचा प्रकाश चीनवर पडून उत्पन्न झालें आहे असा बील यास संशय येतो.\nशक हे जर चीनमधून हिंदूस्थानांत आले असले तर शकांबरोबर हिंदुस्थानांत कांहीं चिनी विद्याहि आली असण्याचा संभव आहे. आशिया खंडांतील निरनिराळ्या भागांत जो आपला प्रवेश झाला त्याचा परिणाम आपल्या राष्ट्रावर काय झाला हें सांगणें आच कठिण आहे. कां कीं आपल्या देशांतील संस्कृतीच्या निरनिराळ्या अंगांचें परीक्षण होऊन ग्रंथांत व्यक्त होणारे आणि समाजांत मूर्त किंवा स्मृतिस्वरूपानें दिसणारे जे अवशेष आज आहेत त्यांचें स्वकीय परकीय भावानें पृथक्करण झालें नाहीं. जर पृथक्करण झालें असतें तर आपणांस इतर देशांचे व हिंदुस्थानचे धागे जोडण्यास सुलभ गेलें असतें. भारतीय आणि चिनी समाज या दोघासहि अवलोकनक्षेत्रांत जवळ जवळ ठेवून तौलनिक पद्धति वापरून त्यांचें निरीक्षण करण्याचें आणि नंतर त्यांमध्यें ज्ञानविषयक आणि आचारविषयक गोष्टींची देवघेव कितपत झाली आहे हें पाहण्याचें काम भावी पिढ्यांचें आहे. आमचा असा तर्क आहे कीं, चीन व हिंदुस्थान हीं दोन्हीं अभ्यासक्षेत्रें अवलोकिलीं गेलीं म्हणजे इतिहासविषयक अनेक महत्त्वाचीं सत्यें हातीं लागतील. हेंच विधान भारतांतील दुसर्‍या अनेक विषयांसंबंधानें करितां येईल. तथापि आज हा विचार करण्यास अवकाश नाहीं.\nचित्रकलेसंबंधानें असें म्हणतां येईल कीं, चिनी किंवा तार्तार हे इटालियन किंवा पोर्तुगीज लोकांप्रमाणेंच भारतीय लालित्याच्या संवर्धनास साहाय्यक झाले आहेत.\nआपणांस दिव्य समजणार्‍या चिनी लोकांचा परिणाम इतर बाबतींत आपणांवर फारसा झाला नाहीं असें आज पुराव्याच्या अभावीं गृहीत धरावें लागतें.\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे\nसंकेतस्थळ उपयोगासंबंधी अधिक माहिती\nप्रस्तावना खंड पाहण्याची पद्धत\nशरीर खंड पाहण्याची पद्धत\nडॉ. केतकर यांच्या आयुष्यातील कालानुक्रम\nडॉ. केतकर गौरवपर लेख\n- प्रा. श्री. के. क्षीरसागर\nपुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित\nकॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/asia-cup-2018-super-four-top-5-rohit-sharmas-records-during-india-vs-pakistan-match/", "date_download": "2019-07-22T20:34:06Z", "digest": "sha1:UMOIUCJ7S7OGLCH2GQWLC7C4LB6Z6DG7", "length": 11544, "nlines": 86, "source_domain": "mahasports.co.in", "title": "टॉप ५: रोहित शर्माने शतकी खेळी करत घातली खास विक्रमांना गवसणी", "raw_content": "\nटॉप ५: रोहित शर्माने शतकी खेळी करत घातली खास विक्रमांना गवसणी\nटॉप ५: रोहित शर्माने शतकी खेळी करत घातली खास विक्रमांना गवसणी\n 23 सप्टेंबरला एशिया कप 2018मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान संघात सुपर फोरचा सामना पार पडला. या सामन्यात भारताने 9 विकेट्सने सहज विजय मिळवला.\nया विजयात रोहित शर्मा आणि शिखर धवन या भारताच्या सलामीवीर फलंदाजांनी शतके करत महत्त्वाची कामगिरी केली. रोहित आणि शिखरने मिळून पहिल्या विकेटसाठी 210 धावांची द्व��शतकी भागीदारीही रचली आहे.\nया बरोबरच रोहितने या सामन्यात अनेक विक्रमांनाही गवसणी घातली आहे. त्याने 119 चेंडूत 111 धावांची नाबाद शतकी खेळी केली. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 4 षटकार मारताना वनडे क्रिकेटमधील 19 वे शतक झळकावले आहे.\nरोहितने केलेले काही खास विक्रम-\n1. रोहित वनडे क्रिकेटमध्ये 7000 धावा करणारा 9 वा भारतीय फलंदाज. याआधी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, एमएस धोनी, विराट कोहली, मोहम्मद अझरुद्दीन, युवराज सिंग आणि विरेंद्र सेहवागने असा पराक्रम केला आहे.\n2. वनडेत सर्वात जलद 7000 धावा करण्याच्या यादीत रोहित पाचव्या क्रमांकावर. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला 150 डावांसह अव्वल स्थानावर.\nवनडेमध्ये सर्वात जलद 7000 धावा करणारे फलंदाज-\n150 डाव: हाशिम आमला\n161 डाव: विराट कोहली\n166 डाव: एबी डिविलियर्स\n174 डाव: सौरव गांगुली\n3. रोहितने सलामीवीर फलंदाज म्हणून वनडेत 5000 धावांचाही टप्पा पार केला आहे. असे करणारा तो फक्त चौथा भारतीय सलामीवीर फलंदाज आहे. याआधी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि विरेंद्र सेहवाग या सलामीवीरांनी हा कारनामा केला आहे.\n4. रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 षटकारांचाही टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 301 डावात 301 षटकार मारले आहेत.\n5. रोहित हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 षटकार मारणारा एमएस धोनीनंतरचा दुसराच भारतीय फलंदाज. धोनीने 342 षटकार मारले आहेत.\n6. शिखर धवनबरोबर 210 धावांची पहिल्या विकेटसाठी केलेली भागीदारी ही एशिया कपमधील भारतीय सलामी जोडीने केलेली सर्वाधिक धावांची भागीदारी.\n7. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी वनडे क्रिकेटमध्ये पहिल्या विकेटसाठी 13 वेळा 100 पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली आहे. त्यांनी सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवागचा 12 वेळा 100 पेक्षा अधिक धावांची भागीदारी करण्याचा विक्रम मागे टाकला आहे.\nया यादीत सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीची जोडी अव्वल क्रमांकावर आहे. त्यांनी 21 वेळा 100 पेक्षा अधिक धावांची भागीदारी सलामीला खेळताना केली आहे.\nपहिल्या विकेटसाठी सर्वाधिक वेळा 100 + धावांची भागीदारी-\n21 – सचिन तेंडुलकर – सौरव गांगुली\n16 – अॅडम गिलख्रिस्ट – मॅथ्यू हेडन\n15 – गोर्डन ग्रिनिज – डेसमोन्ड हॅइन\n13 – रोहित शर्मा – शिखर धवन\n–एशिया कप २०१८: ४ दिवसांत पाकिस्तानचा टीम इंडियाकडून दोनदा दार���ण पराभव\n–…आणि पाकिस्तानचे चाहते जोरदार भडकले\n-पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यरने रेल्वेला धु-धु धुतले, मुंबईचा ४०० धावांचा डोंगर\nश्रीलंकेचा हा दिग्गज क्रिकेटपटू करणार टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज\nया ५ भारतीय दिग्गज क्रिकेटपटूंनी चांद्रयान २ माहीमेसाठी केले इस्त्रोचे कौतुक\nअनिल भोईर यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या प्रसिद्धी व प्रकाशन समितीवर सदस्य म्हणून निवड\n…म्हणून अगरवाल, पंतला मिळाली २०१९ विश्वचषकासाठी टीम इंडियात संधी\nएकवेळ या क्रिकेटपटूसाठी भांडला होता गंभीर, आता त्याला मिळाली टीम इंडियात संधी\nतो क्रिकेटमधील सोनेरी दिवस ना लंकेचे चाहते विसरले ना भारतीय फॅन…\nनवदीप सैनी, राहुल चहर पाठोपाठ पुण्याचा हा युवा क्रिकेटपटूही ठोठावतोय टीम इंडियाचे दार\nप्रो कबड्डी २०१९: कोच अनुप कुमार समोर कोच राकेश कुमारच्या संघाचे आव्हान\n१९ दिवसात ५ सुवर्णपदक मिळवणाऱ्या हिमा दासवर होतोय दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव\nराष्ट्रीय लेझर रन स्पर्धा आजपासून पुण्यात\nमराठमोळ्या गिर्यारोहक दीपक कोनाळेने सर केले माउंट एल्ब्रुस\nविश्वचषक जिंकल्यानंतरही ओयन मॉर्गन म्हणतो ही गोष्ट योग्य नाही\nअंबाती रायडूच्या 3D ट्विटबद्दल एमएसके प्रसाद यांनी दिले असे उत्तर\nएमएस धोनीबद्दल एमएसके प्रसाद यांनी केले मोठे भाष्य\nया क्रिकेटपटूला टीम इंडियात संधी मिळता मिळता राहिली; एमएसके प्रसाद यांनी केला खूलासा\nविंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; या युवा खेळाडूंना मिळाली संधी\nएनआयओ व्हिजन मॅराथॉन स्पर्धेत 3000 धावपटू सहभागी\nपीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत मेट्रोसिटी रेजिंग बुल्स संघाचा विजय\nडब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार ट्रिपल एचने विश्वविजेत्या इंग्लंडला दिली ही खास भेट\nया कारणामुळे सचिनचा झाला द्रविड, कुंबळेनंतर हॉल ऑफ फेममध्ये समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://steroidly.com/mr/deca-durabolin-canada/", "date_download": "2019-07-22T20:55:54Z", "digest": "sha1:XV6RH5MUM6HQTW42BJLFE5WGFKT3OVC5", "length": 23116, "nlines": 231, "source_domain": "steroidly.com", "title": "तो कॅनडा मध्ये दहा दर्शक उपसर्ग Durabolin ताब्यात कायदेशीर आहे? - Steroidly", "raw_content": "\nवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक\nवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक\nघर / दहा दर्शक उपसर्ग Durabolin / तो कॅनडा मध्ये दहा दर्शक उपसर्ग Durabolin ताब्यात कायदेशीर आहे\nतो कॅनडा मध्ये दहा दर्शक उपसर्ग Durabolin ताब्यात कायदेशीर आहे\nलोड करीत आहे ...\n2. दहा दर्शक उपसर्ग Durabolin कॅनडा\n3. स्टिरॉइड्स काय आहे\n4. स्टेरॉइड कॅनडा कायदा\n6. कॅनेडियन स्टिरॉइड्स खरेदी\nऑनलाइन येथे Decaduro खरेदी.\nअधिक जाणून घ्या ❯\nCrazyBulk करून DecaDuro स्टिरॉइड दहा दर्शक उपसर्ग Durabolin कायदेशीर पर्याय आहे (चयापचयातील पुर्नघटनांस मदत करणारे द्रव्य Decanoate). दहा दर्शक उपसर्ग नायट्रोजन शिल्लक वाढविण्यासाठी एक अॅनाबॉलिक राज्य प्रोत्साहन देते, प्रथिने संश्लेषण आणि आपल्या स्नायू मेदयुक्त च्या ऑक्सिजनचे परिपूर्ण. हे कोणीच पुनर्प्राप्ती जाहिरात आदर्श आहे आणि संयुक्त आरोग्य प्रोत्साहन देते.येथे वाचन सुरू ठेवा.\nदहा दर्शक उपसर्ग Durabolin काय आहे\nदहा दर्शक उपसर्ग Durabolin सायकल्स\nदहा दर्शक उपसर्ग Durabolin परिणाम\nदहा दर्शक उपसर्ग Durabolin नफ्यावर\nइनजेक्टेबल दहा दर्शक उपसर्ग Durabolin\nचयापचयातील पुर्नघटनांस मदत करणारे द्रव्य Decanoate\nचयापचयातील पुर्नघटनांस मदत करणारे द्रव्य Phenylpropionate\nखरेदी दहा दर्शक उपसर्ग Durabolin\nदहा दर्शक उपसर्ग Durabolin रास\nदहा दर्शक उपसर्ग Durabolin कॅनडा\nसुपरस्टार व्यावसायिक क्रीडापटू आणि इतर व्यक्ती नियमितपणे पदार्थ मिळत सक्षम फक्त विषयावर होती.\nअशा यापुढे बाबतीत आहे.\nदहा दर्शक उपसर्ग Durabolin कॅनडा आणि इतर प्रमुख स्टिरॉइड्स थेट कॅनडा प्रदाते आता जगभरातील रुग्णांना पदार्थ जहाज.\nस्नायू तयारफाडून टाकले कराचरबी बर्नशक्ती वाढवागती & तग धरण्याची क्षमतावृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवावजन कमी\nआपण किती वेळा काम नका\n0-1 टाइम्स प्रति आठवडा2-3 टाइम्स प्रति आठवडा4-5 टाइम्स प्रति आठवडा6+ टाइम्स प्रति आठवडा\nकॅनडा मध्ये अॅनाबॉलिक स्टिरॉइड्स, आणि इतरत्र, 1930 मध्ये विकसित होते.\nते एक प्रकारे नैसर्गिक नर वृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक सारखे कार्य रासायनिक संयुगे आहेत. वापरकर्ते कोणीही पूर्वी होते, तेथे शरीर केस आणि स्नायू विकास होऊ शकतो.\nलोक औषध लांब इतिहास संपूर्ण कारणे विविध अॅनाबॉलिक स्टिरॉइड्स वापरले आहेत.\nअस्थिमज्जा उत्तेजित. रक्ताचा किंवा मूत्रपिंड निकामी त्या.\nवाढ वाढ. शरीराने लहान आहेत विशेषत: लहान मुलांना.\nभूक उत्तेजक पेय किंवा औषध. उपचार भूक नुकसान कोण कर्करोग आणि एड्��� रुग्णांना.\nतारुण्य enhancer. मुले उशीरा तारुण्य सह विफल.\nहाडांची झीज प्रतिबंध. हाड रचना कायम इच्छित वृद्ध पुरुष.\nकमी वृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक. कमी libidos पुरुष त्यांच्या लैंगिक ड्राइव्हस् सुधारू शकतो.\nलिंग बदल. सखोल आवाज, शरीर केस आणि इतर नर वैशिष्ट्ये.\nअधिक जाणून घ्या ❯\nजागतिक अॅनाबॉलिक स्टिरॉइड्स संबंधित कायदे जटिल आहेत.\nकॅनडा मध्ये, औषध उपलब्धता व सरकारी दोन्ही सरकारी अधिका-शिक्षण व वाढ झाली आहे.\nएक जुनी वहिवाट न स्टिरॉइड्स प्राप्त कॅनडा कायदेशीर नाही, ते नियंत्रित पदार्थ आहेत म्हणून.\nकोण हे औषध वापरू इच्छिते कोणीही प्रथम एक वैध वैद्यकीय नियम प्राप्त करणे आवश्यक आहे.\nकॅनेडियन अधिकारी एक पदवी आरामशीर नियंत्रणे आहेत, शक्यता जास्त समज प्रदर्शन लोक आदर औषध वापर करेल.\nम्हणून, दहा दर्शक उपसर्ग Durabolin कॅनडा स्टिरॉइड्स ताब्यात बेकायदेशीर नाहीत. तो प्रथम पदार्थ धोके आणि फायदे बद्दल एक परवानाधारक वैद्य बोलू औषध वापरू इच्छित सर्व जबाबदारी आहे.\nवाद प्रती अस्तित्वात बरेच क्रीडा स्टिरॉइड्स.\nआंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (आयओसी) त्यांचा वापर बंदी आणि शक्य तितक्या अनेक खेळाडूंनी पकडू प्रयत्न आहे.\nअसे असले तरी, इतर अॅनाबॉलिक स्टिरॉइड्स घेणे प्रोत्साहन औषध वाढते कारण ऍथलेटिक कामगिरी.\nयामधून, क्रीडा अधिक स्पर्धात्मक झाले, त्यांच्या क्षमता उंचीवर करत मानव\nस्टिरॉइड प्रसार भांडणे, यश काही पदवी, नाही धावपटू त्यांना थोर एक औषध अवलंबून राहू शकता की.\nअजूनही प्रशिक्षण वर्षे आणि नैसर्गिक प्रतिभा काही प्रमाणात असणे आवश्यक आहे. कॅनडा सर्वोत्तम स्टिरॉइड्स पुरवठादार पदार्थ केवळ नैसर्गिक क्षमता आणि सराव यावर एक सुधारणा आहे असा विश्वास.\nक्रीडा स्टिरॉइड वापर सर्वात कुख्यात प्रकरणात होते बेन जॉन्सन, एक ट्रॅक आणि फील्ड स्टार.\nमिचेल जॉन्सनचा दोन कांस्य पदके आणि ऑलिम्पिक स्पर्धेत एक सुवर्णपदक जिंकले, फक्त त्यांच्या तथाकथित doping च्या काढून घेतले आहेत.\nकॅनडा पासून ऑलिम्पिक आश्चर्यकारक शरीरयष्टी प्रती अनुमान चिंता कारणीभूत. मग आयओसी तो घेऊन आले होते स्टिरॉइड्स खात्री करून त्याच्या पदक जॉन्सन घालणे बंद केले.\nट्रॅक आणि फील्ड खेळाडूंनी सर्वात क्रीडा चाचणी काही राहतील. इतर, समावेश सुपरस्टार Marian जोन्स, 1980 मध्ये जॉन्सन प���सून समान fates दु: ख सहन.\nBulking स्टॅक CrazyBulk उच्च-विक्री स्नायू इमारत पूरक चार समाविष्टीत आहे, स्नायू वस्तुमान नफ्यावर जास्तीत जास्त आणि शक्ती वृद्धिंगत करण्यासाठी डिझाइन. येथे अधिक जाणून घ्या.\nमोठ्या प्रमाणात स्नायू नफ्यावर डी-BAL\nउत्कृष्ट शक्ती साठी TRENOROL\nजलद पुनर्प्राप्ती साठी DECADURO\n❯ ❯ ❯ खरेदी 2 बाटल्या आणि 1 फुकट ❮ ❮ ❮\nअधिक जाणून घ्या ❯\nऑनलाइन विक्रेते, जसे दहा दर्शक उपसर्ग Durabolin कॅनडा, रुग्णांना पर्वा न करता ते राहतात जेथे औषध प्राप्त करण्यासाठी हे शक्य केले आहे.\nआणखी, किंमत ठिकाणी कमी असल्याचे झुकत पासून स्टिरॉइड्स ताब्यात कायदेशीर आहे जेथे, इतर देशांमध्ये राहणारे लोक लाभ घेऊ शकतात buying Deca Durabolin from Canada.\nते ऑनलाइन कॅनेडियन स्टिरॉइड्स खरेदी आणि प्रचंड बचत आनंद घेऊ शकता.\nयेथे आपला अॅनाबॉलिक सायकल मिळवा\nसानुकूल सायकल खाली आपले ध्येय निवडा आणि शिफारसी स्टॅक.\nस्नायू तयारशक्ती वाढवाफाडून टाकले कराकामगिरी सुधारण्यासाठीवजन कमीचरबी बर्नवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवण्याची\nसर्व औषधे म्हणून, योग्य वापर की आहे. रुग्णांना डॉक्टर सूचना नुसार पदार्थ घेणे अपेक्षित आहे.\nएक डॉक्टर मार्गदर्शनाने, त्या taking anabolic steroids should expect few adverse reactions, त्या साइड इफेक्ट्स पलीकडे लेबल वर नोंद.\nप्रचंड स्नायू & सत्ता मिळवली,\nसंयुक्त आराम & स्नायुबंध वेदना\n100% कोणत्याही लिहून दिलेली औषधे सह कायदेशीर\nअधिक जाणून घ्या ❯\nदहा दर्शक उपसर्ग Durabolinस्टिरॉइड्स\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nयेथे आपला अॅनाबॉलिक सायकल मिळवा\nसानुकूल सायकल खाली आपले ध्येय निवडा आणि शिफारसी स्टॅक.\nस्नायू तयारशक्ती वाढवाफाडून टाकले कराकामगिरी सुधारण्यासाठीवजन कमीचरबी बर्न\nअधिक जाणून घ्या ❯\nमिळवा 20% आता बंद\nआमच्या विषयी | आमच्याशी संपर्क साधा | साइटमॅप | गोपनीयता धोरण | सेवा अटी\nकॉपीराइट 2015-2017 Steroidly.com. सर्व हक्क राखीव.\nस्नायू तयारफाडून टाकले कराचरबी कमी होणेशक्ती वाढवागती & तग धरण्याची क्षमतावृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवावजन कमी\nआपण किती वेळा काम नका\n0-1 टाइम्स प्रति आठवडा2-3 टाइम्स प्रति आठवडा4-5 टाइम्स प्रति आठवडा6+ टाइम्स प्रति आठवडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://srtmun.ac.in/mr/bcud/academic-section/syllabi/226-old-syllabi.html", "date_download": "2019-07-22T20:27:48Z", "digest": "sha1:7SR46YT5IUQQ4VP6YPTRE2AGRMXOKZ3V", "length": 10270, "nlines": 220, "source_domain": "srtmun.ac.in", "title": "अभ्यासक्रम", "raw_content": "\nस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ\nनांदेड - ४३१६०६, महाराष्ट्र राज्य, भारत\n१७ सप्टेंबर १९९४ रोजी स्थापना, विद्यापीठ अनुदान आयोग कायदा कलम २ (एफ) व १२ (बी) अंतर्गत मान्यता, नॅक पुर्नमुल्यांकन \"अ\" दर्जा\nविद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता\nशैक्षणिक सहयोग - सामंजस्य करार\nवाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रे संकुल\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र\nउपकेंद्र - सुविधा केंद्र\nशिष्यवृती / विद्यार्थी सुविधा\nसभा व निवडणूक कक्ष\nनवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य\nशैक्षणिक विभाग (मान्यता ) -परिपत्रके\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग-परिपत्रके\nमहाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ - परिपत्रके\nवित्त व लेखा कार्यालय\nवित्त व लेखा विभाग\nन्यू मॉडेल कॉलेज, हिंगोली\nनॅक / आयक्युएसी सेल\nसभा व निवडणूक कक्ष\nशैक्षणिक नियोजन व विकास\nशैक्षणिक विभाग (मान्यता ) -परिपत्रके\nअभ्यासक्रम - संगणकशास्त्र शाखा\nअभ्यासक्रम - कला शाखा\nअभ्यासक्रम - विधी शाखा\nअभ्यासक्रम - व्यवस्थापनशास्त्र शाखा\nअभ्यासक्रम - विज्ञान शाखा\nअभ्यासक्रम - अभियांत्रिकी शाखा\nअभ्यासक्रम - ललित कला शाखा\nअभ्यासक्रम - शारीरिक शिक्षण शाखा\nअभ्यासक्रम - औषधनिर्माणशास्त्र शाखा\nअभ्यासक्रम - एम फील\nअभ्यासक्रम - सामाजिकशास्त्र शाखा\nकॉपीराइट © 2016 srtmun.ac.in. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5616004324177150271&title=Meeting%20With%20Madhav%20Bhandari&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-07-22T21:17:50Z", "digest": "sha1:7BWQTU2SLB7KX7GPUNGXP7DVDJG4IACF", "length": 9823, "nlines": 123, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘विशेष कॅम्प लावून प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न मार्गी लावा’", "raw_content": "\n‘विशेष कॅम्प लावून प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न मार्गी लावा’\nराज्य पुनर्वसन प्राधिकरण उपाध्यक्ष माधव भांडारीची सूचना\nपुणे : ‘पुणे विभागातील विविध प्रकल्पांत बाधित प्रकल्पग्रस्तांना केवळ कागदोपत्री अथवा एकतर्फी जमिनीचे वाटप न होता त्यांचे योग्य पद्धतीने शाश्वत पुनर्वसन हो��े आवश्यक आहे. त्यासाठी बाधित गावात जिल्हा पुनर्वसन अधिकारी आणि यंत्रणा प्रकल्प अधिकारी यांनी विशेष कॅम्प लावून प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनासह सर्व प्रश्न मार्गी लावावेत,’ अशा सूचना महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा पुर्नस्थापना संनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष आणि भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी केल्या.\nपुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पुणे विभागातील विविध प्रकल्पांतील प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसंबंधी भांडारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, उपायुक्त (पुनर्वसन) दीपक नलावडे, कोल्हापूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, सोलापूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी आर. टी. शिंदे यांच्यासह विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हा पुनर्वसन अधिकारी, यंत्रणा प्रकल्प अधिकारी यांच्यासह प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nभांडारी म्हणाले, ‘विभागात असणाऱ्या सर्व पुनर्वसित वसाहतींचा रस्ते, पाणी, शाळा, ग्रामपंचायत इमारत, स्मशानभूमी, गटार या नागरी सुविधांचा आढावा घेऊन तो एका महिन्यात वस्तुनिष्ठपणे सादर करावा. पुनर्वसनाचे काम केवळ कागदोपत्री न होता खऱ्या अर्थाने पुनर्वसन होणे आवश्यक आहे. बाधितांना जमीनीबरोबरच त्यांच्या पुनर्वसन वसाहतीत सर्व नागरी सुविधांची पुर्तता करण्यात यावी. अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे.’\nबैठकीस पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.\nTags: Madhav BhandariPuneBJPपुणेमाधव भांडारीभाजपप्रेस रिलीज\nकोथरूडमधील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा कृतज्ञता सोहळा भांडारींनी केले पाटील यांचे अभिनंदन ‘चंद्रकांत पाटील यांच्या संघटन कौशल्यामुळे भाजप अधिक मजबूत बनेल’ ‘महाराष्ट्राला न्याय देणाऱ्या मोदी सरकारचे आभार’ ‘नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ‘भाजप’चा विजय संकल्प’\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n ‘अपोलो ११’च्या थरा���क मोहिमेची गोष्ट पायलट माइक कोलिन्सच्या शब्दांत...\nक्रीडामहर्षी हरिभाऊ साने प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी बाळासाहेब साने\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nअमेरिकेत मराठीपण टिकवणारा देखणा सोहळा\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5687814831311157042&title=Shivshahir%20Babasaheb%20Purandare%20awarded%20Padma%20vibhsuhan&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-07-22T20:30:01Z", "digest": "sha1:B5E74TVA4EFKKH7EWUOGKHM3DDHQ53C7", "length": 7124, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "शिवशाहीर पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान", "raw_content": "\nशिवशाहीर पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान\nजिल्हाधिकाऱ्यांनी घरी जाऊन पुरस्कार प्रदान केला\nपुणे : शिवशाहीर बळवंत मोरेश्वर उर्फ बाबासाहेब पुरंदरे यांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्कार त्यांच्या निवासस्थानी आदरपूर्वक प्रदान करण्या‍त आला.\nपुरंदरे यांना भारत सरकारने वर्ष २०१९ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केला होता. ११ मार्च २०१९ रोजी झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यास वैयक्तिक कारणास्तव बाबासाहेब पुरंदरे उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे जिल्हाधिकारी राम यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना पद्मविभूषण पुरस्कार (पद्म विभूषण पदक, मिनिएचर व प्रमाणपत्र) आदरपूर्वक प्रदान केला. या वेळी तहसिलदार तृप्ती कोलते-पाटील यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.\nनिवडणुकीच्या तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा पानशेत पूरग्रस्तांच्या सोसायट्यांबाबत पैसे भरण्याच्या कार्यवाहीला सुरुवात करावी तुकाराम महाराजांच्या पादुकांचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पूजन पं. बिरजू महाराज यांना ‘लक्ष्मी-वासुदेव कलाभूषण पुरस्कार’ प्रदान ‘रेनॉ इंडिया’चे व्यवसाय विस्तार करण्याचे धोरण\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nअरुजा रहाळकरच्या ‘अरंगेत्रम्’ने प्रेक्षक मंत्रमुग्ध\nअरुअप्पा जोशी अकादमीत बँकिंग विषयावर कार्यशाळा; विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद\nसुप���षण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nअमेरिकेत मराठीपण टिकवणारा देखणा सोहळा\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4764505735622054644&title=Sahyadri%20Hospital%20opens%20state%20of%20Art%20Cnacer%20care%20center&SectionId=5073044858107330996&SectionName=%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2019-07-22T21:14:51Z", "digest": "sha1:XKDTQD2AHT2VSK4SKVQNF32R4KU7JEKY", "length": 14190, "nlines": 126, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "सह्याद्री हॉस्पिटलतर्फे प्रगत कॅन्सर केअर सेंटर सुरू", "raw_content": "\nसह्याद्री हॉस्पिटलतर्फे प्रगत कॅन्सर केअर सेंटर सुरू\nपुणे : ‘सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने हडपसर येथे प्रगत कॅन्सर केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरमुळे कर्करोगाशी संबंधित सर्व अद्ययावत वैद्यकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध होतील,’ अशी माहिती सह्याद्री हॉस्पिटल्सचे अध्यक्ष व न्युरोसर्जन डॉ. चारूदत्त आपटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी आँकोलॉजी विभागाच्या संचालिका डॉ. शोना नाग, रेडिएशन आँकोलॉजिस्ट व कर्करोग तज्ञ डॉ. संजय एम. एच. व सह्याद्री हॉस्पिटल्सचे मुख्य कामकाज अधिकारी डॉ. सुनिल राव उपस्थित होते.\nया वेळी बोलताना डॉ. चारुदत्त आपटे म्हणाले, ‘पुण्यात व्यापक सेवा देणाऱ्या कॅन्सर केअर सेंटरची गरज लक्षात घेऊन आम्ही या सेंटरचे नियोजन केले आहे. हा नवीन उपक्रम आणि अद्ययावत आँकोलॉजी व रेडिएशन विभागाच्या मदतीने पुण्याच्या आसपासच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या गरजू रूग्णांना गुणवत्तापूर्ण कर्करोग उपचार प्रदान करणे हे सह्याद्रीचे मुख्य ध्येय आहे. सुरूवातीपासूनच सर्वोत्तम सेवा व तज्ज्ञता यासाठी सह्याद्री हॉस्पिटलने नावलौकिक कमावला आहे. हे नवीन कॅन्सर केअर सेंटर शहरातील प्रख्यात कर्करोगतज्ञ डॉ. शोना नाग आणि त्यांच्या तज्ज्ञ टीमच्या नेतृत्वाखाली कार्यरत असेल.’\nया वेळी बोलताना सह्याद्री हॉस्पिटलमधील आँकोलॉजी विभागाच्या संचालिका डॉ. शोना नाग म्हणाल्या, ‘आँकोलॉजीचे तीन मुख्य आधारस्तंभ सर्जिकल आँकोलॉजी, मेडिसिन आँकोलॉजी व रेडिएशन आँकोलॉजी एकाच छताखाली उपलब्ध असणे हे या अद्ययावत कॅन्सर केअर सेंटरचे वैशिष्ट्य आहे. याबरोबरच शारीरिक आणि ���ानसिक पुनर्वसन यासह पेशंट सपोर्ट ग्रुप आणि होमबेस्ड पॅलिएटिव्ह केअर यांसारख्या सहाय्यक सेवा पुरविण्यावर लक्ष देण्यात आले आहे. येथे ट्युमर बोर्डसारखे अद्वितीय व्यासपीठ उपलब्ध करण्यात आले असून, ज्याद्वारे डॉक्टर आपल्या पेशंट केस संदर्भात आमच्या तज्ज्ञांशी संवाद साधू शकतील. त्याचबरोबर पेशंट सेकंड ओपिनियनदेखील घेऊ शकतील. या तज्ञ टीममध्ये वैद्यकीय तज्ज्ञ, शल्यविशारद, रेडिएशन आँकोलॉजिस्ट व इतर तज्ज्ञांचा समावेश असेल.’\nत्या पुढे म्हणाल्या, ‘या केअर सेंटरच्या अंतर्गत आम्ही लवकरच ब्रेस्ट कॅन्सरचे विशेष युनिट सुरू करणार असून, याद्वारे स्तनाच्या कर्करोगासह सर्व समस्यांवर उपचार केले जातील. तसेच येथे स्टोमा क्लिनिक, तोंडाचा कॅन्सर झालेल्या रूग्णांचे पुनर्वसन करण्यासाठी स्पिच थेरपी क्लिनिक व निसर्गोपचार, होमिओपॅथी, आयुर्वेद, अॅक्यूप्रेशर आणि इतर महत्वाच्या सहाय्यक उपचार पद्धतींच्या इंटीग्रेटेड थेरपी युनिटचा समावेश असणार आहे.’\nरेडिएशन आँकोलॉजिस्ट व कर्करोग तज्ज्ञ डॉ. संजय एम. एच. म्हणाले, ‘सर्व प्रकारच्या ट्युमर्सच्या उपचारासाठी प्रगत रेडिएशन उपकरणे, अद्ययावत ऑपरेशन थिएटर्स, 12 खाटांची डे केअर सुविधा, कर्करोगाचे निदान करण्यासाठी पेट सिटी, एमआरआय, मॅमोग्राफी, लॅबोरेटरी सुविधा उपलब्ध असतील. रूग्णांना येथे जागतिक दर्जाच्या व्यापक सेवांचा लाभ मिळेल. याशिवाय अॅक्टीव्ह ब्रेथ को-ओर्डिनेटर (एबीसी), रोबोटिक काऊच यांसारखी अद्ययावत उपकरणे येथे आहेत.’\nया कॅन्सर सेंटरमधील तज्ज्ञांच्या टीममध्ये सह्याद्री हॉस्पिटलमधील आँकोलॉजी विभागाच्या संचालिका डॉ. शोना नाग, रेडिएशन आँकोलॉजिस्ट व कर्करोग तज्ञ डॉ. संजय एम. एच., मेडिकल आँकोलॉजिस्ट डॉ. तुषार पाटील व डॉ. राहुल कुलकणी, सर्जिकल आँकोलॉजिस्ट डॉ. विनोद गोरे व डॉ. जॉय घोष, सहाय्यक सल्लागार डॉ. अल्मास पठाण, सिनियर रजिस्ट्रार (रेडिएशन आँकोलॉजी) डॉ. सुर्यप्रकाश वाकीना आणि मेडिकल फिजिसिस्ट कांताराम दरेकर यांचा समावेश आहे.\nमोफत कर्करोग शिबिर पाच मे ते ३१ मे\nलोकांमध्ये कर्करोगाविषयी जनजागृती व्हावी, या हेतूने पाच ते ३१ मे २०१९ दरम्यान सह्याद्री हॉस्पिटलच्या हडपसर, नगररोड व डेक्कन शाखांमध्ये मोफत कर्करोग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत रूग्णांना कर्करोग तज्ज्ञांकडून मो���त सल्ला, सवलतीच्या दरात विविध चाचण्यांचा लाभ घेता येणार आहे. या शिबिरात सहभागी होण्याकरिता ८८८८८ २२२२२ या क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन हॉस्पिटलद्वारे करण्यात आले.\nTags: पुणेसह्याद्री हॉस्पिटलहडपसरकॅन्सर केअर सेंटरडॉ. चारुदत्त आपटेडॉ. शोना नागकर्करोगPuneSahyadri HospitalDr. Charudatt ApteOncologyCancer Care UnitDr. Shona NagBOI\nरोटरी न्यूरो रिहॅबिलिटेशन सेंटरचे उद्घाटन मेंदूमृत तरुणाच्या अवयवदानामुळे चार जणांना जीवदान हडपसर येथे रोटरी न्यूरो रिहॅबिलिटेशन सेंटरचे उद्घाटन हडपसर येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ‘कर्करोगावर मात करणे शक्य’\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n७० टक्के रुग्णांना वेनस थ्रॉम्बोएम्बॉलिझमचा धोका\nआंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत अभिषेक देशपांडेला उपविजेतेपद\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nअमेरिकेत मराठीपण टिकवणारा देखणा सोहळा\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/dhavte-jag/rcoms-downfall/articleshow/67854034.cms", "date_download": "2019-07-22T22:05:57Z", "digest": "sha1:5ZZNKTAWI5Z27HEUJ7NJZD6T47Y26LT4", "length": 13069, "nlines": 156, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Dhavte Jag News: ‘आरकॉम’ची घसरण - rcom's downfall | Maharashtra Times", "raw_content": "\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुखWATCH LIVE TV\nराफेल प्रकरणी चर्चेत असलेले उद्योगपती अनिल अंबानी त्यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) या कंपनीच्या दिवाळखोरीच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत. 'आरकॉम' या कंपनीवर ४६,५४७ कोटी रुपयांचे कर्ज असून, कंपनीची विविध मालमत्ता विकून ते फेडण्याचा त्यांचा प्रयत्न होता.\nराफेल प्रकरणी चर्चेत असलेले उद्योगपती अनिल अंबानी त्यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) या कंपनीच्या दिवाळखोरीच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत. 'आरकॉम' या कंपनीवर ४६,५४७ कोटी रुपयांचे कर्ज असून, कंपनीची विविध मालमत्ता विकून ते फेडण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, त्यात अपयश आल्याने दिवाळखोरीचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. आता राष्ट्��ीय कंपनी विधी लवादाचे (एनसीएलटी) माध्यमातून कर्ज फेडण्याचा प्रयत्न होणार आहे. मात्र, या निर्णयाचा फटका 'आरकॉम'सह अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, रिलायन्स पॉवर, रिलायन्स नेव्हल अँड इंजिनीअरिंग आदी विविध कंपन्यांना शेअर बाजारात बसला असून, 'आरकॉम'चा शेअर ३५ टक्क्यांनी घसरले. 'आरकॉम'ची ही घसरण कशी झाली हा प्रश्न त्या कंपनीसाठी जसा महत्त्वाचा आहे, तसाच तो संदेशवहन क्षेत्रातील उद्योगाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. काही वर्षांपूर्वी 'आरकॉम' ही देशातील या क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी होती. देशात मोबाइल फोन सर्वांपर्यंत पोहोचविण्यात या कंपनीच्या मार्केंटिंग धोरणाचा मोठा वाटा आहे. त्यानंतर दूरसंचार क्षेत्र विस्तारत गेले आणि त्यांमधील उद्योगांची संख्याही वाढली. परिणामी स्पर्धाही वाढली. मात्र, अनिल अंबानी यांचे बंधू मुकेश अंबानी हे 'रिलायन्स जिओ'द्वारे जेव्हा क्षेत्रात आले तेव्हा ही स्पर्धा अतिशय तीव्र बनली. खरे तर 'जिओ'ने या क्षेत्रातील खेळाचे नियमच बदलून टाकले. अन्य कंपन्या टू-जी आणि थ्री-जी सेवा देत असताना आणि महिन्याला एक जीबी डेटा देत असताना 'जिओ'ने फोर जी सेवा आणली आणि महिन्याचा डेटा दिवसावर आणला. शिवाय टेलिफोन कॉल मोफत केले. अशा रीतीने इंटरनेट सेवेची व्याप्ती वाढवित आणि ग्राहकांना आकर्षित करीत 'जिओ'ने देशातील दूरसंचार बाजारपेठ काबीज करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अल्पावधीतच तिने आपले स्थान भक्कम केले. 'जिओ'ने दणक्यात केलेले पदार्पण अनेकांसाठी मृत्यूघंटा ठरली. 'आरकॉम'च्या आजच्या स्थितीमागे या सर्व गोष्टी कारणीभूत आहेत. दूरसंचार उद्योगातील स्पर्धेचा फायदा ग्राहकांना होत असला, तरी स्पर्धा संपून तिथे एकाचीच मक्तेदारी निर्माण झाल्यास ग्राहकांना फटकाही बसू शकतो, हे या निमित्ताने लक्षात ठेवायला हवे.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्यांवर वाघांचे दर्शन\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना चिरडले; ७ दुचाकींना धडक\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या संशयावरून २ जणांना द��ला चोप\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल\nधावते जग या सुपरहिट\nधावते जग पासून आणखी\nचांद्रमोहीम: कोणते देश, चंद्रावर कुठे उतरले\nआता दिल्ली काँग्रेसचे काय होईल\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/shikata-shikata/2012-12-25-15-23-53/29", "date_download": "2019-07-22T21:07:58Z", "digest": "sha1:H265OYPJORVEKTOV7SK4FDOLXYDUJ6UO", "length": 4563, "nlines": 74, "source_domain": "bharat4india.com", "title": "माडिया भाषेतील बाबा आमटेचं गौरवगीत | शिकता शिकता", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nमाडिया भाषेतील बाबा आमटेचं गौरवगीत\nलोक बिरादरी प्रकल्पातील आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी माडिया भाषेतील गायलेलं गौरवगीत\n'जय, जय महाराष्ट्र माझा'\nकाठीवरची कसरत - आदिवासी खेळ\nजिल्हा परिषद शाळा 'लौकी'\nये मेरा इंडिया - देशभक्ती गीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%9C", "date_download": "2019-07-22T20:25:30Z", "digest": "sha1:CTVRCXY3OAIM4BOMVPL6576KFZOTXKBR", "length": 3699, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लालगंज - विकिपीडिया", "raw_content": "\nलालगंज भारताच्या उत्तर प्रदेश राज्याच्या राय बरेली जिल्ह्यातील शहर आहे. येथून जवळ रेल्वेचे डबे तयार करण्याचा कारखाना ���हे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ मे २०१८ रोजी ०२:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%A5%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A5%A9-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5/", "date_download": "2019-07-22T20:40:40Z", "digest": "sha1:R5USK5DIEDJ7ZCFVKCMUI4ZZKGDNP6DZ", "length": 6519, "nlines": 59, "source_domain": "lokvruttant.com", "title": "थँडीच्या गारठ्याने ३ दिवसात ५ जणांचा बळी ! – Lokvruttant", "raw_content": "\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\nथँडीच्या गारठ्याने ३ दिवसात ५ जणांचा बळी \nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम December 30, 2018\nनागपूर-: सध्या राज्यभरात थँडीचा अंश वाढत चालला आहे, वाढत्या थन्डीमुळे वातावरणात गारवा कमालीपेक्षा वाढल्यामुळे आणि ह्या कडाक्याच्या थंडीमुळे नागपुरात गेल्या 3 दिवसात 5 जणांचे बळी गेला आहे. थंडीची लाट असताना रस्त्यावर राहणाऱ्यांसाठी शेल्टर होमची व्यवस्था करणं तर दूर, साधा थंडीचा अलर्टसुद्धा प्रशासनाने दिलेला नाही. त्यामुळे नागपूर प्रशासन सुस्त झोपेत असल्याचं चित्र सद्या पहावयास मिळत आहे.नागपूरचा पारा 3.5 अंशापर्यंत खाली आला होता. रविवारी 4 डिग्री सेल्सिअस एवढं किमान तापमान नागपुरात नोंदविण्यात आलं.\nथंडीच्या लाटेत रस्त्यावर राहणाऱ्या लोकांचे मोठ हाल होतात. थंडीमुळे गेल्या 3 दिवसांत नागपुरात 5 जणांनी आपला जीव गमावला. सीताबर्डी, गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दोन घटना रविवारी सकाळी उघडकीस आल्या. तर निवारा नसल्यामुळे अन्य तिघांचा कामठी, बजाजनगर आणि कळमना परिसरात बळी गेला. पोलीस मृतांची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहेत.\nTags: #थँडीच्या गारठ्याने #३ दिवसात #५ जणांचा बळी \nनववर्षाचं सर्वत्र जल्लोषात स्वागत \nमुंबईमधल्या आगीच्या सत्रात आणखी एक भर, परंतू अग्निशमन दलाचे २ जवान जखमी.\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंडीगड चंद्रपूर जम्मू-काश्मीर जयपूर जळगाव जेजुरी ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा बारामती बुलढाणा भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/aurangabad/46-thousand-153-votes-will-be-counted-each-round/", "date_download": "2019-07-22T21:24:46Z", "digest": "sha1:IUDKRZTUMN6LHJAA4Y3IEZIRNZT3UD4P", "length": 30072, "nlines": 409, "source_domain": "www.lokmat.com", "title": "46 Thousand 153 Votes Will Be Counted In Each Round | ४६ हजार १५३ मतांची होणार प्रत्येक फेरीत मोजणी | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २३ जुलै २०१९\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nशेतीचा नांगर रोबोटच्या खांद्यावर; १८ कोटींचा निधी\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nया व्यक्तीमुळे ऐश्वर्या राय चिडली होती मनिषा कोईरालावर, मुलाखतीत असे काही बोलली होती तिच्याविषयी\nतब्बूने ग्लॅमरस अवतारातील व्हिडिओ केला शेअर, नेटिझन्सने दिल्या अशा भन्नाट कमेंट्स\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nऐश्वर्या राय इतकीच सुंदर आहे तिची वहिनी, पाहा फोटो\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nकानाशी निगडीत 'या' चुका कराल तर, आयुष्यभरासाठी बहिरे व्हाल\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्��ंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nAll post in लाइव न्यूज़\n४६ हजार १५३ मतांची होणार प्रत्येक फेरीत मोजणी\n४६ हजार १५३ मतांची होणार प्रत्येक फेरीत मोजणी\nलोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील मेल्ट्रॉन कंपनीच्या सभागृहात प्रारंभ होणार असून, २६ फेºयांतील मतमोजणीनंतर पूर्ण निकाल हाती येणार असून, प्रत्येक फेरीत अंदाजे ४६ हजार १५३ मतांची मोजणी होणार आहे.\n४६ हजार १५३ मतांची होणार प्रत्येक फेरीत मोजणी\nठळक मुद्दे२६ फेऱ्या : मतमोजणी कर्मचाऱ्यांची रंगीत तालीम झाली, मात्र लपून-छपून\nऔरंगाबाद : लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील मेल्ट्रॉन कंपनीच्या सभागृहात प्रारंभ होणार असून, २६ फेºयांतील मतमोजणीनंतर पूर्ण निकाल हाती येणार असून, प्रत्येक फेरीत अंदाजे ४६ हजार १५३ मतांची मोजणी होणार आहे. २३ एप्रिल रोजी ��८ लाख ८६ हजार २९४ मतदारांपैकी ११ लाख ९५ हजार २४२ मतदारांनी मतदान केले. मतदान प्रक्रि येसाठी २०२१ नियंत्रण यंत्रसंच (कंट्रोल युनिट) मतदानासाठी वापरण्यात आले.\nमतदान यंत्र, व्हीव्हीपॅट हाताळणे आणि मतमोजणीच्या अनुषंगाने प्रशासनाने बुधवारी दुपारी ३ वाजता कर्मचाºयांची रंगीत तालीम घेतली. या कार्यक्रमाची माहिती प्रशासनाने बाहेर येऊ दिली नाही. मतमोजणी आणि केंद्र याबाबत प्रशासनाने कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केली नाही. एवढी गोपनीयता कशामुळे ठेवली, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. केंद्र परिसरात काय व्यवस्था आहे, पार्किंग कशी असणार, सामान्य नागरिकांना माहिती कशी मिळणार, माध्यम सुविधा काय आहेत. व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या मोजण्यासाठी मतदान केंद्रांची निवड सोडतीने करणार की इतर प्रकारे, हेदेखील प्रशासनाने समोर आणले नाही.\nमतमोजणी केंद्रातील तीन सभागृहांमध्ये प्रत्येकी दोन विधानसभा क्षेत्रांची मतमोजणी करण्यात येणार आहे. प्रत्येक सहायक निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या देखरेखीत ती मतमोजणी होणार आहे. निरीक्षक आणि निवडणूक निर्णय अधिकाºयांसाठी वेगळे कक्ष असणार आहेत.\nमतमोजणी केंद्रातील व्यवस्था अशी-\nकेंद्र जालना रोडच्या सर्व्हिस रोडलगत आहे. दक्षिणमुखी केंद्राच्या डाव्या बाजूला मतमोजणीसाठी येणाºया अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा व्यवस्था आणि केंद्र सुविधांसाठी काम करणाºयांसाठी पार्किंगची व्यवस्था असणार आहे. सामान्य नागरिकांसाठी विमानतळासमोरून पाठीमागे जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे पार्किंग व फेरीनिहाय निकाल ऐकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.\n१८ व्या फेरीपर्यंत होणार चित्र स्पष्ट\n१८ व्या फेरीपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल. ६० टक्के मतमोजणी या फेरीपर्यंत होईल. ११ लाख ९५ हजार २४२ पैकी ८ लाख ३० हजार ७५४ मतदान या फेरीपर्यंत मोजले जाईल, असा अंदाज आहे. या फेरीपर्यंत विजय कोणाच्या बाजूने आहे, याचा बºयापैकी अंदाज आलेला असेल.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nAurangabadLok Sabha Election 2019औरंगाबादलोकसभा निवडणूक २०१९\nबकोरियांची पाठ फिरताच महावितरणची घडी विस्कटली\nजळगाव रस्त्याचा कंत्राटदार बदलण्याच्या हालचाली\nपक्षादेश असेल तर, पुतण्याचे काम करण्यास तयार : आमदार चिकटगावकर\nजायकवाडीचे पाणी आणखी महिनाभर पुरेल\nपक्षाने उमेदवारी दिली तर लढणारच : अभय पाटील\n२७ सप्टेंबरपासून मुंबई-औरंगाबाद-उदयपूर विमानसेवा\nमहापालिका पथकावर हल्ला करणारा वकील पोलिसांना सापडेना\nबजाजनगरात तुकडोजी महाराज पोलखी सोहळा\nपावसाळ्यातही जारच्या पाण्याची मागणी कायम\nमहिलेची छेड काढणाऱ्या क्लिनरला नागरिकांनी दिला चोप\nतरुणाची गळफास घेवून आत्महत्या\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1693 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (823 votes)\nपक्षी जाय दिगंतरा; हजारो किमी प्रवास करुन परदेशी पाहुणे सागरी किनारी दाखल\nभारताचे Mission moon, चाँद के पार चलो...\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\n'तू अशी जवळी रहा' फेम सिद्धार्थ ही गोष्ट घेतल्याशिवाय नाही निघत घरा बाहेर\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून का���ला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\n मनोज नरवणेंची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती\nVIDEO: कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र; विधानसभेत एकच खळबळ\nचंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला; 'चंद्रयान-२' वरुन भाजपाचा टोला\n... तर 6 ऑगस्टपासून मुंबईची 'बेस्ट' लाईफलाईन बंद, कर्मचारी पुन्हा संपावर\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; ६० लोकांची सुखरूप सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topic/Kriti-Sanon", "date_download": "2019-07-22T21:48:06Z", "digest": "sha1:DE62FZEKIETUOOOS6U7HR2SYGWV7GX3F", "length": 15827, "nlines": 273, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Kriti Sanon: Latest Kriti Sanon News & Updates,Kriti Sanon Photos & Images, Kriti Sanon Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\nजन्मदिनाच्या अनोख्या भेटीने CM फडणवीस भारा...\nMTNL इमारतीत अडकलेले सर्वजण सुखरूप\nवांद्रे: आग विझवण्यासाठी रोबोची मदत\nमुंबई: MTNLच्या इमारतीत भीषण आग\nइतिहासकार प्रा. ज. वि. नाईक यांचे निधन\nकर्नाटक पेच: कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमराठी अधिकारी मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्...\nटॉयलेटसंबंधी 'त्या' विधानानंतर साध्वींची ख...\nचंद्राच्या दिशेने भारताचा ऐतिहासिक प्रवास ...\nभारतासाठी हा ऐतिहासिक क्षण: PM मोदी\nमोदींनी काश्मीरवर मदत मागितली होती: ट्रम्प\nपाकिस्तानात दोन आत्मघातकी हल्ले, ७ ठार\nस्टेजवरच झाला कॉमेडियनचा मृत्यू\nपाक पंतप्रधान अमेरिका दौऱ्यावर\n'ते' मला प्रत्येकवेळी भारतात जा म्हणतात......\nकॉलेजियमची शिफारस परत पाठविली\nसरकारच्या ५० दिवसांत शेअर बाजार तोट्यात\n'असा' करा आयटीआर पासवर्ड रीसेट\nदिल्लीमध्ये सोनेदर उच्चांकी स्तरावर\nमोठ्या व्यवहारांसाठी 'आधार' केवायसी अनिवार...\nएअर इंडियामध्ये ना पदोन्नती, ना नव्याने भर...\nएचडीएफसी बँकेची नफावाढ कायम\nपहिल्यांदाच राजस्थानच्या तीन खेळाडूंचा संघात समावे...\nबुमराह फक्त कसोटीसाठी; पंड्याला विश्रांती\nअसा होईल टीम इंडियाचा विंडीज दौरा\nविंडीज दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर...\nWI दौरा: संघाची निवड आज, धोनीला पर्याय कोण...\nधोनीने घेतली २ महिन्यांची सुट्टी; विंडीज द...\nअभिजीत आणि शिवानीमध्ये आज कॅप्टन्सीची लढत\n'सुपर ३०' शंभर कोटींच्या उंबरठ्यावर\nसर��ारांवर होणारे विनोद सहन करू शकत नाही : ...\nबिग बॉसः शिव आणि वीणा यांच्यात अबोला\nसावनीने विशेष मुलांसोबत साजरा केला वाढदिवस...\n'सत्ते पे सत्ता'च्या रिमेकला हृतिकचा नकार\nरशियातील शिक्षणाविषयी बोलू काही\nनाशिकमध्ये कॅम्पस निवडणूक जाहीर करा\nकरिअर फास्ट-ट्रॅकवर नेण्यासाठी ICRI चा उत्...\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्..\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोक..\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना चिरड..\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या संशय..\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडि..\nमुंबईत वांद्रेमध्ये MTNLच्या इमार..\n'चांद्रयान-२' युवा पिढीला देणार प..\n'हिरोपंती'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी क्रिती सॅनन आज चर्चेतली अभिनेत्री आहे...\nगेल्या वर्षभरात 'मीटू' ही चळवळ चर्चेत राहिली पण, ही चळवळ केवळ झगमगत्या दुनियेपुरतीच मर्यादित राहिली असंही बोललं जात होतं...\nluka chuppi: पब्लिक रिव्ह्यू: लुका छुप्पी\nसुशांत सिंग राजपूत 'डर्टी डान्सिंग'मध्ये दिसणार\n'वूमनिया'साठी तापसी- क्रिती एकत्र\nमोबाइल तुम्हाला एखाद्या संकटातून बाहेर काढू शकतो. अभिनेत्री क्रिती सॅननला विचारा. अलीकडेच ती एका बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये अडकली होती. पण तिनं लगेचच फोनवरुन तिच्या मॅनेजरला हे कळवलं.\nक्रितीमुळे सुशांतचा बर्थ डे स्पेशल\nक्रीती साननला हवी चांगल्या फिल्मची ऑफर\nकीर्ती सननने आपल्या नाताळातील आठवणी सांगितल्या\nसुशांत सिंह राजपूत-कीर्ती सेनन एकमेकींना टाळले\nपरिणीती, क्रिती सॅनोनचा करण जोहरच्या सिनेमाला नकार\nचित्रपट मिळत नसल्याने कृती सनोन चिंतेत\nफरहान अख्तर क्रिती सॅनोनवर अद्याप नाराज\nकीर्ती सेनन परिवारासह सुट्टीसाठी दुबईला\nक्रिती सॅनोनचे स्पेनमधील खास फोटो\nम्हणून आयुष्यमानची चित्रपटातून गच्छंती\n'बरेली की बर्फी'च्या यशावर क्रीती खुश\n'बरेली की बर्फी'ने जमवला १३ कोटींचा गल्ला\nकृती सेनॉन, आयुषमान खुराना, राजकुमार राव यांच्या 'बरेली की बर्फी' या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत या चित्रपटानं १३.३७ कोटींची कमाई केली आहे.\nलॅक्मे फॅशन वीकमध्ये सनी ,कृती आणि मलायकाचा रॅम्प वॅाक\n'बरेली की बर्फी'च्या प्रमोशनसाठी आयुषमान , कृती पोहचले कॅालेज फेस्टिवल मध्ये\nकाश्मीर मध्यस्थीस ट्रम्प तयार; मोदींनी मदत मागितल्याचा द���वा\nMTNLइमारतीत अडकलेले ८४ जण सुखरूप\nकर्नाटक: कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nMTNL इमारत आग: असे वाचले अनेकांचे प्राण\nमोदीपर्व २: शेअरबाजाराला १२ लाख कोटींचा तोटा\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\n'चांद्रयान-२' पुढचे ४८ दिवस असा करणार प्रवास\nबिग बॉस: शिवानी सुर्वेची कॅप्टनपदी नियुक्ती\n'चांद्रयान-२' झेपावलं; 'इस्रो'ने घडवला इतिहास\nप्रो कबड्डी: यु मुम्बा, पुणेरी पलटण पराभूत\nभविष्य १९ जुलै २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-elephant-sonaval-dodamarg-taluka-99702", "date_download": "2019-07-22T20:43:48Z", "digest": "sha1:ETAARHL5DVPRFCEGIHIGZAN25PHDJXFX", "length": 18805, "nlines": 232, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News Elephant in Sonaval Dodamarg Taluka दोडामार्ग तालुक्यात सोनावलमध्ये हत्तीचा धुडगूस | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, जुलै 23, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, जुलै 23, 2019\nदोडामार्ग तालुक्यात सोनावलमध्ये हत्तीचा धुडगूस\nशनिवार, 24 फेब्रुवारी 2018\nदोडामार्ग - वीजघर बांबर्डे परिसरातील टस्करापाठोपाठ आता सोनावलमध्ये नवा हत्ती दाखल झाला आहे. गुरुवारी (ता. २२) रात्री त्याने सोनावलमध्ये माड, केळी, कुळीथ, भातशेतीचे नुकसान केले. तेथील निवास व न्याहरीसाठी बांधलेल्या वन हर्ष रेस्ट हाऊस सभोवतालच्या सौरऊर्जा कुंपणाची मोडतोड केली.\nदोडामार्ग - वीजघर बांबर्डे परिसरातील टस्करापाठोपाठ आता सोनावलमध्ये नवा हत्ती दाखल झाला आहे. गुरुवारी (ता. २२) रात्री त्याने सोनावलमध्ये माड, केळी, कुळीथ, भातशेतीचे नुकसान केले. तेथील निवास व न्याहरीसाठी बांधलेल्या वन हर्ष रेस्ट हाऊस सभोवतालच्या सौरऊर्जा कुंपणाची मोडतोड केली. त्यानंतर धनगरवाडीत धुडगूस सुरू असताना त्याला हाकलवण्यासाठी आलेल्या चौंडू पाटील यांचा त्याने पाठलाग केला. दैव बलवत्तर म्हणून ते बचावले.\nसोनावल परिसरात हिरवीगार भातशेती तरारून आली आहे. अेनक शेतकऱ्यांनी वायंगणी शेती केली आहे. त्या शेतीत हत्तीने धुडगूस घातला. भातशेती तुडवून नुकसान केले. कुळीथ पिकांचेही नुकसान केले. चंदगड तालुक्‍यातील नामखोल गावातून सोनावळकडे येणाऱ्या भातीच्या रस्त्याने तो आला. पहिल्यांदा दहा साडेदहाच्या दरम्यान तो मॅग्डेलिना इकोलासो यांच्या खासगी बागेतील वन हर्ष नावाच्या निवास व न्याहरीसाठीच्या रेस्ट हाऊस समोरील सौरऊर्जा कुंपण उद्ध्वस्त करून बागेत शिरला. तेथे त्याने घड आलेल्या केळी जमीनदोस्त केल्या.\nकेळीचा गाभा फस्त करून तो पुढे सरकला. यावेळी तो वीज खांबाजवळून चिंचोळ्या वाटेने दुसऱ्या केळीच्या बनात शिरला. तेथेही नुकसान केले आणि त्याच बागेतील माड जमीनदोस्त करून धनगरवाड्यावरील वस्तीत शिरला. तेथील लक्ष्मी वरक यांच्या घरामागच्या केळी त्याने जमीनदोस्त केल्या. वेळ साधारण पहाटे तीनची होती. कुत्र्यांच्या आवाजाने लक्ष्मी वरक, बाबू बोडेकर, चौडू पाटील घरातून बाहेर आले. सुरवातीला त्यांना गवा आला असेल असे वाटले. म्हणून पाटील यांनी दांडा घेऊन आरडाओरड करत त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला; हत्तीनेही झटकन वळत पाटील यांचा पाठलाग केला. पाटील, बोडेकर यांनी पळ काढला. हत्ती नामखोलहून आलेला मातीचा रस्ता पार करून बोडेकर यांच्या अंगणात कुंपण पार करून थांबला, अन्यथा अनर्थ घडू शकला असता.\nहत्तीने तेथील लिंगाजी गवस यांच्या कुळीथ आणि केळी बागेचे, आप्पा नारायण गवस, देविदास गवस, नारायण गवस यांच्या भातपिकांचे नुकसान केले. लक्ष्मी वरक यांच्या माड आणि केळीचेही त्याने नुकसान केले. तेरवण मेढे सरपंच प्रवीण गवस, सदस्य सगुण गवस, शिवराम गवस यांनी नुकसानीची पाहणी केली. वनपाल दत्ताराम देसाई, गणेश लोकरे, वनरक्षक अनंत देसाई यांनी पंचनामा केला.\nदरम्यान, गावकरी विश्‍वनाथ गवाळकर आणि विजय गवाळकर यांनी मागच्या वेळेच्या पहिल्यांदा एक हत्ती आला, त्यानंतर पाच हत्ती आले. त्यांचा येण्याचा मार्गही हाच होता असे सांगून भविष्यातील पाच हत्तीच्या संकटाची टांगती तलवार आपल्यावर असल्याचे सांगितले.\n‘तो’ हत्ती नव्याने दाखल\nसोनावलमध्ये रात्री दाखल झालेला हत्ती वीजघर बांबरडे परिसरातील नव्हे, तर तो नव्याने दाखल झालेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्‍यातील नामखोल मधून तो सोनावलमध्ये घाटरस्त्याने उतरला. बांबर्डे परिसरात पूर्वीच्या हत्तीने रात्री सिद्धेश राणे यांच्या १०० केळी उद्ध्वस्त केल्या. शिवाय दोन्ही हत्तींच्या पायाची मापे वेगवेगळी असल्याने आणखी एक हत्ती तिलारी खोऱ्यात दाखल झाल्याचे स्पष्ट होत आहे. बांबर्डेतील हत्तीने केरळीयनांच्या कुंपणाचेही रात्री मोठे नुकसान केले.\nसोनावलमध्ये प्रवेश केलेल्या हत्तीने विद्युतभारित सौरकुंपण उद्ध्वस्त केले, शिवाय ‘वन हर्ष’ मधून बाहेर पडताना बंद लोखंडी गेटही धक्‍का मारून सताड उघडत तो पसार झाला, त्यामुळे सौरउर्जा कुंपणही हत्तीसमोर निष्पभ्र असल्याचे स्पष्ट झाले. बंद लोखंडी गेटही त्याला रोखू शकले नाही. त्यामुळे हत्तीला रोखणे अथवा हुसकावणे किती कठीण आहे याची कल्पना येईल.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n'ऑरिक' परिघाबाहेर बघणार का\nऔरंगाबाद - 'ऑरिक' सिटीसारखे प्रकल्प ढोलेरा (गुजरात), भिवाडी, निमराणा (राजस्थान) या ठिकाणी सध्या सुरू आहेत. ग्रीनफिल्ड शहर उभारणीसाठीची जमीन आणि...\nमहावितरणच्या प्रादेशिक सहव्यवस्थापकीय संचालकपदी राहुल रेखावार\nऔरंगाबाद - महावितरणच्या प्रादेशिक सहव्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे सोमवारी (ता. 22) राहुल रेखावार यांनी स्वीकारली. त्यानंतर पहिल्याच दिवशी संपूर्ण...\nठेकेदारांच्या बेजबाबदारपणामुळे वाकडमध्ये विजसेवा ठप्प\nपिंपरी : ऐन पावसाळ्यात आणि पावसाच्या तोंडावर वाकड परिसरात महापालिका ठेकेदारांकडून बेजबाबदारपणे सुरू असलेल्या कामांमुळे विजसेवा ठप्प होऊन असंख्य...\nपिंपरी - ‘महापारेषण’च्या उच्चदाब वीजवाहिन्यांखाली शहरातील सुमारे पाचशे बांधकामे आहेत. त्यात राहणाऱ्या नागरिकांची संख्या दोन हजारांवर आहे. अशा ठिकाणी...\nमहत्त्वाच्या बैठका हाच वाढदिवसाचा कार्यक्रम\nमुंबई - वसंतराव नाईक यांच्यानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदावर सर्वाधिक काळ असलेले मुख्यमंत्री...\nउत्तर प्रदेशात 128 कोटींचे वीजबिल\nलखनौ : उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील चमरी गावातील एका नागरिकास चक्क 128 कोटी 45 लाख 95 हजार 444 रुपयांचे वीजबिल आल्याचा प्रकार उघडकीस आला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%97%E0%A4%9F%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Agovernment&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7&search_api_views_fulltext=%E0%A4%97%E0%A4%9F%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2019-07-22T20:53:30Z", "digest": "sha1:WGLSMEUWMBCTQOR4KF3VBIZHGHYBKQYJ", "length": 8762, "nlines": 227, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nमंगळवार, जुलै 23, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, जुलै 23, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\n(-) Remove द्राक्ष filter द्राक्ष\nगटशेती (1) Apply गटशेती filter\nडाळिंब (1) Apply डाळिंब filter\nपुढाकार (1) Apply पुढाकार filter\nफीचर्स (1) Apply फीचर्स filter\nभगवानराव कापसे (1) Apply भगवानराव कापसे filter\nमोसंबी (1) Apply मोसंबी filter\nसंजय वरकड (1) Apply संजय वरकड filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\nसोयाबीन (1) Apply सोयाबीन filter\nमातीचं सोनं करणारी माणसं\nतज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि अतोनात मेहनत करत जालना जिल्ह्यातले काही शेतकरी शेतीचं नंदनवन करू पाहत आहेत. ही किमया घडत आहे दुष्काळग्रस्त मराठवाड्यात. या जिल्ह्यातल्या जिरडगावच्या जिगरबाज शेतकऱ्यांनी मोठ्या जिद्दीनं गटशेतीला आकार दिला असून, पाणीटंचाईवर मात करून शेती फुलवता येते, याचं कृतिशील दर्शन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://enavamaratha.com/scarcity-review-meeting-held-collector-office-84215", "date_download": "2019-07-22T20:13:54Z", "digest": "sha1:GHOEZBD7YHS5ZHTUDOMUBW4GNIDBZQC2", "length": 7127, "nlines": 135, "source_domain": "enavamaratha.com", "title": "जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठक घेण्यात आली | Nava Maratha", "raw_content": "\nHome बातम्या जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठक घेण्यात आली\nजिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठक घेण्यात आली\nअहमदनगर-राज्याचे परिवहन व बंधारे विकास विभागाचे प्रधान सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव आशिषकुमार सिंह यांनी बुधवारी (दि.15) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठक घेतली. यावेळी उपस्थित असलेले जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, वनविभागाचे विश्‍वेश्‍वर रेड्डी आदी.\nई- पेपर बातम्या आत्मध��� ज्योतिष वास्तुशास्त्र संस्कृती आरोग्य गृहिणी पाककला सौन्दर्य मुलांचे विश्व सुविचार सामान्य ज्ञान नोकरी विषयीक प्रॉपर्टी अर्थकारण मनोरंजन तंत्रज्ञान क्रिडा पर्यटन निधनवार्ता पोल प्रश्नमंजुषा\nPrevious articleतरुण पिढीत धार्मिकतेची आवड निर्माण होण्यासाठी हरीनाम सप्ताहांची गरज-बाळासाहेब पवार\nNext articleविश्‍वभारती अभियांत्रिकीमध्ये 17 रोजी विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस मुलाखती\n भारताचं चांद्रयान-2 अवकाशात झेपावलं\nगॅस भरताना पेट्रोल पंपावर गॅस गळती; अनर्थ टळला\nतब्बल अडीच वर्षे उलटली तरीही रस्त्याचे डांबरीकरण होत नसल्याने नागरिक टाकणार विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार\nबथुवेल हिवाळे यांच्या ‘घट्ट विळखा’ कथासंग्रहाचे प्रकाशन\nराज्यस्तरीय विनोदी मराठी लघुकथा लेखन स्पर्धेचे नगरमध्ये आयोजन\n भारताचं चांद्रयान-2 अवकाशात झेपावलं\nगॅस भरताना पेट्रोल पंपावर गॅस गळती; अनर्थ टळला\nतब्बल अडीच वर्षे उलटली तरीही रस्त्याचे डांबरीकरण होत नसल्याने नागरिक टाकणार...\nश्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ – आनंदवाणी\nसच्चा सुख (शिक्षाप्रद आध्यात्मिक कथाएँ) – भक्ती की भावना\nमहाविद्यालयीन शिक्षण विद्यार्थ्यांचे भविष्य घडविते – प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस\nरविवार 3 मार्च रोजी सातारा येथे ‘साहेब श्री 2019 ’ शरीर...\nसासूने सुनेला मुलीच्या रूपात पाहिल्यास घराला घरपण निर्माण होईल-माजी प्राचार्य प्रल्हाद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/top-news/2013-01-16-14-09-29/30", "date_download": "2019-07-22T21:25:51Z", "digest": "sha1:MYDMOBOEJGBNMN7D5VZK53WVANWTZ273", "length": 13538, "nlines": 91, "source_domain": "bharat4india.com", "title": "आगळीवेगळी विद्यार्थी संसद | टॉप न्यूज", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nपुणे - भारत हा जगातील सर्वात तरुण देश म्हणून ओळखला जातो. या देशातील ५० टक्के लोक हे २५ वर्षांखालील तर ६५ टक्के लोक हे ३५ वर्षांखालील आहेत. या तरुण भारतासमोर त्यांच्या भविष्याची स्वप्नं आहेत. दिवसेंदिवस ते स्वतःला वेगवेगळ्या क्षेत्रात सिद्ध करताना दिसतात. या तरुणाईला अनेक प्रश्नदेखील पडतायत. त्यांची समर्पक उत्तरं मिळावीत आणि तरुणांना स्फूर्ती, दिशा मिळावी, या उद्देशानं पुण्यातील एमआयटी शिक्षण संस्थेनं 'भारतीय छात्र संसद' या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.\n१० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग\nतीन दिवस पार पडलेल्या या संसदेत देशभरातील सुमारे १० हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे, त्रिपुराचे राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, बी.बी.सी. इंडियाचे माजी ब्युरो चीफ मार्क ट्युली, 'सार्क'चे संचालक महम्मद गफुरी, बिर्ला फाऊंडेशनच्या राजश्री बिर्ला आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर उपस्थित होते. त्यांचे विचार ऐकून आणि त्यांच्याशी थेट संवाद साधून आयुष्यभराची शिदोरी मिळाल्याचं समाधान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं.\n\"भारताचा पाया ज्या विचारांवर उभा आहे, त्याला छेद देण्याचा प्रयत्न पाश्चिमात्य विचारांकडून केला जात आहे. मात्र, व्यक्तीपेक्षा समाजाला महत्त्व देणाऱ्या भारतीय संस्कृतीची जपणूक आपणच करायला पाहिजे. विज्ञान-तंत्रज्ञान ही प्रगतीची साधनं आहेत. पण त्यांचा योग्य वेळीच वापर करण्याची गरज आहे,\" असं मत बी.बी.सी.चे माजी ब्युरो चीफ मार्क ट्युली यांनी व्यक्त केले त्यावेळी तरुणाईनं टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करून त्यांना साथ दिली.\nराजू शेट्टी आणि पाशा पटेलही\nया संसदेची सुरुवात प्रख्यात इस्लामिक अभ्यासक मौलाना सय्यद क्ल्बे रुशाहीद रिझवी यांच्या भाषणानं झाली. त्यांनी 'रिसोल्व्ह कॉन्फ्लिक्ट - सिक पीस' या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साध���ा. दुसऱ्या सत्रात देशातील अत्यंत गंभीर अशा शेतकऱ्यांच्या जीवनावर चर्चा झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार पाशा पटेल यांनी 'डाईंग फार्मर अॅण्ड ग्रोईंग इकॉनॉमी' या विषयावर संवाद साधला. तरुणाई शेती विषयातही किती रस घेते, याची झलक यावेळी पाहायला मिळाली.\nभाजप प्रवक्ते रविशंकर प्रसाद आणि जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमार अब्दुल्ला हे 'पॉलिटिक्स-डोण्ट हेट इट, बी पार्ट ऑफ इट' या विषयावर बोलले. विद्यार्थ्यांना त्यांनी मनातील प्रश्न विचारले. हा कार्यक्रमही चांगलाच रंगला. याशिवाय 'पॉलिटिक्स थ्रू द आय ऑफ इंडियन सिनेमा', तसंच 'यंग इंडिया, ओल्ड लीडर्स, व्हायब्रंट कॉर्पोरेट - व्हायब्रंट इंडिया' आणि 'एम्ब्रेस डायव्हर्सिटी - प्रोमोट युनिटी आणि पॉवर्टी : अ ग्रेटर टेरर' या महत्त्वाच्या विषयांवरही मान्यवरांचे विचार ऐकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली.\nमनोज कुमार यांना जीवन गौरव पुरस्कार\nकार्यक्रमाचा सांगता समारंभही थाटात झाला. यावेळी ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. \"भारतात राहून मी आज भारताचाच शोध घेत आहे,\" असं सांगून त्यांनी आपल्या थोर भारतभूमीला साजेसे पुत्र व्हा, असा सल्ला दिला.\nदेशातील प्रमुख २०० महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून थेट प्रसारण करण्यात आलं. त्याचाही लाभ लाखो विद्यार्थ्यांनी घेतला.\nहा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, डॉ. राहुल कराड, मंगेश कराड आदी मान्यवरांनी घेतलेले कष्ट पदोपदी दिसत होते. उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थ्यांनी त्याबद्दल वेळोवेळी प्रशंसोद्गार काढले.\nअशा प्रकारचे कार्यक्रम जर भारतातील शहरांमध्ये आणि गावागावांत आयोजित केले गेले तर तरुणांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल, अशा शब्दात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या भावना 'भारत4इंडिया'शी बोलताना व्यक्त केला.\nकेशवसुतांचं मालगुंड बनलं पर्यटनस्थळ\nवेळास बनलं कासवांचं गाव\nमहाशिवरात्रीला गावच करतंय माहेरपण\nजलसाक्षर व्हा..पाणी जपा, पाणी वाचवा\nबैलगाडा शर्यत झाली सुरू\nउन्हाळी भाजीपाला पिकवणाऱ्यांची चांदी\nड्रॅगन फ्रूटला सरकारचं पाठबळ\nदापोली झाली 'प्लास्टिक फ्री'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marketaanime.com/2015/11/24/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%AB%E0%A5%AE-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-22T21:23:09Z", "digest": "sha1:AZRZMIVB23KWCZM24IG4V6JOIG773GSH", "length": 19462, "nlines": 190, "source_domain": "marketaanime.com", "title": "भाग ५८ - कॉर्पोरेट एक्शन भाग ३ ‘BUY BACK’ - Stock Market आणि मी", "raw_content": "\nगृहिणी ते stock market गुंतवणूकदार – एक रोमांचक प्रवास\nभाग ५८ – कॉर्पोरेट एक्शन भाग ३ ‘BUY BACK’\nआधीचा भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा\nभाग ५७ and ५६ मधे २ corporate action समजून घेतल्या – BONUS आणि SPLIT. आज आपण अजून एक corporate action समजवून घेवू. ‘BUY BACK’ म्हणजे कंपनी स्वतःचेच इशू केलेले शेअर्स एका विशिष्ट किंमतीला एका विशिष्ट मुदतीत आणी ठराविक प्रमाणांत शेअरहोल्डर्स कडून किंवा ओपनमार्केटमधून विकत घेते. आणी ती रकम शेअरहोल्डर्सच्या खात्याला जमा करते. यालाच रिपर्चेस ऑफ शेअर्स असेही म्हणतात. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ‘BUY BACK’ चा निर्णय घेवून तो मंजूर करते.आणी नंतर शेअरहोल्डर्सची मंजुरीही घेतली जाते..या कॉर्पोरेट एक्शनचा अप्रत्यक्षरीत्या शेअरच्या किंमतीवर परिणाम होत असतो. ही कॉर्पोरेट एक्शन VOLUNTARY आहे.\nकंपनी ‘BUY BACK’ कां करते\n(१) शेअरची किमत वाढावी म्हणून\n(२) ‘BUY BACK’ केल्यामुळे शेअर्सची संख्या कमी होते. त्यामुळे EPS (EARNING PER SHARE) वाढते.\n(३) अनावश्यक आणी जास्त असलेले भाग भांडवल कमी करण्यासाठी\n(४) जे भागभांडवल ‘ASSETS’ ने रिप्रेझेंट होत नाही ते कमी करण्यासाठी\n(५) शिलकी रोख रकमेचा उपयोग करून शेअरहोल्डर्सला देण्यासाठी – कंपनीच्या BALANCE SHEET मधे भरपूर कॅश असणे जेवढं चांगलं तेवढंच धोक्याचेही असते. कारण ती कंपनी TAKEOVERसाठी टार्गेट बनते. कारण TAKEOVER केल्यानंतर त्याच रकमेचा उपयोग कर्जाची परतफेड करण्यासाठी करतां येतो. आणी नजीकच्या भविष्यकाळात रोख रकमेचा उपयोग चांगल्याप्रकारे करू शकणार नसेल तर ‘BUY BACK’ ची योजना जाहीर करते.\n(६) प्रमोटर्सचा किंवा व्यवस्थापनाचा भागभांडवलातील हिस्सा वाढवण्याकरता\n(७) दुसऱ्या कंपनीने आपली कंपनी घेण्याचा धोका टाळण्यासाठी\n(८) एखाद्या देशातून कंपनीला बाहेर पडायचे असेल तर\n(९) कंपनी बंद करायची असेल तर\n(१०) डीलिस्टिंगच्या कायदेशीर बाबीतून सुटका करून घेण्यासाठी\n(११) कंपनीची आर्थिक परिस्थिती काही आर्थिक निकषांवर ठरवली जाते. हे आर्थिक निकष सुधारण्यासाठीसुद्धा ‘BUY BACK’ ची योजना आणतात. यामुळे कंपनीची रोख रकम कमी होते त्याम���ळे ‘ASSETS’ कमी होतात त्यामुळे ‘ROA’ (RETURN ON ASSETS) वाढतो. ROE (RETURN ON EQUITY) वाढतो. PE रेशियो सुधारतो.\n(१२) कर्मचाऱ्यांना ‘ESOP’ दिल्यामुळे प्रमोटर्सचा स्टेक कमी होतो. हा स्टेक वाढवण्यासाठी.\n(१३)सरकार जर कंपनीचे राष्ट्रीयीकरण करत असेल तर.\n(१४)EMPLOYEE STOCK OPTION किंवा पेन्शन प्लान्साठी शेअर्स उपलब्ध व्हावेत म्हणून.\nकंपनी ‘BUY BACK’ तीन प्रकारे करू शकते.\n(१) कंपनी ‘BUY BACK’ साठी किती रकम वापरणार ती रकम, ‘BUY BACK’ प्राईस, ‘BUY BACK’ किती मुदतीत केले जाईल आणी किती प्रमाणांत केले जाईल हे जाहीर करते. शेअरहोल्डर्सना फार्म पाठविले जातात. तो फार्म व्यवस्थितरीत्या भरून शेअरहोल्डरची सही करून ठरलेल्या मुदतीत फार्ममध्ये उल्लेख केलेल्या ठिकाणी द्यावा. शेअरहोल्डर्सनी त्यांच्याजवळचे सर्व शेअर्स BUY BACK योजनेखाली द्यायलाच पाहिजेत असे बंधन नाही.\nशेअरहोल्डर जे शेअर्स या योजनेखाली देऊ करतात ते ‘ESCROW’ अकौटला जमा होतात. समजा कंपनी ५०% ‘BUY BACK’ करणार असेल आणी शेअरहोल्डरने १०० शेअर्स देऊ केले असतील तर कंपनी ५० शेअर्स ‘BUY BACK’ करते आणी ५० शेअर्स त्या व्यक्तीच्या ‘DEMAT’ अकौंटला जमा होतात. जर समजा ‘BUY BACK’ प्राईस Rs १०० असेल तर Rs ५००० त्याच्या खात्याला जमा केले जातात. अशी ‘BUY BACK’ ऑफर शेअरहोल्डरच्या दृष्टीने फायदेशीर असेलच असे नाही. १००% ‘BUY BACK’ असेल तरच ते फायदेशीर ठरते कारण उरलेले शेअर्स अकौटला जमा झाल्यानंतर त्या शेअर्सचा भाव तुम्हाला फायदेशीर असेलच असे नाही.\nतुम्हाला जर ‘BUY BACK’ योजनेखाली शेअर्स देऊ करायचे नसतील तर तुम्ही तसे स्पष्ट कळवले पाहिजे अशी सुचना काही कंपन्या देतात. जर तुम्ही तुमचा नकार कळवला नाही तर तुमचा होकार आहे असे गृहीत धरून तूमची इच्छा असो वा नसो तुमचे शेअर कंपनी ‘BUY BACK’ करते.\nतुम्ही जागरूक राहणे आवश्यक आहे. तुम्हाला फॉर्म मिळाला नसेल तर हल्ली फॉर्म कंपनीच्या साईटवरून डाउनलोड करून भरतां येतो. ‘BUY BACK’ ऑफर कंपनी डीलिस्ट करण्याच्या उद्देशाने करत आहे कां याचा अंदाज घ्यावा. लोकांचा कल BUY BACK मध्ये शेअर्स देण्याकडे आहे कां हे पहावे. जर कंपनीला ‘BUY BACK’ साठी पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही तर कंपनी पुन्हा सुधारीत ऑफर आणते. निरनिराळ्या वर्तमानपत्रातून आणी दूरदर्शनच्या वाहिन्यांवरून होत असलेल्या चर्चेकडे लक्ष ठेवावे. जर ‘BUY BACK’ योजनेखाली देऊ केलेली प्राईस सध्या मार्केटमध्ये असलेल्या शेअरच्या किमतीपेक्षा बरीच जास्त ���सेल तरच ‘BUY BACK’ शेअरहोल्डरच्या दृष्टीने फायदेशीर असते.\n(२) कंपनी ठराविक मुदतीत ओपन मार्केटमधून शेअर्स खरेदी करणार असे जाहीर करते. या खरेदीसाठी किती रकम वापरणार, किती किंमतीपर्यंत शेअर्स खरेदी करणार हे जाहीर करते. रिलायन्सने दोन वर्षापूर्वी ‘BUY BACK’ ऑफर आणली होती. त्यावेळी शेअर्सचा भाव Rs ७६० च्या आसपास होता कंपनी Rs ८५० रुपयापर्यंतच्या भावाने काही रकम शेअर ‘BUY BACK’ करण्यासाठी वापरणार होती. अशावेळी शेअर्सचा भाव Rs ८५० होईल असे गृहीत धरून गुंतवणूकदारांनी फसू नये. याचा उपयोग एवढाच की कंपनीच्या शेअर्सचा भाव पडू लागल्यास कंपनी मार्केटमधून शेअर्स BUY BACK करीत असल्यामुळे शेअरचा भाव स्थिर राहण्यास मदत होते. या पध्दतीच्या ‘BUY BACK’ चा शेअरहोल्डरला जास्त फायदा होत नाही.\n(३) कंपनी बुकबिल्डींगच्या पद्धतीने ‘BUY BACK’ योजना जाहीर करते.कंपनी जास्तीतजास्त भाव जाहीर करते आणी वेगवेगळ्या किमतीसाठी शेअर्स ‘BUY BACK’ साठी बिड मागवते.. आतां ‘JUST DIAL’ या कंपनीने Rs १५५० या किमतीला ‘BUY BACK’ जाहीर करून शेअरहोल्डर्सकडून बीड मागवल्या. ह्या प्रकारची ‘BUY BACK’ योजना शेअरहोल्डर्सना फायद्याची ठरत नाही. ज्या कमीतकमी किंमतीला जास्तीतजास्त बीड येतील त्या किंमतीला कंपनी ‘BUY BACK’ करते\nशेअरहोल्डर्सनी ‘BUY BACK’ ऑफरच्या खालील बाबींकडे लक्ष द्यावे.\n(१) कंपनी नवीन आहे कां \n(२) खूप कर्जबाजारी असलेली कंपनी\n(३) ‘BUY BACK’ जाहीर झाल्यावर किंवा होण्याच्या आधी कंपनीच्या शेअर्सच्या किमतीमध्ये असामान्य आणी अचानक बदल झाले आहेत. कां \nशेअरची किंमत जर मार्केटमध्ये वाढत असेल तर शेअर मार्केटमध्येच विकावेत. ‘BUY BACK’ योजेखाली दिलेल्या शेअर्सचे पैसे BUY BACK ची प्रोसिजर पुरी झाल्यावरच मिळतात.\nम्हणजेच कॉर्पोरेट एक्शनखाली कोणतीही योजना आली तर त्यांत स्वतःचा फायदा किती आहे हे ठरवून शेअरहोल्डरने निर्णय घ्यावा.शेवटी शेअरमार्केटमध्ये प्रत्येक गोष्ट प्रत्येकाने स्वतःच्या फायद्याकरता करावी. तोट्याचे खापर दुसऱ्यावर फोडू नये.\nआता पुढची corporate action म्हणजे ‘Dividend’. पुढील भाघात त्याची माहिती करून घेवू ..\n← आठवड्याचे समालोचन – १६ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर – मार्केटमधली संगीत खुर्ची आठवड्याचे समालोचन – २३ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर – रेट कट आणी GST च्या हिंदोळ्यावर शेअर मार्केट →\n9 thoughts on “भाग ५८ – कॉर्पोरेट एक्शन भाग ३ ‘BUY BACK’”\nमी आत्त्ता demat account open केले आहेय.मला day trading बद्दल माहिती हवी आहे.तसेच काही मासिक मिळेल का वाचन्यासाठी.मासिक व पुस्तकांची नावे सांगा.plz help me\nPingback: तुमचे प्रश्न – माझी उत्तरं : मार्च – जुन 2017 | Stock Market आणि मी\nPingback: गुरुपौर्णिमा special – अनुभव हाची गुरु, हाची कल्पतरू | Stock Market आणि मी\nPingback: आजचं मार्केट – १३ जून २०१८ | Stock Market आणि मी\nआजचं मार्केट – २२ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १९ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १८ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १७ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १६ जुलै २०१९\nलेखमाला – 'माझी वाहिनी'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/kankavli-nager-panchyat-administration-ready-for-elections/", "date_download": "2019-07-22T20:29:44Z", "digest": "sha1:N37MSCCED5KSCIMYHNS5EZDOA4URQSD3", "length": 9469, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कणकवली न. पं. निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : नीता सावंत-शिंदे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › कणकवली न. पं. निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : नीता सावंत-शिंदे\nकणकवली न. पं. निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : नीता सावंत-शिंदे\nकणकवली : शहर वार्ताहर\nकणकवली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी मागास प्रवर्गातून निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रासोबत जातवैधता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. जातवैधता प्रमाणपत्र समितीकडे पाठवलेल्या अर्जाची पावती किंवा हमीपत्र जोडलेले अर्ज आता वैध ठरणार नाहीत. तसेच ही निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून मतदारांनी निर्भिडपणे मतदानाचा हक्‍क बजावावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी नीता सावंत- शिंदे यांनी केले.\nकणकवली तहसील कार्यालयात मंगळवारी प्रांताधिकार्‍यांनी नगरपंचायत निवडणूक प्रक्रिया तसेच प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती पत्रकारांना दिली. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार वैशाली माने, मुख्याधिकारी अवधूत तावडे उपस्थित होते.\nनीता शिंदे म्हणाल्या, कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 19 मार्चपर्यंत सकाळी 11 वा. ते दुपारी 3 वा.पर्यंत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात स्वतंत्र पाच कक्ष तयार करण्यात आले आहेत. यापैकी चार कक्षांवर प्रभागनिहाय उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल ���रण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. उमेदवारांना प्राथमिक माहिती मिळावी तसेच त्यांच्या अर्जाची प्राथमिक तपासणी करण्यासाठी तहसील कार्यालयातील स्वागत कक्षात व्यवस्था करण्यात आली आहे.\nनिवडणुकीसाठी आचारसंहिता पथक, भरारीपथक, व्हिडिओ सर्व्हेक्षण व पाहणी पथक अशी चार पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. आचारसंहिता पथकाकडून सभा, प्रचार, रॅली अशा कार्यक्रमांचे चित्रिकरण केले जाणार आहे. तसेच तहसील कार्यालयातील पाहणी पथकाकडे ते चित्रिकरण सुपूर्द करणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. सोशल मीडियावरुन करण्यात येणार्‍या निवडणूक प्रचारावर जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे.\nआचारसंहिता भंगाच्या लेखी तक्रारींबरोबरच दूरध्वनीद्वारे आलेल्या तक्रारीही स्वीकारल्या जाणार आहेत. दूरध्वनीद्वारे तक्रारी स्वीकारण्याची प्रक्रिया 24 तास सुरु रहाणार आहे. मात्र, आचारसंहिता भंगाची तक्रार करताना त्यामध्ये स्पष्टता असणे गरजेचे आहे. त्यामुळे तक्रारीची पडताळणी करून पुढील कारवाई करणे सोपे होणार आहे.\nउमेदवारांनी अर्ज दाखल केला की, त्या दिवसापासून त्यांनी विहित नमुन्यात निवडणूक खर्च निवडणूक शाखेत सादर करायचा आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी 5 लाख रूपये तर नगरसेवक पदासाठी दीड लाख रूपये खर्च मर्यादा आहे. राजकीय पक्ष किंवा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना प्रचारसभा, प्रचार रॅली, निवडणूक प्रचार कार्यालय, ध्वनिक्षेपकाचा वापर आदी सर्व प्रकारच्या परवानगी देण्यासाठी एक खिडकी सुरु करण्यात आली आहे.\nकणकवली तहसील कार्यालयातील निवडणूक मदत कक्षात राजकीय पक्ष तसेच इच्छुक उमेदवारांना सर्व परवानगी एकाच ठिकाणी देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली असून मतदाराना निर्भीडपणे मतदानाचा हक्‍क बजावता यावा, यासाठी पोलिस प्रशासनानेही नियोजन केले आहे.ऑनलाईन अर्ज भरताना काही त्रुटी आढळल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या मदत कक्षाजवळ संपर्क साधावा असेही नीता शिंदे यांनी सांगितले.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडवि��े\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marketaanime.com/2015/07/25/%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A4%A8-%E0%A5%A8%E0%A5%A6-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2/", "date_download": "2019-07-22T21:12:03Z", "digest": "sha1:FXJXLFK4ZNGRYUBLLNFNMY4CHM2AHJAL", "length": 19930, "nlines": 162, "source_domain": "marketaanime.com", "title": "आठवड्याचे समालोचन - २० जुलै ते २४ जुलै २०१५ - मंद झुळुक GST ची - Stock Market आणि मी", "raw_content": "\nगृहिणी ते stock market गुंतवणूकदार – एक रोमांचक प्रवास\nआठवड्याचे समालोचन – २० जुलै ते २४ जुलै २०१५ – मंद झुळुक GST ची\nआधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा\nकमी पाऊस, ग्रीसचे संकट या बातम्या मार्केटने पचवल्या आणी बाजूला सारल्या. आणी सर्वांनीच रिझल्ट्स आणी पावसाळी अधिवेशन लक्षांत घेवून आगेकूच करायला सुरुवात केली. अपेक्षेप्रमाणे रिझल्ट्स आले तर प्रॉफीट बुकिंग, अपेक्षेपेक्षा कमी आले तर त्या शेअर्सचा नाद सोडून द्यायचा आणी ज्या कंपन्या भविष्यकाळात प्रगती होण्याची खात्री देतील ते शेअर्स खरेदी करायचे असे वातावरण दिसले कारण निफ्टी सध्या ८६००च्या जवळपास आहे.\nGST (GOODS AND SERVICES TAX) साठी सरकारने सर्व प्रकारची तयारी केली आहे त्यामुळे यावेळी हे बिल पास होईल अशी सर्वांना शक्यता वाटत आहे. हे बिल पास झाले तर मार्केट उसळी घेईल म्हणून प्रत्येकजण सावधगिरीने पावले उचलत आहे. हे बिल पास झाले नाही तर मार्केट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खरेदीची पोझिशन घ्यावी की शेअर्स विकून टाकून गुंतवणूक कमी करावी याचा अंदाज येत नाही. आता हे GST प्रकरण आहे तरी काय तर GST हा जगभर प्रचलीत असलेला एक अप्रत्यक्ष कराचा प्रकार आहे. ठीकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा कर देण्यापेक्षा एकदाच कर आकारणी करावी त्यामुळे कर प्रणालीमध्ये सुसूत्रता येईल, करचुकवेगीरीला आळा बसेल आणी सरकारच्या उत्पन्नात वाढ होईल. भारतांत तयार होणारा माल आणी सेवा आंतरराष्ट्रीय बाजारांतील स्पर्धेत टिकाव धरू शकतील आणी करआकारणीमध्ये पारदर्शकता येईल. करदात्यांची संख्या वाढेल. त्यामुळे एकंदरीतच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या सर्वांचा फायदा होईल असे सध्या तरी सर्वांना वाटते आहे.\nसोने ५ वर्षातील कमीतकमी भावाला पो��ोचले. सोने US$ ११०० च्या खाली गेले. म्हणजेच आपल्याकडे सोने १० ग्रामला Rs २५००० च्या खाली आणी चांदी किलोला Rs ३४००० च्या खाली गेली. चीनमध्ये ५ टन सोने विकले गेले.\nयाचा परिणाम तीन प्रकारे झाला –\n(१) सोने तारण ठेवून कर्ज देणाऱ्या कंपन्यांवर होतो. सोन्याची किमत कमी झाल्यामुळे कर्जावरील मार्जिन कमी होते त्यामुळे एक तर कर्जाची आवश्यक परतफेड करुन घ्यावी लागते किंवा तारण वाढवावे लागते..\n(२)जवाहीर आणी दागदागिने बनवणाऱ्या कंपन्यांना फायदा होतो. उदा:TBZ. गणेश जुवेलरी, गीतांजली जेम्स, P. C. जुवेलर्स. इत्यादी.\n(३) सोन्याचा वापर घड्याळे इत्यादी रोजच्या वस्तूंमध्ये करणाऱ्या कंपन्या.उदा : टायटन.\nदक्षिण आफ्रिकेमध्ये लेबर आणी पॉवर प्रॉब्लेम आहे त्यामुळे सोन्याच्या उत्पादनावर परिणाम होऊन ते घटेल. सोन्याकडे सिक्युरिटी किंवा सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जात होते त्याचे प्रमाण कमी झाले. देशांच्या TREASURY मध्ये सोने ठेवले जात होते त्याचेही प्रमाण आता कमी झाले. सोन्याची किमत कमी होते तेव्हां लोक दागिने खरेदी करतात. पण गुंतवणूक या दृष्टीने सोन्याची मागणी कमी होते, कारण लोकांना वाटते की भाव कमी होत आहे तर थांबू या. सोन्याचा भाव कमी झाल्यामुळे रिटर्न ओंन इनव्हेस्टमेंट कमी होते .ज्या लोकांनी निवृत्तीनंतर मिळालेला पैसा सोन्यांत घातला त्यांना पश्चाताप करण्याची वेळ आली. गोल्ड ETF सोने विकत आहेत. सोन्याची किमत कमी झाल्यामुळे आपल्या देशाच्या रीझर्व्समध्ये घट येईल.\nफेडने USA मध्ये व्याजाचे दर यावर्षी वाढवणार असे जाहीर केल्यामुळे US$ मजबूत होण्याची शक्यता आहे. डीशमन फार्माचे ऑडीटर बरोबर मतभेद झाल्यामुळे त्यानी जुने ऑडीटर काढून नवीन औडीटर नेमले. त्यामुळे अकौंट फायनलाईझ करण्यासाठी आणी लाभांश ठरवण्यासाठी बोलावलेली बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग पुढे ढकलली. ऑरोबिन्दो फार्माचे शेअर्स आज एक्सबोनस झाले. Rs. १४०० च्या वर भाव होता तो अर्धा म्हणजे Rs. 730च्या आसपास झाला. कोणत्याही FMCG (FAST MOVING CONSUMER GOODS) शेअर्ससाठी प्राफिट मार्जिन आणी VOLUME(विक्री) बघावेत. इतर उत्पन्न पहावे.\nफेडरल बँक आणी कर्नाटक बँकेचे तिमाही निकाल खराब आल्यामुळे हे दोन्ही शेअर्स पडले. या दोन्ही बँकाच्या N.P.A . ( NON PERFORMING ASSETS) मध्ये वाढ झाली. ‘ACC’ चा रिझल्ट निराशाजनक आला. ULTRATECH या सिमेंट कंपनीचा रिझल्ट गेल्या तिमाहीपेक्षा कमी पण अपेक्षेपेक्षा चांगला आला.\nपंतप्रधानांनी ‘NATIONAL CAREER PORTAL’ चे उद्घाटन केले. या पोर्टलवर ज्यांना नोकरी हवी आहे आणी जे नोकरी देऊ शकतात अशा दोघांनीही नावे नोंदवायची आहेत. शालीमार पेंट्स या कंपनीचे रिझल्ट्स खराब आले.IOC (INDIAN OIL CORPORATION) चेन्नई पेट्रोलियम मध्ये Rs १०००कोटी गुंतवणूक करणार आहे. LIC हौसिंग कॉर्पोरेशन बॉंडमधून Rs ३०० कोटी उभारणार आहे. सास्केन कम्युनिकेशनचे रिझल्ट्स चांगले आले.\n‘सन फार्मा’ या कंपनीने प्रॉफीट वार्निंग दिली. FY२०१६ मध्ये प्रॉफीटमध्ये घट होण्याचा संभाव आहे असे जाहीर केले. याचे कारण त्यांना जो RANBAXYचे अधिग्रहण ते इंटिग्रेशन यासाठी जो खर्च आला त्याचा परिणाम प्रॉफीट वर नकारात्मक होईल असा इशारा कंपनीने दिला. यामुळे हा शेअर आज १५% खाली आला. GAMMON इंफ्राने इंदिरा कंटेनर मध्ये ऑटो क्षेत्राला उपयुक्त असलेली RORO (ROLL IN ROLL OUT) सेवा सुरु केली. ‘मनपसंद बिवरेजीस या कंपनीचा ‘जस्ट डायल’ या कंपनीएवजी BSE( BOMBAY STOCK EXCHANGE) च्या ‘IPO’ निर्देशांकात समावेश करण्यांत आला. भारती एअरटेलने ४ आफ्रिकन सबसिडीअरी ‘ORANGE’ या कंपनीला विकल्या.\nइन्फोसिसचे तिमाही रिझल्ट्स चांगले आले. एकूण उत्पन्न, नफा आणी US$ मधील उत्पन्न यांत चांगली वाढ झाली.कंपनीने २०१६ वर्षासाठी ‘GUIDANCE’ ही चांगला दिला. त्यामुळे कंपनीचा शेअर ११% वाढला.\nHDFC बँकेचे तिमाही रिझल्ट्स नेहेमीप्रमाणे चांगले आले पण ग्रॉस आणी नेट N.P.A. मध्ये वाढ झाल्यामुळे थोडे गालबोट लागल्यासारखे झाले. HULचे तिमाही रिझल्ट्स चांगले आले. परंतु त्यानी रुरल डिमांड वर जास्त भर दिल्यामुळे शेअर पडला.पोरान्तु त्यांची विक्री कमी झाली.\nविप्रोचा रिझल्ट अपेक्षेप्रमाणेच चांगला आला नाही. बजाज ऑटोचा नफा वाढला पण विक्री कमी झाली म्हणून निकाल फारसा चांगला म्हणता येणार नाही. ‘लुपिन’चे तिमाही रिझल्ट निराशाजनक तर होतेच पण त्यानी घेतलेली ‘ गावीस फार्मा’ ही कंपनी त्यानी महाग भावांत खरेदी केली असे तज्ञांचे मत आहे. CAIRNS ENERGY PLC ने तसेच LIC आणी GIC यांनी CAIRN (I) आणी वेदांत यांच्या मर्जरविरुद्ध मत नोंदवले. त्यामुळे CAIRN(I) च्या शेअर्सचा भाव वाढला. GAIL या कंपनीचा रिझल्ट निराशाजनक आला. स्टील उद्योगाची ‘DUMPING’ च्या संकटापासून सुटका होईल अशी चिन्हे दिसत नाहीत.J. P. असोसिएटचे रेटिंग ‘POOR’ असे केल्यामुळे IDBI आणी ICICI या बँकेच्या शेअर्सवर होत आहे. टेक महिंद्राने ONTARIO ENERGY PROJECT साठी पार्टनरची घोषणा केल��. सरकार ‘BPCL’ मधील ३ % स्टेक विकण्याच्या विचारांत आहे.\nबँक ऑफ बरोडा मधील परदेशी होल्डिंगची कॅप उठवली. USFDAने WOCKHARDT च्या नालगढ युनिटची तपासणी पूर्ण केली. कंपनीला फॉर्म नंबर ४८३ देण्यांत आला नाही. INDIAN INSTITUTE ऑफ PUBLIC ADMINISTRATION न्यू दिलीने त्यांच्या कॅम्पस डेवलपमेन्टसाठी Rs.४३५ कोटींचे कॉन्त्राच्त NBCC ला दिले. GSFC या कंपनीचे शेअर्स NSE मधून डीलीस्ट होणार आहे.IDFCला IDFC बँकेसाठी लायसन्स मिळाले.\nमार्केट बंद होता होता TVS मोटर्स, CROMPTON यांचे रिझल्ट्स आले ते निराशाजनक होते. AXIS बँकेचा रिझल्ट ठीक म्हणता येईल. MM फायनांसचें रिझल्ट्स चांगले आले. सर्वांची मदार रिलायंस इंडस्ट्रीजवर आहे. पण हा रिझल्ट मात्र मार्केट संपल्यावर येईल त्यामुळे त्याचा परिणाम सोमवारी जाणवेल.. बघू या काय होते ते\n← आठवड्याचे समालोचन – १३ जुलै ते १७ जुलै २०१५ – शेअरमार्केटचा रुबाब राजाचा HAPPY BIRTHDAY TO YOU – ‘मार्केट आणी मी ‘ →\nOne thought on “आठवड्याचे समालोचन – २० जुलै ते २४ जुलै २०१५ – मंद झुळुक GST ची”\nPingback: आठवड्याचे समालोचन – २७ जुलै ते ३१ जुलै २०१५ – रुको हम भी कुछ कम नही | Stock Market आणि मी\nआजचं मार्केट – २२ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १९ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १८ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १७ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १६ जुलै २०१९\nलेखमाला – 'माझी वाहिनी'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.sataratoday.com/post/10062", "date_download": "2019-07-22T20:36:16Z", "digest": "sha1:REU6X73KWOOH2INTD5FV6IARN2PBLAG5", "length": 8889, "nlines": 87, "source_domain": "www.sataratoday.com", "title": "धक्कादायक; कोंढव्यात भिंत कोसळून १७ जणांचा मृत्यू", "raw_content": "\nधक्कादायक; कोंढव्यात भिंत कोसळून १७ जणांचा मृत्यू\nआणखी काही मजूर ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता\nपुणे : कोंढव्यात बहुमजली इमारतीच्या सोसायटीच्या पार्किंगची संरक्षक भिंत मजुरांच्या झोपडपट्टीवर कोसळल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री घडली आहे. यात पहाटेपर्यंत १७ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. आणखी काही मजूर या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. शुक्रवारपासून धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे ही घटना घडली आहे. मजुरांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. ही घटना रात्री २ वाजण्याच्या सुमारास घडला आहे.\nकोंढवा येथील तालाब कंपनीसमोर अल्कोंन सोसायटी आहे. या सोसायटी शेजारीच आणखी एका बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. य��थील मजुरांनी अल्कोंन सोसायटीच्या पार्किंग संरक्षक भिंतीला लागून या मजुरांनी झोपड्या बांधल्या होत्या. तेथे हे राहत होते. हे मजूर प. बंगाल आणि बिहारचे असल्याचे समजते. पुण्याचे प्रशासकिय अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.\nतत्पूर्वी शुक्रवारपासून शाहरात संततधार पाऊस सुर आहे. यातच संरक्षक भिंत खचली आणि ती या झोपड्यांवर कोसळली. यात आतापर्यंत तब्बल १७ जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात २ लहान मुलांचा समावेश आहे. आणखी काहीजण अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.\nया घटनेची माहिती मिळताच अग्निशामक, पोलिस दल आणी पालिकेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घट्नास्थळी धाव घेतली. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.\nमृतांमध्ये बंगाल आणि बिहारमधील मजुरांचा समावेश आहे. तिघांना जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. २ ते ३ वर्षापूर्वी इमारतीचे बांधकाम करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.\nया घटनेला जबाबदार असतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. यात कोण सहभागी आहे, हे अद्याप समोर आलेले नाहीत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये.\n- मुक्ता टिळक, महापौर, पुणे\nबिल्डर आणि झोपड्या बांधून देणाऱ्यांची प्रथम पाहणीत चुकी असल्याचे दिसत आहे. चौकशी सुरू असून यात दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.\n- नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मलाताई यांचे निधन\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मलाताई पुरंदरे यांचे (वय-८६) आज (शनिवारी) प्रदीर्घ आजाराने निधन झाले.\nट्रक-कारच्या भीषण अपघातात ९ ठार\nलोनी काळभोर वाक वस्ती येथे पुणे-सोलापूर मार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात कारमधील ९ महाविद्यालयीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कारमधील प्रवासी हे यवत येथील रहिवासी होते.\nमुंबईतील डोंगरीमध्ये इमारतीचा अर्धा भाग कोसळला, 12 जणांचा मृत्यू\nमुंबईतील डोंगरी भागातील कौसर बाग नावाच्या चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत 40 ते 45 लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून एनडीआरएफच्या पथकालाही पाचारण करण्यात आलं आहे.\nदलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांचे निधन\nदलित पँथर चे संस्थापक, आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, ज्येष्ठ विचारवंत नेते राजा ढाले यांचे निधन झाले. आज, मंगळवार (दि १६) सकाळी विक्रोळी येथील निवासस्थानी त्याची प्राणज्योत मालवली. राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर दुःखाचा डोंगर कोसळला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4795697619850193421&title=Sportstar%20Nitin%20Kirtane&SectionId=4680044131784613002&SectionName=%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2019-07-22T21:22:01Z", "digest": "sha1:KR6NU6Z6YO6FWKPOEAEQ7GQDNCRTB4IO", "length": 14657, "nlines": 129, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "वयावर मात करत खेळणारा नितीन", "raw_content": "\nवयावर मात करत खेळणारा नितीन\nटेनिसमधील इंडियन एक्स्प्रेस म्हणून ओळखले जाणारे लिअँडर पेस आणि महेश भूपती यांच्याच काळात आणखी एक खेळाडू भारतात नावारूपाला आला, तो म्हणजे नितीन कीर्तने. प्रशिक्षक म्हणून काम करत असताना वयावर मात करत नितीन एक खेळाडू म्हणूनही सातत्याने विविध स्पर्धेत यशस्वी होत आहे.... ‘क्रीडारत्ने’ सदरात या वेळी पाहू या टेनिसपटू-प्रशिक्षक ‘नितीन कीर्तने’बद्दल...\nजिथे इतर खेळाडूंनी खेळाडू म्हणून आपली कारकीर्द यशस्वी करत आता भारतीय टेनिसमध्ये पदाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे, तिथे याच खेळाडूंच्या बरोबरीचा असणारा नितीन कीर्तने प्रशिक्षक म्हणून काम करत असताना एक खेळाडू म्हणूनही सातत्याने विविध स्पर्धेत यशस्वी होत आहे. एकीकडे वय वाढत असतानाही त्याची कामगिरी निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे.\nकोलकाता येथे झालेल्या ‘आयटीएफ कोलकाता साउथ क्लब सीनियर टेनिस (ग्रेड ४) अजिंक्यपद’ स्पर्धेत पुण्याच्या नितीन कीर्तनेने ३५ वर्षांवरील एकेरीचे विजेतेपद मिळविले. ‘बंगाल टेनिस संघटने’च्या वतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत एकेरीत नितीनने अंतिम फेरीत राजस्थानच्या सहाव्या मानांकित रियाझ अहमदला फारशी संधी न देता त्याचा ६-१, ६-२ असा पराभव करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. उपांत्य फेरीत चौथ्या मानांकित नरेंद्रसिंग चौधरीवर नितीनने ६-२, ६-० असा सरळ विजय मिळवला. विजेत्या नितीन कीर्तनेला ६० आयटीएफ गुण व दहा हजार रूपयांचे पारितोषिक मिळाले. यंदाच्या मोसमातील त्याचे हे दुसरे विजेतेपद आहे. दुहेरीत नितीन कीर्तने व सिद्धार्थ वर्मा या जोडीला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली; तर उपांत्यपूर्व फेरीत सिद्धार्थला दुखापत झाल्याने त्यांना माघार घ्यावी ��ागली.\n१९९२मध्ये व्यावसायिक टेनिसमध्ये पाय ठेवल्यापासून नितीनने आश्चर्यकारक यश मिळवले आहे. १९९२मध्ये महेश भूपतीसह त्याने विम्बल्डनच्या बॉईज गटात उपविजेतेपद मिळवले होते. स्थानिक पातळीवर स्पर्धा खेळत असताना त्याने राष्ट्रीय स्तरावरही त्यावेळी आपली मोहर उमटवली होती. त्यातूनच त्याला आंतरराष्ट्रीय सामने तसेच डेव्हिस करंडक स्पर्धेसाठी निवडले गेले. यातील कामगिरी पाहून त्याची अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेत बॉईज गटात निवड झाली. त्यावेळी लिअँडर पेस आणि महेश भूपती यांची कारकीर्द अत्यंत भरात होती. मात्र भूपती कीर्तनेसह या स्पर्धेत उतरला होता आणि उपविजेतेपदापर्यंत त्यांनी मारलेली मजल निश्चितच कौतुकास्पद होती.\nपूढे महेश भूपती आणि लिअँडर पेस यांची जोडी जमल्यानंतर नितीन कीर्तने काहीसा मागे पडला, परंतू त्याने जिद्द न सोडता आपला खेळ सुरूच ठेवला. देशातील आणि परदेशातील विविध स्पर्धांमध्ये तो सहभागी होत राहीला आणि आजवर शेकडो पदके आणि पुरस्कार त्याने मिळवले आहेत. देशातील विविध खेळाडूंसमोर नितीन कीर्तनेने एक आदर्श निर्माण करून ठेवला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी नितीनला फार कमी मिळाली, तरी निराश न होता त्याने आपला खेळ आणि त्यावरील आपले प्रेम तसूभरही कमी होऊ दिले नाही. हाच वस्तूपाठ त्याने नवोदितांसमोर ठेवला आहे.\nएकीकडे स्वतःची प्रशिक्षण अकादमी सांभाळताना दुसरीकडे विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची त्याची आवड हीच नितीनची जमेची बाजू आहे. आज त्याच्या अकादमीत अनेक खेळाडू शिकत आहेत, नावारूपाला येत आहेत. त्यांतील काही खेळाडू विविध स्तरांवर कीर्तनेसारखेच यशही मिळवत आहेत. हेच त्याच्या प्रशिक्षणाचे व अकादमीचे यश आहे. वयाची चाळीशी पार करूनही जी तंदुरुस्ती आणि चपळता नितीनने जपली आहे, तोच आदर्श इतर खेळाडूंसाठी सर्वाधिक प्रेरणादायी ठरत आहे. ज्या वयात खेळाडू खेळ सोडून केवळ प्रशिक्षणावर लक्ष केंद्रीत करतात त्या वयात नितीन स्पर्धाही खेळतो आणि आपल्या अकादमीत हाच अनुभव नवोदितांना देतो. त्यांच्यातून अधिकाधिक खेळाडू देशासाठी तयार करण्याचा तो सातत्याने प्रयत्न करत आहे.\nप्रत्येक खेळाडूची कारकीर्द कधी ना कधी तरी संपणारच असते, मात्र कीर्तनेसारखे खेळाडू हीच कारकीर��द अधिकाधिक लांबवून जास्तीत जास्त अनुभव मिळवत त्याचा उपयोग आपल्या अकादमीत शिकणाऱ्या नवोदित खेळाडूंसाठी देत असतात. नितीनसारखे खेळाडू देशात अधिकाधिक संख्येने पूढे आले तर जागतिक टेनिसमध्ये भारताचा दबदबा निर्माण व्हायला वेळ लागणार नाही...\n(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. ‘क्रीडारत्ने’ सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)\nदूरदृष्टी लाभलेली पुण्याची टेनिसक्वीन सिद्धांत बांठिया : नवा टेनिस स्टार पुण्याच्या वैष्णवीची यशस्वी घोडदौड स्नेहाची यशस्वी वाटचाल ऋतुजा आणि राधिकाला करायचे आहे देशाचे प्रतिनिधित्व\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n७० टक्के रुग्णांना वेनस थ्रॉम्बोएम्बॉलिझमचा धोका\n‘अभंगवाणी’त रंगले रत्नागिरीकर रसिक\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nअमेरिकेत मराठीपण टिकवणारा देखणा सोहळा\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/ddca-kejriwal-appointed-panel-doesnt-name-jaitley/articleshow/50340080.cms", "date_download": "2019-07-22T21:51:02Z", "digest": "sha1:ZMC4KIZ7EI5Y3BXGXH4LL3BMLKLNNL2R", "length": 11903, "nlines": 158, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "india news News: आयोगाची जेटलींना 'क्लीन चिट' - DDCA Kejriwal Appointed Panel Doesnt Name Jaitley | Maharashtra Times", "raw_content": "\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुखWATCH LIVE TV\nआयोगाची जेटलींना 'क्लीन चिट'\n'डीडीसीए'तील कथित घोटाळ्यावरून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना घेरणारे आणि जेटलीविरोधात भक्कम पुरावे उभे करण्याठी याप्रकरणी चौकशी लावणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तगडा झटका बसला आहे.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उ...\nवजन कमी करताय, हे करा\n'डीडीसीए'तील कथित घोटाळ्यावरून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना घेरणारे आणि जेटलीविरोधात भक्कम पुरावे उभे करण्याठी याप्रकरणी चौकशी लावणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तगडा झटका बसला आहे. केजरीवाल सरकारने नेमलेल्या चौकशी आयोगाने आपल्या अहवालात जेटली यांना 'क्लीन चिट' दिली आहे.\nदिल्ल��� आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनमध्ये जेटली यांनी कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार वा चुकीचं काम झालेलं नाही, असं अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. जेटली यांच्या कार्यकाळात आर्थिक नियमितता आढळलेली नाही, असेही पुढे नमूद करण्यात आले आहे. २४७ पानी अहवालात कोटला स्टेडियमचा कार्पोरेट बॉक्स तसेच अन्य बाबतीत अनियमितता आढळत असल्याचे ताशेरे मात्र अहवालात ओढण्यात आले आहेत.\nदरम्यान, दिल्लीचे मुख्य सचिव राजेंद्र कुमार यांच्या कार्यालयावर सीबीआयने छापा टाकल्यानंतर या वादाला तोंड फुटलं होतं. सीबीआय कारवाईमुळे संतप्त झालेल्या केजरीवाल यांनी 'डीडीसीए'संबंधी फाइल्स ताब्यात घेण्यासाठी हा छापा टाकण्यात आला होता. बहुदा जेटली या प्रकरणात अडकू शकतात म्हणून या कारवाईचा फार्स करण्यात आला होता, असा आरोप या कारवाईनंतर केजरीवाल यांनी केला होता. मात्र आता केजरीवाल यांनीच नेमलेल्या चौकशी आयोगाने जेटली यांना 'क्लीन चिट' दिल्याने केजरीवाल यांची गोची झाली आहे.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्यांवर वाघांचे दर्शन\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना चिरडले; ७ दुचाकींना धडक\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या संशयावरून २ जणांना दिला चोप\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल\nसाळवेंनी पाकच्या २० कोटी रुपये घेणाऱ्या वकिलाला हरवले\n भारताचं चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं\nचांद्रयान-२: 'ती' १५ मिनिटे सर्वात आव्हानात्मक\nसोनभद्र हत्याकांड: प्रियांका गांधींना यूपी पोलिसांनी घेतले त...\nमायावतींच्या भावावर कारवाई, ४०० कोटींचा प्लॉट जप्त\nकर्नाटक पेच: कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमराठी अधिकारी मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्रमुख\nटॉयलेटसंबंधी 'त्या' विधानानंतर साध्वींची खरडपट्टी\nचंद्राच्या दिशेने भारताचा ऐतिहासिक प्रवास सुरू: सिवन\nभारतासाठी हा ऐतिहासिक क्षण: PM मोदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\n���टा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nआयोगाची जेटलींना 'क्लीन चिट'...\n'आयसिस'ला रोखायचंय तर राम मंदिर बांधा\nमोदींनी वाजपेयींचा आदर्श घ्यावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://eloksevaonline.com/whatsup/steve-jobs-last-words/", "date_download": "2019-07-22T20:59:38Z", "digest": "sha1:ENZJVAOEY7SSZAKTZUS32GKPCMNOPPB6", "length": 9179, "nlines": 110, "source_domain": "eloksevaonline.com", "title": "Steve Jobs Last words | eloksevaonline", "raw_content": "\nस्टीव्ह जॉब्जचे अखेरचे शब्द –\nव्यावसायिक क्षेत्रात मी उत्तुंग यशाची शिखरं गाठली…\nइतरांच्या दृष्टीकोनातून माझं आयुष्य आणि यश हे समानार्थी शब्दही झाले…\nतरीही, माझ्या कामाव्यतिरिक्त, आनंद जर म्हणाल तर तो मला क्वचितच मिळाला. अखेरीस काय तर, ज्याला मी सरावून गेलो ती माझी संपत्ती माझ्यासाठी केवळ एक सत्यपरिस्थितीमात्र बनून राहीली.\nआज या क्षणी, आजारपणामुळं अंथरूणाला खिळलेलं असताना मी माझं सारं आयुष्य आठवून पहातोय. ज्या प्रसिद्धी आणि संपत्तीला मी सर्वस्व मानलं आणि त्यातच वृथा अहंकार जपला ते सगळंच आज मृत्युद्वारी उभं असताना धूसर होत असल्याचं आणि म्हणूनच निरर्थकही असल्याचं मला प्रकर्षानं जाणवतंय.\nआज क्षणाक्षणानं मृत्यु जवळ येत असताना, हिरवा प्रकाश दाखवणारी अन् आयुष्यमान वाढवणारी वैद्यकीय उपकरणं माझ्या अवतीभवती दिसत असताना, त्यात असलेल्या यंत्रांचा ध्वनीही मला ऐकू येत असताना, निकट येत असलेल्या मृत्युदेवतेचा श्वासोच्छवासही मला जाणवतोय…\nआता माझ्या लक्षात आलंय, भविष्यासाठी पुरेल एवढी पुंजी साठवून झाल्यानंतर, संपत्तीव्यतिरिक्त इतर काहीतरी अधिक महत्वाचं आपण करायला हवं असतं:\nत्यात कदाचित् नातीगोती जपणं किंवा एखाद्या कलेसाठी वेडं होऊन जाणं किंवा तारूण्यात पाहिलेल्या एखाद्या स्वप्नाचा पाठपुरावा करणं असं काहीतरी असू शकतं…\nसातत्यानं केवळ धनसंचयाच्याच मागे धावण्यामुळे माणूस ‘आतून’ फक्त आणि फक्त पिळवटतच जातो…अगदी माझ्यासारखा…\nपरमदयाळू परमेश्वरानं आपल्या प्रत्येकाला इंद्रियं दिलीयेत ती इतरांच्या अंत:करणातल्या प्रेमाची जाणिव व्हावी यासाठीच…संपत्तीनं निर्माण होत असलेल्या आभासांच्या आकलनासाठी निश्चितच नव्हे.\nआयुष्यभर मी जी संपत्ती, मानमरताब कमावले ते मी कदापिही सोबत नेऊ शकणार नाही…केवळ प्रेमामुळे माझ्या आयुष्यात निर्माण झालेल्या सुखद स्मृती मात्र नक्कीच नेऊ शकेन.\nतिच तर खरी संपत्ती…जी आपल्यास��बत येते, आपली पाठराखण करते, आपल्याला बळ देते आणि अंती मार्गदर्शन करेल असा आपल्यापुरता प्रकाशकिरणही देऊ करते.\nहजारो मैल विनासायास प्रवास करण्याची शक्ती प्रेमामधे आहे आणि त्यासोबतीनं येणारं जगणंही मग अमर्याद होऊन जातं.\nहवं तिथे जा…हवी ती उंची गाठा. हवं ते प्राप्त करण्याची क्षमता आपलं ह्रदय आणि या दोन हातांमधे असते.\nजगात सगळ्यात महागडा बिछाना कोणता असतो ते ठाऊक आहे\nआपली गाडी चालवण्यासाठी चालक भाड्यानं मिळतो, आपल्यासाठी पैसे कमावून देणारे कर्मचारीही नोकरीला ठेवता येतात…पण आपलं आजारपण सहन करण्यासाठी आपण इतर कोणालाही-कधीही नेमू शकत नाही.\nहरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही…आणि ती असते “आपलं आयुष्य”.\nशस्त्रक्रीयेच्या टेबलावर असलेल्या व्यक्तीच्या मनात ‘आपलं केवळ एकच पुस्तक वाचायचं राहिलंय’ ही जाणिव असते…ते पुस्तक असतं “निरोगी जगण्याचं पुस्तक”.\nसध्या तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही स्थितीतून-वयातून जात असलात तरीही, एक ना एक दिवस काळ अश्या वळणावर आणून उभं करतो की समोर नाटकाचा शेवटचा अंक लख्खपणे दिसू लागतो.\nसर्वांवर प्रेम उधळत जा…\nस्वत:कडे दुर्लक्ष करू नका…स्वत:च स्वत:चा आदर ठेवा. इतरांनाही आदराने व प्रेमानं वागवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.snehalniti.com/sign_10x.php", "date_download": "2019-07-22T20:30:54Z", "digest": "sha1:UL6YRLZVV32BLWLCGQTBIIECPKY74Y35", "length": 3522, "nlines": 67, "source_domain": "www.snehalniti.com", "title": "support@snehalniti.com", "raw_content": "\nवाढवा तुमचा बिझनेस तुमच्याशिवाय\nस्नेहलनीती प्रस्तुत करीत आहे - 10X Signature\nतुमचा व्यवसायाला १० पटीने वाढण्यासाठी सिद्ध झालेली (Proven) सिस्टम ...\n२ दिवसांची प्रॅक्टिकल व सखोल कार्यशाळा\n10X Signature या कार्यशाळेत तुम्ही काय शिकाल \nतुमच्या बिजनेसची ध्येयं साध्य करताना येणाऱ्या अडथळ्यांना ओळखून; त्यावर मात करण्यासाठी शास्त्रशुद्ध परिणामकारक तोडगा ... (scientific tool)\nतुमचा बिजनेस 10 पटीने आणि वेगाने वाढण्यासाठी 3 अशा गोष्टी ज्यात तुम्ही सुधारणा केल्या पाहिजेत\nएक साधी आणि अतिशय शक्तिशाली प्रणाली / सिस्टम; ज्यामुळे तुम्हाला तुमच्या बिजनेस चे व्यवस्थापन आणि प्रचंड वेगात प्रगती करण्यासाठी; यानंतर आठवड्यातून 2 तासांहुन अधिक वेळ देण्याची तुम्हाला गरज भासणार नाही.\nदैनंदिन बिजनेस���े व्यवस्थापन करण्यासाठी वापरण्यायोग्य वर्कशीट्स आणि साधने\nतुमचा बिजनेस तुमच्या उपस्थितीशिवाय कसा वाढेल \n10X Signature प्रोग्रॅमविषयी माहिती घेण्यासाठी संपर्क करा :\nया 5 गोष्टींचे पालन करा व बिझनेसची क्षमता वाढवा \nमराठी उद्योजक सुरेश कुटे यांची गगनभरारी \nश्रीमंत व्हायचंय तर हे नक्की करा..\nतापडिया नाट्यगृह ऑडिटोरिअम, नूतन कॉलनी, औरंगाबाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://enavamaratha.com/category/culture/", "date_download": "2019-07-22T20:21:30Z", "digest": "sha1:FAMWIQUUCTI6EGVXTJZ55RMC3HPPOQ3F", "length": 5529, "nlines": 163, "source_domain": "enavamaratha.com", "title": "संस्कृती | Nava Maratha", "raw_content": "\nसाहित्य सहवास – ‘माळी’\nस्त्रिया जोडवी का घालतात\nजेवताना लक्षात ठेवण्यासारखे काही नियम\nतुळशीचा एक उपाय श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवून देईल\nहजारो वर्षांपूर्वीच्या नारळाशी संबंधित काही खास गोष्टी..\nसाहित्य सहवास – ‘थेंबे, थेबे…’\nआपण अर्पण केलेला नैवेद्य देव ग्रहण करतात का\nसाहित्य सहवास – ‘ध्येय भिणलंच पाहिजे… ’\nऑटो अन्ना-मोटिव्हेशनल स्पीकर आणि मॅनेजमेंट गुरु\nसाहित्य सहवास – ‘वर्तुळातल्या व्यक्ती’\nसाहित्य सहवास – ‘सुश्रवण’\nविड्याच्या पानांमुळे तुमच्या अडचणी दूर होण्यास मदत मिळते\nआयुर्वेदीय आहारवेद – काय खावे\nसद्गुरू भास्करबुवा रामदासी यांच्या चरण पादुकांचे नगरमध्ये आगमन\n भारताचं चांद्रयान-2 अवकाशात झेपावलं\nगॅस भरताना पेट्रोल पंपावर गॅस गळती; अनर्थ टळला\nतब्बल अडीच वर्षे उलटली तरीही रस्त्याचे डांबरीकरण होत नसल्याने नागरिक टाकणार...\nश्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ – आनंदवाणी\nश्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ – आनंदवाणी\nरस्ता लुटमार करणार्‍यास अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%9A/", "date_download": "2019-07-22T20:21:36Z", "digest": "sha1:PLP2NFGFUVA3IX3SSPB2O2HJY7ZEMOV7", "length": 8880, "nlines": 61, "source_domain": "lokvruttant.com", "title": "मीडियासमोर मात्र फेसबुकचं काय आहे म्हणणं… – Lokvruttant", "raw_content": "\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या ���ेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\nमीडियासमोर मात्र फेसबुकचं काय आहे म्हणणं…\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 18, 2019\nमुंबई-: जगभरात सध्या नेटकरांचा पसारा फुलून येत आहे, भारतात तरी हव्या तश्या म्हणजेच स्वतःच्या मनासारख्या विचारांचे पैलू नेटकर सर्वांसोबत शेअर करतात. भारत हा लोकशाही देश असल्याने येथे कोणत्याही विषयावर बोलण्यास अनुमती आहे, त्यामुळे काही वेळा सर्वाना सर्वांचेच मत , विचार पटतात असे नाही, त्यामुळे वाद हि मोठ्याप्रमाणात भेडसावत असतात. त्यामुळे, फेसबुकवर आता तुम्ही पोस्ट करताना नीट विचार करा. नाही तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. पोस्टमध्ये आजाद काश्मीर असं असेल किंवा देवी-देवतांवर टीका केली किंवा तिरंग्याचं कापड कंबरेच्या खाली घातलंय असा फोटो हे सर्व बेकायदेशीर ठरेल. अशा 20 पोस्ट आहेत, ज्यांना भारतात फेसबुकनं बेकायदेशीर ठरवलंय. हा दावा इंडियन एक्सप्रेसनं फेसबुकचे आतले डाॅक्युमेंट्स तपासल्यावर केलाय. जगभरातल्या फेसबुक कंटेटवर लक्ष ठेवणारी फेसबुक रिव्ह्युअरची टीम असते. लोक रिपोर्ट करतात किंवा फेसबुकच्या सिस्टिममध्ये काही शब्द चुकीचे ठरवलेले असतात. हे काम करण्यासाठी फेसबुककडे 15 हजार फुल टाइम काँट्रॅकवर काम करणारे कर्मचारी आहेत. ते ठरवतात, कुठली पोस्ट ठेवायची, कुठली काढून टाकायची. भारतात अशा पोस्ट युजरला न सांगता किंवा कायदेशीर सल्ला न घेता काढून टाकण्याचा प्रयोग केला जातोय.\nमीडियासमोर मात्र फेसबुकचं काय म्हणणं आहे जाणून घ्या-:\nफेसबुकनं असा दावा केलाय की कटेंट ब्लाॅक करण्याआधी फेसबुकचा वकिलांची टीम तपासून पाहते. फेसबुक म्हणतंय की कुठलाही कंटेंट त्या त्या देशात बेकायदेशीर असतो, त्याला फ्लॅग केलं जातं. याला IP-ब्लाॅकिंगही म्हटलं जातं. भारतात तयार झालेल्या अघोषित गाईडलाइन हेच दाखवते की कंपनी आपल्या माॅडरेटर्सकडे कंटेंट रिव्ह्यूसाठी पाठवतं.फेसबुकनं अनेकदा असं सांगितलंय की आंतरराष्ट्रीय पाॅलिसी कुठल्याही श्रद्धेवर किंवा धर्मावर केलेल्या हल्ल्याला भारतात हेट स्पीच म्हणून बघत नाही. पण अनेक असं दिसतंय की अनेक कंपन्या भारतातला अनेक कंटेंट तपासून पहात असतात.\nTags: #मीडियासमोर मात्र #फेसबुकचं #काय म्हणणं आहे #जाणून घ्या\nपत्रकार खून प्रकरणी डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्ष��� ठोठावली\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंडीगड चंद्रपूर जम्मू-काश्मीर जयपूर जळगाव जेजुरी ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा बारामती बुलढाणा भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topic/Karishma-Sharma", "date_download": "2019-07-22T21:46:10Z", "digest": "sha1:H757HZDBZVFBUTA25DSDZRW46T44XWDP", "length": 13883, "nlines": 250, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Karishma Sharma: Latest Karishma Sharma News & Updates,Karishma Sharma Photos & Images, Karishma Sharma Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\nजन्मदिनाच्या अनोख्या भेटीने CM फडणवीस भारा...\nMTNL इमारतीत अडकलेले सर्वजण सुखरूप\nवांद्रे: आग विझवण्यासाठी रोबोची मदत\nमुंबई: MTNLच्या इमारतीत भीषण आग\nइतिहासकार प्रा. ज. वि. नाईक यांचे निधन\nकर्नाटक पेच: कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमराठी अधिकारी मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्...\nटॉयलेटसंबंधी 'त्या' विधानानंतर साध्वींची ख...\nचंद्राच्या दिशेने भारताचा ऐतिहासिक प्रवास ...\nभारतासाठी हा ऐतिहासिक क्षण: PM मोदी\nमोदींनी काश्मीरवर मदत मागितली होती: ट्रम्प\nपाकिस्तानात दोन आत्मघातकी हल्ले, ७ ठार\nस्टेजवरच झाला कॉमेडियनचा मृत्यू\nपाक पंतप्रधान अमेरिका दौऱ्यावर\n'ते' मला प्रत्येकवेळी भारतात जा म्हणतात......\nकॉलेजियमची शिफारस परत पाठविली\nसरकारच्या ५० दिवसांत शेअर बाजार तोट्यात\n'असा' करा आयटीआर पासवर्ड रीसेट\nदिल्लीमध्ये सोनेदर उच्चांकी स्तरावर\nमोठ्या व्यवहारांसाठी 'आधार' केवायसी अनिवार...\nएअर इंडियामध्ये ना पदोन्नती, ना नव्याने भर...\nएचडीएफसी बँकेची नफावाढ कायम\nपहिल्यांदाच राजस्थानच्या तीन खेळाडूंचा संघात समावे...\nबुमराह फक्त कसोटीसाठी; पंड्याला विश्रांती\nअसा होईल टीम इंडियाचा विंडीज दौरा\nविंडीज दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर...\nWI दौरा: संघाची निवड आज, धोनीला पर्याय कोण...\nधोनीने घेतली २ महिन्यांची सुट्टी; विंडीज द...\nअभिजीत आणि शिवानीमध्ये आज कॅप्टन्सीची लढत\n'सुपर ३०' शंभर कोटींच्या उंबरठ्यावर\nसरदारांवर होणारे विनोद सहन करू शकत नाही : ...\nबिग बॉसः शिव आणि वीणा यांच्यात अबोला\nसावनीने विशेष मुलांसोबत साजरा केला वाढदिवस...\n'सत्ते पे सत्ता'च्या रिमेकला हृतिकचा नकार\nरशियातील शिक्षणाविषयी बोलू काही\nनाशिकमध्ये कॅम्पस निवडणूक जाहीर करा\nकरिअर फास्ट-ट्रॅकवर नेण्यासाठी ICRI चा उत्...\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्..\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोक..\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना चिरड..\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या संशय..\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडि..\nमुंबईत वांद्रेमध्ये MTNLच्या इमार..\n'चांद्रयान-२' युवा पिढीला देणार प..\n...तर बिनधास्त टॉपलेस होईल : करिश्मा शर्मा\n'रागिनी एमएमएस रिटर्न्स'च्या वेब सीरीजमध्ये दिसणारी करिश्मा शर्मा आपल्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. करिश्माच्या बोल्ड फोटोमुळे नेटिझन्स उलटसुलट प्रतिक्रिया ही व्यक्त करत असतात. आपण यापुढेही बोल्ड आणि टॉपलेस दृश्ये देण्यास तयार असल्याचे सांगत करिश्माने खळबळ उडवून दिली आहे.\nरिया सेनचा हॉट सीन व्हायरल\n'रागिनी एमएमएस रिटर्न्स' या वेबसिरीजमधील सिद्धार्थ गुप्ता आणि करिश्मा शर्मा यांच्या हॉट पोस्टर्समुळं वातावरण तापलं असताना याच वेबसिरीजमधील रिया सेन हिचं एक हॉट दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. यामुळं प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली असली तरी पायरसीचा वाद उद्भवण्याची शक्यता आहे.\nकाश्मीर मध्यस्थीस ट्रम्प तयार; मोदींनी मदत मागितल्याचा दावा\nMTNLइमारतीत अडकलेले ८४ जण सुखरूप\nकर्नाटक: कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nMTNL इमारत आग: असे वाचले अनेकांचे प्राण\nमोदीपर्व २: शेअरबाजाराला १२ लाख कोटींचा तोटा\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\n'चांद्रयान-२' पुढचे ४८ दिवस असा करणार प्रवास\nबिग बॉस: शिवानी सुर्वेची कॅप्टनपदी नियुक्ती\n'चांद्रयान-२' झेपावलं; 'इस्रो'ने घडवला इतिहास\nप्रो कबड्डी: यु मुम्बा, पुणेरी पलटण पराभूत\nभविष्य १९ जुलै २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/medical-college-fund-ajit-pawar-188973", "date_download": "2019-07-22T21:10:44Z", "digest": "sha1:RRYNEU4QRPOFABXNFBZ2GMZ5SZLOE4GI", "length": 15810, "nlines": 229, "source_domain": "www.esakal.com", "title": "Medical College Fund Ajit Pawar वैद्यकीय महाविद्यालयाला निधीची गरज - अजित पवार | eSakal", "raw_content": "\nरविवार, जुलै 21, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जुलै 21, 2019\nवैद्यकीय महाविद्यालयाला निधीची गरज - अजित पवार\nबुधवार, 15 मे 2019\nदेशात सत्तांतर होऊन काँग्रेसचे सरकार येणार आहे. त्यानंतर शेतकरी, शेतमजूर, उद्योग व्यावसायिकांना चांगले दिवस येतील. भाजप- शिवसेनेची राजवट लोकांना नकोशी झाली आहे. त्याचे प्रतिबिंब लोकसभेच्या निकालावरून स्पष्ट होईल.\n- अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री\nमाळेगाव - ‘बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आजवर सुमारे पाचशे कोटी रुपये खर्च झाले असून, उर्वरित कामांसाठी सुमारे २५० कोटींची आवश्‍यकता आहे. हा निधी शासनस्तरावर तातडीने उपलब्ध होण्यासाठी माझ्यासह पवारसाहेब प्रयत्न करीत आहेत. त्यानुसार १७ जून रोजी सुरू होणाऱ्या राज्य सरकारच्या अधिवेशनात आवश्‍यक निधी उपलब्ध होण्यासाठी आवाज उठविणार आहे,’’ अशी माहिती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केली.\nपणदरे (ता. बारामती) येथे एका रुग्णालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी अजित पवार बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते होते. पवार म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून त्यांच्या मालाला हमीभाव देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या भयानक दुष्काळ पडला आहे. शेती आणि शेतीपूरक व्यवसाय कोलमडून पडला आहे. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. पशुधन वाचविणे तर खूपच अडचणीचे ठरले आहे. असे असताना मुख्यमंत्र्यांनी स्वतः दुष्काळी दौरे करून स्थितीचा आढावा घेणे आवश्‍यक आहे; परंतु ते एसी रूममधून कॉन्फरन्सद्वारे सरपंचांशी संवाद साधत आहेत. त्याउलट पवारसाहेब बीड, उस्मानाबाद आदी दुष्काळी भागात स्वतः जाऊन लोकांना आधार देत आहेत. ते वेळप्रसंगी पक्षाच्या वतीनेही मदत करीत आहेत. त्याच धरतीवर बारामती तालुक्‍याच्या जिरायती भागात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराच्या संस्थांमार्फत जनावरांच्या छावण्या सुरू करीत आहोत. सोमेश्वर साखर कारखाना, बारामती दूध संघ आदी संस्थांनी त्याकामी पुढाकार घेतला आहे.’’\nपणदरे सूतगिरणी कामगारांना न��याय मिळून देणार...\n‘‘पणदरे येथील सूतगिरणी कारखाना २१ वर्षापूर्वी बंद पडला. आज त्या कारखान्यातील मशिनरींचा लिलाव प्रशासनाने केला आहे. संबंधित ठेकेदारानेही मशिनरी खोलून नेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आणली आहे. असे असताना मात्र या कारखान्यातील कायम कामगारांची देणी न देता प्रशासनाने त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. त्यासाठी संबंधित कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयाचा सर्वकाही खर्च मी स्वतः करणार आहे,’’ अशी भूमिका अजित पवार यांनी स्पष्ट केली.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nताकद असल्याने अजित पवार खडकवासल्यात घालणार लक्ष\nपुणे : खडकवासला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्रित ताकद मोठी आहे. मात्र, या मतदारसंघाला फाटाफुटीचा शाप आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची...\n आज दिवसभरात काय झालं\nशीला दीक्षित यांच्या निधनाने अत्यंत दु:ख : पंतप्रधान... सहा राज्यपालांच्या बदल्या; राम नाईक यांना विश्रांती... प्रियांका गांधींपुढे झुकले...\nआढळराव म्हणतात 'मुलाला निवडून आणता आले नाही, माझ्यावर टीका करताय'\nपुणे : ज्याला आपल्या मुलाला निवडून आणता आले नाही, त्याने माझ्यावर टीका करणे बरोबर नाही, अशी बोचरी टीका शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी...\nVideo : राष्ट्रवादी-काँग्रेसच्या जागावाटपावर अजित पवार म्हणतात...\nपुणे : काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या जागावाटापाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले ''...\nVideo : राष्ट्रवादीच्या भविष्यावर अजित पवारांचा खूलासा\nपुणे : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्याबाबत नोटीस बजावली आहे. यावर अजित पवार म्हणाले, पक्षाला नोटीस...\nचंद्रकांत पाटलांच्या तोंडावर लगामच नाही : अजित पवार (व्हिडिओ)\nपुणे : विरोधी आमदारांना अंधारात भेटण्यापेक्षा चंद्रकांत पाटील यांनी आमदारांना \"वर्षा'वर बोलावून घ्यावे, तेथे सीसीटीव्ही व इतर सुविधा असतात तेथे चर्चा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यां��ाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3Asudhir%2520mungantiwar&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Agovernment&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Amumbai&search_api_views_fulltext=sudhir%20mungantiwar", "date_download": "2019-07-22T21:01:47Z", "digest": "sha1:65IELAAP76YHMZFBY3R4IS6PMCXXZSHQ", "length": 13091, "nlines": 259, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nमंगळवार, जुलै 23, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, जुलै 23, 2019\nसर्व बातम्या (4) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\nकाँग्रेस (2) Apply काँग्रेस filter\nपत्रकार (2) Apply पत्रकार filter\nराजकारण (2) Apply राजकारण filter\nराष्ट्रवाद (2) Apply राष्ट्रवाद filter\nलोकसभा (2) Apply लोकसभा filter\nविदर्भ (2) Apply विदर्भ filter\nसुधीर मुनगंटीवार (2) Apply सुधीर मुनगंटीवार filter\nअरबी समुद्र (1) Apply अरबी समुद्र filter\nआंदोलन (1) Apply आंदोलन filter\nआदित्य ठाकरे (1) Apply आदित्य ठाकरे filter\nआम आदमी पक्ष (1) Apply आम आदमी पक्ष filter\nआरक्षण (1) Apply आरक्षण filter\nउत्तर प्रदेश (1) Apply उत्तर प्रदेश filter\nयुद्धाकडून तहाकडे (मृणालिनी नानिवडेकर)\nसत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं \"लिमिटेड वॉर' थेट \"टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...\nवाघापेक्षा शेतकऱ्यांचा जीव मोलाचा - विजय वडेट्टीवार\nनागपूर - यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनक्षेत्रात टी १ (अवनी) वाघिणीला ठार करण्याच्या मुद्यावरून काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची पाठराखण केली. वडेट्टीवार यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेसमधील या मुद्यावरील मतभिन्नता समोर आली आहे. वाघापेक्षा माणसांचा...\nमराठा आरक्षण तात्काळ द्यावे - ब्रिगेडियर सुधीर सावंत\nमुंबादेवी : मराठा आरक्षणाला आप चा पाठिंबा असून सरकारने मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे. दिल्ली येथे भारताचे संविधान राज्यघटना जाळणाऱ्याचा जाहिर नि���ेध करतो. सरकारने त्यांच्यावर कारवाही करुन दोषीवर खटला दाखल करावा अशी मागणी आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी मुंबई...\n'इंच-इंच विकू' अशी महाराष्ट्राची परिस्थिती : राज ठाकरे\nमुंबई : मराठीचे अस्तित्व मुंबईतून संपविण्याचे काम केले जात आहे. इंच-इंच जमीन दिसली की विकून टाकू अशी महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, असे टीकास्त्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर सोडले. वांद्रे येथील कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसन प्रश्नाबाबत वसाहतीतील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.skymetweather.com/content/weather-news-and-analysis/marathi-low-to-give-more-rains-in-maharashtra-monsoon-arrival-anytime-soon/", "date_download": "2019-07-22T21:26:55Z", "digest": "sha1:JZK2NRUHP33SPEANCGDGXGVZRQAQI2EV", "length": 12045, "nlines": 172, "source_domain": "www.skymetweather.com", "title": "Weather in Maharashtra: Rain in Maharashtra to increase, [Marathi] कमी दाबाचा पट्टा देणार महाराष्ट्रात चांगला पाऊस, दक्षिण कोंकणात मॉन्सूनचे आगमन | Skymet Weather Services", "raw_content": "\n[Marathi] कमी दाबाचा पट्टा देणार महाराष्ट्रात चांगला पाऊस, दक्षिण कोंकणात मॉन्सूनचे आगमन\n[Marathi] कमी दाबाचा पट्टा देणार महाराष्ट्रात चांगला पाऊस, दक्षिण कोंकणात मॉन्सूनचे आगमन\nमहाराष्ट्रात पावसाची तीव्रता पुन्हा एकदा वाढली आहे. गेल्या २४ तासात, दक्षिण कोंकण व गोव्या मध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडलेला आहे, ज्यामुळे येथे मॉन्सूनचे आगमन झाले आहे.\nदुसरीकडे, अंतर्गत भागांवर विशेषत: मध्य महाराष्ट्रवर हलका ते मध्यम पाऊस पडलेला आहे.\nगेल्या २४ तासात, वेंगुर्ला मध्ये ९६ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. त्यांनतर, रत्नागिरी मध्ये ९२ मिलीमीटर, महाबळेश्वर मध्ये २१ मिलीमीटर आणि कोल्हापूर मध्ये ९ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.\nस्कायमेटच्या अंदाजानुसार, एक कमी दाबाचा पट्टा लवकरच ओडिशा आणि आंध्र प्���देशच्या किनारी भागांवर विकसित होण्याची अपेक्षा आहे. प्रभावाने येणाऱ्या २४ ते ४८ तासात, दक्षिण कोकण आणि गोव्या मध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे, तर विदर्भ आणि मराठवाड्या मध्ये हलक्या ते मध्यम स्वररूपाच्या पावसाची अपेक्षा आहे.\nपुढे, २१ जून दरम्यान, विदर्भातील आणि मराठवाड्यातील भागात पावसाची तीव्रता आणखी वाढेल, तर दक्षिण कोकण आणि गोव्या मध्ये पावसाची तीव्रता वाढलेली असून मध्यम ते जोरदार पावसाची अपेक्षा आहे.\n२३ जून रोजी, पावसाची तीव्रता मध्य महाराष्ट्रात वाढणे अपेक्षित आहे. या कालावधीत, एक दोन ठिकाणी जोरदार पाऊस पण पडणे अपेक्षित आहे.\nमहाराष्ट्रातील अंतर्गत भागात पावसाची तीव्रता वाढण्याचे कारण आहे दक्षिण पश्चिम दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे बनलेला कॉन्फ्लुएन्स झोन.\nउलट, मुंबईसह उत्तर कोकण आणि गोव्याच्या भागात चांगला पाऊस अनुभवण्यासाठी काही वेळ वाट पहावी लागेल, तथापि, येथे हलका पाऊस सुरु राहील.\nयाशिवाय, दक्षिण कोकण आणि गोवा क्षेत्रावरील पावसाच्या क्रियाकलापांच्या वाढीमुळे, येथे मॉन्सूनचे आगमन झाले आहे आणि पुढील दोन ते तीन दिवसांत मराठवाड्यातील काही भाग देखील मॉन्सूनचा पाऊस अनुभवतील. पुढे, २५ किंवा २६ जून दरम्यान मॉन्सून मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये प्रवेश करणे अपेक्षित आहे.\nयेथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे\n23 जुलाई का मौसम पूर्वानुमान: मॉनसून जल्द पकड़ेगा ज़ोर, देश के अधिकांश इलाकों में बढ़ने की संभावना\nहवामान अंदाज 23 जुलै: मध्य महाराष्ट्रात मध्यम पाऊस, दक्षिण कोंकणात जोरदार पावसाची शक्यता\n[Hindi] भारत के शहरों और राज्यों के लिए बारिश और मौसम की चेतावनी- 22 जुलाई, 2019\n[Hindi] मॉनसून 2019: सम्पूर्ण भारत का 23 जुलाई का मॉनसून पूर्वानुमान\nदिल्ली-एनसीआर क्षेत्र में 24 जुलाई से बारिश की गतिविधियां तीव्र हो सकती हैं जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेश और उत्तरा… t.co/LLdGu1eZTn\nराज्य के भिंड, मुरैना, श्योपुर, शिवपुरी, ग्वालियर, गुना, टीकमगढ़ और सागर में 24 और 25 जुलाई को मध्यम से भारी बारिश… t.co/HB7uFJOkCH\n[Hindi] दिल्ली-एनसीआर को फिर तरसाएगा मॉनसून, तेज़ गर्मी से होगा बुरा हाल\n[Hindi] अल-नीनो और मॉनसून 2019: अगस्त-सितंबर में कमजोर मॉनसून के सुधर सकते हैं हालात\n[Hindi] दिल्ली मॉनसून: पालम में 24 घंटों में हुई 61 मिमी की भारी बारिश, 19 जुलाई तक वर्षा जारी रहने के आसार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-railway-policewomen-saved-life-of-a-woman-at-dadar-station/articleshow/69948381.cms", "date_download": "2019-07-22T21:49:00Z", "digest": "sha1:CLX367GO6D54D5KN6KCYEQE7FKUUKP2U", "length": 12324, "nlines": 169, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: रेल्वे पोलिसांनी वाचवले तरुणीचे प्राण - mumbai: railway policewomen saved life of a woman at dadar station | Maharashtra Times", "raw_content": "\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुखWATCH LIVE TV\nरेल्वे पोलिसांनी वाचवले तरुणीचे प्राण\nदादर स्थानकावर सकाळी गर्दीच्या वेळेत लोकलमधून उतरताना एका तरुणीला हृदयविकाराचा झटका आला. रेल्वे महिला पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्या महिलेला वेळेत योग्य उपचार मिळाले आणि तिचे प्राण वाचले. निकिता दिघे(२५) असे या महिलेचे नाव आहे.\nरेल्वे पोलिसांनी वाचवले तरुणीचे प्राण\nमुंबई : दादर स्थानकावर सकाळी गर्दीच्या वेळेत लोकलमधून उतरताना एका तरुणीला हृदयविकाराचा झटका आला. रेल्वे महिला पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्या महिलेला वेळेत योग्य उपचार मिळाले आणि तिचे प्राण वाचले. निकिता दिघे(२५) असे या महिलेचे नाव आहे.\nदादर स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर सकाळी ९.४५च्या सुमारास सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून निकिता प्रवास करत होत्या. यावेळी त्यांच्या छातीत अचानक कळा येऊ लागल्या. दादर स्थानकात उतरताच निकिता यांना हृदयविकाराचा झटका आला. यावेळी स्ट्रेचरची वाट न पाहता सहा महिला रेल्वे पोलिसांनी त्यांना हातावर उचलून प्लॅटफॉर्म ६ वरील आपत्कालीन वैद्यकीय कक्षात दाखल करून तातडीने प्राथमिक उपचार केले. यामुळे महिलेचे प्राण वाचू शकले, अशी माहिती दादर लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी दिली.\nपरिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे पोलिसांनी स्थानकातील स्ट्रेचर आणि हमालाची वाट न पाहता स्वत: पुढाकार घेत महिलेला वैद्यकीय कक्षात दाखल केल्यामुळेच संबंधित महिलेचे प्राण वाचू शकल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्यांवर वाघांचे द��्शन\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना चिरडले; ७ दुचाकींना धडक\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या संशयावरून २ जणांना दिला चोप\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल\nरस्त्यावर धावणार चार चाकी 'क्यूट' रिक्षा\nमुंबई: MTNLच्या इमारतीत भीषण आग\nआम्ही भारती पवारांना हसत नव्हतो: रक्षा खडसे\nमुंबई: यशोमती ठाकूर पोलिसांवर भडकतात तेव्हा...\n वरील बंदीची याचिका हायकोर्टानं फेटाळली\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\nजन्मदिनाच्या अनोख्या भेटीने CM फडणवीस भारावले\nMTNL इमारतीत अडकलेले सर्वजण सुखरूप\nवांद्रे: आग विझवण्यासाठी रोबोची मदत\nमुंबई: MTNLच्या इमारतीत भीषण आग\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\nजन्मदिनाच्या अनोख्या भेटीने CM फडणवीस भारावले\nMTNL इमारतीत अडकलेले सर्वजण सुखरूप\nवांद्रे: आग विझवण्यासाठी रोबोची मदत\nआदित्यने चार दिवस खेड्यांत घालवावेत : थोरात\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nरेल्वे पोलिसांनी वाचवले तरुणीचे प्राण...\nवांद्रे: नालेसफाईवरून पालिकेच्या चीफ इंजिनीअरला मारहाण\nशेकडो प्रवाशांसह लोकल थेट कारशेडमध्ये\nजे.जे रुग्णालय तपासणार चोक्सीचा 'फिटनेस'...\nमुंबईः ३ कॉलेजमधील प्रवेश घोटाळ्याची चौकशी होणार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topic/Neetu-Chandra", "date_download": "2019-07-22T22:03:16Z", "digest": "sha1:ZMUB2YVVOPV5YPVWVMAQNTYDD5BSADYG", "length": 13519, "nlines": 259, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Neetu Chandra: Latest Neetu Chandra News & Updates,Neetu Chandra Photos & Images, Neetu Chandra Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\nजन्मदिनाच्या अनोख्या भेटीने CM फडणवीस भारा...\nMTNL इमारतीत अडकलेले सर्वजण सुखरूप\nवांद्रे: आग विझवण्यासाठी रोबोची मदत\nमुंबई: MTNLच्या इमारतीत भीषण आग\nइतिहासकार प्रा. ज. वि. नाईक यांचे निधन\nकर्नाटक पेच: कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमराठी अधिकारी मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्...\nटॉयलेटसंबंधी 'त्या' विधानानंतर साध्वींची ख...\nचंद्राच्या दिशेने भारताचा ऐतिहासिक प्रवास ...\nभारतासाठी हा ऐतिहासिक क्षण: PM मोदी\nमोदींनी काश्मीरवर मदत मागितली होती: ट्रम्प\nपाकिस्तानात दोन आत्मघातकी हल्ले, ७ ठार\nस्टेजवरच झाला कॉमेडियनचा मृत्यू\nपाक पंतप्रधान अमेरिका दौऱ्यावर\n'ते' मला प्रत्येकवेळी भारतात जा म्हणतात......\nकॉलेजियमची शिफारस परत पाठविली\nसरकारच्या ५० दिवसांत शेअर बाजार तोट्यात\n'असा' करा आयटीआर पासवर्ड रीसेट\nदिल्लीमध्ये सोनेदर उच्चांकी स्तरावर\nमोठ्या व्यवहारांसाठी 'आधार' केवायसी अनिवार...\nएअर इंडियामध्ये ना पदोन्नती, ना नव्याने भर...\nएचडीएफसी बँकेची नफावाढ कायम\nपहिल्यांदाच राजस्थानच्या तीन खेळाडूंचा संघात समावे...\nबुमराह फक्त कसोटीसाठी; पंड्याला विश्रांती\nअसा होईल टीम इंडियाचा विंडीज दौरा\nविंडीज दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर...\nWI दौरा: संघाची निवड आज, धोनीला पर्याय कोण...\nधोनीने घेतली २ महिन्यांची सुट्टी; विंडीज द...\nअभिजीत आणि शिवानीमध्ये आज कॅप्टन्सीची लढत\n'सुपर ३०' शंभर कोटींच्या उंबरठ्यावर\nसरदारांवर होणारे विनोद सहन करू शकत नाही : ...\nबिग बॉसः शिव आणि वीणा यांच्यात अबोला\nसावनीने विशेष मुलांसोबत साजरा केला वाढदिवस...\n'सत्ते पे सत्ता'च्या रिमेकला हृतिकचा नकार\nरशियातील शिक्षणाविषयी बोलू काही\nनाशिकमध्ये कॅम्पस निवडणूक जाहीर करा\nकरिअर फास्ट-ट्रॅकवर नेण्यासाठी ICRI चा उत्...\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्..\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोक..\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना चिरड..\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या संशय..\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडि..\nमुंबईत वांद्रेमध्ये MTNLच्या इमार..\n'चांद्रयान-२' युवा पिढीला देणार प..\nवार्षिक भविष्य: २० जून २०१९\nहे वर्ष चांदीच्या पावलांनी प्रवेश करतं आहे. जूनच्या उर्वरित आठ दिवसांमध्ये तुमचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढू शकते. जुलै-ऑगस्टमध्ये तुमची ज्ञानवृद्धी होईल.\nउडता पंजाब: नीतू चंद्राच्या खुल्या पत्रावर आलियाची प्रतिक्रिया\nफिटनेस मुलींनी खेळ खेळायलाच हवेत\nनीतू चंद्राला भारतीय वस्त्रं आवडतात\nरणदीप हुडा, नीतू चंद्रा पुन्हा एकत्र\nबॉलिवूड २०१३: लिंक अप आणि ब्रेक अप\nसनी लिओनसोबत 'ते' करण्यास नीतूचा नकार\nकाश्मीर मध्यस्थीस ट्रम्प तयार; मोदींनी मदत मागितल्याचा दावा\nMTNLइमारतीत अडकलेले ८४ जण सुखरूप\nकर्नाटक: कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nMTNL इमारत आग: असे वाचले अनेकांचे प्राण\nमोदीपर्व २: शेअरबाजाराला १२ लाख कोटींचा तोटा\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\n'चांद्रयान-२' पुढचे ४८ दिवस असा करणार प्रवास\nबिग बॉस: शिवानी सुर्वेची कॅप्टनपदी नियुक्ती\n'चांद्रयान-२' झेपावलं; 'इस्रो'ने घडवला इतिहास\nप्रो कबड्डी: यु मुम्बा, पुणेरी पलटण पराभूत\nभविष्य १९ जुलै २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%2520%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%2520%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0&search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF", "date_download": "2019-07-22T20:47:08Z", "digest": "sha1:USHNYYHE2UZLAB4BXV7WBRMBCWIYUABP", "length": 27945, "nlines": 312, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nमंगळवार, जुलै 23, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, जुलै 23, 2019\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (5) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (2) Apply संपादकिय filter\n(-) Remove मुंबई विद्यापीठ filter मुंबई विद्यापीठ\nउच्च न्यायालय (26) Apply उच्च न्यायालय filter\nमहाराष्ट्र (7) Apply महाराष्ट्र filter\nशिक्षक (6) Apply शिक्षक filter\nप्रशासन (5) Apply प्रशासन filter\nसर्वोच्च न्यायालय (5) Apply सर्वोच्च न्यायालय filter\nन्यायाधीश (4) Apply न्यायाधीश filter\nमुंबई उच्च न्यायालय (3) Apply मुंबई उच्च न्यायालय filter\nअभियांत्रिकी (2) Apply अभियांत्रिकी filter\nअमरावती (2) Apply अमरावती filter\nआंदोलन (2) Apply आंदोलन filter\nऔरंगाबाद (2) Apply औरंगाबाद filter\nनागपूर (2) Apply नागपूर filter\nपत्रकार (2) Apply पत्रकार filter\nपायाभूत सुविधा (2) Apply पायाभूत सुविधा filter\nविनोद तावडे (2) Apply विनोद तावडे filter\nसंग्रहालय (2) Apply संग्रहालय filter\nसंघटना (2) Apply संघटना filter\nसाहित्य (2) Apply साहित्य filter\nबीएमएस सत्र 6 चा निकाल जाहीर\nमुंबई : मुंबई विद्यापीठाने मे महिन्यात घेतलेल्या उन्हाळी सत्रातील बीएमएस सत्र 6 चा निकाल जाहीर केलेला आहे. या परीक्षेत 9 हजार 217 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी 78.74 टक्के एवढी असून विद्यापीठाने हा निकाल 40 दिवसांच्या आत जाहीर केला आहे. या निकालासह आजपर्यंत...\nबी.कॉम.ची परीक्षा आजपासून एकूण 63 हजार 398 विद्यार्थी\nमुंबई - मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रांतील परीक्षांना बुधवारपासून (ता. 3) तृतीय वर्ष बी. कॉम. (सत्र 6) च्या परीक्षेपासून सुरुवात होत आहे. ही परीक्षा 25 एप्रिल��र्यंत चालणार आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील 63 हजार 398 विद्यार्थी सात जिल्ह्यांतील 396 केंद्रांवर ही...\n\"विनाअनुदानित'च्या शिक्षकांना निवडणुकीचे काम का - हायकोर्ट\nमुंबई - विनाअनुदानित शाळांना सरकारकडून अनुदान मिळत नाही, मग या शाळांतील शिक्षकांना निवडणूक आयोग कामाला कसे बोलावते, असा सवाल सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला विचारला. शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी बोलावण्याची नोटीस पाठवण्यापूर्वी सारासार विचार केला होता का, असा सवालही...\nविद्यार्थिसंख्येच्या दीडपट उत्तरपत्रिकांची तपासणी बंधनकारक\nमुंबई - मुंबई विद्यापीठाने प्रथम सत्र परीक्षेचे (उन्हाळी सत्र) निकाल वेळेत लावण्यासाठी महाविद्यालयांना विद्यार्थिसंख्येच्या कमीत कमी दीडपट उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करणे बंधनकारक केले आहे. विद्यापीठाकडून आवश्‍यक असलेल्या परवानग्या मिळवण्यासाठी महाविद्यालयांना दीडपट...\nविद्यापीठाचा बी. कॉम. सत्र 5 चा निकाल जाहीर\nमुंबई - ऑक्‍टोबर-नोव्हेंबर 2018 मध्ये घेतलेल्या तृतीय वर्ष बी. कॉम. सत्र 5 च्या परीक्षेचा निकाल मुंबई विद्यापीठाने मंगळवारी (ता. 29) मध्यरात्री www.mumresults.in या संकेतस्थळावरून जाहीर केला. 56 हजार 511 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी 31 हजार 965 विद्यार्थी उत्तीर्ण...\nविधी शाखेच्या विद्यार्थ्यांना दिलासा\nमुंबई : विधी शाखेच्या गुणांकन पद्धतीवरून मुंबई विद्यापीठाला फैलावर घेत मुंबई विद्यापीठाच्या 60:40 गुणांकन पद्धतीला मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे आता पूर्वीप्रमाणेच 100 गुणांची परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. तुघलकी निर्णयाने एका रात्रीत...\n\"जमत नसेल तर विद्यापीठ बंद करा'\nमुंबई - \"परीक्षा घेणे जमत नसेल, तर विद्यापीठच बंद करा. प्रत्येक वेळी नवनवे प्रयोग करून विद्यार्थी आणि पालकांची चिंता का वाढवता,' अशा शब्दांत उच्च न्यायालयाने मुंबई विद्यापीठाला खडसावले. विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी नवीन परीक्षा प्रक्रियेला आक्षेप घेतला आहे. यासंबंधीच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान...\nविद्यार्थिनीने खेचले विद्यापीठाला न्यायालयात\nमुंबई - मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला ��हे. अभियांत्रिकी शाखेच्या एका विद्यार्थिनीचा सत्र एक आणि दोनच्या केटीचा निकाल तब्बल दीड वर्षे रखडविल्याने अखेर तिने विद्यापीठाला उच्च न्यायालयात खेचले आहे. त्याबाबतच्या याचिकेवर सोमवारी (ता....\nभावना दुखवल्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं काय\nकवी, लेखक व चित्रकार असलेल्या दिनकर मनवर यांची एक कविता मुंबई विद्यापीठाच्या बी.ए.च्या अभ्यासक्रमातुन काढून टाकली आहे. 'दृश्य नसलेल्या दृश्यात' या त्यांच्या कवितासंग्रहातील 'पाणी कसं असतं' ही कविता, त्यातील आदिवासी मुलीच्या स्तनाच्या उपमेमुळे वादग्रस्त ठरवून त्यावरून एक नवाच गदारोळ निर्माण झालेला...\nविधी प्रवेश प्रक्रियेला स्थगिती नाही\nमुंबई - तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश अर्जात चुकीचे गुण भरल्यामुळे प्रवेश नाकारण्यात आलेल्या काही विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्याची त्यांची मागणी न्यायालयाने मान्य केली नाही. त्यामुळे पुढील सुनावणीनंतरच या विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरणार आहे...\nफेरमुल्यांकनात हाेणार क्लाेजर एेवजी हायरचा विचार\nअकाेला : उत्तरपत्रिकेच्या प्रथम अाणि फेरमुल्यांकान केल्यावर मिळणऱ्या मार्क्सची तफावत तिसऱ्या परीक्षकाकडून पडताळणी केल्यावर मिळणारे मार्क्स यापैकी जे मुळ मार्क्सच्या क्लाेजर असतील त्याचा विचार न करता हायर मार्क्सचा विचार केला जाणार अाहे. संत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ याबाबत संबंधीत...\n‘युनेस्को’कडून मुंबापुरीचा पुन्हा सन्मान\nमुंबई - दक्षिण मुंबई परिसरातील व्हिक्‍टोरियन गॉथिक पद्धतीच्या वास्तूंचा व कलात्मक वास्तूंचा (आर्ट डेको) समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये झाला आहे. ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा समितीच्या बहारिनमधील मनामा येथे झालेल्या ४२ व्या परिषदेत दक्षिण मुंबईतील व्हिक्‍टोरियन गॉथिक व कला वास्तूंचा (आर्ट...\nअल्पसंख्याक महाविद्यालयांचा कोटा रडारवर\nमुंबई - अल्पसंख्याक महाविद्यालयांमधील अल्पसंख्याक कोट्याचे प्रवेश नियमानुसार होतात की नाही, याबाबत सरकार उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे सूतोवाच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी (ता. 26) केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अल्पसंख्याक...\nअल्पसंख्याक कॉलेजांतून आरक्षण हद्दपार\nमुंबई - मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी अल्पसंख्याक महाविद्यालयांनी सुरू केल्याने या महाविद्यालयांतून मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीचे आरक्षण हद्दपार होणार आहे. सेंट झेव्हियर्स महाविद्यालय आणि महाराष्ट्र असोसिएशन ऑन मायनॉरिटी एज्युकेशन इन्स्टिट्यूट यांनी मुंबई उच्च न्यायालयात 12 ऑक्‍...\nपीएचडी, एमफीलचे नियम बदलले; मुंबई विद्यापीठ घेणार ऑनलाईन परीक्षा\nमुंबई : मुंबई विद्यापीठाने पीएचडी आणि एमफीलच्या नियमांमध्ये बदल केला आहे. ऑनलाईन परीक्षा घेऊन उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे. एमफील संशोधनासाठी कमीत कमी दोन सत्र म्हणजे एक वर्ष आणि जास्तीत जास्त चार सत्र म्हणजे दोन वर्षे, तर पीएचडीसाठी तीन ते सहा वर्षांचा कालावधी असेल;...\nविधी अभ्यासक्रमाचे परीक्षा अर्ज आजपासून\nमुंबई - मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या विधी महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रथम सत्र परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. 2 जूनपासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार असून, 10 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जाची प्रिंट महाविद्यालयात...\nडॉ. फडणवीस सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी\nनागपूर - येथील महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मृणालिनी मिलिंद फडणवीस यांची राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदावर गुरुवारी नियुक्‍ती केली. येत्या रविवारी (ता.६) त्या विद्यापीठात रुजू होणार आहेत. डॉ एन. एन. मालदार यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाळ दिनांक १० डिसेंबर...\n\"बॅफ'चे 400 विद्यार्थी आंदोलनाच्या तयारीत\nमुंबई - मुंबई विद्यापीठाच्या निकाली गोंधळाचा फटका बीएस्सी इन अकाऊंट ऍण्ड फायनान्स (बॅफ)च्या विद्यार्थ्यांनाही बसला आहे. त्यामुळे \"बॅफ'चे तब्बल 400 विद्यार्थी पुढील आठवड्यात मुंबई विद्यापीठाच्या विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात \"बॅफ'ची सत्र 5 ची...\nकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या -सीबीएसई पेपरफुटीचे पडसाद आता देशभर उमटत असून, त्यामुळे आपल्या देशातील एकंदरीतच शिक्षण व्यवस्था तसेच परीक्षा पद्धती यावर लख्ख प्रकाश पडला आहे. \"सीबीएसई'च्या दहावीच्या परीक्षेतील गणिताचा; तसेच बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर फुटल्याच्या वार्तेनंतर केंद्र सरकारच्या...\nविद्यापीठांच्या लवादांसाठी कोणत्या सुविधा दिल्या\nमुंबई - राज्यभरातील विद्यापीठांच्या लवादांसाठी राज्य सरकारने कोणकोणत्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत, याचा लेखी तपशील दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले. विद्यार्थ्यांचे प्रवेश आणि अन्य तक्रारींबाबत प्रथम विद्यापीठांच्या लवादांमध्ये सुनावणी होते. या लवादांचे अध्यक्ष उच्च...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%2520%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%2520%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8&search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%20%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-07-22T20:42:46Z", "digest": "sha1:PJBLLDJY7OUXUKEDWRZOIN3L3VSDIHK3", "length": 15659, "nlines": 265, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nमंगळवार, जुलै 23, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, जुलै 23, 2019\nसर्व बातम्या (6) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nपश्चिम महाराष्ट्र (2) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\n(-) Remove राष्ट्रवादी काँग्रेस filter राष्ट्रवादी काँग्रेस\nकाँग्रेस (6) Apply काँग्रेस filter\nमुख्यमंत्री (4) Apply मुख्यमंत्री filter\nअजित पवार (3) Apply अजित पवार filter\nखासदार (3) Apply खासदार filter\nराष्ट्रवाद (3) Apply राष्ट्रवाद filter\nलक्ष्मण जगताप (3) Apply लक्ष्मण जगताप filter\nअमर साबळे (2) Apply अमर साबळे filter\nएकनाथ पवार (2) Apply एकनाथ पवार filter\nदेवेंद्र फडणवीस (2) Apply देवेंद्र फडणवीस filter\nपत्रकार (2) Apply पत्रकार filter\nपिंपरी (2) Apply पिंपरी filter\nपिंपरी-चिंचवड (2) Apply पिंपरी-चिंचवड filter\nमहापालिका (2) Apply महापालिका filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nमहेश लांडगे (2) Apply महेश लांडगे filter\nशरद पवार (2) Apply शरद पवार filter\nआनंदराव पाटील (1) Apply आनंदराव पा��ील filter\nउदयनराजे (1) Apply उदयनराजे filter\nउदयनराजे भोसले (1) Apply उदयनराजे भोसले filter\nउद्यान (1) Apply उद्यान filter\nउपमहापौर (1) Apply उपमहापौर filter\nकर्जमाफी (1) Apply कर्जमाफी filter\nकोल्हापूर (1) Apply कोल्हापूर filter\nगिरीश बापट (1) Apply गिरीश बापट filter\nगुन्हेगार (1) Apply गुन्हेगार filter\nदिल्ली (1) Apply दिल्ली filter\nधनंजय मुंडे (1) Apply धनंजय मुंडे filter\nनगरसेवक (1) Apply नगरसेवक filter\nपंतप्रधान कार्यालय (1) Apply पंतप्रधान कार्यालय filter\nloksabha 2019 : आघाडीच्या प्रचाराचा आज कऱ्हाडात प्रारंभ\nकऱ्हाड - काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या पश्‍चिम महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा प्रारंभ आज (रविवारी) येथील सभेने होत आहे. सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या प्रचारसभेस सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी...\nगोरगरीबांना लुटून धनदांडग्यांना मोठे करणाऱ्या सरकारला घालवण्याची वेळ - अजित पवार\nमुरगूड - शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमी भाव नाही, अडीच हजार कोटींची ऊसाची बाकी द्यायची आहे. 89 लाख शेतकऱ्यांची 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देतो म्हणून घोषणा करणारे हे सरकार गोरगरीबांना लुटून धनदांडग्याना मोठे करण्यात मग्न आहे. आता या सरकारला घरी पाठवण्याची वेळ आली आहे, असा हल्ला माजी उपमुख्यमंत्री...\nशहर भाजपचा ‘राष्ट्रवादी’वर पलटवार; ‘मोका’तील गुन्हेगार साठे याचा वापर पिंपरी - ‘‘ठेकेदारांना नियमबाह्यपणे बिल देणे बंद केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्यावर टक्केवारीच्या खोट्या तक्रारी केल्या आहेत. त्यासाठी त्यांनी ‘मोका’तील गुन्हेगार प्रमोद साठे याला पुढे केले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस...\nशेडगे, थोरात, नायर भाजपकडून स्वीकृत\nपिंपरी - महापालिकेत घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर भारतीय जनता पक्षाकडून स्वीकृत सदस्यपदासाठी ॲड. मोरेश्‍वर शेडगे, माऊली थोरात आणि बाबू नायर यांची नावे निश्‍चित झाली. सकाळी अकरा वाजता स्वीकृत नगरसेवकांसाठी आयुक्‍तांकडे नावे देण्यात येणार होती. मात्र, नावांचा घोळ कायम राहिल्याने भाजपने अधिकची वेळ...\nपिंपरी - पिंपरी- चिंचवड महापालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या संभाव्य निवडीवरून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांत प्रचंड खदखद सुरू आहे. निष्ठावंतांना डावलून काल-परवा पक्षात आलेल्यांना संधी दिल्यास जोरदार आ���दोलन छेडण्याचा इशाराच जुन्या कार्यकर्त्यांनी दिला असून, भोसरीकरांनीही ‘वज्रमूठ’ बनण्याचे संकेत...\nभ्रष्ट अधिकाऱ्यांनो सांभाळून राहा - सीमा सावळे\nअमरावतीसारख्या शहरातून २४ वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये आले. गेली वीस वर्षे राजकारणात आहे. नगरसेविका म्हणून दहा वर्षे भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठविला. आता स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना मनस्वी आनंद होत आहे; पण जबाबदारीचे भानही आहे. सामान्य लोकांसाठी काम करताना मी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2019-07-22T21:26:48Z", "digest": "sha1:6HQO6IXNHQYDJQQ7KGTDQJ6S5DLI37LB", "length": 8378, "nlines": 59, "source_domain": "lokvruttant.com", "title": "महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष राज्यातील निवडणूका लढवणार-नारायण राणे – Lokvruttant", "raw_content": "\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\nमहाराष्ट्र स्वाभिमान पक्ष राज्यातील निवडणूका लढवणार-नारायण राणे\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम July 6, 2018\nसिंधुदुर्ग : महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष राज्यातील विधानसभा व लोकसभेच्या निवडणूका स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी कुडाळ येथे केली आहे.\nसिंधुदुर्गच्या विकासासाठी जागतिक स्तरावरील प्रकल्प आपण आणले आहेत. मागील चार वर्षात एकही प्रकल्प पालकमंत्र्यांना पूर्ण करता आलेला नाही हे आपले दुर्दैव आहे. त्यांच्यामुळे जिह्याचा विकास खुंटला असून, वीस वर्षांनी जिल्हा मागे गेला आहे, अशी जोरदार टिका त्यांनी कुडाळ येथे केली आहे. यावेळी माध्यमांशी बोलतांना राणे म्हणाले, आगामी लोकसभा व विधानसभेच्या या जिह्यातील सर्व जागा स्वाभिमान पक्षाच्यावतीने लढवून या चारही जागा जिंकणार आहे. तसेच राज्यात पक्षाच्यावतीने निवडणूक लढविल्या जाणाऱया जागा निवडणूका जवळ आल्यावर जाहीर करणार आहे. यावेळी राणे यांनी सांगितले की, या जिल्हाचा विकास व्हावा या दृष्टीने या जिह्यात अनेक प्रकल्प आणले. मात्र चार वर्षे पूर्ण करणाऱया सरकारला व येथील दुर्दैवी पालकमंत्र्यांना एकही प्रकल्प पूर्ण करता आला नसल्याने या चार वर्षात या जिह्याचा विकास पुर्णपणे ठप्प झालेला असून विकासाच्या बाबतीत हा जिल्हा पूर्णपणे मागे गेला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्याच्या विकासासाठी दरवषी नवीन प्रकल्प जिह्यात येणे गरजेचे आहे. पण जुने प्रकल्प पूर्ण नसून आताच्या पालकमंत्र्यांना एक नवीन प्रकल्प आणता आला नाही, असा टोलाही त्यांनी केसरकरांना लगावला. महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. मात्र अनेक ठिकाणी महामार्गावर खड्डे पडले असून या महामार्गाची दुरूस्ती करण्याबाबत ठेकेदारांशी बोललो असून येत्या दोन दिवसात दुरूस्ती न झाल्यास मंत्र्यांशी याबाबत भेटेन, अन्यथा पक्षाच्यावतीने महामार्ग बंद आंदोलन करू असाही इशारा त्यांनी यावेळी दिला.\nखंडाळ्यात मदुराई एक्स्प्रेसचा डबा घसरला , काही रेल्वे गाडया रद्द\nनवाज शरीफ यांना दहा वर्षांचा तुरुंगवास\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंडीगड चंद्रपूर जम्मू-काश्मीर जयपूर जळगाव जेजुरी ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा बारामती बुलढाणा भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/sundar-292/", "date_download": "2019-07-22T22:05:02Z", "digest": "sha1:JQOGKLRRFMBPHKKQVPWEBMWAWURNE4S5", "length": 10396, "nlines": 65, "source_domain": "mymarathi.net", "title": "सृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत पै सचिन भाडळे प्रतिष्ठान वाघोली, आर्य स्पोर्ट शिवसैनिक यांच्यात विजेतेपदासाठी लढत - My Marathi", "raw_content": "\nरमणबागेत अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी\nअजित पवारांच्या वाढदिवशी तब्बल ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व कदम कुटुंबाने स्वीकारले\nआयडीबीआय बँकेची द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडसोबत कॉर्पोरेट एजन्सी भागीदारी\n२०० अब्ज लिटर्स पाण्याची बचत, महाराष्ट्र व राजस्थानात कृत्रिम शेततळी निर्माण करून साध्य केली किमया\nएकटेपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये-डॉ. सुरेखा पंडित\nअरुणा ढेरे यांच्या साहित्य लेखनाने महाराष्ट्राला समृध्द केले –डॉ. सदानंद मोरे\nविधानसभा युती एकत्र लढणार, फडणवीसांचे स्पष्टीकरण\nफडणवीसांकडे दैवी शक्ती,220 जागा मिळतील : चंद्रकांत पाटील\nगोळवलकर प्रशालेत निवडणुकीचा अनुभव\nईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्या -म्हणजे खरी ताकद कळेल ..जयंत पाटील\nHome Local Pune सृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत पै सचिन भाडळे प्रतिष्ठान वाघोली, आर्य स्पोर्ट शिवसैनिक यांच्यात विजेतेपदासाठी लढत\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत पै सचिन भाडळे प्रतिष्ठान वाघोली, आर्य स्पोर्ट शिवसैनिक यांच्यात विजेतेपदासाठी लढत\nपुणे- पुणे जिल्हा परीषद सदस्य रोहित पवार यांच्या तर्फे आयोजित सृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत पै सचिन भाडळे प्रतिष्ठान वाघोली संघाने एल्व्हन स्टार बारामती 15 संघाचा तर आर्य स्पोर्ट शिवसैनिक संघाने कॅम्प बॉईज् संघाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.\nलेजेन्डस् क्रिकेट क्लब, मुंढवा येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत स्वप्निल सातवच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर पै सचिन भाडळे प्रतिष्ठान वाघोली संघाने एल्व्हन स्टार बारामती 15 संघाचा 5 गडी राखून सामना जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना राहुल सातव व नदिम अन्सारी यांच्या अचूक गोलंदाजीने एल्व्हन स्टार बारामती 15 संघाचा डाव 6 षटकात 4 बाद 52 धावांत रोखला. 52 धावांचे लक्ष स्वप्निल सातव, राहुल सातव व उमेश कत्रे यांच्या प्रत्येकी 11 धावांच्या बळावर पै सचिन भाडळे प्रतिष्ठान वाघोली संघाने 5.3 षटकात 5 बाद 53 धावा करून पुर्ण करत अंतिम फेर���त प्रवेश केला.\nदुस-या उपांत्य फेरीच्या लढतीत वौभव पांडूलेच्या नाबाद 22 धावांच्या बळावर आर्य स्पोर्ट शिवसैनिक संघाने कॅम्प बॉईज् संंघाचा 9 गडी राखून दणदणीत पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. नाबाद 22 धावा करणारा वौभव पांडूले सामनावीर ठरला.\nस्पर्धेचा सविस्तर निकाल- उपांत्य फेरी\nएल्व्हन स्टार बारामती 15- 6 षटकात 4 बाद 52 धावा(इमरान पठान 12, दिपक कुदळे 11, अभिजीत एकशिंगे 11, राहुल सातव 2-10, नदिम अन्सारी 2-21) पराभूत वि पै सचिन भाडळे प्रतिष्ठान वाघोली- 5.3 षटकात 5 बाद 53 धावा(स्वप्निल सातव 11, राहुल सातव 11, उमेश कत्रे 11, मोईन भागवत 1-19, अभिजीत एकशिंगे 2-15, प्रविण भोसले 1-14) सामनावीर- स्वप्निल सातव\nपै सचिन भाडळे प्रतिष्ठान वाघोली संघाने 5 गडी राखून सामना जिंकला.\nकॅम्प बॉईज्- 6 षटकात 3 बाद 50 धावा(शरद संघेला 23, प्रशांत चौधरी 1-10, निळकंठ पवार 1-21, सौरभ दोडके 1-12) पराभूत वि आर्य स्पोर्ट शिवसैनिक- 3.5 षटकत 1 बाद 52 धावा(वौभव पांडूले नाबाद 22, राजेंद्र पानेसर नाबाद 16, अफजल मकदुम 1-15) सामनावीर- वौभव पांडूले\nआर्य स्पोर्ट शिवसैनिक संघाने 9 गडी राखून सामना जिंकला.\nबंधुता साहित्य परिषद व ‘काषाय’तर्फे डॉ. श्रीपाल सबनीस यांचा जाहीर सत्कार\nनेतृत्वहिन पुण्यात भाजपला धोका \nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nरमणबागेत अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी\nअजित पवारांच्या वाढदिवशी तब्बल ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व कदम कुटुंबाने स्वीकारले\nएकटेपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये-डॉ. सुरेखा पंडित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%B5/", "date_download": "2019-07-22T20:20:50Z", "digest": "sha1:O72XV3RG43H7JX3JMWEMEFQVPIDN7Y5S", "length": 8689, "nlines": 64, "source_domain": "lokvruttant.com", "title": "महाराष्ट्रातील पाच अंगणवाडी सेविकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान – Lokvruttant", "raw_content": "\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\nमहाराष्ट्रातील पाच अंगणवाडी सेविकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 7, 2019\nनवी दिल्ली : उत्कृष्ट कार्य करणा-या महाराष्ट्रातील पाच अंगणवाडी सेविकांना आज केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मनेका गांधी यांच्या हस्ते राष्ट्रीय अंगणवाडी पुरस्काराने गौरविण्यात आले.\nकेंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने येथील प्रवासी भारतीय भवनात आयोजित कार्यक्रमात ‘राष्ट्रीय अंगणवाडी पुरस्कार 2017-18’ चे वितरण करण्यात आले. केंद्रीय महिला व बाल विकास राज्य मंत्री डॉ. विरेंद्र कुमार व सचिव राकेश श्रीवास्तव यावेळी उपस्थित होते.\nकेंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने चालविण्यात येणा-या ‘एकात्मिक बाल विकास सेवा योजना’ आणि ‘राष्ट्रीय पोषण आहार’ योजनेंतर्गत विविध कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणा-या देशातील विविध राज्यांतील अंगणवाडी सेविकांना यावेळी पुरस्कार वितरीत करण्यात आले. महाराष्ट्रातील पाच अंगणवाडी सेविकांनाही यावेळी सम्मानीत करण्यात आले.\nयावेळी अमरावती जिल्हयात वरूड बाल विकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत कुरळी अंगणवाडीच्या अर्चना सालोडे आणि टेंभुलखेडा अंगणवाडीच्या वनिता कोसे या अंगणवाडी सेविकांना सन्मानीत करण्यात आले. तसेच, चंद्रपूर जिल्हयातील वरोरा बाल विकास योजना प्रकल्पांतर्गत येनसा अंगणवाडीच्या अंजली बोरेकर, कोल्हापूर जिल्हयातील करवीर प्रकल्पांतर्गत हनबरवाडी अंगणवाडीच्या अक्काताई ढेरे आणि ठाणे जिल्हयातील मुंब्रा प्रकल्पांतर्गत रेती बंदर अंगणवाडीच्या स्नेहा क्षिरसागर या अंगणवाडी सेविकांना यावेळी सन्मानीत करण्यात आले.\nमहाराष्ट्रातील या सर्व अंगणवाडी सेविकांनी विविध जनजागृती कार्यक्रम हाती घेत लहान मुलांची आधार कार्ड नोंद���ी, कुपोषण मुक्त अभियान, स्वच्छ भारत अभियान, स्वानंदी अभियान, ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ अभियान यशस्वीपणे राबविले आहे. त्यांच्या कार्याची नोंद घेवून त्यांना राष्ट्रीय अंगणवाडी पुरस्कार प्रदान करण्यात आले.\nवागळेतील रस्ता रूंदीकरण मोहिम धडाक्यात आजच्या कारवाईमध्ये २०० बांधकामे जमीनदोस्त\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंडीगड चंद्रपूर जम्मू-काश्मीर जयपूर जळगाव जेजुरी ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा बारामती बुलढाणा भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.punekarnews.in/now-you-will-get-sms-intimation-about-electricity-meter/", "date_download": "2019-07-22T20:19:09Z", "digest": "sha1:3U35CWCDMBYKA6XBSGFHIL774UOYQ2QN", "length": 7748, "nlines": 80, "source_domain": "www.punekarnews.in", "title": "महावितरणच्या ग्राहकांना मीटर ‍रिडींग घेण्याची पूर्वसूचना एसएमएसद्वारे मिळणार – Punekar News", "raw_content": "\nमहावितरणच्या ग्राहकांना मीटर ‍रिडींग घेण्याची पूर्वसूचना एसएमएसद्वारे मिळणार\nमहावितरणच्या ग्राहकांना मीटर ‍रिडींग घेण्याची पूर्वसूचना एसएमएसद्वारे मिळणार\nमुंबई , दि. 20 मार्च 2019 : ग्राहकांची गैरसोय होवू नये, मीटर रिडींग आणि वीजबिलात अचुकता व पारदर्शकता राहावी यासाठी महावितरणच्या ग्राहकांना आता मीटरचे रिडींग कोणत्या तारखेला आणि किती वाजेदरम्यान घेण्यात येणार आहे याची पूर्वसूचना ग्राहकांच्या महावितरणकडील नोंदणीकृत मोबाईलवर एक दिवस अगोदर एसएमएसद्वारे दिली जाणार आहे.\nमहावितरणने ऑगस्ट 2016 पासून मोबाईल ॲपव्दारे मीटर रिडींग घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या वीजबिलात मोठया प्रमाणात अचूकताही आली आहे. आता वीजमीटर रिडींग प्रक्रियेत ग्राहकांना आपले मीटर रिडींग तत्काळ तपासता यावे म्हणून महावितरणकडे नोंदणी केलेल्या अधिकृत मोबाईलवर ग्राहकांना मीटर रिडींगच्या पूवसूचनेचा एसएमएस देण्यात येणार असून यात सकाळी 8 ते 10, 10 ते 12 दुपारी 12 ते 3 आणि 3 ते 5 या दरम्यान कोणत्या वेळेत रिडींग घेतले जाणार आहे याची माहिती दिली जाणार आहे. यामुळे ग्राहकांची गैरसोय टळणार असून रिडींग घेण्याच्या वेळेस ग्राहकांना उपस्थित राहून योग्य रीडींग घेतले जात आहे अथवा नाही याची खातरजमा करता येणे शक्य होणार आहे.\nमहावितरणने 1 मार्च 2019 पासून राज्यातील गणेशखिंड, रास्तापेठ, कल्याण-I, नागपूर शहर मंडल, वाशी व ठाणे (मुंब्रा व्यतिरिक्त) अशा सहा मंडलात ग्राहकांना मीटर रिडींगची पूर्वसूचना देण्याची प्रक्रिया प्रायोगिक तत्वावर सुरु केली आहे.\nमहावितरणकडून ग्राहकांसाठी राबविण्यात येत असलेल्या इतरही विविध उपयुक्त उपक्रमांची माहिती ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर दिली जाते. त्यामुळे ज्या ग्राहकांनी महावितरणकडे आपल्या अधिकृत मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली नसेल अशा ग्राहकांनी महावितरणच्या 9225592255 या क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे स्वतःच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी. आपल्या नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून 9225592255 क्रमांकावर MREG (स्पेस)(बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून ‘एसएमएस’ केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होते. याशिवाय 24×7 सुरु असणार्‍या कॉल सेंटरचे 1912 किंवा 18001023435 आणि 18002333435 हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे. तसेच www.mahadiscom.in संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाईल ॲपद्वारेदेखील मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे.\nरोजगारक्षम उपक्रमांचा प्राधान्यक्रम निश्चित करून उद्योग सुरु करावेत – सुधीर मुनगंटीवार\nमहाराष्ट्र खाजगी शाळा अधिनियमात सुधारणा केल्याने शिक्षकांच्या वेतनावर कोणताही परिणाम नाही\nमाजी सैनिकांच्या पाल्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://aplemarathijagat.forummr.com/t80-topic", "date_download": "2019-07-22T21:56:09Z", "digest": "sha1:PQLJ226S5LF4Q5WYI5TO3CMND4ZLHY3R", "length": 12177, "nlines": 96, "source_domain": "aplemarathijagat.forummr.com", "title": "मोतिलाल चिमणलाल सेटलवाड", "raw_content": "\n१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास \"प्रवेश\" ही लिंक वापरा.\n२) आपण नविन सदस्य असल्यास \"नोंद \" ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.\nआपले मराठी जगत या चर्चा फोरम मधे तुमचे हार्दिक स्वागत आहे\nआपण आमच्या समूहात आपले फेसबुक खाते वापरुन देखील प्रवेश मिळवू शकता.\n» जीवेत शरदः शतम्‌\n» दहावीनंतर करिअरच्या वाटा\n» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर\n» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव\n» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'\n» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती\n» ई विश्व आणि टपालखाते\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा\nभात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …\nअस्सल वासाचं अस्सल चवीचं\nमेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …\nरस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …\nसध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे\n19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते\nपु. ल. देशपांडे यांच्या कथाकथनाचे व्हिडिऒ\nसलिल कुलकर्णी - संदीप खरे यांची गाणी\nकधी तू…रिमझिम झरणारी बरसात\nव पु काळे यांचे कथा कथन (ध्वनी रुपात)\nमन हे माझे वेडे.....\nये रे घना ये रे घना..........\nपु.ल. : एक साठवण\n:: विविधा :: व्यक्ति परिचय\nमोतिलाल चिमणलाल सेटलवाड हे भारतातील सुप्रसिद्ध वकील होत. त्यांचे वडील सर चिमणलाल सेटलवाड हेदेखील एक नामांकित वकील होते. मोतिलाल यांचा जन्म १२ नोव्हेंबर १८८४ साली अहमदाबाद येथे एका गुजराती कुटुंबात झाला. काही वर्षांनंतर चिमणलाल मुंबईत स्थायिक झाले. मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून मोतिलाल १९०६ साली ते एलएल. बी. झाले.\nमुंबईत त्यांनी आपल्या वडिलांच्या हाताखाली वकिलीला सुरुवात केली. वकिली पेशाला लागणारे सर्व कलागुण मोतिलाल यांच्यात होते. त्यांचा आवाज अत्यंत प्रभावशाली होता. त्यामुळे विरुद्ध पक्षाचा वकील नामोहरम होऊन जायचा. तरीही त्यांच्या आवाजात कधीच भावनात्मक चढ-उतार येऊ न देण्याची ते दक्षता घेत असत. त्यांचा आत्मविश्वास वाखाणण्यासारखा होता. न्यायालयात आपल्या अशिलाची बाजू मांडताना अत्यंत आत्मविश्वासाने ते चौफेर नजर फिरवत बाजू मांडायचे. ते मुद्देसूद आणि स्वच्छ मुद्दे मांडीत असत. विरुद्ध पक्षाच्या वकिलाची बाजू मांडणे चालू असताना ते त्याला कधीही मध्ये थांबवत नसत. ते कुणाहीकडून अतिशय वाजवी शुल्क आकारीत असत. वकिली पेशात नैतिक मूल्ये जपूनही यशस्वी होता येते, हे त्यांनी दाखवून दिले.\nआपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ते १९३७ साली मुंबईचे ऍडव्होकेट जनरल झाले आणि नंतर १९५०मध्ये ते भारताचे ऍटर्नी जनरल झाले. भारताचे ऍटर्नी जनरल हे पद त्यांनी सलग १३ वर्षे (१९५०-६३) भूषविले. एवढय़ा दीर्घ काळ ऍटर्नी जनरल पदावर राहणारे ते एकमेव भारतीय आहेत. त्यांनी १९५५-५८ सालांत स्थापन झालेल्या पहिल्या कायदा आयोगाचे अध्यक्षपदही भूषविले.\nमोतिलाल सेटलवाड हे खरोखरच चिमणलाल या आदरणीय पित्याचे आदरणीय पुत्र होते. मोतिलाल सेटलवाड यांनी त्यांचे वडील चिमणलाल यांचा चांगुलपणा नुसता आत्मसात केला असे नाही, तर त्यांनी तो वृद्धिंगतही केला. मोतिलाल यांची बौद्धिक क्षमता आणि न्यायवैद्यक शास्त्राची जाण त्यांना वकिली पेशाच्या सर्वोच्य पदापर्यंत घेऊन गेली. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली. `माय लाइफ : लॉ ऍण्ड अदर थिंग्ज' हे त्यांचे आत्मचरित्रही अतिशय प्रसिद्ध आहे.\nमोतिलाल यांचे पुत्र अतुल सेटलवाड हेही नामांकित वकील आहेत, तर सून सीता सेटलवाड सामाजिक कार्यकर्त्या आहेत. मोतिलाल यांची नात आणि अतुल आणि सीता सेटलवाड यांची कन्या तिस्ता सेटलवाड याही सुप्रसिद्ध पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत.\nमोतिलाल सेटलवाड यांच्या न्यायव्यवस्थेतील उत्तुंग कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांचा १९५७ साली `पद्मविभूषण' देऊन सन्मान केला.\n:: विविधा :: व्यक्ति परिचय\nपृष्ठ 1 - 1 पैकी\nयेथे जा: सार्वत्रिका निवडा||--नवीन सदस्यांनसाठी सूचना|--चर्चा, बातम्या आणि विश्लेषण|--शैक्षणिक|--गद्य, पद्य व इतर लेख|--भटकंती| |--देवालये| |--दुर्ग भ्रमंती| |--स्त्री शक्ती|--कला, क्रिडा|--विविधा| |--सण, संत आणि संस्कॄती| |--व्यक्ति परिचय| |--खवय्यांच्या देशी| |--मौसाहारी जिन्नस| |--शाकाहारी जिन्नस| |--मराठी गाणी व व्हिडिऒ|--हलके फुलके|--महिन्याचे राशीफल\nतुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/media-search?catid=0&layout=related&searchphrase=any&searchword=%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80%20%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%20%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F&tmpl=component", "date_download": "2019-07-22T21:09:08Z", "digest": "sha1:5IAGWXCLVLOAEMOJXPD2KSK3T7SLJJ3Q", "length": 14779, "nlines": 71, "source_domain": "bharat4india.com", "title": "Search - भारत 4 इंडिया", "raw_content": "Media related to बाळासाहेबांची पहिली भेट\n1. गौळाऊ जपण्यासाठी सरकारनंही प्रयत्न करावेत\n(व्हिडिओ / गौळाऊ जपण्यासाठी सरकारनंही प्रयत्न करावेत)\n'भारत4इंडिया'नं देवळीत घेतलेल्या 'टॉप ब्रीड' स्पर्धेला अनेक मान्यवरांनी भेट देऊन कास्तकऱ्यांना मार्गदर्शन केलं. हिंगणघाटचे शिवसेना आमदार अशोक शिंदे हेही यावेळी उपस्थित होते. त्यांच्याशी बातचीत केलीये 'भारत4इंडिया'चे ...\n2. डॉ. ओमप्रकाश शुक्ला\n(व्हिडिओ / डॉ. ओमप्रकाश शुक्ला)\n'भारत४इंडिया'नं देवळीत (जि. वर्धा) आयोजित केलेल्या 'टॉप ब्रीड' स्पर्धेला अनेक नामवंतांनी भेट दिली. कपाशीच्या देशा...अशी ओळख असलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांनी कापूस लागवडीच्या आणि एकूणच उत्पादन घेण्याच्या ...\n3. डॉ. ओमप्रकाश शुक्ला, भाग २\n(व्हिडिओ / डॉ. ओमप्रकाश शुक्ला, भाग २)\n'भारत४इंडिया'नं देवळीत (जि. वर्धा) आयोजित केलेल्या 'टॉप ब्रीड' स्पर्धेला अनेक नामवंतांनी भेट दिली. कपाशीच्या देशा...अशी ओळख असलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांनी कापूस लागवडीच्या आणि एकूणच उत्पादन घेण्याच्या ...\n4. दिवाळी खाऊन टाकली महागाईनं\n(व्हिडिओ / दिवाळी खाऊन टाकली महागाईनं\nदिवाळीसाठी बाजार खच्चून भरलाय. या बाजारात काही नाही ते विचारा...पणत्या, रांगोळीपासून रंगीबेरंगी आकाशकंदील, खाद्यपदार्थ, भेटवस्तू अशा सर्व वस्तू आहेत. बहुतांश नोकरदार मंडळींना बोनसही मिळलाय. पण...महागाईनं ...\n5. बेटीला धनाची पेटी करणारी योजना\n(व्हिडिओ / बेटीला धनाची पेटी करणारी योजना\nजुनी म्हण होती...पहिली बेटी अन् धनाची पेटी. पण जमाना बदलला. 'हम दो हमारे दो' वरुन आता हमारा एकच वंशाला दिवा नको का वंशाला दिवा नको का मग एकच पाहिजे आणि मुलगाच पाहिजे. त्यासाठी मग गर्भात असतानाच मुली मारुन टाकण्याचं आधुनिक ...\n6. 'प्रभो शिवाजी राजा'- दिग्दर्शकाच्या नजरेतून\n(व्हिडिओ / 'प्रभो शिवाजी राजा'- दिग्दर्शकाच्या नजरेतून)\nछत्रपती शिवरायांवरील 'प्रभो शिवाजी राजा' हा पहिला अॅनिमेशनपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. हा अॅनिमेशनपट फक्त लहान मुलांसाठी नसून तो सर्व वयोगटातील लोकांसाठी आहे, असं दिग्दर्शक नीलेश मुळे हा आवर्जून ...\n7. पाठीवर बिऱ्हाड, जत्रांमध्ये दुकान\n(व्हिडिओ / पाठीवर बिऱ्हाड, जत्रांमध्ये दुकान)\nनाशिक जिल्ह्यातील घोटीजवळच्या खंबाळे गावात 'भारत4इंडिया'तर्फे 'टॉप ब्रीड' ही कामधेनूंच्या लेकरांची अभिनव स्पर्धा पार पडली. इगतपुरीच्या पंचक्रोशीत आढळणारी डांगी आणि खिल्लार जातीचे जातिवंत बैल घेऊन हजारो ...\n(व्हिडिओ / माहेरचं निमंत्रण)\nस्त्रीच्या आयुष्यात बदल घडवणारी एक घटना म्हणजे लग्न... जिथं आपण खेळलो, बागडलो, लाडाकोडात वाढलो, हट्ट पुरवून घेतले, त्या आपल्या मायेच्या पखरणीला लग्नानंतर दुरावणं... सासरी जाण्याच्या आनंदाबरोबरच आप्तांपासून ...\n9. शेतीविषयक संशोधन बांधापर्यंत पोहोचवा\n(व्हिडिओ / शेतीविषयक संशोधन बांधापर्यंत पोहोचवा)\nजगभरात अथवा देशात शेतीविषयी संशोधन होतच असतं. पण ते वेळेत बांधापर्यंत पोहोचतंच असं नाही. त्यामुळं त्या संशोधनाचा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना किती लाभ होतो, हा संशोधनाचा विषय आहे. राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी ...\n10. सातारा - महिला मोर्चा\n(व्हिडिओ / सातारा - महिला मोर्चा)\nगेल्या तीन वर्षांपासून रिक्त असलेलं राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद तातडीनं भरा, या मागणीनं आता राज्यात जोर धरलाय. आजपर्यंत विविध महिला संघटनांनी मुख्यंत्र्यांची भेट घेऊन, निवेदनं देऊन या मागणीकडं लक्ष वेधलय. ...\n11. दासनवमी सोहळा, सज्जनगड\n(व्हिडिओ / दासनवमी सोहळा, सज्जनगड )\nसज्जनगडावर 'जय राम श्रीराम जय जय राम'च्या जयघोषात दासनवमी सोहळा नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. सज्जनगडावरील समर्थ रामदास स्वामींच्या समाधीला वंदन करण्यासाठी राज्यभरातून भाविक सहभागी झाले होते. समर्थ ...\n12. मुरूडचा जंजिरा किल्ला\n(व्हिडिओ / मुरूडचा जंजिरा किल्ला)\nमुरूडचा हा जंजिरा किल्ला इतिहासाची साक्ष वागवत आजही आपल्या अजिंक्यपदाची धुंदी लेवून ठाम उभा आहे. इतिहासकालीन सिद्दी जौहरची राजधानी असलेला हा किल्ला अलिबागच्या समुद्रकिनाऱ्याजवळ मुरूड गावात आहे. या किल्ल्याचं ...\n13. मुरूडचा जंजिरा किल्ला\n(व्हिडिओ / मुरूडचा जंजिरा किल्ला)\nमुरूडचा हा जंजिरा किल्ला इतिहासाची साक्ष वागवत आजही आपल्या अजिंक्यपदाची धुंदी लेवून ठाम उभा आहे. इतिहासकालीन सिद्दी जौहरची राजधानी असलेला हा किल्ला अलिबागच्या समुद्रकिनाऱ्याजवळ मुरूड गावात आहे. या किल्ल्याचं ...\n14. मुरूडचा जंजिरा किल्ला\n(व्���िडिओ / मुरूडचा जंजिरा किल्ला)\nमुरूडचा हा जंजिरा किल्ला इतिहासाची साक्ष वागवत आजही आपल्या अजिंक्यपदाची धुंदी लेवून ठाम उभा आहे. इतिहासकालीन सिद्दी जौहरची राजधानी असलेला हा किल्ला अलिबागच्या समुद्रकिनाऱ्याजवळ मुरूड गावात आहे. या किल्ल्याचं ...\n15. मुरूडचा जंजिरा किल्ला\n(व्हिडिओ / मुरूडचा जंजिरा किल्ला)\nमुरूडचा हा जंजिरा किल्ला इतिहासाची साक्ष वागवत आजही आपल्या अजिंक्यपदाची धुंदी लेवून ठाम उभा आहे. इतिहासकालीन सिद्दी जौहरची राजधानी असलेला हा किल्ला अलिबागच्या समुद्रकिनाऱ्याजवळ मुरूड गावात आहे. या किल्ल्याचं ...\n16. मुरूडचा जंजिरा किल्ला\n(व्हिडिओ / मुरूडचा जंजिरा किल्ला)\nमुरूडचा हा जंजिरा किल्ला इतिहासाची साक्ष वागवत आजही आपल्या अजिंक्यपदाची धुंदी लेवून ठाम उभा आहे. इतिहासकालीन सिद्दी जौहरची राजधानी असलेला हा किल्ला अलिबागच्या समुद्रकिनाऱ्याजवळ मुरूड गावात आहे. या किल्ल्याचं ...\n17. मुरूडचा जंजिरा किल्ला\n(व्हिडिओ / मुरूडचा जंजिरा किल्ला)\nमुरूडचा हा जंजिरा किल्ला इतिहासाची साक्ष वागवत आजही आपल्या अजिंक्यपदाची धुंदी लेवून ठाम उभा आहे. इतिहासकालीन सिद्दी जौहरची राजधानी असलेला हा किल्ला अलिबागच्या समुद्रकिनाऱ्याजवळ मुरूड गावात आहे. या किल्ल्याचं ...\n18. मुरूडचा जंजिरा किल्ला\n(व्हिडिओ / मुरूडचा जंजिरा किल्ला)\nमुरूडचा हा जंजिरा किल्ला इतिहासाची साक्ष वागवत आजही आपल्या अजिंक्यपदाची धुंदी लेवून ठाम उभा आहे. इतिहासकालीन सिद्दी जौहरची राजधानी असलेला हा किल्ला अलिबागच्या समुद्रकिनाऱ्याजवळ मुरूड गावात आहे. या किल्ल्याचं ...\n19. मुरूडचा जंजिरा किल्ला\n(व्हिडिओ / मुरूडचा जंजिरा किल्ला)\nमुरूडचा हा जंजिरा किल्ला इतिहासाची साक्ष वागवत आजही आपल्या अजिंक्यपदाची धुंदी लेवून ठाम उभा आहे. इतिहासकालीन सिद्दी जौहरची राजधानी असलेला हा किल्ला अलिबागच्या समुद्रकिनाऱ्याजवळ मुरूड गावात आहे. या किल्ल्याचं ...\n20. अरुण म्हात्रे, कवी\n(व्हिडिओ / अरुण म्हात्रे, कवी)\nआपल्या शाळेतल्या अनेक कविता आजही आपल्याला पाठ आहेत. एखाद्या आनंदाच्या, दु:खाच्या, विरहाच्या, भेटीच्या प्रसंगी त्यातल्या ओळी गुणगुणाव्याशाही वाटतात. अशाच काही आठवणीतल्या कवितांना उजाळा दिलाय अरुण म्हात्रे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ledwallwasher.china-led-lighting.com/PRODUCT/LANG-mr/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE/%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%88%E0%A4%A1%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6/108W%20216W%20%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%20%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AB%20%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%88%E0%A4%A1%E0%A5%80%20%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%20%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B6%E0%A4%B0.HTM", "date_download": "2019-07-22T20:33:22Z", "digest": "sha1:7LR6SMIF4XSSH4JRXSSV7N3RQR44HURT", "length": 19467, "nlines": 125, "source_domain": "ledwallwasher.china-led-lighting.com", "title": "ग्वांगडाँगच्या कारखाना > एलईडी सुरंग प्रकाश > 108W 216W स्क्वायर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर", "raw_content": "कान्नार कॅटलॉग >>>> ऑनलाइन पहा डाउनलोड .zip\nउत्पादन केंद्र | उत्पादन प्रमाणपत्र | आमच्या विषयी | आमच्याशी संपर्क साधा | पारिभाषिक शब्दावली\nग्वांगडाँगच्या कारखाना > एलईडी सुरंग प्रकाश > 108W 216W स्क्वायर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर\nइतर मॉडेल पहा >>\n1. 250W 500W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-10 एलईडी भिंत वॉशर\n2. 220W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-9 एलईडी भिंत वॉशर\n3. 155W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-8 एलईडी भिंत वॉशर\n4. 108W 216W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर LWW-7 एलईडी भिंत वॉशर\n5. 25W 48W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -6 एलईडी भिंत वॉशर\n6. 26W 32W 48W रेषेचा जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -5 एलईडी भिंत वॉशर\n7. 40W 80W 90W रेषेचा वॉटरप्रूफ IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -4 एलईडी भिंत वॉशर\n8. 26W 48W लिनिअर आयपी 20 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -3 एलईडी वाइड वॉशर\n9. 96W 1 9 2 वॅ रेनियर वॉटरप्रूफ आईपी65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -2 एलईडी वाइड वॉशर\n10. 15 डब्ल्यू 25W 48W रेषेचा वॉटरप्रूफ आयपी 65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -1 एलईडी वॉल वॉशर\n108W 216W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर LWW-7 एलईडी भिंत वॉशर. ( 108W 216W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर LWW-7 एलईडी भिंत वॉशर )\n108W 216W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर LWW-7 एलईडी भिंत वॉशर\nइतर मॉडेल पहा >>\n1. 250W 500W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-10 एलईडी भिंत वॉशर\n2. 220W स्क्वायर वॉटरप्रूफ IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-9 एलईडी भिंत वॉशर\n3. 155W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX RGB किंवा स्थिर LWW-8 एलईडी भिंत वॉशर\n4. 108W 216W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर LWW-7 एलईडी भिंत वॉशर\n5. 25W 48W स्क्वेअर जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -6 एलईडी भिंत वॉशर\n6. 26W 32W 48W रेषेचा जलरोधक IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -5 एलईडी भिंत वॉशर\n7. 40W 80W 90W रेषेचा वॉटरप्रूफ IP65 DMX आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -4 एलईडी भिंत वॉशर\n8. 26W 48W लिनिअर आयपी 20 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्लू -3 एलईडी वाइड वॉशर\n9. 96W 1 9 2 वॅ रेनियर वॉटरप्रूफ आईपी65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -2 एलईडी वाइड वॉशर\n10. 15 डब्ल्यू 25W 48W रेषेचा वॉटरप्रूफ आयपी 65 डीएमएक्स आरजीबी किंवा स्थिर एलडब्ल्यूडब्ल्यू -1 एलईडी वॉल वॉशर\nचीन एलईडी सुरंग प्रकाश 108W 216W स्क्वायर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर निर्यातदार\nचीनच्या हिरव्या रंगाचे प्रकाशक, प्रकाशाच्या प्रकाशाचे नेतृत्व केले, प्रकाशाच्या प्रकाशाचे नेतृत्व केले, प्रकाशाच्या प्रकाशाचे नेतृत्व केले, पडदा प्रकाशाचे नेतृत्व केले, एलईडी लॉन लाईट, नियॉन ट्यूब, ईएल, ट्री लाईट, कॅक्टस, रबर केबल्स के नेतृत्व वाले, आकृतिबंध प्रकाश, कोकोनट पाम ट्री लाइट, नेतृत्व बल्ब, नेतृत्व दिवा, फायबर, कंट्रोलर, सजावटी प्रकाश नेतृत्व, चेन लाइट नेतृत्व, पेड़ प्रकाश\nसाठी स्रोत एलईडी सुरंग प्रकाश 108W 216W स्क्वायर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर Guzhen टाउन, Zhongshan शहर, गुआंगडॉंग प्रांत, चीन येथे उत्पादक\nएक निर्माता एलईडी सुरंग प्रकाश 108W 216W स्क्वायर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर गुझेन टाउन, झोंगशान शहर, ग्वांगडाँग प्रांतात, चीनमधून\nएक निर्माता एलईडी सुरंग प्रकाश 108W 216W स्क्वायर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर येथे GuangDong चीन\nवैशिष्ट्यीकृत चीन गुआंग्डोंग एलईडी सुरंग प्रकाश 108W 216W स्क्वायर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर उत्पादक आणि येथे सूचीबद्ध karnar प्रकाशीत द्वारे sourced आहेत\nया गटात समाविष्ट आहे: एलईडी सुरंग प्रकाश 108W 216W स्क्वायर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर\nसाठी स्रोत एलईडी सुरंग प्रकाश 108W 216W स्क्वायर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर\nसाठी उत्पादने एलईडी सुरंग प्रकाश 108W 216W स्क्वायर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर\nचीन एलईडी सुरंग प्रकाश 108W 216W स्क्वायर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर निर्यातदार\nचीन एलईडी सुरंग प्रकाश 108W 216W स्क्वायर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर घाऊक विक्रेता\nझोंगशहान एलईडी सुरंग प्रकाश 108W 216W स्क्वायर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर निर्यातदार\nझोंगशहान एलईडी सुरंग प्रकाश 108W 216W स्क्वायर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर घाऊक विक्रेता\nझोंगशहान एलईडी सुरंग प्रकाश 108W 216W स्क्वायर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर पुरवठादार आणि एलईडी दिवे, एलईडी बल्ब आणि नळी, डायोड, ऑटो प्रकाश व्यवस्था, एलईडी प्रकाशयोजना, एलईडी फ्लॅशलाइट, हॉलिडे प्रकाश, डाऊन लाईट्स, स्ट्रीट लाईट, कमाल मर्यादा, भिंतीवरील दिवे, उद्यान लाइट्स, फ्लॅशलाइट्स आणि जर्सी, छतावरील स्पॉटलाइट्स, LED वॉशिंग वॉटर , एलईडी फ्लड लाइट, एलईडी पॅननेल लाइट, एलईडी मऊ पट्टी लाइट, एलईडी लाइट, एलईडी कमाल मर्यादा, एलईडी लटकन प्रकाश, एलईडी नियॉन ट्यूब, एलईडी भूमिगत प्रकाश, एलईडी दिवा\nग्वांगडोंग एलईडी सुरंग प्रकाश 108W 216W स्क्वायर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर पुरवठादार आणि एलईडी दिवे, एलईडी बल्ब आणि नळी, डायोड, ऑटो प्रकाश व्यवस्था, एलईडी प्रकाशयोजना, एलईडी फ्लॅशलाइट, हॉलिडे प्रकाश, डाऊन लाईट्स, स्ट्रीट लाईट, कमाल मर्यादा, भिंतीवरील दिवे, उद्यान लाइट्स, फ्लॅशलाइट्स आणि जर्सी, छतावरील स्पॉटलाइट्स, LED वॉशिंग वॉटर , एलईडी फ्लड लाइट, एलईडी पॅननेल लाइट, एलईडी मऊ पट्टी लाइट, एलईडी लाइट, एलईडी कमाल मर्यादा, एलईडी लटकन प्रकाश, एलईडी नियॉन ट्यूब, एलईडी भूमिगत प्रकाश, एलईडी दिवा\nगुझेग टाउन एलईडी सुरंग प्रकाश 108W 216W स्क्वायर वॉटरप्रूफ एलईडी दीवार वॉशर पुरवठादार आणि एलईडी दिवे, एलईडी बल्ब आणि नळी, डायोड, ऑटो प्रकाश व्यवस्था, एलईडी प्रकाशयोजना, एलईडी फ्लॅशलाइट, हॉलिडे प्रकाश, डाऊन लाईट्स, स्ट्रीट लाईट, कमाल मर्यादा, भिंतीवरील दिवे, उद्यान लाइट्स, फ्लॅशलाइट्स आणि जर्सी, छतावरील स्पॉटलाइट्स, LED वॉशिंग वॉटर , एलईडी फ्लड लाइट, एलईडी पॅननेल लाइट, एलईडी मऊ पट्टी लाइट, एलईडी लाइट, एलईडी कमाल मर्यादा, एलईडी लटकन प्रकाश, एलईडी नियॉन ट्यूब, एलईडी भूमिगत प्रकाश, एलईडी दिवा\nLED खाली प्रकाश, LED पट्टीचा प्रकाश, Guzhen टाउन, Zhongshan शहर, गुआंग्डोंग प्रांत, चीन पासून एलईडी परिस्थिती लाइट पुरवठादार आणि कारखाना\nएलईडी दीप, 3x1w, 3x3w, 3x5w, एलईडी लाइटिंग\nनेतृत्व par64, पार प्रकाश, स्टेज प्रकाश, प्रकाश नेतृत्व\nनेतृत्व रस्सी प्रकाशाचे नेतृत्व केले\nनेतृत्व दोरी प्रकाश, निबंधातील प्रकाशीत प्रकाश\nचीन एलईडी लाइटिंग, चीन उच्च पॉवर का नेतृत्व किया दीपक, नीचे एलईडी लाइट, नेतृत्व पट्टी रोशनी, Guzhen टाउन, Zhongshan सिटी, गुआंग्डोंग प्रांत, चीन से एलईडी प्रकाश का नेतृत्व किया\nGuzhen टाउन, Zhongshan शहर, गुआंग्डोंग प्रांत, चीन पासून LED खाली प��रकाश पुरवठादार आणि कारखाना\nएलईडी दिवा प्रकाश, एलईडी लाइट, LED पेन्डेंड लाईट, एलईडी सिलाईंग लाइट\nएलईडी दिवा प्रकाश, एलईडी लाइट, LED पेन्डेंड लाईट, एलईडी सिलाईंग लाइट\nनेतृत्व निऑन फ्लेक्स प्रकाश, प्रकाश नेतृत्व\nLED dmx प्रकाश, प्रकाश नेतृत्व, dmx प्रकाश\nडीएमएक्स नियंत्रक, डीएमएक्स 512 नियंत्रक\nनेतृत्व खेळ प्रकाश, नेतृत्व प्रकाश, नेतृत्व दिवा\nनेतृत्व प्रकाश, प्रकाश नेतृत्व\nनेतृत्व लॉन प्रकाश, नेतृत्व प्रकाश, उच्च शक्ती नेतृत्व\nनेतृत्व वृक्ष प्रकाश, नेतृत्व प्रकाश, नेतृत्व चेरी प्रकाश\nनेतृत्व रस्सी प्रकाश, नेतृत्व softlight, नेतृत्व प्रकाश\nनेतृत्व par64, नेतृत्व दिवा, नेतृत्व दिवा\nLED भिंत वॉशर प्रकाश\nLED ढलले टीप प्रकाश\nएलईडी रबर केबल लाइट\nएलईडी आभासी वास्तव प्रकाश\nLED नारळ पाम प्रकाश\nएलईडी नारळ खजुळाचे झाड\nआम्ही शिपमेंट खाली समर्थन\nआम्ही देयक खाली समर्थन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5159854301950242110&title=Sharadotsav%20in%20Agashe%20Vidyamandir&SectionId=5081446509552958723&SectionName=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE%20%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE", "date_download": "2019-07-22T21:25:03Z", "digest": "sha1:QEZVSURTYKLUO7TM5CCZYTK5R6NSNUAK", "length": 10699, "nlines": 124, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "आगाशे विद्यामंदिरात शारदोत्सव साजरा", "raw_content": "\nआगाशे विद्यामंदिरात शारदोत्सव साजरा\nरत्नागिरी : शारदोत्सव म्हणजे शक्तीची उपासना. विद्यार्थ्यांनी या काळात विद्येची प्रार्थना करावी, चांगल्या विचारांची पेरणी त्यांच्या मनात व्हावी, अशा हेतूने रत्नागिरीतील भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे विद्यामंदिरात गेली अनेक वर्षे शारदोत्सव साजरा केला जातो. आज घटस्थापनेच्या दिवशी (१० ऑक्टोबर २०१८) शारदादेवीची प्रतिष्ठापना करून शारदोत्सवाचा प्रारंभ झाला.\nरत्नागिरीतील रा. भा. शिर्के प्रशालेच्या मुख्याध्यापिका गायत्री गुळवणी या वेळी प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, ‘शारदोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे रक्षण करावे आणि मनातील वाईट विचारांचा संहार करून चांगल्या शक्तीची उपासना करावी. भारतीय माणूस उत्सवप्रिय आहे. देवीची रूपे विविध असली, तरी शक्ती एकच आहे. नऊ दिवस देवीने असुरांना मारण्यासाठी भीषण युद्ध केले, दैत्यांचा संहार केला. स्त्री शक्ती प्रेरणा देते. शैलपुत्री, ब्रह्मचरिणी, कूष्मांडा, स्कंधमाता, कात्यायनी, काळरात्री, सिद्धरात्री अशी देवीची रूपे आहेत. भारतात नवरात्रौत्सवाच्या प्रथा वेगवेगळ्या आहेत. माणसातील आसुरी शक्तीचा नाश व्हावा म्हणून उपासना करा. चारित्र्य, वर्तन चांगले ठेवा आणि या काळात विद्येचे दान मागा.’\nदसऱ्याला आपण सोने लुटतो. त्याचा संदर्भ देत ‘चारित्र्य, वर्तन चांगले ठेवा आणि सोन्यासारखे राहा,’ असे आवाहन सौ. गुळवणी यांनी केले. ‘आगाशे शाळेत विविध सण साजरे करण्याची परंपरा असल्याने विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होतात,’ असेही त्या म्हणाल्या.\nआगाशे विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम यांनी सांगितले, ‘पालक शिक्षक संघ, शाळा व्यवस्थापन समिती व माता पालक संघामार्फत शारदोत्सव होणार आहे. यात नाट्यछटा स्पर्धा, आयुर्वेदाचार्य मंजिरी जोग यांचे व्याख्यान, पाना-फुलांच्या रांगोळीची स्पर्धा असे उपक्रम आयोजित केले आहेत. यात शाळेतील सर्व ६५० विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. नवरात्रौत्सवानिमित्त शारदा देवीची देखणी मूर्ती व पर्यावरणपूरक सजावट करण्यात आली आहे.’\n१० ऑक्टोबर रोजी ५० पुष्परांगोळ्यांनी शाळेचे नाटेकर सभागृह सजले होते. या वेळी शाळेतील लिपिक सौ. दांडेकर यांचा सत्कार करण्यात आला. रांगोळ्यांचे परीक्षण शिक्षक श्री. लवंदे व श्री. पंगेरकर यांनी केले. सुधीर शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. सौ. देवरुखकर यांनी आभार मानले.\n(या शाळेतील शारदोत्सवाची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)\nTags: RatnagiriBharat Shikshan Mandalभारत शिक्षण मंडळKrishnaji Chitaman Agashe Prathmik Vidyamandirकृ. चिं. आगाशे प्राथमिक विद्यामंदिरशारदोत्सव २०१८नवरात्रीनवरात्रौत्सवSharadotsavगायत्री गुळवणीप्राजक्ता कदमपुष्प रांगोळी स्पर्धाशारदा पूजन\nटाकाऊ वस्तूंपासून विद्यार्थ्यांनी बनविल्या कलाकृती आगाशे विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांनी केले चांगल्या गोष्टींचे संकल्प आगाशे विद्यामंदिरात चौथीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ आगाशे विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांनी घेतला निवासी शिबिराचा आनंद आगाशे विद्यामंदिरात योगदिन साजरा\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nअमेरिकेत मराठीपण टिकवणारा देखणा सोहळा\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\n���ंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-05-08/2012-10-01-05-12-25/2012-10-01-05-15-49", "date_download": "2019-07-22T20:19:32Z", "digest": "sha1:PHSNEWHM7736M5LQW3HKR4D2QY4KG2CP", "length": 22039, "nlines": 207, "source_domain": "www.ketkardnyankosh.com", "title": "प्रकरण ५ : असुरकालीन आशियांतील राष्ट्रें व संस्कृती", "raw_content": "\nखंड १ : हिंदुस्थान आणि जग\nप्रकरण १ : उपोद्धात-जगांतील स्पर्धा\nप्रकरण २ : राष्ट्रसंघ आणि हिंदुस्थानविषयक राजकारण\nप्रकरण ३ : हिंदु आणि जग\nप्रकरण ४ : हिंदुस्थान, सिलोन व ब्रह्मदेश\nप्रकरण ५ : भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.\nप्रकरण ६ : यावद्वीप संस्कृति\nप्रकरण ७ : हिंदुस्थान आणि चीन, जपान व तिबेट\nप्रकरण ८ : पश्चिमेकडे भ्रमण\nप्रकारण ९ : अर्वाचीन परदेशमन आफ्रिका व अमेरिका येथील वसाहती\nप्रकारण १० : हिंदुस्थानचे बाह्यांवर सांस्कृतिक परिणाम\nप्रकरण ११ : बाह्यांचा हिंदुस्थानावर परिणाम\nप्रकरण १२ : समाजरुपांतराचे नियम आणि हिंदुसमाजाचें भवितव्य\nप्रकरण १३ : स्पर्धाक्षेत्राकडे पुन्हां एकदां\nप्रकरण १४ : सामाजिक दृढीकरण व समाजविस्तार या क्रियांचें जगद्विकासांत स्थान\nप्रकरण १५ : इतिकर्तव्यता\nउपप्रकरण २ : राष्ट्रधर्म व राजकीय बल\nउपप्रकरण ३ : लोकसत्ता व लोकमत यांजकडून अपेक्षा\nउपप्रकरण ४ : हिंदुसमाजबलवर्धन\nउपप्रकरण ५ : चातुर्वर्ण्यसंस्थापन\nउपप्रकरण ६ : आर्थिक भवितव्य\nउपप्रकरण ७ : देश्य चळवळ आणि परराष्ट्रीय राजकारण\nउपप्रकरण ८ : अल्पप्रदेशविषयक कर्तव्यें\nउपप्रकरण ९ : आर्थिक उन्नतीचीं अंगे आणि त्यांची साधना\nउपप्रकरण १० : संघरक्षण, संघसदस्यत्व आणि शिक्षणपद्धति\nखंड २ : वेदविद्या\nप्रकरण १ : वेदांविषयीं भारतीय वृत्ति\nप्रकरण २ : वेदप्रवेश -ऋग्वेद\nप्रकरण ३ : वेदप्रवेश - अर्थर्ववेद\nप्रकरण ४ : वेदप्रवेश-यजुर्वेद\nप्रकरण ५ : वेदप्रवेश-सामवेद\nप्रकरण ६ : वेदप्रवेश-ब्राह्मणें\nप्रकरण ७ : वेदप्रवेश-आरण्यकें व उपनिषदें\nप्रकरण ८ : वेदप्रवेश-वेदांगें\nप्रकरण ९ : वेदकालीन इतिहास-वेदकालनिर्णय\nप्रकरण १० : वैदिक वाडमय, ब्राह्मण जाति आणि यज्ञसंस्था\nप्रकरण ११ : विषयांतर-वेदोक्त इतिहास व आख्यायिका\nप्रकरण १२ : वेदकालीन इतिहास - दैवतेतिहास\nप्रकरण १३ : वेदकालीन इतिहास- यज्ञसंस्थेच��� अधिक इतिहास\nप्रकरण १४ : अतींद्रियस्थितीसंबंधानें कल्पना\nप्रकरण १५ : ब्रह्मणोक्त व सूत्रोक्त यज्ञसंस्थेचें वर्णन\nखंड ३ : बुद्धपूर्वजग\nप्रकरण १ : इतिहासविषयक प्राचीन कल्पना\nप्रकरण २ : विश्वोत्पत्तीपासून असुरराष्ट्रसंस्थापनकालापर्यन्त\nप्रकरण ३ : असुरराष्ट्रसंस्थापनेच्या नंतरच्या इतिहासार्थ वेदावलोकन\nप्रकरण ४ : दाशराज्ञ युद्ध अथवा भरतदिग्विजय\nप्रकरण ५ : वेदाकालांतील शब्दसृष्टि\nप्रकरण ६ : ब्राह्मण्याचा इतिहास\nप्रकरण ७ : सूतसंस्कृति\nप्रकरण १ : पश्चिमेकडील प्राचीन संस्कृतींचें स्थूल विवेचन\nप्रकरण २ : मिसर अथवा इजिप्त देशाचा प्राचीन इतिहास\nप्रकरण ३ : ईजियन संस्कृति\nप्रकरण ४ : असुरी बाबिलोनी संस्कृति\nप्रकरण ५ : असुरकालीन आशियांतील राष्ट्रें व संस्कृती\nप्रकरण ६ : प्राचीन यूरोपीय संस्कृति\nप्रकरण ७ : मूलगृहकालीन उर्फ ईडोयूरोपीय संस्कृति\nप्रकरण ८ : पर्शुभारतीय संस्कृति\nप्रकरण ९ : आर्य-असुर-संबंध\nप्रकरण १० : उपसंहार\nखंड ४ : बुद्धोत्तर जग\nप्रकरण १ : चोविसशें वर्षांतील जगव्दिकास\nप्रकरण २ : लहान राष्ट्रांचा काल\nप्रकरण ३ : इराणचें स्रत्तावर्धन\nप्रकरण ४ : ग्रीक संस्कृतीची व्यापकता\nप्रकरण ५ : रोमन संस्कृति\nप्रकरण ६ : भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास\nप्रकरण ७ : बुद्धजन्मकालीन वैचारिक चळवळ\nप्रकरण ८ : बुद्धाचें चरित्र\nप्रकरण ९ : भारती युद्धांतापासून चंद्रगुप्तापर्यंत राजकीय इतिहास\nप्रकरण १० : बुद्धापासून चंद्रगुप्तापर्यंतच्या काळची सामाजिक परिस्थिति\nप्रकरण ११ : तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र\nप्रकरण १२ : अशोक ते अराजक-शकयवनांचा धुमाकूळ\nप्रकरण १३ : सेमेटिक संस्कृतीची जगव्यापकता\nप्रकरण १४ : राजकीय घडामोडी व भौगोलिक ज्ञानविकास\nप्रकरण १५ : अराजकापासून महंमदी स्वा-यांपर्यंत हिंदुस्थान\nप्रकरण १६ : रोमन-ग्रीक साम्राज्याचा इतिहास व पश्चिमेकडील साम्राज्याची स्थापना\nप्रकरण १७ : खलीफत व इस्लामचा प्रसार\nप्रकरण १८ : यूरोप, शार्लमान राजाच्या मृत्यूपासून सोळाव्या शतकापर्यंत\nप्रकरण १९ : यूरोपांतील लहान राष्ट्रांपासून मोठ्या राष्ट्रांचा व प्रांतिक भाषांचा विकास\nप्रकरण २० : राष्ट्रसंवर्धन, राष्ट्रांतील चुरस व जगाची ओळख\nप्रकरण २१ : मुसुलमानांची हिंदुस्थानावर सत्ता\nप्रकरण २२ : हिंदूंची उचल\nप्रकरण २३ : जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन\nप्रकरण २४ : भारतीय तत्त्वज्ञान व धर्म यांचा विकास\nप्रकरण २५ : बुद्धोत्तर चीन व जपान\nप्रकरण २६ : यूरोपीय इतिहास व जागतिक इतिहास\nप्रकरण २७ : मानवी आयुष्यक्रमाचा आणि स्वातंत्र्याचा विकास\nप्रकरण २८ : समाजनियमनात्मक विचार\nप्रकरण २९ : सिंहावलोकन\nप्रकरण ३० : जगाव्दिकासाची कारकें\nखंड ५ : विज्ञानेतिहास\nप्रकरण १ : शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास\nप्रकरण २ : प्राथमिक स्वरुपाचें ज्ञान - लेखनपद्धति\nप्रकरण ३ : प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति - संख्यालेखन\nप्रकरण ४ : प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति - कालगणना आणि तीसाठीं प्रारंभबिंदूची योजना\nप्रकरण ५ : वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत\nप्रकरण ६ : वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें - भाषाशास्त्रें, निरुक्त, व्याकरण व मीमांसा\nप्रकरण ७ : विज्ञानेतिहासांत राष्ट्रश्रेय आणि कालश्रेय\nप्रकरण ८ : ज्योतिषशास्त्राचा इतिहास\nप्रकरण ९ : वैद्यक - भारतीय व पाश्चात्त्य\nप्रकरण १० : चीनचा वैज्ञानिक इतिहास\nप्रकरण ११ : रसायनशास्त्राचा इतिहास\nप्रकरण १२ : पदार्थविज्ञानशास्त्राचा इतिहास\nप्रकरण १३ : गणितशास्त्राचा इतिहास\nप्रकरण १४ : भूशास्त्रें\nप्रकरण १५ : जीविशास्त्रें\nप्रकरण १६ : महाराष्ट्रीय महत्त्वाकांक्षा आणि तन्मूलक वैज्ञानिक व इतर कर्तव्यें\nखंड ६ : अ ते अर्थशास्त्र\nखंड ७ : अर्थशास्त्र ते आफ्रिका\nखंड ८ : आफ्रिका ते इक्ष्वाकु\nखंड ९ : ई ते अंशुमान\nखंड १० : क - काव्य\nखंड ११ : काव्य - खते\nखंड १२ : खते - ग्वेर्नसे\nखंड १३ : घ - जलपैगुरी\nखंड १४ : जलपैगुरी - तपून\nखंड १५ : तपून - धमन्या\nखंड १६ : धम्मपद - नेपाळ\nखंड १७ : नेपाळ - बडोदे\nखंड १८ : बडोदे - मूर\nखंड १९ : मूर - व-हाड\nखंड २० : व-हाड - सांचिन\nखंड २१ : साचिन - ज्ञेयवाद\nखंड २२ : सूची खंड\nखंड २३ : पुरवणी खंड ( हिंदुस्थान खंड)\nपुरवणी खंड - प्रस्तावना\nप्रकरण १ : भारतीय संस्कृतीचें आद्यवाड्मय\nप्रकरण २ : भरतखंडवर्णन\nप्रकरण ३ : हिंदुस्थानचा इतिहास\nप्रकरण ४ : लोकसमाज\nप्रकरण ५ : हिंदुस्थानची राज्यव्यवस्था\nप्रकरण ६ : हिंदुस्थानचे शासनसत्तात्मक विभाग अथवा प्रांतवर्णन\nप्रकरण ७ : सांपत्तिक स्थिती व्यापार, दळणवळण व आर्थिक परिस्थिती\nप्रकरण ८ : बौद्धिक प्रगति\nप्रकरण ९ : आरोग्य\nप्रकरण १० : भारतीय समाजशास्त्र\nप्रकरण ११ : सद्य:स्थिती व स्वयंशासन\nप्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)\nअसुरकलीन आशियांतील राष्ट्रें व संस्कृती.\nअसुरराष्ट्र वैभवांत असतां त्याचा आशियामायनर मधील तत्कालीन अनेक राष्ट्रांशीं संबध आला. अशा राष्ट्रंपैकीं विशेष प्राचीन म्हणजे हिटाइट व मिटनी हीं राष्ट्रें होत. परंतु त्यासंबंधीं आज आपणांस विशेष माहिती नाहीं. कीलाकृति शिलालेखांचें वाचन व मेसापोटेमियांत चाललेलें संशोधन या राष्ट्रांविषयीं नवी नवी माहिती राजे उजेडांत आणीत आहे व कांही दिवसांनीं या राष्ट्रांचा सुसंगत इतिहास लिहितां येण्यासारखी साधनसामुग्री उपलब्ध होईल अशी आशा आहे. यानंतर दुसरें महत्त्वाचें राष्ट्र पॅलेस्टाइनमधील यहुद्यांचें होय. या राष्ट्रानें जुना करार नामक वाङ्मय उत्पन्न करून सेमेटिक संस्कृतीस चिरकालित्व आणले आहे. पुढें नवा करार व ख्रिस्ती संप्रदाय यांस जन्म देऊन जगाच्या बऱ्याच मोठ्या भागास ॠणी करून ठेवलें आहे व वाङ्मयोत्पादनानें आपल्या विषयींचा इतिहास बराचसा सुसंघटित स्वरूपांत कायम ठेवला आहे. लिपीची उत्पत्ति इत्यादि अनेक सुधारणांचा उगमहि या संस्कृतींत झाला असें मानण्याची बऱ्याच पाश्चात्य पंडितांची प्रवृत्ति आहे. संप्रदाय स्थापनेच्या कामांत जसें यहुदी राष्ट्रांचें नांव ऐकूं येतें. तसें व्यापाराच्या कामांत फिनिशिअन राष्ट्राचें नांव ऐकूं येतें. या राष्ट्रानेंहि व्यापाराच्या कामांत बरीच प्रगति करून आपल्या वसाहती दूरदूरच्या अनेक ठिकाणीं स्थापन करून संस्कृतिप्रसारास मदत केली व अनेक धाडसी सफरी करून आफ्रिकेला वळसा घालून भौगोलिक ज्ञानांत बरीच भर घातली व एका काळीं रोमसारख्या बलाढय राष्ट्रांचें जीवितहि सांशकित केलें.\nयाखेरीज त्यावेळीं आशीयामायनरमध्यें कमी अधिक महत्त्वाचीं सिरिया, लिडिया, साबिअन, अरेमियन, मायसिनी, बिथ्रिअन वगैरे राष्ट्रें होतीं व आंशियामायनरबाहेर पूर्वेकडे मीडिया, इराण, मंगोल व चीन हीं राष्ट्रें होतीं. चीनशिवाय हीं सर्व राष्ट्रें त्यावेळीं बाल्यावस्थेत होती व त्यांनीं आपणांमागें स्वत:चें असें विशेष कांहीं ठेवलें नाहीं. आतां आपण क्रमाक्रमानें एका एका राष्ट्राच्या संस्कृतीचें विवेचन करूं. प्रथम सर्वांत प्राचीन हिराइट व मिटनी हीं राष्ट्रें घेऊं.\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे\nसंकेतस्थळ उ���योगासंबंधी अधिक माहिती\nप्रस्तावना खंड पाहण्याची पद्धत\nशरीर खंड पाहण्याची पद्धत\nडॉ. केतकर यांच्या आयुष्यातील कालानुक्रम\nडॉ. केतकर गौरवपर लेख\n- प्रा. श्री. के. क्षीरसागर\nपुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित\nकॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/it-cup-t-20-cricket-championship-pune/", "date_download": "2019-07-22T20:34:21Z", "digest": "sha1:UO2OTUNVERFCBDFZSIWOAQ65SJJ4OQTW", "length": 8655, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "टीसीएस, सायमनटेक संघाचे प्रथम व्हिन्टेज आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धेत शानदार विजय", "raw_content": "\nटीसीएस, सायमनटेक संघाचे प्रथम व्हिन्टेज आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धेत शानदार विजय\nटीसीएस, सायमनटेक संघाचे प्रथम व्हिन्टेज आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धेत शानदार विजय\nपुणे: टीसीएस, सायमनटेक संघांनी प्रथम व्हिन्टेज आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.\nकटारिया हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील पहिल्या लढतीत टीसीएस संघाने बीएनवाय मेलन संघावर ११८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. टीसीएस संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद २२९ धावांपर्यंत मजल मारली. यात मयंक जसोरेने ४० चेंडूंत ९ चौकार व ८ षटकारांसह ९४ धावा केल्या, तर तेजपालसिंगने २१ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ४७ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना बीएनवाय मेलन संघाला १८.१ षटकांत ९ बाद १११ धावाच करता आल्या. मेलन संघाचा प्रकाशकुमार दुखापतीमुळे मैदानात येऊ शकला नाही. मेलन संघाकडून दीपक वसुदेवन याने ४२ चेंडूंत नाबाद ५० धावा केल्या.\nदुस-या लढतीत सायमनटेक संघाने यूबीएस संघावर ९ गडी राखून सहज मात केली. सायमनटेक संघाच्या गोलंदाजांनी अचूक मारा करून यूबीएस संघाला ३ बाद १२९ धावांत रोखले. सायमनटेक संघाने विजयी लक्ष्य १५.३ षटकांत १ गडीच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले.\n१) टीसीएस – २० षटकांत ५ बाद २२९ (ंमयंक जसोरे ९४, तेजपालसिंग ४७, गौरवसिंग ३१, शांतनू नाडकर्णी २१, अक्षय भोंगळे ४-३१, अविरल शर्मा १-३७) वि . वि. बीएनवाय मेलन – १८.१ षटकांत ९ बाद १११ (दीपक वसुदेवन नाबाद ५०, अभय पी. ३-२३, अभिनव कालिया २-१३, गणेश शिंदे २-९).\n२) यूबीएस – २० षटकांत ३ बाद १२९ (अधिभ गजभिये ६९, चेतन झाडे नाबाद ३०, निखिल भोगले २-१४, जयदीप पाटील १-४३) पराभूत व��. सायमनटेक – १५. ३ षटकांत १ बाद १३२ (हृषीकेश पटवर्धन नाबाद ४५, अमित सिंघल ३८, सानू श्रीनिवासन नाबाद ३३, अधिभ गजभिये १-२३).\nश्रीलंकेचा हा दिग्गज क्रिकेटपटू करणार टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज\nया ५ भारतीय दिग्गज क्रिकेटपटूंनी चांद्रयान २ माहीमेसाठी केले इस्त्रोचे कौतुक\nअनिल भोईर यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या प्रसिद्धी व प्रकाशन समितीवर सदस्य म्हणून निवड\n…म्हणून अगरवाल, पंतला मिळाली २०१९ विश्वचषकासाठी टीम इंडियात संधी\nएकवेळ या क्रिकेटपटूसाठी भांडला होता गंभीर, आता त्याला मिळाली टीम इंडियात संधी\nतो क्रिकेटमधील सोनेरी दिवस ना लंकेचे चाहते विसरले ना भारतीय फॅन…\nनवदीप सैनी, राहुल चहर पाठोपाठ पुण्याचा हा युवा क्रिकेटपटूही ठोठावतोय टीम इंडियाचे दार\nप्रो कबड्डी २०१९: कोच अनुप कुमार समोर कोच राकेश कुमारच्या संघाचे आव्हान\n१९ दिवसात ५ सुवर्णपदक मिळवणाऱ्या हिमा दासवर होतोय दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव\nराष्ट्रीय लेझर रन स्पर्धा आजपासून पुण्यात\nमराठमोळ्या गिर्यारोहक दीपक कोनाळेने सर केले माउंट एल्ब्रुस\nविश्वचषक जिंकल्यानंतरही ओयन मॉर्गन म्हणतो ही गोष्ट योग्य नाही\nअंबाती रायडूच्या 3D ट्विटबद्दल एमएसके प्रसाद यांनी दिले असे उत्तर\nएमएस धोनीबद्दल एमएसके प्रसाद यांनी केले मोठे भाष्य\nया क्रिकेटपटूला टीम इंडियात संधी मिळता मिळता राहिली; एमएसके प्रसाद यांनी केला खूलासा\nविंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; या युवा खेळाडूंना मिळाली संधी\nएनआयओ व्हिजन मॅराथॉन स्पर्धेत 3000 धावपटू सहभागी\nपीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत मेट्रोसिटी रेजिंग बुल्स संघाचा विजय\nडब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार ट्रिपल एचने विश्वविजेत्या इंग्लंडला दिली ही खास भेट\nया कारणामुळे सचिनचा झाला द्रविड, कुंबळेनंतर हॉल ऑफ फेममध्ये समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/ravi-shastri-wanted-16-man-world-cup-squad/", "date_download": "2019-07-22T20:57:47Z", "digest": "sha1:DTXOSSO6PEBXKXHKA2OFPKOHVFSUO4OT", "length": 10024, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रवी शास्त्री म्हणतात, विश्वचषकासाठी १६ जणांचा असायला हवा संघ", "raw_content": "\nरवी शास्त्री म्हणतात, विश्वचषकासाठी १६ जणांचा असायला हवा संघ\nरवी शास्त्री म्हणतात, विश्वचषकासाठी १६ जणांचा असायला हवा संघ\nसोमवारी(15एप्रिल) 2019 विश्वचषकासाठी 15 जणांच्या भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. पण भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ते 15 जणांऐवजी 16 जणांचा संघ जाहीर करण्यास पसंती दिली असती असे म्हटले आहे.\nशास्त्री म्हणाले, ‘मी निवड प्रक्रियेत सामील नव्हतो. आमचे काही विचार असेल तर ते कर्णधार सांगतो. जर तुम्हाला 15 जणांची निवड करायची आहे तर कोणालातरी बाहेर करावे लागते, जे खूप दुर्दैवी आहे. मी 16 खेळाडूंची निवड करणे पंसत केले असते. आम्ही आयसीसीलाही या गोष्टीची माहिती दिली होती की एवढ्या मोठ्या स्पर्धेसाठी 16 जणांची निवड करायला हवी. पण 15 खेळाडू निवडण्याचे आदेश होते.’\n2019 च्या या विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या 15 जणांच्या भारतीय संघात अंबाती रायडू आणि रिषभ पंतला वगळण्यात आले आहे. त्यांच्या ऐवजी विजय शंकर आणि दिनेश कार्तिक यांना संधी मिळाली आहे. त्यामुळे याबद्दल अनेक चर्चा सध्या भारतीय क्रिकेट वर्तुळात रंगल्या आहेत.\nयाबद्दल बोलताना शास्त्री म्हणाले, ‘ज्या खेळाडूंना संधी मिळाली नाही त्यांनी त्यांचे मन छोटे करु नये. हा मजेदार खेळ आहे. यात खेळाडू दुखापतग्रस्त देखील होऊ शकतात. त्यामुळे तूम्हाला माहीत नाही की कधी कोणाला संधी मिळेल.’\nतसेच जेव्हा शास्त्रींना रायडू चौथ्या क्रमांकासाठी प्रबळ दावेदार असताना विजय शंकरला कसे निवडण्यात आले असे विचारले असता, शास्त्री म्हणाले, ‘परिस्थिती आणि विरोधी संघाचा विचार करता हे स्थान खुले आहे. मी म्हणेल की पहिले तीन क्रमांक निर्धारित आहेत पण त्यानंतरचे क्रमांक खुले आहेत. त्याजागेवर कोणालाही संधी मिळू शकते.’\nयाबरोबरच विश्वचषकात विजेतेपदाचे प्रबळ दावेदारांबद्दल शास्त्री म्हणाले, इंग्लंड मागील दोन वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत. त्यांच्याकडे अष्टपैलू खेळाडू आहेत. तसेच त्यांच्याकडे फलंदाजांची आणि गोलंदाजीची खोली आहे आणि ते त्यांच्या घरच्या मैदानावर खेळणार आहेत. त्यामुळे ते प्रबळ दावेदार असतील.’\n–विश्वचषक २०१९: असा आहे श्रीलंकेचा १५ जणांचा संघ; या अनुभवी खेळाडूंना संधी नाही\n–रायडू, पंत, सैनी बरोबर विश्वचषकासाठी या दोघांनाही मिळाली राखीव खेळाडूंमध्ये संधी\n–चार वर्षांपासून एकही वनडे न खेळलेला क्रिकेटपटू करणार विश्वचषकामध्ये श्रीलंकेचे नेतृत्व\nश्रीलंकेचा हा दिग्गज क्रिकेटपटू करणार टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज\nया ५ भारतीय दिग्गज क्रिकेटपटूंनी चांद्रयान २ माहीमेसाठी केले इस्त्रोचे कौतुक\nअनिल भोईर यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या प्रसिद्धी व प्रकाशन समितीवर सदस्य म्हणून निवड\n…म्हणून अगरवाल, पंतला मिळाली २०१९ विश्वचषकासाठी टीम इंडियात संधी\nएकवेळ या क्रिकेटपटूसाठी भांडला होता गंभीर, आता त्याला मिळाली टीम इंडियात संधी\nतो क्रिकेटमधील सोनेरी दिवस ना लंकेचे चाहते विसरले ना भारतीय फॅन…\nनवदीप सैनी, राहुल चहर पाठोपाठ पुण्याचा हा युवा क्रिकेटपटूही ठोठावतोय टीम इंडियाचे दार\nप्रो कबड्डी २०१९: कोच अनुप कुमार समोर कोच राकेश कुमारच्या संघाचे आव्हान\n१९ दिवसात ५ सुवर्णपदक मिळवणाऱ्या हिमा दासवर होतोय दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव\nराष्ट्रीय लेझर रन स्पर्धा आजपासून पुण्यात\nमराठमोळ्या गिर्यारोहक दीपक कोनाळेने सर केले माउंट एल्ब्रुस\nविश्वचषक जिंकल्यानंतरही ओयन मॉर्गन म्हणतो ही गोष्ट योग्य नाही\nअंबाती रायडूच्या 3D ट्विटबद्दल एमएसके प्रसाद यांनी दिले असे उत्तर\nएमएस धोनीबद्दल एमएसके प्रसाद यांनी केले मोठे भाष्य\nया क्रिकेटपटूला टीम इंडियात संधी मिळता मिळता राहिली; एमएसके प्रसाद यांनी केला खूलासा\nविंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; या युवा खेळाडूंना मिळाली संधी\nएनआयओ व्हिजन मॅराथॉन स्पर्धेत 3000 धावपटू सहभागी\nपीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत मेट्रोसिटी रेजिंग बुल्स संघाचा विजय\nडब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार ट्रिपल एचने विश्वविजेत्या इंग्लंडला दिली ही खास भेट\nया कारणामुळे सचिनचा झाला द्रविड, कुंबळेनंतर हॉल ऑफ फेममध्ये समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/mj-233/", "date_download": "2019-07-22T21:59:25Z", "digest": "sha1:YHYJMQLXGAVXRC6H22OIGQVJQUEXATYV", "length": 10074, "nlines": 59, "source_domain": "mymarathi.net", "title": "महावितरणच्या वाडीया उपविभाग कार्यालयाचे हडपसर येथील प्रस्तावित स्थलांतर रद्द करण्याची कर्तव्य फाउंडेशनची मागणी - My Marathi", "raw_content": "\nरमणबागेत अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी\nअजित पवारांच्या वाढदिवशी तब्बल ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व कदम कुटुंबाने स्वीकारले\nआयडीबीआय बँकेची द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडसोबत कॉर्पोरेट एजन्सी भागीदारी\n२०० अब्ज लिटर्स पाण्याची बचत, महाराष्ट्र व राजस्थानात कृत्रिम शेततळी नि���्माण करून साध्य केली किमया\nएकटेपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये-डॉ. सुरेखा पंडित\nअरुणा ढेरे यांच्या साहित्य लेखनाने महाराष्ट्राला समृध्द केले –डॉ. सदानंद मोरे\nविधानसभा युती एकत्र लढणार, फडणवीसांचे स्पष्टीकरण\nफडणवीसांकडे दैवी शक्ती,220 जागा मिळतील : चंद्रकांत पाटील\nगोळवलकर प्रशालेत निवडणुकीचा अनुभव\nईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्या -म्हणजे खरी ताकद कळेल ..जयंत पाटील\nHome Local Pune महावितरणच्या वाडीया उपविभाग कार्यालयाचे हडपसर येथील प्रस्तावित स्थलांतर रद्द करण्याची कर्तव्य फाउंडेशनची मागणी\nमहावितरणच्या वाडीया उपविभाग कार्यालयाचे हडपसर येथील प्रस्तावित स्थलांतर रद्द करण्याची कर्तव्य फाउंडेशनची मागणी\nपुणे-महावितरण कंपनीचे वाडीया काँलेजजवळ असलेले वाडीया उपविभागीय कार्यालय हडपसर औद्योगिक वसाहत येथे स्थलांतरित करण्यात येणार असून यामुळे नागरिकांना दूरवर जाण्याचा त्रास सहन करावा लागणार असल्याने या कार्यालयाचे प्रस्तावित स्थलांतर रद्द करण्यात यावे अशी मागणी कर्तव्य फाउंडेशनतर्फे महावितरणचे कार्यकारी अभियंता(प्रशासन) बा.भा.हळनोर यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे, माजी. नगरसेवक शैलेंद्र बिडकर, अशोक देशमुख, सचिन कांबळे, गणेश शेलार, सुनील बाथम उपस्थित होते.\nसध्याच्या वाडीया उपविभागात बोट क्लब रोड,कोरेगाव पार्क व जे.जे.गार्डन हे तीन सेक्शन येतात त्याअंतर्गत पुणे स्टेशन, पुणे कँम्प परिसर, ताडीवाला रोड,कोरेगाव पार्क, बोट क्लब रोड, बंडगार्डन, वाडिया काँलेज, जीपीओ, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, ससून रुग्णालय, पुणे पोलीस आयुक्तालय, सेंट्रल बिल्डिंग, क्वीन्स गार्डन, गवळीवाडा, भिमपुरा आदी परिसराचा समावेश होतो त्यात सोसायटी, वस्ती ,झोपडपट्टी सोबतच बहुतांश सरकारी कार्यालये व निवासस्थान आहेत. या भागात महावितरणचे ४० हजार हून अधिक आहेत.या ग्राहकांना नवीन वीजजोड, वीज बील दुरूस्ती, वीज तक्रार, वीज बिल भरणा, मीटर दुरुस्ती आदी कामांसाठी मध्यवर्ती ठीकाणी असलेल्या वाडीया उपविभागीय कार्यालयात यावे लागते.या स्थलांतरामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणार असून वेळ व प्रवास खर्चही वाढणार आहे त्यामुळे सदर स्थलांतर रद्द करण्याची मागणी केली असल्याचे विका�� भांबुरे यांनी सांगितले तर कार्यकारी अभियंता बा.भा.हळनोर यांनी याबाबतीत नागरि हिताचा निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले.\nअत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ग्राहक सेवांमुळे महावितरण देशात सर्वोत्तम : सीएमडी संजीव कुमार\nधक्कादायक, पुण्यात गरीब रुग्णांचे ‘ बुरे दिन’ कमला नेहरू रुग्णालयातील ‘ डायलिसीस यंत्रणा 10 दिवसांपासून बंद\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nरमणबागेत अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी\nअजित पवारांच्या वाढदिवशी तब्बल ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व कदम कुटुंबाने स्वीकारले\nएकटेपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये-डॉ. सुरेखा पंडित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5148565182108630794&title=ICICI%20Bank%20partners%20with%20Mastercard&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-07-22T20:42:03Z", "digest": "sha1:PEKZGRAUY3W6RUUPC3U6KHOCUFTRD65M", "length": 14013, "nlines": 124, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘आयसीआयसीआय’ची ‘मास्टरकार्ड’शी भागीदारी", "raw_content": "\nमुंबई : आयसीआयसीआय बँकेने आगामी सणासुदीदरम्यान, आपल्या मास्टरकार्ड क्रेडिट व डेबिट कार्डांचा वापर करणाऱ्या ग्राहकांना लाभ देण्याच्या दृष्टीने ‘स्पेंड अँड विन’ कॅम्पेन दाखल करण्यासाठी मास्टरकार्डशी भागीदारी केल्याची घोषणा केली. ‘एसयुवरस्पेंड्स’ ही कॅम्पेन एक ऑक्टोबर २०१८ ते १० नोव्हेंबर २०१८ या कालावधीत मास्टरकार्ड क्रेडिट व डेबिट कार्डांवर सर्वाधिक खर्च करणाऱ्या आघाडीच्या प्रत्येकी १० जणांना लाभ देणार आहे. त्यामध्ये ‘ऑस्ट्रेलियन ओपन २०१९’ मधील महिला व पुरुष यांचे अंतिम सामने लाइव्ह पाहण्यासाठी मेलबर्नची तीन दिवस, दोन रात्र अशी ट्रीप जिंकण्याची संधी समाविष्ट आहे.\nग्राहकांना टेनिस ग्रँड स्लॅमसाठी जाण्याची विशेष संधी देणारी ही भारतातील पहिलीवहिली कॅम्पेन आहे. ही कॅम्पेन मुंबई येथे एक ऑक्टोबर रोजी लोकप्रिय भारतीय टेनिसपटू महेश भूपती व अंकिता रैना आणि क्रीडाप्रेमी यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात दाखल करण्यात आली. या निमित्ताने मास्टरकार्ड व आयसीआयसीआय बँक यांचे अधिकारीही उपस्थित होते.\nआयसीआयसीआय बँकेचे जनरल मॅनेजर व ग्रुप हेड– अनसिक्युअर्ड लेंडिंग, कार्ड्स अँड पेमेंट्स सोल्यूशन्स, सुदीप्त रॉय म्हणाले, ‘ऑस्ट्रेलियन ओपन २०१९चा अंतिम सामना मेलबर्न येथे लाइव्ह पाहण्याचा थरार अनुभवण्याची संधी आमच्या ग्राहकांना देण्यासाठी मास्टरकार्डबरोबर भागीदारी करणारी पहिली बँक असल्याचा आम्हाला आनंद वाटतो. ग्राहकांसाठी जागतिक दर्जाचा व क्रीडा क्षेत्रातला अविस्मरणीय अनुभव सादर करण्यासाठी दोन वैशिष्ट्यपूर्ण ब्रँडचा प्रयत्न या सहयोगाच्या निमित्ताने करण्यात आला आहे. आगामी सणासुदीदरम्यान, आमच्या कार्डांचा वापर करून खर्च करण्यास ग्राहकांना उत्तेजन देण्यासाठी ‘एसयुवरस्पेंड्स’ कॅम्पेन आदर्श आहे.’\nमास्टरकार्डचे दक्षिण आशियासाठीचे अकाउंट मॅनेजमेंटचे वरिष्ठ उपाध्यक्ष विकास वर्मा म्हणाले, ‘भारतातील सर्वात लोकप्रिय खेळांमध्ये टेनिसचा समावेश आहे आणि ऑस्ट्रेलियन ओपन ही एक प्रमुख जागतिक टेनिस स्पर्धा आहे. मास्टरकार्ड कार्डधारकांना मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियन ओपन लाइव्ह पाहण्याचा प्राइसलेस अनुभव देण्यासाठी आयसीआयसीआय बँकेशी भागीदारी करताना आम्हाला अतिशय आंनद होत आहे. डिजिटल पेमेंट्सना चालना देण्याच्या दृष्टीने आणि ग्राहकांना खेळीमेळीच्या व आरामदायी वातावरणात सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने खेळांशी संबंधित भागीदारी करणे मास्टरकार्डसाठी फायदेशीर ठरले आहे.’\nया ट्रीपमुळे विजेत्यांना प्राइसलेस अनुभव मिळणार आहे; तसेच टेनिस विश्वातील दिग्गजांना भेटण्याची, मेलबर्न पार्कमध्ये डिनर करण्याची आणि २६ व २७ जानेवारी २०१९ रोजी खेळल्या जाणाऱ्या पुरुष व महिला यांच्या अंतिम सामन्यामध्ये प्रीमिअम श्रेणीचे तिकीट मिळण्याची संधी मिळणार आहे; तसेच आयसीआयसीआय बँक मास्टरकार्ड क्रेडिट व डेबिट कार्डांद्वारे सर्वाधिक खर्च करणाऱ्या पुढील एक हजार जणांना सवलतीच्या कालावधीदरम्यान केलेल्या खर्चावर दोन हजार रुपये कॅशबॅक मिळेल. ही कॅशबॅक मिळण्यास पात्र ठरण्यासाठी ग्राहकांनी सवलतीच्या कालावधीमध्ये किमान तीस हजार रुपये खर्च करणे गरजेचे आहे.\nही कॅम्पेन म्हणजे, ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी आयसीआयसीआय बँकेने हाती घेतलेल्या नव्या उपक्रमांचा एक भाग आहे. यामध्ये जागतिक ब्रँडच्या सहयोगाने निरनिराळ्या क्रेडिट व डेबिट कार्डांचा समावेश आहे. बँकेने होस्ट कार्ड इम्युलेशन (एचसीई) तंत्रज्ञानाच्या मदतीने काँटॅक्टलेस कार्ड दाखल करण्याच्या बाबतीत आघाडी घेतली आहे. या तंत्रज्ञानामुळे, बँकेच्या मोबाइल अॅपमध्ये कार्डे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने साठवून ठेवता येतात. त्यामुळे, ग्राहकांना मोबाइल फोनद्वारे दुकानांत पेमेंट करता येऊ शकते. ग्राहकांसाठी पूर्व-मंजूर ऑनलाइन क्रेडिट कार्ड दाखल करणारी ही पहिलीच बँक असून, ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी कार्डाचा वापर तातडीने करता येऊ शकतो.\nTags: आयसीआयसीआय बँकमहेश भूपतीमुंबईअंकिता रैनासुदीप्त रॉयविकास वर्माटेनिसICICI BankMumbaiMastercardMahesh BhupatiAnkita RainaSudipt RoyTennisViaks Varmaप्रेस रिलीज\n‘आयसीआयसीआय’ आणि ‘गोआयबीबो’तर्फे को-ब्रँडेड ट्रॅव्हल कार्ड दाखल आयसीआयसीआय बँकेची ऑनलाइन ओव्हरड्राफ्ट सुविधा आयसीआयसीआय बँक व इंडोस्टार कॅपिटल यांची भागीदारी ‘आयसीआयसीआय’तर्फे ट्रॅव्हल कार्ड तात्काळ रिलोड सेवा ‘आयसीआयसीआय’ची अपग्रेडेड ‘ट्रेड ऑनलाइन’ सुविधा\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n७० टक्के रुग्णांना वेनस थ्रॉम्बोएम्बॉलिझमचा धोका\nआंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत अभिषेक देशपांडेला उपविजेतेपद\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nअमेरिकेत मराठीपण टिकवणारा देखणा सोहळा\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://niranjan-vichar.blogspot.com/2011/11/blog-post.html", "date_download": "2019-07-22T20:25:21Z", "digest": "sha1:2FVVIRZSNHKKFYUT7BYFAU3IH5RM7NT6", "length": 60606, "nlines": 280, "source_domain": "niranjan-vichar.blogspot.com", "title": "Reflection of thoughts . . .: लदाखची भ्रमणगाथा: भाग ८", "raw_content": "\nहिन्दी लेख और अनुभ��\nलदाखची भ्रमणगाथा: भाग ८\nसियाचेनच्या उंबरठ्यावर आणि लदाखच्या स्वप्नभूमीत.....\nकाश्मीरमध्ये थंडीची तीव्रता वाढत असताना प्रवासवर्णनाचा हा आठवा भाग लिहितोय. अजूनही त्या अनुभवाचा, त्या भव्य दिव्य विश्वाचा थरार व प्रभाव जाणवतो आहे....... लदाख.......\nपेंगाँगवर जाऊन अत्यंत भारावून आणि शरीराने थंड होऊन परत आलो. पेंगाँगवर म्हणजे चीनव्याप्त काश्मीरच्या अत्यंत जवळ गेलो होतो हे ह्यावरून दिसतं. पेंगाँग त्सो........ एक अविस्मरणीय आणि अद्भुत अनुभव......\nपेंगाँग सरोवर किती तिबेटमध्ये, किती चीनव्याप्त काश्मीरमध्ये आणि उरलेलं किती भारतात आहे आणि आम्ही नक्की कोणत्या भागात फिरलो आणि कोणत्या भागात फिरणार होतो; ते पुढील नकाशांवरून कळेल.\nकाश्मीरचा नकाशा. जम्मु- श्रीनगर- करगिल- लेह- चांगला- पेंगाँग\nलेह- खार्दुंगला- खालसर- पनामिक व खालसर- दिस्कित- हुंदर.\n१४ ऑगस्टला सियाचेनच्या उंबरठ्यावर असणा-या भागात जाण्यास निघालो. सियाचेनची एक झलक ह्या व्हिडिओमध्ये बघता येईल. आमच्या ह्या संपूर्ण मोहिमेचं उद्दिष्ट सियाचेनच्या शक्य तितकं अधिक जवळ जाणं; हेच होतं. सियाचेन.... भारताचा जणू मुकुटमणी.... भारतातील सर्वांत मोठी हिमनदी ही फक्त एक ओळख. त्याव्यतिरिक्त भारताचा भारताच्या ताब्यात असलेल्या सर्वांत उत्तरेकडील भागांपैकी एक मोक्याचा भाग.... पाकव्याप्त काश्मीर व चीनव्याप्त काश्मीर ह्यांच्यावर शह देण्यासाठीचं अतिमहत्त्वाचं केंद्र आणि अर्थातच जगातलं सर्वाधिक उंचीचं रणांगण सियाचेनचा शब्दश: अर्थ पांढरे गुलाब हा आहे सियाचेनचा शब्दश: अर्थ पांढरे गुलाब हा आहे भारत- पाकिस्तानमधील सर्वांत ज्वलंत मुद्दा आणि संघर्षाचा केंद्रबिंदु भारत- पाकिस्तानमधील सर्वांत ज्वलंत मुद्दा आणि संघर्षाचा केंद्रबिंदु इंदिरा गांधींनी अनेक चुकीच्या गोष्टी केल्या असल्या तरी त्यांनी काही चांगल्या व हिमतीच्याही कृती केलेल्या आहेत. त्यामध्ये सियाचेनचा सैनिकी ताबा घेणं व सिक्कीम भारतामध्ये समाविष्ट करून घेणं ह्या आहेत.\nसियाचेन अतिदुर्गम आहे. सियाचेन म्हणजे त्याचा माथा- सियाचेन ग्लेशियर (हिमनद) आणि सियाचेन बेसकँप; जो लेहपासून साधारण अडीचशे किमी उत्तरेकडे आहे. सियाचेन ग्लेशियरवर आजवर जेमतेम दोन ट्रॅकिंगच्या मोहिमा गेल्या आहेत. तिथे सामान्य माणूस जाऊ शकत नाही; कारण उंची साडे सहा हजार मीटर्सपेक्षा अधिक आहे व ते अतिदुर्गम आहे. सियाचेन बेस कँपच्या पुढे आठ- दहा दिवस ट्रेक केल्यावर तिथे जाता येतं. आम्हांला सियाचेन बेसकँपवर जायचं होतं; पण त्यासाठी अनुमती मिळू शकली नाही. हा अत्यंत महत्त्वाचा सैनिकी गोपनीय भाग. त्यामुळे तिथे काय; पण त्याच्या कित्येक आधी असलेल्या पनामिक ह्या गावाच्या पुढे नागरी लोक (सिविलियन्स) जाऊ शकत नाहीत.... त्यामुळे आम्हांला नाईलाजाने पनामिक व हुंदर ह्या सियाचेन बेस कँपपेक्षा सुमारे शंभर किमी अलीकडे असलेल्या गावीच जाता येणार होतं........ पण सियाचेन इतका उंच व भव्य आहे; की निदान त्याच्या उंबरठ्यावर पोचण्याचं समाधान मिळणार होतं........\n१४ ऑगस्टच्या सकाळी सहा वाजता निघालो. आमचा साथीदार- परीक्षितला डॉक्टरांनी येण्याची अनुमती दिली होती. फक्त जाताना खार्दुंगलावर थांबू नका, असं म्हणाले. पेंगाँगच्या रस्त्यावर जसा चांगला हा रखवालदार होता; तसा नुब्रा खोरे आणि सियाचेनच्या ह्या रस्त्यावर खार्दुंगला हा चौकीदार...... आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो जगातला सर्वोच्च मोटोरेबल रस्ता होता शब्दातीत अनुभूतीच्या ओढीने सकाळी प्रवास सुरू झाला... आम्ही तिघं जण- मी, गिरीश, परीक्षित आणि अर्थातच हैदरभाई. आणि स्कॉर्पियोसुद्धा शब्दातीत अनुभूतीच्या ओढीने सकाळी प्रवास सुरू झाला... आम्ही तिघं जण- मी, गिरीश, परीक्षित आणि अर्थातच हैदरभाई. आणि स्कॉर्पियोसुद्धा ह्या थरारक प्रवासाला निघालो......\nलेहमधून बाहेर पडताना दोन दिवस आधी पाहिलेल्या शांतीस्तुपावरून गेलो. लेहपासून जेमतेम चाळीस किमीवर खार्दुंगला आहे. लेहची उंची ३५०५ मीटर्स आहे; तर खार्दुंगलाची ५६०२ मीटर्स फक्त. ह्याचाच अर्थ ह्या चाळीस किमीच्या आतमध्ये उंची सरळ झेप घेऊन दोन हजार पेक्षा अधिक मीटर्सनी वाढणार......... निव्वळ भन्नाट...... त्या उंचीवर शब्द पोचू शकत नाहीत........\nखार्दुंगला घाटाच्या रस्त्यावरून खाली लांब दिसणारं लेह शहर आणि ओळखू येणारा शांतीस्तुप...........\nउंचावरून खोलवर दिसणारे लेह शहर व आसपासचा भाग (हिरवळ व शांतीस्तुपाचा ठिपका)\nबर्फ................. आणि छोटे दिसणारे ट्रक्स....\nअद्भुत नजा-याची फक्त सुरुवात......\nलेह शहराच्या बाहेर गेल्यावर लगेच चढ सुरू झाला. मोठे मोठे पहाड समोर दिसत होते. बर्फाच्छादित हिमशिखरं जवळ येत होती. बरंच पुढे येऊनसुद्धा शांतीस्तुप दिसत होता. हळु हळु तो ठिपक्याएवढा झाला; प��� लांबूनसुद्धा ओळखू येत होता. ही उंची न थांबता जाण्यासाठी थोडी अवघड होती. त्यामुळे मध्ये दोन ठिकाणी थोडा वेळ थांबलो. हॉटेल, थांबायला जागा असा प्रकार नाहीच. घाटामध्येच जिथे जरा मोकळी जागा दिसेल, तिथे गाडी बाजूला घेऊन थांबायचो. गंमत म्हणजे फक्त माणसालाच नाही; तर गाडीलासुद्धा इतकी उंची चढताना ब्रेकची गरज होती\nहवामान ह्यावेळीही तसं चांगलं नसल्यामुळे ढग आलेले होते व नेहमी उन्हाळ्यात पडते त्यापेक्षा जास्त बर्फ पडत होता.... आमच्यासाठी ही अभूतपूर्व पर्वणीच होती...... बराचसा चढ येईपर्यंत रस्ता चांगला होता (चांगला शब्द आता चांगलाच मनात कोरल्या गेला आहे....) घाट अगदी तीव्र होता. वाटेत अनेक वेळेस सेनेच्या ट्रक्सचा काफिला विरुद्ध बाजूने जात होता. नक्कीच सियाचेनहून ते परत जात असावेत.....\nखार्दुंगलाच्या काही किमी आधी साउथ पुल्लू हे एक चेकपोस्ट लागतं. इथे आमच्या वाहनाची व इनर लाईन परमिटसची तपासणी झाली. असे चेकपोस्ट दुर्गम व नियंत्रण रेषेच्या तुलनेने जवळ असलेल्या सर्वच भागांमध्ये असतात. तिथेच एक हॉटेल होतं; त्यामध्ये नाश्ता कम जेवण करून घेतलं. अत्यंत थंड वारे अंगाला झोंबत होते. गरम चहाच्या वाफेमुळे जरा मदत मिळत होती. अर्थात फक्त काही क्षणच. कारण तिथे चहा किंवा गरम पाणीसुद्धा जास्त वेळ गरम राहत नाही. थोडा वेळ ब्रेक मिळाल्यामुळे बरं वाटलं. अर्थात साउथ पुल्लूची उंचीसुद्धा फार वेळ तिथे थांबावं अशी नव्हती.....\nपुढे अर्ध्या तासाने खार्दुंगला आला................. हवामान खराब असल्यामुळे नेहमीइतकी गर्दी नव्हती, असं हैदरभाई म्हणाले. खार्दुंगलाचं हवामान चांगलापेक्षा अजून बिकट असल्यामुळे इथे सेनेतर्फे चहा दिला जात नाही. पण इथे एक कॅफेटेरिया आहे. जगातला सर्वांत उंचीवर असलेला कॅफेटेरिया, असा मान तो मिरवतो. खार्दुंगला हा जगातला सर्वांत उंच मोटोरेबल (वाहन जाण्यास योग्य) रस्ता आहे, असं म्हंटलं जातं. साउथ पुल्लूच्या पुढे रस्ता अर्थातच कच्चा व त्या वेळी बर्फमय होता. पण इतक्या उंचीवर रस्ता व दळणवळण आहे, हीच मुळात आश्चर्यकारक गोष्ट आहे...... धन्य सीमा सडक संगठन (बीआरओ\nबर्फही बर्फ हो; सर्दियों का हो मौसम........\nबी.आर.ओ.चा फलक आणि तिबेट पद्धतीचे मंत्र लिहिलेल्या पताका\nखार्दुंगलाहून दिसणारी काराकोरम पर्वतरांग व त्या दिशेचे अन्य पर्वत.......\nहात सियाचेनची दिशा दर्शवतो.......\nसीमाएँ ब��लाए तुझे चल राही.... सीमाएँ पुकारे सिपाही.....\nखार्दुंगलावर थांबू नये; असं सांगितलं असतानाही थांबण्याचा मोह अनावर झाला. थोडंसं फिरलो. फोटो काढले. पण चांगलाचा अनुभव चांगलाच असल्यामुळे फाजील उत्साह दाखवला नाही. खार्दुंगलाची उंची इतकी जास्त आहे; की तिथून अत्यंत दूर असलेली काराकोरम पर्वतरांग दिसते काराकोरममध्येच के२ हे सर्वोच्च शिखर आहे व ते पाकव्याप्त काश्मीरच्या टोकाला दूरवर आहे. ते नाही; पण बर्फामध्ये समाधिस्थ झालेली काराकोरम पर्वतरांग व सियाचेनच्या आसपासचे पर्वत आम्ही पाहू शकलो..... काश्मीरमधल्या कोणत्याही भागाप्रमाणे इथेसुद्धा पराक्रमाची पर्वतशिखरं आहेत. काश्मीरमधले अनेक पर्वतशिखर आपल्या नियंत्रणात नसतील; परंतु आपल्याजवळ अगणित सैनिकांचे, वीरांचे आणि श्रमिकांच्या पराक्रमाची शिखरं आहेत.....\nखार्दुंगलापासून पुढे घाटाचा उतार आहे. साउथ पुल्लु हे परतीच्या मार्गावरचं चेकपोस्ट आहे. तिथून पुढे खार्दुंग गाव लागतं; ज्या गावामुळे ह्या घाटास खार्दुंगला नाव मिळालं. गाव लहानसंच आहे. इथून पुढे अखंड उतार सुरू..... पण सर्वत्र बर्फाने शुभ्र छत्र धरलेलं. सर्वत्र एकाहून एक उंच पहाड व बर्फच बर्फ दिसत होता. सरळ समोरच्या दिशेत दिसणारे उंच पहाड सियाचेनच्याच मार्गावरचे होते.....\nवाटेत थांबण्यासारखं हॉटेल मिळालं नाही. त्यामुळे सरळ पुढे जात राहिलो. अखंड उतार सुरू होता. अर्थातच तीव्र वळणांनी भरलेला. एकामागोमाग एक पहाड जातच आहेत; तरीही जमीन खाली कुठेतरी दूरवर असावी असं वाटत आहे.... तीव्र उतार व त्याआधीची उंची ह्यामुळे थोडं बरं वाटत नव्हतं. शरीराने परत सूचना दिली होती, ‘गड्या तुला जमीनच चांगली...’ पण जमीन लवकर येईचना नुसता उतार. अक्षरश: खार्दुंगलापासून पुढे सुमारे साठ- सत्तर किमी नुसता उतार आहे. खालसर हे गाव जवळ आल्यावर खाली जमीन जवळ आल्यासारखी दिसते आणि मग उजवीकडे दरीमध्ये श्योक नदीचं पात्र दिसायला सुरुवात होते. नुब्रा व्हॅली नुसता उतार. अक्षरश: खार्दुंगलापासून पुढे सुमारे साठ- सत्तर किमी नुसता उतार आहे. खालसर हे गाव जवळ आल्यावर खाली जमीन जवळ आल्यासारखी दिसते आणि मग उजवीकडे दरीमध्ये श्योक नदीचं पात्र दिसायला सुरुवात होते. नुब्रा व्हॅली खरोखर ही एक लांब प्रदीर्घ पसरलेली दरीच आहे. म्हणूनच खार्दुंगला व पुढच्या सर्व भागाला नुब्रा व्हॅली म्हणतात. इतकी मोठी दरी की जणू पाताळच.... खाली जातोय; खाली जातोय आणि अजून जातोय.... जमीन दूरच आहे...\nदरी संपूर्ण उतरल्यावर जमिनीचा तळ लागला...\nखडे पहाड आणि पठार.....\nपर्वतांनी वेढलेलं पठार व नदी.....\nदूरवरून दिसणारे खालसर... नुब्रा खो-याची सुरुवात....\nखालसरमध्ये एक रस्ता डावीकडे दिस्कित व हुंदरकडे जातो आणि मुख्य रस्ता सरळ समोर पनामिककडे जातो. पनामिक हे उष्ण झ-यांचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. इथपर्यंत पर्यटक किंवा सिव्हिलियन्स येऊ शकतात. पनामिकच्या पुढे सेसेर ला, ससोमा अशी गावं गेल्यावर सियाचेन बेस कँप येतो. तिथे सहसा सिव्हिलियन्स जातच नाहीत. आमचा इनर लाईन परमिट पनामिकपर्यंतच होता. तरीसुद्धा तिथून आणखी पुढे जाऊन तर बघू, असा आमचा विचार होता. पण हैदरभाईंनी आम्हांला थांबवलं. ते म्हणाले की, पनामिकपर्यंत आम्हांला लेह कमिशनरने परमिशन दिलेली आहे; तिथून पुढे पनामिकच्या बाहेर गेल्यावर जे-के पोलिसांचं तपासणी नाकं आहे आणि ते आम्हांला निश्चितच अडवणार. कारण ते म्हणाले, की अनेक वेळेस सेनेचे अधिकारी स्वत:च्या ओळखीने अनेक पाहुण्यांना किंवा सिव्हिलियन्सना पुढे घेऊन जातात; पण परत येताना त्यांना जे- के पोलिस अडवतात; कारण त्यांच्याकडे अधिकृत परमिट नसतो.... ह्यातून खटलेही उभे राहतात..... थोडक्यात आम्ही पनामिकच्या पुढे जाऊ शकत नव्हतो. त्यासाठी दिल्लीतल्या संरक्षण मंत्रालयाच्या विशेष परमिशनची गरज होती; जी आम्ही घेऊ शकलो नव्हतो.\nतरीही, अगदी तरीही, पनामिकच्या त्या अनामिक आणि अपूर्व भागाकडे जाताना भावातीत थरार जाणवत होता...... जिथपर्यंत सिव्हिलियन्स जाऊ शकतात; त्या भारताच्या नियंत्रणातील सर्वांत उत्तरेला असलेल्या भागात आम्ही जात होतो. तसंच तुलनेने इथून प्रत्यक्ष सीमासुद्धा (म्हणजे नियंत्रण रेषेपलीकडील आंतर्राष्ट्रीय सीमा) फार लांब नाही.... जणू भारताच्या उत्तर टोकाजवळ आम्ही पोचलो होतो. शब्द त्या उंचीवर, “त्या ठिकाणी” पोचू शकत नाहीत...\nखालसरमध्ये सैनिकी चेकपोस्टवर एका सैनिकाने आमच्या गाडीची व आमची तपासणी केली. तो मराठी माणूस होता मग काय मजा आली; सर्वांनाच आनंद झाला. आमच्याकडील लाडू त्यांना दिले. सियाचेन इथून दिसतं का, अजून किती लांब आहे, इत्यादि माहिती विचारली. ते बोलले, की अजून पुढे सुमारे शंभर किमीवर सियाचेन बेस कँप आहे; आणि एकामागोमाग एक अत्युच्च शिखरे असल्यामुळे सि��ाचेनचं शिखर दिसू शकत नाही.... हेही नसे थोडके........ आज नाही; तर उद्या........\nरुक्ष पहाडांनंतर अशी नदी म्हणजे........ जीवनदायीनी.....\nगोम्पा आणि लदाख........ अतूट नातं\nश्योक नदीचे विशाल पात्र\nखालसरपासून सतत श्योक नदी सोबत करत होती. ही सियाचेनच्या पर्वतरांगांमध्येच उगम पावणारी नदी. प्रवाह बराच मोठा होता. खालसरपासून पुढे रस्ता व आसपासचा प्रदेशसुद्धा बराच समतल झाला. एक मोठं पठार असावं. अर्थात भन्नाट असे पहाड किंचित लांबवरून सोबत करतच होते. उंची कमी झाल्यामुळे कुरणं, चरणारी जनावरं (त्यांचीही कातडी जाड व केसाळ; अगदी कुत्रासुद्धा) व थोडी शेती बघायला मिळाली. रस्त्यावर वाहतूक अत्यंत विरळ होऊन गेली. बरेचसे लोक खार्दुंगलावरूनच परत जातात. काही दिस्कित- हुंदरकडे जातात. अर्थात सैनिकी वाहतूक मोठ्या प्रमाणात दिसत होती. सियाचेन व अन्य ताबारेषेलगतच्या भागांना रसद पुरवठा करणारी वाहने) व थोडी शेती बघायला मिळाली. रस्त्यावर वाहतूक अत्यंत विरळ होऊन गेली. बरेचसे लोक खार्दुंगलावरूनच परत जातात. काही दिस्कित- हुंदरकडे जातात. अर्थात सैनिकी वाहतूक मोठ्या प्रमाणात दिसत होती. सियाचेन व अन्य ताबारेषेलगतच्या भागांना रसद पुरवठा करणारी वाहने खरोखर लक्ष्यचाच हा प्रदेश होता.....\nहाँ यही रस्ता है तेरा..... तुने अब जाना है.....\nआणि कितीही वेळा ऐकलं तरी परत परत ऐकावंसं वाटणारं हे गाणं.\nअब जो भी हो; बादल बन कर पर्वत पर है छाना......\n........ पनामिक गावामध्ये जेवण केलं. तोपर्यंत बरं वाटायला लागलं (जमीन जवळ आली होती ना). पनामिक गावाच्या सुरुवातीला उष्ण पाण्याचे झरे आहेत. गंधकयुक्त पाणी पर्वतातून वाहतं व त्या ठिकाणी बघण्यासाठी ओटा, हौद, पाय-या इत्यादि केलेले आहेत. इथले पर्वत विशेष आहेत. अगदी दिसायलासुद्धा लाल, पिवळे आणि मिश्र रंगांचे दिसतात. हजारो वेळेस जाणवत होतं, की आम्ही जिथे होतो; ती एक अद्भुतच दुनिया होती...........\nउष्ण पाण्याचा अनुभव घेतला. तिथे टेकडीवर समोर दिसणारं दृश्य फार मस्त होतं. मध्ये पठार व समोर उंचच उंच पर्वतरांग. दोन्हीच्या मध्ये नदी, नदीच्या आधी रस्ता, त्या रस्त्यावरून जाणारे सेनेचे महाकाय व मजबूत ट्रक्स........ सियाचेन नाही; पण त्याच्या जवळच्या पर्वतरांगा दिसत होत्या...... खार्दुंगलाच्या टोकाच्या उंचीवर आणि तिथून नंतर सरळ पाताळाच्या दरीत आल्यावर शब्द संपून गेले होते..... भावातीत, शब्दातीत, इ��द्रियातीत........ भन्नाट, अचाट, सुसाट, विराट, अफाट..............\nदेखेंगे क्या है पर्वतों के पार...........\nत्या टेकडीवरून दिसणा-या दृश्यामध्ये यथासांग डुंबलो... बरेचसे पर्यटक येऊन जात होते. अर्थात त्यातही मराठीच जास्त दिसत होते. भरपूर वेळ “त्या” विश्वात रमल्यावर परत निघालो. परत म्हणजे खालसरपर्यंत उलट येऊन तिथून दिस्कित व हुंदरकडे जाण्यासाठी...... नदीला लागून असलेल्या रस्त्यावर प्रवास सुरू होता....... वाटेत गावं व वस्ती अगदीच थोडी. वाटेत मैलाच्या दगडांवर मात्र सियाचेनच्या वीरांच्या खुणा दिसत होत्या..... भारावलेल्या अवस्थेत प्रवास सुरू होता. खालसरच्या आधी एक गोम्पा धावत्या भेटीत बघितली. विराट निसर्गापुढे माणसाचं अस्तित्व जाणवतंच नव्हतं.\nखालसर येण्याच्या आधी आम्हांला हैदरभाईंनी नदीच्या पलीकडे एक वास्तू दाखवली. दिस्कितच्या रस्त्यावरची ती एक गोम्पा होती. दिसायला सरळच समोर दिसत होती; पण जायचा मार्ग खालसरवरून लांबवरून होता...... श्योक नदी........... शब्द नाहीत...............\nपरत येताना खालसरमध्ये मराठी अधिकारी दिसले नाहीत. पुढे सरळ दिस्कितच्या मार्गाला लागलो. खालसरपासून दिस्कितकडे जाताना श्योक नदीचा मुख्य प्रवाह लागतो. अत्यंत विस्तृत असा प्रवाह आहे. फार मोठा होता. इतक्या पर्वतीय भागात इतका मोठा प्रवाह बघून आश्चर्य वाटलं. नदीमुळे आसपासचा प्रदेशही थोडा हिरवागार आणि वालुकामय झाला होता. काही ठिकाणी नदीच्या पात्रात वाळवंट होतं. रस्तासुद्धा अशाच एका वाळवंटातून जाऊन दिस्कितच्या बाजूच्या पर्वतरांगेस येऊन मिळतो. नदीचं विशाल पात्र व वाळवंट..... नक्कीच इथे भूतकाळात फार मोठा इतिहास घडला असला पाहिजे. हिमालयातील कितीतरी दुर्गम, अतिदुर्गम शिखरांमध्ये तिबेटी बौद्ध संस्कृतीचा प्रभाव दिसत होता.... ‘ला’ च्या रूपाने. अतिदुर्गम प्रदेशामध्ये पोचलेली बौद्ध संस्कृती किती गौरवशाली असेल आणि आहे.....\nश्योक नदी पात्र व लगतची वाळू\nवाळूजवळ असतात तसे दगडगोटे\nनदीच्या पाण्यामध्ये पर्वताचं सुंदर प्रतिबिंब दिसत होतं..... पुढे दिस्कितच्या आधी एक विशाल गोम्पा आणि विशालकाय बुद्धमूर्ती होती. गोम्पा आणि त्यासोबत ब-याच मोठ्या वास्तु होत्या. पण त्या उंचीवर होत्या...... त्यामुळे फक्त गिरीशच त्या नीट पाहू शंकला.... दिस्कित गाव पुढे होतं.\nदोघांच्या आकारावरून मूर्ती किती विशाल होती, ह्याचा अंदाज येऊ शकतो...\nदिस्कित गाव लहानच आहे. तिथून सरळ पुढे हुंदर (किंवा हुंडर) हे गाव सात किमी अंतरावर लागतं. ह्या ठिकाणी आम्हांला अद्भुतामधला आणखी अद्भुत नजारा पाहायला मिळाला. दोन कुबड असलेल्या उंटांसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. असं म्हणतात, की भारतावर सिकंदराने स्वारी केली; तेव्हा त्याच्या उंटांच्या काफिल्यातील काही उंट वाट चुकले. त्यांना दोन कुबड होते. त्याच उंटांचे हे वंशज आहेत, असं म्हंटलं जातं... उंटांव्यतिरिक्त तिथे जवळजवळ सर्व प्रकारचं दृश्य होतं. म्हणजे नदी होती, नदीच्या वाळूमुळे वाळवंट तयार झाला होता (कदाचित तिथे उंट असण्याचं हेच कारण असावं), जवळ पर्वत होते व दूर बर्फसुद्धा होता एकाच वेळी अशा प्रकारचं दृश्य अन्य कुठे तरी दिसेल का एकाच वेळी अशा प्रकारचं दृश्य अन्य कुठे तरी दिसेल का जगप्रवासामध्ये जितकं पाहायला मिळणार नाही; तितकं तिथे एकाच वेळी एका ठिकाणी दिसत होतं. अद्भुत नजारा.............\nवाळवंट, पहाड, बर्फ आणि नदी.....\nखेळ मांडियेला वाळवंटी काठी........ हो, लदाखला बर्फाळ वाळवंट (कोल्ड डेझर्ट) असंही म्हणतात...\nहे लदाखच आहे हो........\nह्या फोटोमध्ये काय काय दिसतं आणि काय दिसत नाही\nतोपर्यंत संध्याकाळ झालेली होती. हुंदर तसं अत्यंत छोटसं गाव. पण अद्भुत नजा-यामुळे पर्यटनस्थान म्हणून विशेष विकसित केलेलं वाटत होतं. सर्वत्र टापटीप व नीटनेटकेपणा दिसत होता. विदेशी पर्यटकांच्या झंझावाताचा हा एक चांगला परिणाम आहे. हैदरभाईंनी हॉटेल दाखवलं. तेही तिथेच मुक्काम करणार होते. तसंच श्रीनगर ते लेह आमच्यासोबत असलेले हसनजींचे सहकारीसुद्धा तिथे दुस-या पर्यटकांना घेऊन आले होते. हे हॉटेलसुद्धा अप्रतिम होतं; त्यामुळे घरच्यासारखं वाटत होतं.\nप्रवासात हैदरभाईंसोबत गप्पा होत असताना अनेक गोष्टी कळल्या. सिव्हिलियन्सना जरी नियंत्रण रेषेलगतच्या भागात जायला परमिशन नसली; तरी ते सेनेच्या कामामुळे अनेकदा नियंत्रण रेषेजवळ गेले होते. अगदी बटालिकपासून चुशूल आणि सियाचेन बेसकँपपर्यंत. आनंदाने सांगत होते, की चुशूलमध्ये सूसू केली तर ती चीनमध्ये जाते..... नियंत्रण रेषा आणि सीमारेषा ह्यामधला फरक त्यांना कदाचित सांगता येणार नाही; पण देशभक्ती निश्चितच सच्ची होती. लदाख विभागामध्ये कुठेही फुटिरता आढळली नाही. उलट तिथले लोक भारताशी खूप घट्ट प्रकारे जोडले गेलेले आहेत.\nह्या सर्व प्रदेशाचा इ��िहासही भूगोलाइतकाच रोमहर्षक आणि वेगळा आहे. प्राचीन सिल्क रूट (रेशीम व्यापार मार्ग) इथूनच जात होता. त्यामुळे हा भाग सर्वच दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. इथे त्यामुळे अनेक राज्ये, संस्कृत्या नांदल्या. हिंदु किंवा इस्लामी संस्कृतीपेक्षा अलीकडच्या काळात इथे बौद्ध संस्कृतीचाच प्रभाव आढळतो. नैसर्गिक व भौगोलिक आव्हानांना तोंड देऊन बौद्ध रितीरिवाज आजही ठामपणे उभे असल्याचं दिसतं. अर्थात एकूण संस्कृती कमालीची मिश्र आहे. बटालिकच्या उत्तरेला नियंत्रण रेषेलगत दहानू हे एक गाव असल्याचं कळालं. तिथे फक्त आर्यन समाजाचे लोक राहतात, असं कळलं. इतर समाजापेक्षा ते अत्यंत वेगळे दिसतात, असं कळालं. एकूणच लदाख व मध्य काश्मीर ह्या सर्व प्रदेशात कमालीची विविधता आहे आणि अजूनही प्राचीन संस्कृतीची मुळे घट्ट दिसतात.\nदिस्कित, हुंदर व तुर्तुकपर्यंतचा प्रदेश आता पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. इथून भौगोलिक दृष्टीने करगिल जवळ आहे. पण सर्व रस्ता नियंत्रण रेषेलगत असल्यामुळे अद्याप प्रशासनाने तो खुला केलेला नाही. त्यामुळे तुर्तुक किंवा दिस्कितपासून करगिलला जायचं असेल, तर लांबवरून लेहमधूनच जावं लागतं. त्यामुळे जरी हा प्रदेश अद्भुत सौंदर्याचा असला तरी तो तितकाच कठिण आणि दुर्गम आहे. सामान्य माणसाचं आयुष्य खडतर नव्हे कमालीचं अवघड आहे.... सर्वच दृष्टीने. तरीसुद्धा इथे निर्मळ हास्य आणि साधेपणा उठून दिसतो.......\nसियाचेन नाही, पण सियाचेनच्या उंबरठ्यावर आलो होतो........ इथून कन्याकुमारी व बीजिंग हे जवळजवळ सारख्याच अंतरावर होते..... १४ ऑगस्टची रात्र होती. दुस-या दिवशी स्वातंत्र्यदिन......\nमाझ्या मित्रांनी घेतलेले काही निवडक व्हिडिओज:\nपुढील भाग: दिस्कितच्या शाळेतला स्वातंत्र्य सोहळा\nवा, सुंदर. घरबसल्या काश्मीरच्या मनोहरी सौंदर्याचे दर्शन घडवणारी ही महामालिका आहे.हे सर्व फोटो काढणा-यांचे विशेष अभिनंदन. त्यामुळे हा ब्लॉग आणखी उठावदार झाला आहे.\nआपने ब्लॉग पढा, इसके लिए बहुत धन्यवाद अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए आपकी टिप्पणि मेरे लिए महत्त्वपूर्ण है\nएक ऐसा भी प्रेम- पत्र\nमुझे तुमसे बहुत कुछ बोलना है तुमको यह लिखते समय बहुत खुशी का एहसास हो रहा है | शब्द ही नही सामने आ रहे हैं | क्या लिखूँ , क...\nईमेल द्वारा ब्लॉग को फालो कीजिए:\nक्या आप इस ब्लॉग की प्रक्रिया में सहभाग देना चाहेंगे ब्लॉग को बेहतर बनाने के लिए क्या आपके पास कुछ सुझाव है ब्लॉग को बेहतर बनाने के लिए क्या आपके पास कुछ सुझाव है यदि हाँ, तो कृपया यहाँ आईए\n“भाग दौड़\" भरी ज़िन्दगी- १२: मुंबई मैरेथॉन की तैयारी\n१२: मुंबई मैरेथॉन की तैयारी डिस्क्लेमर: यह लेख माला कोई भी टेक्निकल गाईड नही है| इसमें मै मेरे रनिंग के अनुभव लिख रहा हूँ| जैसे मै सीखता...\n“भाग दौड़\" भरी ज़िन्दगी- ११: दोबारा नई शुरुआत\n११: दोबारा नई शुरुआत डिस्क्लेमर: यह लेख माला कोई भी टेक्निकल गाईड नही है| इसमें मै मेरे रनिंग के अनुभव लिख रहा हूँ| जैसे मै सीखता गया, ग...\n“भाग दौड़\" भरी ज़िन्दगी १: ए दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के ये है बम्बे मॅरेथॉन\n१: ए दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के ये है बम्बे मॅरेथॉन नमस्ते कल २० जनवरी को मुंबई में मैने मेरी पहली मॅरेथॉन की| ४...\nआपला नैसर्गिक वारसा संकटात आहे...\n हे काही माहितीचे संकलन आहे. महत्त्वाचे वाटले म्हणून शेअर करत आहे. आपला नैसर्गिक वारसा संकटात आहे: वन्य जीवनासाठीचे...\nयोग ध्यान के लिए साईकिल यात्रा ८: सातारा- कास पठार- सातारा\nयोग ध्यान के लिए साईकिल यात्रा १: असफलता से मिली सीख योग ध्यान के लिए साईकिल यात्रा २: पहला दिन- चाकण से धायरी (पुणे) योग ध्यान के लिए ...\nअस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ९ ऋषीकेश से प्रस्थान\n१. अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: १ हिमालय की गोद में . . . २. अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ...\n“भाग दौड़\" भरी ज़िन्दगी- १३: मुंबई मैरेथॉन के अन्य पहलू\n१३: मुंबई मैरेथॉन के अन्य पहलू डिस्क्लेमर: यह लेख माला कोई भी टेक्निकल गाईड नही है| इसमें मै मेरे रनिंग के अनुभव लिख रहा हूँ| जैसे मै सी...\nआपण निसर्गाच्या एकदम कुशीत जाऊ शकत नाही. सर्वच जणांना दरी- खो-यांमध्ये किंवा रानावनात फिरण्याचा आनंद घेता येऊ शकत नाही. परंतु शहरामध्ये पर्...\nसाईकिल पर जुले लदाख़ भाग ३- नुरला- ससपोल- निम्मू- लेह...\n०. साईकिल पर जुले लदाख़ भाग ०- प्रस्तावना १. साईकिल पर जुले लदाख़ भाग १- करगिल- मुलबेक- नमिकेला- बुधखारबू २. साईकिल पर जुले लदाख़ भाग...\n“भाग दौड़\" भरी ज़िन्दगी ६: हाफ मैरेथॉन का नशा\n६: हाफ मैरेथॉन का नशा डिस्क्लेमर: यह लेख माला कोई भी टेक्निकल गाईड नही है| इसमें मै मेरे रनिंग के अनुभव लिख ��हा हूँ| जैसे मै सीखता गया, ...\nलदाखची भ्रमणगाथा: भाग १०: त्सो मोरिरीच्या आसमंतात\nलदाखची भ्रमणगाथा: भाग ९\nलदाखची भ्रमणगाथा: भाग ८\nआपला नैसर्गिक वारसा संकटात आहे...\n हे काही माहितीचे संकलन आहे. महत्त्वाचे वाटले म्हणून शेअर करत आहे. आपला नैसर्गिक वारसा संकटात आहे: वन्य जीवनासाठीचे...\nलदाखची भ्रमणगाथा: भाग ८\nसियाचेनच्या उंबरठ्यावर आणि लदाखच्या स्वप्नभूमीत..... काश्मीरमध्ये थंडीची तीव्रता वाढत असताना प्रवासवर्णनाचा हा आठवा भाग लिहितोय. अजूनही त्...\nसाईकिल पर जुले लदाख़ भाग ०- प्रस्तावना\n भारत का वह रमणीय क्षेत्र वस्तुत: वह एक जगह या पर्यटन स्थल न हो कर एक अद्भुत दुनिया है वस्तुत: वह एक जगह या पर्यटन स्थल न हो कर एक अद्भुत दुनिया है लदाख़ वह दुनिया है जिसमें बर्फाच्छादित पर्वत, ...\nप्रकृति, पर्यावरण और हम ४: शाश्वत विकास के कुछ कदम\nप्रकृति, पर्यावरण और हम १: प्रस्तावना प्रकृति, पर्यावरण और हम २: प्राकृतिक असन्तुलन में इन्सान की भुमिका प्रकृति, पर्यावरण और हम ३: आर्थ...\nहमारी समस्याओं के लिए विपश्यना का मार्ग: विपश्यना का मतलब विशेष प्रकारे से देखना. यह एक खुद को समझने की, खुद को बदलने की प्रक्रिया है. प्रस...\n“मेरे प्रिय आत्मन् . . .\"\nओशो . . . . जुलाई २०१२ में ओशो मिले . . संयोग से पहले ही कुछ प्रवचनों में ध्यान सूत्र प्रवचन माला मिली | वहाँ से ...\nजन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव १\nआपदा प्रभावित क्षेत्र में आगमन जम्मू- कश्मीर में सितम्बर माह के पहले सप्ताह में‌ भीषण बाढ़ और तबाही आई| वहाँ मिलिटरी, एनडीआरएफ, अन्य बल और...\nसुंदर जीवन का महामार्ग: Reevaluation Co-counselling अर्थात् पुनर्मूल्यांकन सह- समुपदेशन\nसुंदर जीवन का महामार्ग: Reevaluation Co-counselling अर्थात् पुनर्मूल्यांकन सह- समुपदेशन यह नाम सुनके लग सकता है कि यह कोई जटिल समुपदेशन प...\nमुझे तुमसे बहुत कुछ बोलना है तुमको यह लिखते समय बहुत खुशी का एहसास हो रहा है | शब्द ही नही सामने आ रहे हैं | क्या लिखूँ , क...\nरघुपुर किले की फटाफट यात्रा - [image: Raghupur Fort, Jalori Pass, Kullu] 19 जुलाई 2019, शुक्रवार... दोपहर बाद दिल्ली से करण चौधरी का फोन आया - \"नीरज, मैं तीर्थन वैली आ रहा हूँ” \"आ जाओ\n“भाग दौड़\" भरी ज़िन्दगी- १३: मुंबई मैरेथॉन के अन्य पहलू - *१३: मुंबई मैरेथॉन के अन्य पहलू* डिस्क्लेमर: यह लेख माला कोई भी टेक्निकल गाईड नही है| इसमें मै मेरे रनिंग के अनुभव लिख रहा हूँ| जैसे म�� सीखता गया, गलती कर...\nस्वागतम् . . . .\nअवती भवती - अवती भवती आयुष्य अल्हाददायक असतं तेव्हा माणसाला इतरांची सहसा आठवण होत नाही पण आयुष्य जेव्हा ओझं वाटायला लागत तेव्हा तो इतरांकडून ते उचलले जाण्याची अपेक्षा ...\nपांड्या-राहुल आणि बीसीसीआयचे #80YearsChallenge - 'लाला अमरनाथ यांना 1936 साली इंग्लंडच्या दौऱ्यातून परत पाठवण्यात आले होते. आता ही असेच व्हायला हवे' भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा कारभार चालवण्यासाठी ...\nसलिल - सलिल (नाव बदललंय) सोबत मी पहिल्यांदा बोललो ते फेब्रुवारी मधे. आमच्या वेगवेगळ्या ब्रॅंचेस मधे काम करणाऱ्या ज्या सुमारे पन्नास सहकाऱ्यांशी फोनवर अधून-मधून ब...\nमनीच्या कथा ७ - एखाद्यानं वागण्या-बोलण्यातून कधी दुखावलं असेल आपलं मन तर आपण कायम नंतर त्याच्या प्रत्येक कृतीत ती इतरांना दुखावणारी वृत्तीच शोधत बसतो. कुणी खोटं बोललं असं ...\nभारतीय संस्कृती व आयुर्वेद - भारतीय संस्कृती व आयुर्वेद स्त्रीवैद्य अभ्यासवर्ग पुणे 11.2.2001 सत्राचा विषय पाहून असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की स्त्रीवैद्यांच्या अभ्यासवर्गात या विष...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://aplemarathijagat.forummr.com/t100-topic", "date_download": "2019-07-22T21:56:16Z", "digest": "sha1:IP3PZ2UBJZBDF2EEI6HT5Z7ZHZ5WIMNS", "length": 16275, "nlines": 109, "source_domain": "aplemarathijagat.forummr.com", "title": "वसंतलावण्य - मधू पोतदार", "raw_content": "\n१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास \"प्रवेश\" ही लिंक वापरा.\n२) आपण नविन सदस्य असल्यास \"नोंद \" ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.\nआपले मराठी जगत या चर्चा फोरम मधे तुमचे हार्दिक स्वागत आहे\nआपण आमच्या समूहात आपले फेसबुक खाते वापरुन देखील प्रवेश मिळवू शकता.\n» जीवेत शरदः शतम्‌\n» दहावीनंतर करिअरच्या वाटा\n» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर\n» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव\n» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'\n» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती\n» ई विश्व आणि टपालखाते\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा\nभात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …\nअस्सल वासाचं अस्सल चवीचं\nमेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …\nरस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …\nसध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे\n19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते\nपु. ल. देशपांडे यांच्या कथाकथनाचे व्हिडिऒ\nसलिल कुलकर्णी - संदीप खरे यांची गाणी\nकधी तू…रिमझिम झरणारी बरसात\nव पु काळे यांचे कथा कथन (ध्वनी रुपात)\nमन हे माझे वेडे.....\nये रे घना ये रे घना..........\nपु.ल. : एक साठवण\nवसंतलावण्य - मधू पोतदार\n:: विविधा :: व्यक्ति परिचय\nवसंतलावण्य - मधू पोतदार\n'कसं काय पाटील बरं हाय का\nकाल काय ऐकलं ते खरं हाय का\nअशी समोरच्याला थेट सवाल करणारी लावणी असू द्या की,\n'तरुणपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाण मोक्याचं,\nसोळावं वरीस धोक्याचं ग, सोळावं वरीस धोक्याचं\nअशी यौवनाच्या ऐन उंबरठ्यावर उभ्या असलेल्या युवतीला इशारा देणारी लावणी असू द्या...\nकिंवा 'अवघाची संसार'सारख्या अजरामर चित्रपटातलं 'जे वेड मजला लागले...' यासारखं चिरतरुण गीत असू द्या\n'बाळा जो जो रे,\nपापणीच्या पंखात झोपू दे डोळ्याची पाखरे'\nयासारखं कधीही विस्मृतीत जाऊ न शकणारं अंगाईगीत असू द्या...\nवसंत पवार यांनी अशी असंख्य आठवणीतली गाणी आपल्याला दिली आणि आपलं भावविश्व समृद्ध करून सोडलं.\nवसंतरावांनी अंगाईगीतांपासून अभंगांपर्यंत आणि पोवाड्यांपासून लावण्यांपर्यंत विविध प्रकारच्या गीतरचना केल्या आणि गाण्याचा प्रकार कोणताही असो, वसंतरावांच्या चालीत काही ना काही नावीन्य हे असायचंच.\nतरीही आज वसंत पवार हे नाव घेतलं की मराठी चित्रपटरसिकाच्या ओठावर नाव येतं ते 'सांगत्ये ऐका' हेच. या चित्रपटातील वसंत पवार यांची सगळीच्या सगळी गाणी गाजली. चित्रपटही तुफान चालला आणि मराठी सिनेमाच्या इतिहासात अनेक नवे विक्रमही प्रस्थापित झाले. 'बुगडी माझी सांडली ग..' हे गीत तर आशा भोसले यांच्या संगीतप्रवासातील एक मैलाचा दगड बनून गेलं आहे.\nमराठी संगीताच्या इतिहासात 'वसंत' या नावाला काही आगळंवेगळं महत्त्व असावं, अन्यथा या एकाच नावाच्या तीन संगीतकारांनी इतकं सुरेल संगीत कसं काय दिलं असतं वसंत देसाई, वसंत प्रभू आणि वसंत पवार हे ���ीन संगीतकार. या तिघांनी दिलेल्या संगीतावर मराठी गीतरसिकांच्या चार पिढ्या आजवर तृप्त झाल्या आहेत. अशाच एका संगीतप्रेमींपैकी मधू पोतदार हे एक गृहस्थ. पोतदार हे स्टेट बँकेत कामाला होते. पण मराठी गाण्यांचं त्यांना अपरंपार प्रेम होतं. त्यातही या तीन वसंतांच्या गीतांनी तर त्यांना पार वेडं केलेलं होतं. या तिन्ही संगीतकारांची चरित्रगाथा पुस्तकरूपानं मराठी संगीतप्रेमींना उपलब्ध करून देण्याचा त्यांनी निर्धार केला होता आणि मुख्य म्हणजे त्यांनी तो तडीसही नेला. त्यातूनच उभं राहिलेलं ‘वसंतलावण्य’ हे पुस्तक वसंत पवार यांची कहाणी आपल्यापुढे अत्यंत मनोज्ञ पद्धतीनं उभी करतं आणि आपल्याला एका वेगळ्याच सृष्टीत घेऊन जातं.\nवसंत पवार यांच्याविषयी आजवर कुणालाही ठाऊक नसलेली अदभूत अशी माहिती जशी पोतदार यांच्या अथक परिश्रमातून आपल्यापुढे या पुस्तकातून उभी राहते, त्याचबरोबर किती कठीण परिस्थितीत वसंत पवार यांना आपलं आयुष्य काढावं लागलं, तेही आपल्याला कळत जातं आणि अचंबित व्हायला होतं. पवार वयाच्या अवघ्या अडतिसाव्या वर्षी हे जग सोडून गेले. अडतीस वर्षांच्या काळात पवारांनी संगीताचा अक्षरश: खजिना आपल्याला दिला. पवार गेले, तेव्हा मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक अग्रगण्य अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते. त्यांना पवारांच्या पत्नींनी सांगितलं की पार्थिव पहिल्यांदा चर्चमध्ये न्यायला लागेल, तेव्हा अनेकांना पवार हे ख्रिश्चन होते, हे ठाऊक झालं. कोणालाही कल्पना करता येणार नाही, इतकं खडतर जीवन पवारांच्या वाट्याला आलं होतं. पण पवार त्यातूनच शिकत गेले आणि मोठे झाले.\nप्रख्यात कादंबरीकार विश्वास पाटील यांनी या कहाणीला लिहिलेल्या प्रस्तावनेत अगदी मोजक्याच शब्दांत वसंत पवारांचं कर्तृत्व आणि त्याचबरोबर पोतदार यांनी घेतलेले परिश्रम यांचं मोल व्यक्त झालंय. विश्वास पाटील लिहितात : ‘वसंतरावांचं अवघं आयुष्य म्हणजे एक कादंबरी आहे. जीवनाची इतकी परवड, इतके उन्हाळे-पावसाळे क्वचितच एखाद्या कलावंताने बघितलेले असतील. अवघे अडतीस वर्षांचे अल्पायुष्य लाभलेल्या वसंत पवार नामक अवलिया संगीतकाराने महाराष्ट्राला द्यावे तरी काय काय राम कदमांसारखा खंदा संगीतकार, सुमन कल्याणपूर यांच्यासारखी श्रेष्ठ गायिका, सुलोचना चव्हाण यांच्यासारखी लावणीसम्राज्ञी, जगदीश खेबुडकरांसारखा मोठ्या श्वासाचा गीतकार. एका प्रकारे गुणी माणसे जन्माला घालणारा हा रसिकराज लावण्या, अभंग, भावगीते, युगलगीते, सवाल-जवाब, झगडे, पोवाडे, फटके किती प्रकार राम कदमांसारखा खंदा संगीतकार, सुमन कल्याणपूर यांच्यासारखी श्रेष्ठ गायिका, सुलोचना चव्हाण यांच्यासारखी लावणीसम्राज्ञी, जगदीश खेबुडकरांसारखा मोठ्या श्वासाचा गीतकार. एका प्रकारे गुणी माणसे जन्माला घालणारा हा रसिकराज लावण्या, अभंग, भावगीते, युगलगीते, सवाल-जवाब, झगडे, पोवाडे, फटके किती प्रकार अशा या अचाट स्मरणशक्तीच्या, अलौकिक प्रतिभाशाली संगीतकाराची जीवनगाथा आणि त्याचबरोबर संगीताचा सुवर्णमय इतिहास मधू पोतदारांनी शब्दबद्ध केला आहे.’\nअसे हे पुस्तक प्रसिद्ध केल्याबद्दल ‘कॉन्टिनेन्टल प्रकाशना’चं आपण कायम ऋणी राहायला हवं.\n:: विविधा :: व्यक्ति परिचय\nपृष्ठ 1 - 1 पैकी\nयेथे जा: सार्वत्रिका निवडा||--नवीन सदस्यांनसाठी सूचना|--चर्चा, बातम्या आणि विश्लेषण|--शैक्षणिक|--गद्य, पद्य व इतर लेख|--भटकंती| |--देवालये| |--दुर्ग भ्रमंती| |--स्त्री शक्ती|--कला, क्रिडा|--विविधा| |--सण, संत आणि संस्कॄती| |--व्यक्ति परिचय| |--खवय्यांच्या देशी| |--मौसाहारी जिन्नस| |--शाकाहारी जिन्नस| |--मराठी गाणी व व्हिडिऒ|--हलके फुलके|--महिन्याचे राशीफल\nतुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/beauty/skin-care-tips-5-amazing-benefits-pedicure/", "date_download": "2019-07-22T21:19:02Z", "digest": "sha1:VVI3UIJFM6EIARE6F2WBCKYEC5VLUOPG", "length": 31542, "nlines": 417, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Skin Care Tips 5 Amazing Benefits Of Pedicure | 'पेडीक्योर'मुळे असा होईल आरोग्यदायी फायदा... | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २३ जुलै २०१९\nशेतीचा नांगर रोबोटच्या खांद्यावर; १८ कोटींचा निधी\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nया व्यक्तीमुळे ऐश्वर्या राय चिडली ह��ती मनिषा कोईरालावर, मुलाखतीत असे काही बोलली होती तिच्याविषयी\nतब्बूने ग्लॅमरस अवतारातील व्हिडिओ केला शेअर, नेटिझन्सने दिल्या अशा भन्नाट कमेंट्स\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nऐश्वर्या राय इतकीच सुंदर आहे तिची वहिनी, पाहा फोटो\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nकानाशी निगडीत 'या' चुका कराल तर, आयुष्यभरासाठी बहिरे व्हाल\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ ��र्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nAll post in लाइव न्यूज़\n'पेडीक्योर'मुळे असा होईल आरोग्यदायी फायदा...\n'पेडीक्योर'मुळे असा होईल आरोग्यदायी फायदा...\nमहिला आणि तरूणी आपली त्वचा आणि केसांची काळजी घेत असतात. आपलं सौंदर्य जपण्यासाठी मुली प्रत्येक महिन्यात कमीत कमी एकदा तरी पार्लरमध्ये जाऊन ब्युटी ट्रिटमेंट्स घेत असतात.\n'पेडीक्योर'मुळे असा होईल आरोग्यदायी फायदा...\n'पेडीक्योर'मुळे असा होईल आरोग्यदायी फायदा...\n'पेडीक्योर'मुळे असा होईल आरोग्यदायी फायदा...\n'पेडीक्योर'मुळे असा होईल आरोग्यदायी फायदा...\nमहिला आणि तरूणी आपली त्वचा आणि केसांची काळजी घेत असतात. आपलं सौंदर्य जपण्यासाठी मुली प्रत्येक महिन्यात ���मीत कमी एकदा तरी पार्लरमध्ये जाऊन ब्युटी ट्रिटमेंट्स घेत असतात. यामध्ये त्या फेशिअल, फेस क्लीन-अप, हेअर स्पा, थ्रेडिंग, वॅक्सिंग, अप्पर लिप्स यांसारख्या ट्रिटमेंट्सचा समावेश असतो. चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी क्लीन-अप आणि हातापायांसाठी वॅक्सिंग करतात. परंतु एवढचं करून हात-पाय सुंदर होत नाहीत. त्यासाठी मेनिक्योर, पेडिक्योर करणं गरजेचं असतं.\nजर तुम्ही त्या मुलींपैकी आहात, ज्या सर्व ट्रिटमेंट फॉलो करतात पण, पेडिक्योर न करून पैसे वाचवण्याचा विचार करतात. तर असं करणं सोडून द्या. कारण पेडिक्योर करण्याचे अनेक फायदे आहेत. पेडिक्योर फक्त हात आणि पाय सुंदर करत नाहीत, तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतात. या फायद्यांबाबत तुम्हाला पार्लरमधील कोणतीही व्यक्ती सांगणार नाही. आज आम्ही तुम्हाला पेडिक्योरच्या अशाच 5 फायद्यांबाबत सांगणार आहोत. हे फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्हीही पेडिक्योर करणं अजिबात टाळणार नाही...\nपेडिक्योर करताना नखं व्यवस्थित स्वच्छ केली जातात. स्किनच्या आतमध्ये वाढणारी नखंही कापण्यात येतात. त्यामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका कमी असतो. पेडिक्योर केल्याने नखांचं सौंदर्य आणखी वाढतं.\n2. नॅचरल ग्लो मिळतो\nपेडिक्योर करताना स्क्रब, टोनर आणि जेलचा वापर करण्यात येतो. पेडिक्योरमध्ये वापरण्यात येणारे लोशन्स पायांच्या त्वचेवरील डेड स्किन सेल्स काढून टाकण्यासाठी आणि स्वच्छ आणि चमकदार त्वचा होण्यासाठी मदत करतं.\n3. भेगाळलेल्या टाचा ठिक करतं\nमहिलांना नेहमी भेगाळलेल्या टांचांच्या समस्येचा सामना करावा लागतो. पण ज्या महिला वेळीच पेडिक्योर करतात त्यांना अशा समस्येचा सामना करावा लागत नाही. पेडिक्योरमध्ये वापरण्यात येणारे प्रोडक्ट्स टाचांना भेगा पडू देत नाहीत.\n4. तणाव दूर करण्यासाठी\nपायांजवळ अनेक प्रकारच्या नसा असतात. ज्या थेट मेंदूपर्यंत पोहोचलेल्या असतात. पेडिक्योर करताना पायांची मालिश करण्यात येते. कोमट पाण्यामध्ये पाय बुडवून ठेवल्याने पायांच्या नसांना आराम मिळतो. परिणामी मेंदूच्या नसांनाही आराम मिळतो.\n5. ब्लड सर्क्युलेशन वाढतं\nहेल्दी राहण्यासाठी बॉडीच्या प्रत्येक भागामध्ये रक्ताचं उपयुक्त प्रवाह राहणं गरजेचं आहे. पेडिक्योर करताना पायांची मालिश करण्यात येते. ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढतं. त्यामुळे स्किनवरील नॅचरल ग्लो वाढतो.\nटिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nSkin Care TipsBeauty Tipsत्वचेची काळजीब्यूटी टिप्स\nनेलपेंटमध्ये सध्या ग्रीन कलर शेड्स ठरतात हिट; तुम्ही ट्राय करून पाहिलेत का\n'हे' ऑइल मास्क वापरून केस ठेवा चमकदार आणि सुंदर, कसं कराल तयार\nमेकअप रिमूव्ह न करता झोपत असाल तर वेळीच सावध व्हा, अन्यथा...\nचमकदार त्वचेसाठी वापरा बेसनाचे 'हे' 2 फेसपॅक; जाणून घ्या\nकानावर टॅटू काढण्यासाठी खास डिझाइन आयडिया\nपावसाळ्यात केसांचं होतं अधिक नुकसान, कशी घ्याल काळजी\nगुडघ्यांच्या काळपटपणा दूर होईल झटपट, करा हे घरगुती उपाय पटापट\nमान्सूनमध्ये पिंपल्स आणि अ‍ॅक्ने दूर करण्यासाठी वापरा 'या' घरगुती टिप्स\nकेसातील कोंड्याची नेहमीसाठी करा सुट्टी, आधी 'या' घरगुती उपायांसोबत करा बट्टी\n'या' अ‍ॅंटी-एजिंग टिप्सने पुरूष वाढतं वय लपवून दिसू शकतात तरूण\n; मग 'या' गोष्टी नक्की माहीत करून घ्या\nचेहऱ्यावरील नको असलेले केस सहज होतील दूर; 'हे' 2 उपाय ठरतील फायदेशीर\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1693 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (823 votes)\nपक्षी जाय दिगंतरा; हजारो किमी प्रवास करुन परदेशी पाहुणे सागरी किनारी दाखल\nभारताचे Mission moon, चाँद के पार चलो...\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\n'तू अशी जवळी रहा' फेम सिद्धार्थ ही गोष्ट घेतल्याशिवाय नाही निघत घरा बाहेर\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\n मनोज नरवणेंची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती\nVIDEO: कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र; विधानसभेत एकच खळबळ\nचंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला; 'चंद्रयान-२' वरुन भाजपाचा टोला\n... तर 6 ऑगस्टपासून मुंबईची 'बेस्ट' लाईफलाईन बंद, कर्मचारी पुन्हा संपावर\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; ६० लोकांची सुखरूप सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/sachin-app/", "date_download": "2019-07-22T20:53:41Z", "digest": "sha1:EPJWGLB2445JMIYNFKBSQ6SGVLQBULIG", "length": 6907, "nlines": 58, "source_domain": "mahasports.co.in", "title": "सचिनचा 100 एमबी अँप लवकरच येणार तुमच्या स्मार्ट फोनवर...", "raw_content": "\nसचिनचा 100 एमबी अँप लवकरच येणार तुमच्या स्मार्ट फोनवर…\nसचिनचा 100 एमबी अँप लवकरच येणार तुमच्या स्मार्ट फोनवर…\nसचिनने आपल्या चाहत्यानंसाठी ‘100 एम बी ‘ नावाचा अँप लाँच करायचे ठरवले आहे. हा अँप गुरुवारी लाँच होणार असून याच अँपसाठी त्याने सोनू निगम सोबत त्याने एक गाणं ही रेकॉरेड केलं आहे.\nया अँपच नाव 100 एमबी ठेवण्यामागील कारण म्हणजे १00 मास्टर ब्लास्टर असा त्याचा अर्थ आहे. मास्टर ब्लास्टर ही पदवी सचिनने आपल्या 24 वर्षाच्या कारकीर्दीत कामवाली आहे .गुरुवारी ह्या अँपचा उदघाटन सोहळा मुबंईच्या क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये होणार आहे.\nया अँप बदल बोलताना सचिन म्हणाला ” माझ्या सर्व चाहत्यांना माझ्या अजून जवळ येण्यासाठी हा अँप एका मंचाच काम करेल. मी माझ्या आयुष्यात जे काही करतो मग ते सोशल मीडियावर असो व खरया आयुष्यात असो , या अँपवर सगळं काही असेल”. सचिन याआधीच फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर या सोशल माध्यमांवर अक्टिव आहे. तसेच गेल्याच महिन्यात त्याने लिंक्डइन या प्रोफेशनल नेटवर्किंग साईटवरही आपली प्रोफाइल सुरु केली आहे.\nश्रीलंकेचा हा दिग्गज क्रिकेटपटू करणार टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज\nया ५ भारतीय दिग्गज क्रिकेटपटूंनी चांद्रयान २ माहीमेसाठी केले इस्त्रोचे कौतुक\nअनिल भोईर यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या प्रसिद्धी व प्रकाशन समितीवर सदस्य म्हणून निवड\n…म्हणून अगरवाल, पंतला मिळाली २०१९ विश्वचषकासाठी टीम इंडियात संधी\nएकवेळ या क्रिकेटपटूसाठी भांडला होता गंभीर, आता त्याला मिळाली टीम इंडियात संधी\nतो क्रिकेटमधील सोनेरी दिवस ना लंकेचे चाहते विसरले ना भारतीय फॅन…\nनवदीप सैनी, राहुल चहर पाठोपाठ पुण्याचा हा युवा क्रिकेटपटूही ठोठावतोय टीम इंडियाचे दार\nप्रो कबड्डी २०१९: कोच अनुप कुमार समोर कोच राकेश कुमारच्या संघाचे आव्हान\n१९ दिवसात ५ सुवर्णपदक मिळवणाऱ्या हिमा दासवर होतोय दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव\nराष्ट्रीय लेझर रन स्पर्धा आजपासून पुण्यात\nमराठमोळ्या गिर्यारोहक दीपक कोनाळेने सर केले माउंट एल्ब्रुस\nविश्वचषक जिंकल्यानंतरही ओयन मॉर्गन म्हणतो ही गोष्ट योग्य नाही\nअंबाती रायडूच्या 3D ट्विटबद्दल एमएसके प्रसाद यांनी दिले असे उत्तर\nएमएस धोनीबद्दल एमएसके प्रसाद यांनी केले मोठे भाष्य\nया क्रिकेटपटूला टीम इंडियात संधी मिळता मिळता राहिली; एमएसके प्रसाद यांनी केला खूलासा\nविंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; या युवा खेळाडूंना मिळाली संधी\nएनआयओ व्हिजन मॅराथॉन स्पर्धेत 3000 धावपटू सहभागी\nपीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत मेट्रोसिटी रेजिंग बुल्स संघाचा विजय\nडब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार ट्रिपल एचने विश्वविजेत्या इंग्लंडला दिली ही खास भेट\nया कारणामुळे सचिनचा झाला द्रविड, कुंबळेनंतर हॉल ऑफ फेममध्ये समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-markandeye-River-pollution-issue/", "date_download": "2019-07-22T20:31:29Z", "digest": "sha1:DA2UCS5XT22HXEP6PF4YAAM37SZ7DT6J", "length": 6072, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मार्कंडेय नदी बनतेय गटारगंगा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › मार्कंडेय नदी बनतेय गटारगंगा\nमार्कंडेय नदी बनतेय गटारगंगा\nवाढत्या शहरीकणामुळे विकास व बदल होत असले तरी याचे अनेक घातक परिणाम शहरापासून जवळच असणार्‍या ग्रामीण भागावर होताना दिसत आहेत. तालुक्यातील शेतकर्‍यांची जीवनदायिनी असणार्‍या मार्कंडेय नदीला गटारीचे स्वरूप येत आहे. वाढलेले केंदाळ व सोडण्यात येणारे सांडपाणी नदीला धोकादायक ठरत आहे. वाढत्या शहरीकरणाचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. वेळीच खबरदारी घेणे काळची गरज आहे. मात्र संबंधित प्रशासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे मार्कंडेय नदीला भविष्यात बळ्ळारी नाल्याचे स्वरूप प्राप्त होण्यास वेळ लागणार नाहे.\nखानापूर तालुक्याच्या बैलूर गावातून उगम पावलेली नदी वाहत बेळगाव तालुक्यात येते. या गावांमधून वाहत येणार्‍या मार्कंडेय नदीला शहरापासून जवळ असणार्‍या गावांचा फटका बसत आहे. शहर व उपनगरातील सांडपाणी सोडले जात असल्याने नदीपात्रातील पाणी प्रदूषित बनत आहे. उन्हाळ्यात कोरडी असणारी नदी सांडपाण्यामुळे वाहती असते.\nयाचा परिणाम नदीच्या पाण्यावर शेती करणार्‍यांच्या शेती व्यवसायावर होणार आहे. शेतकर्‍यांचे प्रतिनिधी म्हणून निवडूण येणार्‍या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) सदस्यांनी शेतकर्‍यांचे हित जपण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.\nसध्याच्या घडीला नदीपात्रात ठिकठिकाणी बंधारे बांधून शेती उपयोगासाठी पाणी अडविण्यात येत आहे. या पाण्यामध्ये साठणारा गाळ व सोडण्यात येणारे सांडपाणी नदीच्या आसपासच्या शेतकर्‍यांसाठी धोक्याचे आहे. जिल्हा पंचायतीकडून नदीचे अस्तित्व अबाधित राहावे, यासाठी पात्रातील गाळ काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले. मात्र लोकप्रतिनिधी व शेतकर्‍यांचे प्रतिनिधी असणार्‍या बजार समितीच्या नेत्यांनी साफ दुर्लक्षच केले आहे. शेतकर्‍यांचे हित जपण्यासाठी व शेती व्यवसायाला पूरक ठरणार्‍या नदीच्या संवर्धनासाठी ठोस पाऊल उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Maharashtra-Integration-Committee/", "date_download": "2019-07-22T21:02:30Z", "digest": "sha1:TQFVPA3B2BDRGDPMEQ54ZCVNQF27P2VE", "length": 6166, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दंगलखोरांना आवरा ; ड्रग्ज माफियांना शोधा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › दंगलखोरांना आवरा ; ड्रग्ज माफियांना शोधा\nदंगलखोरांना आवरा ; ड्रग्ज माफियांना शोधा\nशहरात सतत सुरू असलेल्या धार्मिक दंगलीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दंगलीला कारणीभूत समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करा. निष्पाप युवकांवर सुरू असलेली कारवाई थांबवा, अशी मागणी म.ए.समितीने प्रभारी पोलिस आयुक्त तसेच जिल्हाधिकार्‍यांकडे आज केली. उपरोक्त मागणीचे निवेदन शहर म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.\nवारंवार घडणार्‍या दंग्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. यावर कायमची उपाययोजना करण्यासाठी दोन्ही धर्मातील समाजप्रमुखांची बैठक बोलाविण्यात यावी. असे प्रकार रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने बीट पद्धत सुरू करावी, अशीही मागणी केली.\nप्रभारी पोलिस आयुक्त रामचंद्र राव म्हणाले, गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे. बेळगावची ख्याती शांत व जातीय सलोख्यासाठी आहे. ही ओळख कायम ठेवण्याचा प्रयत्न करू.\nयावेळी माजी नगरसेवक अ‍ॅड. अमर यळ्ळूरकर, भागोजी पाटील, राजू मरवे, सूरज कणबरकर, रामचंद्र मोदगेकर व कार्यकर्ते उपस्थित होते. अशाच मागणीचे निवेदन शहर समितीनेही दिले. दंगलीमागे ड्रग्ज माफिया सक्रिय असण्याची शक्यता असून त्यांचाही शोध घेण्यात यावा. अशा समाजकंटकांना त्वरित गजाआड करावे, अशी मागणी करण्यात आली.\nयावेळी माजी महापौर नागेश सातेरी, नगरसेवक किरण सायनाक, सरिता पाटील, नेताजी जाधव, द्वारकानाथ उरणकर, पंढरी परब, गोपाळ किल्लेकर, सुरेश किल्लेकर, रतन मासेकर, देवेंद्र दळवी, महिला आघाडीच्���ा रेणू किल्लेकर आदी उपस्थित होते.\nदंगलग्रस्त भागात घराघरांची झडती\nपरागंदा समाजकंटकांच्या शोधात पोलिसांची मोहीम\nटिळकवाडीत दोन दुकानांमध्ये चोरी\nपीएसआयच्या पत्नीची हल्याळला आत्महत्या\nहोनग्यानजीक बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार\nऊस बिले द्या, अन्यथा मुख्यमंत्र्यांना घेराव\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Fix-the-sugar-quota-for-the-buffer-stock/", "date_download": "2019-07-22T21:10:28Z", "digest": "sha1:LZYPCNTJZUW4PHXMIM5LRVBJMMP3LDKI", "length": 6185, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बफर स्टॉकसाठी साखर कोटा निश्‍चित | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › बफर स्टॉकसाठी साखर कोटा निश्‍चित\nबफर स्टॉकसाठी साखर कोटा निश्‍चित\nकोल्हापूर : निवास चौगले\nदेशांतर्गत साखरेच्या उतरलेल्या दरावर मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने 30 लाख टन साखरेचा बफर स्टॉक करण्याचा निर्णय घेतला होता, बुधवारी सरकारने कारखानानिहाय हा कोटा जाहीर केला. त्यानुसार कोल्हापुरातील 20 कारखान्यांचा मिळून 1 लाख 93 हजार टन साखरेचा बफर स्टॉक करावा लागणार आहे.\nगेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी साखरेचे उत्पादन जंबो झाले आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारातील साखरेचे दर धडाधड कोसळले. हंगामाच्या सुरुवातीला प्रतिक्विंटल 3,400 रुपये असलेला हा दर हंगाम सुरू झाल्यानंतर दोन महिन्यांतच 2,500 रुपयांपर्यंत खाली आला. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी उसाची एफआरपी वाढली होती; पण साखरेचे दर कोसळल्याने कारखान्यांना एफआरपीही देता येत नव्हती. या परिस्थितीवर मात करण्यासाठी या उद्योगांकडून काही मागण्या केंद्र सरकारकडे करण्यात आल्या होत्या. त्यात साखरेचा हमीभाव प्रतिक्विंटल 2,900 रुपये निश्‍चित करावा, सक्तीची साखर निर्यात, त्यासाठी अनुदान व बफर स्टॉक करण्यास परवानगी द्यावी याचा समावेश होता.\nकेंद्रीय मंत्रिमंडळाच्या 6 जून रोजी झालेल्या बैठकीत या सर्व मागण्या मान्य करून त्याच दिवसापासून ��्यांची अंमलबजावणी सुरू करण्याचे आदेश निघाले. या निर्णयामुळे साखरेच्या दरातही वाढ झाली होती; पण कारखानानिहाय बफर स्टॉक जाहीर झाला नव्हता. आज अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने देशभरातील 500 साखर कारखान्यांचा बफर स्टॉक जाहीर केला. देशात 30 लाख टन साखरेचा बफर स्टॉक करण्यात येणार आहे. 31 मे रोजी कारखान्यांकडे उपलब्ध असलेल्या साठ्याच्या आधारावर बफर स्टॉक निश्‍चित करण्यात आला. ज्या कारखान्यांना बफर स्टॉक नको आहे, त्यांनी तशी पूर्वसूचना उद्यापर्यंत द्यावी लागणार आहे. त्यानंतर उद्याच कारखानानिहाय हा साठा निश्‍चित होणार आहे. या बफर स्टॉकसाठी केंद्र सरकारकडून संबंधित कारखान्यांना गोदामाचे भाडे व विम्याच्या हप्त्याची रक्कम मिळणार आहे. यासाठी केंद्र सरकारने 1,175 रुपयांची तरतूद केली आहे.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/one-people-injured-in-short-circuit/", "date_download": "2019-07-22T20:59:55Z", "digest": "sha1:P2AY5OK2NOUFRE7XMGB4D7C4P7XL6PVK", "length": 4861, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शॉर्ट सर्किटमुळे झालेल्या स्फोटात एक जण जखमी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › शॉर्ट सर्किटमुळे झालेल्या स्फोटात एक जण जखमी\nशॉर्ट सर्किटमुळे झालेल्या स्फोटात एक जण जखमी\nनाशिक : पुढारी ऑनलाईन\nअंबड औद्योगिक परिसरात एका पाव-वडयाच्या दुकानात झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे गॅसच्या स्फोटात एक जण जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर शेजारील एटीएमचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. अद्यापही या घटनेची पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आलेली नाही.\nअंबड औद्योगिक परिसरातील सिमेंन्स कंपनी समोर काही प्रकल्प ग्रस्थांना जागा देण्यात आल्या आहेत. या जागेवर व्यवसाय करण्याकरिता गाळे बांधण्यात आले आहेत. छोट्या व्यवसांयाकरिता यातील काही गाळे भाड्याने देण्यात आले आहेत.\nव्यवसायाकरिता भाड्याने दिलेल्या एका पाव-वडयाच्या दुकानात सकाळी अचानक शॉर्ट सर्किटमुळे गॅसचा स्फोट झाला. जोराचा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी धाव घेतली. या अपघातात एक व्यक्ती जखमी झाली. जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव प्रकाश जगताप असून ते स्वतः दुकान सांभळत असल्याची माहिती त्यांचा भाऊ विजय जगताप यांनी दिली.\nघटनास्थळी नगरसेवक राकेश दोंदे यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी परिसराची पाहणी करून गाळ्यांसमोरील अतिक्रमण हटवायला सांगितले. याआधी अतिक्रमण कारवाईची नोटिस सिडको विभागीय कार्यालयाला देण्यात आली होती. मात्र कोणत्याच प्रकारची भुमीका घेतली नसल्याने आज ही दुर्घटना घडली असल्याचे मत नगरसेवकांनी व्यक्‍त केले आहे.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Criminals-get-arrested-prakash-ambedkar/", "date_download": "2019-07-22T20:42:48Z", "digest": "sha1:OD3CHKNPEB65EVHNYKMU5HDTMJOCBHLW", "length": 6250, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शासन झोपले नसेल तर गुन्हेगाराला अटक करा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › शासन झोपले नसेल तर गुन्हेगाराला अटक करा\nशासन झोपले नसेल तर गुन्हेगाराला अटक करा\nभीमा-कोरेगावमधील घटनेला जबाबदार एकबोटेला अटक केली. भिडे गुरूजींना अटक केली नाही. शासन झोपले आहे का , नसेल तर गुन्हेगाराला लवकरात लवकर अटक करा. नाहीतर पुन्हा येत्या अधिवेशनात मोर्चा काढू, असे मत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.\nशासकीय विश्रामगृह, सात रस्ता येथे मंगळवारी रात्री नऊ वाजता अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्ते आणि माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.पुढे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, भीमा-कोरेगावमधील घटनेच्यावेळी प्रत्यक्षात भिडे गुरूजी तेथे नव्हते. आमचेही तेच मत आहे. परंतु त्यांच्या आदेशावरून त्यांचे कार्यकर्ते तेथे होते. प्रत्यक्षदर्शींनी तसा जबाब दिला आहे. मात्र यातील सत्यता काही समाजकंटक दडवत आहेत. याबाबतचा अहवाल नांगरे-पाटील यांच्यापर्यंत पोहोचला नाही. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणी भिडे गुरूजींचा एक कार्यकर्ता फेसबुकवर मुख्यमंत्र्यांचा खून करण्याची भाषा करतो. गेल्या 70 वर्षांत असे कधी झाले नाही जे सध्याच्या सरकारच्या काळात सुरू आहे. अशा समाजकंटकांना अटक कधी होणार, असा प्रश्‍न त्यांनी सरकारला यावेळी विचारला. भिडे गुरूजी यांना लवकरात लवकर अटक करावी. त्यांना अटकेपासून वाचवण्यासाठी त्यांच्या सन्मानार्थ मोर्चे निघणार आहेत. परंतु त्यांना लवकरात लवकर अटक करावी अन्यथा येत्या अधिवेशनात आणखी मोठा मोर्चा काढू, असे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.\nछ. कल्पनाराजे भोसले यांची जमीन बनावट खरेदी दस्त करून लाटल्याप्रकरणी गुन्हा\nरिधोरेत घरफोडी; पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास\nडॉक्टर मुलाचे अपहरण करुन ठार मारण्याची धमकी; चौघांवर गुन्हा दाखल\nसर्व्हिस सेंटरला आग : लाखोंचे नुकसान\nनेहरु व सावित्रीबाई वसतिगृहांतील विद्यार्थ्यांची हजाराने भाडेवाढ होणार\nपैसे घेऊन चारचाकी गाडी दिलीच नाही; तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/vitthal-co-oprative-sugar-factory-venunagar-solapur/", "date_download": "2019-07-22T21:08:57Z", "digest": "sha1:6PW3N5BFSXADWZK2MLXKNPAXPK72OA7F", "length": 5851, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विठ्ठल कारखान्यास मालमत्ता जप्तीची नोटीस | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › विठ्ठल कारखान्यास मालमत्ता जप्तीची नोटीस\nविठ्ठल कारखान्यास मालमत्ता जप्तीची नोटीस\nडिसेंबर 2016 ते मे 17 या काळातील साखर विक्री करून ग्राहक व व्यापार्‍यांकडून वसूल केलेला अबकारी कर सरकारी खात्यात भरणा केलेला नाही. या थकीत अबकारी कराच्या वसुलीसाठी वेणूनगर (ता.पंढरपूर ) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास केंद्रीय अबकारी खात्याकडून मालमत्ता जप्तीची नोटीस बजावण्यात आलेली आहे. लवकरच मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाईल, असे केंद्���ीय वस्तू व सेवा कर विभागाच्या सोलापूर मंडल सहाय्यक आयुक्त सुमंगला शर्मा यांनी सांगितले आहे.\nयासंदर्भात शर्मा यांनी एक प्रसिद्धपत्रक प्रसिद्धीकरिता दिले आहे. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने डिसेंबर 2017 ते मे 2017 यादरम्यान विक्री केलेल्या साखरपोटी ग्राहक आणि व्यापार्‍यांकडून 3 कोटी 5 लाख रूपये अबकारी कर वसूल केलेला आहे. कराची ही रक्कम कारखान्याने केंद्रीय अबकारी खात्याकडे जमा करणे आवश्यक असताना अद्यापही रक्कम जमा केलेली नाही. यासंदर्भात अबकारी खात्याने कारखान्यास अनेकवेळा पत्रव्यवहार, समन्स बजावून थकीत रक्कम भरण्यास कळवले होते. मात्र कारखान्याकडून कसलीही पूर्तता केलेली नाही. त्यामुळे केंद्रीय अबकारी कायदा 1944 कलम 11 अन्वये कारखान्यास थकीत रक्कम वसुलीसाठी मालमत्ता जप्तीची नोटीस अबकारी कर विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुमंगला शर्मा यांनी 12 जून रोजी बजावली आहे. त्यानुसार लवकरच कारखान्याची मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचेही शर्मा यांनी प्रसिद्धीपत्रकात सांगितले आहे.\nदरम्यान, काही तांत्रिक कारणाने अबकारी कराची रक्कम जमा करण्याचे राहून गेलेले आहे. मात्र या रकमेचे हप्ते पाडून देण्याची विनंती संबंधित खात्याला केली असून त्यानुसार हप्ते पाडून संपूर्ण थकीत रक्कम जमा केली जाईल, असे कारखान्याच्या अधिकृत सूत्रांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2019-07-22T21:14:51Z", "digest": "sha1:4THRG3QXDY3VUILLPQ3IH2LNJFDXZEJJ", "length": 4217, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चिक्की - विकिपीडिया", "raw_content": "\nचिक्की हा एक् महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ खाद्यपदार्थ आहे. गुळाचा पाक व भाजलेले शेंगदाणे वापरुन केलेला हा पदार्थ आहे. चिक्कीत टाकण्यापूर्वी शेंगदाण्याची साले काढली जातात. कोणी साखरेचा पाक व शेंगदाणे वापरुनही चिक्की करतात. लोणावळ्याची चिक्की प्रसिद्ध आहे.येथे खोबरे,डाळ्या,अश्या विविध प्रकारच्या चिक्क्या मिळतात.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १३:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-44164897", "date_download": "2019-07-22T21:35:52Z", "digest": "sha1:OSZ2SFZX5R7RF5CYE5Y3CY2YGWTKLOQI", "length": 14126, "nlines": 131, "source_domain": "www.bbc.com", "title": "#5मोठ्याबातम्या : पेट्रोल चार रुपयांनी महागण्याची शक्यता - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\n#5मोठ्याबातम्या : पेट्रोल चार रुपयांनी महागण्याची शक्यता\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nआज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहू या.\n1. पेट्रोल चार रुपयांनी महागणार\nकर्नाटक निवडणुकीच्या आधी तेल कंपन्यांना पेट्रोल-डिझेलच्या विक्रीतून जे मार्जिन मिळायचं ते पूर्ववत मिळण्यासाठी पेट्रोल डिझेलच्या किंमती चार रुपयांनी वाढवाव्या लागणार आहेत. म्हणून येत्या काही दिवसांत पेट्रोल डिझेलची किंमत चार रुपयांनी वाढणार असल्याची माहिती ब्रोकरेज कंपन्यांनी दिली असल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिली आहे.\nकर्नाटक विधानसभा निवडणूक संपल्यानंतर सोमवारपासून इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, एचपीसीएल, बीपीसीएल या सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझे���च्या किंमती कमी-जास्त करण्यास सुरुवात केली आहे.\n2. बंगले रिकामे करण्याची माजी मुख्यमंत्र्यांना नोटीस\nमुख्यमंत्रिपद गेलं तरी बंगले न सोडणाऱ्या माजी मुख्यमंत्र्यांना सुप्रीम कोर्टानं फटकारलं होतं. तरी देखील त्यांनी बंगले रिकामे केले नाहीत, म्हणून उत्तर प्रदेश सरकारनं सहा माजी मुख्यमंत्र्यांना बंगले रिकामे करण्याची नोटीस पाठवली आहे.\nISचे खतरनाक डावपेच : जिहादसाठी महिला आणि कुटुंबाचा वापर\nकर्नाटक : 'भाजपसमोर JDSला फोडण्याशिवाय पर्याय नाही'\nमुलायमसिंह यादव, अखिलेश यादव, मायावती, एन. डी. तिवारी, कल्याण सिंह आणि राजनाथ सिंह या माजी मुख्यमंत्र्यांनी अद्याप आपले बंगले सोडले नाहीत. या नेत्यांना 15 दिवसांत बंगले रिकामे करण्याची नोटीस देण्यात आली आहे, असं वृत्त बिझनेस स्टॅंडर्डनं दिलं आहे.\nदरम्यान, मुलायमसिंह यादव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आहे. ही भेट या बंगल्यासंदर्भात असल्याचं म्हटलं जात आहे.\n3. 'आमच्याकडे जास्त आमदार आहेत, आम्ही सत्तास्थापनेचा दावा करणार'\nकर्नाटकमध्ये सर्वाधिक आमदार भाजपकडे आहेत म्हणून सत्तास्थापनेसाठी राज्यपालांनी भाजपला निमंत्रण दिलं आहे. या निर्णयाविरोधात काँग्रेसनं निदर्शनं केली. काँग्रेसतर्फे शुक्रवार हा 'लोकशाही वाचवा दिन' म्हणून पाळण्यात येणार असल्याचं वृत्त हिंदुस्तान टाइम्सनं दिलं आहे.\nबिहार, मणिपूर आणि गोव्यामध्ये सर्वाधिक मताधिक्य असलेल्या पक्षाला निमंत्रण का देण्यात आलं नाही असा सवाल करण्यात येत आहे.\n'बिहारमध्ये आमच्या पक्षाचे सर्वाधिक आमदार आहेत त्यामुळं आम्ही सत्तास्थापनेसाठी दावा करणार,' असं लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे.\nगोव्यातील काँग्रेसचे आमदार देखील सत्तास्थापनेसाठी आंदोलन करणार आहेत.\n4. पुण्यातील एका विद्यापीठातकुलगुरूंची डिग्रीच बोगस\nशिक्षण क्षेत्रात बोगस पदव्यांचा सुळसुळाट असल्याची चर्चा असते. त्यातच पुण्यातील एका खासदी विद्यापीठाच्या कुलगुरुंची पीएचडी बोगस असल्याची धक्कादायक बातमी लोकमतनं दिली आहे.\nस्पायसर विद्यापीठाचे कुलगुरू नोबल प्रसाद पिल्ले यांची पीएचडी बोगस असल्याचे पोलीस तपासणीत निष्पन्न झाले असून याप्रकरणी त्यांच्यासह दोन प्राध्यापकांवर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ��ेला आहे.\nबनावट पदव्या मिळवून देणाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\n5. फेसबुकने केली 58 कोटी फेक अकाउंट डीलिट\nफेसबुकनं 58.3 कोटी फेक अकाउंट डीलिट केली असल्याचं सांगितलं आहे. फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी ही माहिती दिल्याचं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे.\nफेसबुवकवर मार्क झुकरबर्गनंही यासंदर्भात स्वतः काही माहिती दिली आहे.\nसमाजात तेढ वाढवणाऱ्या, हिंसात्मक, दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या कोट्यवधी पोस्ट गेल्या महिन्यात आम्ही डीलिट केल्या आहेत, असं झुकरबर्ग म्हणाले आहेत.\nफेसबुकनं ट्रान्सपरन्सी रिपोर्ट रीलिज केला आहे. त्यामध्ये ही माहिती वाचायला मिळेल असं झुकरबर्ग यांनी म्हटलं आहे.\nकर्नाटक : 'घोडेबाजार रोखण्यासाठी काँग्रेस- JD(U)चे आमदार राज्याबाहेर'\nBBC Impact : 'बीबीसी मराठीनं बातमी दिली अन् दुसऱ्याच दिवशी संडास बांधून मिळाला'\nरमजानचा उपवास केल्यावर शरीरात नेमके काय काय बदल घडतात\nशाही विवाह : मग मेगनचा हात प्रिन्स हॅरीच्या हातात कोण देणार\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nभारतानं रचला इतिहास: चांद्रयान-2 झेपावलं अवकाशात\nएमटीएनएलच्या इमारतीतून 90 जण सुखरूप बाहेर\nजेव्हा चिंपांझी एकत्र बसून चित्रपट पाहतात...\nअपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं का म्हटलं जातं\nगुजरातमध्ये जन्मलेले चार भाऊ, ज्यांनी पाकिस्तानी क्रिकेटला मोठं केलं\nटिकटॉक अॅप वारंवार का सापडतंय वादाच्या भोवऱ्यात\nयुतीत शिवसेनेचं स्थान मजबूत करण्यासाठी जनआशीर्वाद\nफडणवीस वि. अजित पवारः जन्मतारीख एक, राजकारण वेगवेगळे\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/kutwal-sharma-register-credible-wins-at-the-mslta-yonex-sunrise-hotel-ravine-national-series-under-16-tennis-tournament-2019/", "date_download": "2019-07-22T20:52:45Z", "digest": "sha1:LJJPTLQ67LDLC3DZSBFOHKTDA7VNUOZE", "length": 10042, "nlines": 71, "source_domain": "mahasports.co.in", "title": "एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल नॅशनल सिरिज 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या संजीवनी कुतवळ, सोनल पाटील, जिया परेरा, ख़ुशी शर्मा, रिया भोसले यांची आगेकूच", "raw_content": "\nएमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल नॅशनल सिरिज 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या संजीवनी कुतवळ, सोनल पाटील, जिया परेरा, ख़ुशी शर्मा, रिया भोसले यांची आगेकूच\nएमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल नॅशनल सिरिज 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या संजीवनी कुतवळ, सोनल पाटील, जिया परेरा, ख़ुशी शर्मा, रिया भोसले यांची आगेकूच\nपाचगणी | रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल नॅशनल सिरिज 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या संजीवनी कुतवळ, सोनल पाटील, जिया परेरा, ख़ुशी शर्मा, रिया भोसले, रुमा गायकैवारी, आर्या पाटील या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.\nपाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 16 वर्षाखालील मुलींच्या गटात पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या महाराष्ट्राच्या संजीवनी कुतवळ हिने कर्नाटकाच्या सुरभी श्रीनिवासचा 6-2, 2-6, 6-2 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव केला. ख़ुशी शर्मा हिने कर्नाटकाच्या विद्युल मणिकांतीचे आव्हान 6-1, 5-7, 6-4 असे मोडीत काढले. सोनल पाटीलने वेदा मधुसूदनचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून आगेकूच केली. महाराष्ट्राच्या जिया परेराने तेलंगणाच्या वैष्णवी वकीतीला 6-4, 6-1 असे नमविले.\nस्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी(मुख्य ड्रॉ): 16वर्षाखालील मुली:\nसंजीवनी कुतवळ(महाराष्ट्र)वि.वि.सुरभी श्रीनिवास(कर्नाटक)6-2, 2-6, 6-2;\nसोनल पाटील(महाराष्ट्र)वि.वि.वेदा मधुसूदन(महाराष्ट्र)6-3, 6-2;\nअमिशी शुक्ला(मध्यप्रदेश)वि.वि.माहिका गुप्ता 7-5, 6-2;\nजिया परेरा(महाराष्ट्र)वि.वि.वैष्णवी वकीती(तेलंगणा) 6-4, 6-1;\nख़ुशी शर्मा(महाराष्ट्र)वि.वि.विद्युल मणिकांती(कर्नाटक) 6-1, 5-7, 6-4;\nरिया भोसले(महाराष्ट्र)वि.वि.जननी रमेश(तामिळनाडू)6-0, 6-1;\nरुमा गायकैवारी(महाराष्ट्र)वि.वि.साज तंडेल(महाराष्ट्र)6-1, 6-1;\nदीपशिका श्रीराम(कर्नाटक)वि.वि.पुनर्वा शहा 6-1, 6-1;\nअपूर्वा वेमुरी(तेलंगणा)वि.वि.माही पांचाळ(गुजरात)6-2, 6-1;\nअनुपमा बगाडे(कर्नाटक)वि.वि.इलिना झा(दिल्ली) 6-0, 6-1;\nसुहिता मारूरी(कर्नाटक)वि.वि.कनिष्का मल्लेला(कर्नाटक)6-0, 6-1;\nआर्या पाटील(महाराष्ट्र)वि.वि.कुमकुम नीला(तेलंगणा) 6-0, 6-4;\nलक्ष्मी अरुणकुमार वि.वि.सिया देशमुख(महाराष्ट्र) 6-4, 6-4.\nश्रीलंकेचा हा दिग्गज क्रिकेटपटू करणार टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज\nया ५ भारतीय दिग्गज क्रिकेटपटूंनी चांद्रयान २ माहीमेसाठी केले इस्त्रोचे कौतुक\nअनिल भोईर यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या प्रसिद्धी व प्रकाशन समितीवर सदस्य म्हणून निवड\n…म्हणून अगरवाल, पंतला मिळाली २०१९ विश्वचषकासाठी टीम इंडियात संधी\nएकवेळ या क्रिकेटपटूसाठी भांडला होता गंभीर, आता त्याला मिळाली टीम इंडियात संधी\nतो क्रिकेटमधील सोनेरी दिवस ना लंकेचे चाहते विसरले ना भारतीय फॅन…\nनवदीप सैनी, राहुल चहर पाठोपाठ पुण्याचा हा युवा क्रिकेटपटूही ठोठावतोय टीम इंडियाचे दार\nप्रो कबड्डी २०१९: कोच अनुप कुमार समोर कोच राकेश कुमारच्या संघाचे आव्हान\n१९ दिवसात ५ सुवर्णपदक मिळवणाऱ्या हिमा दासवर होतोय दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव\nराष्ट्रीय लेझर रन स्पर्धा आजपासून पुण्यात\nमराठमोळ्या गिर्यारोहक दीपक कोनाळेने सर केले माउंट एल्ब्रुस\nविश्वचषक जिंकल्यानंतरही ओयन मॉर्गन म्हणतो ही गोष्ट योग्य नाही\nअंबाती रायडूच्या 3D ट्विटबद्दल एमएसके प्रसाद यांनी दिले असे उत्तर\nएमएस धोनीबद्दल एमएसके प्रसाद यांनी केले मोठे भाष्य\nया क्रिकेटपटूला टीम इंडियात संधी मिळता मिळता राहिली; एमएसके प्रसाद यांनी केला खूलासा\nविंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; या युवा खेळाडूंना मिळाली संधी\nएनआयओ व्हिजन मॅराथॉन स्पर्धेत 3000 धावपटू सहभागी\nपीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत मेट्रोसिटी रेजिंग बुल्स संघाचा विजय\nडब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार ट्रिपल एचने विश्वविजेत्या इंग्लंडला दिली ही खास भेट\nया कारणामुळे सचिनचा झाला द्रविड, कुंबळेनंतर हॉल ऑफ फेममध्ये समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/tag/?tagname=Prakash%20Jadhav", "date_download": "2019-07-22T21:27:31Z", "digest": "sha1:TBJ2BGOFIKR7BXPIXEAPEQ3CFBLTYKL7", "length": 3842, "nlines": 105, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "Bytes of India - Press Release Network", "raw_content": "\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nराधाकृष्ण नार्वेकर यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर\nसुनेच्या लेखणीतून उभे राहिले इंदिरा संतांचे व्यक्तिमत्त्व\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन प��्धत विकसित\nअमेरिकेत मराठीपण टिकवणारा देखणा सोहळा\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.punekarnews.in/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0/", "date_download": "2019-07-22T21:20:24Z", "digest": "sha1:ZJRL3YWY5VEVSLTR4DW762TANX7BRDKM", "length": 9365, "nlines": 80, "source_domain": "www.punekarnews.in", "title": "महावितरणच्या मान्सूनपूर्व देखभाल, दुरुस्तीचे कामे पुर्णत्वाकडे – Punekar News", "raw_content": "\nमहावितरणच्या मान्सूनपूर्व देखभाल, दुरुस्तीचे कामे पुर्णत्वाकडे\nमहावितरणच्या मान्सूनपूर्व देखभाल, दुरुस्तीचे कामे पुर्णत्वाकडे\nपुणे, दि. 28 मे 2019 : महावितरणकडून पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागात सुरु असलेल्या वीजयंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्णत्वाकडे आहेत. येत्या पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून ही कामे करण्यात येत आहेत.\nपावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे संभाव्य धोके टाळण्यासाठी महावितरणकडून दरवर्षी देखभाल व दुरुस्तीचे कामे केली जातात. यात प्रामुख्याने वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या लहान फांद्या तोडून टाकणे, तुटलेले पीन व डिस्क इन्सूलेटर्स बदलणे, वितरण रोहित्रांचे अर्थिंग तपासणे, ऑईल फिल्टरेशन, उपकेंद्गातील ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जींग, फ्यूज बदलणे, भूमिगत केबल टाकणे, खांब आणि तारांचे मजबुतीकरण, वीज खांब, तारा बदलणे किंवा झोल काढणे, जुन्या फिडर पिलरमध्ये इन्सूलेशन स्प्रे मारणे तसेच पावसाचे पाणी साचणाऱ्या परिसरातील फिडर पिलरची जमिनीपासून उंची वाढविणे अशा विविध प्रकारच्या कामांचा समावेश आहे. रोहित्र तसेच वीजयंत्रणेच्या ठिकाणी नागरिकांनी टाकलेला कचराही या मोहिमेत साफ करण्यात येत आहे.\nगेल्या दोन महिन्यांपासून भर उन्हात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी देखभाल व दुरुस्तीच्या कामांना वेग दिला आहे. यामध्ये विविध ठिकाणी झाडांच्या छोट्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत. तर धोकादायक असलेल्या मोठ्या फांद्यांबाबत संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्थांना माहिती देण्यात आली आहे. याशिवाय सुमारे एक हजार डिस्क ��� पीन इन्सूलेटर बदलण्यात आले आहेत. उन्हात तापलेल्या अवस्थेत असलेल्या डिस्क व पीन इन्सूलेटरवर पावसाच्या पाण्याचे थेंब पडल्यास त्याला किंचितशी भेग पडली तरी वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे खराब झालेले हे दोन्ही इन्सूलेटर बदलण्यात येत आहेत. तसेच 559 फिडर पिलरची दुरुस्ती करण्यात आली आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरात फिडर पिलरच्या ठिकाणी नवीन 76 रिंग मेन युनिट लावण्याचे काम पूर्ण झाले आहे.\nखासगी किंवा संस्थांच्या मालकीच्या जागेतील झाडे किंवा मोठ्या लांबीच्या फांद्या वादळी व मुसळधार पावसामुळे वीजवाहिन्यांवर कोसळण्याची शक्यता असते. या शक्यतेचा अंदाज घेऊन संभाव्य धोका निर्माण करणार्‍या झाडांची किंवा मोठ्या फांद्यांची संबंधीतांनी महानगरपालिकेची परवानगी घेऊन कटाई करावी. त्यासाठी आवश्यकतेनुसार सहकार्य करण्यात येईल, असे आवाहन महावितरणने केले आहे.\nचौकट – महावितरणचे कॉल सेंटर 24 तास उपलब्ध – शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी महावितरणचे कॉल सेंटर 24 तास उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदविण्यासाठी 1800-102-3435 किंवा 1800-233-3435 किंवा 1912 या तीन टोल फ्री क्रमांकावर कोणत्याही कंपनीच्या लॅण्डलाईन किंवा मोबाईलद्वारे वीजग्राहकांना संपर्क करण्याची व वीजसेवेविषयक कोणत्याही प्रकारची तक्रार व माहिती देण्याची सोय उपलब्ध आहे.\nPrevious मोशीतील जागा पुणे महापालिकेस घनव्यवस्थानासाठी देण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध\nNext युनिक इंग्लिश मिडीयम स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजचा बारावी परीक्षेचा निकाल १०० टक्के\nरोजगारक्षम उपक्रमांचा प्राधान्यक्रम निश्चित करून उद्योग सुरु करावेत – सुधीर मुनगंटीवार\nमहाराष्ट्र खाजगी शाळा अधिनियमात सुधारणा केल्याने शिक्षकांच्या वेतनावर कोणताही परिणाम नाही\nमाजी सैनिकांच्या पाल्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/other-sports/prannoys-sensational/articleshow/65773479.cms", "date_download": "2019-07-22T22:09:44Z", "digest": "sha1:3BQEZIL6KKMNKTRYUULE6K7X72D34UP5", "length": 14655, "nlines": 196, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "other sports News: प्रणॉयची सनसनाटी - prannoy's sensational | Maharashtra Times", "raw_content": "\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुखWATCH LIVE TV\nपहिल्याच फेरीत एशियाड विजेत्याला धक्का...\nपहिल्याच फेरीत एशियाड विजेत्याला धक्का. सिंधू, श्रीकांतची विजयी सलामी\n१)प्रणॉयने सध्याचा एशियाड विजेता जोनाथन ख्रिस्टीवर २१-१८, २१-१७ अशी मात केली.\n२)सिंधूने ५३ मिनिटे रंगलेल्या लढतीत सायका तकाहशीचे कडवे आव्हान २१-१७, ७-२१, २१-१३ असे परतवून लावले.\n३)श्रीकांतने चीनच्या झियांग हाँगला २१-१३, २१-१५ असे नमवले.\nभारताच्या एचएस प्रणॉय याने नुकत्याच जकार्ता येथे झालेल्या एशियाड स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या जोनाथन ख्रिस्टीला पराभवाचा धक्का देत जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. तर पीव्ही सिंधू, किदाम्बी श्रीकांत यांनीही विजयी सलामी देत दुसरी फेरी गाठली. सिंधूला तीन गेमपर्यंत संघर्ष करावा लागला, तर श्रीकांत आणि प्रणॉयने सहज विजय मिळवला.\nमहिला एकेरीतील सलामीच्या लढतीत तिसऱ्या सीडेड सिंधूने स्थानिक खेळाडू सायाका ताकाहाशीवर २१-१७, ७-२१, २१-१३ असा विजय मिळवला. ही लढत ५३ मिनिटे चालली. सिंधूचा हा सायाकावरील चार सामन्यांतील दुसरा विजय ठरला. सिंधूची आता पुढील फेरीत चीनच्या फँगजिए गाओविरुद्ध लढत होईल. फँगजिएने सलामीच्या लढतीत भारताच्या जे. वैष्णवी रेड्डीला २१-१०, २१-८ असे नमविले. पुरुष एकेरीत प्रणॉयने इंडोनेशियाच्या जोनाथनचे आव्हान २१-१८, २१-१७ असे परतवून लावले, तर सातव्या मानांकित श्रीकांतने चीनच्या युशिअँग हुअँगवर २१-१३, २१-१५ अशी मात केली. जागतिक क्रमवारीत १३व्या स्थानी असलेल्या प्रणॉयचा हा जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानी असलेल्या जोनाथनवरील दुसरा विजय ठरला. जकार्ता एशियाडमध्ये सांघिकमध्ये प्रणॉयने जोनाथनला पराभूत केले होते.\nप्रणॉयची आता इंडोनेशियाच्या अँथनी सिनिसुका गिंटिंगविरुद्ध लढत होईल, तर श्रीकांतसमोर हाँगकाँगच्या व्हिन्सेंट वांग विंग कीचे आव्हान असेल. एशियाड स्पर्धेत श्रीकांत, प्रणॉयला दुसऱ्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला होता. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंकडून जपान ओपनमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. दुसरीकडे, समीर वर्माचा संघर्ष अपूर्ण ठरला. कोरियाच्या ली डाँग केयूनने समीर वर्माचे आव्हान २१-१८, २०-२२, २१-१० असे परतवून लावले. ही लढत एक तास अन् २३ मिनिटे चालली. मिश्र दुहेरीत प्रणव चोप्रा-एन. सिक्की रेड्डी जोडीने अमेरिकेच्या मॅथ्यू फोगार्टी-इसाबेल हाँग जोडीवर २१-९, २१-६ अशी सहज मात केली. दुसऱ्या मानांकित वांग यिलयू-हुअँग डाँगपिंग ���ोडीने सात्विकसाईराज रांकीरेड्डी-अश्विनी पोनप्पा जोडीवर २१-१०, २१-१९ अशी मात केली.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nधोनीनं भारताला मुद्दाम जिंकू दिलं नाही: योगराज सिंग\nचौकारांऐवजी आणखी एक सुपर ओव्हर हवी: सचिन\nसचिनच्या ड्रीम वर्ल्डकप संघात धोनीला जागा नाही\nवर्ल्डकप फायनल: पाचऐवजी दिल्या सहा धावा\nआयसीसीच्या ड्रीम टीममध्ये रोहित आणि बुमराह\n6/7/2019 - कंट्री ग्राउंड, ब्रिस्टल\n6/10/2019 - द रोझ बाउल, साउथम्पटन\n6/11/2019 - कंट्री ग्राउंड, ब्रिस्टल\n6/13/2019 - ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्यांवर वाघांचे दर्शन\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना चिरडले; ७ दुचाकींना धडक\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या संशयावरून २ जणांना दिला चोप\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल\nअन्य खेळ या सुपरहिट\nहिमाची कमाल; महिन्याभरात पटकावली ५ सुवर्ण\nतुषार, दुर्गेश, अभयची भारतीय संघात निवड\nभारताच्या हिमा दासचा ‘सुवर्ण चौकार’\nराष्ट्रपती, पंतप्रधान, सचिनकडून हिमाचं अभिनंदन\nअन्य खेळ पासून आणखी\nसचिन तेंडुलकरच्या 'त्या' ट्विटनं हिमा दास भारावली\nएसएनजी, नासा, जीकेएम, एनबीवायएस उपांत्य फेरीत\nमहापालिका शाळेतील क्रीडापटूंचा सत्कार\nप्रो कबड्डी: जयपूर आणि हरयाणा आजचे विजयी मानकरी\nसचिन तेंडुलकरच्या 'त्या' ट्विटनं हिमा दास भारावली\nपहिल्यांदाच राजस्थानच्या तीन खेळाडूंचा संघात समावेश\nजयेंद्र ढोलेंचा विजेतेपदाचा चौकार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nफेडरर, नदालचा ऋणी आहे......\nफेडरर, नदालचा ऋणी आहे......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/content-183/", "date_download": "2019-07-22T22:02:52Z", "digest": "sha1:M2QOZRW4X5ABSI3JCLGFU5CJUYTTUQ6Z", "length": 9669, "nlines": 62, "source_domain": "mymarathi.net", "title": "पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार क्रेडाईमधील युवा विकसकांना मार्गदर्शन - My Marathi", "raw_content": "\nरमणबागेत अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी\nअजित पवारांच्या वाढदिवशी तब्बल ६��� मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व कदम कुटुंबाने स्वीकारले\nआयडीबीआय बँकेची द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडसोबत कॉर्पोरेट एजन्सी भागीदारी\n२०० अब्ज लिटर्स पाण्याची बचत, महाराष्ट्र व राजस्थानात कृत्रिम शेततळी निर्माण करून साध्य केली किमया\nएकटेपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये-डॉ. सुरेखा पंडित\nअरुणा ढेरे यांच्या साहित्य लेखनाने महाराष्ट्राला समृध्द केले –डॉ. सदानंद मोरे\nविधानसभा युती एकत्र लढणार, फडणवीसांचे स्पष्टीकरण\nफडणवीसांकडे दैवी शक्ती,220 जागा मिळतील : चंद्रकांत पाटील\nगोळवलकर प्रशालेत निवडणुकीचा अनुभव\nईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्या -म्हणजे खरी ताकद कळेल ..जयंत पाटील\nHome Local Pune पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार क्रेडाईमधील युवा विकसकांना मार्गदर्शन\nपंतप्रधान नरेंद्र मोदी करणार क्रेडाईमधील युवा विकसकांना मार्गदर्शन\nनवी दिल्लीत १३ व १४ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय परिषदेचे आयोजन\nपुणे :- क्रेडाई नैशनलकडून येत्या १३ व १४ फेब्रुवारी ला नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडीअम येथे क्रेडाई युथकॉन२०१९चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच ३००० हून अधिक विकासकांसोबत संवाद साधणार आहेत. १३ फेब्रुवारीला केंद्रीय राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून १४ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी क्रेडाईमधील युवा विकसकांना मार्गदर्शन करणार आहेत.अशी माहिती क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी दिली.ते पुढे म्हणाले कि, क्रेडाई युथकॉन हा क्रेडाईच्या युथविंगचा नाविन्यपूर्ण उपक्रम भारतातील तरुण विकासकांसाठी एक सुयोग्य व्यासपीठ ठरणार आहे. हेच तरुण विकसक भविष्यातील बांधकाम क्षेत्राच्या प्रगतीचे चालक ठरणार आहेत.\nयावेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, महारेराचे अध्यक्ष गौतम चटर्जी, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांसारखे मान्यवर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.\nपरवडणाऱ्या घरे , रेरामुळे बांधकाम क्षेत्रात आलेली पारदर्शकता,पायाभूत सुविधांची प्रगती, भारतीय अर्थव्यवस्थेची सध्य स्थितीचा बांधकाम क्षेत्रावर होणारा परिणाम अशा महत्वाच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा होणार आहे.\nक्रेडाई नैशनलचे प्रेसिडेंट (इलेक्ट) सतीश मगर म्हणाले कि, क्रेडाई युथकॉन २०१९ हि भारतातील सर्वात मोठी व भव्य रियल इस्टेट परिषद आहे. भारतातील बांधकाम क्षेत्राच्या विकासाठी क्रेडाई अविरत प्रयत्न करत आहे. यातून भारताच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी अत्यंत लाभदायक वातावरण निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे.\nप्रदूषण नियंत्रण संशोधनाबद्दल अमोल चाफेकर यांना शिष्यवृत्ती\nथकीत वीजबिलांच्या वसुलीशिवाय पर्यायच नाही; मोहीम आक्रमकपणे राबवा -संजय ताकसांडे\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nरमणबागेत अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी\nअजित पवारांच्या वाढदिवशी तब्बल ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व कदम कुटुंबाने स्वीकारले\nएकटेपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये-डॉ. सुरेखा पंडित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/search?areas%5B0%5D=tortags&searchword=%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3", "date_download": "2019-07-22T21:01:46Z", "digest": "sha1:MEDSWQCPI533GRFUUPHXBSD6GVEIHLAZ", "length": 5161, "nlines": 59, "source_domain": "bharat4india.com", "title": "शोधा - भारत 4 इंडिया", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nसर्व शब्द कुठलाही शब्द जसं लिहिलंय तसं\nक्रम:\t नवीन आधी जुने आधी लोकप्रिय क्रमवारीनुसार Category | दाखवा #\t 5 10 15 20 25 30 50 100 All\nयामध्ये शोधा: टॅग\t व्हिडिओ\t Blogs\nस्वामी विवेकानंद यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त आणि स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्या जयंतीचं औचित्य साधून कल्याण इथं सामूहिक सूर्यनमस्कार घालण्यात आले. यात डोंबिवली-कल्याण परिसरातल्या 40 शाळांमधल्या ...\n2. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुलं वाऱ्यावर\nअमरावती - सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या बालसंगोपन योजनेमार्फत अनाथ, विभक्त पती-पत्नीच्या अपत्यांना अनुदान मिळतं. मात्र आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची लेकरं त्यापासून वंचितच आहेत. सरकारी योजनांपासून ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/mediaitem/242-sakav-top-story", "date_download": "2019-07-22T21:04:45Z", "digest": "sha1:5VN4CKZPKNTVV4IJXWC6C7CODUSMJLZW", "length": 10245, "nlines": 66, "source_domain": "bharat4india.com", "title": "आदिवासींना विकासाशी सांधणारं ‘साकव’ - भारत 4 इंडिया", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम मा�� करण्यात येणार.\nआदिवासींना विकासाशी सांधणारं ‘साकव’\nरोहिणी गोसावी, रायगड गाण्याच्या सोबतीनं कामात दंग झालेल्या महिला आणि ताल धरून धानाची झोपडणी करण्यात दंग शेतकरी, असं चित्र सध्या पोबळ खोऱ्यात बघायला मिळतंय. इथल्या आदिवासींना आशेचा नवा किरण मिळालाय. त्यांना जगण्याची नवी दिशा देण्याचं काम गेली 23 वर्ष 'साकव' ही संस्था करतेय. आदिवासींना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी अरूण शिवकर यांनी 1989 मध्ये 'साकव'ची स्थापना केली. साकवचा अर्थच मुळात दोन टोकांना जोडणारा दुवा असा होतो. रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यात 'साकव'चं काम प्रामुख्यानं काम सुरू आहे. इथले बर्डा आणि आमटेम गावाचा त्यांनी कायापालट केलाय. पोबळच्या खोऱ्यात वर्षानुवर्ष राहणारा आदिवासी समाज वर्षातून एकदा निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असलेली शेती करायचा. त्यानंतर दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी किंवा शहरात जाऊन मोलमजुरी करायची असंच त्यांचं जगणं होतं. पण साकवची स्थापना झाली आणि या आदिवासींचं स्थलांतर थांबलं. आपल्याच शेतात पिकं घ्यायची, राहिलेल्या वेळात बचत गटामार्फत वेगवेगळे उपक्रम राबवायचे आणि पैसे कमवायचे असं त्यांचं नविन आयुष्य सुरू झालं. आदिवासींच्या जीवनातली सगळ्यात मोठी क्रांती झाली ती सेंद्रीय शेतीतून. कारण शहरांच्या आणि ग्लोबलायझेशनच्या प्रभावापासून इथला आदिवासीही वाचला नाही. शेतीसाठी त्यांनी रासायनिक खतांचा वापर केला. पण रासायनिक खतांचा वापर न करता आपल्या पारंपरिक पद्धतीनंच शेती करायला 'साकव'नं आदिवासींना प्रोत्साहन दिलं. पारंपारिक शेतीच्या पद्धतीत थोडा बदल करुन चांगली आणि फायद्याची शेती आदिवासींना करुन दाखवली. त्यामुळं आता हा आदिवासी शेतकरी त्याच्या शेतात दोन पिकं घेतो. स्वत: बाजारात चांगल्या भावनं ते विकतो आणि पैसा कमावतो. 'साकव'च्या प्रयत्नांमुळं दरवर्षी स्थलांतरित होणारे हे आदिवासी आता त्यांच्या गावात स्थिरावलेत. 'साकव'च्या मदतीनं आदिवासी गावातला रस्ता स्वत:च बनवतात. तांदुळ हे पारंपारीक पीक सोडून शेतमळ्याच्या रुपानं हे लोक भाजीपाला पिकवतात. एका शेतमळ्यात वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला एकाच वेळी घेतला जातो. सेंद्रीय पद्धतीनं पिकवलेल्या भाजीपाल्यामुळं त्याला भावही चांगला मिळतोय. शेती व्यतिरिक्त आदिवासींचं स्थलांतर थांबल्य��मुळं गावांमधील शिक्षणाचं प्रमाण वाढलं. आदिवासी मुलं रोज शाळेत येवू लागले. मुळात आदिवासी लहान मुलांसाठी आंगणवाडी सुरू करूनच 'साकव'नं आपल्या कामाची 23 वर्षांपूर्वी सुरूवात केली होती. गावातला पैसा गावात ही नविन संकल्पना 'साकव'नं सुरु केली. त्यातून सावकारशाही नष्ट झाली. आदिवासी महिलांना त्यांनी मुख्य प्रवाहात आणलं. महिला बचतगटांच्या माध्यमातून महिलांचं सबलीकरण सुरू झालं. एकूणच काय तर 'साकव'नं आदिवासी लोकांचा, त्यांच्या गावाचा कायापालट करून त्यांना मुख्य प्रवाहात सहभागी केलंय.\n'प्रभो शिवाजी राजा'- दिग्दर्शकाच्या नजरेतून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/top-news/2013-04-15-16-26-38/30", "date_download": "2019-07-22T21:02:07Z", "digest": "sha1:VTOKMTU7QVTYGMSDOBUQGC4CZK2XOGTZ", "length": 15660, "nlines": 108, "source_domain": "bharat4india.com", "title": "कुणबी समाजाचा आवाज उठू लागला! | टॉप न्यूज", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nकुणबी समाजाचा आवाज उठू लागला\nआला रे आला, कुणबी समाज आला... आवाज कुणाचा कुणबी समाजाचा... कोण म्हणतो देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय... अशा गगनभेदी घोषणांनी कुणबी समाजानं पूर्ण आसमंत दणाणून सोडलं. कुणबी भवनासाठी जागा मिळावी आणि समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं यासह अन्य मागण्यांसाठी 6 हजार कुणबी बांधव तहसील कार्यालयावर धडकले. राज्यभरातील कुणबी समाजाच्या अशाच स्वरूपाच्या मागण्या असून, त्यांची सरकार दरबारी उपेक्षा होतेय, असं या समाजाचं मत बनलंय. सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर राज्यभरात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.\nदापोली नगरपंचायतीच्या हद्दीत असलेल्या पार्किंग झोन म्हणून आरक्षित करण्यात आलेल्या 23 गुंठे जागेपैकी 10 गुंठे जागा कुणबी समाजाला देण्यात यावी, या मागणीनं जोर धरलाय. त्याचबरोबर कुणबी समाजाच्या उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या श्यामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित करून त्याच्या एकूण बजेटमधील 70 टक्के रक्कम कुणबी समाजाच्या लाभार्थींसाठी खर्च करण्यात यावी, कुळ कायद्यानुसार अनेक दशकांपासून कसत असलेल्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावे करण्यात आलेल्या नाहीत, त्या तातडीनं कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे कराव्यात, कुणबी समाज सरकारी सवलतींपासून वंचित राहू नये, यासाठी त्यांचा समावेश अनुसूचित जातीमध्ये करावा, गावठाणाबाहेरील घरांसाठी स्वतंत्र 7/12 उतारा संबंधित घरमालकांच्या नावावर व्हावा आणि जाती सूचीमध्ये हिंदू मराठाऐवजी हिंदू ति. कुणबी म्हणून नोंद व्हावी, या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.\nरत्नागिरीत 70 टक्के कुणबी समाज\nकोकणात कुणबी समाज मोठ्या संख्येनं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 70 टक्के, सिंधुदुर्गात 40 ते 50 टक्के, रायगडमध्ये 50 ते 60 टक्के, कर्जत-खालापूर 30 ते 40 टक्के, नाशिकमध्ये 10 टक्के आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुमारे 40 टक्के कुणबी समाज आहे. आज हा सर्व समाज सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्या मागासच आहे. कुणबी म्हणजेच शेतकरी समाजाचं जीवनमान सुधारण्यासाठी सरकारनं प्रयत्न केले पाहिजेत, असं कुणबी समाजाचे नेते रामचंद्र कोलबे यांनी 'भारत4इंडिया'शी बोलताना सांगितलं. कुणबी समाजाच्या प्रलंबित मागण्या गेल्या 10 वर्षांपासून मान्य होत नाहीयेत. राज्यभरात विखुरलेल्या कुणबी समाजाकडं लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही, त्यामुळंच कुणबी समाजोन्नती संघानं दापोलीत भव्य मोर्चा काढत शक्तिप्रदर्शन केलं, असंही त्यांनी सांगितलं.\nडोंगरदऱ्यात राहणारा कुणबी समाज आदिवासीसदृश जीवन जगत आहे. त्यांची परिस्थिती सुधारावी यासाठी सरकार आणि प्रशासनानं गांभीर्यानं दखल घेणं आज आवश्यक बनलंय. समाजाचा हा संताप त्यांच्या विरोधात आहे, असं पंचायत समिती सदस्य उन्मेश राजे यांनी ���ांगितलं.\nसमाजाच्या प्रलंबित मागण्या मान्य करून घेणं, हेच आमचं उद्दिष्ट आहे. गावागावातून, वाडीवस्त्यातून कामासाठी येणाऱ्या कुणबी समाजाला राहण्याची सोय नसते. कोकणात सर्वाधिक संख्येनं असलेल्या आमच्या समाजाची जी काही फरफट चालली आहे, त्याला केवळ सरकारच जबाबदार आहे, असा आरोप कुणबी सामाजाचे नेते जगन्नाथ गोरीवले यांनी केला.\n...तर निवडणूक अवघड जाईल\nकुणबी समाजाच्या मागण्या आम्ही सरकारपर्यंत पोहोचवू, असं आश्वासन त्यांना पुन्हा एकदा प्रशासनाकडून देण्यात आलंय. दिवसेंदिवस खालावत चाललेली परिस्थिती आणि त्यावर मिळत असलेल्या फक्त आश्वासनामुळं कुणबी समाज चांगलाच चिडलाय. यावेळी जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर सत्ताधाऱ्यांना 2014 ची निवडणूक अवघड जाईल, असा गर्भित इशाराही या समाजानं दिलाय. त्यामुळं सरकार या मागण्यांकडं आता लक्ष देतंय का, हे पाहावं लागेल.\nऐतिहासिकदृष्ट्या कुणबी हा भारतातील एक पुरातन कृषिवल समुदाय आहे. उत्तर भारतात या समुदायाला प्राय: असामी, रयत असं म्हटलं जातं. ऋग्वेदात याच समुदायाला 'विश' असं म्हटलं जात असे. दक्षिण भारतात याच कृषिवल समुदायाला कुळ, कुणबावा, कुणबी, कणबी, लेवा अशी अनेक प्रचलित नावं आहेत.\nकुणबी समाज राजसत्तेच्या उदयाबरोबरच अस्तित्वात आला. स्थानिक नामं काहीही असोत, या समाजाचं वैशिष्ट्य म्हणजे कृषिकर्म. कुणबी कधीही शेतीचा मालक नसे. भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी ३५ कोटी लोकसंख्येपैकी पाच कोटी सत्तर लाख जमिनी कसणारी (म्हणजे जमिनीचे मालक नसलेले) कुळं या देशात होती. कुळ कायद्यानं या सर्वच कुळांची नावं 7/12ला लागली.\nभारतातील सरंजामदारी व्यवस्थेनं कुणब्यांचं मोठ्या प्रमाणात शोषण केलं. महत्त्वाचं म्हणजे, कुणबी आणि मराठा एकच नाहीत हे एक ऐतिहासिक वास्तव असल्याचं समाजशास्त्राचे अभ्यासक सांगतात.\nकुणबी बांधवांचा विजय असो ...........\nअसेच मोर्चे काढून समाज व समाज बांधव जागृत ठेवला पाहिजे . तरच सरकारला जागे करता ऎइल .\nकेशवसुतांचं मालगुंड बनलं पर्यटनस्थळ\nवेळास बनलं कासवांचं गाव\nमहाशिवरात्रीला गावच करतंय माहेरपण\nजलसाक्षर व्हा..पाणी जपा, पाणी वाचवा\nबैलगाडा शर्यत झाली सुरू\nउन्हाळी भाजीपाला पिकवणाऱ्यांची चांदी\nड्रॅगन फ्रूटला सरकारचं पाठबळ\nदापोली झाली 'प्लास्टिक फ्री'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/author/shekharpatil/", "date_download": "2019-07-22T21:25:11Z", "digest": "sha1:YW4BBNNLJ3SA2N6PCJ267PB7YCWOJYGU", "length": 27220, "nlines": 415, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai & Pune News | ताज्या मराठी बातम्या लाइव | Marathi Newspaper | Marathi Samachar| Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २३ जुलै २०१९\nभारताने एकहाती दबदबा राखत नोंदवला ‘गोल्डन क्लीन स्वीप’\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nशेतीचा नांगर रोबोटच्या खांद्यावर; १८ कोटींचा निधी\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nया व्यक्तीमुळे ऐश्वर्या राय चिडली होती मनिषा कोईरालावर, मुलाखतीत असे काही बोलली होती तिच्याविषयी\nतब्बूने ग्लॅमरस अवतारातील व्हिडिओ केला शेअर, नेटिझन्सने दिल्या अशा भन्नाट कमेंट्स\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nऐश्वर्या राय इतकीच सुंदर आहे तिची वहिनी, पाहा फोटो\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nकानाशी निगडीत 'या' चुका कराल तर, आयुष्यभरासाठी बहिरे व्हाल\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पा��सामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अ��्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nAll post in लाइव न्यूज़\nअॅमेझॉनचे व्हॉईस कमांडवर चालणारे टॅबलेट\nBy शेखर पाटील | Follow\nअॅमेझॉनने अलेक्झाच्या व्हॉईस कमांडवर चालणारे दोन टॅबलेट ग्राहकांसाठी बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. ... Read More\nआयुव्हुमीतर्फे इनेलो ब्रँडची घोषणा; लवकरच येणार विविध उत्पादने\nBy शेखर पाटील | Follow\nआयुव्हुमी कंपनीने इनेलो या नवीन ब्रँडची घोषणा केली असून याच्या अंतर्गत लवकरच स्मार्टफोनसह अन्य उपकरणे बाजारपेठेत सादर करण्यात येणार आहेत. ... Read More\nहॅथवेवरून मिळणार नेटफ्लिक्सची सुविधा\nBy शेखर पाटील | Follow\nहॅथवे कंपनीच्या ब्रॉडबँडवरून आता नेटफ्लिक्स ही स्ट्रीमिंग सेवा वापरता येणार असून यासाठी स्वतंत्र सेट टॉप बॉक्स सादर करण्यात आला आहे. ... Read More\nएलजीचा स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन\nBy शेखर पाटील | Follow\nएलजी कंपनीने कँडी हा आपला अत्यंत किफायतशीर दराचा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे. ... Read More\nमायक्रोमॅक्स यू एस स्मार्टफोन : जाणून घ्या सर्व फीचर्स\nBy शेखर पाटील | Follow\nमायक्रोमॅक्स कंपनीची मालकी असणार्‍या यू टेलिव्हेंचरने एस हा नवीन स्मार्टफोन बाजारपेठेत सादर केला असून या किफायतशीर मॉडेलमध्ये सरस फीचर्स देण्यात आले आहेत. ... Read More\nपोको एफ १ स्मार्टफोनचा ५ सप्टेंबरला सेल\nBy शेखर पाटील | Follow\nशाओमीने अलीकडेच सादर केलेल्या पोको एफ १ या स्मार्टफोनला जोरदार रिस्पॉन्स मिळाला असून याचा फ्लॅश सेल हा ५ सप्टेंबर रोजी होणार आहे. ... Read More\nओप्पोचा सेल्फी स्पेशल स्मार्टफोन दाखल\nBy शेखर पाटील | Follow\nओप्पो कंपनीने एफ ९ प्रो हा अतिशय उच्च दर्जाचा फ्रंट कॅमेरा असणारा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर केला आहेत. ... Read More\nसॅमसंगचा किफायतशीर मूल्यातला स्मार्टफोन\nBy शेखर पाटील | Follow\nसॅमसंग कंपनीने गॅलेक्सी जे २ कोअर हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी बाजारपेठेत उतारला असून यात किफायतशीर मूल्यात उत्तम फीचर्सचा समावेश आहे. ... Read More\nलाव्हाचा बजेट स्मार्टफोन: जाणून घ्या सर्व फिचर्स\nBy शेखर पाटील | Follow\nलाव्हा कंपनीने बजेट फ्र��ंडली स्मार्टफोन लाँच केला असून यात किफायतशीर मूल्यात उत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. ... Read More\nयू टेलिव्हेंचरच्या नवीन स्मार्टफोनचे संकेत\nBy शेखर पाटील | Follow\nमायक्रोसॉफ्टचा ऑनलाईन ब्रँड असणार्‍या यू टेलिव्हेंचरने नवीन स्मार्टफोन सादर करण्याचे संकेत दिले असून याचा टिझर जारी करण्यात आला आहे. ... Read More\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1693 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (823 votes)\nपक्षी जाय दिगंतरा; हजारो किमी प्रवास करुन परदेशी पाहुणे सागरी किनारी दाखल\nभारताचे Mission moon, चाँद के पार चलो...\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\n'तू अशी जवळी रहा' फेम सिद्धार्थ ही गोष्ट घेतल्याशिवाय नाही निघत घरा बाहेर\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला ���ाडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\n मनोज नरवणेंची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती\nVIDEO: कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र; विधानसभेत एकच खळबळ\nचंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला; 'चंद्रयान-२' वरुन भाजपाचा टोला\n... तर 6 ऑगस्टपासून मुंबईची 'बेस्ट' लाईफलाईन बंद, कर्मचारी पुन्हा संपावर\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; ६० लोकांची सुखरूप सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://adijoshi.blogspot.com/2010/11/", "date_download": "2019-07-22T21:02:39Z", "digest": "sha1:EXVHTSYILB4YDIE5VMBXOEWUDZAJE7Q3", "length": 26263, "nlines": 152, "source_domain": "adijoshi.blogspot.com", "title": "आदित्याय नमः: November 2010", "raw_content": "\nएकदा मध्यरात्री एका घरात चोर शिरतो. नवरा-बायको झोपलेले असतात. नवर्‍याच्या घोरण्यामुळे बायकोची झोप चाळवते आणि तिला कपाट उघडायचा प्रयत्न करणारा चोर दिसतो.\nती आरडाओरडा करणार इतक्यात चोर तिच्या तोंडत बोळा कोंबतो, तिचे हात-पाय बांधतो आणि कामाला लागतो.\nखुडबुड ऐकून नवर्‍याला जाग येते. तो डोळे किलकिले करून बघतो तर बायको तोंडात बोळा आणि हातपाय बांधलेल्या अवस्थेत आहे आणि चोर कपाटातलं सामान बॅगेत भरतोय.\nते बघून नवरा चोराला म्हणतो \"बाबा रे, तुला काय हवं ते घेऊन जा. पण कॄपा करून हिच्या तोंडातला बोळा नको काढूस.\"\nतुम्हा सर्वांना आणि तुमच्या आप्त-स्वकियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.\nही दिवाळी आणि येणारे वर्ष तुम्हा सर्वांना सुख-समॄद्धीचे, भरभराटीचे, कमी खर्चाचे, पगार वाढण्याचे, मुलांच्या फिया न वाढण्याचे, सासरच्या कमी फेर्‍या होण्याचे, बायकोकडून कमी टोमणे खाण्याचे, लग्नाच्या जेवणाची वारंवार आमंत्रणं येण्याचे, कामवाल्या बाईच्या कमी सुट्ट्यांचे आणि तुम्हाला ऑफिसमधून सुट्ट्या मिळण्याचे, पेट्रोलचे भाव न वाढण्याचे, वेळेवर गॅस येण्याचे आणि पोटात गॅस न होण्याचे, ट्रेन मधे बसायला जागा मिळण्याचे, बायकोला तुमच्या थापा पटण्याचे / नवर्‍याने कमी थापा मारण्याचे, हवं तिथे, हवं तेव्हा टॅक्सी / रिक्षा सापडण्याचे, वेळी अवेळी कॉलसेंटरचे कॉल न येण्याचे, सेल मधे तुमच्या मापाचे कपडे सापडण्याचे आणि लगेच तुमचे माप न वाढण्याचे, तुमच्या सर्व इच्छा (सुप्त आणि प्रकट) पूर्ण होण्याचे आणि चुकून माकून ब्लॉग लेखक असाल तर ब्लॉग विझीट्स + फॉलोअर्स वाढण्याचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.\nजेव्हा आपले म्हणवणारेच आपला घात करतात, जिवाभावाचे मित्र पाठीत खंजीर खुपसतात आणि स्वतःची सावली उलटून वार करते, तेव्हा सुरू होते कथा एका सुडाची.\nह्या कथेचा नायक एक सरळमार्गी, मध्यमवर्गीय तरूण आहे. त्याचं आयुष्य मुंबईत गेलं. नोकरी निमित्त २ वर्ष घरापासून तो लांब राहिला. हा तरूण नुकताच लग्नाच्या गोड बंधनात अडकला आहे. आणि सगळ्या नवर्‍यांप्रमाणे न वागता त्याने स्वतःला गॄहस्थाश्रमात झोकून दिलं आहे. लग्नानंतर काही महिने नोकरीच्या गावी राहिल्यावर तो आपल्या घरी परत आला. आणि ह्या कथेला सुरूवात झाली.\nतो परत आल्यामुळे त्याच्या चांडाळचौकडीतले ३ जण - गिर्‍या, शिर्‍या आणि विर्‍या ह्यांना खूप आनंद झाला. त्याच्या पुनरागमनाप्रित्यर्थ त्यांनी जंगी पार्टीचं आयोजन केलं. आपले मित्र आपल्याला विसरलेले नाहीत हे बघून त्याला गहिवरून आलं.\nनायकाचा स्वभाव माहिती असल्याने त्याच्या मित्रांनी त्याचा ताबा घेतला आणि कोपर्‍यात नेऊन आपले अनुभवाचे बोल पाजळायला सुरुवात केली. \"नव्या नोकरीत पगार वाढल्याचं बायकोला सांगू नकोस, बायकोवर आधी पासूनच कंट्रोल ठेव, तिला डोक्यावर बसू नको देऊस, उठ-सूट तिच्यासोबत तिच्या माहेरी जाऊ नकोस, एकटीला जाऊ दे हवं तितके वेळा\" ह्या मित्रांच्या सल्ल्यांनी आपला नायक फारच गडबडून गेला. \"बायकोला अर्धांगिनी म्हणतात कारण लग्नानंतर आपला पैसा, स्वातंत्र्य आणि घरातलं महत्वं अर्ध होतं\" ह्या गिर्‍याच्या व्याख्येमुळे तर त्याची पारच तंतरली. \"अरे मित्रांनो, बायको म्हणजे माझी शत्रू आहे का\" असं नायकाने म्हणताच त्याचे मित्र फिदिफिदि हसले आणि \"कळेल, कळेल\" असं म्हणून निघून गेले.\nनायकाचं लग्नाळलेलं आयुष्य हळू हळू सुरू झालं. नव्या नोकरीतही तो रुळला. काही महिने छान, मस्त, मजेत गेले.\nआणि एके दिवशी त्याला जाणवू लागलं की त्याचे मित्र त्याच्याची आता पूर्वीसारखे वागत नाहीत. त्याला बघून कुत्सितपणे हसतात. त्याची चेष्टा करतात. ह्याचं कारण काही त्याला कळेना. आता सांसारिक जबाबदार्‍यांमुळे त्याला पूर्वीसारखं मित्रांसोबत वेळ घालवता येत नसे हे त्यालाही मान्य होतं. गच्चीत रंगणार्‍या मैफिली, रात्र रात्र चालणारे कॅरम आणि पत्त्यांचे डाव, हॅलोजन लाऊन सोसायटीच्या मैदानात चालणार्‍��ा बॉक्स क्रिकेटच्या मॅचेस ह्यातून त्याने कधीच अंग काढून घेतलं होतं. सद्ध्या सोसायटीत त्याची हजेरी फक्त मिटींग्जना आणि पूजेला असे. बहुदा त्याचाच राग मित्रांना आला असेल असं आपल्या नायकाला वाटलं. तसं त्याने त्यांना विचारूनही बघितलं पण त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आलं. त्याच्यावर जणू सार्वजनीक बहिष्कारच घालण्यात आला होता. खरं म्हणजे शिर्‍या आणि गिर्‍याचंही नुकतंच लग्न झालेलं असतानाही त्यांचं आयुष्य पूर्वीप्रमाणेच देवाच्या नावाने सोडलेल्या वळू सारखं मुक्तछंदी कसं राहिलं हे कोडं त्याला सुटेना.\nएकदा पिकनिकचा प्लॅन ठरत असताना तो मित्रांसोबतच होता. पण \"ह्याला नका विचारू, ह्याला घरी कामं असतात विकेंडला... हॅ हॅ हॅ\" असं म्हणून ह्याला खड्यासारखं वगळण्यात आलं. आपले जिवश्च-कंठश्च मित्र गिर्‍या, शिर्‍या आणि विर्‍या आपल्याशी असे का वागतात ह्या पेचात आपला नायक पडला.\nप्रश्न त्याच्या मनात रूंजी घालत होते. आपला बिचारा नायक आतल्या आत कुढत होता. भाजी निवडताना, कपडे वाळत घालताना, बाथरूम घासताना आणि भाजीवाल्या भैय्याशी घासाघीस करतानाही सतत त्याच्या मनात हाच विचार असे. त्याचं कामात लक्ष लागेना. पोळ्या करपू लागल्या, भात कच्चा राहू लागला, कपड्यांवरचे डाग तसेच राहू लागले.\nहळू हळू त्याच्यावरिल बहिष्काराला वेगळाच रंग चढू लागला. गिर्‍या, शिर्‍या आणि विर्‍या आता जाता येता टोमणे मारू लागले. त्याला ओझ्याचा बैल म्हणून हिणवू लागले. (बैल त्याला बायकोही म्हणत असे. पण मित्रं ओझ्याचा बैल का म्हणत हे त्याला कळलं नाही.) चोहोबाजूनी त्याच्यावर आक्रमण होऊ लागलं. आणि एके दिवशी त्याच्या सहनशक्तिचा कडेलोट झाला. नेहमीप्रमाणे ऑफिसमधून येता येता स्टेशनवर उतरून त्याने भाजी घेतली. विंग मधे शिरताच त्याला समोर एक पोस्टर दिसलं. त्यावर दोन फोटो होते आणि मथळा होता \"वाँटेड - जुना आदि जोशी\" आणि पहिलं चित्र होतं - \"बिफोर - हातात शॉपिंगच्या पिशव्या\" आणि दुसरं चित्र होतं \"आफ्टर - हातात दळणाची पिशवी\". ह्यावर कडी म्हणजे त्या पोस्टरवर लाईन होती \"कोण होतास तू, काय झालास तू, अरे अ‍ॅड्या कसा, नवरा झालास तू\".\nहे बघून त्याने ठरवलं बास झालं. ह्याचा बदला आपण घ्यायचाच. त्याच्या डोळ्यासमोर आता एकच शब्द फिरू लागला \"सूड\". त्याला सूड गंडाने पछाडून टाकलं. पण सूड घ्यायचा कसा हे मात्र त्याला कळेन. जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्याला गिर्‍या, शिर्‍या आणि विर्‍या ह्यांचे हसरे चेहरे दिसू लागले. दिवसेंदिवस घुसमट असह्य होत होती. आणि एके दिवशी पालक निवडता निवडता अचानक त्याच्या डोक्यात बल्ब पेटला. चेहर्‍यावरच्या काळजीची जागा खुनशी हास्याने घेतली. त्याने लग्न न झालेल्या विर्‍याला सोडून गिर्‍या आणि शिर्‍याला टार्गेट करायचं ठरवलं. गिर्‍या आणि शिर्‍या अब तुम्हारी खैर नहीं असं म्हणून तो प्लॅन आखणीच्या कामाला लागला.\nप्लॅन नुसार त्याने पहिला फोन केला शिर्‍याच्या बायकोला, स्वातीला. शिर्‍याचं त्याच्या महिनाभर आधीच लग्न झालं होतं. त्यामुळे त्यांची अ‍ॅनिवर्सरी जवळ आली आहे हे त्याला माहिती होतं. आता त्याचं लग्न ३० डिसेंबरला झाल्याने शिर्‍या बायकोसोबत कुठे फिरायला जाण्यापेक्षा मित्रांसोबत ३१ ला हुंदडायचे प्लॅन्स बनवणार हे ही त्याला माहिती होतं.\nआदि - हॅलो स्वाती, कशी आहेस\nस्वाती - मी मजेत. तू कसा आहेस आणि असतोस कुठे आजकाल\nआदि - आहे गं इथेच. तुझ्याकडे एक काम होतं. म्हणजे जरा मदत हवी होती तुझी.\nस्वाती - सांग ना...\nआदि - अगं तुला माहिती आहे ना आमच्या लग्नाची अ‍ॅनिवर्सरी जवळ आली आहे.\nस्वाती - हो, आमची पण...\nआदि - बरोबर. मला ना माझ्या बायकोला एक सरप्राईझ द्यायचं होतं.\nस्वाती - अरे व्वा... शॉपिंग करायचंय का तिच्यासाठी\nआदि - नाही गं, त्याहून भारी सरप्राईज...\nस्वाती - काय रे\nआदि - मी तिला १ आठवडा सुट्टीवर घेऊन जायचा प्लॅन करतोय.\nस्वाती - सुपर्ब... लकी आहे बाबा तुझी बायको.\nआदि - पण त्यासाठी तुझी मदत हवी आहे.\nस्वाती - हां, सांग ना...\nआदि - माझ्याकडे ३ ऑप्शन्स आहेत - अंदमान-निकोबार, काश्मिर किंवा श्रीलंका. ह्यातला कुठला निवडू\nस्वाती - अरे कुठलाही निवड, नवरा आठवडाभर फिरायला घेऊन जातोय हेच खूप असतं बायकांसाठी.\nआदि - ते ठीक आहे पण जाऊ कुठे\nस्वाती - अंदमान-निकोबार बेस्ट आहे.\nआदि - ओक्के डन मग... पण तिला सांगू नको बरं का...\nस्वाती - यस बॉस...\nआदि - बाय द वे, पुढल्या महिन्यात तुमचीही ऍनिवर्सरी आहे ना तुम्ही कुठे जाताय फिरायला\n माहिती नाही. शिर्‍या म्हणाला त्याच्या ऑफिसमधल्या मित्रांनी काही तरी प्लॅन बनवलाय.\nआदि - ह्म्म्म्म... असा कसा हा शिर्‍या\nस्वाती - नको. बोलून काही उपयोग नाहिये. तुम्ही एंजॉय करा, मी बोलते तुझ्याशी नंतर.\nह्या नंतर आपल्या नायकाच्या गडगडाटी असूरी हास्याने त्य���ची केबिन दुमदुमून गेली. प्लॅन नुसार पुढची चाल तो खेळला. पुढला फोन गिर्‍याच्या बायकोला, नेहाला.\nआदि - नमस्कार वहिनी साहेब, कशा आहात\nनेहा - काय रे, आज अचानक कशी आठवण आली.\nआदि - अगं जरा मदत हवी होती तुझी.\nनेहा - बोल ना.\nआदि - आज ना मी हिला रात्री जेवायला घेऊन जायचा प्लॅन करतोय.\nनेहा - अरे व्वा\nआदि - खास असं नाही, पण आज आमच्या लग्नाला १० महिने झाले ना, त्याचं सेलिब्रेशन...\nनेहा - काय सांगतोस काय आणि हे तुझ्या लक्षात आहे\nआदि - म्हणजे काय अगं अशा छोट्या छोट्या गोष्टींनीच आयुष्यात खरी रंगत येते.\nनेहा - खरंय रे तुझं.\nआदि - तर तुझ्या ऑफिसच्या बाजूला जवळ ते फ्लेवर्स ऑफ इंडिया ओपन झालंय ना तिथे १ टेबल बुक करशील का आमच्यासाठी\nनेहा - वॉव, नक्की करीन. सहीच आहे ते हॉटेल. मी गिर्‍याच्या कधीपासून मागे लागलेय तिथे जाऊया म्हणून...\nनेहा - मग काय अजून ठरतोय आमचा प्लॅन.\nआदि - ह्म्म्म्म असा कसा हा गिर्‍या\nनेहा - नको. बोलून काही उपयोग नाहिये. तुम्ही एंजॉय करा, मी बोलते तुझ्याशी नंतर.\nह्या नंतर आपल्या नायकाच्या गडगडाटी असूरी हास्याने त्याची केबिन पुन्हा एकदा दुमदुमून गेली.\nतो आपली चाल खेळला होता. त्याने सोडलेले हे दोन बाँब लवकरच त्यांच्या टार्गेटवर आदळणार आणि धमाके होणार ह्याची त्याला खात्री होती. ते होण्याची तो वाट बघत होता.\nआणि एके दिवशी त्यानी सोडलेला पहिला बाँब फुटला. गाजर हलवा बनवण्यासाठी गाजरं किसत असताना समोरच्या शिर्‍याच्या घरातून पहिल्यांदा जोरात पातेलं आदळल्याचा आणि नंतर कपबशी फुटल्याचा खळ्ळ्ळ्ळ आवाज झाला.\nपुन्हा ते भेसूर हास्य त्याच्या चेहर्‍यावर उमटलं. त्याने तॄप्त मनाने एक खोल श्वास घेतला.\nआज त्याचा सूड पूर्ण झाला होता.\nआता गिर्‍या, शिर्‍या आणि आदि सोसायटीच्या बागेत बसून भाजी निवडता निवडता विर्‍याला टोमणे मारत असतात.\nमाझ्या काही जिवाभावाच्या मित्रांसाठी खास सूचना: ही कथा काल्पनिक असली तरी ती कधीही सत्यकथा होऊ शकते हे लक्षात असू द्या.\nलिखाणाची गोडी, अंगातली खोडी, काही करोनिया, जात नसे II गेले किती तास, कामाचाही त्रास, बॉस रागावला, भान नसे II केले त्याग खूप, दुपारची झोप, घालवली तैसी, लेखांमागे II काहींना आवडे, काहींना नावडे, उद्योग हे माझे, स्वतःसाठी II ऐसा मी लिहितो, ब्लॉग वाढवितो, जगाचा विचार, सोडोनिया II करावे लेखन, सुखाचे साधन, लाभे समाधान, ऍडी म्हणे II\nआयुष्याच�� नाटक १-२ (3)\nआयुष्याचे नाटक ३-५ (3)\nआयुष्याचे नाटक ६-८ (3)\nइथे जोशी रहातात (3)\nहॉर्न - ओके - प्लीज (2)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.punekarnews.in/%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%AA/", "date_download": "2019-07-22T20:50:13Z", "digest": "sha1:7O62Q3RMA46KVJLS5O3XJCOTXCVNRND5", "length": 6586, "nlines": 78, "source_domain": "www.punekarnews.in", "title": "नरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक ‘ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध – Punekar News", "raw_content": "\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक ‘ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक ‘ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध\nपुणे : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आचारसंहितेला डावलून प्रदर्शित होत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील ‘पीएम नरेंद्र मोदी ‘ या बायोपिकला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाने तीव्र विरोध दर्शविला आहे . पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि थिएटर असोसिएशनला शुक्रवारी यासंदर्भात निवेदन देण्यात आले .\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या साहित्य -कला –सांस्कृतिक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी आज पुण्यात पत्रकाद्वारे ही महिती दिली .\n‘हा बायोपिक म्हणजे मतदारांना प्रभावित करण्याचा हा प्रयत्न असून लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग या चित्रपटाने होत असल्याची तक्रार आम्ही प्रशासनाकडे केली . तसेच हा चित्रपट प्रदर्शित करू नये असा इशाराही चित्रपट गृहांना दिला .तरीही हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रयत्न झाल्यास होणाऱ्या उद्रेकाची जबाबदारी निर्माते ,वितरक ,प्रशासन आणि चित्रपट गृह मालकांची राहील ‘असे बाबासाहेब पाटील यांनी या पत्रकात म्हटले आहे .\nविवेक ओबेरॉय ची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात प्रदर्शित होत असून त्याचा ट्रेलर मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जात आहे . हा उघड -उघड निवडणूक प्रचाराचा प्रयत्न असून त्याचा खर्च भाजपच्या प्रचारात धरणार का असा सवालही बाबासाहेब पाटील यांनी केला आहे.निवडणूक आयोग या चित्रपट प्रदर्शनाच्या बाबतीत मूग गिळून गप्प बसला असला तरी आम्ही त्यांना जागे करू ,असेही त्यांनी म्हटले आहे .\nPrevious भारतीय विद्या भवनमध्ये २८ मार्च रोजी ‘ ���्वर वसंत ‘ संगीत कार्यक्रमाचे आयोजन\nNext ज्येष्ठ पुरातत्वतज्ज्ञ डॉ. गो.बं.देगलूरकर यांना २०१९ चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर\nरोजगारक्षम उपक्रमांचा प्राधान्यक्रम निश्चित करून उद्योग सुरु करावेत – सुधीर मुनगंटीवार\nमहाराष्ट्र खाजगी शाळा अधिनियमात सुधारणा केल्याने शिक्षकांच्या वेतनावर कोणताही परिणाम नाही\nमाजी सैनिकांच्या पाल्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.sataratoday.com/post/18968", "date_download": "2019-07-22T20:34:47Z", "digest": "sha1:3DWT2ZBQZLKBTF4AALBBHLOO2GRH6W3N", "length": 6938, "nlines": 79, "source_domain": "www.sataratoday.com", "title": "चायना मांजा कापल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी", "raw_content": "\nचायना मांजा कापल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी\nगोखळी : फलटण-आसू रोडवर श्री. सुरेश संभाजी जगतात वय 55.( रा.गोखळी ता.फलटण) कामावरून घराकडे स्वतःच्या दुचाकी वरून जात असताना राजाळे नजिक ननवरे वस्तीजवळ चायना मांजा कापल्याने गंभीर जखमी झाले जिल्ह्यातील दोन दिवसात दुसरी घटना घडली आहे. फलटण येथील सुविधा हॉस्पिटल दाखल करण्यात आले. चेहऱ्यावर मांजा कापल्याने पंधरा टाके पडले. गाडीचा वेग वेळीच कमी केल्यामुळे अनर्थ टळला आहे.\nफलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखाना संचलित निरा व्हॅली-डिसलरी मध्ये श्री. सुरेश जगतात कामगार कामावरून आपल्या घराकडे स्वतःच्या दुचाकीवरून जात असताना राञी आठ वाजण्याच्या सुमारास घटना घडली. वस्तीवरील एका जणांनी त्यांना वेळीच राजाळे येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले. तात्तपुरता उपचार करून फलटण येथील सुविधा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले डॉक्टर सचिन शिंगाडे यांनी. वेळीच यशस्वी शस्ञक्रिया करण्यात आल्याने अनर्थ टळला. गतवर्षी चायनीज मांजा कापल्याने दोन- तीन जणांचा बळी गेला होता.तद्दनंर फलटण शहरातील व ग्रामीण भागातील दुकानदारांनी चायनीज मांजा विक्री न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु पुन्हा यावर्षी चायनीज मांजा विक्री पंचमी पूर्वी विक्री सुरू असल्याने दुर्घटना घडून येत आहेत. प्रशासनाने त्वरीत कायदेशीर कारवाई करून चायनीज मांजा वर बंदी आणावी अशी मागणी गोखळीचे माजी सरपंच नंदकुमार गावडे यांनी केली आहे. गोखळी गावातील सर्व दुकानात चायनीज मांजा विक्री करू नये असे आवाहन करण्यात आले असुन चायनीज मांजा विक्री करताना सापडल्यास कारवा��� करण्यात येईल असे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मनोज तात्या गावडे यांनी सांगितले.\nजावली तालुक्यातील अवैद्य दारू विक्रेत्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी\nगेली ११ वर्ष जावली तालुक्यात सुरु असलेली १३ दारू दुकाने महिलांनी व व्यसनमुक्ती संघटनांनी ऐतिहासिक पाऊल उचलून बंद केली होती.\nएकावर पोस्को अंतर्गत गुन्हा\nकराड जवळील एका गावात नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nतलावात बुडून युवकाचा मृत्यू\nबामणवाडी (ता.कराड) येथे जांभळा नावच्या शिवारात असलेल्या कृषि विभागाच्या पाजर तलावात युवकाचा बुडून मृत्यू झाला.\nसातार्‍यातून ट्रॅक्टर, दोन दुचाकी चोरी\nसातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकठिकाणाहून ट्रॅक्टर व दोन दुचाकी चोरुन नेला असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE.html", "date_download": "2019-07-22T20:38:16Z", "digest": "sha1:M3EGJVK7NW6JH3YWRPDNZKGQGSJYRSWF", "length": 8679, "nlines": 124, "source_domain": "zeenews.india.com", "title": "ऑस्ट्रेलिया News in Marathi, Latest ऑस्ट्रेलिया news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…\nऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयन चॅपेल यांची कॅन्सरशी झुंज\nऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक इयन चॅपल हे कॅन्सरशी झुंज देत आहेत.\nworld cup 2019 : ऑस्ट्रेलियाचा टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय\nअंतिम फेरीत धडक मारणार याकडे क्रिकेटचाहत्यांचे लक्ष असणार आहे.\nWorld Cup 2019 : दक्षिण आफ्रिकेची ऑस्ट्रेलियावर मात\nऑस्ट्रेलियाचा पराभव भारताला फळला\nWorld Cup 2019 : उपांत्य फेरीत 'या' संघासह भारताची लढत; लक्ष्य फक्त एकच....\nया दिवशी पार पडणार उपांत्य सामने...\nWorld Cup 2019 : ...तरच पाकिस्तानचा सेमी फायनलमध्ये प्रवेश\nवर्ल्ड कपच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा मॅचमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडचा ११९ रनने पराभव केला आहे.\nworld cup 2019 : इंग्लंडसमोर विजयासाठी २८६ रनचे आव्हान\nइंग्लंडला विजयासाठी २८६ रनचे आव्हान मिळाले आहे.\nWorld Cup 2019 : इंग्लंडचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय\nही मॅच लॉर्ड्सवर खेळण्यात येणार आहे.\nWorld Cup 2019: ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सामन्यात कोणाचं पारडं जड \nइंग्लंड-ऑस्ट्रेलिया या दोन्ही टीममध्ये आतापर्यंत एकूण 147 सामने खेळले गेले आहेत.\nWorld Cup 2019 : बलाढ्य इंग्लंड - ऑस्ट्रेलिया यांच्यात आज चुरशीची लढत\nलॉर्ड्स मैदानावर यजमान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघ एकमेकांना आज भिडणार.\nWorld Cup 2019 : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचआधी अर्जुन तेंडुलकरची इंग्लंडला मदत\nवर्ल्ड कपमध्ये मंगळवारी इंग्लंडचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.\nWorld Cup 2019 : 'बुमराह, वॉर्नरचं वर्ल्ड कप जिंकवू शकतात'\nटीम इंडिया यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करत आहे.\nWorld Cup 2019 : डेव्हिड वॉर्नरच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन\nयंदाच्या वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूला लवकरच गुड न्यूज मिळणार आहे.\nWorld Cup 2019 | ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेवर 87 धावांनी विजय\nऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 334 धावा केल्या. त्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने 10 बाद 247 धावा केल्या.\nWorld Cup 2019 : ऑस्ट्रेलियाकडून श्रीलंकेला ३३५ धावांचे आव्हान\nवर्ल्ड कपचा २०वा सामना\nWorld Cup 2019 : ऑस्ट्रेलियाकडून पाकिस्तानचा धुव्वा, टीम इंडियाला फटका\nवर्ल्ड कपच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ४१ रननी धुव्वा उडवला आहे.\nभरधाव कारने आठ जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू\nएमटीएनलच्या इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाचा एक कर्मचारी रुग्णालयात दाखल\nकर्नाटकातील काँग्रेस आणि जेडीएसच्या बंडखोर आमदारांना दणका\n'पाकिस्तानात जा, मी तिकीट देतो...' आजम खानवर भडकला बॉलिवूड अभिनेता\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २२ जुलै २०१९\nसत्यजित देशमुखांचा भाजपा प्रवेश निश्चित \nटीम इंडियाचा दरवाजा ठोठावतोय हा मराठमोळा शिलेदार\nपेट्रोलपंप कायमचे बंद होणार, भारतात भडकणार ई-कार वॉर\nसरकार वाचवण्यासाठी काँग्रेसचा नवा डाव, पण कुमारस्वामींचं मुख्यमंत्रीपद जाणार\nवेस्ट इंडिजमध्ये टीम इंडियाकडून खेळणार हे दोन 'भाऊ'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%9A-%E0%A4%A6/", "date_download": "2019-07-22T20:21:11Z", "digest": "sha1:44GTPREI6XEAUAGT2VYYFBGHFWHYGHYJ", "length": 16912, "nlines": 61, "source_domain": "lokvruttant.com", "title": "मोबाईल अँपद्वारे घरपोच दुधाचे वितरण करणाऱ्या सवंत डेयरीचे गणेशजी नाईक यांच्या हस्ते उदघाटन मुंबई -ठाणे व नवी मुंबईकरांना घरपोच गाईचे सकस व शुद्ध दूध – Lokvruttant", "raw_content": "\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\nमोबाईल अँपद्वारे घरपोच दुधाचे वितरण करणाऱ्या सवंत डेयरीचे गणेशजी नाईक यांच्या हस्ते उदघाटन मुंबई -ठाणे व नवी मुंबईकरांना घरपोच गाईचे सकस व शुद्ध दूध\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम October 27, 2018\nनवी मुंबई: – नवी मुंबई शहरातील धावपळीच्या व ताणतणावाच्या दुनियेत आज प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या शारीरिक व मानसिक आजारानी त्रस्त असून मनामध्ये कोठेतरी वाटत असते“गड्या आपुला गावच बरा”, परंतु वाढलेल्या महागाईला सामोरे जाण्यासाठी व मुलांचे योग्य शिक्षण जर पूर्ण करावयाचे असेल तर शहरात राहून नोकरीधंदा करणे भाग आहे. शहरातील नागरिकांना गोठ्यातील ताजे व स्वछ गायीचे दूध, शेतातील ताजा भाजीपाला याचे नेहमीच आकर्षण राहिलेले आहे पण शहरातील नागरिकांना बाजारात आहे तेच विकत घेण्याशिवाय पर्याय राहत नाही. परंतु आता ज्या नागरिकांना १०० टक्के गाईचे शुद्ध दुध तडक गावाकडील गोठ्यातून पाहिजे असेल तर ते आपल्या मोबाईलमधील अँपच्या माध्यमातून रोज घरी मागवू शकतात. बारामती येथील कुबौली एग्रो-सवंत डेअरीने १०० टक्के शुद्ध ताजे दुधाचे ब्रँड – सवंत डेअरी अॅपच्या माध्यमातून आजपासून नवी मुंबईकरांच्या सेवेमध्ये दाखल झाले आहे. वाशी येथे काल ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व माजी. राज्यउत्पादन शुल्क मंत्री श्री गणेश नाईक यांच्या हस्ते एका छोटेखानी कार्यक्रमात सवंत डेयरीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना श्री गणेश नाईक म्हणाले, ” दुधामध्ये भेसळ होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून शुद्ध व ताजे गाईचे दूध मिळणे दुर्मिळ होत चालले आहे. गरीब असो वा श्रीमंत आज सर्वजण दुधाचा वापर रोजच्या जीवनात करीत असतात, दूध हा आपल्या आहारातील एक अविभाज्य अंग असून जर तेच दूध भेसळ युक्त मिळत असेल तर नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन त्यांना जीवघेणे आजार होऊ शकतात. नागरिकांना गाईचे शुद्ध व सकस दूध मिळवण्यासाठी कुबौली एग्रो-सवंत डेयरीतर्फे केलेले प्रयत्न खरोखऱच कौतुकास्पद आहेत व मी स्वतः उद्यापासून सवंत डेयरीचे दूध मोबाईल अँपच्या माध्यमातून माझ्या घरी मागविणार आहे.” भेसळ मुक्त दूध मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क असून नागरिकांनी याबाबत सतर्क झाले पाहिजे अशी माहिती पत्रकारांना दिली.\nफूड सेफ्टी अँड स्टॅंडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या मानांकनानुसार सवंत दूध हे भारतातील एकमेवदूध आहे जे एंटिबायोटिक्स, अफलाटोक्सिन आणि ऑक्सिटॉसिनपासून मुक्त असून यामध्ये कोणत्याहीप्रकारचे केमिकल उपलब्ध नाही. कुबौली एग्रोसवंत डेअरींनी सह्याद्री डोंगराच्या कुशीमध्ये व निरा नदीच्याघाटीत दुग्धशाळेची रचना केली असून तेथील गायी निरोगी व तंदुरुस्त कश्या राहतील यावर विशेष लक्ष दिलेआहे.\nसवंत दूध डेयरीच्या उद्धघाटन कार्यक्रमाच्या प्रसंगी कुबौली एग्रो–सवंत डेयरीचे संस्थापक आणि संचालक डॉ.रवींद्र सवंत यांनी सांगितले की,” आमची डेयरी ही भारतातील पहिली डेयरी आहे जी एंटिबायोटिक्स,अफलाटोक्सिन आणि ऑक्सिटॉसिन मुक्त दूध थेट डेयरीमधून ग्राहकाच्या घरी रास्त किमतीत (किंमत प्रतिलिटर रुपये ८०/) पोहचवते. आमच्या डेअरी फार्ममध्ये ७०० जर्सी आणि होल्स्टीन गाईं असून दूधकाढण्यापासून ते ग्राहकांपर्यत पोहचेपर्यंत ते दूध मानवी हातापासून दूर ठेवले जाते म्हणजेच आमच्या येथेउपलब्ध असलेल्या आधुनिक यंत्रणेमुळे कोणत्याही प्रीझर्वेटिव्ह्ज अथवा ऍडिटीव्ह मुक्त तसेच लो बॅक्टेरियाल काउन्ट असणारे दूध इको–फ्रेंडली काचेच्या बाटलीमध्ये पॅकेजिंग करून ग्राहकांना त्यांच्यादरवाजावर वितरित केले जाते. आम्ही आमच्या गायींच्या पालनपोषणावर भरपूर लक्ष केंद्रित करतो. आमच्याडेयरी मध्ये गायी एकाच ठिकाणी न बांधता त्यांना सहज फिरण्यासाठी जागा केली आहे तसेच त्यांना देतअसलेल्या नैसर्गिक आहारातून आम्हाला उच्च दर्जाचे दूध मिळत आहे. सवंत दूध डेयरीने दूध सुरक्षासाठीभारतीय खाद्य सुरक्षा व मानदंड प्राधिकरणाची (एफएसएसएआय) मंजूर केली असून पुढील सहा महिन्यांतमलाई पनीर, तूप , बासुंदी, श्रीखंड अशी दुधाच्या पदार्थांची श्रुंखला सुरू करण्याची योजना आहे.”\nनवी मुंबईतील घरपोच डिलीव्हरी प्रणालीवर बोलताना कुबौली एग्रो–सवंत डेयरीचे मनींद्र कुमार, संस्थापकआणि संचालक म्हणाले, “अॅन्ड्रॉइड अँप व आयओएस अॅप येथून आमचे “सवंत डेअरी” हे अँप डाउनलोड करूनघरपोच दुधासाठी ऑर्डर करू शकतात. सवंत दूध केवळ कंपनीच्य��� अॅपवर दिले जाऊ शकते आणि सुरुवातीलानवी मुंबई येथे मुंबई आणि पुणे येथे उपलब्ध होईल. आमच्याकडे आमचे स्वत: चे वितरण नेटवर्क आणि ६०अतिरिक्त वितरण करणारे लोक आहेत जे ग्राहकांची मागणी पूर्ण करतील. सध्या आम्ही आमच्या डेयरीमध्ये सुमारे ६००० लिटर उत्पादक दूध उत्पादन करीत आहोत जे २०२० पर्यंत दररोज २०,००० लिटर वाढेल. आमचादृष्टीक्षेप एन्टीबायोटिक्स, अफलाटोक्सिन आणि ऑक्सिटॉसिन मुक्त गायीचे दूध समाजाला देऊ करणे आहे वसकस व शुद्ध दुधाच्या गुणवत्तेमध्ये आमची डेयरी भारतातील अग्रगण्य डेयरी आहे.\nकुबौली अॅग्रो–सवंट डेअरीज विषयी: – १० वर्षांपूर्वी डॉ. सावंत यांनी आमच्या समाजाला १०० % शुद्ध दूधउपलब्ध करण्याच्या मोहिमेला सुरुवात केली होती. या मोहिमेमध्ये नंतर मनिंद कुमार आणि अमेय सुतरावे हीकर्तृत्ववान माणसे जोडली गेली. सवंत डेयरी आपल्या कुटुंबासाठी उच्च दर्जाचे आणि निरोगी दूध तयारकरण्यास समर्पित आहे. सवंत दुधाला एफएसएसएआय विभागाने पूर्णपणे तपासणी, निरीक्षण आणि परवानादिलेला आहे. त्याहूनही जास्त आम्ही दुधाची सुरक्षितता चाचणी पुन्हा आणि पुन्हा चालविण्यासाठी बांधीलआहोत. कुबौली एग्रोसवंत डेयरी कुटुंब समाजाला उच्च दर्जाचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ पुरविण्यासाठीवचनबद्ध आहे.\nमाजी नगरसेवक व सध्या भाजपवासी असलेले सुधीर बर्गे यांना अटक - ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाची कारवाई\n’डिजीठाणे’’च्यावतीने मेंदुविकारासंदर्भात माहितीपर कार्यशाळेचे आयोजन\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंडीगड चंद्रपूर जम्मू-काश्मीर जयपूर जळगाव जेजुरी ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा बारामती बुलढाणा भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/university-of-bennett", "date_download": "2019-07-22T22:00:53Z", "digest": "sha1:U3XDIHAFI4YVB6RREBRHS6KVVPL77MAN", "length": 14494, "nlines": 250, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "university of bennett: Latest university of bennett News & Updates,university of bennett Photos & Images, university of bennett Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\nजन्मदिनाच्या अनोख्या भेटीने CM फडणवीस भारा...\nMTNL इमारतीत अडकलेले सर्वजण सुखरूप\nवांद्रे: आग विझवण्यासाठी रोबोची मदत\nमुंबई: MTNLच्या इमारतीत भीषण आग\nइतिहासकार प्रा. ज. वि. नाईक यांचे निधन\nकर्नाटक पेच: कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमराठी अधिकारी मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्...\nटॉयलेटसंबंधी 'त्या' विधानानंतर साध्वींची ख...\nचंद्राच्या दिशेने भारताचा ऐतिहासिक प्रवास ...\nभारतासाठी हा ऐतिहासिक क्षण: PM मोदी\nमोदींनी काश्मीरवर मदत मागितली होती: ट्रम्प\nपाकिस्तानात दोन आत्मघातकी हल्ले, ७ ठार\nस्टेजवरच झाला कॉमेडियनचा मृत्यू\nपाक पंतप्रधान अमेरिका दौऱ्यावर\n'ते' मला प्रत्येकवेळी भारतात जा म्हणतात......\nकॉलेजियमची शिफारस परत पाठविली\nसरकारच्या ५० दिवसांत शेअर बाजार तोट्यात\n'असा' करा आयटीआर पासवर्ड रीसेट\nदिल्लीमध्ये सोनेदर उच्चांकी स्तरावर\nमोठ्या व्यवहारांसाठी 'आधार' केवायसी अनिवार...\nएअर इंडियामध्ये ना पदोन्नती, ना नव्याने भर...\nएचडीएफसी बँकेची नफावाढ कायम\nपहिल्यांदाच राजस्थानच्या तीन खेळाडूंचा संघात समावे...\nबुमराह फक्त कसोटीसाठी; पंड्याला विश्रांती\nअसा होईल टीम इंडियाचा विंडीज दौरा\nविंडीज दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर...\nWI दौरा: संघाची निवड आज, धोनीला पर्याय कोण...\nधोनीने घेतली २ महिन्यांची सुट्टी; विंडीज द...\nअभिजीत आणि शिवानीमध्ये आज कॅप्टन्सीची लढत\n'सुपर ३०' शंभर कोटींच्या उंबरठ्यावर\nसरदारांवर होणारे विनोद सहन करू शकत नाही : ...\nबिग बॉसः शिव आणि वीणा यांच्यात अबोला\nसावनीने विशेष मुलांसोबत साजरा केला वाढदिवस...\n'सत्ते पे सत्ता'च्या रिमेकला हृतिकचा नकार\nरशियातील शिक्षणाविषयी बोलू काही\nनाशिकमध्ये कॅम्पस निवडणूक जाहीर करा\nकरिअर फास्ट-ट्रॅकवर नेण्यासाठी ICRI चा उत्...\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्..\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोक..\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना चिरड..\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या संशय..\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडि..\nमुंबईत वांद्रेमध्ये MTNLच्या इमार..\n'चांद्रयान-२' युवा पिढीला देणार प..\nदिल्लीः बेनेट विद्यापीठात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात\nबेनेट विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग, लॉ, मॅनेजमेंट आणि मीडियामधील अंडरग्रॅज्युएट तसेच पोस्ट-ग्रॅज्युएट अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा सुरू झाली आहे. टाइम्स ग्रुपचा भाग असलेल्या बेनेट विद्यापीठाचे वैशिष्ट्य म्हणजे, विद्यार्थ्यांना जगातील वेगवान बदलांना सामोरे जाण्यास तयार करण्याच्या उद्देशाने आखलेले उद्योग-केंद्री अभ्यासक्रम आणि संशोधनावर भर असलेला अध्यापकवर्ग. विद्यापीठाने अनेक अभ्यासक्रमांसाठी जॉर्जिया टेक, कॉर्नेल, बॅबसन यांसारख्या आयव्ही लीग दर्जाच्या शैक्षणिक संस्थांसोबत सहकार्य करार केला आहे.\nनवीन उद्योग हा व्यक्तिगत स्वातंत्र्यासोबतच रोजगारनिर्मितीची संधीही देतो. त्यामुळेच उद्योजकता ही एका आकर्षक करिअरची निवड ठरते, असे सांगताहेत बेनेट विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर इनोव्हेशन अॅण्ड आंत्रप्रेनरशिप’चे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अभिनव चतुर्वेदी.\nकाश्मीर मध्यस्थीस ट्रम्प तयार; मोदींनी मदत मागितल्याचा दावा\nMTNLइमारतीत अडकलेले ८४ जण सुखरूप\nकर्नाटक: कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nMTNL इमारत आग: असे वाचले अनेकांचे प्राण\nमोदीपर्व २: शेअरबाजाराला १२ लाख कोटींचा तोटा\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\n'चांद्रयान-२' पुढचे ४८ दिवस असा करणार प्रवास\nबिग बॉस: शिवानी सुर्वेची कॅप्टनपदी नियुक्ती\n'चांद्रयान-२' झेपावलं; 'इस्रो'ने घडवला इतिहास\nप्रो कबड्डी: यु मुम्बा, पुणेरी पलटण पराभूत\nभविष्य १९ जुलै २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://researchmatters.in/mr/sections/general?page=1", "date_download": "2019-07-22T20:25:23Z", "digest": "sha1:YLTRL6O5TNDU75SPXZ5SKBGKOANYQHBY", "length": 13923, "nlines": 90, "source_domain": "researchmatters.in", "title": "General | Page 2 | रीसर्च मॅटर्स", "raw_content": "\nतुम्हाला हवा असलेला शब्द लिहा\nभारतातील विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व मानव्यशास्त्रांतील संशोधन आणि ठळक घडामोडींवर आधारित बातम्या व लेख\nभारतातील विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व मानव्यशास्त्रांतील संशोधन आणि ठळक घडामोडींवर आधारित बातम्या व लेख\nहवामानातील बदलांमुळे मध्य हिमालयात आढळणारे धुरचुक नष्ट होत आहेत\nनागपुर | एप्र��ल 29\nबदलत्या हवामानाचे दुष्परिणाम जगात सगळीकडे दिसून येत आहेत. अर्थातच, मोठ्या प्रमाणात जैव-विविधता असलेले हिमालयातील नाजुक स्थलतंत्रही यापासून सुरक्षित नाही. सीएसआयआर-राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपुर आणि सोसायटी फॉर कंझर्विंग प्लॅनेट अँड लाइफ, उत्तराखंड येथील संशोधकांनी हिमालयातील बदलत्या हवामानाचा धुरचुक या वनौषधीवर काय परिणाम होतो याचा अभ्यास केला आहे.\nस्वयंपाकघरांतले रॉकेल तर क्षयरोगाच्या वाढीस कारणीभूत ठरत नाही ना\nपुणे | एप्रिल 18\nशहरातील प्रदूषणाबाबत बातम्या सतत येत असतात, पण आपल्या घरातल्या तेवढ्याच धोकादायक प्रदूषणाकडे आपण पुरेसे लक्ष देत नाही. चुलीवर स्वयंपाक, धूम्रपान, केरोसीनच्या शेगड्यांचा वापर इ. क्रियांमुळे घरात प्रदूषण होते. जॉन हॉप्किन्स स्कूल ऑफ मेडिसिन, यूएसए आणि बायरमजी जीजीभॉय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (बी. जे. मेडिकल कॉलेज), पुणे येथील संशोधकांनी केलेल्या एका अभ्यासात घरातील वायू प्रदूषणाचा क्षयरोगावर काय परिणाम होतो हे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.\nकापसाच्या शेतात वापरल्या जाणार्‍या कीटनाशकाच्या खर्चाचा अहवाल\nमुंबई | एप्रिल 16\nसंशोधकांनी शेताचा आकार, सिंचन आणि कुळवहिवाट यासारख्या घटकांचा कापूस शेतीत वापरल्या जाणार्‍या कीटनाशकासाठी केलेल्या खर्चावर काय प्रभाव होतो याचा अभ्यास केला\n‘मेड इन इंडिया’ मायक्रोप्रोसेसर अजित (AJIT) चे स्वागत\nमुंबई | एप्रिल 11\nआयआयटी मुंबई येथील संशोधकांनी पूर्णपणे भारतात रचित व उत्पादित असा पहिला स्वदेशी मायक्रोप्रोसेसर तयार केला आहे\nआता स्मार्टफोन बनणार सूक्ष्मदर्शक\nमुंबई | मार्च 25\nआयआयटी मुंबई मधील शास्त्रज्ञांनी स्मार्टफोनला जोडता येतील अशी छोटी व स्वस्त सूक्ष्मदर्शी भिंगे विकसित केली आहेत.\nप्राणघातक बुरशीचा पश्चिम घाटातील बेडकांवर जीवघेणा हल्ला\nपावसाळा सुरु झाला आहे, आणि पश्चिम घाटांच्या हिरव्या टेकड्यांमध्ये बेडकांचा डराव डराव आवाज भरून राहिला आहे हे बेडूक पावसात मजेत वेळ घालवतायत असं तुम्हाला वाटत असेल तर मात्र तुमचा हा समज चुकीचा असू शकेल हे बेडूक पावसात मजेत वेळ घालवतायत असं तुम्हाला वाटत असेल तर मात्र तुमचा हा समज चुकीचा असू शकेल आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठीची एखादी भीषण लढाई ते लढत असण्याची दाट शक्���ता आहे. त्यांचा शत्रू कोणी शिकारी नाही, तर बॅट्रॅकोकायट्रिम डेंडरोबॅटीडिस उर्फ बी.डी. नावाची बुरशी आहे. हे रोगजंतू जगभरातील उभयचरांना त्रास देतात आणि प्राणघातक अश्या कायट्रिडिओमायकोसिस नावाच्या बुरशी-संसर्गास कारणीभूत ठरतात.\nपक्ष्यांना शहरांपेक्षा शांत ग्रामीण परिसर अधिक आवडतो का\nमुंबई | मार्च 14\nजगभरातील संशोधक शहरीकरणामुळे जैवविविधतेवर होणार्‍या दुष्प्रभावाबाबत लेख लिहित असतानाच असे लक्षात आले आहे की या शहरीकरणाच्या विळख्यातून पक्षी देखील सुटलेले नाहीत.\nवनस्पतींची संख्या वाढली तर कीटकांची संख्या वाढते का\nशाकभक्षी कीटकांमध्ये वनस्पतींची रचना आणि कार्य प्रभावित करण्याचे सामर्थ्य असते. काही शाकभक्षी कीटक आपल्या जीवनचक्राचा संपूर्ण किंवा काही भाग फक्त विशिष्ट वनस्पतींच्या आधारे पूर्ण करतात. वनस्पती आणि त्यावर जगणारे कीटक यांची लाखो वर्षांपासून समांतर उत्क्रांती होत असल्यामुळे वनस्पतीच्या पानांच्या आकारावर आणि आकृतीवर कीटकांचा प्रभाव दिसून आला आहे. म्हणून कीटक व वनस्पती यांच्यातील परस्परसंबंध समजून घेतल्यास वनस्पतींची पानांच्या आकृतिबंधात आणि आकारात इतकी विविधता का आहे ते कळण्यास मदत होईल.\nअभयारण्यांतून जाणाऱ्या महामार्गांचा विचार करणे आवश्यक\nमहामार्गावर वेगाने गाडी चालवत जाताना धम्माल येते, हो ना पण महामार्ग जेव्हा प्राण्यांना जीवघेणे ठरतात तेव्हा पण महामार्ग जेव्हा प्राण्यांना जीवघेणे ठरतात तेव्हा रस्त्यावर झालेले प्राण्यांचे मृत्यू लवकरच विस्मृतीत जातात, आणि नवीन मृत्यू होतात तेव्हाच परत उजेडात येतात, जंगलांमधून व अभयारण्यांतून लोक निष्काळजीपणे वाहने चालवतात आणि निर्लज्जपणे परिस्थितिकीचा ऱ्हास होईल अश्या कृती करत राहतात. ही खचितच गमतीची गोष्ट नाही.\nभारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईच्या संशोधन गटाला होमियोपॅथिक औषधे आणि त्यांचे नॅनो टेक्नॉलॉजीशी संबंध यातील अभ्यासासाठी आयुष पुरस्कार\nमुंबई | फेब्रुवारी 26\nकेन्द्रीय आयुर्वेदीय विज्ञान अनुसंधान परिषद् (सीसीआरएएस) यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या आयुष पुरस्कारांमध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील एका गटाला दोन प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. केन्द्रीय आयुर्वेदीय विज्ञान अनुसंधान परिषद् ही आयुष (आयुर्वेद, योग आणि ��ैसर्गिक चिकित्सा, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी) मंत्रालयाची स्वायत्त संस्था आहे.\nभारतीय महिलांच्या नोकरी व्यवसायातील सहभाग खरंच वाढतोय का\nएक पाऊल- भारतीय खेडी स्वयंपूर्ण करण्याकडे\nग्राफीन पासून दृढ व अतिघन इलेक्ट्रॉनिक्स ची निर्मिती\nइलेक्ट्रॉनिक चिप्स सुरक्षित करण्याची स्वदेशी पद्धत विकसित केल्याबद्दल प्राध्यापक गांगुली आणि चमू यांना पी के पटवर्धन तंत्रज्ञान विकास पुरस्कार प्रदान\nकथा सरड्याच्या अंगावरील पट्टे आणि रंगीबेरंगी शेपटीची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/bollywood/hows-josh-vicky-suggest-me-remove-line-aditya-dhar/", "date_download": "2019-07-22T21:22:28Z", "digest": "sha1:7XJOHRWS4JJWYR3JB4B4HEKMNKOSZNX6", "length": 30411, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Hows The Josh?- Vicky Suggest Me To Remove This Line - Aditya Dhar | ...तर 'हाऊ इज द जोश' हा सुपरहिट डायलॉग 'उरी'मध्ये नसताच! | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २३ जुलै २०१९\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nशेतीचा नांगर रोबोटच्या खांद्यावर; १८ कोटींचा निधी\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nया व्यक्तीमुळे ऐश्वर्या राय चिडली होती मनिषा कोईरालावर, मुलाखतीत असे काही बोलली होती तिच्याविषयी\nतब्बूने ग्लॅमरस अवतारातील व्हिडिओ केला शेअर, नेटिझन्सने दिल्या अशा भन्नाट कमेंट्स\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nऐश्वर्या राय इतकीच सुंदर आहे तिची वहिनी, पाहा फोटो\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nकानाशी निगडीत 'या' चुका कराल तर, आयुष्यभरासाठी ���हिरे व्हाल\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासण��ऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nAll post in लाइव न्यूज़\n...तर 'हाऊ इज द जोश' हा सुपरहिट डायलॉग 'उरी'मध्ये नसताच\n...तर 'हाऊ इज द जोश' हा सुपरहिट डायलॉग 'उरी'मध्ये नसताच\nउरी सिनेमातील ‘हाऊ इज द जोश’ या डायलॉगने नव्या इतिहास लिहिला. ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’सिनेमातील हा डायलॉग सुपरडुपर हिट झाला.\n...तर 'हाऊ इज द जोश' हा सुपरहिट डायलॉग 'उरी'मध्ये नसताच\n...तर 'हाऊ इज द जोश' हा सुपरहिट डायलॉग 'उरी'मध्ये नसताच\n...तर 'हाऊ इज द जोश' हा सुपरहिट डायलॉग 'उरी'मध्ये नसताच\n...तर 'हाऊ इज द जोश' हा सुपरहिट डायलॉग 'उरी'मध्ये नसताच\nठळक मुद्देटउरी- द सर्जिकल स्ट्राईक’सिनेमातील हा डायलॉग सुपरडुपर हिट झाला\nउरी सिनेमातील ‘हाऊ इज द जोश’ या डायलॉगने नव्या इतिहास लिहिला. ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’सिनेमातील हा डायलॉग सुपरडुपर हिट झाला. सोशल मीडियापासून गल्लीबोळापर्यंत पोहोचला. अगदी राजकारण्यांमध्येही ‘उरी’चा हा संवाद लोकप्रिय झाला.\nकिंबहुना या डायलॉगमुळे हा सिनेमा हिट ओळखला जाऊ लागला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मात्र हा डायलॉग सिनेमात विकी कौशलला नको होता. होय, दिग्दर्शक आदित्य धरने याबाबतचा खुलासा केला आहे.\nआदित्यने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, ''आम्ही उरीचे म्यानमारमध्ये शूटिंग करत होतो. कॅमेरा रोल होण्यासाठी दोन मिनिटं असताना विक्की कौशल माझ्याकडे आला आणि त्यांने मला हा डायलॉग बदलण्यास सांगितले. विक्की म्हणाला हा डायलॉग फिल आणि जोश येत नाही. मात्र मी विकीला समजावले की जवानांमध्ये जोश येण्यासाठी अशा लाईन्स आर्मी अधिकारी सरावाच्या दरम्यान वापरत असतात. त्यामुळे तू प्रयत्न कर.'' पुढे तो म्हणाला, विक्की हा डायलॉग म्हणाला आणि तिथं उपस्थित 30 जणांच्या अंगावरे शहारे आले.\nया संवादाची कल्पना अखेर कुठून आली कशी आली यामागेही आदित्याचा एक किस्सा आहे. आदित्य लहान असताना अनेकदा आर्मी क्लबमध्ये जायचा. याठिकाणी एक माजी ब्रिगेडियर यायचे. ते लहान मुलांना पाहून हा डायलॉग म्हणायचे आणि त्यांच्या हातात चॉकलेट असायचे. ‘हाऊ इज द जोश’ असे ते विचारायचे. यावर ही लहान मुलं ‘हाई सर’, असे उत्तर द्यायचो. ज्याचा आवाज सगळ्यात तगडा असायचा, त्याला ते चॉकलेट मिळायचे. आदित्य अगदी छाती फाडून त्यांच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचो आणि दरवेळी चॉकलेट त्यालाच मिळायचे. आदित्यने ‘उरी’त हाच डायलॉग वापरला. हा डायलॉग इतका गाजेल, इतका लोकप्रिय होईल, याची कदाचित त्यालाही कल्पना नसावी.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nकबीर सिंग हिट झाला असला तरीही विकी कौशलचा हा रेकॉर्ड मोडू शकणार नाही शाहिद कपूर\nहरलीन सेठीसोबत ब्रेकअप झाल्यावर विकी कौशल बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीसोबत आहे नात्यात जाणून घ्या कोण आहे ती\nराधिकाने बिअरमुळे गमावला चित्रपट\nविकी कौशल करणार आणखीन एका बायोपिकमध्ये काम, पहा First Look\nGrazia Millennial Awards 2019: हे बॉलिवूड सेलिब्रेटी अवतरले स्टायलिश अंदाजात\n'लस्ट स्टोरीज'मधील बोल्ड सीनसाठी कियाराला कुणी दिले होते धडे, वाचून तुम्हाला बसेल धक्का\nतब्बूने ग्लॅमरस अवतारातील व्हिडिओ केला शेअर, नेटिझन्सने दिल्या अशा भन्नाट कमेंट्स\nया व्यक्तीमुळे ऐश्वर्या राय चिडली होती मनिषा कोईरालावर, मुलाखतीत असे काही बोलली होती तिच्याविषयी\nऐश्वर्या राय इतकीच सुंदर आहे तिची वहिनी, पाहा फोटो\nअनुपम खेर यांनी या गोष्टीसाठी केले शाहरुख खानचे कौतुक\nचांद्रयान-2 मोहीम आणि प्रभासचा हा आहे संबंध, त्याने ट्विटरद्वारे मानले आभार\nChandrayaan-2: चांद्रयान-२ च्या यशस्वी मोहिमेसाठी बॉलिवूड सेलिब्रेटींनी केले इस्रोचे कौतुक\nSmile Please Movie review:चेहऱ्यावर कधी आसू कधी हासू आणणारी कलाकृती19 July 2019\nSuper 30 Movie Review : सामान्य गणिततज्ज्ञाचा असामान्य प्रवास12 July 2019\nMalal Film Review: मनाला न भावणारी 'मलाल'ची प्रेमकहाणी05 July 2019\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1693 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (823 votes)\nपक्षी जाय दिगंतरा; हजारो किमी प्रवास करुन परदेशी पाहुणे सागरी किनारी दाखल\nभारताचे Mission moon, चाँद के पार चलो...\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\n'तू अशी जवळी रहा' फेम सिद्धार्थ ही गोष्ट घेतल्याशिवाय नाही निघत घरा बाहेर\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\n मनोज नरवणेंची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती\nVIDEO: कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र; विधानसभेत एकच खळबळ\nचंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला; 'चंद्रयान-२' वरुन भाजपाचा टोला\n... तर 6 ऑ��स्टपासून मुंबईची 'बेस्ट' लाईफलाईन बंद, कर्मचारी पुन्हा संपावर\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; ६० लोकांची सुखरूप सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/mumbai/cabinet-resigns-over-high-court-petition-filed/", "date_download": "2019-07-22T21:21:17Z", "digest": "sha1:32R6NB5WSYT3IC7N4VJZUY2CR6HTFQIN", "length": 30298, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Cabinet Resigns Over High Court; Petition Filed | मंत्रिमंडळ विस्ताराचा वाद उच्च न्यायालयात; याचिका दाखल | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २३ जुलै २०१९\nशेतीचा नांगर रोबोटच्या खांद्यावर; १८ कोटींचा निधी\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nया व्यक्तीमुळे ऐश्वर्या राय चिडली होती मनिषा कोईरालावर, मुलाखतीत असे काही बोलली होती तिच्याविषयी\nतब्बूने ग्लॅमरस अवतारातील व्हिडिओ केला शेअर, नेटिझन्सने दिल्या अशा भन्नाट कमेंट्स\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nऐश्वर्या राय इतकीच सुंदर आहे तिची वहिनी, पाहा फोटो\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nकानाशी निगडीत 'या' चुका कराल तर, आयुष्यभरासाठी बहिरे व्हाल\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर��यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nAll post in लाइव न्यूज़\nमंत्रिमंडळ विस्ताराचा वाद उच्च न्यायालयात; याचिका दाखल\nCabinet resigns over high court; Petition filed | मंत्रिमंडळ विस्ताराचा वाद उच्च न्यायालयात; याचिका दाखल | Lokmat.com\nमंत्रिमंडळ विस्ताराचा वाद उच्च न्यायालयात; याचिका दाखल\nसमावेश घटनाविरोधी असल्याचा दावा\nमंत्रिमंडळ विस्ताराचा वाद उच्च न्यायालयात; याचिका दाखल\nमुंबई : विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना राज्याच्या मंत्रिमंडळात राधाकृष्ण विखे पाटील, अविनाश महातेकर यांचा समावेश घटनाविरोधी असल्याचा दावा करत सुरिंदर अरोरा, संजय काळे व संदीप कुलकर्णी या सामाजिक कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर उच्च न्यायालयाने राजकीय वाद राजकीय पद्धतीनेच सोडवा, असा सल्ला देत या याचिकेवरील सुनावणी २४ जून रोजी ठेवली आहे.\nभारतीय संविधानाच्या कलम १६४ (४) नुसार, एखादी व्यक्ती विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाची सदस्य नसताना मंत्री होऊ शकते. मात्र, त्यानंतर सहा महिन्यांत त्याला विधिमंडळाच्या एका तरी सभागृहाचे सदस्यत्व स्वीकारावे लागते. परंतु, असे केवळ अपवादात्मक स्थितीत घडू शकते. त्यामुळे या मंत्र्यांना कोणत्या अपवादात्मक स्थितीत मंत्रीपद दिले, याचे स्पष्टीकरण सरकारकडून मागावे, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेद्वारे केली आहे. न्या. एस. सी. धर्माधिकारी आणि न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणी २४ जून रोजी ठेवत म्हटले की, राजकीय वाद राजकीय पद्धतीनेच सोडवावेत.\nराधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रीपद दिल्याने याचिकाकर्त्यांनी तीव्र आक्षेप नोंदविला आहे. घटनेच्या कलम १६४ (१) (ब) नुसार पक्षांतर बंदी कायदा कायम असताना कुठल्याही नेत्याला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात मंत्री म्हणून घेता येणार नाही, असे याचिकेत न���ूद करण्यात आले आहे. विखे पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षबदल केला. त्यामुळे घटनेनुसार त्यांना अपात्र घोषित करणे आवश्यक आहे. सदस्य आपोआप अपात्र ठरत नसतील तर सभापतींनी त्यांना अपात्र ठरवायला हवे. मात्र, सभापतींनी त्याकडे दुर्लक्ष करत दोघांनाही मंत्रीपदाची शपथ घेऊन दिली. हे घटनाविरोधी कृत्य असल्याने या दोघांनाही अपात्र ठरवावे, अशीही मागणी याप्रकरणी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.\nपुढील सुनावणी २४ जूनला\n१३ जणांना मंत्रिपद देताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला आहे, असा आरोपही याचिकाकर्त्यांनी केला आहे. ही याचिका प्रलंबित असेपर्यंत या सर्व मंत्र्यांना कामकाज करण्यास स्थगिती द्यावी, अशी विनंतीही याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला केली आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी २४ जून रोजी आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nMumbai High CourtRadhakrishna Vikhe PatilJaydutt Kshirsagarमुंबई हायकोर्टराधाकृष्ण विखे पाटीलजयदत्त क्षीरसागर\nरेल्वेच्या विकलांग डब्याला रॅम्प बसविणे शक्य आहे का; उच्च न्यायालयाचा सवाल\nराधाकृष्ण विखे पाटलांचे मंत्रिपद घटनाबाह्य, हायकोर्टात याचिका दाखल\nठाण्यातील ३५२७ वृक्षतोडीला स्थगिती; ठामपाला उच्च न्यायालयाचा दणका\nट्रक टर्मिनस प्रकल्पावर उद्या सुनावणी; केडीएमसी उच्च न्यायालयात\nभाजपा प्रवेशानंतरही राधाकृष्ण विखे-पाटील 'विरोधी पक्षनेते'च; वाचा कसे अन् कुठे\nबीडमध्ये राष्ट्रवादीचा पाण्यासाठी आक्रोश मोर्चा; मंत्री क्षीरसागर यांच्यावर पुतण्याचे शरसंधान\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nजलवाहिनी भूमिपूजन सोहळ्यावरून सेना-भाजपत रंगली श्रेयाची लढाई\nवाहतूककोंडी फोडण्यासाठी पार्किंगवर नियंत्रण हवे\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1693 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (823 votes)\nपक्षी जाय दिगंतरा; हजारो किमी प्रवास करुन परदेशी पाहुणे सागरी किनारी दाखल\nभारताचे Mission moon, चाँद के पार चलो...\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\n'तू अशी जवळी रहा' फेम सिद्धार्थ ही गोष्ट घेतल्याशिवाय नाही निघत घरा बाहेर\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\n मनोज नरवणेंची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती\nVIDEO: कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र; विधानसभेत एकच खळबळ\nचंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला; 'चंद्रयान-२' वरुन भाजपाचा टोला\n... तर 6 ऑगस्टपासून मुंबईची 'बेस्ट' लाईफलाईन बंद, कर्मचारी पुन्हा संपावर\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; ६० लोकांची सुखरूप सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/pimpri-chinchwad/mahilaraj-subject-committees-pimpri-chinchwad-municipal-corporation/", "date_download": "2019-07-22T21:25:37Z", "digest": "sha1:SHS3FMVM2GJCTGWQN7NEBHP7S27PPAKI", "length": 29471, "nlines": 392, "source_domain": "www.lokmat.com", "title": "\"Mahilaraj\" On Subject Committees In Pimpri Chinchwad Municipal Corporation | पिंपरी चिंचवड महापालिकेत विषय समित्यांवर '' महिलाराज '' | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २३ जुलै २०१९\nभारताने एकहाती दबदबा राखत नोंदवला ‘गोल्डन क्लीन स्वीप’\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nशेतीचा नांगर रोबोटच्या खांद्यावर; १८ कोटींचा निधी\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nया व्यक्तीमुळे ऐश्वर्या राय चिडली होती मनिषा कोईरालावर, मुलाखतीत असे काही बोलली होती तिच्याविषयी\nतब्बूने ग्लॅमरस अवतारातील व्हिडिओ केला शेअर, नेटिझन्सने दिल्या अशा भन्नाट कमेंट्स\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nऐश्वर्या राय इतकीच सुंदर आहे तिची वहिनी, पाहा फोटो\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nकानाशी निगडीत 'या' चुका कराल तर, आयुष्यभरासाठी बहिरे व्हाल\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावस���मुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्��� न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nAll post in लाइव न्यूज़\nपिंपरी चिंचवड महापालिकेत विषय समित्यांवर '' महिलाराज ''\nसत्ताधारी भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेच्या एका सदस्याची प्रत्येक समितीत निवड झाली.\nपिंपरी चिंचवड महापालिकेत विषय समित्यांवर '' महिलाराज ''\nठळक मुद्देचार समित्यांसाठी ३६ सदस्यांची नियुक्ती : २२ नगरसेविकांची वर्णी समित्यांमध्ये भाजपाच्या १२, राष्ट्रवादीच्या ८ तर शिवसेनेच्या २ नगरसेविका\nपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समिती, महिला व बालकल्याण समिती, शहर सुधारणा समिती आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीत नवीन सदस्यांची सोमवारी महासभेत निवड करण्यात आली. या चारही समित्यांमध्ये नऊ सदस्य आहेत. पक्षीय बलाबलानुसार सत्ताधारी भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेच्या एका सदस्याची प्रत्येक समितीत निवड झाली.\nपिंपरी-चिंचवड महापालिकेची मे महिन्याची सर्वसाधारण सभा सोमवारी झाली. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. या सभेत सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी बंद पाकिटातून समितीत नियुक्त करण्यात येणाऱ्या पक्षाच्या सदस्यांची नावे महापौर राहुल जाधव यांच्याकडे दिली. त्यानंतर महापौर जाधव यांनी समितीच्या सदस्यांची नियुक्ती झाल्याचे जाहीर केले. सदस्य नियुक्तीनंतर सभा तहकूब करण्यात आली. तहकूब सभा ६ जून रोजी होईल.\n* समित्यांमध्ये भाजपाच्या १२, राष्ट्रवादीच्या ८ तर शिवसेनेच्या २ नगरसेविका\nविषय समित्यांमध्ये महिलाराज असल्याचे दिसून येते. प्रत्येक समितीत नऊ याप्रमाणे चार समित्यांसाठी ३६ सदस्यांची नियुक्ती झाली. यात २२ नगरसेविकांचा समावेश आहे. भाजपाच्या १२, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ८ तर शिवसेनेच्या २ नगरसेविकांची सदस्यपदी वर्णी लागली. महिला व बालकल्याण समितीत सर्व सदस्य महिला आहेत. विधी समितीत शिवसेनेचे प्रमोद कुटे वगळता सर्व सदस्य महिला आहेत. तसेच शहर सुधारणा समितीत चार तर क्रीडा, कला, सा��ित्य व सांस्कृतिक समितीत एक महिला सदस्य आहे.\n* विधी समिती : अश्विनी बोबडे, कमल घोलप, उषा ढोरे, मनीषा पवार, अनुराधा गोरखे (भाजप), उषा वाघेरे, उषा काळे, सुलक्षणा धर (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रमोद कुटे (शिवसेना)\n* महिला व बालकल्याण समिती : भीमाबाई फुगे, निर्मला कुटे, साधना मळेकर, उषा मुंडे, सुजाता पालांडे (भाजप), सुमन पवळे, निकिता कदम, अनुराधा गोफणे (राष्ट्रवादी काँग्रेस), अश्विनी चिंचवडे (शिवसेना)\n* शहर सुधारणा समिती : राजेंद्र लांडगे, लक्ष्मण सस्ते, कैलास बारणे, सुनीता तापकीर, आशा शेंडगे (भाजप), वैशाली घोडेकर, संतोष कोकणे, संजय वाबळे (राष्ट्रवादी काँग्रेस), रेखा दर्शले (शिवसेना)\n* क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती : तुषार हिंगे, अभिषेक बारणे, बाबासाहेब त्रिभुवन, विकास डोळस, सागर गवळी (भाजप), राजू मिसाळ, अपर्णा डोके, विनोद नढे (राष्ट्रवादी काँग्रेस), नीलेश बारणे (शिवसेना)\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nपिंपरी -चिंचवड अधिक बातम्या\nसोन्याचे दागिणे असलेली पर्स घेवून रिक्षाचालक पसार\nमार्क कमी पडल्याने बारा वर्षीय मुलीची इमारतीवरून उडी\nपिंपरी वायसीएममधील भोंगळ कारभार : डॉक्टरांच्या बेफिकीरीने त्याने गमावली पायाची बोटे\nसिंहगड एक्सप्रेस उशिरा आल्याने लाेणावळ्यात प्रवासी संतप्त\nनातेवाईक महिलेशी प्रेमसंबंध असल्याच्या रागातून सांगवीत एकाचा खून\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1693 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (823 votes)\nपक्षी जाय दिगंतरा; हजारो किमी प्रवास करुन परदेशी पाहुणे सागरी किनारी दाखल\nभारताचे Mission moon, चाँद के पार चलो...\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भे���ांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\n'तू अशी जवळी रहा' फेम सिद्धार्थ ही गोष्ट घेतल्याशिवाय नाही निघत घरा बाहेर\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\n मनोज नरवणेंची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती\nVIDEO: कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र; विधानसभेत एकच खळबळ\nचंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला; 'चंद्रयान-२' वरुन भाजपाचा टोला\n... तर 6 ऑगस्टपासून मुंबईची 'बेस्ट' लाईफलाईन बंद, कर्मचारी पुन्हा संपावर\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; ६० लोकांची सुखरूप सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/thane/condition-schools-pathetic-yet-haulage-one-and-half-million-rupees/", "date_download": "2019-07-22T21:23:38Z", "digest": "sha1:WJBA37BFNB57EH5V2SWFJUDIZONXPQG2", "length": 29806, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Condition Of The Schools Is Pathetic, Yet The Haulage For One And A Half Million Rupees | शाळांची अवस्था दयनीय, तरीही हॅण्डवॉशसाठी दीड कोटींची उधळण | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २३ जुलै २०१९\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nशेतीचा नांगर रोबोटच्या खांद्यावर; १८ कोटींचा निधी\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nया व्यक्तीमुळे ऐश्वर्या राय चिडली होती मनिषा कोईरालावर, मुलाखतीत असे काही बोलली होती तिच्याविषयी\nतब्बूने ग्लॅमरस अवतारातील व्हिडिओ केला शेअर, नेटिझन्सने दिल्या अशा भन्नाट कमेंट्स\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nऐश्वर्या राय इतकीच सुंदर आहे तिची वहिनी, पाहा फोटो\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nकानाशी निगडीत 'या' चुका कराल तर, आयुष्यभरासाठी बहिरे व्हाल\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणा��ती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nAll post in लाइव न्यूज़\nशाळांची अवस्था दयनीय, तरीही हॅण्डवॉशसाठी दीड कोटींची उधळण\nशाळांची अवस्था दयनीय, तरीही हॅण्डवॉशसाठी दीड कोटींची उधळण\nशिक्षण विभागाचा प्रस्ताव; महासभेच्या मंजुरीची प्रतीक्षा\nशाळांची अवस्था दयनीय, तरीही हॅण्ड��ॉशसाठी दीड कोटींची उधळण\nठाणे : ठाणे महापालिका शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस घसरत आहे. इमारतींची अवस्था तशी फार चांगली नसून स्वच्छतागृहांची दैना झाली आहे. भिंतीचे पोपडे निघत आहेत, अनेक शाळांचा पुनर्विकास रखडलेला आहे, पटसंख्या कमी झाल्याने अनेक वर्ग बंद करण्यात येत आहेत, असे असताना शाळांचा दर्जा उचांवण्याऐवजी शिक्षण विभागाने जे विद्यार्थी शाळेत शिल्लक आहेत, त्यांचे किमान हात स्वच्छ राहावेत या उद्देशाने हॅण्डवॉशच्या नावाखाली १ कोटी ३९ लाखांची उधळण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.\nठाणे महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा पट हा मागील काही वर्षांत खालावलेला आहे. ३७ हजारांहून अधिक असलेली विद्यार्थ्यांची संख्या ही ३० हजारांच्या आसपास घसरली आहे. शाळेच्या इमारतींची अवस्था नाजुक झाली आहे, स्वच्छतागृहांची अवस्थाही न बघितलेलीच बरी. असे असताना आता हॅण्डवॉशचा नवा फॉर्मुला शिक्षण विभागाने पुढे आणला आहे. विद्यार्थ्यांना स्वच्छतेची सवय लागून त्यांचे आरोग्य सृदृढ राहावे यासाठी प्रत्येक शाळेच्या इमारतीत हर्बल हॅण्डवॉश जेल पुरविण्याची गरज असल्याचे शिक्षण विभागाने आपल्या प्रस्तावात नमूद केले आहे.\nअसा करणार खर्च : पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग ७८ इमारतींमध्ये भरत आहेत. प्रत्येक मजल्यावरील स्वच्छतागृहांच्या शेजारी किमान २९० हॅण्डवॉश डिस्पेन्सर मशिनची गरज असल्याचे म्हटले आहे. एका यंत्रात एक लिटर जेल असून तो संपल्यानंतर पुन्हा भरला जाणार आहे. पालिकेच्या १२० प्राथमिक आणि २१ माध्यमिक शाळांसाठी दरमहा प्रति युनिट दोन लिटर जेल लागेल, असा अंदाज शिक्षण विभागाने बांधला आहे. त्यात उन्हाळी आणि हिवाळी सुटी वगळण्यात आली, हे नशीब म्हणावे लागणार आहे.\nसुट्यांचे हे महिने वगळता उर्वरीत १० महिने शाळा कार्यरत असते. महिन्याकाठी ५८० याप्रमाणे १० महिन्यांसाठी ५ हजार ८८०० पाऊच लागतील, असा अंदाज बांधण्यात आला आहे. त्यानुसार मशिनच्या खरेदीसाठी २ लाख २२ हजार रु पये लागणार असून दोन वर्षांत ११ हजार ६०० पाऊचसाठी १ कोटी ३७ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित धरला आहे. यासाठी १ कोटी ३९ लाखांचा खर्च केला जाणार आहे. विशेष म्हणजे अशा सुपीक कल्पनासाठी पालिकेने अर्थसंकल्पात ��ब्बल २१ कोटी ६९ लाखांची तरतूद केली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nगणित संख्यावाचनाचा निर्णय चुकीचा; तज्ज्ञांचे मत\nगणितातील संख्यावाचनाचा वाद बिनबुडाचा - डॉ. नारळीकर\nएकीकडे मराठीचा जागर, दुसरीकडे शाळा मृत्युपंथाला\nसंख्यावाचनाच्या नव्या पद्धतीवरून वाद\nबालभारतीचे बदल भाषिक की गणितीय दृष्टीने\nविद्यार्थी अपघात अनुदानाचे वाटप\nस्वच्छ ठाण्यासाठी सल्लागारावर पावणेचार कोटींची उधळण\nकल्याण पश्चिम मतदारसंघाची शिवसैनिकांची मागणी\nबारवीत ६३ टक्के पाणीसाठा; यंदा चार मीटरने पातळी वाढणार\nडोंबिवलीच्या उंबरठ्यावर आणखी एक शहर; नगरविकासची परवानगी\nउड्डाणपुलाच्या मार्गातील खारफुटीचा अडसर दूर\nवाहतुकीचे पुन्हा करणार सर्वेक्षण; ठामपाचा निर्णय\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1693 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (823 votes)\nपक्षी जाय दिगंतरा; हजारो किमी प्रवास करुन परदेशी पाहुणे सागरी किनारी दाखल\nभारताचे Mission moon, चाँद के पार चलो...\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\n'तू अशी जवळी रहा' फेम सिद्धार्थ ही गोष्ट घेतल्याशिवाय नाही निघत घरा बाहेर\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\n मनोज नरवणेंची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती\nVIDEO: कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र; विधानसभेत एकच खळबळ\nचंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला; 'चंद्रयान-२' वरुन भाजपाचा टोला\n... तर 6 ऑगस्टपासून मुंबईची 'बेस्ट' लाईफलाईन बंद, कर्मचारी पुन्हा संपावर\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; ६० लोकांची सुखरूप सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/samant-kumar-goel-appointed-new-raw-chief-arvind-kumar-to-take-over-as-ib-chief/articleshow/69964371.cms", "date_download": "2019-07-22T21:50:30Z", "digest": "sha1:NE4RSIXNIBXVDQ7BU2M4TWIG6U6ECHIB", "length": 11192, "nlines": 150, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "samant kumar goel: अरविंदकुमार 'IB'चे तर, गोयल 'RAW'चे प्रमुख - samant kumar goel appointed new raw chief, arvind kumar to take over as ib chief | Maharashtra Times", "raw_content": "\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुखWATCH LIVE TV\nअरविंदकुमार 'IB'चे तर, गोयल 'RAW'चे प्रमुख\nभारतीय पोलिस सेवेतील वरिष्ठ अधिकारी अरविंद कुमार आणि सामंत गोयल लवकरच गुप्तचर संस्था (आयबी) आणि संशोधन व विश्लेषण शाखेचे (रॉ) प्रमुख होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या दोन नावांना मंजुरी देणाऱ्या फाइलवर स्वाक्षरी केली\nअरविंदकुमार 'IB'चे तर, गोयल 'RAW'चे प्रमुख\nनवी दिल्ली : भारतीय पोलिस सेवेतील वरिष्ठ अधिकारी अरविंद कुमार आणि सामंत गोयल लवकरच गुप्तचर संस्था (आयबी) आणि संशोधन व विश्लेषण शाखेचे (रॉ) प्रमुख होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या दोन नावांना मंजुरी देणाऱ्या फाइलवर स्वाक्षरी केली असून ती आता पंतप्रधान कार्यालयाकडे गेल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. गोयल हे अनिल धमसाना यांची जागा घेतील, तर अरविंदकुमार राजीव जैन यांच्या जागी जातील. दोघेही १९८४च्या तुकडीतील असून ३० जूनला सूत्रे हाती घेणार आहेत. अरविंदकुमार काश्मीरचे तज्ज्ञ आहेत. गोयल यांनी बालाकोट हवाई हल्ल्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. अमिताभ कांत यांना मुदतवाढ निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अमिताभ कांत यांना बुधवारी दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. त्यांची मुदत ३० जूनला संपणार आहे. ती आता ३० जून २०२१पर्यंत राहील. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने नुकतीच याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्यांवर वाघांचे दर्शन\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना चिरडले; ७ दुचाकींना धडक\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या संशयावरून २ जणांना दिला चोप\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल\nसाळवेंनी पाकच्या २० कोटी रुपये घेणाऱ्या वकिलाला हरवले\n भारताचं चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं\nचांद्रयान-२: 'ती' १५ मिनिटे सर्वात आव्हानात्मक\nसोनभद्र हत्याकांड: प्रियांका गांधींना यूपी पोलिसांनी घेतले त...\nमायावतींच्या भावावर कारवाई, ४०० कोटींचा प्लॉट जप्त\nकर्नाटक पेच: कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमराठी अधिकारी मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्रमुख\nटॉयलेटसंबंधी 'त्या' विधानानंतर साध्वींची खरडपट्टी\nचंद्राच्या दिशेने भारताचा ऐतिहासिक प्रवास सुरू: सिवन\nभारतासाठी हा ऐतिहासिक क्षण: PM मोदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nअरविंदकुमार 'IB'चे तर, गोयल 'RAW'चे प्रमुख...\nपहिल्याच भाषणाने छाप पाडणाऱ्या या खासदार कोण\nअधिकाऱ्याला बॅटने मारहाण; आकाश विजयवर्गीय अटकेत...\n२१ महिने होते मंत्री, आज पहिल्यांदा बोलले\nभाजप आमदाराने अधिकाऱ्यांना बॅटने बदडले...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9B%E0%A4%97%E0%A4%A8%2520%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%B3&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE&f%5B1%5D=field_site_section_tags%3A50&search_api_views_fulltext=%E0%A4%9B%E0%A4%97%E0%A4%A8%20%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%B3", "date_download": "2019-07-22T20:47:49Z", "digest": "sha1:66WH4PS2M64H6H7IVP55VG4IP7YVSSH3", "length": 9163, "nlines": 220, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nमंगळवार, जुलै 23, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, जुलै 23, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\n(-) Remove संपादकिय filter संपादकिय\nआरक्षण (1) Apply आरक्षण filter\nएकनाथ खडसे (1) Apply एकनाथ खडसे filter\nकॉंग्रेस (1) Apply कॉंग्रेस filter\nचंद्रपूर (1) Apply चंद्रपूर filter\nदलित-मराठा ऐक्‍य परिषद (1) Apply दलित-मराठा ऐक्‍य परिषद filter\nदेवेंद्र फडणवीस (1) Apply देवेंद्र फडणवीस filter\nमंत्रिमंडळ (1) Apply मंत्रिमंडळ filter\nमराठा आरक्षण (1) Apply मराठा आरक्षण filter\nमराठा क्रांती मोर्चा (1) Apply मराठा क्रांती मोर्चा filter\nमहादेव जानकर (1) Apply महादेव जानकर filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nरघुनाथदादा पाटील (1) Apply रघुनाथदादा पाटील filter\nराजकारण (1) Apply राजकारण filter\nराजू शेट्टी (1) Apply राजू शेट्टी filter\nराष्ट्रवादी कॉंग्रेस (1) Apply राष्ट्रवादी कॉंग्रेस filter\nशेतकरी (1) Apply शेतकरी filter\nसामाजिक न्यायाच्या मुद्यावर सरकारची दुहेरी कोंडी\nमराठा-ओबीसी, हिंदू-मुस्लिम, धनगर-अनुसूचित जमाती यांचे हितसंबंध हे परस्परविरोधी होते. यापैकी एका समूहाचे हितसंबंध निर्णय निश्‍चितीमधून जपले, तर दुसरा समाज विरोधी जात होता. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा फडणवीस सरकारची दुहेरी कोंडी करणारा ठरला... देवेंद्र फडणवीस सरकारची दोन वर्षांपूर्वी झालेली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%2520%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80&search_api_views_fulltext=%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%20%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-07-22T21:14:47Z", "digest": "sha1:XEZJDZNN3DIHLAQ2PLFPL3GGANQOY4YX", "length": 28766, "nlines": 317, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nमंगळवार, जुलै 23, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, जुलै 23, 2019\nसर्व बातम्या (51) Apply सर्व बातम्या filter\nमहाराष्ट्र (24) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (16) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (9) Apply संपादकिय filter\nमुक्तपीठ (2) Apply मुक्तपीठ filter\nग्लोबल (1) Apply ग्लोबल filter\n(-) Remove महाराष्ट्र filter महाराष्ट्र\n(-) Remove मुख्यमंत्री filter मुख्यमंत्री\nशरद पवार (87) Apply शरद पवार filter\nदेवेंद्र फडणवीस (60) Apply देवेंद्र फडणवीस filter\nराजकारण (44) Apply राजकारण filter\nराष्ट्रवाद (36) Apply राष्ट्रवाद filter\nकाँग्रेस (24) Apply काँग्रेस filter\nनरेंद्र मोदी (23) Apply नरेंद्र मोदी filter\nअजित पवार (22) Apply अजित पवार filter\nनिवडणूक (17) Apply निवडणूक filter\nउत्तर प्रदेश (16) Apply उत्तर प्रदेश filter\nपत्रकार (16) Apply पत्रकार filter\nकर्नाटक (15) Apply कर्नाटक filter\nयशवंतराव चव्हाण (14) Apply यशवंतराव चव्हाण filter\nपृथ्वीराज चव्हाण (13) Apply पृथ्वीराज चव्हाण filter\nशिवसेना (12) Apply शिवसेना filter\nउद्धव ठाकरे (11) Apply उद्धव ठाकरे filter\nप्रशासन (11) Apply प्रशासन filter\nसप्तरंग (11) Apply सप्तरंग filter\nराष्ट्रवादी काँग्रेस (10) Apply राष्ट्रवादी काँग्रेस filter\nधनगर आरक्षण : पंढरपूरमधील मेळाव्यास 'या' नेत्यांची उपस्थिती\nकोल्हापूर - \"धनगर समाजाला आरक्षणाचा लाभ देण्याबाबत मुख्यमंत्री खोटे बोलत आहेत. त्यांनी धनगर समाजाची फसवणूक केली आहे. या विरोधात धनगर समाजात असंतोष असून येणाऱ्या निवडणूकीत त्यांना धडा शिकवावा लागेल. त्यासाठी येत्या 11 ऑगस्टला धनगर समाजाच्या राज्यस्तरीय मेळावा पंढरपूरमध्ये होणार आहे. यात...\nआढळराव म्हणतात 'मुलाला निवडून आणता आले नाही, माझ्यावर टीका करताय'\nपुणे : ज्याला आपल्या मुलाला निवडून आणता आले नाही, त्याने माझ्यावर टीका करणे बरोबर नाही, अशी बोचरी टीका शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर केली आहे. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर अजित पवार...\nघरावर फडणवीस आणि ठाकरेंचा फोटो 'ठग' म्हणून लावणारे त्यांच्याच टोळीत- पवार\nमुंबई: विरोधी पक्षनेता असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी जनतेच्या समस्यांचा डोंगर सरकारसमोर मांडल्या परंतु त्यांनाच भाजपने फोडले. विखे पाटलांनी 'ठग्ज ऑफ महाराष्ट्र' म्हणत हिणवलं मात्र तेच विखे आज 'ठगांमध्ये' जाऊन कधी बसले तेच आम्हाला कळले नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित...\nनिधी चौधरींवर कारवाई करा; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nमुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधी या���च्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केलेल्या अधिकारी निधी चौधरी यांच्यावर कारवाई करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे. निधी चौधरी यांनी 17 मेला महात्मा गांधीविषयी वादग्रस्त ट्विट केले होते...\nअग्रलेख : नवीनबाबूंच्या यशाचा धडा\nओडिशाचे पाचव्यांदा मुख्यमंत्री झालेले नवीन पटनाईक ना कधी मोदी यांच्यासमवेत गेले, ना मोदीविरोधी गटाशी त्यांनी जवळीक केली. ‘आपले राज्य बरे’ म्हणत त्यांनी ओडिशावरच लक्ष केंद्रित केले आणि त्याचेच फळ त्यांना मिळाले. ओडिशा या देशाच्या पूर्वेकडील ऐतिहासिक व नितांतसुंदर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नवीन...\nelection results : बारामतीत सुळे जिंकल्याने देशातील इव्हीएम बरोबरच - चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर - बारामतीमध्ये जरा गणित चुकले; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मनात शेवटच्या क्षणापर्यंत विजयासाठी हुरहूर होती. त्यांच्या मनातील हुरहुर हाच आमचा विजय आहे. राजू शेट्टींचा पराभव हा त्यांच्या उद्दामपणामुळे झाला आहे. कोल्हापुरात प्रा. संजय मंडलिक यांना...\nभरावाने उद्यानाची मुहूर्तमेढ 1989- 90 या काळात पाच एकरच्या या जागेत रोजगार हमी योजनेतून भराव टाकून प्रत्यक्ष उद्यानाच्या कामाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यानंतर 1995 च्या काळात दीपक केसरकर नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यावर हळूहळू या उद्यानाच्या कामाला गती मिळत गेली. पर्यटन महामंडळ, नगरोत्थानमधून या...\n'राज्यात ७२ पेक्षाही गंभीर दुष्काळ'\nमुंबई - ‘‘सातारा, सोलापूर, बीड, नगर जिल्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्रात १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. मी या जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर विस्ताराने मांडलेल्या समस्यांकडे राज्याचे प्रमुख म्हणून आपण लक्ष घालावे व संपूर्ण दुष्काळी भागासाठी सर्वंकष निर्णय घ्यावेत,’’ अशी मागणी करणारे पत्र...\nदुष्काळ निवारणासाठी व्हॉटसअॅपसह आधुनिक तंत्र\nमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळ निवारणाबाबत आज 'वर्षा'वर जाण्याचे ठरवले असतानाच राज्य सरकारने या संदर्भात केलेल्या कामांचा तपशील मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केला आहे. आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे. तंत्रज्ञानाचा उचित वापर...\nलोकसभ��च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष ममता बॅनर्जींना रोखणार काय किंवा ममता भाजपला पाय रोवण्यापासून रोखणार काय याचीच चर्चा आहे. यात डावे आणि कॉंग्रेस वळचणीला पडल्यात जमा आहेत. हा मोठा बदल लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पश्‍चिम बंगालच्या राजकारणात स्पष्टपणे दिसतो आहे. या निवडणुकीची दिशा पाहता पश्‍...\nloksabha 2019 : तयारी पुढच्या निवडणुकीची (मुंबई वार्तापत्र)\nमतदान आटोपले, निकालांची प्रतीक्षा आहे अन्‌ महाराष्ट्रात तर पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. 2014मध्ये पुन्हा सत्तापालट झाला अन्‌ भाजप-शिवसेनेची सत्ता आली. छोट्या-मोठ्या भावांच्या भूमिकाही बदलल्या; पण सरकार आले. आता ते सरकार पुन्हा निवडून यावे याची बेगमी करण्याची वेळ आली आहे. लोकसभेसाठी...\nसंकटाचा सामना करण्यास सज्ज रहा : शरद पवार\nमुंबई : राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत भीषण दुष्काळाचे चटके बसत असताना सरकारच्या दिरंगाईने माणसे व जनावर हैराण झाली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज रहावे, अशी सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या...\nगड राखण्याचे आव्हान (अग्रलेख)\nदिल्लीचे तख्त राखण्यासाठी देशभरात 11 एप्रिलपासून सुरू झालेल्या घमासान संघर्षाच्या अंतिम आणि कळीच्या टप्प्यास आज, सोमवारी देशभरातील 72 मतदारसंघांत होत असलेल्या मतदानापासून सुरवात होत आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि त्याचे मित्र यांच्यासाठी आजच्या या चौथ्या टप्प्यातील मतदानापासून पुढच्या तीन...\nloksabha 2019 : 'व्हीव्हीपॅट'च्या 50 टक्के स्लिपची मोजणी करा नायडू, पवार यांच्यासह 23 पक्षांची मागणी\nमुंबई : मतदानाचा तिसरा टप्पा संपला असताना \"व्हीव्हीपॅट'च्या 50 टक्के स्लिपची मोजणी करण्यात यावी, अशी मागणी देशातील 23 पक्षांनी केल्याची माहिती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये चंद्राबाबू नायडू यांनी \"सेव्ह नेशन, सेव्ह...\nनिवडणुकीच्या आधीच्या दोन टप्प्यांत राष्ट्रवाद आणि सुरक्षा या मुद्यांवर भाजपने भर दिला होता; पण तिसऱ्या आणि सर्वाधिक जागा असलेल्या तिसऱ्या टप्प्यात प्रचाराचा बाज बदलून टाकताना भाजपने आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा समोर आणण्याची खेळी केली आहे. संपूर्ण द���शाचेच नव्हे, तर अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या लोकसभा...\nloksabha 2019 : ...मग वसंतदादांचा पुतळा भाजपने झाकून का ठेवला\nसांगली - राज्याचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा विचार आम्ही पुढे नेत आहोत असे एका सभेत सांगतात आणि त्याच दादांचे आर्शिवाद घेण्याऐवजी त्यांचा पुतळा झाकून ठेवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली नाही का असा हल्ला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज येथे केली. सांगली लोकसभेचे उमेदवार...\nloksabha 2019 : तरुणाईला चौकीदार नाही; मालक बनवायचंय - शरद पवार\nकोल्हापूर - देशातील तरुणाईला बेरोजगारीच्या खाईत घालविण्याचे धोरण केंद्र सरकारकडून अवलंबले जात आहे. देशातील शेतकरी, कष्टकरी, तरुण, कामगार हा देशोधडीला लागला आहे. पंतप्रधान मोदी स्वत:ला देशाचे चौकीदार असल्याचे व अनेकांना चौकीदार होण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, आम्हाला चौकीदाराची नव्हे, तर मालकाची गरज...\nloksabha 2019 : राज्यात आघाडीची स्थिती बरी असल्यानेच पंतप्रधानांच्या चकरा\nकोल्हापूर - राज्यातील निवडणुकीचे वातावरण हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला अनुकूल आहे. यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले असून ते दर दोन-तीन दिवसांनी महाराष्ट्रात येत आहेत. याचाच अर्थ आघाडीची परिस्थिती बरी आहे, असे ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री व...\nloksabha 2019 : पवार-फडणवीस दोघेही धर्मवादी-जातीयवादी : प्रकाश आंबेडकर\nसोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही धर्मवादी आणि जातीयवादी आहेत\", अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. सोलापूर मधील बहुजन समाज पक्षाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या निवासस्थानी जाऊन अॅड. आंबेडकरांनी...\nloksabha 2019 : आघाडीच्या प्रचाराचा आज कऱ्हाडात प्रारंभ\nकऱ्हाड - काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या पश्‍चिम महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा प्रारंभ आज (रविवारी) येथील सभेने होत आहे. सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या प्रचारसभेस सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/panvel-one-youth-killed-in-murder/", "date_download": "2019-07-22T21:18:11Z", "digest": "sha1:T26CWESRP32AWV5CGXQD77UWAVAFVO6V", "length": 7111, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चोरांना प्रतिकार करताना चाकू भोसकल्‍याने एक ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › चोरांना प्रतिकार करताना चाकू भोसकल्‍याने एक ठार\nचोरांना प्रतिकार करताना चाकू भोसकल्‍याने एक ठार\nजबरी चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या 4 अनोळखी इसमापैकी एकाने त्याच्याकडील धारदार चाकूने चोरीस विरोध करणार्‍या एका इसमास भोसकून ठार मारल्याची घटना पनवेल तालुक्यातील न्यू कॉलनी रोहिंजण गाव येथे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. हे चौघेही चोर पसार झाले असून, तळोजा पोलीस पथक या आरोपींचा शोध घेत आहेत. मात्र या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.\nविकासाच्या दिशेने झेपावणार्‍या पनवेलध्ये चोरी, घरफोडीचे प्रमाणही त्याच प्रमाणात वाढत आहे. तालुक्यातील न्यू रोहिंजण गाव रुम नं.12, अमन मार्केटच्या गेटसमोर अब्दुल रजिक होसिलदार शेख (वय 26) व त्याचा भाऊ निजाम उर्फ अलीआझम होसिलदार शेख (35) यांच्या खोलीत रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास 4 चोरटे चोरीच्या उद्देशाने घुसले. हे दोघे त्यांच्या खोलीत झोपले असताना मध्यरात्री 2 च्या सुमारास त्यांच्या घराच्या खिडकीची ग्रील कोणीतरी अज्ञात इसम तोडत असल्याचा आवाज त्यांना झाल्याने ते दोघे झोपेतून जागे झाले व घराबाहेर येवून त्यांनी पाहिले. त्यावेळी 4 अनोळखी इसम जबरी चोरी करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले. त्या दोघांनीही प्रसंगाचे गांभीर्य पाहून त्या चोरट्यांचा प्रतिकार करुन त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र या चकमकीत त्यापैकी एकास निजाम उर्फ अलीआझम होसिलदार शेख याने पकडून ठेवले असता, त्या चार जणांपैकी एकाने त्याच्याकडील धारदार चाकूने निजामवर पाठीमागे कंबरेच्या वरील बाजूस भोसकून वार केले. चाकूने वार केल्याने निजाम उर्फ अलीआझम होसिलदार शेख यांस गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र या सर्व चकमकीत ते चौघेही चोरटे पसार झाले. या घटनेची नोंद तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, वपोनि. रवींद्र बुधवंत व त्यांचे पथक अधिक शोध घेत आहे.या घटनेमुळे रोहिंजण परिसरात घबराटीचे वातावरण पसरले असून, पोलीस या चौघा गुन्हेगारांचा युद्धपातळीवर शोध घेत आहे.\nचोरांना प्रतिकार करताना चाकू भोसकल्‍याने एक ठार\nहजारोंचे प्राण वाचविणाऱ्या मोटरमनचा मरेकडून सन्मान\nओखी वादळचा रायगडाला फटका; ११ बोटी बुडाल्या\nप्रत्येक पोलिस ठाण्यात सायबर कक्षाची स्थापना\nआणि शिक्षणमंत्री म्हणतात, पाटील उगाच बोंब मारतात\n'ओखी'मुळे महापरिनिर्वाणदिनी समुद्रात जाण्यास मज्जाव\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Agricultural-Swavalamban-scheme-in-satara/", "date_download": "2019-07-22T20:26:18Z", "digest": "sha1:US7G4PLCG2ZEDORB7YE4SE22TURCCGSJ", "length": 7289, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कृषी स्वावलंबन योजनेला निकषाचा खुट्टा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कृषी स्वावलंबन योजनेला निकषाचा खुट्टा\nकृषी स्वावलंबन योजनेला निकषाचा खुट्टा\nकराड : अशोक मोहने\nविशेष घटक योजना जानेवारी 2017 पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना म्हणून जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत राबविली जात असली तरी 40 गुंठे क्षेत्राच्या जाचक अटीमुळे अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. वर्षभरात जवळपास पन्नास टक्केनी लाभार्थी घटल्याने भविष्यात ही योजना बंद पडण्याचीच शक्यता अधिक आहे.\nयोजनेतून अनुसुचित जाती, नवबौध्दांना कृषी योजनांचा लाभ दिला जातो. पूर्वी ही योजना विशेष घटक म्हणून राबवली जात होती. सुधारीत योजनेत या योजनेच्या लाभासाठी शेतकर्‍यांना 40 गुंठे क्षेत्र असणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र अनुसुचित जातीमध्ये अल्पभूधारक शेतकर्‍यांची संख्या अधिक असल्याने अनेक शेतकर��� या योजनेसाठी अपात्र ठरले आहेत.\nकराड तालुक्याचा विचार केल्यास कृषी विभागात नोंद असणार्‍या अनुसुचित जातीमधील शेतकरी खातेदारांची संख्या 6 हजार 388 येवढी आहे. यामध्ये 40 गुंठे पेक्षा कमी क्षेत्र असणार्‍या शेतकर्‍यांची संख्या 4 हजार 984 इतकी आहे. म्हणजे या एका निकषामुळे निम्म्याहून अधिक शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरले. 50 गुंठे ते 1 हेक्टर क्षेत्र असणार्‍या शेतकर्‍यांची संख्या 908 आहे. एक ते 2 हेक्टर 406, 2 ते 3 हेक्टर 58, 3 ते 4 हेक्टर 15, 4 ते 5 हेक्टर 3 आणि 5 ते 6 हेक्टर क्षेत्र असणार्‍या शेतकर्‍याची संख्या आहे अवघी एक. 40 गुंठे अथवा त्याहून अधिक क्षेत्र असणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरत असले तरी यातील अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी डोंगराळ भागात आहेत त्यामुळे विहिरीचा लाभ घेता येत नाही.\nकाहींचे क्षेत्र नदीकाठी आहे पण त्यांना पाणी परवाना नाही. काहींजवळ जातीचा दाखल नाही तर काही शेतकरी परगावी मुक्कामी आहेत. निकषात बसणार्‍या शेतकर्‍यांची ही अवस्था. त्यामुळे या योजनेचे प्रस्ताव घ्यायचे तरी कसे या विवंचनेत पंचायत समितीचा कृषी विभाग आहे. वर्षभरात केवळ 30 प्रस्ताव कसेबसे या योजनेसाठी आले आहेत. या योजनेच्या लाभार्थींची संख्या वाढण्याऐवजी सुधारीत योजनेतील जाचक अटीमुळे 50 टक्केहून अधिक घटली आहे. 40 गुंठे क्षेत्राची अट रद्द करावी अशी मागणी पंचायत समितीच्या सभेत केली होती मात्र त्याचे पुढे काहीच झाले नाही.\nसातार्‍यातील प्‍लास्टिक बंदीचा फज्जा\nओंड येथे सशस्त्र मारामारी\nफलटणमध्ये बिल्डरकडून २५ लाखांची फसवणूक\nदहशतवादी संघटनेशी संबंधित मोर्चात भोंदूबाबा\nसैनिकांच्या सातार्‍यात आजपासून सैन्य भरती\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topic/%E2%80%8BDutee-Chand", "date_download": "2019-07-22T21:53:21Z", "digest": "sha1:OEFVMKH7APAEF3D4ACVV3TTRSSUFTCS3", "length": 24500, "nlines": 284, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "​Dutee Chand: Latest ​Dutee Chand News & Updates,​Dutee Chand Photos & Images, ​Dutee Chand Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\nजन्मदिनाच्या अनोख्या भेटीने CM फडणवीस भारा...\nMTNL इमारतीत अडकलेले सर्वजण सुखरूप\nवांद्रे: आग विझवण्यासाठी रोबोची मदत\nमुंबई: MTNLच्या इमारतीत भीषण आग\nइतिहासकार प्रा. ज. वि. नाईक यांचे निधन\nकर्नाटक पेच: कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमराठी अधिकारी मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्...\nटॉयलेटसंबंधी 'त्या' विधानानंतर साध्वींची ख...\nचंद्राच्या दिशेने भारताचा ऐतिहासिक प्रवास ...\nभारतासाठी हा ऐतिहासिक क्षण: PM मोदी\nमोदींनी काश्मीरवर मदत मागितली होती: ट्रम्प\nपाकिस्तानात दोन आत्मघातकी हल्ले, ७ ठार\nस्टेजवरच झाला कॉमेडियनचा मृत्यू\nपाक पंतप्रधान अमेरिका दौऱ्यावर\n'ते' मला प्रत्येकवेळी भारतात जा म्हणतात......\nकॉलेजियमची शिफारस परत पाठविली\nसरकारच्या ५० दिवसांत शेअर बाजार तोट्यात\n'असा' करा आयटीआर पासवर्ड रीसेट\nदिल्लीमध्ये सोनेदर उच्चांकी स्तरावर\nमोठ्या व्यवहारांसाठी 'आधार' केवायसी अनिवार...\nएअर इंडियामध्ये ना पदोन्नती, ना नव्याने भर...\nएचडीएफसी बँकेची नफावाढ कायम\nपहिल्यांदाच राजस्थानच्या तीन खेळाडूंचा संघात समावे...\nबुमराह फक्त कसोटीसाठी; पंड्याला विश्रांती\nअसा होईल टीम इंडियाचा विंडीज दौरा\nविंडीज दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर...\nWI दौरा: संघाची निवड आज, धोनीला पर्याय कोण...\nधोनीने घेतली २ महिन्यांची सुट्टी; विंडीज द...\nअभिजीत आणि शिवानीमध्ये आज कॅप्टन्सीची लढत\n'सुपर ३०' शंभर कोटींच्या उंबरठ्यावर\nसरदारांवर होणारे विनोद सहन करू शकत नाही : ...\nबिग बॉसः शिव आणि वीणा यांच्यात अबोला\nसावनीने विशेष मुलांसोबत साजरा केला वाढदिवस...\n'सत्ते पे सत्ता'च्या रिमेकला हृतिकचा नकार\nरशियातील शिक्षणाविषयी बोलू काही\nनाशिकमध्ये कॅम्पस निवडणूक जाहीर करा\nकरिअर फास्ट-ट्रॅकवर नेण्यासाठी ICRI चा उत्...\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्..\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोक..\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना चिरड..\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या संशय..\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडि..\nमुंबईत वांद्रेमध्ये MTNLच्या इमार..\n'चांद्रयान-२' युवा पिढीला देणार प..\nधावपटू द्युती चंदला १०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक\nभारताची आघाडीची धावपटू द्युती चंद हिने इटलीमध्ये सुरू असलेल्या ' समर ���र्ल्ड युनिव्हर्सिटी स्पर्धेत' सुवर्णपदक पटकावले आहे. या स्पर्धेत तिनं १०० मिटर शर्यतीत सुवर्ण कामगिरी करीत भारताला अवघ्या ११.२ सेकंदात सुवर्णपदक मिळवून दिले आहे.\nधावपटू दुती चंदवर गावकऱ्यांचा बहिष्कार\nदेशाची स्टार धावपटू दुती चंद हिनं ती समलैंगिक असल्याचं जाहीर केलं. कायद्याने समलैंगिकतेला मान्यता मिळाली असली तरी समाजानं मात्र समलैंगिकांचं भावना समजून घेणं स्विकारलेलं दिसत नाही. दुती चंद हिच्या कुटुंबियांनी तिला स्विकारण्यास नकार दिला असताना आता तिच्या गावानेही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.\n...म्हणून लेस्बियन असल्याचं जाहीर करावं लागलं: दुती चंद\nदेशाची स्टार धावपटू दुती चंद सध्या तिच्या समलैंगिकतेबाबत चर्चेत आहे. दुतीने नुकताच आपण समलैंगिक असल्याचा खुलासा केला आहे. तिच्या या वक्तव्यानंतर क्रीडा जगतात खळबळ उडाली. आपली मोठी बहीण आपल्याला ब्लॅकमेल करत असल्यामुळेच आपल्याला हा खुलासा करावा लागला असल्याचे दुतीने स्पष्ट केले आहे. दुतीची बहीण तिला ब्लॅकमेल करत तिच्याकडे २५ लाख रुपयांची मागणी करत होती.\nकुटुंबीयांसमोर झुकणार नाही, दुती चंद निर्णयावर ठाम\nसमलैंगिक संबंध असल्याची जाहीर कबुली दिल्यानंतर अडचणीत आलेली धावपटू दुती चंद हिने घरच्यांच्या दबावासमोर झुकणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. दुती चंदला तिच्या कुटुंबीयांनी घरातून हकालपट्टी करण्याची धमकी दिली होती. त्यापार्श्वभूमीवर दुती चंदने हे वक्तव्य केलं असून पार्टनरसोबतचे समलैंगिक संबंध सुरूच ठेवणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे.\nआपण समलिंगी आहोत, हे जाहीरपणे सांगितल्यामुळे भारताची धावपटू द्युती चंद चर्चेत आली आहे. असे संबंध उघड करणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. ही गोष्ट तिने स्वतःहून सगळ्यांना सांगितली हे अधिक महत्त्वाचे. कुणीतरी ती बातमी शोधून काढली असती तर द्युती वादाचा विषय ठरली असती, पण समलिंगी असल्याचे जाहीर करून तिने अशा संबंधांची न घाबरता जाहीर वाच्यता व्हायला हवी, कारण तो व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग आहे, हे ठासून सांगितले.\nहोय, मी समलैंगिक; दुती चंदनं केलं जाहीर\nआशियाई स्पर्धेत भारतासाठी दोन रजत पदकं पटकावणारी धावपटू दुती चंद हिने ती समलैंगिक असल्याची जाहीर केलं आहे. आपल्या गावातील एका मुलीसोबत गेल्या अनेक वर्षांपासून समलै��गिक संबंध असल्याचं तिनं म्हटलं आहे.\nधावपटू द्युती चंदनं मोडला 'हा' राष्ट्रीय विक्रम\nदोहा येथे सुरू झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या द्युती चंदने महिलांच्या १०० मीटर शर्यतीच्या प्राथमिक फेरीत आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. एकीकडे द्युतीने ही कामगिरी केली तर दुसरीकडे भारताचे आशास्थान असलेल्या हिमा दासला ४०० मीटर शर्यतीत पाठीच्या दुखण्यामुळे सहभागी होता आले नाही.\nएशियाड: दुती चंदने जिंकले दुसरे रौप्य पदक\nभारताची धावपटू दुती चंद हिने महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक पटकावले. दुतीचे या आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे दुसरे रौप्य पदक आहे. दुतीने २३.२० सेकंदात २०० मीटरची शर्यत पूर्ण केली. बहरीनची धावपटू इडिडियाँग ओडियाँग हिने २२.९६ सेकंदात अंतर पार करत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. तर, चीनची योंग ली वीने २३.२७ सेकंदांमध्ये २०० मीटरचे अंतर पार करत कांस्य पदक मिळवले.\nदुतीच्या यशाला माझा सलाम: गोपीचंद\nभारतीय धावपटू दुती चंदने जकार्तामध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदकाला गवसणी घालून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. दुतीने ११.३२ सेकंदात १०० मीटर अंतर कापून आशियातील दुसरी सर्वात वेगवान महिला होण्याचा मान मिळवला.\n​​भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेत रविवारी सुवर्णपदक मिळाले नसले तरी अॅथलेटिक्स आणि अश्वारोहणात भारताने पाच रौप्यपदकांची कमाई केली. अॅथलेटिक्समध्ये भारताचे आशास्थान असलेली हिमा दास, मोहम्मद अनास, दुती चंद यांनी रौप्यपदके जिंकली तर अश्वारोहणात फवाद मिर्झा व भारतीय संघाने रौप्यविजेती घोडदौड केली.\nजागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेतील महिलांच्या १०० मीटरच्या शर्यतीत भारताच्या द्युती चंदला अंतिम फेरीदेखील गाठता आली नाही. आधीच्या हीटमध्येच ती सहाव्या क्रमांकावर घसरली. द्युतीने १२.०७ सेकंद वेळ नोंदविली. दरम्यान, महम्मद अनसही उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही. पुरुषांच्या ४०० मीटरमधील सहाव्या हिटमध्ये त्याने ४५.९८ सेकंद वेळ नोंदविली.\nभारतात क्रीडाक्षेत्रात कामगिरीपेक्षा भावनेला अधिक महत्त्व दिले जाते आणि त्यातून एक फसवे चित्र उभे राहात असते. या आभासी कामगिरीमुळे अनेक खेळाडू अचानक मोठे वाटू लागतात आणि आपण त्यांच्याकडून खूपच अपेक्षा बाळगून बसतो. भारतीय अॅथलेटिक्सचे अगदी असेच झाले आहे.\nद्युती प्रकरणाची पुन्हा चर्चा होणार\nभुवनेश्वर येथे होत असलेल्या आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी धावपटू द्युती चंद सज्ज होत असतानाच तिच्या लिंगाविषयीच्या प्रकरणाने पुन्हा उचल खाल्ली आहे. अँन्ड्रोजन संप्रेरकांच्या प्रमाणासंदर्भातील धोरणाला पुष्टी देणारे आणखी पुरावे देण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स फेडरेशनने घेतला असून हे पुरावे आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे सोपविण्यात येणार आहेत.\nदुती चंदला ऑलिम्पिकचे तिकीट\nकाश्मीर मध्यस्थीस ट्रम्प तयार; मोदींनी मदत मागितल्याचा दावा\nMTNLइमारतीत अडकलेले ८४ जण सुखरूप\nकर्नाटक: कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nMTNL इमारत आग: असे वाचले अनेकांचे प्राण\nमोदीपर्व २: शेअरबाजाराला १२ लाख कोटींचा तोटा\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\n'चांद्रयान-२' पुढचे ४८ दिवस असा करणार प्रवास\nबिग बॉस: शिवानी सुर्वेची कॅप्टनपदी नियुक्ती\n'चांद्रयान-२' झेपावलं; 'इस्रो'ने घडवला इतिहास\nप्रो कबड्डी: यु मुम्बा, पुणेरी पलटण पराभूत\nभविष्य १९ जुलै २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marketaanime.com/2012/08/14/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%82-%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%A3-%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4/", "date_download": "2019-07-22T20:39:54Z", "digest": "sha1:GTXHASG6JELKAHD4HJBVYGVEF6YMQILQ", "length": 12787, "nlines": 183, "source_domain": "marketaanime.com", "title": "भाग ३ - प्रयत्ने वाळू चे कण रगडीता !!! Stock Market हि कळे - Stock Market आणि मी", "raw_content": "\nगृहिणी ते stock market गुंतवणूकदार – एक रोमांचक प्रवास\nभाग ३ – प्रयत्ने वाळू चे कण रगडीता \nकुठे होते मी गेल्या आठवड्यात hmmm आठवलं.. ४० वर्षाची मी , २० एक वर्षांनी नोकरी शोधायला निघालेली.. बरोबर … तिथेच होते मी.. आपल्या ला जे येतंय त्याचा उपयोग, कष्ट ला साजेसं उत्पन्न आणि वयाची अट नाही असं काही तरी करावं हा विचार..\nआता तुम्हाला मी असंही सांगू शकते कि मी फार विचार केला आणि मग मला कळलं कि share मार्केट हाच माझ्या मुक्तीचा मार्ग 🙂 . पण असं नाहीये.. असतं तर फार छान पण नाहीये .. काही वेळा तुम्हाला कळत नकळत तुमच्या ध्येया कडे देव तुम्हाला घेवून जात असतो. तसच काही तरी माझं झालं.\nमाझे यजमान ( त्या कळत नवऱ्याला असच म्हणायचो आम्ही ) बँकेत काम करायचे, म्हणजे अजूनही करतात 🙂 . त्या कळत त्यांचं office BSC ��्या जवळ होतं. office मध्ये stock मार्केट ची चर्चा होत असते. रस्त्या वर share चे forms ठेवलेले असायचे आणि आपण पण थोडी फार गुंतवणूक करावी अशा विचारानी त्यांनी काही forms भरले. भरले म्हणजे अगदी भरून पावले 🙂 .\nसांगायचा अर्थ असा, कि Share तर हातात आले पण त्यांचं करायचं काय याची फारशी कल्पना नव्हती. आणि अश्या रिती ने आमच्या घरी share certificates ची रद्दी जमा झाली. म्हणजे त्या काळी तरी मी त्याला रद्दीच म्हणायची. त्याला एक कारण होतं, मला कळायचा नाही कि याचा उपयोग काय आणि कधी, घरातल्या इतक्या गोष्टीं बरोबर अजून एक सांभाळा पण तेव्हा मला कल्पना नव्हती कि हीच रद्दी मला माझ्या नशिबाची किल्ली देणार आहे.\nचला आता परत २००२ सालात जावूया. असा विचार करा, कि नोकरी शोधून कंटाळलेली मी आणि माझ्या समोर पडलेली हि रद्दी. नोकरी मिळणं कठीण होतं आणि व्यवसाय करायचा म्हणजे भांडवल हवं. त्या वेळी आमच्या गृहिणींची एक सवय उपयोगायला आली. काहीही नवीन जेवण करण्या आधी आम्ही आधी घरात काय काय आहे ते बघतो आणि मगच बाहेरून काय लागेल ते आणायला जातो. मी पण तेच केलं.\nठरवलं कि ह्या रद्दी चा उपयोग करायचा आणि भांडवल उभं करायचं. पैसे तसे हि अडकलेलेच होते आणि certificates घरी पडूनच होती. Share विकले नाहीत तर हातात फ़क़्त रद्दी राहणार होती आणि ब्रोकर तर्फे विकले तर तो २०% घेणार असं सगळ्यांनी सांगितलं. झाला तर फायदा आणि नाही तर नाही. गुंतवणूक होती ती फ़क़्त माझ्या मेहेनती ची. गेल्या १० वर्षात जे काही केलं ते सगळं इथे सुरु झालं.\nपुढचं सगळं सांगणारच आहे पण ते पुढच्या आठवड्यात .. येते आता , नंतर भेटूच ..\nपुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा\n← भाग २ – केल्याने होत आहे रे.. आधी केलेची पाहिजे.. भाग ४ – सदैव सैनीका पुढेच जायचे , न मागुती तुवा कधी फिरायचे \n13 thoughts on “भाग ३ – प्रयत्ने वाळू चे कण रगडीता \nPingback: निजरूप दाखवा हो.. हरी दर्शनास या हो \nPingback: भाव तिथे देव… पण कुठला भाव आणि कुठला देव « Stock Market आणि मी\nPingback: भाग ३० – एक वर्ष झालं आणि मार्केट जवळ आलं \nPingback: भाग १५ – भाव तिथे देव… पण कुठला भाव आणि कुठला देव | Stock Market आणि मी\nPingback: भाग २ – केल्याने होत आहे रे.. आधी केलेची पाहिजे.. | Stock Market आणि मी\nवाचन करून तुम्ही शेअरमार्केट्ची माहिती मिळवत आहांत, इंटरनेट वरून शेअर मार्केट्ची माहिती मिळवत आहांत हे समजल्यामुळे आनंद झाला. परंतु कधी ना कधी तुम्हाला धैर्य करून हळूहळू मार्केटमध्ये व्यव���ार करावा लागेल. अर्थात सावधगिरी कायमच बाळगावी लागते. मैदानाबाहेर उभे राहून नियम समजावून घेवून खेळ समजतो करमणूक होते, पण स्वतःला खेळता येत नाही. सातत्याने माहिती तर मिळवायची आणी मिळालेल्या माहितीचा उपयोग करून जास्तीतजास्त उत्पन्न मिळवायचे असे केल्यास तुमच्या उत्पनांत वाढ होईल व तूमची अडचण थोड्या फार प्रमाणांत कमी होईल. तुमच्या शेअरमार्केटमधील भावी करिअरसाठी शुभेच्छा\nआजचं मार्केट – २२ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १९ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १८ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १७ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १६ जुलै २०१९\nलेखमाला – 'माझी वाहिनी'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://adijoshi.blogspot.com/2017/11/", "date_download": "2019-07-22T20:16:06Z", "digest": "sha1:IQYZIJHHFO4FQBFQ523PTZXNRMVY4IU4", "length": 8266, "nlines": 83, "source_domain": "adijoshi.blogspot.com", "title": "आदित्याय नमः: November 2017", "raw_content": "\nदवणीय अंडी - अंडे १ले - एक कॉल स्वतःला\n'दवणीय अंडे' हा वाक्प्रचार मराठी भाषेला अर्पण करणार्‍या समस्त गुरुजनांच्या उलट्या पायांना कोपरापासून नमस्कार करून ह्या लेखमालेतील पहिले अंडे आपल्यासमोर घालताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.\nदवणीय अंडी - अंडे १ले - एक कॉल स्वतःला\nफार दिवसांनी परवा कट्ट्यावर जायचा योग आला. सगळे उटाणटवळे भेटले. पण मध्यंतरीच्या काळात आम्ही कार्यमग्न असल्यामुळे आमच्यात आणि त्यांच्यात एक अदॄष्य अशी कम्युनिकेशन गॅप तयार झाली होती. नक्की काय बिनसलंय हे कळत नव्हतं. कालौघात काही गोष्टी बदलल्या होत्या... अण्णाचे चहाचे ग्लास अजून थोडे खरपूस झाले होते, वडे तळायच्या तेलाने आता ग्रीसची तैलता धारण केली होती, पाखरांची एक अख्खीच्या अख्खी नवी बॅच भिरभिरत होती... पण बाकी सगळं तसंच होतं... अण्णासकट...\nपण लवकरच कारण लक्षात आलं. संपर्क कमी झाल्यामुळे आमचे विषय आणि त्यांचे विषय हे समान राहिले नव्हते. जे होते ते जुने झाले होते. त्यामुळे एकेकाळी ज्यांच्यासोबत आम्ही आयुष्यातले अमूल्य क्षण शून्यप्रकारे सार्थकी लावत होतो तेच मित्र आज अपरिचीत वाटत होते. बंड्याला पूर्वी टक्कल होतं की नव्हतं हे आठवेना... भैय्या आमचा ब्रँड विसरला होता...\nनिघताना सगळ्यांची गळाभेट घेतली आणि किमान आठवड्यातून एक तरी फोन करायचे वचन देऊन त्यांची रजा घेतली. कॉल करेन हे वाक्य मनात अडकून राहिलं होतं. थोडं पुढे गेल्यावर मला जाणवलं... जाणवलं नव्हे... ���ाक्षात्कार झाला... अरे हे असंच आपलं स्वतःच्या बाबतीतही घडतं... आणि आपलंच आयुष्य स्वतःलाच अपरिचीत वाटू लागतं.\nआठवा बरं, तुम्ही खास स्वत:साठी असा वेळ शेवटचा कधी काढला होता तुमच्या आवडी, छंद जपण्यासाठी कधी शेवटची सुट्टी घेतली होती तुमच्या आवडी, छंद जपण्यासाठी कधी शेवटची सुट्टी घेतली होती एकटेच... स्वतःसोबत शेवटचे कधी फिरायला गेलात एकटेच... स्वतःसोबत शेवटचे कधी फिरायला गेलात एखादा विकेंड धुणी-भांडी केर-वारे बाजूला ठेऊन फक्त स्वतःसाठी जगलात एखादा विकेंड धुणी-भांडी केर-वारे बाजूला ठेऊन फक्त स्वतःसाठी जगलात नाही आठवत ना खरी मेख इथेच आहे. लोकांसाठी जगताना आपण स्वतःसाठी जगायचंच विसरून जातो. अंतर पडत जातं... हळू हळू वाढत जातं... आपल्या आयुष्याबद्दलच्या कल्पना परक्या वाटू लागतात आणि मग आपण दुसर्‍याच कुणाचं तरी आयुष्य जगतो आहोत ही भावना वारंवार सतावते.\nतर मग ज्या प्रकारे आपण मित्रांना कॉल करून चौकशी करतो, खबरबात ठेवतो... त्याच प्रकारे एक कॉल आजच स्वतःला करा. मनाशी संवाद साधा. कुठे काय साचलंय ते बघा... मन मोकळे होऊ द्या... आकाश आपोआप निरभ्र होईल.\nअर्धवट वाचलेल्या पुस्तकातला तो बुकमार्क अजूनही तुमची वाट बघत आहे. फक्त एक कॉल करायचा अवकाश आहे. करताय ना मग एक कॉल... स्वतःला\nलिखाणाची गोडी, अंगातली खोडी, काही करोनिया, जात नसे II गेले किती तास, कामाचाही त्रास, बॉस रागावला, भान नसे II केले त्याग खूप, दुपारची झोप, घालवली तैसी, लेखांमागे II काहींना आवडे, काहींना नावडे, उद्योग हे माझे, स्वतःसाठी II ऐसा मी लिहितो, ब्लॉग वाढवितो, जगाचा विचार, सोडोनिया II करावे लेखन, सुखाचे साधन, लाभे समाधान, ऍडी म्हणे II\nआयुष्याचे नाटक १-२ (3)\nआयुष्याचे नाटक ३-५ (3)\nआयुष्याचे नाटक ६-८ (3)\nइथे जोशी रहातात (3)\nहॉर्न - ओके - प्लीज (2)\nदवणीय अंडी - अंडे १ले - एक कॉल स्वतःला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5088643176943085957&title=Francophonie%20Summit&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2019-07-22T21:32:50Z", "digest": "sha1:J27XN2J5P5DQ4BN7MPCQWI3MSLSZEFHK", "length": 23674, "nlines": 142, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "झुंज भाषेची, धडपड पुनरुत्थानाची!", "raw_content": "\nझुंज भाषेची, धडपड पुनरुत्थानाची\nआज पृथ्वीवरील पाच खंडांमधील ५८ देशांमध्ये फ्रेंच भाषा बोलली जाते. जेथे जेथे ती बोलली जाते, त्या भागांचा निर्देश ‘फ्रँकोफोनी’ या नावाने करण्यात येतो. जगभरातील २७ कोटी ४० ला�� फ्रेंच भाषकांचे प्रतिनिधित्व ते करतात. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांना या ‘फ्रँकोफोनी’मध्ये प्रतिकारशक्ती भरून तिचे पुनरुत्थान करायचे आहे. इंग्रजीच्या जागतिक वर्चस्वाशी त्यांना सामना करायचा आहे. आंतरराष्ट्रीय फ्रेंच भाषकांच्या नुकत्याच झालेल्या शिखर परिषदेच्या निमित्ताने...\n‘हा काही लोकांचा जमलेला क्लब नाही, तर पुनरुत्थानाचे ठिकाण आहे,’ फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी गुरुवारी (११ ऑक्टोबर २०१८) हे उद्गार काढले. त्या वेळी त्यांच्यासमोर ४० राष्ट्रप्रमुख आणि ८४ देशांचे प्रतिनिधी होते. अन् ज्या ठिकाणाचा निर्देश ते करत होते ते होते लॉर्गनिझाँ इंटरनेसनाल दी ला फ्रँकोफॉनी (ओआयएफ) म्हणजेच आंतरराष्ट्रीय फ्रेंच भाषक या संघटनेची शिखर परिषद.\nआज पृथ्वीवरील पाच खंडांमधील ५८ देशांमध्ये फ्रेंच भाषा बोलली जाते. जेथे जेथे ती बोलली जाते, त्या भागांचा निर्देश ‘फ्रँकोफोनी’ या नावाने करण्यात येतो. जगभरातील २७ कोटी ४० लाख फ्रेंच भाषकांचे प्रतिनिधित्व ते करतात. अन् मॅक्रोन यांना या फ्रँकोफोनीमध्ये प्रतिकारशक्ती भरून तिचे पुनरुत्थान करायचे आहे. इंग्रजीच्या जागतिक वर्चस्वाशी त्यांना सामना करायचा आहे. अर्थात ही काही त्यांची एकट्याची मनीषा नव्हे, तर संपूर्ण फ्रान्सचीच ती आकांक्षा आहे.\nही परिषद भरली होती ती आर्मेनिया या युरोपियन देशाची राजधानी इरेव्हान येथे. ‘ओआयएफ’ची ही १७वी परिषद होती. ही शिखर बैठक होत असतानाच ऑब्जर्वेटोर दू ला लँग्वे फ्रांसेज (ओएलएफ) या संस्थेने आपला ताजा अहवाल सादर केला. दर चार वर्षांनी प्रकाशित होणारा हा अहवाल फ्रेंच भाषेवरील अद्ययावत माहिती देणारा दस्तऐवज म्हणून पाहिला जातो. या अहवालानुसार मँडारिन, इंग्रजी, स्पॅनिश आणि अरबीनंतर बोलली जाणारी फ्रेंच ही पाचवी भाषा ठरली आहे. (काही ठिकाणी हिंदी ही चौथी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा मोजली जाते). आज जगातील ३२ देशांची ती अधिकृत भाषा आहे. या संघटनेच्या अहवालानुसार, २०७०मध्ये फ्रेंच बोलणाऱ्यांची संख्या ४७ कोटी ७० लाख आणि ७४ कोटी ७० लाखांदरम्यान असू शकते. याला मुख्यतः आफ्रिकेतील लोकसंख्येत झालेली वाढ कारणीभूत असेल. फ्रेंच भाषेच्या नवीन भाषकांमध्ये सब-सहारा आफ्रिकेतील ६८ टक्के आणि उत्तर आफ्रिकेतील २२ टक्के लोक मोडतात. आपल्या दैनंदिन जीवनात फ्रेंचचा वापर करणारे जवळजवळ ६० टक्के लोक आफ्रिका खंडात आहेत.\nत्याचे पडसाद या परिषदेवर पडले नसते तरच नवल ‘हे पृथ्वीचे आयाम असलेले एक कुटुंब आहे. ही भाषा आपल्याला जोडते. प्रत्येक जण ती स्वतःच्या सुरात आणि प्रत्येकाच्या पद्धतीने बोलत आहे,’ असे मॅक्रोन त्यांच्या भाषणात म्हणाले. मुख्य म्हणजे फ्रेंच भाषा ही फ्रान्सच्या एकट्याच्या मालकीची नाही, हेही त्यांनी ठासून सांगितले.\nम्हणूनच, ‘फ्रेंच ही ‘सर्जनाची भाषा’ असून, इंग्रजी ही ‘वापराची भाषा’ आहे आणि आम्ही आमच्या भाषेत पुढाकार घेणे, वाटाघाटी करणे व प्रस्ताव मांडणे आवश्यक आहे,’ असे ते म्हणाले. याचा अर्थ विविध देशांतील लोकांमध्ये संवादाची भाषा म्हणून इंग्रजीच्या स्थानाला त्यांनी मान्यता दिली आहे. परंतु ज्याला काही सर्जनशील काम करायचे आहे, रचनात्मक कार्य करायचे आहे, त्याला फ्रेंच भाषा अंगीकारावी लागेल, असे त्यांचे मत आहे.\nत्यांच्या या वक्तव्याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. एकोणfसाव्या शतकातील रशियन साहित्यावर (किंबहुना बहुतेकशा युरोपीय साहित्यावर) फ्रेंच साहित्याचा आणि भाषेचा प्रभाव होता. लिओ तोल्स्तोय (टॉलस्टॉय) यांच्यासारख्या लेखकांच्या काही कृतींमध्ये अर्धेअधिक संवाद फ्रेंच भाषेत येतात. उदा. वॉर अँड पीस, अॅना कॅरेनिना इत्यादी. याचे कारण म्हणजे तत्कालीन उच्चभ्रू, कुलीन रशियन नागरिकांमध्ये फ्रेंच ही व्यवहाराची भाषा होती. आज आपल्याकडे इंग्रजी प्रतिष्ठित आहे, तशी\nत्याच सुवर्णकाळाला साद घालण्याचा प्रयत्न मॅक्रोन करत आहेत. मॅक्रोन यांनी मार्च महिन्यात मांडलेली एक कल्पना येथे पुन्हा मांडली. सर्व फ्रेंचभाषक देशांनी विलार-कोतरेत (Villers-Cotterêts) येथील किल्ल्याचा जीर्णोद्धार करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. येथेच फ्रांस्वा याने फ्रेंच ही फ्रान्स देशाची अधिकृत भाषा असेल, अशी घोषणा केली होती. जगप्रसिद्ध फ्रेंच लेखक अलेक्झांडर द्यूमा याचे हे जन्मस्थानदेखील आहे.\n‘ओआयएफ’चे उद्दिष्ट हे युवकांमध्ये विशेषतः आफ्रिकेतील युवकांमध्ये, फ्रेंच भाषेचा प्रसार करणे, हे आहे. या शतकाच्या मध्याच्या सुमारास आफ्रिका खंडात ७० कोटी फ्रेंच भाषक असतील असा एक अंदाज आहे. मॅक्रोन यांना फ्रँकोफोनी ही ‘राष्ट्रकुल’सारखी (कॉमनवेल्थ) संघटना करायची आहे. ब्रिटन व फ्रेंच हे दुसऱ्य�� महायुद्धापर्यंत जगावर वर्चस्व गाजवणारे देश. त्यांच्या पूर्वीच्या वसाहतींमध्ये (भारतासहित) त्यांच्या भाषांची सद्दी अजूनही टिकून आहे. त्यातील इंग्रजी प्रसरण पावताना दिसते, तर फ्रेंच आपली सद्दी टिकवून ठेवण्यासाठी धडपडत आहे. मॅक्रोन यांचे प्रयत्न हे याच धडपडीचा भाग आहेत. इंटरनेटवर वापरली जाणारी ती चौथी भाषा आहे आणि युरोपियन युनियनमध्ये आणि इंग्रजीनंतर लॅटिन अमेरिकी देशांमध्ये शिकविली जाणारी ही दुसऱ्या क्रमांकाची भाषा आहे. त्यात आफ्रिकी देशांमधील विस्तार फ्रेंच भाषेच्या धुरिणांना खुणावत आहे. म्हणूनच ‘फ्रँकोफोनीचे गुरुत्वाकर्षण केंद्र दक्षिण दिशेला फिरत आहे,’ असे ‘ओएलएफ’ने म्हटले आहे.\nअन् जेव्हा मॅक्रोन यांनी ‘ओआयएफ’च्या अध्यक्षपदी रवांडाच्या लुईसा मुशिकीवाबो यांची निवड केली, तेव्हा आफ्रिकेवर फ्रेंचचा असलेला भर आणखीच स्पष्ट झाला. लुईसा या फ्रँकोफोनीच्या पहिल्या आफ्रिकी महिला अध्यक्ष आहेत. तसेच त्या रवांडाच्या परराष्ट्रमंत्री आहेत. त्यांच्या नामांकनावर आफ्रिकेत अनेकांनी नाके मुरडली आहेत. रवांडाबरोबर राजनैतिक संबंध सुरळीत करण्यासाठीच लुईसा यांची नियुक्ती झाल्याची टीका अनेकांनी केली.\nकाही महिन्यांपूर्वी, रवांडाचे अध्यक्ष कागमे यांनी पॅरिसला भेट दिली, तेव्हा लुईसा यांच्या नावाची निश्चिती झाली. त्या वेळी आपल्या परराष्ट्रमंत्री फ्रँकोफोनी समुदायाचे नेतृत्व करतील, असे त्यांनी जाहीर केले होते, तेही इंग्रजी भाषेत तसेच रवांडातील मानवाधिकाराच्या स्थितीवरही आंतरराष्ट्रीय पातळीवर फारसे चांगले बोलले जात नाही.\nरवांडा हा बेल्जियमचा अंकित देश. तेथे २५ वर्षांपूर्वी झालेल्या नरसंहारात फ्रान्सचा सहभाग असल्याचा आरोप तत्कालीन सरकारने केला होता. त्यामुळे दोन देशांचे संबंध बिघडले. रवांडाचा फ्रान्सवर एवढा रोष होता, की त्याने २००३मध्ये देशाची प्रथम भाषा किनारवांडा आणि फ्रेंच यांच्या बरोबर इंग्रजीला अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली. त्यानंतर पाच वर्षांनी फ्रेंचला पूर्णपणे हद्दपार करून इंग्रजीला अधिकृत करण्यात आले आणि २००९मध्ये तर रवांडा ‘राष्ट्रकुल’मध्ये सहभागी झाले. ब्रिटनचा आणि त्या देशाचा काहीही संबंध नसताना केवळ फ्रान्सला खिजविण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले.\nअन् आता त्या देशाला राष्ट्रकुलातून ओढून ‘फ्रँकोफोनी’त परत आणण्यासाठी मॅक्रोन सज्ज झाले आहेत. त्यासाठीच तर इंग्लंडचा जणू जुळा भाऊ असलेला आयर्लंड, युरोपीय महासंघाचा सदस्य माल्टा, पश्चिम आफ्रिकेतील गांबिया आणि अमेरिकेतील लुईझियाना या राज्यांना ‘ओआयएफ’चे निरीक्षक म्हणून या परिषदेत सामील करून घेतले आहे. सौदी अरेबियाही या रांगेत होताच. परंतु तेथील एका प्रकरणामुळे त्याला माघार घ्यावी लागली. खुद्द आर्मेनियातही १० हजारांपेक्षा अधिक फ्रेंच भाषक नाहीत; मात्र तोही २००४पासून ‘फ्रँकोफोनी’चा सदस्य आहे.\n...पण एकदा भाषेसाठी झुंजायचे म्हटल्यावर अशा गोष्टींकडे कोण लक्ष देतो मॅक्रोन आणि त्यांचे देशवासी स्वभाषेच्या पुनरुत्थानासाठी सज्ज झालेत. ‘ब्रेक्झिट’सारख्या हालचालींमुळे त्यांना अधिक हुरूप आलाय. ‘दोन हत्ती लढतात, तेव्हा चिरडते ते गवत,’ अशी एक आफ्रिकी म्हण आहे. आता इंग्रजी व फ्रेंच हत्तींच्या या आखाड्यात कोणते गवत चिरडले जाते ते पाहायचे\n(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर सोमवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)\nभाषाशुद्धीचा फ्रेंच यज्ञ चाचणी नागरिकत्वाची, गोष्ट अस्मितेची इंग्रजी – राणीची, व्यापाऱ्यांची आणि राजपुत्राची इंग्रजी – राणीची, व्यापाऱ्यांची आणि राजपुत्राची नंदीबैल, बकरा आणि गाय नंदीबैल, बकरा आणि गाय हुळहुळलेल्या अस्मितेचा मायावी पुळका\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nअष्टावक्र-नाथगीता पुस्तक आणि ई-बुकचे प्रकाशन\nअरुअप्पा जोशी अकादमीत बँकिंग विषयावर कार्यशाळा; विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nअमेरिकेत मराठीपण टिकवणारा देखणा सोहळा\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%B8%E0%A5%80&page=1&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%B8%E0%A5%80", "date_download": "2019-07-22T20:52:36Z", "digest": "sha1:SOYMR5E56NEQIAD4PWT2CBUZ3RVOAH6G", "length": 28258, "nlines": 314, "source_domain": "www.esakal.com", "title": "| Page 2 | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, जुलै 23, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, जुलै 23, 2019\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nमहाराष्ट्र (39) Apply महाराष्ट्र filter\nकाही सुखद (6) Apply काही सुखद filter\nसप्तरंग (3) Apply सप्तरंग filter\n(-) Remove एमपीएससी filter एमपीएससी\nमहाराष्ट्र (38) Apply महाराष्ट्र filter\nयूपीएससी (33) Apply यूपीएससी filter\nस्पर्धा परीक्षा मालिका (31) Apply स्पर्धा परीक्षा मालिका filter\nस्पर्धा (19) Apply स्पर्धा filter\nसकाळ - शिवनेरी फौंडेशन स्पर्धा परीक्षा मालिका (13) Apply सकाळ - शिवनेरी फौंडेशन स्पर्धा परीक्षा मालिका filter\nआरक्षण (8) Apply आरक्षण filter\nउच्च न्यायालय (8) Apply उच्च न्यायालय filter\nस्पर्धा परीक्षा (8) Apply स्पर्धा परीक्षा filter\nप्रशासन (7) Apply प्रशासन filter\nसुहास कोकाटे (6) Apply सुहास कोकाटे filter\nस्वप्न (6) Apply स्वप्न filter\nशिक्षक (5) Apply शिक्षक filter\nऔरंगाबाद (4) Apply औरंगाबाद filter\nपत्रकार (4) Apply पत्रकार filter\nपोलिस आयुक्त (4) Apply पोलिस आयुक्त filter\nबेरोजगार (4) Apply बेरोजगार filter\nअभियांत्रिकी (3) Apply अभियांत्रिकी filter\nआंदोलन (3) Apply आंदोलन filter\nआरोग्य (3) Apply आरोग्य filter\nकोल्हापूर (3) Apply कोल्हापूर filter\nतहसीलदार (3) Apply तहसीलदार filter\nनागपूर (3) Apply नागपूर filter\nमनोमिलनाचा चौथा गिअर लवकरच - अजित पवार\nकऱ्हाड - साताऱ्यातील मनोमिलनाबाबत वृत्तपत्रातून वाचायला मिळाले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दोन्ही राजांना एका गाडीत घातले आहे. त्यांचा पहिला गिअर पडला आहे. लवकरच दुसरा, तिसरा, चौथाही गिअर पडेल, असे सांगून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी खासदार...\nपीएसआय पदाचा तिढा: पोलिस महासंचालकांची सकारात्मकता\nनागपूर : राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेली अर्हता परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पळसलगीकर यांची भेट घेतली. जवळपास 12 हजार पोलिस कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करीत पीएसआय पदाचा प्रश्‍न त्यांच्यासमोर मांडला. महासंचालकांनीही तेवढीच तत्परता दाखवत पोलिस...\nचौदाशे पोलिसांना ‘पीएसआय’ होण्याची आस\nऔरंगाबाद - गेल्या वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (एमपीएससी) खातेअंतर्गत पोलिस उपनिरीक्षक पदासाठी पूर्व व मुख्य परीक्षा झाली; पण अद्यापही मैदानी चाचणी झाली नाही, त्यामुळे एक हजार ४६९ उमेदवारांना रुखरुख लागली आहे. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून समस्या सोडवावी, अशी मागणी मुख्य...\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्षाशिवाय\nनागपूर : विद्यार्थी व पालकवर्गात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेविषयी जागृती होत आहे. यामुळे या स्पर्धा परीक्षेत यश संपादनासाठी राज्यातील विद्यार्थी एक उत्तम संधी म्हणून बघतात. परंतु, सरकारच्या उदासीन धोरणामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्षांशिवाय आहे. एमपीएससीचा अध्यक्ष प्रभारावर...\nऔरंगाबाद - सातारा परिसरातील एमपीएससी क्‍लासेसचालकाने रविवारी (ता. ११) मध्यरात्री राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता. १२) पहाटे उघडकीस आली. वैभव कोल्हाटकर (वय ५४, मूळ रा. नगर, ह.मु. सातारा परिसर) असे क्‍लासेसचालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी - वैभव...\nआरटीओ परीक्षार्थींचे दुसऱ्या दिवशीही उपोषण\nमुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) यांच्या माध्यमातून राज्याच्या परिवहन विभागाने सहायक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी भरती प्रक्रिया घेतली होती. मात्र, भरती प्रक्रियेच्या विरोधात नागपूर खंडपीठात याचिका दाखल केल्याने निवड प्रक्रिया रद्दचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे सलग...\nसत्तेतील लोकांना नोकऱ्या देण्यासाठी महापोर्टलद्वारे परीक्षा - बच्चू कडू\nजालना : सत्ताधारी पक्षातील लोकांनाच नोकऱ्या देण्यासाठी महापोर्टल या खासगी कंपनीची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. जालना येथे रविवारी ता. 14 कार्यकर्त्यांसोबत बैठकीसाठी आले असता आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महापोर्टलमध्ये प्रचंड घाेळ असून तो मध्य प्रदेश मधील...\nनागपूर : राज्यात शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी अभियान आणि उपक्रम राबविणाऱ्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनाच विभागाच्या धोरणांचा फटका बसला आहे. 2013 साली एमपीएससीमार्फत निवडण्यात आलेल्या 74 शिक्षणाधिकाऱ्यांचा \"परिवीक्षाधीन' कालावधीचा वनवास संपता संपत नसल्याने सोयीसुविधाही मिळत नसून आणि वेतनवाढ...\nसहाय्यक आरटीओंची नियुक्ती रद्द\nनागपूर - सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पदासाठी अभियांत्रिकीच्या पदवीसह अवजड माल वाहन व अवजड प्रवासी वाहन चालविण्याचा परवाना आणि एक वर्ष कामाचा अनुभव, असे पात्रता निकष केंद्र सरकारने घालून दिले आहेत. राज्य सरकारने या निकषांमध्ये शिथीलता देऊन उमेदवारांची केले��ी निवड मुंबई उच्च न्यायालयाच्या...\n833 सहायक आरटीओंच्या नियुक्‍त्या रद्द\nनागपूर : सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पदासाठी अभियांत्रिकीच्या पदवीसह अवजड माल वाहन व अवजड प्रवासी वाहन चालविण्याचा परवाना आणि एक वर्ष कामाचा अनुभव, असे पात्रता निकष केंद्र सरकारने घालून दिले आहेत. राज्य सरकारने या निकषांमध्ये शिथिलता देऊन उमेदवारांची केलेली निवड मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर...\nअस्थायी वैद्यकीय अधिकारी वाऱ्यावर\nभडगाव : राज्यातील 738 अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा एका तपापासूनचा समायोजनाचा वनवास केव्हा संपेल असा प्रश्न वैद्यकीय अधिकाऱ्यांमधून उपस्थित होत आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या कॅबीनेटच्या बैठकीत समायोजनाबाबत निर्णय झाला. या निर्णयाला वर्ष होऊनही वैद्यकीय अधिकाऱ्यांचे समायोजन झालेले नाही. ...\nएमपीएससी उत्तीर्णांना नियुक्तीची प्रतीक्षा\nएरंडवणे - राज्य लोकसेवा आयोगाची २०१७ ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या खुल्या प्रवर्गातील खेळाडू व महिला उमेदवारांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेमुळे ३७७ उमेदवारांची नियुक्ती रखडली आहे. ही याचिका ६३ जागांसदर्भात असताना उर्वरित ३१४ जागांच्याही नियुक्‍त्या स्थगित ठेवल्याने उत्तीर्ण...\nउल्हासनगरात मनसेचा 14 असामींना समाजभूषण पुरस्कार\nउल्हासनगर- सालाबादप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख, मनवीसेचे शहराध्यक्ष मनोज शेलार यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या भव्य गुणगौरव सोहळ्यात विविध क्षेत्रात नावलौकिक करणाऱ्या 14 असामींना समाजभूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. याशिवाय शाळेतून दहावी-बारावी...\nएमपीएससी समांतर आरक्षणावर दोन्ही बाजू विचारात घ्याव्यात\nनागपूर - सामाजिक न्याय मंत्र्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील (एमपीएससी) समांतर आरक्षणाच्या संदर्भात दोन्ही बाजू विचारात घेऊनच निर्णय घ्यावा, अशी मागणी खुल्या प्रवर्गातील अनेक विद्यार्थ्यांनी केली आहे. \"एमपीएससी समांतर आरक्षणाचा तिढा सुटला' या मथळ्यासह 1 सप्टेंबरच्या...\nखुल्या निवडीचा निर्णय मागासांना लागू करा - छगन भुजबळ\nमुंबई - खुल्या प्रवर्गातून निवड झालेल्या मागासवर्गीय महिला उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) अपात्र ठरविले होते. मात्र याविरोधात दाद मागितलेल्या काही उमेदवारांच्या बाजूने मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला होता. तो सर्वच उमेदवारांना लागू करावा, अशी मागणी माजी...\n#बेरोजगारी शिक्षण पद्धतीत बदल हवा: प्रतापराव पवार\nआपल्या शिक्षण पद्धतीत पुस्तकी ज्ञानावर अधिकाधिक भर दिला आहे. पुस्तकात दिलेले उत्तर लिहिणे अनिवार्य असल्याने विद्यार्थ्यांना उत्तराला अनुसरून आपले मत मांडता येत नाही. पुस्तकी अभ्यासक्रमाचे पाठांतर केल्याने विद्यार्थ्यांना जास्त गुणदेखील मिळतात; परंतु त्यांना विषय किती समजला हे कळत नाही. महाविद्यालये...\nतृप्ती देसाई यांना अटक आणि सुटका\nपुणे : ससून सर्वोपचार रुग्णलयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांना काळे फासण्याची धमकी दिल्याप्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना आज (ता.12) बंडगार्डन पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत सकाळी अटक केली होती. चौकशीसाठी ताब्यात घेतले होते तरी त्यांना सध्या नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. डॉ...\nपूजा चव्हाण - मल्लखांब ते अशोकस्तंभ\nपरळी - शेतकरी कुटुंबात वाढलेल्या पूजा चव्हाणमध्ये काही तरी वेगळे करून दाखविण्याची जिद्द, चिकाटी होती. त्यातच तिला मल्लखांबाची साथ मिळाली आणि मल्लखांबावर वर्चस्व मिळविता-मिळविता तिने आपल्या खांद्यावर अशोकस्तंभही लावण्याचा ध्यास ठेवला. आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून परळी भागातील आणि...\nसिक्‍युरिटीची नोकरी करत बनला फौजदार\nपुनाळ - वडिलोपार्जित शेती म्हणावी, तर गुंठाभरही नाही. राहतं घरच काय ते आपलं. शिक्षणाचा मागमूस नसलेल्या घरात फौजदार झालेला मुलगा पाहून आईबापाचा ऊर भरून आला. काटेभोगाव (ता. पन्हाळा) येथील वाळवेकरवाडीतील सचिन दगडू भिलारी पहिल्याच प्रयत्नात फौजदार झाला. जेमतेम हजार लोकसंख्येच्या वाडीत दगडू भिलारी व...\nभांडवलदारांच्या 'चाकरांना' मंत्रालयात सहायक सचिवपदी कसे काय नेमणार\nऔरंगाबाद - केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी), राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) नियमांना डावलत भांडवलदारांच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना केंद्रीय मंत्रालयातील सहायक सचिवपदी थेट नियुक्‍तीला संभाजी ब्रिगेडने तीव्र विरोध दर्शविला आहे. घटनाबाह्य असलेला हा प्रकार थांबवा, अन्यथा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nत��िष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://aplemarathijagat.forummr.com/t266-topic", "date_download": "2019-07-22T21:57:41Z", "digest": "sha1:K7ETNX22HTC3BLQMIM3FD3TASFVDY542", "length": 11587, "nlines": 94, "source_domain": "aplemarathijagat.forummr.com", "title": "'आयटीआय'ची ग्लोबल भरारी", "raw_content": "\n१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास \"प्रवेश\" ही लिंक वापरा.\n२) आपण नविन सदस्य असल्यास \"नोंद \" ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.\nआपले मराठी जगत या चर्चा फोरम मधे तुमचे हार्दिक स्वागत आहे\nआपण आमच्या समूहात आपले फेसबुक खाते वापरुन देखील प्रवेश मिळवू शकता.\n» जीवेत शरदः शतम्‌\n» दहावीनंतर करिअरच्या वाटा\n» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर\n» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव\n» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'\n» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती\n» ई विश्व आणि टपालखाते\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा\nभात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …\nअस्सल वासाचं अस्सल चवीचं\nमेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …\nरस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …\nसध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे\n19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते\nपु. ल. देशपांडे यांच्या कथाकथनाचे व्हिडिऒ\nसलिल कुलकर्णी - संदीप खरे यांची गाणी\nकधी तू…रिमझिम झरणारी बरसात\nव पु काळे यांचे कथा कथन (ध्वनी रुपात)\nमन हे माझे वेडे.....\nये रे घना ये रे घना..........\nपु.ल. : एक साठ���ण\n' आयटीआय करतोय... हो का'... 'का, रे इंजिनीअरिंगला अॅडमिशन नाही मिळाली का'... 'का, रे इंजिनीअरिंगला अॅडमिशन नाही मिळाली का'... असा नाक मुरडून काढलेला सूर आयटीआयच्या विद्यार्थ्यांना ऐकावयला मिळतो. पण, जेव्हा हीच मुले इंजिनीअर्सच्या तोडीस तोड काम करून परदेशी रवाना होतात तेव्हा मात्र त्यांची कॉलर ताठ होते आणि नाके मुरडणारी मंडळीही कौतुकाची थाप मारण्यास विसरत नाही. अशी कौतुकाची थाप गेल्या तीन वर्षांमध्ये आयटीआयच्या तब्बल २८३ विद्यार्थ्यांनी मिळवली आहे. हे सर्व विद्यार्थी सध्या ऑस्ट्रेलियामध्ये चांगल्या पगाराची नोकरी करत असून त्यातील काही तेथेच स्थायिक झाले आहेत.\nदहावीत कमी टक्के मिळाले तरी आपल्या मुलाला डोनेशन भरून कुठल्या तरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळतोय का, यासाठी पालक प्रयत्न करत असतात. पण, शंभर टक्के नोकरीची हमी असलेल्या या कौशल्य अभ्यासक्रमांकडे मात्र पालकांचे दुर्लक्ष होते. अनेकाना हा 'ब्ल्यू कॉलर' जॉब म्हणून कमीपणाचा वाटतो. पण प्रत्यक्षात या विद्यार्थ्यांना जागतिक मार्केटमध्ये खूप मोठी संधी आहे, याकडे असे मुलुंड आयटीआयचे मुख्याध्यापक पुरषोत्तम वाघ यांनी लक्ष वेधले.\nऑस्ट्रेलियामध्ये इलेक्ट्रिशियन आणि एसी मॅकेनिक्सची मोठी कमी जाणवते. अशा विद्यार्थ्यांना तेथे खूप मोठी मागणी आहे. तेथे आवश्यक असलेल्या अभ्यासक्रमानुसार त्यांना प्रशिक्षण देऊन ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात येते. यासाठी ऑस्ट्रेलियन सरकार आणि महाराष्ट्र सरकारचा करार झाला आहे. दरवषीर् दोनदा ही भरती प्रक्रिया पार पडते आणि विद्यार्थ्यांना यातून ऑस्ट्रेलियाला पाठविण्यात येते. व्हिटासीस नावाची कंपनी या प्रक्रियेसाठी दोन्ही सरकारमधील दुवा म्हणून काम करते. मुलुंड आयटीआयमध्ये अशा विद्यार्थ्यांच्या मुलाखती, प्रॅक्टिकल परीक्षांचे आयोजन करण्यात येते, असेही वाघ यांनी सांगितले.\nया योजनेचा फायदा घेण्यासाठी विद्यार्थ्यांना चार ते पाच वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरू झालेल्या या योजनेंतर्गत आजपर्यंत २८३ विद्यार्थी ऑस्ट्रेलियामध्ये गेले आहेत. ऑस्ट्रेलियाप्रमाणेच सौदीमधील तसेच काही पाश्चिमात्य देशांमध्येही आयटीआय विद्यार्थ्यांना मोठी मागणी आहे. मात्र त्या देशांशी कोणताही करार न झाल्यामुळे आम्ही त्याची जबाबदारी घेत नसल्याचेही वाघ यांनी स्पष्ट केले.\nपृष्ठ 1 - 1 पैकी\nयेथे जा: सार्वत्रिका निवडा||--नवीन सदस्यांनसाठी सूचना|--चर्चा, बातम्या आणि विश्लेषण|--शैक्षणिक|--गद्य, पद्य व इतर लेख|--भटकंती| |--देवालये| |--दुर्ग भ्रमंती| |--स्त्री शक्ती|--कला, क्रिडा|--विविधा| |--सण, संत आणि संस्कॄती| |--व्यक्ति परिचय| |--खवय्यांच्या देशी| |--मौसाहारी जिन्नस| |--शाकाहारी जिन्नस| |--मराठी गाणी व व्हिडिऒ|--हलके फुलके|--महिन्याचे राशीफल\nतुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A5%A8%E0%A5%A6-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%95/", "date_download": "2019-07-22T20:20:42Z", "digest": "sha1:DZJV2YWOFDSZ5K52IUQAKANVO4BXJIPJ", "length": 9916, "nlines": 63, "source_domain": "lokvruttant.com", "title": "२० वर्षे आमचे पाणी नेमके कुठे मुरतेय-म्हात्रेनगर – Lokvruttant", "raw_content": "\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\n२० वर्षे आमचे पाणी नेमके कुठे मुरतेय-म्हात्रेनगर\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 12, 2019\nडोंबिवली -: लघुपाटबंधारे विभागाच्या आदेशानुसार केडीएमसीने सप्टेंबरपासून पाणीकपात लागू केली आहे. मात्र, २० वर्षे आमचे पाणी नेमके कुठे मुरतेय, याचा शोध घ्या. भरमसाट मालमत्ताकर, पाणीबिले घेता तरीही आमच्या तोंडचे पाणी पळवले आहे. त्याला जबाबदार कोण, असा सवाल म्हात्रेनगर प्रभागातील त्रस्त महिलांनी ‘लोकमत’कडे केला. महापालिका अधिकाऱ्यांनी आधी पाणी द्यावे, मग बुस्टरवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.\nम्हात्रेनगरमध्ये १९९९ पासून पाणीसमस्या भेडसावत आहे. या प्रभागातील मारुती, आकृती, जागृती, बिंगो प्रसाद, कचरू भवन, सद्गुरू सेवासदन, सुदामा, अमरीश, अरुण, ओमधारा, अवंतिका, गणेश कृपा, बसवेश्वर, अमोलदीप आदी सोसायट्यांतील रहिवासी पाणी मिळत नसल्याने हैराण झाले आहेत. पाण्याचा दाब अत्यंत कमी असतो. जमिनीपासून फुटावर नळ असतानाही बादली भरत नाही. काही इमारतींत जेमतेम अर्धा तास पाणी येते. त्यातही तिसºया-चौथ्या मजल्यावर पाणीच येत नाही. त्यामुळे अनेकदा टँकर ���ागवावा लागतो. एका टँकरसाठी दोन हजार रुपये लागतात. महागाईमुळे टँकर मागवणेही परवडत नाही. टँकरमुळे कुटुंबाचे आर्थिक नियोजन कोलमडत आहे. लोकप्रतिनिधी, महापालिकेचे अधिकारी येतात-जातात, पण हा प्रश्न काही सुटत नाही. मग कर का भरायचे, असा प्रश्न रसिका जोशी, मेघा पाटील, मेघा चोरगे, सुमंगला नायर, वैशाली भोसले, मीनल टीकम, मानसी चोरगे, रश्मी खेंगरे आदी महिलांनी विचारला.\nपाण्याअभावी नातेवाइकांना घरी बोलावता येत नाही. तर घरांत कलहही वाढले आहेत. शेजाºयांशीही खटके उडतात. पाणी वापरताना काटकसर करावी लागत आहे. अनेकदा कागदी प्लेट, ग्लासचा वापर करावा लागत आहे, अशी व्यथा महिलांनी मांडली. २०१२ पासून पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. २०१६ मधील दुष्काळाच्या वेळी आठवडाआठवडा पाणी मिळाले नव्हते. यंदाही तशी स्थिती उद्भवण्याची शक्यता असल्याचे महिला म्हणाल्या.\nआयरे येथील दोनपैकी एका जलकुंभातून थेट पाणीपुरवठा केला जात असल्याचा महापालिकेच्या अधिकाºयांचा दावा आहे. त्यासाठी एक एमएलडीची तरतूद आहे. पण, प्रत्यक्षात पाणी मिळत नाही. ते मुरतंय कुठे पाणी चोरणाºयांचा शोध घेण्याची आमची मागणी आहे. मात्र, महापालिका तो घेत नाही, अशी टीका महिलांनी केली.\nम्हात्रेनगर प्रभागात १७ लाख रुपये खर्चून नवी पाण्याची लाइन टाकण्याची वर्कआॅर्डर मंजूर झाली आहे. पण, ती टाकून काही उपयोग नाही. त्यासाठी आधी तीन तास चांगल्या दाबाने पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे.\n– मुकुंद पेडणेकर, नगरसेवक\nTags: #२० वर्षे #आमचे #पाणी #नेमके #कुठे मुरतेय-#म्हात्रेनगर\nखेलो इंडिया ऑलिम्पिक प्रदर्शनास मोठा प्रतिसाद\nबहुजन समाज पार्टीचे नेते जगत सिंह यांच्या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंडीगड चंद्रपूर जम्मू-काश्मीर जयपूर जळगाव जेजुरी ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा बारामती बुलढाणा भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5045060287706650473&title='Galaxy%20S9%20Plus'%20and%20'Note%209'%20Available%20in%20New%20Colour&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-07-22T21:30:12Z", "digest": "sha1:VTW4SKZQZHUHCLNE3CCQLCDEGHW6NCKB", "length": 9954, "nlines": 123, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘सॅमसंग’चे ‘एस९ प्लस’ आणि ‘नोट ९’ नव्या रंगात", "raw_content": "\n‘सॅमसंग’चे ‘एस९ प्लस’ आणि ‘नोट ९’ नव्या रंगात\nगुरुग्राम : भारतातील सर्वात विश्वासार्ह स्मार्टफोन ब्रँड असलेल्या ‘सॅमसंग’ने ‘गॅलेक्सी एस९ प्लस’ आणि ‘गॅलेक्सी नोट९’ हे आपले दोन प्रमुख फोन सणासुदीच्या काळासाठी गडद नव्या रंगात उपलब्ध केले आहेत. ‘एस९ प्लस’ लक्षवेधक बरगंडी रेड रंगात, तर ‘नोट ९’ अभिजात लॅव्हेंडर पर्पल रंगात उपलब्ध करण्यात आले आहेत.\nबरगंडी रंगातील ‘एस९ प्लस’ ग्राहकांना स्टाइल स्टेटमेंटबरोबरच अभिजातता पूर्णपणे नव्या पातळीला घेऊन जाणारा आहे. ‘एस९ प्लस’ बरगंडी रंगातील आवृत्ती आज उपलब्ध असलेल्या गडल लाल रंगातील एक असून, त्याचा ग्लॉस या फोन अभिनव आणि दर्जेदार फिनिशिंग देतो.\nलव्हेंडर पर्पल आधुनिकता आणि सदाबहार वृत्ती दर्शवणारा दर्जेदार रंग असून, तो तरुण मिलेनियल्सना चारचौघांमध्ये उठून दिसण्यासाठी नक्की मदत करणारा आहेल. ‘नोट ९’ची राजेशाही आणि सौम्य लव्हेंडर पर्पल आवृत्ती नक्कीच इतरांचे लक्ष वेधून घेणारी आहे. हा रंग हाय फॅशनचा टच दिलेल्या स्टायलिश लूकमुळे आकर्षित करणारा आहेच, शिवाय स्मार्टफोनला अभिजात झळाळी देणारा आहे. सणासुदीचा काळ जवळ आल्याने प्रमुख फोन्सचे नवे रंग आणि त्याला दिलेली आकर्षक ऑफर्सची जोड या क्षेत्रातील ‘सॅमसंग’चे आघाडीचे स्थान बळकट करणारी आहे.\nसॅमसंग इंडियाचे मोबाइल व्यवस्थापनाचे व्यवस्थापक आदित्य बब्बर म्हणाले, ‘सणासुदीच्या काळात ग्राहकांचा नवे स्मार्टफोन आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करत अद्यावत राहाण्याकडे कल असतो. म्हणूनच आकर्षक नवे रंग व ऑफर्ससह उपलब्ध करण्यात आलेले आमचे प्रसिद्ध आणि प्रमुख स्मार्टफोन्स खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे. ही खरेदी सणांचा उत्साह द्विगुणित करेल हे नक्की.’\n‘नोट ९’च्या ग्राहकांना आता २४ हजार ९९० रुपयांचे गॅलेक्सी वॉच केवळ नऊ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येणार आहे. ग्राहकांनी एचडीएफसी कार्ड्स किंवा पेटीएम मॉलचा वापर करून ‘एस९ प्लस’ आणि ‘नोट ९’ची खरेदी केल्यास त्यांना सहा हजार रुपयांचा कॅशबॅक मिळेल; तसेच ग्राहकांना सॅमसंग अपरग्रेड ऑफरसह नवा, अधिक सक्षम ‘नोट ९’ खरेदी केल्यास सहा हजार रुपयांचा अतिरिक्त एक्सचेंज बोनसही मिळू शकतो.\nTags: गुरुग्रामसॅमसंगनवी दिल्लीआदित्य बब्बरGurugramHaryanaGurgaonNew DelhiSamsungAditya Babbarप्रेस रिलीज\n‘२०१८ होंडा आफ्रिका ट्विन’ची नोंदणी सुरू ‘पिरामल फाउंडेशन’चा एमरॉय युनिव्हर्सिटीशी सामंजस्य करार ‘होंडा’तर्फे एप्रिलमधील वाहनविक्रीचे आकडे जाहीर ‘ऑटो एक्स्पो’मध्ये ‘होंडा’च्या नव्या मॉडेल्स ई-कॉमर्स बाजारपेठांसाठी ‘टाटा मोटर्स’ची नवीन श्रेणी सादर\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nराधाकृष्ण नार्वेकर यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर\n ‘अपोलो ११’च्या थरारक मोहिमेची गोष्ट पायलट माइक कोलिन्सच्या शब्दांत...\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nअमेरिकेत मराठीपण टिकवणारा देखणा सोहळा\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Soneri/shahrukh-khan-sung-a-rap-song-for-voters-lok-sabha-election-2019/", "date_download": "2019-07-22T20:29:59Z", "digest": "sha1:UBB5N3U26XIPJXO7FDI4TS22PYQSCADD", "length": 4741, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शाहरुखने असे काम केले की मोदींनीही केले कौतुक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Soneri › शाहरुखने असे काम केले की मोदींनीही केले कौतुक\nशाहरुखने असे काम केले की मोदींनीही केले कौतुक\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nदेशभरात लोकसभा निवडणुकीचे धामधूम सुरू आहे. मतदानाचा टक्का वाढावा, म्‍हणून सेलिब्रिटी सोशल मीडियावरून, टीव्‍हीवरून, जाहिरातीतून मतदारांना मतदानाचे आवाहन करत आहेत. आता शाहरुखनेही यामध्‍ये उडी घेतली आहे. सध्‍या शाहरुखचा एक व्‍हिडिओ व्‍हायरल होताना दिसत आहे. विशेष म्‍हणजे, या गाण्‍याचे कौतुक खुद्‍द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.\nमतदारांमध्‍ये जागृती करण���यासाठी बॉलिवूड अभिनेता किंग खान शाहरुखने रॅप सॉन्‍ग गायले आहे. त्‍याचा या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल होत आहे.\nशाहरुखने गायलेल्‍या गाण्‍याला तनिष्क बागची आणि अब्बी यांनी शब्दबद्ध केले आहे. १ मिनिटांच्‍या रॅप सॉन्‍गमधून शाहरुखने मतदान करण्याच्या अधिकाराचे महत्त्व सांगितले आहे.\nशेअर केलेल्‍या व्‍हिडिओला 'मतदान फक्त आपला हक्क नाही, तर ही आपली शक्ती आहे, त्या शक्तीचा वापर करा,' अशी कॅप्शन देण्‍यात आली आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या व्हिडिओची स्तुती केली आहे. मोदींनी ट्विटमध्‍ये म्‍हटले आहे....'उत्तम प्रयत्न.. देशातील नागरिक आणि विशेषकरून पहिल्यांदा मतदान करणारे लोक तुझ्या आवाहनाला चांगला प्रतिसाद देतील आणि मतदान करण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडतील, असा मला विश्वास आहे.'\nनागरिकांमध्‍ये मतदानाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी मोदी यांनीनी मार्चमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींना आवाहन केले होते. त्‍यांनी प्रत्‍येक स्‍टारना टॅग करून ट्‍विट केले होते.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/world-cup-2019-ishant-sharma-and-axar-patel-added-in-the-standby-list/", "date_download": "2019-07-22T20:34:16Z", "digest": "sha1:MR5WXEMT62ZKWISKJXEOF6EXUIEWWZE5", "length": 10992, "nlines": 70, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रायडू, पंत, सैनी बरोबर विश्वचषकासाठी या दोघांनाही मिळाली राखीव खेळाडूंमध्ये संधी", "raw_content": "\nरायडू, पंत, सैनी बरोबर विश्वचषकासाठी या दोघांनाही मिळाली राखीव खेळाडूंमध्ये संधी\nरायडू, पंत, सैनी बरोबर विश्वचषकासाठी या दोघांनाही मिळाली राखीव खेळाडूंमध्ये संधी\n30 मेपासून इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु होणाऱ्या 2019 विश्वचषकासाठी सोमवारी(15 एप्रिल) 15 जणांच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर काल(17 एप्रिल) अंबाती रायडू, रिषभ पंत आणि नवदीप सैनी हे खेळाडू या विश्वचषकासाठी राखीव खेळाडू असतील याची माहिती देण्यात आली होती.\nआता रायडू, पंत आणि सैनी यांच्याबरोबरच इशांत शर्मा आणि अक्षर पटेल हे देखील या विश्वचषकासाठी राखीव खेळाडू असणार आहेत.\nयाबद्दल बीसीसीआयचे पदाधिकारींनी आयएएनएसशी बोलताना सांगितले आहे की 5 खेळाडू हे राखीव खेळाडू असतील. त्यामुळे त्यांनी गरज लागली तर इंग्लंडला जाण्याची तयारी ठेवावी.\nविशेष म्हणजे या 5 राखीव खेळाडूंपैकी सैनी हा खलील अहमद, आवेश खान आणि दीपक चहर यांच्यासह भारतीय संघाला विश्वचषकादरम्यान नेटमध्ये सराव देण्यासाठी आधीच इंग्लंडला जाणार आहे.\nबीसीसीआयचे पदाधिकारी म्हणाले, ‘इशांत, अक्षर, पंत, रायडू आणि सैनी यांचा राखीव खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने त्यांना याबद्दल माहिती दिली आहे. सैनीप्रमाणे अन्य चार जण संघाबरोबर इंग्लंडला जाणार नाही. पण गरज लागली तर त्यांना तयार राहण्यास सांगण्यात आले आहे.’\n‘आम्ही दोन फलंदाज, दोन वेगवान गोलंदाज आणि एक फिरकीपटू राखीव खेळांडूमध्ये ठेवण्याचा विचार केला होता. तसेच यावेळी सर्व संघ साखळी फेरीत एकमेकांशी सामना खेळणार असल्याने बराच काळ चालणाऱ्या या स्पर्धेत राखीव पर्याय असणे आवश्यक आहे.’\nइशांत हा इंग्लंडमध्ये पार पडलेल्या 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विजेतेपद पटकावलेल्या भारतीय संघाचा भाग होता. त्याने या स्पर्धेत अंतिम सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती. तसेच त्याला 2015 च्या विश्वचषकातही भारतीय संघात संधी मिळाली होती. परंतू तो विश्वचषकाआधीच दुखापतग्रस्त झाल्याने त्याला खेळता आले नव्हते.\nपरंतू मागील काही दिवसांत इशांतने गोलंदाजीत चांगली प्रगती करताना त्याच्या गोलंदाजीत आलेल्या परिपक्वतेने सर्वांना प्रभावित केले आहे.\nत्याच्याबद्दल बोलताना बीसीसीआयचे पदाधिकारी म्हणाले, अनुभव बाजारातून विकत घेऊ शकत नाही. इशांत हा आता परिपक्व गोलंदाज आणि त्याला काय गरजेचे आहे हे माहित आहे. त्याला दबाव हाताळता येतो. याआधीही त्याने असे केले आहे. तो पुन्हा असे करुही शकतो.\nभारताचा विश्वचषकातील पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणार आहे.\n–चार वर्षांपासून एकही वनडे न खेळलेला क्रिकेटपटू करणार विश्वचषकामध्ये श्रीलंकेचे नेतृत्व\n–चेन्नई सुपर किंग्सच्या बाबतीत चौथ्यांदाच घडली अशी गोष्ट\n–विश्वचषकासाठी संघात जागा न मिळाल्याने या खेळाडूला आवरता आले नाही अश्रू, पहा व्हिडिओ\nश्रीलंकेचा हा दिग्गज क्रिकेटपटू करणार टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज\nया ५ भारतीय दिग्गज क्रिकेटपटूंनी चांद्रयान २ माहीमेसाठी केले इस्त्���ोचे कौतुक\nअनिल भोईर यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या प्रसिद्धी व प्रकाशन समितीवर सदस्य म्हणून निवड\n…म्हणून अगरवाल, पंतला मिळाली २०१९ विश्वचषकासाठी टीम इंडियात संधी\nएकवेळ या क्रिकेटपटूसाठी भांडला होता गंभीर, आता त्याला मिळाली टीम इंडियात संधी\nतो क्रिकेटमधील सोनेरी दिवस ना लंकेचे चाहते विसरले ना भारतीय फॅन…\nनवदीप सैनी, राहुल चहर पाठोपाठ पुण्याचा हा युवा क्रिकेटपटूही ठोठावतोय टीम इंडियाचे दार\nप्रो कबड्डी २०१९: कोच अनुप कुमार समोर कोच राकेश कुमारच्या संघाचे आव्हान\n१९ दिवसात ५ सुवर्णपदक मिळवणाऱ्या हिमा दासवर होतोय दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव\nराष्ट्रीय लेझर रन स्पर्धा आजपासून पुण्यात\nमराठमोळ्या गिर्यारोहक दीपक कोनाळेने सर केले माउंट एल्ब्रुस\nविश्वचषक जिंकल्यानंतरही ओयन मॉर्गन म्हणतो ही गोष्ट योग्य नाही\nअंबाती रायडूच्या 3D ट्विटबद्दल एमएसके प्रसाद यांनी दिले असे उत्तर\nएमएस धोनीबद्दल एमएसके प्रसाद यांनी केले मोठे भाष्य\nया क्रिकेटपटूला टीम इंडियात संधी मिळता मिळता राहिली; एमएसके प्रसाद यांनी केला खूलासा\nविंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; या युवा खेळाडूंना मिळाली संधी\nएनआयओ व्हिजन मॅराथॉन स्पर्धेत 3000 धावपटू सहभागी\nपीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत मेट्रोसिटी रेजिंग बुल्स संघाचा विजय\nडब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार ट्रिपल एचने विश्वविजेत्या इंग्लंडला दिली ही खास भेट\nया कारणामुळे सचिनचा झाला द्रविड, कुंबळेनंतर हॉल ऑफ फेममध्ये समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marketaanime.com/2018/07/30/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A5%A9%E0%A5%A6-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AE/", "date_download": "2019-07-22T20:41:12Z", "digest": "sha1:2AC2VOXEYHHO6CHNXFGM2RMDDNT4QD5D", "length": 12632, "nlines": 169, "source_domain": "marketaanime.com", "title": "आजचं मार्केट - ३० जुलै २०१८ - Stock Market आणि मी", "raw_content": "\nगृहिणी ते stock market गुंतवणूकदार – एक रोमांचक प्रवास\nआजचं मार्केट – ३० जुलै २०१८\nlike करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका\nआजचं मार्केट – ३० जुलै २०१८\nआज नवीन आठवड्याची सुरुवात धडाकेबाज झाली. चांगलेच फटाके फुटले. खरे पाहता इतकी चांगली सुरुवात होईल असे वाटले नव्हते. वायदेबाजार आणि तांत्रिक विश्ले��ण दोन्हीही दृष्टिकोनातून मार्केट ओव्हरबॉट स्थितीत होते. १.७ पूट /कॉल रेशियो होता. मार्केट ताणलेले आहे हे समजत होते. पण तरीही बँक ऑफ बरोडाच्या पहिल्या तिमाहीच्या निकालांमुळे धमाल आली. सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकिंग क्षेत्रात थोडे आशादायक वातावरण निर्माण झाले. सुरुवातीला मार्केटने आपला थोडासा रंग दाखवला खरा पण बुल्सनी रिलायन्सच्या साथीने किल्ला लढवला सर्व आंतरराष्ट्रीय आणि आर्थीक अडचणी झुगारून देऊन बुल्सनी आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीप्रमाणे मार्केटमध्ये मुसंडी मारली.आणि मार्केट ब्ल्यू स्काय टेरिटरीत नेले.मार्केटने नवीन शिखरे पार केली. सेन्सेक्स, निफ्टी, बँक निफ्टी ब्ल्यू स्काय टेरिटरीत गेले. याला भारती एअरटेल, ICICI बँक यांनीही हातभार लावला हे विसरता येणार नाही. .\nRBI च्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीची तीन दिवसांची मीटिंग सुरु झाली.\nPNB मेटलाईफचा IPO येणार आहे. PNB आपला २४.६४% स्टेक विकणार आहे. यातून PNB ला Rs २००० ते २५०० कोटी मिळतील. मेट लाईफ हा त्यांचा परदेशी भागीदार आपला ०.३६ % स्टेक विकणार आहे.या IPO चे सर्व प्रोसिड्स प्रमोटर्सना मिळतील.\nनिरमा ही कंपनी त्यांच्या सिमेंट डिव्हिजनचा IPO आणण्याच्या विचारात आहे. या युनिटचे लिस्टिंग २०१९ मार्चमध्ये होईल अशा बेतात IPO आणला जाईल.\nज्युबिलण्ट लाईफ ज्युबिलण्ट फार्माचा IPO आणून आपला ५% स्टेक विकणार आहे. त्यामुळे ज्युबिलण्ट लाईफचे कर्ज कमी होईल आणि डेट/ इक्विटी रेशियो सुधारेल.\nHDFC IPO ची इशू प्राईस Rs ११०० ठरवली.\nTCNS या कंपनीचा शेअर Rs ७१५ वर लिस्ट झाला. लिस्टिंग नंतर Rs ६२६ पर्यंत भाव गडगडला. (IPO विषयी सर्व माहिती आणि IPO चा फार्म भरण्याविषयी सर्व माहिती माझ्या ‘मार्केट आणि मी’ या पुस्तकात दिली आहे.)\nगती या लॉजिस्टिक क्षेत्रातील कंपनीची चांगलीच घोडदौड चालू होती कारण TVS लॉजिस्टिक गती या कंपनीला Rs १५०० कोटींमध्ये खरेदी करणार आहे. त्यामुळे ओपन ऑफर येईल असा मार्केटचा अंदाज आहे.\nरिलायन्स इन्फ्रा त्यांचा मुंबईचा इलेक्टीसिटी बिझिनेस अडानी ट्रान्समिशनला विकणार आहे. त्यामुळे रिलायन्स इन्फ्रा डेट फ्री कंपनी होईल.\nल्युपिन च्या मंडीदीप युनिटला यूरोपीयन रेग्युलेटरी ऑथॉरिटीची मंजुरी मिळाली.\nइंडीगोच्या काही विमानांच्या एंजिनात दुरुस्ती करायची असल्यामुळे त्यांची काही विमानांची सेवा उपलब्ध नसेल.\nबँक ऑफ बरोडा, NTPC , को��ोमंडल, गोदावरी पॉवर, लुमॅक्स ऑटो, रामकृष्ण फोर्जिंग्ज, गोदरेज कन्झ्युमर,HDFC, न्यू इंडिया अशुअरंस, सेंच्युरी टेक्सटाईल्स, RITES, चेन्नई पेट्रो, स्पार्क, एस्कॉर्टस, या कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.\nटेक्स RAIL आणि शॉपर्स स्टॉप या कंपन्या टर्न अराउंड झाल्या.\nथायरो केअरची शेअर ‘ BUY BACK’वर विचार करण्यासाठी ४ ऑगस्ट रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक आहे.\nगोदरेज कंझ्युमर प्रॉडक्टस या कंपनीने तुमच्या जवळ दोन शेअर्स असतील तर तुम्हाला एक बोनस शेअर मिळेल असे जाहीर केले.\nमार्केट संपल्यानंतर टेक महिंद्राचा पहिल्या तिमाहीचा निकाल चांगला आला. अव्हेन्यू सुपटमार्टचा निकाल चांगला आला.\nइंडीगो या विमान वाहतूक कंपनीचा पहिल्या तिमाहीचा निकाल मात्र तद्दन खराब आला.\nआयडिया सेल्युलरचा पहिल्या तिमाहीचा निकाल Rs ३३६४ कोटींचा(आयडिया सेल्युलर इन्फ्रा सर्व्हिसेसचे विक्री प्रोसिड्स ) एक मुश्त नफा होऊनही नक्त नफा फक्त Rs २५६ कोटी झाला.\nवरील सर्व निकाल मार्केटची वेळ संपल्यानंतर आल्यामुळे मंगळवारचे मार्केट याची दखल घेईल.\nBSE निर्देशांक सेन्सेक्स ३७४९४ वर NSE निर्देशांक निफ्टी ११३१९ वर आणि बँक निफ्टी २७८४२ वर बंद झाला.\nwww.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट\nshare करा पण क्रेडिट देऊन \n← आजच मार्केट – २७ जुलै २०१८ आजचं मार्केट – ३१ जुलै २०१८ →\nआजचं मार्केट – २२ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १९ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १८ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १७ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १६ जुलै २०१९\nलेखमाला – 'माझी वाहिनी'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/comment/164356", "date_download": "2019-07-22T21:30:57Z", "digest": "sha1:BJTPEVZYB5WSW6BZCINADHETZVNWF3C3", "length": 108489, "nlines": 1554, "source_domain": "aisiakshare.com", "title": " ही बातमी समजली का - भाग १६५ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०१९ - आवाहन\nही बातमी समजली का - भाग १६५\nअनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. \"ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा.\" असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा \"एकोळी\" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.\nआधीच्या धाग्यात ~१०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.\nस्त्री-शिक्षणाचा आग्रह धरल्यामुळे मुस्लिम अतिरेक्यांनी डोक्यात गोळी घातल्यावर मलाला युसुफजाई स्त्रीवादी लोकांच्या गळ्यातला ताईत बनली; ते योग्यच होतं. पण पॅलेस्टिनी लोकांच्या हक्काची मागणी करणाऱ्या अहेद तमिमीचं नाव चर्चिलांनाही माहीत नसतं; याबद्दल अलजझिरावर आलेला बारका आणि महत्त्वाचा लेख.\nही बातमी वाचली का\nनंदननं पहिल्यांदा हा शब्द असा वापरल्याचं मला आठवतंय. (अशा वेळी नंदनला दोष देणं सोपं असतं.)\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nअच्छा. म्हंजे भारतातले ट्रिपल तलाक बंदीचे विधेयक सुद्धा सौदि अरेबिया व इराण कडून स्फूर्ती, प्रेरणा घेऊनच करण्यात आले वाट्टं. कारण मोदी हे रिफॉर्म्स बद्दल नुसती बडबड करण्याबद्दल प्रसिद्ध आहेत असं ऐकलं.\n>>>मोदी हे रिफॉर्म्स बद्दल\n>>>मोदी हे रिफॉर्म्स बद्दल नुसती बडबड करण्याबद्दल प्रसिद्ध आहेत असं ऐकलं.\nहो. हा कायदा करा असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं म्हणून झाला. (त्यात आपली छाती ५६ इंचीअसल्याचा क्लेम पुढे रेटण्याची संधी दिसली हा बोनस).\nलगे हाथ ज्यावर इतकी वर्षे टीका केली तो शहाबानो कायदा* रद्द करण्याची कारवाई सुद्धा करावी.\n*भादवि च्या कलम १२५ खाली मुस्लिम महिलांना पोटगी मागता येऊ नये म्हणून हा कायदा केला गेला. परंतु मुस्लिम महिला आजही कलाम १२५ खाली पोटगी मागतात आणि कोर्ट त्या कलमाखाली ऑर्डर काढतात असे राज कुलकर्णी आणि अतुल सोनक हे माझे वकील मित्र सांगतात. या विशिष्ट मामल्यात ही चांगली गोष्ट आहे पण कोर्टांनी संसदेचे स्पेसिफिक कायदे धाब्यावर बसवून आपल्या मनाने निकाल देणे हे बरोबर नाही. ज्यूदिशीअरी ला कसलीच अकौंटेबिलिटी नाही हे वाईट आह���.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nहो. हा कायदा करा असं सुप्रीम\nहो. हा कायदा करा असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं म्हणून झाला. (त्यात आपली छाती ५६ इंचीअसल्याचा क्लेम पुढे रेटण्याची संधी दिसली हा बोनस).\nसरकारकडे सर्वोच्च न्यायालयात जाऊन् आणखी वेळ मागण्याचा विकल्प अवश्य होता. तसा तो एक्सप्लिसिटली चर्चिला गेला नव्हता. पण होता.\nसरकारने AIMPLB चा सल्ला न घेता घाईघाईने कायदा केलेला आहे असा आरोप झालेला आहे - AIMPLB ने च केलेला आहे.\nदुसरं म्हंजे \"सरकार घिसाडघाई करत आहे\" असा आरोप सुद्धा झाला होता. काँग्रेसने च केला होता.\nतेव्हा तुमचा \"हा कायदा करा असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं म्हणून झाला\" हा आक्षेप कम आरोप कैच्याकै आहे.\nसुप्रीम कोर्टात सरकारने सांगितलं की आम्ही असा कायदा आणू.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nठीकाय. पण सरकारने हा मुद्दा\nठीकाय. पण सरकारने हा मुद्दा लावून धरला व कायदा आणला व केला. युपीए १, २ मधे हा दम नव्हता.\nहा कायदा करायची वेळ आली असती तर तुमचे आवडते राहूल गांधी आपल्या \"डी\" ला पाय लावून पळाले असते.\n>>हा कायदा करायची वेळ आली\n>>हा कायदा करायची वेळ आली असती तर तुमचे आवडते राहूल गांधी आपल्या \"डी\" ला पाय लावून पळाले असते.\nराहुल गांधी माझे आवडते आहेत हा शोध कुठून लावला\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nराहुल गांधी माझे आवडते आहेत\nराहुल गांधी माझे आवडते आहेत हा शोध कुठून लावला\nह्या प्रकारचा येडचापपणा सगळीकडे दिसू लागलाय. बरेच जण उत्तर देण्याऐवजी 'डी' ला पाय लावून पळतात किंवा तुम्ही अमुक ह्याला विरोध करता म्हणजे तुम्ही तमुक तुमचा लाडका असे काहीतरी थातूरमातूर उत्तर देतात.\nराहुल गांधी माझे आवडते आहेत\nराहुल गांधी माझे आवडते आहेत हा शोध कुठून लावला\n(१) तुम्ही काँग्रेस चे चाहते आहात्\n(२) काँग्रेसने सर्वानुमते व एकमताने रागां ना तिथे पक्षाध्यक्ष पदावर नेमलेले आहे. कोणताही विरोधक, किंतू, परंतु ला वाव नाही.\n(३) वरील १ व २ चा अर्थ काय होतो \nलॉजिक जब्रा आहे. एक ईनोद आठवला\n1. मास्तर तुम्ही मला खूप आवडता\n2. तुम्हाला तुमची मुलगी खूप आवडते\n3. वरील 1 व 2चा अर्थ काय होतो -> मला तुमची मुलगी खूप आव��ते (द्या लग्न लावून)\nगब्बरची एक आणि मिलिंद पदकींच्या दोन प्रतिक्रिया इथे हलवल्या आहेत. त्या सध्या सर्वसामान्य सदस्यांना दिसत नाहीयेत; पण उडवलेल्या नाहीत. त्या दिसाव्यात म्हणून काम सुरू आहे.\nधिर धर्ने ही विनंती.\nपॅलेस्टिनी मंडळींचे वर्णन् - ते सर्वांही सदा सज्जन सोयरे होतु ॥ - असेच करावे लागेल.\nअमेरिकन दुतावासाची इमारत जेरुसलेम ला हलवण्याच्या ट्रंप च्या निर्णयाविरोधी (संयुक्त राष्ट्रात) झालेल्या ठरावावर भारताने ट्रंप यांच्या विरोधी मतदान केले. म्हंजे पॅलेस्टाईन च्या बाजूने. त्यानंतर लगेचच हा \"पसाय\" भारताला देण्यात आला. \"पसाय\" खाल्ल्यावर भारत \"सुखिया झाला\" असेलच.\nहा शुद्ध गाढवपणा आहे हे मान्य आहे.\nपलिस्तनींना भारताने आजतागायत प्रचंड मदत केली आहे.\nहा शुद्ध गाढवपणा आहे हे मान्य\nहा शुद्ध गाढवपणा आहे हे मान्य आहे.\nया वागण्याला आ. खा. च. बा. स. ठो. असं म्हणतात.\nआ. खा. च. बा. स. ठो. \nभारत हे पहिले नॉन अरब राष्ट्र\nभारत हे पहिले नॉन अरब राष्ट्र आहे ज्याने टू स्टेट सोल्युशन ला मान्यता दिली होती.\nलाँगफॉर्म - आयशी च्या खाटलावर चढुन बापसाला सलाम ठोकणे.\nभारत हे पहिले नॉन अरब राष्ट्र आहे ज्याने टू स्टेट सोल्युशन ला मान्यता दिली होती.: Sure, and they should remember that\nआमचं म्हणणं हे आहे की\nआमचं म्हणणं हे आहे की पॅलेस्टाईन हे फडतूस राष्ट्र आहे त्यांनी त्यांच्या औकातीत रहावे. Don't byte bite the hand that feeds.\n( अर्थात आमचे लोक, मोदी सकट, त्यांची चाटायला जातात तो भाग निराळा).\nउईघूर (जिंझियांग) मधल्या दहशतवादि लोकांची सभा असेल तर पॅलेस्टिन चा चीनमधला राजदूत तिथे जाईल का \nगलती दुरुस्त केलेली आहे.\nगलती दुरुस्त केलेली आहे.\nकॉल ऑफ ड्युटी या ऑनलाईन गेममधील $ 1.50 च्या पैजेवरुन चिघळलेल्या प्रकरणात कान्सास पोलिसांनी एकाला ठार मारले.\nपोलिसांना खोटी माहिती देणाऱ्याला नंतर अटक.\nऑनलाईन प्रायवसी, पोलीसांची या प्रकरणाची हाताळणी वगैरे अनेक प्रश्न यातून पडतात.\nथँक्सगिविंगनिमित्त आमच्या हौसिंग सोसायटीत (अपार्टमेंट कॉंप्लेक्समध्ये) छोटीशी पार्टी ठेवली होती. पार्टीचा हॉल हा सोसायटीच्या कंपाऊंडमध्येच असला तरी माझ्या अपार्टमेंटपासून ~400 मीटर आहे. थंडीमुळे गाडीतून जावे लागले. घरुन निघालो. निम्मे अंतर पार केले तर पोलीसांनी पुढचे सर्व रस्ते बंद केले होते. ( रस्त्यावरच्या ट्राफिक हवालदारांपेक्षा वेगळे, आजपर्यंत केवळ पेपरात किंवा ऑनलाईन पाहिलेल्या फोटोतल्यासारखे, पोलीसांचे कपडे. अगदी सशस्त्र आणि सुसज्ज धिप्पाड पोलीस, त्यांच्या बुलेटप्रूफ गाड्या आमच्या अपार्टमेंटपासून 200 मीटर अंतरावर होत्या).\nनंतर घरी येऊन इकडे तिकडे फोन केला, ऑनलाईन पाहिले तेव्हा आमच्या सोसायटीत एकाने त्याच्या गर्लफ्रेंडला फटकावले होते म्हणून तिने पोलिसांना बोलावले होते. त्याच्याकडे बंदूक आहे असं तिने सांगितल्यावर स्वाट टीम आली होती. साडेनऊ-दहाला काही गोळ्यांचे आवाज आले पण कोणी गेल्याची बातमी दुसऱ्या दिवशी पेपरात आली नाही.\nआता बरोबर सुतासारखे सरळ आले पॅलेस्टिनी. आत्ता राहुल गांधी पंतप्रधान असते तर साधा आक्षेप सुद्धा नोंदवला नसता भारत सरकारने. चाटायला गेले असते.\nइतकी वर्षे काँग्रेस सरकार\nइतकी वर्षे काँग्रेस सरकार केवळ \"निषेध नोंदवले\" म्हणून आक्षेप होता असे आठवते. त्याचे नवे भक्त व्हर्जन निषेधही नोंदवला नसता असे झालेले दिसते.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nथत्तेकाका एकच देतात पण\nथत्तेकाका एकच देतात पण सॉल्लीड देतात.\nत्यांना पाठिंबा देण्याची तरी जरुर काय सरळ जेरुसलेमला मान्यता देऊन टाकायची.\nआम्हाला पण हेच हवं आहे. भारत\nआम्हाला पण हेच हवं आहे. भारत सरकारने उगीचच पॅलेस्टाईन ला महत्व देऊ नये. व इस्रायल ला महत्व द्यावे कारण इस्रायल कडून आपल्याला प्रचंड फायदा आहे. (इस्रायलवाल्यांना सुद्धा आपल्याकडून फायदा आहे व त्यांना हे परस्परावलंबत्व मान्य आहे). पॅलेस्टाईन हे भिक्कारडे, फडतूस, फालतू लोक आहेत.\nहा लेख थोडा जुनाच आहे. पण जरूर वाचनीय आहे.\nसाधारणपणे, हाना आरण्ड्ट जे म्हणाली होती, सामान्य लोकांनी केलेला दुष्टपणा सगळ्यात वाईट. कारण दुष्ट-पापी-चांडाळांची संख्या खूप कमी असते, पण सामान्यांची संख्या खूप जास्त असते. या विषयावर असलेली निरनिराळी पुस्तकं आणि त्यांतून झालेलं आकलन असा हा लेख.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nसरत्या वर्षात केजरीवाल यांच्या केकावल्या कमी झाल्या.\nपरत एक प्रश्न : नीती आयोग आणि प्लॅनिंग कमिशनमध्ये नक्की फरक काय\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nराज्यांना कर निधी वाटप निती\nराज्यांना कर निधी वाटप नित�� आयोग करत नाही. नियोजन आयोग करायचं. ( निती आयोग काहीच करत नाही. )\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \n\"नियोजन आयोग राज्यांना निधीवाटप करणार नाही\", इतका बदल केला असता तर नियोजन आयोग हाच नीती आयोग म्हणून काम करू शकला असता का\nनीती आयोग जर वाहनांमध्ये पेट्रोल बरोबर मिथेनॉल घालावे हे ठरवत असेल तर गब्बरच्या \"ॲण्टी-सेंट्रल प्लॅनिंगचे\" काय झाले\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nनीती आयोग म्हणताना प्लानिंग\nनीती आयोग म्हणताना प्लानिंग कमिशनाइवजी आहे असं म्हणतात. पण बघायला गेलं तर नीती आयोग NAC चं रिप्लेसमेंट आहे. ज्याचं काम थिंक़-टँकच आहे. पॉलिसी इनपुट देण्याचं आहे.\n(युपीएचे सगळ्यात घातक कायदे देणारी बॉडी NAC, सोनिया गांधी याची हेड होती. सोनिया गांधी इतर झोलाछापांच्या मदतीने देश या बॉडीद्वारेच चालवायची. )\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nसोनिया गांधी इतर झोलाछापांच्या मदतीने देश या बॉडीद्वारेच चालवायची.\nअरुणा रॉय नावाची बाई यांची मोरक्यागिरी करायची. शेवटी युपीए-२ मधे क्रोनिइझम फार आहे असं म्हणून तिने राजीनामा दिला.\nनीती आयोग जर वाहनांमध्ये\nनीती आयोग जर वाहनांमध्ये पेट्रोल बरोबर मिथेनॉल घालावे हे ठरवत असेल तर गब्बरच्या \"ॲण्टी-सेंट्रल प्लॅनिंगचे\" काय झाले\nहो. जर मिथेनॉल हे पेट्रोल मधे घालणे इतके फायदेशीर असेल तर कंपन्या व पेट्रोल डिलर्स आधीच हे का करत नाहियेत. त्यासाठी सरकारला का मधे पडावे लागते - हा प्रश्न उचित आहेच.\nनियोजन आयोगाचे काम पंचवार्षिक योजना बनवणे/राबवणे हे असेल तर ते काम नीती आयोग करत नाहीये. हा फरक आहे.\nपंचवार्षिक योजना राबवणे वेगळे व एखाद्या विशिष्ठ उत्पादनाच्या खरेदीसाठी सरकारची कॉस्ट कमी करणे हे वेगळे.\n - हा प्रश्न लागू आहेच.\nक्रोनीइझम चा वास येतोय. मिथेनॉल बनवणाऱ्या कंपन्यांनी वशीला जोरदार लावलेला दिसतोय.\nमुळात पेट्रोलियम सेक्टर मधून सरकारने बाहेर पडणे आवश्यक आहे. पण मग फॉरिन पॉलिसी चे काय अमेरिकेकडून ऑईल विकत घेऊन ट्रंप ला मदत करायची (कारण ट्रंप ला अमेरिकन एक्सपोर्ट वाढवण्यात रस आहे) आणि त्यातून मिळवलेल्या इन्फ्लुअन्स चा वापर पाकिस्तानवर (अमेरिकेकरवी) दडपण आणण्यासाठी करायचा - असा प्लॅन आहे असं माझं मत आहे. भारताला कमी दराने क्रूड ऑइल विकणे हे अमेरिक��ला कसेकाय परवडते हे मला कोडे आहे. आयमिन ट्रान्स्पोर्टेशन कॉस्ट्स विचारात घेतल्या तर इराण भारताच्या अगदी जवळ आहे.\nपण \"पाकिस्तानविरुद्ध कृती काय केली अमेरिकेने \" - असा प्रश्न अजुन कोणीच कसाकाय विचारलेला नैय्ये \" - असा प्रश्न अजुन कोणीच कसाकाय विचारलेला नैय्ये उदा. रागां, मणिबुवा अय्यर.\nबदल्यात पाकिस्तानातून अमेरिकी एजंट्सना अफू मिळते का\nशेतकरी कामगार पक्षाच्या कुशल परराष्ट्रनीतीचे हे यश आहे. केजरीवाल, मायावती, लालू यादव, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, सीताराम येचुरी, डी राजा यांनी त्यांच्या दैदिप्यमान सेक्युलर विचारसरणीचा आधार घेत शेकाप ला अजोड साथ दिली व भगिरथ प्रयत्न करून हे घडवून आणले.\nगब्बु खुप चिडलेला दिसतोय\nगब्बु खुप चिडलेला दिसतोय\nरिपब्लिकनांनी जो टॅक्स कट केलेला आहे त्याचा परिणामस्वरूप अतिश्रीमंतांचे सर्वंकष करनिधी मधे असलेले योगदान (टक्केवारी) वाढणार आहे. ( वाक्य व्यवस्थित व काळजीपूर्वक वाचावे. नुसतेच वाचल्यासारखे करून आपल्या पूर्वग्रहानुसार निष्कर्षावर उडी मारू नये).\nकरसंकलन कमी होते आहे ($३२२९ बिलियन ते $२९६९ बिलियन)\nएक मिलियनवरती उत्पन्न असणाऱ्यांचा इफेक्टिव्ह टॅक्स रेट कमी होतो आहे (३२.५% ते ३०.२%)\n१. जन्तेवर फडतुसांवर खर्च करायला सरकारला $२६० बिलियन कमी मिळणार आहेत.\n२. याचाच दुसरा अर्थ म्हणजे तेवढं फिस्कल डेफिसिट वाढणार आहे. तेवढं इन्फ्लेशन होऊन त्याचा भार जन्तेवर फडतुसांवर पडणार आहे.\n३. दुसरीकडे नॉनफडतुसांकडे जास्त डिस्पोजेबल इन्कम होऊन त्यांचा खर्च वाढेल, पर्यायाने अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.\n१ आणि २ वास्तव आहे आणि ३ श्रद्धा.\n(१) हा माझा आवडता भाग.\n(२) फिस्कल डेफिसिट चा परिपाक म्हणून इन्फ्लेशन होतेच असे नाही.\n(३) श्रद्धा म्हणा नैतर ट्रिकल डाऊन थियरी म्हणा.\nगब्बरचं काय मत याबद्दल\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nअनुषा चारी यांनी याबद्दल अनेक\nअनुषा चारी यांनी याबद्दल अनेक वर्षांपूर्वी पेपर लिहिला होता. \"India Transformed\nअमेरिकेत तरी काय स्थिती आहे टोयोटा व होंडा १९८० च्या दशकात आल्या. फार आरडाओरडा झाला होता त्यांच्याविरूद्ध. जपानी कंपन्यांविरुद्ध बोंबाबोंब झाली होती.\nमार्केट शेअर - आजही टोयोटा तिसऱ्या व होंडा सातव्या क्रमांकावर आहेत. नंबर एक व दोन वर जीएम व फोर्ड आहेत.\nभारताचंच बोलायचं तर अँबॅसॅडर चं उदाह��ण बोलकं आहे. सरकारचा पाठिंबा (देशीवादाला खतपाणी) पण होता व सरकार हा मोठा कस्टमर पण होता. पण आज काय स्थिती आहे \nट्रंप च्या निर्णयाचं टायमिंग झक्कास आहे. जेव्हा पाकी सीडीएस चे प्रिमियम्स टोकावर पोहोचलेत तेव्हा \"लोहा गरम है. मार दिया हथौडा\".\nजेटलीजी, फक्त एवढंच करा. ह्यावर घुमजाव करू नका.\nआयमिन जर बिट्कॉईन मधे गुंतवणूक करणाऱ्यांना नुकसान झाले तर त्यांना बेलआऊट देऊ नये.\nभारतात बिटकॉईन बेकायदा आहे पण भारताबाहेरच्या अशा फंडात गुंतवणूक केली जाऊ शकते की ज्याच्या एयुएम मधे बिटकॉईन्स आहेत.\nपाकिस्तानची राजकोषिय घसरगुंडी सुरु आहे असं ऐकून आहे. तेव्हा या टायमिंग ला ट्रंप यांनी ही \"हार्डबॉल\" खेळी खेळलेली आहे.\nआता फुर्रोगामी मंडळी लगेच त्यांचा नेहमीचा पैतरा काढतील - की अशाने पाकिस्तान मूलतत्ववाद्यांच्याकडे अधिकच झुकेल व पाकी आर्मीचा प्रभाव अधिकच वाढेल आणि उरली सुरली आशा सुद्धा संपेल वगैरे वगैरे.\nत्या ऐवजी भक्त मंडळी हा\nत्या ऐवजी भक्त मंडळी हा मोदींच्या डिप्लोमसीचा विजय आहे म्हणून छाती कशी पिटत नाहीयेत त्याचं आश्चर्य आहे.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nरागांनी भक्तांकडून हे शिकण्यासारखे आहे.\nहा मोदिंच्या डिप्लोमसीचा विजय नाहीये म्हणून अभक्तांनी छाती बडउन घेउन क्षुधा दमन करावे\nतूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे\nविचार करता येतोय का बघा\nतुम्ही ज्यांचा \"भक्त\" असा उल्लेख त्यांना पाचपोच असू शकतो.....बदल म्हणून असा विचार करता येतोय का बघा\nहा ब्राझिल च्या पेरू विरोधी डिप्लोमसी चा विजय आहे\nत्या ऐवजी भक्त मंडळी हा मोदींच्या डिप्लोमसीचा विजय आहे म्हणून छाती कशी पिटत नाहीयेत त्याचं आश्चर्य आहे.\nहा ब्राझिल च्या पेरू विरोधी डिप्लोमसी चा विजय आहे.\nतसेच हा पोर्तुगाल चा नॉर्वे विरोधी डिप्लोमसी चा विजय आहे.\nहा फिनलंड चा साऊथ कोरिया विरोधी डिप्लोमसी चा विजय आहे.\nएवढंच नव्हे तर हा कर्नाटक विरुद्ध त्रिपूरा सीमाप्रश्नात हिमाचल प्रदेशाचा विजय आहे.\nहो. हा मोदी डिप्लोमासीचाच\nहो. हा मोदी डिप्लोमासीचाच विजय आहे. मे २०१४ पूर्वी कधी अमेरिकेने ड्रोन हल्ले केलेच नव्हते\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nहो. हा मोदी डिप्लोमासीचाच\nहो. हा मोदी डिप्लोमासीचाच विजय आहे. मे २०१४ पूर्वी कधी अमेरिकेने ड्रोन हल्ले केलेच नव्हते\nअमेरिकेने मे २०१४ पूर्वी अनेकदा पाकिस्तानला दिली जाणारी मदत थांबवली होती.\nअमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी गेली अनेक दशके पाकिस्तानविरुद्ध उघड पणे मिडिया मधे आघाडी उघडली होती व थेट शाब्दिक हल्ला चढवला होता. तो ऑप्टिक्स च होता.\nक्रॅक पॉट अध्यक्षांचं श्रेय फेकू पंतप्रधान घेणार \nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nप्र. का. टा. आ.\nप्र. का. टा. आ.\nयावर काय मत पब्लिकचं\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nलाल भगवा एक है - हे दीनदयाळ\nलाल भगवा एक है - हे दीनदयाळ उपाध्याय यांचा एकात्मिक मानवतावाद वाचला की लगेच लक्षात येतं. उदा. Machine should not be competitor of labor.\nदोस्त दोस्त ना रहा\nदोस्त दोस्त ना रहा\nदोस्त दोस्त ना रहा\nया लेव्हलचं असण्याऐवजी \"तू मला त्या दिवशी सिगरेटचा एक कश दिला नाहीस म्हणून मी आज तुला गायछाप मळून देणार नाही\" या लेव्हलचं वाटतंय.\nट्रंप ने जी मदत रोखलिये ती\nट्रंप ने जी मदत रोखलिये ती सिगरेट चा कश नसून जीवनावश्यक दवा होती (पाकिस्तानसाठी).\nएक सिगरेट कशकी कीमत तुम क्या\nएक सिगरेट कशकी कीमत तुम क्या जानो गब्बरबाबू...\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nएक सिगरेट कशकी कीमत तुम क्या जानो\nमै भलीभांति जानता हूं ... के उसकी क्या कीमत है. था एक जमाना .....\nपरंतू सरकारनेच भरमसाठ टॅक्सेस लावून किंमत वाढवून ठेवलिये.\nम्हंजे सिगरेट वर टॅक्सेस लावायचे आणि सिगरेट उद्योगांचे दमन करायचे.\nआणि वंचित, उपेक्षित, तळागाळातल्या विडीकामगारांचे \"प्रश्न\" सोडवायचे.\nमुकेशचे ते 'दोऽऽऽस्त दोऽऽऽस्तना रहा' ऐकून, गाणाऱ्याचे दुःख हे बहुधा आपला मित्र अर्जुनासारखा पूर्णपुरुष झाला नाही हे असावे, अशा समजुतीत बरीच वर्षे होतो.\n(थोडक्यात, 'दोस्तना' हा 'बारहसिंगा'सारखा काही प्रकार असावा, अशी काहीशी ('शीला कीजवानी'छाप) भाबडी समजूत होती.)\nअसं बघा. की अफगाण लोक हे आमचे फार दोस्त आहेत असं नाही. केवळ पाकीस्तानला शह देण्यासाठी त्यांची आम्हाला गरज आहे. आम्ही आमचे हितसंबंध पाहतो. अफगाणिस्तान ही पाकिस्तानची स्ट्रॅटेजिक डेप्थ बनू नये व पाकिस्तानवर प्रेशर जारी रहावे हे आमचे उद्दिष्ट आहे. नंतर पाकिसानची अर्थव्यवस्था कोलमडवणे हे आणखी एक उद्दिष्ट. पाहुण्याकडे तिनचार काठ्या असतील तर त्यातल्या एकदोन वापरून हा विंचू अर्धमेला करायचा आहे.\nबाकी लॉजिस्टिक्स हा मिलिटरी स्ट्रॅटेजी मधला मोठ्ठा बिल्डिंग ब्लॉक आहे याबद्दल सहमत.\nअफगाणिस्तान ही पाकिस्तानची स्ट्रॅटेजिक डेप्थ बनू नये\nम्हणजेच काबूलवर तालिबानचे राज्य येऊ नये यावर अमेरिका, रशिया, इराण, भारत यांचे एकमत आहे. अफगाणांशी मैत्री जुनी आहे. तालिबानच्या आधी तिथला व्यापार मुख्यतः शिखांच्या हातात होता. काबूलमध्ये हिंदी चित्रपटांची चलती होती. भारताचे तिथे आजही तुफान एक्सपोर्टस चालतात. तिथली रेल्वे भारतानेच बांधली आहे. आणि ट्रिलियन्स ऑफ डॉलर्सची खनिज संपत्तीही तिथे आहे: त्यामुळेच महासत्तांच्या महापटाचे (\"The Great Game\") अफगाणिस्तान हे केंद्र आहे.\nभ्रष्टाचारासाठी ॲक्च्युअली तुरुंगात गेलेला पहिलाच राजकीय नेता काय \nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nम्हंजे जयकांत शिक्रे म्हणतो\nम्हंजे जयकांत शिक्रे म्हणतो ते तितकंसं खरं नाहीये तर \nम्हंजे जयकांत शिक्रे म्हणतो\nम्हंजे जयकांत शिक्रे म्हणतो ते तितकंसं खरं नाहीये तर \nभ्रष्टाचारासाठी ॲक्च्युअली तुरुंगात गेलेला पहिलाच राजकीय नेता का\n चहा चढला की काय तुम्हाला \nकाश्मीरचे दरडोई उत्पन्न हे विकसित राज्यांच्या (महाराष्ट्र, गुजराथ, कर्नाटक) यांच्या एक-तृतियांशपेक्षाही कमी आहे. ही परिस्थिती पाकिस्तानने निर्माण केली काय काश्मीर मध्ये समृद्धी असती तर एव्हढा प्रॉब्लेम झाला असता का\n१९८९ मधे काश्मिर मधे मिलिटंट\n१९८९ मधे काश्मिर मधे मिलिटंट इन्सर्जन्सी सुरु झाली. त्या आधीची दहा वर्षे घ्या. तेव्हाचा विदा तपासा. खालील तांबडा भाग तुमच्या प्रतिसादातून उचललेला आहे. त्या दहा वर्षांच्या कालात एवढे सैन्य भारताने तिथे नेऊन ठेवले होते का त्यापूर्वी तिथे AFSPA होता का त्यापूर्वी तिथे AFSPA होता का त्या कालात काश्मिर ची अर्थव्यवस्था इतर राज्यांच्या तुलनेत कशी होती त्या कालात काश्मिर ची अर्थव्यवस्था इतर राज्यांच्या तुलनेत कशी होती ते पहा. व् मग चर्चा करूच. आयमिन मी या सगळ्याबद्दल मत बाळगून आहे असं नाही. पण विदा दिलात तर वेगळा विचार करेनही.\nकाँग्रेस आणि संघ परिवार यांच्या विचारप्रणालीत फारसे अंतर नाही\nहे मुद्दे मान्य आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात सैन्य नंतरच आणले ग��ले हेही मान्य आहे . बाय द वे, हे सैन्य काँग्रेसने आणले हे लक्षात घेणे - पण काश्मीर प्रश्न कसा \"सोडवावा\" याबाबत काँग्रेस आणि संघ परिवार यांच्या विचारप्रणालीत फारसे अंतर नाही: \"भडव्यान्ना गोळ्या घाला\" इतके सोपे आणि साधे ते उत्तर आहे. आणि काश्मीरमधील अशांतीचा फायदा उठवीत देशभर पोलीस स्टेट निर्माण करा हाही दोघांचाही डाव आहे.\nTrump चे विरोधकही आता त्याचे\nTrump चे विरोधकही आता त्याचे कौतुक करायला घाबरत नाहीत.\nपरराष्ट्र धोरणात हितसंबंधांकडे लक्ष द्यावे. रँड पॉल व ट्रंप यांची प्रचारकालात जोरदार भांडणं झाली होती. पण आता ते दोघे पाकिस्तानच्या मुद्द्यावर एक आलेले आहेत असं चित्र दिसत आहे.\nमाझ्या माहीती नुसार भारताने अमेरिकेकडून क्रूड तेल, व शस्त्रास्त्रे घेणे हे ट्रंप यांना हवं आहे. व बदल्यात भारताला पाहुण्याच्या काठीने विंचू मारायला अर्धमेला करता आला तर बघायचं आहे. अर्थातच भारत पाकिस्तान प्रश्न (काश्मिर वगैरे) हा भारतानेच सोडवायचा आहे. पण प्रश्न सोडवण्यासाठी पुरेसे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. A prosperous and democratically stable Pakistan is India's interest - हा बकवास गेली अनेक वर्षे ऐकतोय. शांततेच्या दृष्टीने अनेक पावलं भारताने (अगदी उजव्यांनी सुद्धा) उचलली. पण प्रश्न सुटलेला नाहिये कारण Pakistan does NOT HAVE to solve it. It can keep indulging in the low intensity warfare with India for another 50 years. आपल्याला त्यांचे आर्थिक बाबतीत कंबरडं मोडावं लागेल. मगच ते सुतासारखे सरळ येतील. व नेमक्या याच बाबतीत ट्रंप मददगार होऊ शकेल.\nTrump चे विरोधकही आता त्याचे कौतुक करायला घाबरत नाहीत\nमिलिंदराव तुमचा आयडी हॅक\nमिलिंदराव तुमचा आयडी हॅक झालाय काय \nआयडी हॅक झालाय काय \nपण म्हणून मी ट्रंप समर्थक आहे\nपण म्हणून मी ट्रंप समर्थक आहे असं नाही बर्का.\nम्हणून मी ट्रंप समर्थक आहे असं नाही\nमी मोदी समर्थक आहेच की. व ते मी थेट, स्पष्ट मान्य केलेले आहेच की.\nमी मोदी समर्थक आहेच की\nदीनदयाळ उपाध्याय पण क्लोजेट सोशॅलिस्ट च होते.\nदगडापेक्षा वीट मऊ - म्हणून.\nदगडापेक्षा वीट मऊ - म्हणून.\nअनु राव यांचे मत जाणून घ्यायचे आहे.\nखालील ट्विट्स मला आवडले -\nआप के मुंह मे घी शक्कर. आणि शक्कर खाऊन होई पर्यंत व्हिस्कीचा प्याला मी भरून आणतो तुमच्यासाठी. जोडीला चखणा पण. चखण्यामधे माझ्या हातची सिमला मिर्च ची भजी.\nभांडणांनी होते/ मोठी रक्तशुद्धी\nबोलाचीच व्हिस्की / बोलाचीच भजी\nसुरु करू ताजी/ भांडणे ती\nभांडणांनी होते/ मोठी रक्तशुद्धी\nताजी होते बुद्धी / सकळांची\n'मेड इन इंडिया' कादंबरीचे लेखक पुरुषोत्तम बोरकर यांचे निधन झाले आहे. त्यांना 'ऐसी अक्षरे'तर्फे आदरांजली\nगायिका गीता दत्त (मृत्यू : २० जुलै १९७२)\nजन्मदिवस : गणितज्ञ फ्रेडरिक बेसेल (१७८४), चित्रकार एडवर्ड हॉपर (१८८३), अणूंमधला पुंजवाद दाखवणाऱ्यांतला नोबेलविजेता गुस्ताव हर्ट्झ (१८८७), स्ट्रेप्टोमायसिन आणि अन्य प्रतिजैविकांच्या संशोधनाचा पाया घालणारा नोबेलविजेता सेलमन वाक्समन (१८८८), चित्रकार व शिल्पकार अलेक्झांडर कॉल्डर (१८९८), कवी वसंत बापट (१९२२), गायक मुकेश (१९२३), साक्षेपी संपादक गोविंद तळवलकर (१९२५), गोलंदाज वसंत रांजणे (१९३७), अभिनेता ऱ्हीस इफान्स (१९६८)\nमृत्यूदिवस : सर्वात मोठा लघुग्रह शोधणारा ग्युसेप्पे पियाझ्झी (१८२६), 'स्टँडर्ड टाईम' निर्माण करणारा अभियंता सँडफर्ड फ्लेमिंग (१९१५), दलित नेते पा.ना. राजभोज (१९८४), लेखक ग.ल. ठोकळ (१९८४)\n१६७८ : शिवाजी महाराजांनी वेल्लोर किल्ला जिंकला.\n१८९४ : जगातली पहिली मोटर शर्यत फ्रान्समध्ये झाली.\n१९०० : ब्रिटिश इंडियाच्या नॉर्मन प्रिचर्ड या खेळाडूने ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पॅरिस येथे २०० मीटर स्पर्धेचे रौप्यपदक मिळविले.\n१९०८ : 'देशाचे दुर्दैव' या जहाल अग्रलेखाबद्दल लोकमान्य टिळक यांना सहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा.\n१९३० : महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात जंगल सत्याग्रहाची सुरुवात.\n१९३३ : विली पोस्ट हा पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारा पहिला मानव ठरला. ७ दिवस १८ तास ४९ मिनिटात त्याने हा विक्रम केला.\n१९५१ : देझिक आणि त्सिगान हे अवकाशयात्रा करणारे पहिले कुत्रे ठरले.\n१९५४ : पोर्तुगीजांच्या ताब्यातून दादरा मुक्त.\n१९८१ : भारताचा पहिला भूस्थिर उपग्रह 'अ‍ॅपल' कार्यान्वित.\n१९९२ : सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला अयोध्या येथील बाबरी मशीद परिसरातील बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले.\n२००५ : ७ जुलैच्या लंडन बाँबहल्ल्यातला संशयित समजून जॉन चार्ल्स दी मेनेझेस या निरपराध ब्राझिलिअन तरुणाची लंडन पोलिसांनी निष्काळजीपणे हत्या केली.\n२०११ : नॉर्वेमध्ये दहशतवादी हल्ल्यात ७७ ठार.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्���क तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95/", "date_download": "2019-07-22T20:26:07Z", "digest": "sha1:TGOTB7JNIMHVSVUUELAO4EUPXYGJUS4R", "length": 9683, "nlines": 65, "source_domain": "lokvruttant.com", "title": "अहमदाबाद मध्ये मोदींनी केली मतदान; मतदानापूर्वी घेतली आई ची भेट – Lokvruttant", "raw_content": "\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\nअहमदाबाद मध्ये मोदींनी केली मतदान; मतदानापूर्वी घेतली आई ची भेट\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम April 23, 2019\nअहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबादमध्ये केले मतदान केले. यावेळी मतदान करताना मोदींना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मतदान करण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी गांधीनगरमध्ये आपल्या मातोश्री हिराबेन यांची भेट घेतली. मतदान केल्यानंतर मोदींनी पत्रकारांशी संवाद देखील केला. यावेळी त्यांच्यासोबत भाजपअध्याक्ष अमित शाह देखील उपस्थित होते.यावेळी मोदी म्हणाले की, देशात तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. माझे भाग्य आहे की मला आज माझे कर्तव्य निभावण्याची सौभाग्य प्राप्त झाले. मी माझ्या मतदारसंघात मतदान करून या लोकशाहीच्या पर्वात सहभाग घेतला आहे. सर्वांनी मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.\nमतदान केल्यानंतर कुंभच्या मेळ्यात स्नान केल्यानंतर जे भाग्य लाभतं ते भाग्य आज मला लाभलं, असे ते म्हणाले. मतदान केल्याने मला पवित्रता लाभते. लोकशाहीच्या या पर्वात उत्साहात सहभागी व्हा, असे मोदी म्हणाले.\nमतदान कुणाला करायचं हे भारतातील मतदारांना समजतं. 21 व्या शतकात जन्मलेल्या आणि पहिल्यांदाच लोकसभेला मतदान करणाऱ्या सर्व युवा मतदारांना या लोकशाहीच्या पर्वात देशातील निर्णायक सरकार बनविण्यासाठीच्या सहकार्यासासाठी शुभेच्छा देतो, असेही मोदी यावेळी म्हणाले.\nजगात भारतीय लोकशाहीची वेगळी ताकद आहे. एकीकडे आयईडी हे दहशतवाद्यांचे हत्यार असते. दुसरीकडे लोकशाहीची ताकत ही वोटर आयडी असते. त्यामुळे या वोटर ���यडीचे महत्व कळू द्या, असेही मोदी म्हणाले.\nतिसऱ्या टप्प्यात महत्वाच्या लढती\nतिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रासह आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, गोवा, जम्मू काश्मिर, कर्नाटक, केरळ, ओदिशा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल ही तेरा राज्य आणि दादरा नगर हवेली, दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशांतील 116 मतदारसंघांमध्ये मतदान होईल. गुरुवार 23 मे 2019 रोजी निकाल जाहीर होणार आहे.\nतिसरा टप्पा – (115)\nआसाम – 4बिहार – 5छत्तीसगड – 7गुजरात – 26गोवा – 2जम्मू काश्मिर – 1कर्नाटक- 14केरळ – 20महाराष्ट्र – 14ओदिशा – 6त्रिपुरा – 1उत्तर प्रदेश- 10पश्चिम बंगाल – 5दादरा नगर – 1दमण – दीव – 1\nभाजपाध्यक्ष अमित शाह हे पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरले असून गांधीनगरमधून त्यांचा फैसला होईल. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे पहिल्यांदाच वायनाडमधून निवडणूक लढवणार आहेत. याशिवाय मुलायम सिंह यादव, पप्पू यादव, संबित पात्रा यासारख्या दिग्गजांचं भवितव्य पणाला लागणार आहे\nतिसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण; पुण्यात सर्वात कमी मतदान\nराज ठाकरे यांची राज्यभरात जाहीरसभा\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंडीगड चंद्रपूर जम्मू-काश्मीर जयपूर जळगाव जेजुरी ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा बारामती बुलढाणा भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/solapur/tuka-there-go-there-no-one-should-go-there/", "date_download": "2019-07-22T21:20:40Z", "digest": "sha1:TD2BDM63HI2VZ3JJBEPN3ZRVQTPRHY3T", "length": 32284, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "'Tuka Is There To Go There, No One Should Go There' | ‘तुका म्हणे तेथे, न पाचारिता जावे’ | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २३ जुलै २०१९\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nशेतीचा नांगर रोबोटच्या खांद्यावर; १८ कोटींचा निधी\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nया व्यक्तीमुळे ऐश्वर्या राय चिडली होती मनिषा कोईरालावर, मुलाखतीत असे काही बोलली होती तिच्याविषयी\nतब्बूने ग्लॅमरस अवतारातील व्हिडिओ केला शेअर, नेटिझन्सने दिल्या अशा भन्नाट कमेंट्स\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nऐश्वर्या राय इतकीच सुंदर आहे तिची वहिनी, पाहा फोटो\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nकानाशी निगडीत 'या' चुका कराल तर, आयुष्यभरासाठी बहिरे व्हाल\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन ��्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nAll post in लाइव न्यूज़\n‘तुका म्हणे तेथे, न पाचारिता जावे’\nएकदा प्र��ासातून घरी येत असताना खूप भूक लागली होती. घरी आल्यावर जेवायचे होते. एका तासाच्या अंतरावरच घर होते. तेवढ्यात बासुंदी शब्द असणारा एक फलक दिसला. त्या ठिकाणी आमची गाडी आपोआप थांबली. हॉटेलमध्ये गेलो. बासुंदी खाल्ली. बासुंदी खाण्यासाठी फारशी गर्दी नव्हती. आपल्याला वाटेल बासुंदीचा भाव जास्त असेल म्हणून तेथे फारशी गर्दी नसेल. दहा रुपयांच्या चहाइतकी बासुंदी १२ रुपयाला मिळाली. दहा रुपयांचा चहा आपण पितो. तेवढ्या आकाराच्या कपामध्ये त्यांनी बासुंदी दिली. हे आपल्याला आवर्जून सांगायचे आहे. आम्ही सर्व जणच तृप्त झालो. आमच्या तृप्तीचा अनुभव इतरांनाही यावा असे वाटले. प्रत्येकाची तृप्तीची ठिकाणे वेगवेगळी आहेत. काही माणसे धुंद अशा ठिकाणी गर्दी करतात.\nमनात विचार सुरू झाला. अशाप्रकारची बासुंदी पुन्हा पुन्हा मिळाली पाहिजे. अनेक ठिकाणी प्रवासाच्या निमित्ताने जेव्हा फिरत असतो, त्यावेळी अशी बासुंदी कुठेच खायला मिळाली नाही. उजनीसारख्या काही ठिकाणी बासुंदी मिळते. आश्चर्य वाटते. भारतात कुठेही फिरले तर चहा प्यायला मिळतो. जिकडे तिकडे चहा विकणारी माणसं दिसतात. त्या त्या ठिकाणी चहा पिणाºयांची गर्दी सुद्धा पाहायला मिळते. या देशात दारूही सर्वत्र प्यायला मिळते. अशा ठिकाणी न बोलावता लोक गर्दी करतात. जगद्गुरू तुकारामांचा एक अभंग याठिकाणी लोक तंतोतंत पाळतात. ‘तुका म्हणे तेथे, न पाचारिता जावे’ हा अभंग संत, सद्गुरू, भगवंताच्या दर्शनासाठी तसेच सत्कर्मासाठी वापरलेला आहे. पण गंमत आहे धार्मिक कार्यक्रमांमध्ये लोक कमी प्रमाणात येतात. पण नेमके आमचे तरुण न बोलवता जिथे आपल्या आयुष्याची राखरांगोळी होणार आहे त्या ठिकाणी जातात.\nचहा आणि दारू विक्री केंद्रांवर न बोलविता गर्दी करणारा आपला मित्रवर्ग आहे. चहामुळे नेमका काय फायदा होतो पिणाºयांना माहीत. बासुंदी, लिंबू सरबत शरीराला अत्यंत उपायकारक असतात. हे पदार्थ जागोजागी मिळत नाहीत. एकदा संध्याकाळच्या सुमारास रस्त्यावरून जात असताना एका दुकानासमोर खूप गर्दी दिसली. आश्चर्य वाटले. काहीतरी घडल्यासारखं वाटत होतं. तिथून त्या गर्दीमुळे माझी मोटरसायकल पुढे जातच नव्हती. चौकशी केली. कशाची गर्दी आहे. तेव्हा एकाने सांगितले तिथे वाईन शॉप आहे. दारू घेण्यासाठी लोकांची एवढी गर्दी झालेली आहे. खूप वाईट वाटलं. बासुंदी खाण्यास���ठी जेव्हा गेलो होतो तिथे मात्र माझ्या गाडीतील माझे कुटुंबीय होते. फारशी गर्दी नव्हती. माणसाच्या अज्ञानामुळे माणूस नको तिथे गर्दी करतो. जिथे जाणं आवश्यक आहे तिथे तो जात नाही. जिथे जाण्याने त्याच्या आयुष्याची राखरांगोळी होते. तिथे मात्र तो आवर्जून जातो. हे त्याच्या अज्ञानाचे लक्षण आहे.\nमाणसाने काय खावे, काय प्यावे याविषयी आहारतज्ज्ञांनी सुंदर चिंतन लिहिले आहे. ते वाचायला आम्हाला वेळ नाही. एखादा आजार झाल्यानंतर आम्ही त्याचा विचार करतो. परमेश्वराने सृष्टीची रचना करताना अतिशय चांगले नियोजन केले आहे. काही सजीव शाकाहारी तर काही मांसाहारी. शाकाहारी प्राणी मांसाहार करत नाहीत तर मांसाहारी प्राणी शाकाहार करत नाहीत. मनुष्य हा एकमेव प्राणी असा आहे तो मांसाहार आणि शाकाहार दोन्ही करतो.\nहॉटेलचे मालक अनंत गुरव यांच्याशी बोललो. अतिशय प्रतिकूलतेत हा व्यवसाय चालवतात. यामध्ये त्यांना कमी नफा मिळतो. जास्त नफा मिळविणारे इतर खाद्य किंवा पेय ते विकत नाहीत. तरुणांना उपयोगी पडणारे खाद्य देऊन समाजासमोर एक आदर्श त्यांनी उभा केला. नवीन उद्योजकांना या निमित्ताने सांगावेसे वाटते, या देशात बासुंदी खाणारे, लिंबू सरबत पिणारे शेकडो लोक आहेत. त्यांच्यासाठी अशाप्रकारचे बासुंदी, लिंबू तसेच इतर फळांचे सरबत विक्री केंद्र सुरू झाले पाहिजेत.\n- डॉ. अनिल सर्जे\n(लेखक संगीत क्षेत्रात अभ्यासक आहेत.)\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nलोकसभा ध्येय नव्हतेच; आता संजयमामांनाच आमदार करू\nचंदनउटी पूजेतून मिळाले २५ लाखांचे उत्पन्न\nजेईई अ‍ॅडव्हान्समध्येही सोलापूरच्या गुणवंतांची बाजी \nमिशन ग्रीन कॉरिडॉर : सोलापुरातील ब्रेनडेड युवकाचे सहा अवयव दान\nवकिलाच्या खुनाचा सूत्रधार निघाला दुसरा वकीलच\nजेलमधून सुटलेल्या आरोपीने पुन्हा केली चोरी \nअरुणा ढेरे यांना स्व. दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्य पुरस्कार जाहीर\nपावसाच्या चार नक्षत्रांनी सोलापूर जिल्ह्याला दिली हुलकावणी\nबबनराव शिंदे विरुद्ध विरोधक सामना यंदाच्या निवडणुकीतही रंगण्याची चिन्हे\nसोलापुरात आधुनिक ‘लखोबा लोखंडे’च्या चौथ्या लग्नावेळी नातेवाईक चतुर्भुज\nउत्कृष्ट काम करणाºया महिलांनी राजकारणात यावं : अंजली आंबेडकर\nसांडपाण्यावरील गवतामुळे भागतेय पाच हजारपेक्षा जास्त जनावरांची भूक\nवर��ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1693 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (823 votes)\nपक्षी जाय दिगंतरा; हजारो किमी प्रवास करुन परदेशी पाहुणे सागरी किनारी दाखल\nभारताचे Mission moon, चाँद के पार चलो...\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\n'तू अशी जवळी रहा' फेम सिद्धार्थ ही गोष्ट घेतल्याशिवाय नाही निघत घरा बाहेर\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\n मनोज नरवणेंची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती\nVIDEO: कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र; विधानसभेत एकच खळबळ\nचंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला; 'चंद्रयान-२' वरुन भाजपाचा टोला\n... तर 6 ऑगस्टपासून मुंबईची 'बेस्ट' लाईफलाईन बंद, कर्मचारी पुन्हा संपावर\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; ६० लोकांची सुखरूप सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://aplemarathijagat.forummr.com/t22-topic", "date_download": "2019-07-22T21:58:39Z", "digest": "sha1:GV2BJCQXW75ZV6D4GU4RZNYETXT7NKKO", "length": 23372, "nlines": 124, "source_domain": "aplemarathijagat.forummr.com", "title": "सायन्सची आर्ट", "raw_content": "\n१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास \"प्रवेश\" ही लिंक वापरा.\n२) आपण नविन सदस्य असल्यास \"नोंद \" ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.\nआपले मराठी जगत या चर्चा फोरम मधे तुमचे हार्दिक स्वागत आहे\nआपण आमच्या समूहात आपले फेसबुक खाते वापरुन देखील प्रवेश मिळवू शकता.\n» जीवेत शरदः शतम्‌\n» दहावीनंतर करिअरच्या वाटा\n» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर\n» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव\n» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'\n» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती\n» ई विश्व आणि टपालखाते\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा\nभात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …\nअस्सल वासाचं अस्सल चवीचं\nमेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …\nरस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …\nसध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे\n19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते\nपु. ल. देशपांडे यांच्या कथाकथनाचे व्हिडिऒ\nसलिल कुलकर्णी - संदीप खरे यांची गाणी\nकधी तू…रिमझिम झरणारी बरसात\nव पु काळे यांचे कथा कथन (ध्वनी रुपात)\nमन हे माझे वेडे.....\nये रे घना ये रे घना..........\nपु.ल. : एक साठवण\nतरुण वैज्ञानिकांची गरज दिवसेंदिवस वाढतच आहेत. बेसिक सायन्स घेऊन या क्षेत्रात येऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांनाही चांगली पॅकेजेस आणि परदेशात काम करण्याच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतायंत. ��ामुळेच बेसिक सायन्सची गोडी असलेल्या विद्यार्थ्यांना नेमक्या कोणत्या संधी मिळतील , त्यासाठी कशी तयारी करावी याविषयी माहिती देण्यासाठी ' महाराष्ट्र टाइम्सने ' राउंड टेबल कॉन्फरन्स आयोजित केली होती. यावेळी तज्ज्ञांनी केलेलं मार्गदर्शन खास तुमच्यासाठी ...\nडिप्लोमा इन रेडिओलॉजिकल फिजिक्स , एमएसस्सीनंतर एक वर्ष\nडिप्लोमा इन मेडिकल रेडिओ आयसोटॉपिक टेक्निक्स\nडिप्लोमा इन रेडिएशन मेडिसिन\nफिजिक्स , मॅथ्समधील पदवीधरांसाठी दोन वर्षांचा एमएसस्सी इन मेडिकल फिजिक्सचा अभ्यासक्रम\nबायोलॉजी आधी खूप ' डिस्क्रीप्टीव्ह ' होतं. पण आज ते प्रत्येक क्षेत्राशी निगडित झालंय. त्याचं स्वरुप आता खूप बदललंय. प्रत्येक क्षेत्राला याचा स्पर्श आहेत. अॅप्लिकेशन ओरियंटेड झालं आहे. यामुळे साहजिकच यातील संधी वाढल्या आहेत. आपल्या देशातच सुमारे पाच हजार शास्त्रज्ञांची गरज आहे. इंडस्ट्रीला लागणारी कौशल्यं कोणती आहेत ती लक्षात घेऊन ती आत्मसात केली तर भरपूर संधी मिळू शकते.\nप्युअर सायन्सला कोण विचारतो हा समज साफ चुकीचा आहे. तसंच , ही खूप खर्चिक शाखा असल्याचा आणखी एक समज आपल्याकडे आहे. परंतु , सायन्समध्ये करिअर करणाऱ्यांना स्कॉलरशीपचा पर्याय उपलब्ध असतो. बारावीपासून पीएचडीपर्यंतचं शिक्षण स्कॉलरशीपवर करता येऊ शकतं. या स्कॉलरशीप मिळवल्या की विद्यार्थ्याला वैज्ञानिक क्षेत्रात एक वेगळं स्टेटसही मिळतं. यामुळे भविष्यातील संधी त्याला लवकर मिळू शकतात.\nहोमी भाभा सायन्स एज्युकेशन सेंटरमध्ये एनआययूएस हा उपक्रम राबवला जातो. बारावी ते ग्रॅज्युएशन या दरम्यानच्या काळात विद्यार्थ्यांना सहा सुट्ट्यांमध्ये एकाच प्रोजेक्टवर रिसर्च करण्याची संधी मिळते. मुळात बीएसस्सी करताना हा कामाचा अनुभव तुम्हाला मिळाला तर , तुम्हाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर सायन्स ऑलिम्पियाड हाही एक चांगला उपक्रम आहे. यात शाळेतील विद्यार्थ्यांना मोठी संधी असून शाळेत असल्यापासून विद्यार्थ्याला विज्ञानाची गोडी निर्माण होते. टेक्स्टबुकमध्ये शिकवल्या जाणाऱ्या सायन्सपेक्षा खूप अधिक आणि वेगळं सायन्स शिकण्याची संधी या ऑलिम्पियाडच्या माध्यमातून मिळते.\nसंशोधन म्हणजे फक्त पेपरवर काहीतरी लिहिणं नव्हे. अनेकदा काही प्रॅक्टिकल गोष्टींवरही संशोधन केलं जातं. ० संशोधनात कोणत्य���ही प्रकारची तीव्र स्पर्धा नाही.\nकरिअरचे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत.\nआवडीच्या गोष्टी करायला मिळतात.\nसंशोधन हे क्रिएटिव्ह क्षेत्र आहे. यात निर्मितीचा आनंद मिळू शकतो.\nतुमच्या आदर्शांची निवड करणं सर्वात महत्त्वाचं असतं.\nजास्तीत जास्त प्रश्न विचारायला शिकलं पाहिजे. त्यातूनच न वनवीन गोष्टींचे शोध लागू शकतात.\nआपला मुद्दा दुसऱ्याला पटवून देण्याचं कौशल्य तुमच्यात असायला हवं. संशोधन प्रेझेंट करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो.\nइतर कौशल्यही आत्मसात करा\nकेमिस्ट्रीवरचा रिसर्च आणि मग जॉब हे समीकरण आता बदलंलय. यामुळेच संशोधन करतानाच इतरही कौशल्य आत्मसात करणं विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे. वेगवेगळी आणि अचूक माहिती मिळवणं , प्रभावी संवादकौशल्य , पेटंटबाबतची माहिती असणं , फारच आवश्यक आहे. वीएसस्सीला आपल्याच विषयाचा अभ्यास करतानाच , विषयाला पूरक अशा अॅड ऑन कोर्सचा अभ्यास करणंही गरजेचं आहे. या कोर्समुळे संशोधन , उद्योग क्षेत्रातही नोकरी मिळू शकते. याचबरोबर केमिकल इंडस्ट्री , फार्मास्युटिकल इंडस्ट्रीचा विकास होतोय. अनेक नवनवी बायोटेक औषधं बाजारात येतायत. यामुळे फार्मा उद्योगाला केमिस्ट हवे आहेत. बायोटेकचं ज्ञान असलेले ग्रॅज्युएट्स , पोस्ट ग्रॅज्युएट्सची गरजही पुढे वाढतच जाणार आहे.\nडॉ. रमेश साने , मानद संचालक , खालसा कॉलेज\nएखाद्या गोष्टीचं पेटंट घ्यायचं तर तुमचं संशोधन त्या तोडीचं असायला हवं. म्हणजे ते करणारा विद्यार्थी हा संशोधनामध्ये रस असलेला हवा. विद्यार्थीही पेटंटसाठी सहज अर्ज करू शकतात. यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. सायन्सचं शिक्षण घेताना पेटंटबाबतची बेसिक माहिती ठेवणं यासाठीच गरजेचं बनलंय. इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राइट म्हणजे काय कॉपी राइट्स , ब्रँड राइट्स काय असतात कॉपी राइट्स , ब्रँड राइट्स काय असतात त्यांचं पालन कसं करायचं त्यांचं पालन कसं करायचं याबाबतची अपिल वगैरे कशी फाइल करायची याबाबतची अपिल वगैरे कशी फाइल करायची पेटंटचा अर्ज कसा लिहायचा पेटंटचा अर्ज कसा लिहायचा ते ' डिफेंड ' कसं करायचं ते ' डिफेंड ' कसं करायचं या गोष्टींची माहिती प्रत्येक विद्यार्थ्याला असायला हवी. पेटंटचे दोन प्रकार आहेत , प्रोडक्ट पेटंट , प्रोसेस पेटंट. प्रोसेस पेटंट तुलनेने कमी घेतली जातात. मुळात पेटंट फाइल करण्याबाबत एक भीती अनेकांच्या मनात असते. ती काढून टाकली पाहिजे. कारण , तरच संशोधनाला चालना मिळणार आहे.\nविषय कोणताही असो , त्यात प्राविण्य मिळवलं की सारं सोपं होतं. सायन्समध्ये फिजिक्स , केमिस्ट्री , मॅथ्स या तिन्ही विषयांना महत्त्व आहे. विषयाची निवड सुरूवातीलाच करणं खूप महत्त्वाचं असतं. उदा. फिजिक्स घेतलं तर त्याबरोबर मॅथ्स घेतलं पाहिजे. शिवाय मुलांना यापैकी कोणत्या विषयाची आवड आहे हे पालकांनी सर्वप्रथम जाणून घ्यायला हवं. तुमच्याकडे नॉलेज चांगलं असेल तर नोकरी मिळणं सोपं जातं. मुंबई युनिव्हर्सिटीत एमएस्सी फिजिक्सला आठ विषयांचे पर्याय आहेत. प्युअर सायन्सनंतर नोकरीचेही विविध पर्याय उपलब्ध आहेत. बीएड केलं की ज्युनिअर कॉलेजला तुम्ही प्राध्यापक म्हणून काम करू शकता. नेट-सेटची परीक्षा दिली तर डिग्री कॉलेजला प्राध्यापक होता येतं. प्राध्यापक म्हणून काम करताना आवडत्या विषयात संशोधन करण्याचा पर्याय असतो. बीएआरसीसारख्या संस्थेकडे अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत. फिजिक्स घेतलेलं असेल तर तुम्हाला भरपूर पर्याय आहेत. पायलट व्हायचं असेल तर फिजिक्स , मॅथ्सचं बेसिक नॉलेज असावं लागतं. लष्करात शिक्षक म्हणून किंवा सीडीएस(कंबाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस)मध्ये नोकरीची संधी मिळते. बीएसस्सी करताना सोबत अनेक कोर्सेस करण्याची संधी मिळते. प्युअर सायन्स हा नोकऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहे.\nडॉ. विजय पवार , प्राध्यापक सिद्धार्थ कॉलेज\nबायोटेकमध्ये अनेक शाखा येतात. दोन्हीतला नेमका फरक सांगायचा झाला तर बीटेकमध्ये क्वांटिफिकेशनला महत्त्व आहे. तर बायोटेकमध्ये थिअरॉटिकल अभ्यासावर भर दिला जातो. दोन्हीला स्कोप खूप आहे. मात्र , विद्यार्थ्यांनी ज्या इन्स्टिट्युटमध्ये यासाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा आहेत त्या बघून त्याच संस्थांमध्ये अॅडमिशन घ्यावी. त्यातही जर निवडायचं असेल तर थिअरॉटिकल बॅकग्राऊंड असलेल्या बायोटेकची निवड करायला हरकत नाही. कारण थेअरीवच्याच आधारावर आपण नवी संशोधनं करू शकतो.\nडॉ. सिद्धिविनायक बर्वे , उपसंचालक सायन्स रिसर्च सेंटर , केळकर कॉलेज\nविद्यार्थ्यांनी अपडेट राहायला हवं\nजग झपाट्याने बदलतंय. दहा वर्षांपूर्वीच्या संधी आणि आताच्या संधी यामध्ये खूप फरक पडलाय. यामुळे विद्यार्थ्यांनी सतत अपडेट राहणं गरजेचं आहे. बारावीपासूनच तुमचा रस लक्षात घेऊन करि��रसाठी प्रयत्न केलेत तर नक्कीच यशस्वी होणार. टीआयएफआर दरवर्षी २५ शाळांमधल्या शिक्षक-पालक-विद्यार्थ्यांना आपल्याकडे आमंत्रित करते. तिथे त्यांना सायन्सविषयी , यातल्या नवनव्या ट्रेंड्सविषयी माहिती करून दिली जाते. आमच्याकडे कॅम्प भरवले जातात. पालकांनी नुसते चांगले क्लासेस शोधण्यासाठी पायपीट करण्यापेक्षा रिसर्च संस्थांमध्ये जावं , तिथून माहिती घ्यावी.\nडॉ. अमोल दिघे , प्राध्यापक , टीआयएफआर\nपृष्ठ 1 - 1 पैकी\nयेथे जा: सार्वत्रिका निवडा||--नवीन सदस्यांनसाठी सूचना|--चर्चा, बातम्या आणि विश्लेषण|--शैक्षणिक|--गद्य, पद्य व इतर लेख|--भटकंती| |--देवालये| |--दुर्ग भ्रमंती| |--स्त्री शक्ती|--कला, क्रिडा|--विविधा| |--सण, संत आणि संस्कॄती| |--व्यक्ति परिचय| |--खवय्यांच्या देशी| |--मौसाहारी जिन्नस| |--शाकाहारी जिन्नस| |--मराठी गाणी व व्हिडिऒ|--हलके फुलके|--महिन्याचे राशीफल\nतुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://enavamaratha.com/category/jobs/", "date_download": "2019-07-22T20:28:24Z", "digest": "sha1:7AVVGBAS45ZKK4IV4MVSPYQUMGYNZQVS", "length": 6719, "nlines": 163, "source_domain": "enavamaratha.com", "title": "नोकरी विषयीक | Nava Maratha", "raw_content": "\nजिल्हा परिषदांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १३५७० जागा\nइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे येथे विविध पदांची भरती\nपॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ‘AET’ पदांची भरती\nमहाराष्ट्र वन विभाग-951 जागांसाठी मेगा भरती\nपंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\nराष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी...\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ- 4416 जागांसाठी मेगा भरती\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nमहाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\nभारतीय विमानतळ प्राधिकरणात ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 264 जागांसाठी भरती\nरेल्वे सुरक्षा दल-798 जागांसाठी भरती\nमहाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती\nबँक ऑफ बडोदा मध्ये 913 जागांसाठी भरती\nकाही व्यक्तींचे केस, पापण्या, बुब्बुळ व त्वचा पूर्णपणे पांढरी का असतात\nनगरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तरुणांमध्ये टॅलेंट आहे – भारत पवार\nरूबी मेडिकल सर्व्हिसेस (एमआरआय सेंटर) येथे गुरुवारी मोफत हृदयरोग तपासणी शिबीर\nजीवनाला खरी दिशा देण्याचे काम शिक्षक करतात – मनपा आयुक्त श्रीकृष्ण...\n भारताचं चांद्रयान-2 अवकाशात झेपावलं\nगॅस भरताना पेट्रोल पंपावर गॅस गळती; अनर्थ टळला\nतब्बल अडीच वर्षे उलटली तरीही रस्त्याचे डांबरीकरण होत नसल्याने नागरिक टाकणार...\nश्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ – आनंदवाणी\nफाऊंडेशनचा वापर करताना या ४ चुका टाळा\nएटीएममध्ये तांत्रिक बिघाड करुन बँकेची 12 लाख 65 हजाराची फसवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/mumbai/if-shivsena-breakup-alliance-then-bjp-will-seat-opposition-says-ajit-pawar/", "date_download": "2019-07-22T21:19:30Z", "digest": "sha1:X7IG64EYIYER5SIBDXNQHJJ7R3Y4GWVO", "length": 28284, "nlines": 403, "source_domain": "www.lokmat.com", "title": "If Shivsena Breakup Alliance Then Bjp Will Seat In Opposition Says Ajit Pawar | शिवसेनेने साथ सोडली तर भाजपाला विरोधी पक्षात बसावे लागेल- अजित पवार | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २३ जुलै २०१९\nशेतीचा नांगर रोबोटच्या खांद्यावर; १८ कोटींचा निधी\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nया व्यक्तीमुळे ऐश्वर्या राय चिडली होती मनिषा कोईरालावर, मुलाखतीत असे काही बोलली होती तिच्याविषयी\nतब्बूने ग्लॅमरस अवतारातील व्हिडिओ केला शेअर, नेटिझन्सने दिल्या अशा भन्नाट कमेंट्स\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nऐश्वर्या राय इतकीच सुंदर आहे तिची वहिनी, पाहा फोटो\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nकानाशी निगडीत 'या' चुका कराल तर, आयुष्यभरासाठी बहिरे व्हाल\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा ���ेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nAll post in लाइव न्यूज़\nशिवसेनेने साथ सोडली तर भाजपाला विरोधी पक्षात बसावे लागेल- अजित पवार\nशिवसेनेने साथ सोडली तर भाजपाला विरोधी पक्षात बसावे लागेल- अजित पवार\nमध्यावधी निवडणुका लागल्यास निकाल काय लागेल, याचा साधकबाधक विचार शिवसेनेने केलाच असेल.\nशिवसेनेने साथ सोडली तर भाजपाला विरोधी पक्षात बसावे लागेल- अजित पवार\nमुंबई: शिवसेनेने साथ सोडली तर आपल्याला विरोधी पक्षात बसावे लागेल, याची जाणीव भाजपाच्या नेत्यांना झाली आहे. त्यामुळेच भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी शिवसेनेची मनधरणी करायला सुरुवात केली आहे, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले. ते गुरुवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांना शिवसेना सरकारमधून बाहेर पडल्यास राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाला पाठिंबा देणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा अजित पवार यांनी म्हटले की, उद्या असं काही घडलंच तर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ही 2014 पेक्षा वेगळी असेल, हे शरद पवारांनी यापूर्वीच स्पष्ट केल्याचे अजितदादांनी सांगितले.\nशिवसेनेने सरकाराचा पाठिंबा काढल्यास राज्यात मध्यावधी निवडणुका होतील. त्याचा निकाल काय लागेल, याचा साधकबाधक विचार शिवसेनेने केलाच असेल. मात्र, दुसरीकडे भाजपाची धोरणे ठरवणाऱ्या नेत्यांनी शिवसेनेची मनधरणी करायला सुरूवात केली आहे. चंद्रकांत पाटील, नितीन गडकरी आणि स्वत: पक्षाध्यक्ष अमित शहा हे जाहीरपणे शिवसेनेशी युती करावीच लागेल, असे जाहीरपणे सांगतात. यावरून एक स्पष्ट होते की, शिवसेनेची साथ सोडल्यास आपल्याला विरोधी पक्षात बसावे लागेल, याची स्षष्ट जाणीव या नेत्यांना झाली आहे. त्यामुळे भविष्यात वेळ पडल्यास हे भाजपा नमते घेईल आणि शिवसेनेला जास्त जागा देईल, अशी शक्यताही यावेळी अजित पवार यांनी वर्तविली.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nAjit PawarShiv SenaUddhav Thackerayअजित पवारशिवसेनाउद्धव ठाकरे\nशिवसेनेच्या माजी उपमहापौरांनी खासदारांकडे मागितला विकास निधी\nउर्मिला मातोंडकरचा काँग्रेसला बाय-बाय कोणता झेंडा घेणार हाती\nआदित्य यांच्या पाठोपाठ अमित ठाकरेही स्थानिक प्रश्नांवर सक्रीय\n राष्ट्रवादीच्या आमदाराचा राजीनामा, लवकरच शिवबंधन बांधणार\nभाजपाला थांबविण्याचे काँग्रेस, वंचितसमोर आव्हान\nयुतीच्या विजयाचा फॉर्म्युला ; मुख्यमंत्री, आमचाच बरं का \nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nजलवाहिनी भूमिपूजन सोहळ्यावरून सेना-भाजपत रंगली श्रेयाची लढाई\nवाहतूककोंडी फोडण्यासाठी पार्किंगवर नियंत्रण हवे\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1693 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (823 votes)\nपक्षी जाय दिगंतरा; हजारो किमी प्रवास करुन परदेशी पाहुणे सागरी किनारी दाखल\nभारताचे Mission moon, चाँद के पार चलो...\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\n'तू अशी जवळी रहा' फेम सिद्धार्थ ही गोष्ट घेतल्याशिवाय नाही निघत घरा बाहेर\nसोनाक्षीने ��िली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\n मनोज नरवणेंची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती\nVIDEO: कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र; विधानसभेत एकच खळबळ\nचंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला; 'चंद्रयान-२' वरुन भाजपाचा टोला\n... तर 6 ऑगस्टपासून मुंबईची 'बेस्ट' लाईफलाईन बंद, कर्मचारी पुन्हा संपावर\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; ६० लोकांची सुखरूप सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/mediaitem/1574-webcast", "date_download": "2019-07-22T21:04:50Z", "digest": "sha1:FWFGHNMKLLLNN7BGZ6OGBRZ52MWFDGKT", "length": 6265, "nlines": 72, "source_domain": "bharat4india.com", "title": "गोपीनाथ मुंडे - रेल्वे बजेट - भारत 4 इंडिया", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी ब���द झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nगोपीनाथ मुंडे - रेल्वे बजेट\nदेशाचं लक्ष लागून राहिलेला रेल्वेचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लोकसभेत महाराष्ट्राची 'दुष्काळ एक्सप्रेस' दाखल झाली. भाजपचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी दुष्काळाचा प्रश्न मांडून देशाचं लक्ष या प्रश्नाकडं वेधून घेतलं. दुष्काळाची दाहकता लक्षात घेता अत्यंत तुटपुंजी रक्कम केंद्र सरकारनं दिलीय. तेव्हा राज्य सरकारनं मागणी केल्याप्रमाणं पाच हजार कोटींची मदत द्या, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची कर्जं, तसंच शेतीपंपासह घरगुती वापराच्या विजेची बिलं माफ करा आणि मुलांच्या कॉलेजची फी माफ करा, अशा मागण्या त्यांनी केल्या. दुष्काळाचं गांभीर्य केंद्राबरोबरच राज्य सरकारलाही नाही, असा आरोप करून दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंदाचं पथक येणार होतं, त्याचं काय झालं, असा सवालही मुंडे यांनी केला.\nगोपीनाथ मुंडे - भाग 1\n(व्हिडिओ / गोपीनाथ मुंडे - भाग 1)\nगोपीनाथ मुंडे - भाग 2\n(व्हिडिओ / गोपीनाथ मुंडे - भाग 2)\nनेतेमंडळीनीही सुरू केलाय पाण्याचा जागर\n(व्हिडिओ / नेतेमंडळीनीही सुरू केलाय पाण्याचा जागर )\n'प्रभो शिवाजी राजा'- दिग्दर्शकाच्या नजरेतून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://enavamaratha.com/improv-credit-report-errors-83119", "date_download": "2019-07-22T20:22:07Z", "digest": "sha1:AQ7IIXNE3ZCRMN65G6KWQKFOVNFKMNI5", "length": 12095, "nlines": 138, "source_domain": "enavamaratha.com", "title": "क्रेडीट रिपोर्टमधील चुका कशा सुधराव्यात? | Nava Maratha", "raw_content": "\nHome अर्थकारण क्रेडीट रिपोर्टमधील चुका कशा सुधराव्यात\nक्रेडीट रिपोर्टमधील चुका कशा सुधराव्यात\nतांत्रिक माहिती असणे गरजेचे : आपल्या क्रेडिट स्कोरवर सतत लक्ष ठेवणे गरजेचे आहे. म्हणूनच क्रेडिट रिपोर्टच्या नियमित तपासणी करत राहा. कारण याच रिपोर्टवर आपले क्रेडिट रेटिंग अवलंबून असते. एखाद्या कंपनीकडून कर्ज घ्यायचे असेल तर संबंधित कंपनी क्रेडिट ब्यूरोला आपल्याविषयी माहिती देते. ही माहिती जमा करण्यासाठी सर्वसाधारणपणे दीड महिन्याचा कालावधी लागतो. त्यामुळे काही वेळेला बंद केलेले कर्ज खाते आपल्या क्रेडिट रिपोर्टमध्ये तात्काळ दिसत नाही. कर्ज देणार्‍या कंपनीने कर्ज खाते बंद केल्याची माहिती क्रेडिट ब्यूरोला दिली नसेल किंवा कर्ज देणार्‍या बँकेने कर्जदाराविषयी माहिती देताना काही त्रुटी ठेवल्या असतील तर आपल्या क्रेडिट स्कोरमध्ये घसरण होऊ शकते. या आधारे आपल्याला गृहकर्ज किंवा मोटार कर्ज देण्यास बँका तयार होणार नाहीत. परिणामी गरजेच्या वेळी आपण कर्जापासून वंचित राहू शकतो. म्हणून आपण स्वत: कोणत्याही क्रेडिट इन्फॉरमेशन ब्यूरो सजे की क्रेडिट इन्फॉरमेशन ब्यूरो ऑफ इंडिया लिमिटेड (सिबिल) आणि एक्सपेरियनकडून क्रेडिट रिपोर्ट मिळवू शकता.\nचुकीचे विवरण : आपला क्रेडिट रिपोर्टच्या ज्या विभागात आपली व्यक्तिगत माहिती दिलेली असते, त्याची एकदा खातरजमा करून घ्या. जसे की आपल्या नावाचे स्पेलिंग, जन्मतारिख, पत्ता अचूक आहे की नाही हे तपासा. याशिवाय पॅन कार्डचे विवरण, क्रेडिटविषयी संपूर्ण माहिती आपल्या खात्याशी जोडलेली असते.त्यामुळे त्याचा उल्लेख योग्यरितीने आहे की नाही, ते पाहा, अन्यथा अन्य व्यक्तीच्या क्रेडिटसंबंधी माहिती आपल्या अहवालात येऊ शकते.\nखात्याचे चुकीचे विवरण : आपल्या अहवालात सर्व क्रेडिट खाते आपल्या हकर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कार्ड घेताना क्रेडिट स्कोरची विचारणा केली जाते. कारण यामध्ये दोन गोष्टींची माहिती मिळते. ती म्हणजे आपल्याला कोणत्या अटीवर किती क्रेडिट दिले गेले हे समजणे सोपे जाते. क्रेडिट नंबर हा तीन अंकांचा एक नंबर आहे, जो की आपला क्रेडिबिलिटीचे प्रतिनिधित्व करतो. हा स्कोर साधारणपणे 300 ते 900 अंकादरम्यान असतो. नावाचे आहेत की नाही ते पाहा. त्यात एखादी एक्स्ट्रा एंट्री नाही ना याची खातरजमा करावी.\nलेट पेमेंटचा चुकीने उल्लेख : अमाऊंट ओव्हरड्यू, लेट हप्ता किंंवा क्रेडिट कार्डचे पेमेंट हे आपल्या क्रेडिट स्कोरचे प्रतिनिधीत्व करते. आपण वेळेवर रक्कम भरत असतानाही लेट पेमेंटचा उल्लेख येत असेल तर त्यात दुरुस्ती करणे आवश्यक आहे. कारण थकीत पेमेंटमुळे आपल्या क्रेडिट स्कोरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.\nचुकीचे क्रेडिट लिमिट किंवा बॅलेन्स : चुकीच्या पद्धतीने क्रेडिट लिमिटच्या उल्लेखामुळे तसेच अधिक क्रेडिटचा उपयोग केल्याने देखील स्कोर देखील कमी होतो. त्यामुळे क्रेडिट स्कोरमध्ये चुकीची माहिती किंवा व���वरण तर नाही ना, याबाबत खातेदाराने सजग राहणे आवश्यक आहे. सध्याच्या क्रेडिट बॅलेन्सची देखील तपासणी करावी.\nई- पेपर बातम्या आत्मधन ज्योतिष वास्तुशास्त्र संस्कृती आरोग्य गृहिणी पाककला सौन्दर्य मुलांचे विश्व सुविचार सामान्य ज्ञान नोकरी विषयीक प्रॉपर्टी अर्थकारण मनोरंजन तंत्रज्ञान क्रिडा पर्यटन निधनवार्ता पोल प्रश्नमंजुषा\nPrevious articleदुसऱ्या सहामाहीत घरे महागणार\nNext articleकमी रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी एक घरगुती साधा उपाय\n भारताचं चांद्रयान-2 अवकाशात झेपावलं\nगॅस भरताना पेट्रोल पंपावर गॅस गळती; अनर्थ टळला\nतब्बल अडीच वर्षे उलटली तरीही रस्त्याचे डांबरीकरण होत नसल्याने नागरिक टाकणार विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार\nजातीयवादी शक्तींचा पायबंद करण्यासाठी युवकांनी निवडणुक हातात घ्यावी – युवक प्रदेशाध्यक्ष...\nमहागुरू द्रोणाचार्य पुरस्कार आनंद लहामगे यांना जाहीर\nनिंबोडी शाळेचे इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश\nसोन्यात गुंतवणूक कशी करावी\n भारताचं चांद्रयान-2 अवकाशात झेपावलं\nगॅस भरताना पेट्रोल पंपावर गॅस गळती; अनर्थ टळला\nतब्बल अडीच वर्षे उलटली तरीही रस्त्याचे डांबरीकरण होत नसल्याने नागरिक टाकणार...\nश्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ – आनंदवाणी\nबाबरी खटल्याचा 9 महिन्यांत निकाल द्या – सुप्रीम कोर्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marketaanime.com/2018/07/19/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A5%A7%E0%A5%AF-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AE/", "date_download": "2019-07-22T20:41:55Z", "digest": "sha1:PLLC7FWW7MN3SY4PZB5UTBUEKEBNT4NY", "length": 11726, "nlines": 157, "source_domain": "marketaanime.com", "title": "आजचं मार्केट - १९ जुलै २०१८ - Stock Market आणि मी", "raw_content": "\nगृहिणी ते stock market गुंतवणूकदार – एक रोमांचक प्रवास\nआजचं मार्केट – १९ जुलै २०१८\nlike करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका\nआजचं मार्केट – १९ जुलै २०१८\nमार्केटचा ट्रेंड अजूनही निश्चित झालेला नाही. सर्व कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल येईपर्यंत तो निश्चित होण्याची शक्यता नाही. आज रुपया US $ १ = Rs ६९ च्या पुढे गेला. ( रुपयांची किंमत कमी झाली ) त्यातच कालपासून लोकसभेचे पावसाळी अधिवेशन चालू झाले. यातच अविश्वासाचा ठराव मंजूर झाला अशी बातमी दाखवण्यात आली. खरे म��हणजे अविश्वासाचा ठराव लोकसभेत दाखल करून घ्यायला परवानगी दिली अशी बातमी पाहिजे होती. विरोधी पक्षाकडे आवश्यक ते संख्याबळ नसल्यामुळं अविश्वासाचा ठराव पास होणे शक्य नाही ही काळ्या दगडावरची रेघ पण सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्ष या दोघांनाही आपापली बाजू मांडण्याची ही एक सुवर्ण संधी मिळाली. उद्या यावर मतदान अपेक्षित आहे.\nऑइल इंडिया आणि ONGC यांना सरकारला रॉयल्टी कमी द्यावी लागेल. प्रॉडक्शन शेअरिंग कॉन्ट्रँक्टला मंजुरी मिळाली.नवीन ब्लॉकमधून जे एक्स्प्लोरेशन केले जाईल त्याची किंमत ठरवण्याची मुभा कंपन्यांना दिली जाणार आहे. ONGC त्यांचा ‘पवन हंस’ मधील स्टेक विकणार आहे. ‘पवन हंस’ मध्ये सरकारचा ५१% आणि ONGC चा ४९% स्टेक आहे.या कारणामुळे ऑइल इंडिया, ONGC, सेलन एक्स्प्लोरेशन, गेल हे शेअर्स वाढले.\nआघाडीवर असणारा ब्रिटानिया आणि अशोक लेलँड हे दोन्ही शेअर्स पडत आहेत. सरकारनी वाढवलेली MSP, FRP, वाढलेले गव्हाचे, दुधाचे, ड्राय फ्रूटचे भाव या सर्वांमुळे प्रॉडक्शन कॉस्ट वाढत आहे. म्हणून ब्रिटानियाच्या शेअर मध्ये प्रॉफिट बुकिंग चालू आहे.अशोक लेलँड च्या व्यवस्थापनाने स्पष्टीकरण दिले की सरकारने वर्तमान वाहनातून वजन वाहून नेण्याच्या क्षमतेमध्ये वाढ केल्यामुळे अशोक लेलँडची विक्री कमी होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. पण वाहतूक करणारे या आधीच जास्त वजन वाहून नेत होते त्यामुळे सरकारने आता हे कायदेशीर केले इतकेच. त्यामुळे वाहनांना असणाऱ्या मागणीत फरक पडणार नाही. या स्पष्टीकरणानंतर थोडा वेळ सावरलेला हा शेअर पुन्हा पडायला लागला. ह्या शेअरची किंमत Rs १०० च्या आसपास स्थिरावेल अशी अपेक्षा आहे.\nमहाराष्ट्रामध्ये Rs ३८३० कोटीच्या सिंचाई योजनेला परवानगी मिळाली. याचा फायदा शक्ती पम्प, रोटो पम्प, जैन इरिगेशन, फिनोलेक्स पाईप आणि इतर पाईप बनवणार्या कंपन्या यांना होईल. सचिन तेंडुलकरच्या ‘SMAAASH ENTERTAINMENT’ या कंपनीने IPO ला परवानगी मिळावी म्हणून सेबीकडे अर्ज केला आहे. P.N गाडगीळ अँड सन्स यांना IPO आणण्यासाठी सेबीने परवानगी दिली. ही कम्पनी जेम्स आणि ज्युवेलरी क्षेत्रात कार्यरत असून महाराष्ट्र गुजरात आणि कर्नाटक या तीन राज्यात याचा बिझिनेस चालतो. ‘ALERIS’ ही कम्पनी हिंडाल्कोने US $ २५० कोटींना विकत घेतली.\nमाईंड ट्रीचा निकाल सर्वसाधारण आला ऑपरेटिंग मार्जिन कमी झाले. J K टायर्स तोट्यातून फायद्यात आली. महिंद्रा CIE, बजाज फायनान्स , RBL बँक , कोटक महिंद्रा बँक सरलाईट टेक्नॉलॉजीज, GNA ऍक्सेल्स, यांचे निकाल चांगले आले.\nउद्या विप्रो, बजाज ऑटो, हॅवेल्स, HDFC स्टॅंडर्ड लाईफ यांचे निकाल येणार आहेत. तेव्हा या शेअर्सवर लक्ष ठेवावे. यातील बजाज ऑटो, HDFC स्टॅंडर्ड लाईफ याचे निकाल चांगले लागतील असा अंदाज आहे.\nउद्या ‘जस्ट डायल’ या कंपनीने शेअर ‘BUY BACK ‘ वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे.\nBSE निर्देशांक सेन्सेक्स ३६३५१ NSE निर्देशांक निफ्टी १०९५७ आणि बँक निफ्टी २६७८९ वर बंद झाले.\nwww.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट\nshare करा पण क्रेडिट देऊन \n← आजचं मार्केट – १८ जुलै २०१८ आजचं मार्केट – २० जुलै २०१८ →\nआजचं मार्केट – २२ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १९ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १८ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १७ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १६ जुलै २०१९\nलेखमाला – 'माझी वाहिनी'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.snehalniti.com/blogs_details/200-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE,+%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80,+%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE+%E0%A4%B5+%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B2+%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%82+%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80+%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A8+%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A4%AF%E0%A4%82+%E0%A4%A4%E0%A4%B0+'%E0%A4%AF%E0%A4%BE'+%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A5%80+%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3+%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BE!", "date_download": "2019-07-22T20:51:02Z", "digest": "sha1:QJOUKY3ERKCSGFHXX5MCJAF4NR7CYOEI", "length": 7952, "nlines": 73, "source_domain": "www.snehalniti.com", "title": "टाटा, अंबानी, बिर्ला व मित्तल यांच्यासारखं यशस्वी बिझनेसमन व्हायचयं तर 'या' सवयी तात्काळ सोडा!", "raw_content": "\nटाटा, अंबानी, बिर्ला व मित्तल यांच्यासारखं यशस्वी बिझनेसमन व्हायचयं तर 'या' सवयी तात्काळ सोडा\nटाटा, अंबानी, बिर्ला व मित्तल यांच्यासारखं यशस्वी बिझनेसमन व्हायचयं तर 'या' सवयी तात्काळ सोडा\nभारतातील यशस्वी बिझनेसमन्सची यादी मोठी आहे. आपल्यामधील प्रत्येक उद्योजक किंवा तरुणाला रतन टाटा, मुकेश अंबानी, बिर्ला, मित्तल या प्रसिद्ध बिझनेसमनसारखे व्हायला आवडेल, यांच्यासारखा बिझनेस करायला आवडेल, यांच्यासारखं बिझनेस वर्गात अधिराज्य गाजवायला आवडेल... काय मंडळी आवडेल ना 'होय' असे उत्तर आपसूकच येईल. पण या बिझनेसमन्सनी हा प्रवास कसा केला असेल याची कल्पना केली आहे का कधी... यांनी प्रथम त्यांच्या वाईट सवयी सोडल्या. \"मनुष्याकडील अज्ञान गेल्यावर राहते ते फक्त ज्ञान 'होय' असे उत्तर आपसूकच येईल. पण या बिझनेसमन्सनी हा प्रवास कसा केला असेल याची कल्पना केली आहे का कधी... यांनी प्रथम त्यांच्या वाईट सवयी सोडल्या. \"मनुष्याकडील अज्ञान गेल्यावर राहते ते फक्त ज्ञान\" या ज्ञानाच्या जोरावरच हे सर्व भारतातील नामी उद्योगपती बनू शकले.\nतर या प्रसिद्ध उद्योजकांनी कोणत्या सवयी सोडल्या ते पाहू यात...\nअहंकार सोडा... उद्योगात यशस्वी होण्यासाठी सर्वप्रथम आपल्याकडील अहंकार सोडा. आपल्या इगोमुळे आपण अनेकांना दगाऊ शकतो. नम्र रहा आणि कोणतीही मदत मागण्यास घाबरु नका. त्यामध्ये आपले आणि आपल्या बिझनेसचेच भले आहे.\nआजचे काम आजच करा... तुम्ही बिझनेसमन असाल किंवा एका कंपनीचे मालक असाल... एक गोष्ट ध्यानी ठेवा. हातात जे काम घेतलं ते तात्काळ पूर्ण करा. असे केल्यास तुमच्या कर्मचा-यांनाही वेळेत काम करण्याची सवय लागेल.\nवारंवार प्रतिक्रिया देणे टाळा... कोणती चूक झाली किंवा तुमच्या मनासारखे न झाल्यास कर्मचा-यांवर रागवू नका. सर्वप्रथम चूक का झाली, त्याचे कारण शोधा. कर्मचा-यांनी चूक असेल तर त्याला सौम्य भाषेत खडसवा. यामुळे आपली चांगली छाप दुस-यांवर पडते.\nसहका-याला कमीपणाची वागणूक देऊ नका... बिझनेसमधील सहकारी किंवा कंपनीतील कर्मचारी असोत, उच्च असो वा कनिष्ठ असो... कोणत्याही मनुष्याला कमीपणाची वागणूक देऊ नका... एकमेकांना सांभाळून घेणे हे नेहमीच चांगले.\nकोणीही परिपूर्ण नसतो... \"कोणताही मनुष्य परिपूर्ण नाही\" हे वाक्य नेहमी ध्यानी ठेवा. प्रत्येकाकडे काहीना काहीतरी कमी असतेच. अशावेळी समोरच्या मनुष्याचा आदर करा. त्याच्यामध्ये चांगले गुण शोधण्याचा प्रयत्न करा.\nवायफळ खर्च करु नका... बिझनेसमधील पैसे किंवा आपल्याकडील पैशांचा वायफळ खर्च करु नये. \"पैशानेच पैसा मोठा होतो\" तुमच्याकडे जास्त पैसे असतील किंवा जास्त नफा झाला असेल तर त्या पैशांचा विनियोग करा. शेअर्स, पॉलिसिजमध्ये गुंतवा. अशाने तुमचा वायफळ खर्च वाचेल आणि पैसे दुप्पट होतील.\nया 5 गोष्टींचे पालन करा व बिझनेसची क्षमता वाढवा \nमराठी उद्योजक सुरेश कुटे यांची गगनभरारी \nश्रीमंत व्हायचंय तर हे नक्की करा..\nवालचंद हिराचंद: भारताच्या औद्योगिकीकरणाचे प्रमुख शिल्पकार \nस्वतःला ओळखण्यासाठी हे नक्की करा...\nतापडिया नाट्यगृह ऑडिटोरिअम, नूतन कॉलनी, औरंगाबाद\nहॉटेल स्वीट होम, केडगाव, अहमदनगर,\nया 5 गोष्टींचे पालन करा व बिझनेसची क्षमता वाढवा \nमराठी उद्योजक सुरेश कुटे यांची गगनभरारी \nतापडिया नाट्यगृह ऑडिटोरिअम, नूतन कॉलनी, औरंगाबाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/elections/lok-sabha-election-2019/karnataka/shimoga/live-updates/", "date_download": "2019-07-22T21:21:40Z", "digest": "sha1:HKIYVXA4ANCXFH7VLBCZFRUC6F64TNU5", "length": 34817, "nlines": 1227, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Karnataka Karnataka Results,Karnataka Candidate List,Karnataka Karnataka Results & Live Updates in Marathi,Karnataka Polling Booths | Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २३ जुलै २०१९\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nशेतीचा नांगर रोबोटच्या खांद्यावर; १८ कोटींचा निधी\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nया व्यक्तीमुळे ऐश्वर्या राय चिडली होती मनिषा कोईरालावर, मुलाखतीत असे काही बोलली होती तिच्याविषयी\nतब्बूने ग्लॅमरस अवतारातील व्हिडिओ केला शेअर, नेटिझन्सने दिल्या अशा भन्नाट कमेंट्स\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nऐश्वर्या राय इतकीच सुंदर आहे तिची वहिनी, पाहा फोटो\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nकानाशी निगडीत 'या' चुका कराल तर, आयुष्यभरासाठी बहिरे व्हाल\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रम���खाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nAll post in लाइव न्यूज़\nलोकसभा निवडणूकमुख्य मतदारसंघलोकसभा प्रमुख उमेदवार\nलोकसभा निवडणूक 2019 च्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान\nआज होणार लोकसभा निवडणूक 2019 च्या तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्जांची छाननी\nलोकसभा निवडणूक 2019 च्या तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस\nआज प्रसिद्ध होणार लोकसभा निवडणूक 2019 ची तिसऱ्या टप्प्यातील अधिसूचना\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1693 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (823 votes)\nपक्षी जाय दिगंतरा; हजारो किमी प्रवास करुन परदेशी पाहुणे सागरी किनारी दाखल\nभारताचे Mission moon, चाँद के पार चलो...\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\n'तू अशी जवळी रहा' फेम सिद्धार्थ ही गोष्ट घेतल्याशिवाय नाही निघत घरा बाहेर\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डे���रीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\n मनोज नरवणेंची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती\nVIDEO: कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र; विधानसभेत एकच खळबळ\nचंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला; 'चंद्रयान-२' वरुन भाजपाचा टोला\n... तर 6 ऑगस्टपासून मुंबईची 'बेस्ट' लाईफलाईन बंद, कर्मचारी पुन्हा संपावर\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; ६० लोकांची सुखरूप सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://enavamaratha.com/brutal-women-filed-complaint-84222", "date_download": "2019-07-22T21:16:56Z", "digest": "sha1:FTYKFXA3E43VO7PWSFLQFKRQU2ERVJW3", "length": 6636, "nlines": 134, "source_domain": "enavamaratha.com", "title": "महिलेस शिवीगाळ व दमदाटी; गुन्हा दाखल | Nava Maratha", "raw_content": "\nHome बातम्या महिलेस शिवीगाळ व दमदाटी; गुन्हा दाखल\nमहिलेस शिवीगाळ व दमदाटी; गुन्हा दाखल\nअहमदनगर – नगर- पाथर्डी रोडवरील आलमगीर, विजयनगर येथील महिलेच्या घरात घुसून आश्रम शाळेच्या कामावरून काढल्याच्या रागातून शिवीगाळ, दमदाटी केल्याची घटना मंगळवारी (दि.14) दुपारी 4.15 च्या सुमारास घडली.\nया प्रकरणी कॅम्प पोलीसांनी अनिता सुभाष साळवे (वय 46) यांच्या फिर्यादीवरून विजय भिमराव गाडेकर (रा. सैनिकनगर, भिंगार) यांच्या विरूध्द भादंविक 452, 323, 504, 506 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असुन अधिक तपास पो. ना. बी.पी. गायकवाड हे करीत आहेत.\nई- पेपर बातम्या आत्मधन ज्योतिष वास्तुशास्त्र संस्कृती आरोग्य गृहिणी पाककला सौन्दर्य मुलांचे विश्व सुविचार सामान्य ज्ञान नोकरी विषयीक प्रॉपर्टी अर्थकारण मनोरंजन तंत्रज्ञान क्रिडा पर्यटन निधनवार्ता पोल प्रश्नमंजुषा\nPrevious articleविश्‍वभारती अभियांत्रिकीमध्ये 17 रोजी विद्यार्थ्य��ंसाठी कॅम्पस मुलाखती\n भारताचं चांद्रयान-2 अवकाशात झेपावलं\nगॅस भरताना पेट्रोल पंपावर गॅस गळती; अनर्थ टळला\nतब्बल अडीच वर्षे उलटली तरीही रस्त्याचे डांबरीकरण होत नसल्याने नागरिक टाकणार विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार\n‘जी-स्टार’कडून माफक दरात साडी व ब्रॅण्डेड कॉटन उत्पादने खरेदीची संधी\n‘कार्डिन’च्या ‘मान्सून स्पेशल ऑफर‘ला प्रतिसाद\n भारताचं चांद्रयान-2 अवकाशात झेपावलं\nगॅस भरताना पेट्रोल पंपावर गॅस गळती; अनर्थ टळला\nतब्बल अडीच वर्षे उलटली तरीही रस्त्याचे डांबरीकरण होत नसल्याने नागरिक टाकणार...\nश्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ – आनंदवाणी\nप्रेरक वचन दादी जानकी के – अपनी पुरानी प्रकृति की तरफ से मन का जाना\nअनमोल रत्न (भाग – 1)-पागल करनेवाली हवा\nबाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण आयुष्य जनतेसाठी वेचले – सुमित वर्मा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AF/", "date_download": "2019-07-22T20:21:07Z", "digest": "sha1:JS5VVXUOZS3YIS4LY5SYZCNBTJO2JCBR", "length": 6900, "nlines": 59, "source_domain": "lokvruttant.com", "title": "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकचा फर्स्ट लूक प्रदर्शित – Lokvruttant", "raw_content": "\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकचा फर्स्ट लूक प्रदर्शित\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 7, 2019\nमुंबई : बॉलिवूडमध्ये या वर्षांत तीन मोठ्या राजकीय नेत्यांवरील बायोपिक प्रदर्शित होत आहे. माजी पंतप्रधन मनमोहन सिंग, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरें आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर देखील जीवनपट येत आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. पीएम नरेंद्र मोदी’ असं या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय हा प्रमुख भूमिकेत असणार आहे.\nगेल्याच आठवड्यात विवेकच्या नावाची अधिकृत घोषणा या चित्रपटासाठी करण्यात आली होती. विवेक हा गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमधल्या झगमगत्या दुनियेपासून लांब आहे त्यामुळे विवेकची निवड या भूमिकेसाठी कशी झाली याचे कुतूहल अनेकांना होतं. त्यातूनच विवेकच्या नावाची घोषणा झाल्यापासून सोशल मीडियावर त्याच्या नावाची खिल्लीही उडवण्यात आली होती. मात्र नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘पीएम नरेंद्र मोदी’च्या पहिल्या पोस्टरमध्ये विवेक ओळखूही येत नाही. विवेकचा लूक हा मोदींच्या जवळपास जाणारा आहे असे म्हणत अनेकांनी कौतुक केले आहे.\nपीआरटीएस प्रकल्पाचे आदित्य ठाकरे यांच्यासमोर सादरीकरण: प्रकल्प लवकर सुरू करण्याची केली सूचना\n54 लाख ९६ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी केला तक्रारदारांच्या सुपूर्द\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंडीगड चंद्रपूर जम्मू-काश्मीर जयपूर जळगाव जेजुरी ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा बारामती बुलढाणा भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AF-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%8D%E0%A4%AA-%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%B5/", "date_download": "2019-07-22T20:20:30Z", "digest": "sha1:N4BT375ZGHAO3KWKVCRPTNUMA7KE5CEC", "length": 9547, "nlines": 70, "source_domain": "lokvruttant.com", "title": "२०१९ साली व्हॉट्सऍप चे नविन फीचर्स – Lokvruttant", "raw_content": "\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\n२०१९ साली व्हॉट्सऍप चे नविन फीचर्स\nमुंबई : रोजच्या वापरातील सोशल मिडीयाचा व प्रत्येकाचा एक अविभाज्य भाग म्हणून उदयास आलेल्या ‘क्म���निकेष्न’ ची क्रांती म्हणून ओळखली जाणाऱ्या व्हॉट्सऍपने युजर्ससाठी स्वतःच्या प्रायोरिटीच्या उद्देशाने 2018 या वर्षांत व्हॉट्सऍपने युजर्ससाठी अनेक नवनवे फिचर्स आणले. यावर्षीदेखील व्हॉट्सऍपकडे युजर्ससाठी नवनव्या फिचर्स् आहेत. काही फिचर्सचे टेस्टींग पूर्ण झाले आहे. तर काही फिचर्सचे टेस्टींग सुरू आहे. आगामी काळात टप्प्या टप्प्याने टेस्टींग पूर्ण करून नवे फिचर्स युजर्सच्या मोबाईलवर दाखल होतील.\n2019मध्ये व्हॉट्सऍप येणारे नवे फिचर्स\n1.मेसेज प्रीव्हय़ू : मेसेज सेंड केल्यानंतर कसा दिसेल हे मेसेज सेंड करण्यापूर्वी पाहता येईल. त्यासाठी मेसेज प्रीव्हय़ू हे फिचर वापरता येईल.\n2. नोटीफिकेशनमध्ये व्हिडीओ पाहा : व्हॉट्सऍपवर आलेला व्हिडीओ मोबाईलच्या नोटीफिकेशनमध्ये पाहता येऊ शकतो. या फिचरच्या मदतीमुळे आपण व्हिडीओ पाहिला असला तरी आपण तो व्हिडीओ पाहिला आहे, ही गोष्ट मेसेज पाठवणाऱयाला समजणार नाही.\n3. व्हॉट्सऍप लिंक अकाऊंट : सध्या या फिचरचे टेस्टींग चालू आहे. व्हॉट्सऍपद्वारे बिझनेस करणाऱया लोकांनी एकापेक्षा अधिक अकाऊंट एकमेकांशी जोडले तर त्याचा त्यांना अधिक फायदा होईल. अशा लोकांसाठी व्हॉट्सऍप लिंक अकाऊंट हे नवे फिचर युजर्सना मिळणार आहे.\n4. डार्क मोड : डार्क मोड हे फिचर सध्या ट्विटर, यूटय़ूब, गुगल मॅप्स आणि गुगल मेसेज या ऍप्समध्ये आहे. व्हॉट्सऍपही या फिचरची टेस्ट करत आहे.\n5. एका वेळी अनेक व्हॉईस मेसेज ऐकता येतील : सध्या एका वेळी एकच व्हॉईस मेसेज ऐकता येतो, प्रत्येक व्हॉईस मेसेज ऐकण्यासाठी प्रत्येक वेळी प्ले करावे लागते. ही समस्या आता सुटेल.\n6. स्टिकर्स सर्च करता येतील : एखाद्या प्रसंगी चॅट करताना हवे ते स्टिकर आपल्याला सापडत नाही. त्यामुळे व्हॉट्सऍप स्टिकर सर्चचा नवा ऑप्शन घेऊन येईल.\n7. व्हॅकेशन मोड, सायलेंड मोड : आपण फिरायला गेलो, सुट्टीवर असू तेव्हा व्हॉट्सऍप मेसेजेसमुळे डिस्टर्ब होतो. अशा वेळी मेसेजेसच्या त्रासापासून सुट्टी मिळवण्यासाठी व्हॅकेशन मोड किंवा सायलेंट मोड हे नवे फिचर दाखल होणार आहे.\n8. क्यूआर (QR) कोडच्या मदतीने शेअरिंग करता येईल : क्यूआर कोडच्या मदतीने कॉन्टॅक्ट्स किंवा फाईल्स शेअर करता येतील.\n9. मल्टी शेअर फाईल्स : या फिचरच्या मदतीने एकावेळी पीडीएफ, ऑडिओ आणि एकापेक्षा अधिक कॉन्टॅक्ट्स शेअर करता येतील.\nTags: #२०१९ साली #व्हॉट्सऍ��� चे #नविन फीचर्स\nकोकणातील व्यावसायिक उद्दोजकांना व्यासपीठ मिळावे यासाठी प्रयन्त करणार -प्रवीण दरेकर\nबेस्टच्या संपामुळे मुंबईसह ठाणेकरांचे हि हाल \nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंडीगड चंद्रपूर जम्मू-काश्मीर जयपूर जळगाव जेजुरी ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा बारामती बुलढाणा भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marketaanime.com/2012/10/14/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%8B-%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8/", "date_download": "2019-07-22T20:42:13Z", "digest": "sha1:KOEAPWUCQWELW6BFMENVTSDUO6QJAOXJ", "length": 11915, "nlines": 166, "source_domain": "marketaanime.com", "title": "भाग ९ - निजरूप दाखवा हो.. हरी दर्शनास या हो !!! - Stock Market आणि मी", "raw_content": "\nगृहिणी ते stock market गुंतवणूकदार – एक रोमांचक प्रवास\nभाग ९ – निजरूप दाखवा हो.. हरी दर्शनास या हो \nते असं असतं की देवाला पाहिजे तितकं तप होतं नाही तोपर्यंत देव दर्शन देत नाही. आता तसं म्हणायचं तर आमची तपश्चर्या बरेच दिवस चालू होती… पण देव दर्शन काही देत नव्हता.. देवाला आमची सत्वपरीक्षा पहायची होती असं वाटू लागलं मला.. अजून थोडी तपश्चर्या करा असं demat वाले गुरुजी म्हणाले. सांगायचं अर्थ असा की demat वाल्यांनी मला अजून एक form दिला आणि म्हणाले हा अजून एक form भरायला लागेल तरच share मार्केट रुपी देवाचं दर्शन मिळेल..\nतर पुढे जाण्या आधी आत्तापर्यंत आपण काय काय केलं ते जरा बघूया…\nआधी तर मला रद्दी मिळाली ती share certificates च्या स्वरुपात\nमग केली चौकशी कि ह्या रद्दी चा उपयोग कसा करायचा\nमग गेले आणि Demat account कसा उघडायचा के समजावून घेतलं\nआणि गेल्या post मध्ये Demat account उघडून झाला एकदाचा …\nआता पुढचं पाऊल टाकायचं होतं ते माझे paper shares/ share certificates Demat account मध्ये लोड करायचं \nतशी मला आता forms भर��यची वगैरे चांगलीच सवय झाली होती. त्यामुळे जेव्हा demat वाल्यांनी अजून एक form दिला तेंव्हा तसं काही फारसं tension आलं नाही. म्हटलं चला, इतकं केलं तर अजून थोडं .. आता खरं म्हणजे एकदम सरळ आणि साधी process होती किंवा असं म्हणा कि असायला हवी होती. म्हणजे असं बघा, आपला Demat account जिथे असेल तिथून share demat करण्यासाठीचा फोर्म आणायचा, भरायचा आणि तेथेच न्हेऊन द्यायचा. नंतर आपल्या Demat account च्या statement वर ते share जमा झालेत का ते पहायचं.\nबस.. इतकी साधी आणि सोपी process. पण आत्ता पर्यंत तुम्हाला सुद्धा कळलं असेल कि त्या वेळी कुठलीच गोष्ट पटकन सरळसोट होत नव्हती. पण या वेळी प्रोब्लेम system चा नव्हता .. कारणं अशी होती की कोणी काही करू शकत नव्हतं. आणि ती प्रत्येक application प्रमाणे वेगवेगळी असू शकत होती.\nम्हणजे आता असं समजा\nतुमच्या कडे ज्या कंपनी चे share होते , ती कंपनी कोणी take-over केली आणि तिचं नाव बदललं\nकिंवा त्या कंपनी ची विभागणी झाली आणि २ कंपन्या चालू झाल्या\nकिंवा तुमचे जे share होते त्यांची विभागणी झाली, म्हणजे १ share च्या जागी आता सगळ्यांना २ share दिले\nshare joint नावावर आहेत आणि त्यातला एक माणूस बाहेरगावी राहतो किंवा आता हयात नाही\nआणि मग आपलं नेहेमीचं, सही जुळत नाही, फोर्म नीट भरले नाहीत.. वगैरे वगैरे..\nपहिले १-२ point आहेत त्या मध्ये कंपनी आपली जुनी certificates घेवून आपल्याला नवीन certificates देते. आणि मग ती आपल्या ला demat करावी लागतात. यातल्या काही गोष्टी माझ्या बरोबर पण झाल्याच .. त्या नंतर सांगते.\nतर आता माझं form भरणे , बँकेत दाखवून आणणे.. काही चुका झाल्या तर त्या सुधारणे आणि मग form एकदाचा दिला की वाट बघणे.. असं काही तरी चालू होतं.. त्यात एक छोटी पण कामाची गोष्टं कळली. म्हणजे आता कदाचित ती तुम्हाला इतकी महत्वाची वाटणार नाही पण माझ्या सारख्या मध्यम वर्गीय कुटुंबातून वर आलेल्या बाईला ती वाटली..\nमला कळलं की Demat account आणि savings account जर एकाच बँकेत असेल Demat account च्या fees मध्ये २५% सवलत मिळते. आता गृहिणी म्हणून अर्धा जन्म गेलेली मी , गेले लगेच धावत आणि सगळ्यांचे savings account त्याच बँकेत उघडून आले. म्हणजे तसं आता Demat Account ची fee कदाचित तुम्हाला जास्त वाटणार नाही , आणि ती वर्षाला एकदाच द्यायची असते पण जिथे पैसे वाचू शकतात तिथे का वाया घालवायचे \nम्हणजे सांगायचं मुद्दा असं की हे सगळं करताना दुसरं बरच काही कळत होतं. share market चे बरेच काने कोपरे माहित पडत होते.. आणि जितकी हि माहिती वाढत होती ति��का विश्वास मजबूत होतं होता. अडचणी नव्हत्या असं नाही पण आता त्या सोडवण्यात मजा येत होती …अजून बरीच मजा आहे पुढे .. आता ती पुढच्या भागात ..\nपुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा\n← भाग ८ – आधी लग्न Demat चं मग माझ्या Shares चं भाग १० – सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है भाग १० – सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है \n3 thoughts on “भाग ९ – निजरूप दाखवा हो.. हरी दर्शनास या हो \nPingback: सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है \nPingback: भाग ३० – एक वर्ष झालं आणि मार्केट जवळ आलं \nPingback: भाग ८ – आधी लग्न Demat चं मग माझ्या Shares चं \nआजचं मार्केट – २२ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १९ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १८ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १७ जुलै २०१९\nआजचं मार्केट – १६ जुलै २०१९\nलेखमाला – 'माझी वाहिनी'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%A8%2520%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0&search_api_views_fulltext=%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%A8%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF", "date_download": "2019-07-22T20:57:49Z", "digest": "sha1:IJVKX4K5GHCCATC36SD7LLY2H3K2PTZZ", "length": 14046, "nlines": 263, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nमंगळवार, जुलै 23, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, जुलै 23, 2019\nसर्व बातम्या (5) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\n(-) Remove सोलापूर filter सोलापूर\nप्रशासन (2) Apply प्रशासन filter\nमहापालिका (2) Apply महापालिका filter\nअक्कलकोट (1) Apply अक्कलकोट filter\nअधिवेशन (1) Apply अधिवेशन filter\nअरुण जाधव (1) Apply अरुण जाधव filter\nआंदोलन (1) Apply आंदोलन filter\nआरक्षण (1) Apply आरक्षण filter\nआरोग्य (1) Apply आरोग्य filter\nइंदापूर (1) Apply इंदापूर filter\nउजनी धरण (1) Apply उजनी धरण filter\nउन्हाळा (1) Apply उन्हाळा filter\nउपक्रम (1) Apply उपक्रम filter\nउस्मानाबाद (1) Apply उस्मानाबाद filter\nऔरंगाबाद (1) Apply औरंगाबाद filter\nकल्याण (1) Apply कल्याण filter\nकोल्हापूर (1) Apply कोल्हापूर filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nजलसंधारण (1) Apply जलसंधारण filter\nनगरसेवक (1) Apply नगरसेवक filter\nनारायण राणे (1) Apply नारायण राणे filter\nनिवडणूक (1) Apply निवडणूक filter\nपत्रकार (1) Apply पत्रकार filter\nप्रकाश पवार (1) Apply प्रकाश पवार filter\nloksabha 2019 : पुणे शहरातील निवडणुका १२९ कुटुंबांभोवतीच\nपुणे - समाजात वेगाने बदल होत असताना लोकप्रतिनिधी मात्र ठराविक आडनावाचेच होत असल्या��े स्पष्ट झाले आहे. शहरातील गेल्या २७ वर्षांतील निवडणुकांचा एका अभ्यासकाने अभ्यास केला आहे. त्यातून लोकप्रतिनिधिपदावर १२९ आडनावांचेच प्राबल्य असल्याचे उघड झाले आहे. महापालिका असो अथवा लोकसभा, विधनासभा निवडणुका. त्यात...\nमोहोळ तालुक्याचं आणि आमचं जुनं नातं- प्रणिती शिंदे\nमोहोळ- मोहोळ तालुक्याचं आणि आमचं फार जुनं नातं आहे कारण; सुशिलकुमार शिंदे यांना सर्वात जास्त मताधिक्य याच तालुक्यातून मिळालं व त्यांना केंद्रीय गृहमंत्री पद मिळाले. यामध्ये मनोहरभाऊंचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे सर्व मोहोळकरांची मी आभारी आहे. सोलापूर जि.प. चे अर्थ व बांधकाम सभापतीपद मोहोळ...\n#marathakrantimorcha मराठा अरक्षणासाठी ३० जुलै रोजी अक्कलकोट बंदचे आवाहन\nअक्कलकोट : सकल मराठा समाज यांच्या वतीने मराठा समाजास स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्यावे या मागणीसाठी सोमवारी (ता.३० जुलै) अक्कलकोट बंदचे आवाहन सकल मराठा समाजाच्यावतीने आज शनिवारी आयोजित बैठकीत करण्यात आले आहे. सर्जेराव जाधव सभागृहात सकल मराठा समाजाची बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. सोलापूर जिल्हा...\nजलसंधारणाचा इंदापूर पॅटर्न झाला 'हिट'\nइंदापूर - तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना तसेच कमवा व शिका योजनेतील 110 विद्यार्थ्यांनी मागील वर्षी जलदुत म्हणून काम केल्याने यंदा तीव्र उन्हाळात सुध्दा तालुक्यात अद्याप एकाही टॅंकरची गरज पडली नाही. यंदा...\nमराठ्यांचा महासागर आज धडकणार\nसरकारशी चर्चा होणार; दक्षिण मुंबईत शाळांना सुटी मुंबई - मागील वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाचे घोंघावणारे वादळ आता राजधानी मुंबईत धडकणार असून, अखेरचा मराठा क्रांती मूक मोर्चा ऐतिहासिक होण्यासाठी समग्र मराठा संघटनांनी सर्वतोपरी तयारी केली आहे. मराठा समाजाच्या मागण्यांचा हा निर्णायक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशन���ंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://aplemarathijagat.forummr.com/t307-topic", "date_download": "2019-07-22T21:57:44Z", "digest": "sha1:CFNB3GI2LY74YSJLQEUAUBMG4STYKBAM", "length": 8339, "nlines": 91, "source_domain": "aplemarathijagat.forummr.com", "title": "महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत विद्युत सहाय्यकाच्या ६६८३ जागा", "raw_content": "\n१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास \"प्रवेश\" ही लिंक वापरा.\n२) आपण नविन सदस्य असल्यास \"नोंद \" ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.\nआपले मराठी जगत या चर्चा फोरम मधे तुमचे हार्दिक स्वागत आहे\nआपण आमच्या समूहात आपले फेसबुक खाते वापरुन देखील प्रवेश मिळवू शकता.\n» जीवेत शरदः शतम्‌\n» दहावीनंतर करिअरच्या वाटा\n» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर\n» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव\n» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'\n» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती\n» ई विश्व आणि टपालखाते\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा\nभात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …\nअस्सल वासाचं अस्सल चवीचं\nमेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …\nरस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …\nसध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे\n19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते\nपु. ल. देशपांडे यांच्या कथाकथनाचे व्हिडिऒ\nसलिल कुलकर्णी - संदीप खरे यांची गाणी\nकधी तू…रिमझिम झरणारी बरसात\nव पु काळे यांचे कथा कथन (ध्वनी रुपात)\nमन हे माझे वेडे.....\nये रे घना ये रे घना..........\nपु.ल. : एक साठवण\nमहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत विद्युत सहाय्यकाच्या ६६८३ जागा\nमहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत विद्युत सहाय्यकाच्या ६६८३ जागा\nमहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या विद्युत सहाय्यकाच्या नागपूर परिमंडळात (५८ जागा), अमरावती परिमंडळात (८९० जागा), नांदेड परिमंडळ (३०७ जागा), औरंगाबाद परिमंडळ ( १६०जागा), जळगाव परिमंडळ (५३२ जागा), नाशिक परिमंडळ (७७६ जागा), पुणे परिमंडळ (३४६ जागा), बारामती परिमंडळ (११९७ जागा), लातूर परिमंडळ (२५९ जागा), कोल्हापूर परिमंडळ (९९८ जागा), कोकण परिमंडळ, रत्नागिरी (३७४ जागा), कल्याण परिमंडळ (७८६ जागा), भांडूप परिमंडळ (२९१ जागा) हे पद सरळ सेवेद्वारे भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०१२ आहे. अर्ज व इतर माहिती http://www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nपृष्ठ 1 - 1 पैकी\nयेथे जा: सार्वत्रिका निवडा||--नवीन सदस्यांनसाठी सूचना|--चर्चा, बातम्या आणि विश्लेषण|--शैक्षणिक|--गद्य, पद्य व इतर लेख|--भटकंती| |--देवालये| |--दुर्ग भ्रमंती| |--स्त्री शक्ती|--कला, क्रिडा|--विविधा| |--सण, संत आणि संस्कॄती| |--व्यक्ति परिचय| |--खवय्यांच्या देशी| |--मौसाहारी जिन्नस| |--शाकाहारी जिन्नस| |--मराठी गाणी व व्हिडिऒ|--हलके फुलके|--महिन्याचे राशीफल\nतुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://enavamaratha.com/+campus-interview-students-vishav-bharati-engineering-college-84219", "date_download": "2019-07-22T20:50:25Z", "digest": "sha1:EY5XVPB4WA7KCZQ6MSHXHH6OJVIE4F6Y", "length": 8163, "nlines": 138, "source_domain": "enavamaratha.com", "title": "विश्‍वभारती अभियांत्रिकीमध्ये 17 रोजी विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस मुलाखती | Nava Maratha", "raw_content": "\nHome बातम्या विश्‍वभारती अभियांत्रिकीमध्ये 17 रोजी विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस मुलाखती\nविश्‍वभारती अभियांत्रिकीमध्ये 17 रोजी विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस मुलाखती\nअहमदनगर- विश्‍वभारती अभियांत्रिकी महाविद्यालय, नगर येथे शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी संस्था प्रत्येक वर्षाच्या शेवटच्या सत्रामध्ये कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करत असते. त्यासाठी महाविद्यालयाने असोसिएशन ऑफ अहमदनगर मॅन्युफॅक्चरींग इंडस्ट्री व इतर काही कंपन्यांसोबत करार केलेला आहे. त्यामुळे याही वर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयाने अंतीम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस् मुलाखतीचे आयोजन 17 मे रोजी केले आहे.\nमहाविद्यालयातील ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी व महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी मुलांना 17 रोजी सकाळी 9 पासून सुरू होणार्‍या कॅम्पस् मुलाखतीसाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.\nई- पेपर बातम्या आत्मधन ज्योतिष वास्तुशास्त्र संस्कृती आरोग्य गृहिणी पाककला सौन्दर्य मुलांचे विश्व सुविचार सामान्य ज्ञान नोकरी विषयीक प्रॉपर्टी अर्थकारण मनोरंजन तंत्रज्ञान क्रिडा पर्यटन निधनवार्ता पोल प्रश्नमंजुषा\nPrevious articleजिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठक घेण्यात आली\nNext articleमहिलेस शिवीगाळ व दमदाटी; गुन्हा दाखल\n भारताचं चांद्रयान-2 अवकाशात झेपावलं\nगॅस भरताना पेट्रोल पंपावर गॅस गळती; अनर्थ टळला\nतब्बल अडीच वर्षे उलटली तरीही रस्त्याचे डांबरीकरण होत नसल्याने नागरिक टाकणार विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार\nज्युनिअर रिसर्च फेलो परीक्षेत नगरच्या श्री जैन देशात पाचव्या स्थानी\nद्वितीय नाटा (NATA) प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर\nवितरकांच्या अडीअडचणी सोडविणार – कमल नागपाल\n भारताचं चांद्रयान-2 अवकाशात झेपावलं\nगॅस भरताना पेट्रोल पंपावर गॅस गळती; अनर्थ टळला\nतब्बल अडीच वर्षे उलटली तरीही रस्त्याचे डांबरीकरण होत नसल्याने नागरिक टाकणार...\nश्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ – आनंदवाणी\nआर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे सावेडीतील ध्यानमंदिरात गुरुपोर्णिमा साजरी\nमहापालिकेच्या सभेत गाजला शहराचा पाणीप्रश्न\nसंपूर्ण देशात हिंदी भाषा अनिवार्य तर विज्ञान आणि गणित विषयाचा अभ्यासक्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-22T20:37:05Z", "digest": "sha1:4Y64JN57NFA5VUZNSR7UKCASZU4F2FKE", "length": 8858, "nlines": 60, "source_domain": "lokvruttant.com", "title": "महिलांवर वाढत्या अत्याचारांच्या विरोधात राष्ट्रवादीचा घंटानाद आंदोलन – Lokvruttant", "raw_content": "\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\nमहिलांवर वाढत्या अत्याचारांच्या विरोधात राष्ट्रवादीचा घंटानाद आंदोलन\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम June 12, 2019\nठाणे – राज्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्याला निषेध म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घंटानाद आंदोलन करण्यात आले. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून महिला आणि लहान मुलींवरील बलात्कार, विनयभंगांच्या गुन्ह्यांत वाढ होताना दिसून येते.\n. गुन्हेगारांवर राज्याच्या गृहखात्याचा वचक नसल्यामुळे अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्याचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो महिला कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ठाणे शहराध्यक्षा सुजाता घाग यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद तसेच थाळी नाद केला. यावेळी महिलांनी युती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनात राष्ट्रवादीच्या नगरसेविका अपर्णा साळवी, राधाबाई जाधवर, अनिता किणे, अंकिता शिंदे, आरती गायकवाड यांच्यासह युवती अध्यक्षा प्रियांका सोनार, विजया दामले, मेहरबानो पटेल, शशी पुजारी, अनिता मोठे, पूनम वालिया, स्मिता पारकर, कांत गपमल, वंदना हुंडारे, वंदना लांडगे, शुभांगी कोळपकर, गीता शिंदे, भानुपती पाटील, इंदू भोसले, सुविणा भिलारे, पुजा जाधव आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.\nयावेळी सुजाता घाग यांनी सांगितले की, भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून महिलांवर होणार्‍या अत्याचाराच्या प्रमाणात वाढ झाली आहे. भाजप सरकारच्या काळात आता महिला व मुली सुरक्षित राहिलेल्या नाहीत. इतकेच नाहीतर महिलांना सुरक्षा देण्यात सरकार हतबल ठरले आहे. त्यामुळे असुरक्षिततेच्या वातावरणामुळे भयभीत झालेल्या व अत्याचारपीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष रस्त्यावरची लढाई लढणार असून, यासाठी प्रत्येक महिलेने पेटून उठणे गरजेचे आहे. तसेच, सरकारनेही या नराधमांवर वचक प्रस्थापित केला पाहिजे. जर, अत्याचारांच्या घटनांमध्ये घट झाली नाही तर आम्ही या सरकारच्याच गळ्यात घंटानाद करु, असा इशाराही त्यांनी दिला.\nनाल्यातील गाळ पालिका मुख्यालयासमोर टाकू आनंद परांजपे यांचा इशारा\nभिवंडी पोलिसांनी अपहरण करणाऱ्या आरोपीस ८ दिवसात जेरबंद\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंडीगड चंद्रपूर जम्मू-काश्मीर जयपूर जळगाव जेजुरी ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पश्चिम महाराष��ट्र पुणे प्रतिमा बारामती बुलढाणा भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://sonalmangela.com/page/2/", "date_download": "2019-07-22T20:49:09Z", "digest": "sha1:MNDVZZVIQYJEJLYUWBVWJSQFZTKQDLYU", "length": 3923, "nlines": 108, "source_domain": "sonalmangela.com", "title": "sonal mangela – Page 2 – कविता आणि मी", "raw_content": "\nहा चंद्र नवा सजला आज\nलग्न मुलीचे असते तेव्हा\nती आयुष्यात आली आणि …\nमहिला दिन विषेश कविता\nती आयुष्यात आली आणि …\nअल्लडपणाचे वय ते कोण-कोणाचे ठाऊक नसायचे संध्याकाळ झाली तरी इथे-तिथे उनाडत बसायचे आईला भारी काळजी असायची घरी सातच्या आतची ताकीद असायची मी मात्र तिच्या…\nमहिला दिन विषेश कविता\nसखे सुसाट तुझी स्वारी अशीच सुरु ठेव आहे जोवर तेल पणतीत तू अविरत तेव सखे, तुझ्या जन्माच्या वेळची परिस्थिती वेगळी असावी आई वगळता तुझी कुणास…\nनिदान एकदा तरी ..\nनिदान एकदा तरी तुला खूप बोलताना पहायचंय निदान त्या साठी तरी तुझी बडबड ऐकत तुझ्या समोर बसायचंय निदान एकदा तरी तुला रागाने लालबुंद झालेल…\nनमस्कार वाचकहो मी सोनल विजय मांगेला.लिहिणं मला खूप आवडत मला वाटत लिखाणातून मनातले सारेच कवडसे थेट स्वच्छंदी शुभ्र कागदावर येऊन ठेपतात कारण तेथे कुठलेही धूलिकण नसतात ना कुठले ऊन असते फक्त असतो तो दुआ विचारांचा\nहा चंद्र नवा सजला आज\nहा चंद्र नवा सजला आज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/the-fascination-of-the-new-india/articleshow/69497441.cms", "date_download": "2019-07-22T22:11:48Z", "digest": "sha1:4KWQVVCMMJP6VY2WM77PZP7ZAYEBVFH2", "length": 33368, "nlines": 172, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "samwad News: नव्या भारताची भुरळ - the fascination of the new india | Maharashtra Times", "raw_content": "\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुखWATCH LIVE TV\nमोदी-वादी आणि मोदी-विरोधी असं निवडणुकीचं स्वरुप झाल्याने इतर सर्व विषय पिछाडीवर गेले. मोदींच्या विरोधात आघाडी करणारे दर आठवड्याला पंतप्रधान बदलतील, तुम्हा���ा मजबूर सरकार हवं की मजबूत सरकार, असा प्रश्न प्रचारात ऐरणीवर आणण्यात आला. नव्या भारताची कल्पना आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एक नेता व भक्कम संघटना भाजपने उभारली.\nमोदी-वादी आणि मोदी-विरोधी असं निवडणुकीचं स्वरुप झाल्याने इतर सर्व विषय पिछाडीवर गेले. मोदींच्या विरोधात आघाडी करणारे दर आठवड्याला पंतप्रधान बदलतील, तुम्हाला मजबूर सरकार हवं की मजबूत सरकार, असा प्रश्न प्रचारात ऐरणीवर आणण्यात आला. नव्या भारताची कल्पना आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एक नेता व भक्कम संघटना भाजपने उभारली.\nदेश हा नेहमी कल्पनेत असतो. कारण देशातील प्रत्येक व्यक्ती एकमेकांना ओळखत नसतात. मात्र एका कल्पनेशी आपण जोडलेलो आहोत, म्हणून आपण एक आहोत अशी भावना त्यांच्यामध्ये असते. जे इंग्लिश भाषा बोलत नाहीत ते इंग्लिश नाहीत. जे फ्रेंच भाषा बोलतात ते फ्रान्सचे नागरिक. स्पॅनिश भाषा बोलणारे स्पेनचे नागरिक. जर्मन भाषा बोलणारे जर्मनीचे नागरिक. ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी यांची राष्ट्र-राज्याची कल्पना अशी आहे.\nभारत कोणाचं राष्ट्र आहे\nहिंदुंचं, मुसलमानांचं, मराठी, बंगाली, तमिळ, गुजराथी, तुळू, मल्याळी, हिंदी, पंजाबी... कोणाचं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य स्थिरावल्यावर हा प्रश्न निर्माण झाला. भारतीय उपखंडात (म्यानमार आणि श्रीलंका वगळून) जे लोक राहतात- त्यांचा धर्म, जाती, वंश, भाषा कोणत्याही असतो, त्यांचं हे राष्ट्र आहे. समाजातील तळाच्या माणसाच्या विकासाची हमी, सामाजिक समता आणि दलित-आदिवासी व अल्पसंख्य यांना विकासाची हमी, हे उत्तर भारतीय स्वातंत्र्यलढ्यात विकसित झालं आणि भारतीय राज्यघटनेत प्रतिबिंबित झालं. ही राज्यघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला अर्पण केली.\nनवस्वतंत्र राष्ट्रांमध्ये लोकशाही राज्यपद्धतीचा स्वीकार करणारा आणि सत्तर वर्षं ही राज्यपद्धती चालवणारा एकमेव देश भारत आहे. लोकशाही राष्ट्रं श्रीमंत आणि भांडवलशाहीवादी होती. युद्धखोर आणि साम्राज्यवादी होती. भारत हा एकमेव अपवाद. हा जुना भारत होता. काँग्रेस आणि काँग्रेसच्या विचारधारेच्या प्रभावाखालील बिगर-काँग्रेस सरकारांचा हा काळ सुमारे ७० वर्षांचा होता.\n२०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या अभूतपूर्व विजयानंतर नव्या भारताचे पडघम देशभर वाजू लागले. २०१४ च्या लोकसभा नि��डणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने एकाही मुस्लीम व्यक्तीला उमेदवारी दिली नव्हती. मुसलमानांची आम्हाला गरज नाही, असा हा संदेश प्रत्येक भारतीय मतदाराने जाणला होता. लोकसभेत केलेल्या आपल्या पहिल्या भाषणात, नरेंद्र मोदी यांनी १२०० वर्षांच्या गुलामगिरीचा उल्लेख केला. तोपावेतो भारतीय नेते १५० वर्षांच्या ब्रिटिश राजवटीचा उल्लेख करत असत. आधुनिक राष्ट्र-राज्याची जडण-घडण त्या काळात सुरू झाली. सिंधू आणि गंगा खोऱ्यातील मुसलमान राज्यकर्त्यांपासून नव्या भारताचा इतिहास सुरू होतो, ही बाब नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान या नात्याने संसदेच्या पटलावर आणली.\n२०१४ सालीही भारतीय जनता पक्षाला निर्णायक बहुमत होतं. मित्र पक्षांची त्यांना गरज नव्हती. परंतु केंद्रीय मंत्रिमंडळात राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटक पक्षांना स्थान देण्यात आलं. जुन्या भारतातली काँग्रेस, राज्यशास्त्राच्या व्याखेनुसार एक राजकीय पक्ष नव्हता. कारण विविध विचारधारा, नेते आणि कार्यक्रम या पक्षामध्ये होते. काँग्रेसची रचना एखाद्या आघाडीसारखी होती. त्यामुळे सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधींना आव्हान देऊ शकले. मात्र इंदिरा गांधींच्या युगात काँग्रेस पक्षाची बांधणी नेहरू-गांधी घराण्याभोवती करण्यात आली. त्यातून काँग्रेसचं आघाडीचं स्वरूप नष्ट झालं. अनेक नवे प्रादेशिक पक्ष उदयाला आले.\nभारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीची स्थापना केली. आजवरच्या आघाड्यांपेक्षा या आघाडीचं स्वरूप वेगळं होतं आणि आहे. सूर्याभोवती फिरणारे नवग्रह अशी रालोआची रचना आहे. त्यामध्ये भाजप हा सूर्य तर अन्य पक्ष ग्रह, उपग्रह. त्यामुळे ही आघाडी अन्य कोणत्याही आघाड्यांपेक्षा स्थिर होती व आहे. रालोआमध्ये आपल्या विरोधी विचाराच्या राजकीय पक्षांनाही भाजपने स्थान दिलं. उदाहरणार्थ, जनता दल (संयुक्त). मात्र ग्रहमालेच्या केंद्रस्थानी आपणच असू अशी दक्षता घेतली. त्यासाठी अयोध्येतील राममंदिर, काश्मीर संबंधीचं ३७० कलम आणि समान नागरिक कायदा हे विषय सरकारच्या विषयपत्रिकेवरून दूर केले. नव्या भारताची मांडणी करताना पाकिस्तान हे शत्रुराष्ट्र असेल आणि मुसलमान व अल्पसंख्य यांनी हिंदुंच्या उपकाराखाली आपलं धार्मिक स्वातंत्र्य जोपासावं, ही भूमिका जनमानसात रुजवण्यासाठी भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विविध जनसंघटना, उदाहरणार्थ विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, श्रीराम सेना, सनातन धर्म, अभिनव भारत, हिंदू महासभा यांचा खुबीने वापर केला.\nमात्र निवडणुकीच्या राजकारणात विविध प्रादेशिक पक्षांना सोबत घेतलं. तामिळनाडूपासून काश्मीर आणि कच्छपासून नागालँण्डपर्यंत सुमारे ४१ विविध राजकीय पक्षांना रालोआमध्ये सामावून घेण्यात आलं. त्यापैकी काही पक्ष आघाडीतून बाहेर पडले, तर काही पक्ष पुन्हा आघाडीत आले. त्यामुळे नोव्हेंबर २०१८ मध्ये भाजपची सत्ता १० राज्यांमध्ये होती, गोवा आणि महाराष्ट्रातील सत्तेत भाजपची भूमिका थोरल्या भावाची आहे, तर बिहार, तमिळनाडू, मेघालय, नागालँण्ड आणि मिझोराममधील सत्तेत भाजप धाकट्या भावाच्या भूमिकेत आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये प्रदीर्घकाळ भाजपची सत्ता होती. पंजाब, आंध्र प्रदेश, जम्मू-काश्मीर, पुद्दूचेरी, ओडीशा या राज्यांमध्ये मित्रपक्षांद्वारे भाजप सत्तेत होता. नव्या भारताची कल्पना भाजपने देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवली होती. या पार्श्वभूमीवर २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांची आखणी भाजप करत होता.\nनरेंद्र मोदी हाच ब्रँण्ड व कार्यक्रम. पाकिस्तानला धडा शिकवणे, देशाच्या सुरक्षिततेबाबत झिरो टॉलरन्स वा संपूर्ण असहिष्णुता आणि देशाच्या उज्ज्वल भवितव्याची हमी हा संदेश, अशी व्यूहरचना भाजपने आखली. निवडणूक आयोग, न्यायसंस्था, रिझर्व बँक, प्रसारमाध्यमं आणि जाहिराती यांच्यामार्फत हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणं, यासाठी सर्व यंत्रणा पक्षाने सज्ज केल्या. विविध राज्यांमध्ये पडतं घेऊन मित्र पक्षांशी युती वा आघाडी करण्याला प्राधान्य देण्यात आलं. ज्या राज्यात आपला पाया भक्कम आहे, तिथे पक्षसंघटना भक्कम करणं, सोशल मीडिया वा सामाजिक माध्यमांपेक्षा अधिक भर मतदारांपर्यंत पोहोचण्यावर देण्यात आला. मतदान केंद्रनिहाय कार्यकर्त्यांची बांधणी, त्यांच्याकडून येणाऱ्या माहितीनुसार निवडणुक प्रचाराच्या भूमिकेत व व्यूहरचनेत बदल करण्यासाठी अनेक छोटे-मोठे नेते, व्यावसायिक संस्था यांची कुमक, थोडक्यात शिस्तबद्ध पक्षसंघटना हा भाजपच्या कार्यपद्धतीचा गाभा होता.\nमोदी-वादी आणि मोदी-विरोधी असं निवडणुकीचं स्वरुप झाल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, जीएसटी, नोटाबंदी इत्यादी सर्व विषय पिछाडीवर गे���े. मोदींच्या विरोधात आघाडी करणारे दर आठवड्याला पंतप्रधान बदलतील, तुम्हाला मजबूर सरकार हवं की मजबूत सरकार, असा प्रश्न प्रचारात ऐरणीवर आणण्यात आला. जिथे गरज आहे तिथे घराण्यांना, जातींच्या समीकरणाला स्थान दिलं, पण पक्षहिताला प्राधान्य देऊन. विरोधकांची जाती व धर्माच्या बेरीज-वजाबाकीची गणितं त्यामुळे उधळली गेली. कारण त्यांची भिस्त संघटनेवर नव्हती.\nउत्तर प्रदेशातील ७५ जिल्ह्यांत भाजपने अद्ययावत पक्ष कार्यालयं उभारली. सर्व जिल्ह्यांतील पक्षसंघटना एका केंद्रीय यंत्रणेने जोडली गेली. प्रत्येक मतदारसंघातील जाती, पोटजाती व धार्मिक समुदायांची खडान् खडा माहिती संग्रहित होऊ लागली. त्यानुसार मतदारसंघनिहाय व्यूहरचना निश्चित होऊ लागली. मुरब्बी राजकारणी, स्थानिक नेते, व्यावसायिक संस्था यांचा त्यामध्ये सहभाग होता. भाजपला स्वबळावर लोकसभेत ३०० चा आकडा पार करायचा आहे, हे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं होतं. त्यानुसार प्रत्येक राज्यात व मतदारसंघात व्यूहरचना केली जाऊ लागली. उत्तर प्रदेशात सर्व यादव, सर्व जाटव वा सर्व जाट वा सर्व मुस्लीम मतं विविक्षित राजकीय पक्षांकडे नसतात, याची पक्की खूणगाठ बांधण्यात आली. ठाकूर आणि ब्राह्मण यांच्यातला अंतराय दूर करण्यासाठी पावलं उचलण्यात आली. उच्चवर्णींयांची भक्कम युती करून, यादवांच्या वर्चस्वाला कंटाळलेले अन्य मागासवर्गीय, जाटवांच्या नेतृत्वाने भेदरलेले दलित, काँग्रेसकडे वळणारे मुसलमान मतदार यांची मतदारसंघनिहाय मोट बांधण्यात आली. समाजवादी पार्टी असो की बहुजन समाज पार्टी कोणीही अशी व्यावसायिक पक्षसंघटना उभारली नव्हती. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात त्यांची अद्ययावत कार्यालयं नव्हती. त्यांची भिस्त स्थानिक नेते, कार्यकर्त्यांवर त्यांच्या जनसंपर्कावर होती. स्थानिक नेत्यांचे राग-लोभ, मानापमान होतेच. मायावती पंतप्रधान होण्यासाठी, यादव व मुसलमान अर्थात समाजवादी पार्टी मदत करते आहे, यासाठी जाटव व अन्य दलित भरभरुन मतं पारड्यात टाकतील, मतांची विभागणी टळली की आपण विजयी होऊ, अशा दिवास्वप्नात सपा-बसपा-राजदचे नेते-कार्यकर्ते मश्गूल होते.\nबंगालमध्ये मुसलमानांची संख्या २८ टक्के आहे. तृणमूल काँग्रेस, डावी आघाडी आणि काँग्रेस यांच्यामध्ये ही मतं विभागली जातात. तृणमूल काँग्रेसच्या सरकारने उर्दू भाषेला प्रोत्साहन दिलं, मुसलमानांचा अनुनय केला ह्याचा राग हिंदूंमध्ये होता. बंगाली अस्मितेवर कुरघोडी करण्यासाठी हिंदू अस्मितेला आवाहन करण्याची रणनीती भाजपने अवलंबिली. पक्षाच्या मिरवणुका आणि प्रचारात 'जय श्रीराम'च्या घोषणा देण्यात आल्या. देव-देवतांच्या प्रतिमांचा वापर करण्यात आला. निवडणूक आयोगाने डोळ्यांवर काळी पट्टी ओढून घेतली होती. त्याशिवाय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्त्यांची कुमक भाजपच्या तंबूत दाखल झाली. कारण एकच, ममता बॅनर्जी यांना धडा शिकवायचा. ही व्यूहरचना यशस्वी झाली. एकेकाळच्या लाल राज्यात भगव्याचा प्रवेश झाला.\n१७५७ साली प्लासीची लढाई झाली. या लढाईत बंगालचा नबाब सिराज उद्दौलाकडे पन्नास हजारांची फौज होती. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे केवळ ३००० सैनिक होते. नबाबाचा वजीर, मीर जाफर, मुर्शिदाबादचा नगरशेठ, जगत शेठ इत्यादिंनी ब्रिटिश ईस्ट कंपनीशी संधान बांधलं होतं. युद्धाच्या वेळी मीर जाफरचं सैन्य तटस्थ राह्यलं. नबाबाच्या फौजेची दाणादाण उडवली कंपनीच्या कवायती फौजेने. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकांमध्ये नेमकं हेच घडलं. भाजप विरोधकांची मदार सरंजामशहांवर होती. या बाजारबुणग्यांचा धुव्वा भाजपच्या शिस्तबद्ध संघटनेने उडवला. अनेक मीर जाफर आणि जगत सेठ भाजपच्या गोटात दाखल झाले. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी राज्यकारभाराचा वेगळा विचार घेऊन आली होती. तिची संघटनात्मक रचना आणि रणनीतीही वेगळी होती (मराठी लोकांना पानिपतच्या पराभवाचं दुःख आजही होतं. पानिपतची लढाई प्लासीच्या पाडावानंतर झाली. मुघल साम्राज्यातील सुपीक प्रांत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे गेला होता, हे त्यांच्या गावीही नव्हतं).\nभारताची कल्पना संरजामदारांच्या हाती होती. त्यामुळे ती जुनी ठरली. नव्या भारताची कल्पना आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एक नेता व भक्कम संघटना भाजपने उभारली. मतदारांपुढे दोनच पर्याय होते- सिराजउद्दोलाला पाठिंबा द्यायचा की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या पाठीशी उभं राह्यचं मतदारांनी दुसरा पर्याय निवडला. त्या भानगडीत भारताचा आत्मा हरवला आहे, पण इतिहास कधीच एका निश्चित दिशेने घडत नसतो. वा समाज एका सरळ रेषेत वाटचाल करत नसतो\nइतर बातम्या:मोदी-वादी|भारत|नरेंद्र मोदी|PM Modi|New India|NDA|fascination\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्यांवर वाघांचे दर्शन\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना चिरडले; ७ दुचाकींना धडक\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या संशयावरून २ जणांना दिला चोप\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल\nमटा संवाद या सुपरहिट\nभूतान, नेपाळ आणि कार\nजयपूर : नवे जागतिक वारसा स्थळ\nचाँद तारों को छुने की आशा\nमटा संवाद पासून आणखी\nहरणे-जिंकणे जिथे एक होते....\nगोष्ट छोटी, ‘७० एमएम’ एवढी\nचांद्रमोहीम: कोणते देश, चंद्रावर कुठे उतरले\nआता दिल्ली काँग्रेसचे काय होईल\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nपाणी आहे, नियोजन नाही...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sataratoday.com/post/45579", "date_download": "2019-07-22T20:20:47Z", "digest": "sha1:YOYER3ZWJG5NHZHIASX2DTR4MSLU35MK", "length": 6520, "nlines": 80, "source_domain": "www.sataratoday.com", "title": "शाहूनगरमधील घुले बंधूंमुळे वाचले भेकराचे प्राण", "raw_content": "\nशाहूनगरमधील घुले बंधूंमुळे वाचले भेकराचे प्राण\nसातारा : अजिंक्यतारा किल्ल्यालगतच्या जंगलातून एक भेकर शाहूनगर परिसरात आले होते. त्याच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चवल्याने ते गंभीर जखमी झाले. या भेकराला शाहूनगर येथे राहणार्‍या संतोष घुले आणि प्रकाश घुले या दोघांनी कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले आणि त्याचे प्राण वाचवले.\nअजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला शाहूगनर येथील रेणुकामाता मंदीर परिसरात घुले बंधू राहण्यास आहेत. सकाळी सहाच्या सुमारास कोणत्यातरी प्राण्याच्या ओरडण्याचा आवाज येवू लागल्याने संतोष आणि प्रकाश घुले हे दोघे घराच्या पाठीमागे आवाजाच्या दिशेने गेले असता त्यांना एक भेकर भटक्या कुत्र्यांच्या तावडीत सापडल्याचे त्यांना दिसले. दोघांनीही क्षणाचा विलंब न करता कुत्र्यांना हुसकावून लावले आणि भेकराची सुटका केली. दरम्यान, कुत्र्यांच्या हल्ल्यात भेकर गंभीर जखमी झाले होते. त्याला पाणी पाजल्यानंतर संतोष घुले यांनी सातारा वन विभागाचे सुहास भोस���े यांना ङ्गोन करुन जखमी भेकराबाबत माहिती दिली.\nकाही वेळानंतर सुहास भोसले घुले यांच्याकडे आले आणि त्यांनी भेकर ताब्यात घेतले. यानंतर त्या भेकराला वनविभागाच्या कार्यालयात नेवून उपचार सुरु करण्यात आले. जखमा गंभीर असल्याने दोन- तीन दिवसाच्या उपचारानंतर भेकराला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात येईल, असे भोसले यांनी सांगितले. भेकराचे प्राण वाचवल्याबद्दल भोसले व इतर नागरिकांनी घुले बंधुंचे अभिनंदन केले.\nजावली तालुक्यातील अवैद्य दारू विक्रेत्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी\nगेली ११ वर्ष जावली तालुक्यात सुरु असलेली १३ दारू दुकाने महिलांनी व व्यसनमुक्ती संघटनांनी ऐतिहासिक पाऊल उचलून बंद केली होती.\nएकावर पोस्को अंतर्गत गुन्हा\nकराड जवळील एका गावात नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nतलावात बुडून युवकाचा मृत्यू\nबामणवाडी (ता.कराड) येथे जांभळा नावच्या शिवारात असलेल्या कृषि विभागाच्या पाजर तलावात युवकाचा बुडून मृत्यू झाला.\nसातार्‍यातून ट्रॅक्टर, दोन दुचाकी चोरी\nसातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकठिकाणाहून ट्रॅक्टर व दोन दुचाकी चोरुन नेला असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/After-the-result-In-the-Cabinet-Change/", "date_download": "2019-07-22T20:26:26Z", "digest": "sha1:HN3WVDZHZ5PVYR24TPUVJBKGPTS56IJV", "length": 5240, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " निकालानंतर मंत्रिमंडळात फेरबदल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › निकालानंतर मंत्रिमंडळात फेरबदल\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nलोकसभा निवडणुकांचे निकाल लागताच राज्यातील मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या जागेवर नव्या चेहर्‍याची वर्णी लागणार असून, महसूल आणि कृषी या दोन खत्यांवर नवे मंत्री शपथ घेतील, असे खात्रीलायकरीत्या समजते.\nमतमोजणी आणि निकाल अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. निकालाआधीच राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा रंगू लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्यांनी मतदारसंघात निवडणूक काळात आपला परफॉर्मन्स दिलेला नाही, अशा मंडळींना घरचा रस्ता दाखवला जाणार आहे. विशेष म्हणजे त्या जागेवर निवडणुकांच्या तोंडावर पक्षात आलेल्या काही नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची चिन्हे आहेत.\nलोकसभा निवडणुकीचा निकाल भाजपला अनुकूल लागल्यास राधाकृष्ण विखे-पाटील, जयदत्त क्षीरसागर, विजयसिंह मोहिते-पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकतो. त्यानंतर या दिग्गज नेत्यांना महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.\nचंद्रकांत पाटील यांच्याकडून महसूल खाते काढून विखे यांना मिळण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले जाते. पांडुरंग फुंडकर यांच्या निधनानंतर रिक्त असलेले आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडे अतिरिक्त भार असलेले कृषी खाते विखेंना मिळण्याची दाट शक्यता आहे.\nदुसरीकडे, मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनाही कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अहमदनगर आणि मराठवाड्यात संघटनेला बळकटी देण्यासाठी आणि पक्ष विस्तारीकरणासाठी मंत्रिपद देणार असल्याची चर्चा आहे.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/cricket/supreme-court-removes-anurag-thakur-from-the-post-of-bcci-president/articleshow/56288728.cms", "date_download": "2019-07-22T22:08:14Z", "digest": "sha1:QRCFEGAD3DMBOFKSJI7EFSIO63B3LDQN", "length": 16023, "nlines": 203, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Anurag Thakur: अनुराग ठाकूर यांची हकालपट्टी - supreme court removes anurag thakur from the post of bcci president | Maharashtra Times", "raw_content": "\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुखWATCH LIVE TV\nअनुराग ठाकूर यांची हकालपट्टी\nक्रिकेटच्या 'शुद्धीकरणा'साठी न्या. लोढा समितीनं सुचवलेल्या शिफारशींबाबत सातत्याने टोलवाटोलवी करणाऱ्या बीसीसीआय पदाधिकाऱ्यांना आज सर्वोच्च न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे. अनुराग ठाकूर यांची बीसीसीआय अध्यक्षपदावरून आणिअजय शिर्के यांची सचिवपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उ...\nवजन कमी करताय, हे करा\nक्रिकेटच्या 'शुद्धीकरणा'साठी न्या. लोढा समितीनं सुचवलेल्या शिफारशी लाग��� करण्याबाबत सातत्याने टोलवाटोलवी करणाऱ्या बीसीसीआयला आज सर्वोच्च न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे. अनुराग ठाकूर यांची बीसीसीआय अध्यक्षपदावरून आणि अजय शिर्के यांची सचिवपदावरून हकालपट्टी करत असल्याचा आदेश देऊन न्यायमूर्तींनी क्रिकेटवर्तुळात आणि राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.\nआयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग आणि बेटिंगच्या धक्कादायक प्रकारानंतर, भारतीय क्रिकेटच्या साफसफाईची मोहीम हाती घेऊन सुप्रीम कोर्टानं लोढा समितीची स्थापना केली होती. या समितीनं सर्वांगीण अभ्यास करून आपल्या शिफारशी सादर केल्या होत्या. मंत्री व सरकारी सेवेत असलेल्यांना बीसीसीआयमध्ये काम करण्यास बंदी, सत्तरी ओलांडलेले पदाधिकारी नकोत, बीसीसीआयमध्ये लेखापालाची नियुक्ती करावी, 'एक राज्य, एक मत', अशा महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा त्यात समावेश होता. या सर्व शिफारशींची बीसीसीआयने अंमलबजावणी करावी, असे आदेश १८ जुलैला सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, गेले पाच महिने वेगवेगळी कारणं पुढे करत 'ठाकूर अँड कंपनी' या शिफारशी लागूच करत नव्हती. उलट, १८ जुलैला दिलेल्या आदेशाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती त्यांनी कोर्टाला केली होती. परंतु, मुख्य न्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या खंडपीठाने ही याचिका १३ डिसेंबरला फेटाळली होती. त्यानंतर दोनच दिवसांनी त्यांनी अनुराग ठाकूर यांना चांगलंच फटाकरलं होतं. खोटी माहिती दिल्याबद्दल त्यांच्यावर तुरुंगात पाठविण्याची कारवाई करावी लागेल, असा सज्जड इशाराच सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. तोही अनुराग ठाकूर यांनी गांभीर्यानं न घेतल्यानं कोर्टाने आज त्यांना दट्ट्या दिला.\nअनुराग ठाकूर यांना बीसीसीआय अध्यक्षाच्या खुर्चीवरून खाली उतरवण्यात आलं आहे. तुमच्यावर कारवाई का करू नये, अशी विचारणा करत सुप्रीम कोर्टानं त्यांना अध्यक्षपदावरून आणि अजय शिर्के यांना सचिवपदावरून हटवलं आहे. बीसीसीआयची सूत्रं सोपवता येतील, अशा व्यक्तींची नावं सुचवण्यासाठी खंडपीठाने दोन सदस्यीय समिती स्थापन केली असून या प्रकरणी पुढील सुनावणी १९ जानेवारीला होणार आहे.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nधोनीनं भारताला मुद्दाम जिंकू दिलं नाही: योगराज सिंग\nचौकारांऐवजी आणखी एक सुपर ओव्हर हवी: सचिन\nसचिनच्या ड्रीम वर्ल्डकप संघात धोनीला जागा नाही\nवर्ल्डकप फायनल: पाचऐवजी दिल्या सहा धावा\nआयसीसीच्या ड्रीम टीममध्ये रोहित आणि बुमराह\n6/7/2019 - कंट्री ग्राउंड, ब्रिस्टल\n6/10/2019 - द रोझ बाउल, साउथम्पटन\n6/11/2019 - कंट्री ग्राउंड, ब्रिस्टल\n6/13/2019 - ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्यांवर वाघांचे दर्शन\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना चिरडले; ७ दुचाकींना धडक\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या संशयावरून २ जणांना दिला चोप\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल\nपराभवामुळं सुट्ट्या रद्द; विराट, रोहित विंडीजला जाणार\n‘सहा धावा दिल्या ही चूकच’\nधोनीनं भारताला मुद्दाम जिंकू दिलं नाही: योगराज सिंग\nझिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड निलंबित; आयसीसीची धडक कारवाई\nआम्हाला ‘तो’ चौकार नको होता\nपहिल्यांदाच राजस्थानच्या तीन खेळाडूंचा संघात समावेश\nबुमराह फक्त कसोटीसाठी; पंड्याला विश्रांती\nअसा होईल टीम इंडियाचा विंडीज दौरा\nविंडीज दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर; धोनीच्या जागी पंत\nWI दौरा: संघाची निवड आज, धोनीला पर्याय कोण\nप्रो कबड्डी: जयपूर आणि हरयाणा आजचे विजयी मानकरी\nसचिन तेंडुलकरच्या 'त्या' ट्विटनं हिमा दास भारावली\nपहिल्यांदाच राजस्थानच्या तीन खेळाडूंचा संघात समावेश\nजयेंद्र ढोलेंचा विजेतेपदाचा चौकार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nअनुराग ठाकूर यांची हकालपट्टी...\nशामीचं मुस्लिम कट्टरपंथीयांना 'कट्टर' उत्तर...\nपंचालचा धडाका कायम; गुजरातच्या ३/२८३ धावा...\nरणजी उपांत्य सामन्यात मुंबईचे वर्चस्व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/special-reports/2013-11-16-10-50-33/22", "date_download": "2019-07-22T21:02:37Z", "digest": "sha1:NNUHBUZUQ45SRA5ONRWJEB5W5MH55K6O", "length": 21917, "nlines": 93, "source_domain": "bharat4india.com", "title": "आजोळच्या 'बाळ'लिला ! | स्पेशल रिपोर्ट", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रात��न केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nबाळासाहेब ठाकरे यांचा आज प्रथम स्मृतीदिन. त्यांचं पार्थिव जिथं अनंतात विलीन झालं, त्या मुंबईतल्या शिवाजी पार्कवरच त्यांच्या लाखो चाहत्यांची रिघ लागलीय. देशभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहली जातेय. पण परतवाडा जरा अंमळच भावूक झाला. त्याला कारणही तसंच खास आहे. हा देशाचा साहेब इथं बाळ म्हणूनच वावरला. साहेब होण्याचे संस्कार त्याला इथल्याच मातीत मिळाले.\nअमरावती जिल्ह्यातलं परतवाडा हे बाळासाहेबांचं आजोळ...1927च्या सुमारास इथल्या उघडेवाड्यातल्या दोन खोल्यांत त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे आणि रमाबाई यांनी संसार थाटला होता. त्यावेळी प्रबोधनकार तिथल्या कोर्टात बेलिफ म्हणून काम करायचे. 1927 ते 1936 या काळात प्रबोधनकार या वाड्यात राहिले. बाळासाहेबांचं बालपणही याच वाड्यात गेलं. तोच हा वाडा. ज्या मातीत ते खेळले, तो वाडा आजही अस्तित्वात आहे; पण त्याची अवस्था वाईट झाली आहे. आजही बाळासाहेब ठाकरे यांच्या बालपणाच्या आठवणी सांगत या वाड्याभोवतालचा परिसर मराठी अस्मिता जागवतो.\nपरतवाड्यातील 9 वर्षांचा सहवास\nबाळासाहेबांचा जन्म पुण्यात झाला असला, तरी त्यांचं बालपण परतवाड्यातच गेलं. प्रबोधनकार ठाकरे यांचे स्वातंत्र्याच्या चळवळीतील कर्तृत्व पाहून परतवाडा शहरातील रघुनाथराव काळे यांनी शहरातील गुप्ते व ठाकरे घराण्याचे संबंध जुळवून आणले. त्यानुसार येथील गुप्ते घराण्याची रमा हिच्याशी प्रबोधनकार ठाकरे यांचा विवाह झाला. त्यानंतर ते पुण्या��� राहू लागले. पुण्यातील कारभार आटोपून प्रबोधनकार परतवाड्यात मुक्कामी आले. येथील नारायणराव व चंपालाल उघडे यांच्या प्रचंड मोठ्या वाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या दोन खोल्यांत प्रबोधनकार राहू लागले. या वेळी ते येथील अचलपूर कोर्टात बेलिफचे काम करीत. त्यामुळं बाळासाहेबांचं बालपण इथंच गेलं. बालपणापासूनच त्यांच्या अंगात धडाडी होती. इथं ते आपल्या सवंगड्यांसोबत हुतुतु, कबड्डीसारखे अन्य खेळ खेळत. त्यांच्याबरोबर असे खेळ करणारे अनेकजण इथं आजही आहेत. कालांतरानं प्रबोधनकार आपल्या कुटुंबासह मुंबईतील दादर भागात स्थायिक झाले. पुढे मुंबई हीच त्यांची कर्मभूमी झाली. पण ज्या वाड्यात आपलं बालपण गेलं, त्या वाड्याला बाळासाहेब कधी विसरले नव्हते. त्यांनी अनेकवेळा इथं भेटीही दिल्या होत्या. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह शिवसेनेतील अनेक नेते पदाधिकारी इथं येत असतात.\nप्रबोधनकारांची कर्मभूमी असलेला हा परतवाड्यातील उघडे वाडा जीर्णोद्धाराच्या प्रतिक्षेत आहे. त्यांच्या कर्तृत्वाच्या आठवणी जागवत आज इथंही पणती पेटलीय.\nपरतवाड्यातील या स्नेहामुळं की काय पण बाळासाहेबांचं सुरुवातीपासूनच विदर्भावर अतोनात प्रेम होतं. बाळासाहेबांचे नातू आदित्य ठाकरे यांनीही युवासेनेची मुहूर्तमेढ अमरावतीतच रोवली. खासदार आनंदराव अडसूळ यांचे सुपूत्र कॅप्टन अभिजित अडसूळ, गायक अभिजित सावंत यांच्या उपस्थितीत अमरावतीच्या संत ज्ञानेश्‍वर सांस्कृतिक सभागृहात डिसेंबर २०१० मध्ये युवासेनेची मुहूर्तमेढ रोवली गेली.\nविदर्भावर होतं विशेष प्रेम\nमातृतीर्थ सिंदखेडराजा इथून १९९५ मध्ये बाळासाहेबांनी विदर्भात झंझावाती प्रचाराला सुरुवात केली. त्यावेळी युतीचं सरकार आल्यास सिंदखेडराजा येथील मातृतीर्थाचा कायापालट करू, असा शब्द त्यांनी दिला होता. सरकार आल्यानंतर त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणं मातृतीर्थाचं सौंदर्यीकरण केलं. बुलडाणा जिल्ह्यातून त्यावेळी मेहकर मतदार संघातून प्रतापराव जाधव, बुलडाण्यातून विजयराज शिंदे, जळगाव जामोदमधुन कृष्‍णराव इंगळे, खामगावातून नाना कुकरे, चिखलीतून रेखाताई खेडेकर, मलकापुरातून चैनसुख संचेती हे युतीचे उमेदवार विजयी झाले होते. सिंदखेडराजा हा एकमेव मतदार संघ असा होता, जिथं युतीचा उमेदवार पराभूत झाला होता. तिथुन आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले डॉ. राजेंद्र शिंगणे विजयी झाले होते.\nमाझ्या सभेला वाघ बसतात...\nविदर्भात १९९० मध्ये आरमोरी मतदार संघातून हरिराम वरखडे हे शिवसेनेचे पहिले आमदार निवडून आले. नंतर १९९५ मध्ये आरमोरी मतदार संघातून रामकृष्‍ण मडावी या नवख्या तरुणासाठी वडसा-देसाईगंज इथं बाळासाहेबांची घेतली आणि त्यांना जनतेनं निवडून दिलं. जिल्हाप्रमुख पद सांभाळणारे विजय वडेट्टीवार १९९८ मध्ये वनविकास महामंडळाचे अध्यक्ष झाले. त्यानंतर बाळासाहेबांनी वडेट्टीवार यांना विधान परिषदेत घेवून २००५ मध्ये चिमूर मतदार संघातूनही संधी दिली. १९९० मध्ये माओवाद्यांच्या हिंसक करावाया असतानाही बाळासाहेबांनी सेनेचे उमेदवार विलास कोडाप यांच्या प्रचारासाठी गडचिरोलीत जाहीर सभा घेतली. वर्ध्यांत २६ जानेवारीला घेतलेली सभा अविस्मरणीय आणि ऐतिहासिक अशीच. खरेतर बाळासाहेब वर्ध्यात सभा घेण्यासाठी आले नव्हते. परंतु कार्यकर्त्यांनी मनोहर जोशी यांच्याशी चर्चा केल्यानंतर स्थानिक वृत्तपत्रातून आज बाळासाहेबांची सभा अशी बातमी ‌दिली होती. हा पेपर बाळासाहेबांच्या हाती पडला. त्यानंतर बाळासाहेबांनी वर्धेतील मुक्कामाच्या ठिकाणी शिवसेना कार्यकर्त्यांना बोलावून घेतले. कार्यकर्त्यांना ते म्हणाले, ‘२६ जानेवारीला सभा. अरे आजच्या दिवशी तरी माझ्या तोंडून काही कुणाबद्दल अपशब्द निघू नये.’ खरे तर ही सभा पूर्वनियोजित नव्हती, त्यामुळे बाळासाहेबांच्या जागी दुसरा नेता असता तर कदाचित गेलाही नसता पण शिवसैनिकांनी दिलेल्या शब्दाचा मान राखण्यासाठी पूर्वकल्पना नसतानाही आयोजित केलेल्या सभेला बाळासाहेबांनी उपस्थिती नोंदविली. ते व्यासपीठावर आले, त्यावेळी पावसाला सुरुवात झाली होती. आपल्या भाषणाला सुरुवात करताच बाळासाहेब म्हणाले ‘माझ्या सभेला वाघ बसतात, शेळ्या मेंढ्या नाही.’ बाळासाहेबांचे हे उद्गार ऐकताच घराघरातून लोक बाहेर पडले आणि सभास्थळ गर्दीने भरलं.\nवाशीम जिल्हा होण्याची मुहूर्तमेढ रोवली...\n३ जानेवारी १९९९ रोजी एका प्रचार सभेसाठी बाळासाहेब अकोल्यात आलेत. अकोल्यातील त्यांची सभा खुपच गाजली. त्यावेळी अकोला आणि वाशीम हा एकच जिल्हा होता. दिवंगत माजी खासदार पुंडलीकराव गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्डच्या भूमीपूजन कार्यक्रमासाठी बाळासाहेब आले होते. ��्यानंतर त्यांनी शेतकरी मेळाव्यालाही मार्गदर्शन केलं. भर दुपारी रखरखत्या उन्हात रिसोडपासून १२ किलोमीटरवर झालेल्या या सभेतला रेकॉर्डब्रेक गर्दी झाली होती. प्रास्ताविक भाषणात गवळी यांनी त्यावेळी वाशीम जिल्हा झालाच पाहिजे, ही मागणी केली. त्यानंतर बाळासाहेबांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्यांचे पहिले वाक्य होते ‘तालुका खोडा, वाशीम जिल्हा लिहा’. याच वेळी स्वतंत्र वाशीम जिल्ह्याची मुहूर्तमेढ रोवली गेली.\nखा. भावना गवळींचा रेकॉर्डब्रेक विजय\nतत्कालीन राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, युतीचे उमेदवार पुंडलीकराव गवळी यांनी त्यावेळी पुसदमध्ये सभा घेतली. माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकर नाईक यांना त्यांनी आपल्या भाषणात इशारा दिला. त्यावेळी बाळासाहेबांनी पुंडलीकराव गवळी विजयी होतील, असं जाहीरपणे सांगितले होतं. माजी मुख्यमंत्री आणि त्यांच्या विरोधात सामान्य उमेदवार असं चित्र निवडणुकीत त्यावेळी होतं. बाळासाहेबांच्या सभेनंतर इतिहास घडला आणि मतदार संघावर भगवा फडकला. त्यानंतर भावना गवळींच्या प्रचारार्थ बाळासाहेब पुन्हा वाशीममध्ये आले. यावेळी प्रतिस्पर्धी उमेदवार होते मनोहर नाईक. बाळासाहेबांची सभा झाली अन् इतिहासाची पुनरावृत्ती झाली. रेकॉर्डब्रेक मतांनी भावना गवळी विजयी झाल्या. भावना गवळी जेव्हा लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्या तेव्हा त्यांचे नाव सर्वांत कमी वयाच्या महिला खासदार म्हणून घेतलं जाऊ लागलं. बाळासाहेबांच्या झंझावातामुळं विदर्भात अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेची पाळंमुळं घट्ट झाली. या भक्कम राजकारणामागं परतवाड्याच्या आजोळचा जिव्हाळा होता...\nलेक असावी तर अश्शी\nपाटोद्यात पडली अन् भाग्यवान झाली\nगुंठ्यात पिकली एक टन मिरची\nभराभरा बांधूया गवताच्या गंजी\n१८ लाखांचा फायदा केवळ सहा महिन्यांत\nगुंठ्यात पिकली एक टन मिरची\nकमी खर्चात भरघोस नफा देणारं डाळिंब\nमुसळीनं दिला धनाचा घडा\nथेंब, थेंब पाणी वाचवा हो...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%8B%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87", "date_download": "2019-07-22T21:59:04Z", "digest": "sha1:DTXYKMGLLXP5M2QJ6QQ47PIUMNLHI7EE", "length": 21410, "nlines": 303, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ऋता दुर्गुळे: Latest ऋता दुर्गुळे News & Updates,ऋता दुर्गुळे Photos & Images, ऋता दुर्गुळे Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\nजन्मदिनाच्या अनोख्या भेटीने CM फडणवीस भारा...\nMTNL इमारतीत अडकलेले सर्वजण सुखरूप\nवांद्रे: आग विझवण्यासाठी रोबोची मदत\nमुंबई: MTNLच्या इमारतीत भीषण आग\nइतिहासकार प्रा. ज. वि. नाईक यांचे निधन\nकर्नाटक पेच: कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमराठी अधिकारी मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्...\nटॉयलेटसंबंधी 'त्या' विधानानंतर साध्वींची ख...\nचंद्राच्या दिशेने भारताचा ऐतिहासिक प्रवास ...\nभारतासाठी हा ऐतिहासिक क्षण: PM मोदी\nमोदींनी काश्मीरवर मदत मागितली होती: ट्रम्प\nपाकिस्तानात दोन आत्मघातकी हल्ले, ७ ठार\nस्टेजवरच झाला कॉमेडियनचा मृत्यू\nपाक पंतप्रधान अमेरिका दौऱ्यावर\n'ते' मला प्रत्येकवेळी भारतात जा म्हणतात......\nकॉलेजियमची शिफारस परत पाठविली\nसरकारच्या ५० दिवसांत शेअर बाजार तोट्यात\n'असा' करा आयटीआर पासवर्ड रीसेट\nदिल्लीमध्ये सोनेदर उच्चांकी स्तरावर\nमोठ्या व्यवहारांसाठी 'आधार' केवायसी अनिवार...\nएअर इंडियामध्ये ना पदोन्नती, ना नव्याने भर...\nएचडीएफसी बँकेची नफावाढ कायम\nपहिल्यांदाच राजस्थानच्या तीन खेळाडूंचा संघात समावे...\nबुमराह फक्त कसोटीसाठी; पंड्याला विश्रांती\nअसा होईल टीम इंडियाचा विंडीज दौरा\nविंडीज दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर...\nWI दौरा: संघाची निवड आज, धोनीला पर्याय कोण...\nधोनीने घेतली २ महिन्यांची सुट्टी; विंडीज द...\nअभिजीत आणि शिवानीमध्ये आज कॅप्टन्सीची लढत\n'सुपर ३०' शंभर कोटींच्या उंबरठ्यावर\nसरदारांवर होणारे विनोद सहन करू शकत नाही : ...\nबिग बॉसः शिव आणि वीणा यांच्यात अबोला\nसावनीने विशेष मुलांसोबत साजरा केला वाढदिवस...\n'सत्ते पे सत्ता'च्या रिमेकला हृतिकचा नकार\nरशियातील शिक्षणाविषयी बोलू काही\nनाशिकमध्ये कॅम्पस निवडणूक जाहीर करा\nकरिअर फास्ट-ट्रॅकवर नेण्यासाठी ICRI चा उत्...\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्..\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोक..\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना चिरड..\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या संशय..\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडि..\nमुंबईत वांद्रेमध्ये MTNLच्या इमार..\n'चांद्रयान-२' युवा पिढीला देणार प..\n ऋता दुर्गुळेचे पंजाबमध्येही फॅन्स\nएखाद्या कलाकाराला त्याचे फॅन्स कुठे, कधी आणि कसे भेटतील याचा नेम नाही. असाच काहीसा अ��ुभव नुकताच फुलपाखरू फेम अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिला आलाय. मराठमोळ्या ऋताला थेट अमृतसरमध्ये तिचे पंजाबी फॅन्स भेटलेत.\nनाट्यरिव्ह्यू: दादा एक गुड न्यूज आहे...\n'दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकाने आजच्या काळातली बंडखोर मुलगी आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे, हे या नाटकाचं ठळक वैशिष्ट्य. त्याच बरोबर अशा मुलीला समजून घेणारा पुरुष कसा हवा, हे देखील नाटकाने सांगितलं आहे.\nमराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेत ‘सोयरे सकळ’ ने पटकाविले प्रथम पारितोषिक\nमुंबई: ३१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत भद्रकाली प्रॉडक्शन या संस्थेच्या 'सोयरे सकळ' या नाटकासाठी प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे या पारितोषिकाची घोषणा केली आहे.\nमे महिन्याची सुट्टी आणि त्या निमित्त होणारे नाटकाचे प्रयोग आणि दौरे यामुळे कलाकारांनाही सध्या उन्हाचा चटका बसतोय...\nमे महिन्याची सुट्टी आणि त्या निमित्त होणारे नाटकाचे प्रयोग आणि दौरे यामुळे कलाकारांनाही सध्या उन्हाचा चटका बसतोय...\n‘मटा नाट्यमहोत्सवा’स तुडुंब गर्दी\nम टा प्रतिनिधी, पुणे'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'कल्चर क्लब'च्या वतीने सध्या नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे...\nपुणेकरांना मिळणार ‘गुड न्यूज’\nम टा प्रतिनिधी, पुणेअभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री ऋता दुर्गुळे यांचा सुरेख अभिनयाविष्कार पाहण्याची संधी पुणेकर रसिकांना उद्या, रविवारी (दि...\n‘मटा’च्या नाट्यमहोत्सवात तीन प्रयोग\n‘व्हॅक्युम क्लीनर’ने आज‘मटा नाट्यमहोत्सव’ सुरू\nम टा प्रतिनिधी, पुणेज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निर्मिती सावंत यांचा विनोदी बाज अनुभवण्याची संधी पुणेकर नाट्यरसिकांना आज (दि...\n‘मटा’च्या नाट्यमहोत्सवात तीन प्रयोग\nरसिकांना मिळणार नाटकांची मेजवानी\nव्यावसायिक नाटकासाठी मला हे पहिलंच मानांकन आहे. भूमिकेसाठी केलेली तयारी आणि त्याची 'मटा'नं घेतलेली दखल बघून खूप आनंद होतोय. याआधी मला मालिकेसाठी मानांकन मिळालं होतं. पण हे मानांकन नाटकासाठी असल्यानं जास्त स्पेशल आहे. - आस्ताद काळे (तिला काही सांगायचंय)\nमुंबई टाइम्स टीमकलावंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणाऱ्या 'मटा सन्मान' सोहळ्याची उत्सुकता दिवसागणिक वाढतेय...\nphulpakhru: वैदेही म���नसचे ऑफ स्क्रीन अफेअर\n'फुलपाखरू' ही मालिका तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. मानस आणि वैदेही ही जोडी तर आजच्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनली आहेत. मानस आणि वैदेही या ऑनस्क्रीन सुपरहिट जोडीच्या ऑफस्क्रीन अफेअरची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.\nटीव्ही विश्वातील आकर्षक महिला\nHruta Durgule: ऋता दुर्गुळे मराठी टीव्ही विश्वातील सर्वात आकर्षक महिला\nमास मीडिया या पदवी अभ्यासक्रमातील जाहिरात क्षेत्रात शिक्षण घेतलेली अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिच्या 'दुर्वा' या मालिकेतून सर्वांसमोर आली. या मालिकेनं जवळपास हजार भागांचा टप्पा पूर्ण केला होता. सध्या सुरु असलेल्या 'फुलपाखरू' मालिकेत ती मुख्य भूमिकेत आहे.\nMost Attractive Women: टीव्ही विश्वातील आकर्षक महिला\nबोल्ड आणि आरस्पानी सौंदर्य लाभलेल्या मराठी टीव्ही विश्वातील अभिनेत्रींचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. याच टीव्ही विश्वातील लोकप्रिय महिलांच्या यादीत अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिनं पहिलं स्थान पटकावलं आहे. या यादीत इतर कोणत्या अभिनेत्रींनी स्थान मिळवलंय, याविषयी....\nवेळेची पक्की मित्रांबरोबर 'दुनियादारी' करण्यात पुढे असलेला मराठी सिनेइंडस्ट्रीचा स्टाईल आयकॉन अंकुश चौधरीचा, तर हिंदी-मराठी मालिकांतल्या ...\nकाश्मीर मध्यस्थीस ट्रम्प तयार; मोदींनी मदत मागितल्याचा दावा\nMTNLइमारतीत अडकलेले ८४ जण सुखरूप\nकर्नाटक: कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nMTNL इमारत आग: असे वाचले अनेकांचे प्राण\nमोदीपर्व २: शेअरबाजाराला १२ लाख कोटींचा तोटा\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\n'चांद्रयान-२' पुढचे ४८ दिवस असा करणार प्रवास\nबिग बॉस: शिवानी सुर्वेची कॅप्टनपदी नियुक्ती\n'चांद्रयान-२' झेपावलं; 'इस्रो'ने घडवला इतिहास\nप्रो कबड्डी: यु मुम्बा, पुणेरी पलटण पराभूत\nभविष्य १९ जुलै २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wordpress.org/themes/nisarg/", "date_download": "2019-07-22T21:15:20Z", "digest": "sha1:IILN2TNHYSZWWQZVGPXRK6XVUL7S56XS", "length": 8019, "nlines": 210, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "Nisarg – WordPress theme | WordPress.org", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: सप्टेंबर 16, 2018\nसानुकूल पिछाडी, सानुकूल रंग, सानुकूल शीर्षलेख, सानुकूल मेनू, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, लवचिक शीर्षलेख, पोस्ट स्वरूप, उजवा साइडबार, आरटीएल भाषा समर्थन, स्टिकी पोस्ट, थीम ऑपशन्स, थ्रेड टिप्पणी, अनुवाद सहीत, दोन कॉलम\n5 पैकी 4.5 स्टार्स.\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4737868907944870000&title=Book%20Publication%20by%20Karam%20Pratishthan&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-07-22T21:04:12Z", "digest": "sha1:33RQR36V5YWAWRXOTQKZCFUC3S5GLSMR", "length": 6586, "nlines": 123, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘काचखड्यांची नक्षी’ या ललितसंग्रहाचे प्रकाशन", "raw_content": "\n‘काचखड्यांची नक्षी’ या ललितसंग्रहाचे प्रकाशन\nपुणे : करम प्रतिष्ठान प्रस्तुत ‘प्राजक्तवेणा’ या कार्यक्रमात प्राजक्ता पटवर्धन लिखित ‘काचखड्यांची नक्षी’ या ललितसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ कथालेखक भारत सासणे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी भूषण कटककर, सुप्रिया जाधव, म. भा. चव्हाण, वर्षा कुलकर्णी व प्राजक्ता पटवर्धन यांची विशेष उपस्थिती असेल.\nकार्यक्रमात शिक्षकी पेशा सांभाळून सातत्याने साहित्यनिर्मितीही करणाऱ्या पंधरा नागरिकांचे सत्कार केले जातील. त्यानंतर निमंत्रित कवींचे ‘प्राजक्तवेणा’ हे कवीसंमेलन असेल. सूत्रसंचालन अर्चना सप्तर्षी व वर्षा कुलकर्णी करतील.\nस्थळ : महाराष्ट्र साहित्य परिषद\nदिवस व वेळ : रविवार, २८ एप्रिल, सायंकाळी साडे पाच ते आठ\n‘गझल माणसाची प्रवृत्ती श्रीमंत करते’ कौमार्य चाचणी विषयावर मुलाखतीचे आयोजन काचखड्यांची नक्षी ‘नागरिक हे साध्या वेषातील पोलिसच’ ‘कौमार्य चाचणी हा मानवतावादी समाजाला लागलेला कलंक’\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n७० टक्के रुग्णांना वेनस थ्रॉम्बोएम्बॉलिझमचा धोका\nअजित डोवाल : गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nअमेरिकेत मराठीपण टिकवणारा देखणा सोहळा\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87", "date_download": "2019-07-22T21:24:33Z", "digest": "sha1:WIVZ7AUAIYJU7RRSTID3VOLBHPZVCMN2", "length": 10197, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "धर्माजी प्रताप मुंडे - विकिपीडिया", "raw_content": "\nधर्माजी प्रतापराव मुंडे किंवा धर्माजी प्रतापराव गर्जे राजे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य आद्य क्रांतीकारक होते. काळोखातील मशाली या पुस्तकानुसार ते गर्जे होते. वंजारी समाजाच्या प्रतापराव या कुळी मध्ये गर्जे व मुंडे हे वाडेभाऊ आहेत. प्रताप नव्हे तर प्रतापराव हे कुळ आहे. [१] इंग्रज व निजाम सरकारविरुद्ध राज्यातील पहिला उठाव परळी तालुक्यातील डाबी गावात झाला. धर्माजी प्रतापराव मुंडे नामक निधडय़ा तरुणाने इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्यप्राप्तीचे पहिले रणशिंग फुंकले. मात्र, राष्ट्रीय उठावाच्या (१८५७) ३९ वर्षे आधी झालेला हा लढा दुर्लक्षितच राहिला. असे असले, तरी राज्यातील पहिले आद्यक्रांतिकारक म्हणून धर्माजी मुंडे डाबी गावात या लढाईचा स्मृतिस्तंभ आजही त्या तेजस्वी इतिहासाची साक्ष देत उभा आहे.\nराष्ट्रीय उठावाच्याही ३९ वर्षे आधी परळी तालुक्यातील डाबी गावात, ३१ जुलै १८१८ रोजी इंग्रज-निजाम व स्थानिक सैन्य आणि धर्माजी प्रतापराव मुंडे यांच्यात निकराची लढाई लढली गेली. निजामाने इंग्रजांशी हातमिळवणी केल्यावर शेतसारा पद्धत बदलली. धान्याऐवजी पैशांच्या स्वरूपात शेतसारा घेतला जाऊ लागला. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला. या असंतोषातून धर्मराज मुंडे याने तरुण शेतकऱ्यांना एकत्रित करून बंड पुकारले. निजामांच्या नाक्यावर सशस्त्र हल्ले चढवून शस्त्रे गोळा केली व त्यांना सळो की पळो करून सोडताना स्वातंत्र्याचे बीजारोपण केले. निजाम-सिकंदरजहाँने हा उठाव मोडून काढण्याचे प्रयत्न केले. पण ते फसले. त्यामुळे कंपनी सरकारला तातडीने या उठावाची माहिती देऊन इंग्रज व निजाम राजवटीला धोका असल्याचे सांगण्यात आले होते. स्थितीचे गांभीर्य ओळखून कंपनी सरकारने लेफ्ट. स्टूथरलँडच्या नेतृत्वाखाली इंग्रज सैन्याची बटालियन पाठवली. ही बटालियन १० जुलै १८१८ ला बीड जिल्ह्य़ात येऊन धडकली. त्यांच्यासोबत परळी भागातील जमादार शादीखान हाही होता. नवाब मुर्तुजा हाही लढाईत सहभागी झाला होता. स्टूथरलँडने नियोजनबद्धपणे गढीवजा असलेल्या डाबीतील बुरुजावर धर्मराज व त्याच्या सहकाऱ्यांना घेरले आणि क्रूरपणे त्यांना ठार मारले. पावसाळ्याचे दिवस असल्याने रक्ताचा पाट वाहिला. गढीवरून वाहत आलेले रक्त जेथे थांबले ते ठिकाण व दगड या जाज्वल्य लढाईची ओळ��� म्हणून आजही आदरभावाने पूजले जातात. ‘बुरटॉन ए हिस्ट्री ऑफ हैदराबाद कॉन्टीजन्ट’ ग्रंथात या लढाईत वंजारी समाजाचे लोक मोठय़ा प्रमाणात होते, असा उल्लेख आहे.\nराज्य सरकारने १९६९ मध्ये प्रसिद्ध केलेल्या बीड जिल्ह्य़ाच्या गॅझेटमध्ये धर्माजी प्रतापराव यांचा स्वातंत्र्यप्राप्तीसाठीचा पहिला लढा म्हणून नोंद आहे. संशोधनात डाबी हे गाव स्पष्ट झाल्यानंतर धर्माजी यांचे आडनाव मुंडे होते, हे उघड झाले. आजही डाबी गावात या लढाईचा स्मृतिस्तंभ पाहावयास मिळतो. [२]\n^ \"आज आद्य क्रांतीकारक धर्माजी मुंडे पुण्यतिथी\" (मराठी मजकूर). लोकमत. ३१ जुलै, इ.स. २०१२. ३१ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले.\n^ \"परळीतील डाबी गावात उभारला स्वातंत्र्याचा पहिला लढा[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]\" (मराठी मजकूर). लोकसत्ता. ३१ जुलै, इ.स. २०१२. ३१ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले. Wikilink embedded in URL title (सहाय्य)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ ऑक्टोबर २०१८ रोजी १८:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/mediaitem/1190-mazi-shala", "date_download": "2019-07-22T21:06:25Z", "digest": "sha1:K2G66U2AVJS3KREM4TAISH3PATWGTNI3", "length": 4777, "nlines": 72, "source_domain": "bharat4india.com", "title": "ये मेरा इंडिया - देशभक्ती गीत - भारत 4 इंडिया", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश���‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nये मेरा इंडिया - देशभक्ती गीत\nसातारा येथील शारदाबाई पवार अनाथाश्रम शाळेतील विदयार्थिनींनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीताचाव्हिडिओ पाठवला आहे मुख्याध्यापक लक्ष्मण ढाणे यांनी.\n(व्हिडिओ / 'एफडीआय'चा ग्लोबल गोंधळ )\nग्लोबल गोंधळ भाग- 3\n(व्हिडिओ / ग्लोबल गोंधळ भाग- 3 )\n(व्हिडिओ / लोकसंगीताला रिमिक्सचा साज)\n'प्रभो शिवाजी राजा'- दिग्दर्शकाच्या नजरेतून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/pmc-gb-19-octo-2018-2/", "date_download": "2019-07-22T22:05:35Z", "digest": "sha1:TUPYK2LQAUWNM4TQXTPD4TTZKS2ZKX4G", "length": 7193, "nlines": 58, "source_domain": "mymarathi.net", "title": "'त्या ' चार मृत्यूंना प्रशासनच जबाबदार - अविनाश बागवे (व्हिडीओ) - My Marathi", "raw_content": "\nरमणबागेत अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी\nअजित पवारांच्या वाढदिवशी तब्बल ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व कदम कुटुंबाने स्वीकारले\nआयडीबीआय बँकेची द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडसोबत कॉर्पोरेट एजन्सी भागीदारी\n२०० अब्ज लिटर्स पाण्याची बचत, महाराष्ट्र व राजस्थानात कृत्रिम शेततळी निर्माण करून साध्य केली किमया\nएकटेपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये-डॉ. सुरेखा पंडित\nअरुणा ढेरे यांच्या साहित्य लेखनाने महाराष्ट्राला समृध्द केले –डॉ. सदानंद मोरे\nविधानसभा युती एकत्र लढणार, फडणवीसांचे स्पष्टीकरण\nफडणवीसांकडे दैवी शक्ती,220 जागा मिळतील : चंद्रकांत पाटील\nगोळवलकर प्रशालेत निवडणुकीचा अनुभव\nईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्या -म्हणजे खरी ताकद कळेल ..जयंत पाटील\nHome Local Pune ‘त्या ‘ चार मृत्यूंना प्रशासनच जबाबदार – अविनाश बागवे (व्हिडीओ)\n‘त्या ‘ चार मृत्यूंना प्रशासनच जबाबदार – अविनाश बागवे (व्हिडीओ)\nपुणे-जाहिरात फलकांविषयी असलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्या लोकांना एनकेन मार्गे सहाय्यभूत कामकाज करणारे महापालिकेचे प्रशासन जुना बाजार होर्डिंग दुर्घटनेला कारणीभूत असल्याचा ठपका कालच्या मुख्य सभेत पुन्हा कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी केला . या दुर्घटनेत गेलेल्या लोकांचे प्राण ,त्यांच्या कुटुंबावर कोसलेली आपत्ती हि कधी न भरून येणारी आहे त्य���मुळे हे प्रकरण आता विसरता येणारे नाही आणि या संदर्भात कोणावर काय कारवाई केली या पुढे काय कशी दक्षता घेतली आहे या पुढे काय कशी दक्षता घेतली आहे असे सवाल हि त्यांनी केले … पहा आणि ऐका.. त्यांच्याच शब्दात … नेमके त्यांनी काय म्हटले आहे .\nहोर्डिंग दुर्घटना – चार मृत्यूंना आयुक्त कार्यालय आणि सुप्रा जबाबदार -अरविंद शिंदे (व्हिडीओ)\nखडकी कॅन्टोन्मेंटमध्ये वाढले गवत; नागरीकांच्या जिविताला सापांचा धोका\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nरमणबागेत अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी\nअजित पवारांच्या वाढदिवशी तब्बल ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व कदम कुटुंबाने स्वीकारले\nएकटेपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये-डॉ. सुरेखा पंडित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/hockey-odisha-uttar-pradesh-hockey-in-final-face-off/", "date_download": "2019-07-22T20:33:18Z", "digest": "sha1:AMYJFLCAI2ZAVTTW6DZGTZ25THCD3X2G", "length": 9361, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "हॉकी ओडिशा, उत्तर प्रदेश हॉकीमध्ये किताबी झुंज", "raw_content": "\nहॉकी ओडिशा, उत्तर प्रदेश हॉकीमध्ये किताबी झुंज\nहॉकी ओडिशा, उत्तर प्रदेश हॉकीमध्ये किताबी झुंज\n हॉकी ओडिशा आणि उत्तर प्रदेश हॉकी हे संघ नवव्या राष्ट्रीय ज्युनियर हॉकी स्पर्धेच्या किताबी लढतीत आमने सामने उभे ठाकणार आहेत. गुरुवारी झालेल्या सामन्यांमध्ये उत्तर प्रदेश हॉकीने हॉकी हरियाणाला मात देत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले. हॉकी ओडिशानेही आठव्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.\nगतवर्षी उपविजेता राहिलेल्या हॉकी हरियाणा संघाला 4-0 च्या फरकाने पराभुत करुन उत्तर प्रदेश हॉकीच्या संघाने स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. शिवम आनंद या उपांत्य फेरीच्या सामन्याचा नायक ठरला. त्याने 48, 25 आणि 58 व्या मिनीटांत दणदणीत गोल करत विजयाचा कळस चढवला होता. त्यापुर्वी अजय यादवने 26 व्या मिनीटांत उत्तरप्रदेस हॉकी संघासाठी गोलचे खाते उघडले होते. पहिल्या सत्रात आघाडीवर असलेल्या उत्तरप्रदेश हॉकी संघाचा दबदबा कायम राखत दिमाखात सामना पटकावला.\nपहिल्या उपांत्येफेरीच्या सामन्यात हॉकी ओडिशाला विजयासाठी मध्यप्रदेश हॉकी अकादमी विरोधात संघर्ष करावा लागला. एकही गोल न झाल्याने निर्धारित वेळेत सामना निकालात निघाला नाही. मात्र शुट आऊटमध्ये गेलेल्या या सामन्यात हॉकी ओडिशाने 4-2 च्या फरकाने विजय साकारत अंतिम फेरीत प्रवेश केला. चौथ्या क्‍वॉर्टरमध्ये हॉकी ओडिशाला सामन्यादरम्यान दोनवेळा गोल करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही. अवघ्या काही इंचांहुन भिमा एक्काने सरकवलेला चेंडू गोलपोस्टमध्ये जाता जाता राहिला. त्यानंतर सुभाष बार्लानेही आलेल्या संधीचे सोने केले नाही.\nशुटआऊटमध्ये गेलेल्या या सामन्यात हॉकी ओडिशाकडुन प्रकाश धीर, लभन लुगन, सुनित लाक्रा, कृष्णा तिर्की यांनी गोल केले, तर मध्य प्रदेशकडुन विकास रजाक, आदर्श हर्दुआ यांनी संधी गमावली.\nपहिली उपांत्य फेरी : हॉकी ओडिशा : 0,4 (प्रकाश धीर, लबन लुगान, सुनित लाक्रा, कृष्णा तिर्की) वि. वि. मध्यप्रदेश हॉकी अकादमी 0,2 (हैदर अली, सुंदरम राजावत). हाफटाईम : 0-0\nदुसरी उपांत्य फेरी : उत्तरप्रदेस हॉकी : 3 (अजय यादव 26 मि., शिवन आनंद 48 मि., 52 मि., 58 मि.) वि. वि. हॉकी हरियाणा : 0 हाफटाईम 1-0\nश्रीलंकेचा हा दिग्गज क्रिकेटपटू करणार टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज\nया ५ भारतीय दिग्गज क्रिकेटपटूंनी चांद्रयान २ माहीमेसाठी केले इस्त्रोचे कौतुक\nअनिल भोईर यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या प्रसिद्धी व प्रकाशन समितीवर सदस्य म्हणून निवड\n…म्हणून अगरवाल, पंतला मिळाली २०१९ विश्वचषकासाठी टीम इंडियात संधी\nएकवेळ या क्रिकेटपटूसाठी भांडला होता गंभीर, आता त्याला मिळाली टीम इंडियात संधी\nतो क्रिकेटमधील सोनेरी दिवस ना लंकेचे चाहते विसरले ना भारतीय फॅन…\nनवदीप सैनी, राहुल चहर पाठोपाठ पुण्याचा हा युवा क्रिकेटपटूही ठोठावतोय टीम इंडियाचे दार\nप्रो कबड्डी २०१९: कोच अनुप कुमार समोर कोच राकेश कुमारच्या संघाचे आव्हान\n१९ दिवसात ५ सुवर्णपदक मिळवणाऱ्या हिम��� दासवर होतोय दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव\nराष्ट्रीय लेझर रन स्पर्धा आजपासून पुण्यात\nमराठमोळ्या गिर्यारोहक दीपक कोनाळेने सर केले माउंट एल्ब्रुस\nविश्वचषक जिंकल्यानंतरही ओयन मॉर्गन म्हणतो ही गोष्ट योग्य नाही\nअंबाती रायडूच्या 3D ट्विटबद्दल एमएसके प्रसाद यांनी दिले असे उत्तर\nएमएस धोनीबद्दल एमएसके प्रसाद यांनी केले मोठे भाष्य\nया क्रिकेटपटूला टीम इंडियात संधी मिळता मिळता राहिली; एमएसके प्रसाद यांनी केला खूलासा\nविंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; या युवा खेळाडूंना मिळाली संधी\nएनआयओ व्हिजन मॅराथॉन स्पर्धेत 3000 धावपटू सहभागी\nपीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत मेट्रोसिटी रेजिंग बुल्स संघाचा विजय\nडब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार ट्रिपल एचने विश्वविजेत्या इंग्लंडला दिली ही खास भेट\nया कारणामुळे सचिनचा झाला द्रविड, कुंबळेनंतर हॉल ऑफ फेममध्ये समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%9F_%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2019-07-22T20:17:29Z", "digest": "sha1:MLZAGOKUK6PRYZCCOQG6ZZKB2FEKDAY7", "length": 3707, "nlines": 117, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:जीवचौकट रंगयोजना - विकिपीडिया", "raw_content": "\nहा साचा हे रंग टाकत नाही:\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१४ रोजी २२:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://enavamaratha.com/horoscope-83950", "date_download": "2019-07-22T20:40:22Z", "digest": "sha1:EQR2UZTEAFRWFBSCUR7JRIS2HHMTAFI7", "length": 7174, "nlines": 144, "source_domain": "enavamaratha.com", "title": "राशिभविष्य | Nava Maratha", "raw_content": "\nमोहिनी एकादशी 11 नं. चांगला 1941 विकारी संवत्सर\nवैशाख शुक्लपक्ष एकादशी समाप्ति 10:36 उत्तरा समाप्ति 07:16\nसूर्योदय 06 वा. 06 मि. सूर्यास्त 07 वा. 05 मि.\nमेष : कामात किंचित अडचणी येतील. धैर्यशील राहिल्याने कार्ये पूर्ण होतील. उल्हासाचा अनुभव येईल.\nवृषभ : मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील.\nमिथुन : आपल्या गुणांचे वरिष्ठांकडून कौतुक होईल. समाधानकारक उत्तरे मिळणार नाहीत.\nकर्क : कसोटी घेणारा हा दिवस आहे. मनोरंजनावर खर्च होईल. व्यवसायात प्रगती होईल.\nसिंह : महत्वपूर्ण प्रश्नांचे निराकरण होईल. मित्रांचा सहयोग मिळेल. प्रवासाचे योग संभवतात.\nकन्या : लोकांचा विरोध आपणास अस्वस्थ करू शकतो. वाहने काळजीपूर्वक चालवा.\nतूळ : कार्यात अत्यंत व्यस्त राहाल. महत्वपूर्ण कार्यांमध्ये यश मिळेल. मित्रांचा पाठिंबा राहील.\nवृश्चिक : मनातल्या इच्छा पूर्ण होतील. उत्साहजनक बातम्या मिळतील. मानसन्मान होईल.\nधनु : कौटुंबिक वातावरण आनंद आणेल. नवे वाहन मिळण्याची शक्यता आहे. नवीन कार्य हाती घेण्यास दिवस अनुकूल.\nमकर : करियरबद्दल आपण हट्ट धरू शकता. कठोर परिश्रम केल्यानंतर यश मिळेल.\nकुंभ : महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी दिवस चांगला नाही. शत्रूंवर प्रभाव वाढेल.\nमीन : एखादा वादाचा विषय आपणास अस्वस्थ करेल. खरेदीसाठी उत्तम वेळ.\nई- पेपर बातम्या आत्मधन ज्योतिष वास्तुशास्त्र संस्कृती आरोग्य गृहिणी पाककला सौन्दर्य मुलांचे विश्व सुविचार सामान्य ज्ञान नोकरी विषयीक प्रॉपर्टी अर्थकारण मनोरंजन तंत्रज्ञान क्रिडा पर्यटन निधनवार्ता पोल प्रश्नमंजुषा\nका खास आहे काळ्या रंगाचा मासा\n भारताचं चांद्रयान-2 अवकाशात झेपावलं\nगॅस भरताना पेट्रोल पंपावर गॅस गळती; अनर्थ टळला\nतब्बल अडीच वर्षे उलटली तरीही रस्त्याचे डांबरीकरण होत नसल्याने नागरिक टाकणार...\nश्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ – आनंदवाणी\nगुरुनानक देवजींची तिसरी उदासी ; गुरू डोंगमार येथील तलाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/ratnagiri/postal-ballot-counting-training-ratnagiri/", "date_download": "2019-07-22T21:23:35Z", "digest": "sha1:5O3ULEPMPCDBBU6SEWKRBX6B3J2BITXQ", "length": 28804, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Postal Ballot Counting Training In Ratnagiri | रत्नागिरीत टपाल मतपत्रिका मतमोजणी प्रशिक्षण | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २३ जुलै २०१९\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nशेतीचा नांगर रोबोटच्या खांद्यावर; १८ कोटींचा निधी\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिव���शी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nया व्यक्तीमुळे ऐश्वर्या राय चिडली होती मनिषा कोईरालावर, मुलाखतीत असे काही बोलली होती तिच्याविषयी\nतब्बूने ग्लॅमरस अवतारातील व्हिडिओ केला शेअर, नेटिझन्सने दिल्या अशा भन्नाट कमेंट्स\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nऐश्वर्या राय इतकीच सुंदर आहे तिची वहिनी, पाहा फोटो\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nकानाशी निगडीत 'या' चुका कराल तर, आयुष्यभरासाठी बहिरे व्हाल\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nAll post in लाइव न्यूज़\nरत्नागिरीत टपाल मतपत्रिका मतमोजणी प्रशिक्षण\nरत्नागिरीत टपाल मतपत्रिका मतमोजणी प्रशिक्षण\nटपाल मतपत्रिका मतमोजणीबाबतचे प्रशिक्षण रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.\nरत्नागिरीत टपाल मतपत्रिका मतमोजणी प्रशिक्षण\nठळक मुद्देरत्नागिरीत टपाल मतपत्रिका मतमोजण�� प्रशिक्षणजिल्हाधिकाऱ्यांनी केले विविध अधिकाऱ्यांना मार्गदर्शन\nरत्नागिरी : टपाल मतपत्रिका मतमोजणीबाबतचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.\nजिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले की, निवडून येणाऱ्या उमेदवारामधील मतांचे अंतर हे प्राप्त झालेल्या टपाली मतांपेक्षा कमी असेल तर टपाली मतपत्रिका फेरमोजणी करणे बंधनकारक आहे. टपाली मतपत्रिका मतमोजणी पूर्ण झाल्याशिवाय इव्हीएम मशिनच्या शेवटच्या फेरीची मतमोजणी करता येणार नाही. त्यामुळे टपाली मतमोजणीला वेगळे महत्व आहे.\nमतमोजणीमध्ये सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक, सूक्ष्म निरीक्षक यांची जबाबदारी समजावून सांगितली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे, तहसीलदार वैशाली पाटील, नगरपालिका प्रशासनच्या शिल्पा नाईक आदी उपस्थित होते.\nजिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी २३ मे रोजी एफसीआय गोदाम, मिरजोळे, एमआयडीसी येथे होणाऱ्या मतमोजणी ठिकाणीची पाहणी केली. मतमोजणी सुरक्षित आणि सुरळीत होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.\nयावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, नगरपरिषद मुख्याधिकारी अरविंद माळी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे, एमआयडीसीचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रेळेकर आदी उपस्थित होते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nLok Sabha Election 2019 ResultscollectorRatnagiriलोकसभा निवडणूक निकालजिल्हाधिकारीरत्नागिरी\nरत्नागिरीत 45 लाखांचे कोकेन जप्त, तिघांना अटक\nहोय... आम्हाला रिफायनरी प्रकल्प हवा\nएसएमएसद्वारे नागरिकांना मिळणार प्रकरणांची माहिती\nकलेक्टर म्हणाले, घर आ जाओ; महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे\nपरभणी : सज्जावर तलाठी नसल्यास वेतनवाढ रोखणार\nपत्रकारांच्या घराचा प्रश्न तातडीने मार्गी लावू : समरजित घाटगे\nरत्नागिरीत 45 लाखांचे कोकेन जप्त, तिघांना अटक\nहोय... आम्हाला रिफायनरी प्रकल्प हवा\nगणेशोत्सवासाठी २ ��जार २०० जादा बसेस सोडणार, २७ जुलैपासून आरक्षण\nचक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा\nमहामार्ग चौपदरीकरण पुढीलवर्षी पूर्ण होणारच : चंद्रकांत पाटील\nआंबेनळी बस दुर्घटनेच्या आठवणी आजही ताज्याच -: तिथीनुसार एक वर्ष पूर्ण\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1693 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (823 votes)\nपक्षी जाय दिगंतरा; हजारो किमी प्रवास करुन परदेशी पाहुणे सागरी किनारी दाखल\nभारताचे Mission moon, चाँद के पार चलो...\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\n'तू अशी जवळी रहा' फेम सिद्धार्थ ही गोष्ट घेतल्याशिवाय नाही निघत घरा बाहेर\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nकाश्मीर प्रकरण�� अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\n मनोज नरवणेंची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती\nVIDEO: कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र; विधानसभेत एकच खळबळ\nचंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला; 'चंद्रयान-२' वरुन भाजपाचा टोला\n... तर 6 ऑगस्टपासून मुंबईची 'बेस्ट' लाईफलाईन बंद, कर्मचारी पुन्हा संपावर\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; ६० लोकांची सुखरूप सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A6-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-07-22T21:43:10Z", "digest": "sha1:J2L4JNPGH5BU2WAR246EMM4Q2OOOXDIK", "length": 15920, "nlines": 256, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "आदिल अहमद डार: Latest आदिल अहमद डार News & Updates,आदिल अहमद डार Photos & Images, आदिल अहमद डार Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\nजन्मदिनाच्या अनोख्या भेटीने CM फडणवीस भारा...\nMTNL इमारतीत अडकलेले सर्वजण सुखरूप\nवांद्रे: आग विझवण्यासाठी रोबोची मदत\nमुंबई: MTNLच्या इमारतीत भीषण आग\nइतिहासकार प्रा. ज. वि. नाईक यांचे निधन\nकर्नाटक पेच: कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमराठी अधिकारी मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्...\nटॉयलेटसंबंधी 'त्या' विधानानंतर साध्वींची ख...\nचंद्राच्या दिशेने भारताचा ऐतिहासिक प्रवास ...\nभारतासाठी हा ऐतिहासिक क्षण: PM मोदी\nमोदींनी काश्मीरवर मदत मागितली होती: ट्रम्प\nपाकिस्तानात दोन आत्मघातकी हल्ले, ७ ठार\nस्टेजवरच झाला कॉमेडियनचा मृत्यू\nपाक पंतप्रधान अमेरिका दौऱ्यावर\n'ते' मला प्रत्येकवेळी भारतात जा म्हणतात......\nकॉलेजियमची शिफारस परत पाठविली\nसरकारच्या ५० दिवसांत शेअर बाजार तोट्यात\n'असा' करा आयटीआर पासवर्ड रीसेट\nदिल्लीमध्ये सोनेदर उच्चांकी स्तरावर\nमोठ्या व्यवहारांसाठी 'आधार' केवायसी अनिवार...\nएअर इंडियामध्ये ना पदोन्नती, ना नव्याने भर...\nएचडीएफसी बँकेची नफावाढ कायम\nपहिल्यांदाच राजस्थानच्या तीन खेळाडूंचा संघात समावे...\nबुमराह फक्त कसोटीसाठी; पंड्याला विश्रांती\nअसा होईल टीम इंडियाचा विंडीज दौरा\nविंडीज दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर...\nWI दौरा: संघाची निवड आज, धोनीला पर्याय कोण...\nधोनीने घेतली २ महिन्यांची सुट्टी; विंडीज द...\nअभिजीत आणि शिवानीमध्ये आज कॅप्टन्सीची लढत\n'सुपर ३०' शंभर कोटींच्या उंबरठ्यावर\nसरदारांव�� होणारे विनोद सहन करू शकत नाही : ...\nबिग बॉसः शिव आणि वीणा यांच्यात अबोला\nसावनीने विशेष मुलांसोबत साजरा केला वाढदिवस...\n'सत्ते पे सत्ता'च्या रिमेकला हृतिकचा नकार\nरशियातील शिक्षणाविषयी बोलू काही\nनाशिकमध्ये कॅम्पस निवडणूक जाहीर करा\nकरिअर फास्ट-ट्रॅकवर नेण्यासाठी ICRI चा उत्...\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्..\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोक..\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना चिरड..\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या संशय..\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडि..\nमुंबईत वांद्रेमध्ये MTNLच्या इमार..\n'चांद्रयान-२' युवा पिढीला देणार प..\nलष्करी कारवायांचे राजकीयीकरण नको\n२०१६ मध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राइकचे सर्वेसर्वा निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा यांनी राष्ट्रीय सुरक्षेसंबंधीचा अहवाल नुकताच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे सुपूर्द केला. काय आहे या अहवालात, काश्मीरसंबंधी काय म्हणतो हा अहवाल\njaish-e-muhammed: जैशचे २१ दहशतवादी डिसेंबरमध्येच घुसले\nपाकिस्तानी दहशतवादी संघटना 'जैश-ए-मोहम्मद'च्या तब्बल २१ दहशतवाद्यांनी गेल्या डिसेंबर महिन्यात काश्मीरमध्ये घुसखोरी केल्याची माहिती उघड झाली आहे. या दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यासह बाहेरील भागांमध्येही दहशवादी कारवाया करण्याच्या योजना आखल्या होत्या. याबाबत गुप्तचर यंत्रणेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'जैश-ए-मोहम्मद'च्या या २१ दहशतवाद्यांमध्ये ३ आत्मघाती दहशतवाद्यांचा समावेश होता.\nपुलवामा सामना :चकमकीत मेजरसह ४ जवान शहीद\nपुलवामा जिल्ह्यातील पिंगलान भागात आज पहाटे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ४ भारतीय जवान शहीद झाले आहेत. शहिदांमध्ये एक मेजरचा समावेश आहे. पुलवामा हल्ल्यानंतर सुरक्षा दलाने छेडलेल्या दहशतवाद्यांविरुद्धच्या मोहिमेअंतर्गत भारतीय जवानांनी आज पहाटे २ ते ३ दहशतवाद्यांना घेरले. त्या दरम्यान झालेल्या चकमकीत ४ भारतीय जवानांना वीरमरण आले.\nFAKE ALERT: पुलवामा सुसाइड बॉम्बरचा राहुल गांधींसोबत फोटो\nपुलवामा दहशतवादी हल्ला घडवणारा २२ वर्षीय आत्मघाती हल्लेखोर आदिल अहमद डारचा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. आदि\nकाश्मीर मध्यस्थीस ट्रम्प तयार; मोदीं���ी मदत मागितल्याचा दावा\nMTNLइमारतीत अडकलेले ८४ जण सुखरूप\nकर्नाटक: कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nMTNL इमारत आग: असे वाचले अनेकांचे प्राण\nमोदीपर्व २: शेअरबाजाराला १२ लाख कोटींचा तोटा\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\n'चांद्रयान-२' पुढचे ४८ दिवस असा करणार प्रवास\nबिग बॉस: शिवानी सुर्वेची कॅप्टनपदी नियुक्ती\n'चांद्रयान-२' झेपावलं; 'इस्रो'ने घडवला इतिहास\nप्रो कबड्डी: यु मुम्बा, पुणेरी पलटण पराभूत\nभविष्य १९ जुलै २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/sangli/shutdown-industrial-workers-sangli-district-closed/", "date_download": "2019-07-22T21:20:51Z", "digest": "sha1:5DTBYYTTU3XTA67HXFHSW66UMIKP4ECM", "length": 33805, "nlines": 413, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Shutdown Of Industrial Workers From Sangli District Is Closed | सांगलीत अकरा रुग्णालयांकडून औद्योगिक कामगारांची सेवा बंद | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २३ जुलै २०१९\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nशेतीचा नांगर रोबोटच्या खांद्यावर; १८ कोटींचा निधी\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\nमुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nया व्यक्तीमुळे ऐश्वर्या राय चिडली होती मनिषा कोईरालावर, मुलाखतीत असे काही बोलली होती तिच्याविषयी\nतब्बूने ग्लॅमरस अवतारातील व्हिडिओ केला शेअर, नेटिझन्सने दिल्या अशा भन्नाट कमेंट्स\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nऐश्वर्या राय इतकीच सुंदर आहे तिची वहिनी, पाहा फोटो\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nकानाशी निगडीत 'या' चुका कराल तर, आयुष्यभरासाठी बहिरे व्ह��ल\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nकर्नाटक - विधानसभा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित, विश्वासदर्शक ठराव संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येणार\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\nकाश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल- ट्रम्प\nमुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूर\nमुंबई - पवई तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू\nकर्नाटक विधानसभेत आजच बहुमत चाचणी होण्याची शक्यता\nहिमा दासनं पाठिंब्याबद्दल मानले देशवासीयांचे आभार\nसंशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका\nमुंबई - बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टपासून संपावर जाणार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nरत्नागिरी - जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत दापोलीचे आमदार संजय कदम यांची न्यायालयासमोर शरणागती, कोठडीत रवानगी.\nयवतमाळ : शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुखाची काँग्रेसच्या आयटी सेल अध्यक्षाला धमकी, सोशल मीडियावरील पोस्टवरुन पेटला वाद.\nधुळे : दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\nयवतमाळ : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला १५ वर्षांचा कारावास. कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील प्रमोद हरिभाऊ झोड (६४) यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावली.\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nAll post in लाइव न्यूज़\nसांगलीत अकरा रुग्णालयांकडून औद्योगिक कामगारांची सेवा बंद\nसांगलीत अकरा रुग्णालयांकडून औद्योगिक कामगारांची सेवा बंद\nराज्य कामगार विमा महामंडळाकडून (इएसआयसी) महापालिका क्षेत्रालगतच्या औद्योगिक वसाहतीमधील कामगारांसाठी दिली जाणारी कुपवाड व सांगलीमधील अकरा खासगी रुग्णालयांची सेवा सध्या बंद आहे़ संबंधित\nसांगलीत अकरा रुग्णालयांकडून औद्योगिक कामगारांची सेवा बंद\nठळक मुद्देकामगार विमा महामंडळाकडून हेळसांड बिले थकली; सन्मान-सुविधांचा अभाव\nकुपवाड : राज्य कामगार विमा महामंडळाकडून (इएसआयसी) महापालिका क्षेत्रालगतच्या औद्योगिक वसाहतीमधील कामगारांसाठी दिली जाणारी कुपवाड व सांगलीमधील अकरा खासगी रुग्णालयांची सेवा सध्या बंद आहे़ संबंधित रुग्णालयांना इएसआयसीकडून थकित बिले मिळालेली नाहीत. भरीस भर म्हणून महामंडळाच्या अखत्यारित संपूर्ण जिल्हा कार्यक्षेत्र घेण्याचे धोरण इएसआयसीने राबविले आहे़\nजिल्ह्यात औद्योगिक विकास महामंडळाबरोबरच सहकारी औद्योगिक वसाहती, ग्रामीण भागातील विविध प्रकारचे उद्योग आणि खासगी क्षेत्रातील विविध व्यवसायांमध्ये काम करणाऱ्या सुमारे वीस लाख कामगारांची आणि त्यांच्या कुटुंबियांची नोंदणी राज्य कामगार विमा महामंडळाकडे (इएसआयसी) करण्यात आली आहे़ या नोंदणीकृत कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना इएसआयसीकडून चांगली वैद्यकीय सेवा पुरविण्याची तरतूद कायद्यात आहे़ सध्या नवीन तरतुदीनुसार व्यवस्थापन आणि कामगारांनी मिळून इएसआयसीकडे चार टक्के विम्याचा भरणा करण्याची सक्ती केली आहे़. व्यवस्थापनाने एक दिवस जरी हा विम्याचा भरणा भरण्यात दिरंगाई केली, तरी त्वरित कारवाई केली जाते़\nत्यामुळे कामगारांना चांगल्या सुविधा मिळाव्यात या आशेने जिल्ह्यातील उद्योजक विलंब न करता विमा रकमेचा भरणा करतात़ इएसआयसीकडे विम्याच्या रकमेचा भरणा करूनही जिल्ह्यातील कुपवाड, मिरज, इस्लामपूर, कडेगाव, जत, कवठेमहांकाळ एमआयडीसींसह महापालिका क्षेत्रात कार्यरत वसाहतींमधील कामगारांना म्हणाव्या तशा सुविधा मिळत नाहीत.\nइएसआयसीने गाजावाजा करत सांगली आणि कुपवाडमधील ११ खासगी रुग्णालयांमध्ये कामगारांसाठी सेवा सुरू केली. मात्र त्यांची थकित बिले न मिळाल्याने त्यांनी कामगारांची सेवा बंद केली आहे. इएसआयसीच्या मर्जीतील काही रुग्णालयांतून कामगारांना सेवा मिळण्याऐवजी अपमानच पदरी पडत आहे, असा आरोप होत आहे़\nनवा आणि जुना वर्गवारी चुकीची\nराज्य कामगार विमा महामंडळाने नवा जावईशोध लावला असून, यामध्ये एक महिन्याचा कालावधी गृहीत धरून जुना आणि नवा कामगार अशी अन्यायी वर्गवारी केली आहे़ त्यामुळे नवीन आयटीआय पूर्ण केलेली मुले आणि नव्याने काम करणारे होतकरू, गरीब कामगार यांना ‘मल्टिस्पेशालिटी’च्या सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे़ आयटीआयनंतर प्रशिक्षणासाठी घेतलेल्या कामगारांना महामंडळाने डावलले असून, गंभीर घटना घडल्यास जबाबदारी झटकण्यासाठी हा सर्व खटाटोप केला असल्याचा आरोप उद्योजक करत आहेत.\nकार्यक्षेत्र वाढविल्याने ग्रामीण कामगार चिंतेत\nसांगली, कुपवाडमधील रुग्णालयांची यापूर्वीची थकित देणीही देण्यास इएसआयसीकडून टाळाटाळ केली जात आहे़ आता तर महामंडळाच्या अखत्यारित संपूर्ण जिल्हा कार्यक्षेत्र घेतले आहे़ त्यामुळे महापालिका क्षेत्रातील कामगारांचे हाल होत असताना ग्रामीण व तालुकास्तरावरील कामगारांची नोंदणी करून हे कामगारही इएसआयसीकडून भरडले जाणार असल्याचे कामगारांचे मत आहे़.\nकामगार, कृष्णा व्हॅली चेंबर न्यायालयात जाणार\nराज्य कामगार विमा महामंडळ कामगारांकडून विम्याद्वारे कोट्यवधी रुपये गोळा करते़ मात्र, कामगारांना महामंडळाकडून सुविधा दिल्या जात नाहीत़ या अन्याया��िरोधात कृष्णा व्हॅली चेंबर वारंवार आवाज उठवत आली आहे़. तरीही इएसआयसी कामगारांना सुविधा आणि सन्मानाची वागणूक देत नाही़ याला वैतागून कृष्णा व्हॅली चेंबर आणि कामगार एकत्रित महामंडळ आणि खासगी विमा क्षेत्र यांच्यातील तफावतीप्रकरणी न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती कृष्णा व्हॅली चेंबरचे सचिव चंद्रकांत पाटील यांनी दिली़\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nपोसेवाडीत साकारले १२ हजार जुन्या वस्तूंचे संग्रहालय --वारसा सांगलीचा\nबारा गुंठ्यात २५ आंब्यांच्या झाडाची बाग कासेगावच्या निवृत्त शिक्षकाने जपला छंद, कष्टाला यशाचे कोंदण\nसांगली महापालिकेच्या अग्निशमन विभागास अडचणींच्या झळा \nपंचायत समित्यांचे अस्तित्व संपविलेच पाहिजे : मुळीक -- चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद\nलोखंडी सळी कोसळून एक जखमी, तर गोवंडीत झाडाची फांदी अंगावर पडून एकाचा मृत्यू\nमिशन ग्रीन कॉरिडॉर : सोलापुरातील ब्रेनडेड युवकाचे सहा अवयव दान\nआटपाडी २३ वेळा दुष्काळाच्या फेऱ्यात; निसर्गाच्या सततच्या अवकृपेने दुष्काळग्रस्त हैराण\nराज्य नाट्य स्पर्धेत मिरजेतील इंद्रधनु कलाविष्कार, सांगलीतील ‘देवल’चा गौरव\nसत्यजित देशमुखांच्या भाजप प्रवेशाचा आज ठरणार मुहूर्त\nखानापूर-आटपाडीत नेत्यांची कॉँग्रेसकडे पाठ\nमहापालिका बजेटमध्ये शिळ्या कढीला ऊत\nपन्नास वर्षांपासून रखडले सांगलीचे गॅझेटिअर-शासनाच्या दर्शनिका विभागाचे दुर्लक्ष\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1693 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (823 votes)\nपक्षी जाय दिगंतरा; हजारो किमी प्रवास करुन परदेशी पाहुणे सागरी किनारी दाखल\nभारताचे Mission moon, चाँद के पार चलो...\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटा��ांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\n'तू अशी जवळी रहा' फेम सिद्धार्थ ही गोष्ट घेतल्याशिवाय नाही निघत घरा बाहेर\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\nओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू\nचारकोपवासीयांना होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; सेक्टर 8 मधील रहिवाशी त्रस्त\n‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान\n‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर\nबोरीवली स्कायवॉक बनला जाहिरात फलक\nकाश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट\n मनोज नरवणेंची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती\nVIDEO: कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र; विधानसभेत एकच खळबळ\nचंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला; 'चंद्रयान-२' वरुन भाजपाचा टोला\n... तर 6 ऑगस्टपासून मुंबईची 'बेस्ट' लाईफलाईन बंद, कर्मचारी पुन्हा संपावर\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; ६० लोकांची सुखरूप सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.sataratoday.com/post/21868", "date_download": "2019-07-22T21:21:20Z", "digest": "sha1:4TGOH6NOMXF2ZEFLD4WJTLW65BKJDIJZ", "length": 3987, "nlines": 78, "source_domain": "www.sataratoday.com", "title": "वातहुकीस अडथळा: दोन चालकांवर गुन्हा", "raw_content": "\nवातहुकीस अडथळा: दोन चालकांवर गुन्हा\nसातारा : वाहतुकीस अडथळा ठरणार्‍या दोन वाहनांवर सातारा तालुका पोलिसांनी कारवाई करुन गुन्हा दाखल केला. यवतेश्‍वर परिसरात धोकादायक स्थितीमध्ये टेंम्पो उभा केल्याप्रकरणी संतोष विठ्ठल भोसले (रा.पिसाणी) तर नुने येथे रिक्षा चालक तानाजी निवृत्ती आंगुर्डे (रा.नुने) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.\nजावली तालुक्यातील अ��ैद्य दारू विक्रेत्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी\nगेली ११ वर्ष जावली तालुक्यात सुरु असलेली १३ दारू दुकाने महिलांनी व व्यसनमुक्ती संघटनांनी ऐतिहासिक पाऊल उचलून बंद केली होती.\nएकावर पोस्को अंतर्गत गुन्हा\nकराड जवळील एका गावात नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nतलावात बुडून युवकाचा मृत्यू\nबामणवाडी (ता.कराड) येथे जांभळा नावच्या शिवारात असलेल्या कृषि विभागाच्या पाजर तलावात युवकाचा बुडून मृत्यू झाला.\nसातार्‍यातून ट्रॅक्टर, दोन दुचाकी चोरी\nसातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकठिकाणाहून ट्रॅक्टर व दोन दुचाकी चोरुन नेला असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/times-out-proud-campaign-hopes-to-integrate-lqbtq-community-in-main-stream/articleshow/69373404.cms", "date_download": "2019-07-22T21:47:33Z", "digest": "sha1:4KUI6FZLNCCQAUONT2M72L3TXID43K7O", "length": 17234, "nlines": 174, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "टाइम्स आउट अँड प्राउड: समलैंगिकांना हक्काची 'स्पेस'देणारी 'टाइम्स आउट अँड प्राउड' मोहीम", "raw_content": "\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुखWATCH LIVE TV\nसमलैंगिकांना हक्काची 'स्पेस'देणारी 'टाइम्स आउट अँड प्राउड' मोहीम\nसमलिंगी संबंध हा गुन्हा नाही, असं सांगत सर्वोच्च न्यायालयाने भारतीय दंड संहितेचं कलम ३७७ रद्द केलं. कोर्टाच्या या ऐतिहासिक निकालाचं सर्व स्तरातून स्वागत झालं खरं पण समलिंगी जोडप्यांना, एलजीबीटीक्यूआय +समुदायातील व्यक्तींना​ समाज स्वीकारताना मात्र दिसत नाही. समाजातील या विसंगतीवर मात करण्यासाठी आणि निरामय समाजाच्या निर्मितीसाठी आम्ही एक अनोखं पाऊल उचलतोय.\nसमलैंगिकांना हक्काची 'स्पेस'देणारी 'टाइम्स आउट अँड प्राउड' मोहीम\nसमलिंगी संबंध हा गुन्हा नाही, असं सांगत सर्वोच्च न्यायालयाने भारतीय दंड संहितेचं कलम ३७७ रद्द केलं. कोर्टाच्या या ऐतिहासिक निकालाचं सर्व स्तरातून स्वागत झालं खरं पण समलिंगी जोडप्यांना, एलजीबीटीक्यूआय +समुदायातील व्यक्तींना समाज स्वीकारताना मात्र दिसत नाही. समाजातील या विसंगतीवर मात करण्यासाठी आणि निरामय समाजाच्या निर्मितीसाठी आम्ही एक अनोखं पाऊल उचलतोय. 'टाइम्स आउट अँड प्राउड' मोहिमेच्या माध्यमातून ट���इम्स ऑफ इंडियाच्या आवृत्तीमध्ये एलजीबीटीक्यूआय + समुदायाला तीन महिन्यांसाठी मोफत 'क्लासिफाइड स्पेस' दिली जाणार आहे.\nआंतरराष्ट्रीय होमोफोबिया, ट्रान्सफोबिया आणि बायफोबिया दिवसाचे औचित्य साधत ही मोहीम लाँच करण्यात येत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून वृत्तपत्रातील 'क्लासिफाइड स्पेस' मध्ये एलजीबीटीक्यूआय + समुदायाला आपलं म्हणणं मांडता येणार आहे. एरव्ही घरासाठी, नोकरीसाठी किंवा आयुष्याचा लाइफ पार्टनर निवडण्यासाठी क्लासिफाइड जाहिराती दिल्या जातात. मात्र, 'टाइम्स आउट अँड प्राउड' मोहिमेच्या माध्यमातून आम्ही एक वेगळा प्रयत्न करत आहोत. या मोहिमेअंतर्गत एलजीबीटीक्यूआय + समुदायातील मंडळींना त्यांच्या मागण्या, त्यांची आनंद-दु:ख, त्यांच्या अडचणी, त्यांच्या मनातील अनेक गोष्टी खुलेपणाने इतरांशी शेअर करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळणार आहे.\nसरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. इंदू मल्होत्रा, न्या. आर एफ नरिमन आणि न्या. अजय खानविलकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय देताना समलैंगिकतेस गुन्हा ठरवणारा जवळपास दीडशे वर्षांचा जुना कायदा सहमतीने होणाऱ्या कोणत्याही लैंगिक वर्तनाबाबत गैरलागू ठरविला. या घटनापीठातील एकमेव महिला न्यायाधीश इंदू मल्होत्रा यांनी हा निकाल देताना काढलेले उद्गार आजही दखलपात्र ठरतात. 'समलैंगिकांना आपण ज्या पद्धतीने इतका काळ वागवले ते पाहता समाजाने त्यांची माफी मागायला हवी,' असे न्या. मल्होत्रा म्हणाल्या. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या निर्णयातून प्रेरणा घेत आम्ही ही मोहीम राबविणार आहोत.\n'टाइम्स आउट अँड प्राउड' मोहिमेच्या माध्यमातून आम्ही एलजीबीटीक्यूआय + समुदायाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलू इच्छितो. व्यक्तीच्या लैंगिकतेमुळे समाजातील त्याचे स्थान ठरत नाही असं आम्ही मानतो. त्यामुळे, एखाद्याला आपली लैंगिकता वेगळी आहे हे समजल्यावर त्याला न झिडकारता त्याला समजून घेणं महत्त्वाचं असतं आणि त्यासाठीच आम्ही ही मोहीम सुरू केली आहे.\nएलजीबीटीक्यूआय + समुदायातील लोकांचं आयुष्य आणि त्यांच्या संघर्षावर आधारित एका चित्रपटाने या मोहिमेची सुरुवात होणार आहे. खऱ्याखुऱ्या आयुष्यातील लोकांच्या या खऱ्या कथा आहेत, toi. in/outandproud येथे तुम्ही तो पाहू शकणार आहात.\nतुम्ही एलजीबीटीक्यूआय + समुदायाचा भाग असाल किंवा तुमचे मित्र-मैत्रिणी, नात्यातील कोणी ओळखीचे समुदायाचा भाग असेल तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क साधा. तुम्हाला जर तुमची गोष्ट सांगायची असेल तर तुमचे पूर्ण नाव, मोबाइल नंबर लिहून तुमची गोष्ट outandproud@timesgroup.com वर पाठवा.\nइतर बातम्या:समलैंगिकता|टाइम्स आउट अँड प्राउड|out & proud campaign|lqbtq community|lqbtq\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्यांवर वाघांचे दर्शन\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना चिरडले; ७ दुचाकींना धडक\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या संशयावरून २ जणांना दिला चोप\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल\nमुंबईत भररस्त्यातून वाहतूक पोलिसाचे फिल्मी स्टाइल अपहरण\nरस्त्यावर धावणार चार चाकी 'क्यूट' रिक्षा\nपीक विमा कंपन्यांविरोधात शिवसेनेचा एल्गार\nमुंबई: लोकलवर दगडफेक सुरूच; एकाच दिवसात पाच जखमी\nआम्ही भारती पवारांना हसत नव्हतो: रक्षा खडसे\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\nजन्मदिनाच्या अनोख्या भेटीने CM फडणवीस भारावले\nMTNL इमारतीत अडकलेले सर्वजण सुखरूप\nवांद्रे: आग विझवण्यासाठी रोबोची मदत\nमुंबई: MTNLच्या इमारतीत भीषण आग\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\nजन्मदिनाच्या अनोख्या भेटीने CM फडणवीस भारावले\nMTNL इमारतीत अडकलेले सर्वजण सुखरूप\nवांद्रे: आग विझवण्यासाठी रोबोची मदत\nआदित्यने चार दिवस खेड्यांत घालवावेत : थोरात\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसमलैंगिकांना हक्काची 'स्पेस'देणारी 'टाइम्स आउट अँड प्राउड' मोहीम...\n'येथे' मुस्लिम मुलांना दिलं जातं स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण...\nमालेगाव स्फोट: साध्वी प्रज्ञासह सर्व आरोपींना आठवड्यात एकदा हजर ...\nमेडिकलच्या मराठा विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी अध्यादेश...\n'हॅपी टाइम्स'मध्ये बक्षिसांची लयलूट...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wordpress.org/themes/lambadalite/", "date_download": "2019-07-22T20:37:34Z", "digest": "sha1:GTSCWAJ7QTZSOAPJWYOHLVAFITIHJJBN", "length": 7542, "nlines": 212, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "LambadaLite – WordPress theme | WordPress.org", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: जून 18, 2019\nBlog, सानुकूल शीर्षलेख, कस्टम लोगो, सानुकूल मेनू, ई-कॉमर्स, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, फुटर विजेटस, ग्रीड आराखडा, उजवा साइडबार, अनुवाद सहीत, दोन कॉलम\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://aplemarathijagat.forummr.com/faq", "date_download": "2019-07-22T21:55:28Z", "digest": "sha1:5XPDEGFYXCVXNTRHNPNBN7DSQLMG4HXI", "length": 45259, "nlines": 178, "source_domain": "aplemarathijagat.forummr.com", "title": "नेहमीचे प्रश्न", "raw_content": "\n१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास \"प्रवेश\" ही लिंक वापरा.\n२) आपण नविन सदस्य असल्यास \"नोंद \" ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.\nआपले मराठी जगत या चर्चा फोरम मधे तुमचे हार्दिक स्वागत आहे\nआपण आमच्या समूहात आपले फेसबुक खाते वापरुन देखील प्रवेश मिळवू शकता.\n» जीवेत शरदः शतम्‌\n» दहावीनंतर करिअरच्या वाटा\n» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर\n» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव\n» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'\n» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती\n» ई विश्व आणि टपालखाते\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा\nभात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …\nअस्सल वासाचं अस्सल चवीचं\nमेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …\nरस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …\nसध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे\n19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते\nपु. ल. देशपांडे यांच्या कथाकथनाचे व्हिडिऒ\nसलिल कुलकर्णी - संदीप खरे यांची गाणी\nकधी तू…रिमझिम झरणारी बरसात\nव पु काळे यांचे कथा कथन (ध्वनी रुपात)\nमन हे माझे वेडे.....\nये रे घना ये रे घना..........\nपु.ल. : एक साठवण\nप्रवेश आणि नोंदीच्या बाबी\nमी प्रवेश नाही करू शकत आहे\nतुम्ही नॊंद केली आहे का तुम्हाला प्रवेश करण्यासाठी नोंद करणे आवश्यक आहे. तुम्हाला या सार्वत्रिकेमध्ये प्रतिबंधित केले आहे तुम्हाला प्रवेश करण्यासाठी नोंद करणे आवश्यक आहे. तुम्हाला या सार्वत्रिकेमध्ये प्रतिबंधित केले आहे (जर तसे असेल तर तुम्हाला तसा संदेश मिळेल.) असे असल्यास तुम्ही संकेतस्थळ व्यवस्थापकाकडे किंवा सार्वत्रिका व्यवस्थापकाकडे त्याबाबत विचारणा करू शकता.जर तुम्ही नॊंद केली आहे व प्रतिबंधित नसाल आणि प्रवेश करू शकत नसाल तर तुमचे सदस्य नाव व प्रवलिचा शब्द तपासून बघा. त्यानंतर सार्वत्रिका व्यवस्थापकाकडे विचारणा करा.\nमला नोंद करण्याची का बरे गरज आहे\nतुम्हाला आवश्यकता नसू पण शकते--हे व्यवस्थापकावर अवलंबून आहे की तुम्हाला लिखाणासाठी नोंद करणे आवश्यक आहे की नाही. तरीही नोंद करण्याचे बरेच फ़ायदे आहेत जे पाहुण्या उपयोगकर्त्याला मिळत नाही जसे की अवतार, खाजगी संदेश, सदस्य वर्ग नोंद इत्यादी. नोंद करायला फ़क्त काही मिनिटे लागतील.\nमी आपोआप बाहे का बरे निघतॊ\nजर तुम्ही आपोआप प्रवेश कप्पा निवडलेला नसेल, तर सार्वत्रिका तुम्हाला फ़क्त चालु वॆळेस प्रवेशित ठेवेल. जेव्हा तुम्ही संकेतस्थळ बंद कराल तेव्हा तुम्ही आपोआप बाहेर निघाल.हे तुमच्या खात्याचा दुसय्राकडुन वापर होणार नाही याची काळजी घॆते. जर तुम्ही आपला संगणक स्वतःच फ़क्त वापरत असाल तर आपोआप प्रवेश् करणे सुविधाजनक आहे. मात्र सार्वजनिक संगणकावर हे अयोग्य ठरेल. उदा. वाचनालय, महाविद्यालय,इत्यादी.\nमाझे सदस्य नाव ऑनलाइन दिसण्यापासून कसे वाचवावे\nतुमच्या माहिती पटलात तुम्हाला ऑनलाइन दिसण्यापासून वाचवा हा पर्याय दिसेल; जर तुम्ही हे सुरु केले तर तुम्ही फ़क्त तुम्हाला व व्यवस्थापकाला दिसु शकाल. तुम्ही लपलेले सद्स्य राहाल.\nमी माझा परवलिचा शब्द विसरलो आहो\n जरी तुमचा परवलिचा शब्द वापस मिळू शकत नाही तरी तो तुम्ही बदलवू शकता. हे करण्यासाठी प्रवेश पृष्ठावर जा परवलिचा शब्द विसरलो यावर टिक-टिक करा. दिलेल्या सुचनेचे पालन करा आणि तुम्ही ऑनलाइन येऊ शकता.\nमी नॊंद केली आहे पण प्रवेश करू शकत नाही\nतुमचे सदस्य नाव व प्रवलिचा शब्द तपासून बघा. जर ते बरोबर असेल तर COPPA सुरु असल्यास तुम्ही मी १��� वर्षाखालिल आहे या संकेतावर टिक-टिक करून नोंद केली असेल. जर असे नसेल तर तुमचे खाते सुरु व्हायचे असेल. ते तुम्हाला मिळालेल्या इमेलमधिल सुरु करण्याच्या संकेतावर टिक-टिक करुन किंवा व्यव्स्थापकाद्वारे सुरु करावे लागेल.नोंद करतांना ते खाते सुरु करणे आवश्यक असल्या ते कसे सुरु होईल याबद्दल तुम्हाला माहिती येईल. म्हणून तुम्ही बरोबर इमेल देणे आवश्यक आहे. तुम्हाला आलेल्या इमेलमधिल सुचनेचे पालन करा. खाते सुरु करणे यासाठी ठरविल्या गेले आहे कारण अनेकदा अयोग्य उपयोगकर्ते सार्वत्रिका निनावीपणे गैर्वापर करतात.जर तुमचा इमेल बरोबर असेल तर व्यवस्थापकाशी संपर्क साधा.\nमी मागेच नॊंद केली आहे पण आता प्रवेश करू शकत नाही आहे\nसर्वसाधारण कारण असे असते की :तुमचे सदस्य नाव व प्रवलिचा शब्द चुकिचा असेल. किंवा काहि कारणास्तव तुमचे खाते व्यवस्थापकाने वगळले असेल. हे असु शकते की तुम्ही कधिच लिखाण केले नसेल. काही सार्वत्रिकेला नियमित अंतराने लिखाण करणे आवश्यक असते तसे न केल्यास तो सदस्य डेटाबेसचा आकार वाचण्यासाठी आपोआप वगळल्या जातो.कृपया पुन्हा नोंद करा आणि संभाषणात भाग घ्या.\nसद्स्य आवड आणि नियंत्रण\nमी माझी स्थिती कशी बदलवू शकतॊ\nतुमची सर्व स्थिती (नॊंद केल्यास) डेटाबेसमध्ये सुरक्षित असते. त्यांना बदलविण्यासाठी तुम्ही माहिती पटलवर टिक-टिक करा. (साधारणपणे ते पृष्ठाच्या वरच्या भागात असते). ते तुम्हाला तुमची सर्व स्थिती बदलवू देते.\nवेळ जवळपास नेहमी बरोबर असते; तरीपण, तुम्ही जो काही वेळ पाहता तो तुम्ही निवडलेल्या वेळ पद्धतीवर अवलंबून असते. जर तुम्हाला बदलायचे असल्यास तुम्ही तो माहिती पटलातुन बदलवू शकता; उदा. London, Paris, New York, Sydney, etc. हे लक्षात घ्या की वेळ-पद्धत बदलविणे हे फ़क्त नोंदित सदस्याला शक्य आहे. जर तुम्ही नोंद केली नसेल तर नोंद करणयाची ही योग्य वेळ आहे\nमी वेळ पद्धत बदलवली तरीपण वेळ चुकीची दर्शवित आहे\nतुम्ही खात्री करा की तुम्ही योग्य वेळ-पद्धत निवडलेली आहे आणि तरी वॆळ दुसरी असेल तर daylight savings time (किंवा summer time जे UK आणि इतर ठिकाणी ) मूळे असेल. सार्वत्रिका सामान्य and उन्हाळ्यातील daylight वेळ सांभाळू शकत नाही. त्यामुळे १ तासाचा फ़रक राहू शकतो.\nमाझी भाषा सुचीमध्ये नाही\nयाचे सर्वसाधारण कारण हे आहे की व्यव्स्थापकाने तुमची भाषा install केली नाही किंवा या सार्वत्रिकेसाठी तुमची ��ाषा उपस्थित नसेल. व्यवस्थापकाला विचारून बघा की ते भाषा टाकू शकतात का किंवा जर कोणीच तुमच्या भाषेमध्ये अनुवाद केला नसेल तर तुम्ही करून बघा. अधिक माहिती phpBB वर्ग संकेतस्थळावर मिळॆल (पृष्ठाच्या खाली संकेत बघा)\nमी माझ्या सदस्यनावाखाली चित्र कसे दाखवू शकेल\nसद्स्य नावाखाली दोन चित्रे असतात पहिले चित्र तुमच्या स्तराबद्दल असते जे हे दर्शवित की तुम्ही किती लिखाण केले आहे किंवा तुमचा सार्वत्रिकेवरील स्तर काय आहे (व्यव्स्थापक, निरिक्षक, की सामान्य सदस्य) आणि दुसरे चित्र जे मोठे असते ते तुमचा अवतार असतॊ; जो सामान्यतः प्रत्येक सदस्याचा वेगळा असतो. हे व्यव्स्थापकावर अवलंबून आहे की सद्स्य अवतार वापरू शकतील कि नाही. जर तुम्ही अवतार वापरू शकत नसाल तर व्यवस्थापकाला विचारूण बघा\nमी माझा स्तर कसा बदलवू शकतॊ\nसामान्यतः तुम्ही तुमच्या स्तराचे शब्द बदलवू शकत नाही. अनेक सार्वत्रिका स्तराचा उपयोग सदस्याने किती लिखाण केले आहे हे दर्शविण्यासाठी करतात (स्तर सदस्य नावाच्या खाली दिसेल व तुमच्या माहीती-पटलात दिसेल).उदाहरणार्थ, निरिक्षक आणि व्यवस्थापकाला विशेष स्तर असतो. कृपया फ़क्त स्तर वाढविण्यासाठी व्यर्थ लिखाण करू नका -- तुम्ही असे दिसेल की निरिक्षक किंवा व्यव्स्थापक तुमचे लिखाण वगळून टाकतील.\nजेव्हा मी सदस्याच्या इमेल वर टिक-टिक करतॊ तेव्हा सार्वत्रिका मला प्रवेश करायला सांगते.\nक्षमा करा, परंतु येथून फ़क्त नोंदित सदस्य इमेल पाठवू शकतात(जर व्यवस्थापकाने ही सुवीधा सुरु केली असेल तर). हे इमेल सुविधाचा गैरवापर करण्यापसून वाचविण्यासाठी आहे.\nमी सार्वत्रिकेत कसे लिहू शकतो\nसोपे -- सार्वत्रिकेच्या किंवा विषयाच्या योग्य बटनावर टिक-टिक करा. तुम्हाला लिखाण करण्यासाठी नोंद करणे आवश्यक आहे. तुम्हाला उअपलब्ध असलेल्या सुविधांची सार्वत्रिकेच्या व विषयाच्या खाली सुची आहे (सुची: तुम्ही नविन लिखाण करू शकता, तुम्ही मत देऊ शकता, इत्यादी.)\nमी माझे लिखाण संपादित किंवा वगळू कसे शकतॊ\nजर तुम्ही व्यवस्थापक किंवा निरिक्षक नसाल तर तुम्ही फ़क्त तुमचेच लिखाण संपादित किंवा वगळू शकता. तुम्ही तुमचे लिखाण (sometimes for only a limited time after it was made) त्या लिखाणाखाली असलेल्या संपादन या बटनावर टिक-टिक करून संपादित करू शकता . जर कोणी त्या लिखाणाला प्रत्युत्तर दिले असेल तर ,तुम्हाला त्या लिखाणाखा���ी तुम्ही कितीवेळा संपादन केले ते लिहिले असेल. हे फ़क्त निरिक्षकाने किंवा व्यवस्थापकाने संपादित केले असेल तर दिसणार नाही (त्यांनी मात्र ते लिखाण्यात काय व का बरे बदलवे हे नमूद करणे योग्य ठरेल). कृपया हे लक्षात घ्या की साधारण सदस्य ज्या लिखाणाला प्रत्युत्तर आले आहे ते वगळू शकत नाही.\nमी माझी सही लिखाणात कशी टाकू\nसही टाकण्यासाठी तुम्ही ती बनवली पाहिजे; हे तुमच्या माहिती पटलात करता येईल. एकदा तुम्ही सही बनवली की ती टाकण्यासाठी तुम्ही सही टाका कप्पा निवडला पाहिजे. तुम्ही तुमच्या सर्व लिखाणात सही आपोआप टाकू शकता त्यासाठी तुम्ही तुमच्या माहिती पटलातील योग्य कप्पा निवडा. तरीही तुम्ही सही टाकण्यापासून वाचु शकता त्यासाठी तुम्ही लिखाणाच्या फ़ार्ममधिल सही टाका कप्पा अनिवडित केला पाहिजे.\nमी कौल कसा तयार करू\nकौल तयार करणे सोपे आहे -- जेव्हा तुम्ही नविन विषय लिहता (किंवा परवानगी असल्या विषयाचे पहिले लिखाण संपादित करता तेव्हा ) तेव्हा तुम्हाला कौल टाका हा फ़ार्म मुख्य लिखाण कप्पाच्या खाली दिसेल. जर तुम्हाला ते दिसले नाही तर तुम्हाला बहुतेक कौल तयार करण्याचा अधिकार नसेल. तुम्ही कौलाचे नाव व त्यात कमित-कमी २ पर्याय दिले पाहिजे -- कौलात पर्याय देण्यासाठी पर्याय टाका वर टिक-टिक करा. तुम्ही कौलासाठी कालावधीसुद्धा ठरवू शकता, 0 अमर्यादित कालावधीसाठी टाका. तेथे पर्यायाच्या संख्येला कमाल मर्यादा असेल जी व्यवस्थापकाद्वारा ठरवल्या जाते\nमी कौल कसे संपादित किंवा वगळू शकतो\nलिखाणाप्रमाणेच, कौल फ़क्त मुळ लेखकाद्वारा, निरिक्षकाद्वारा, किंवा व्यवस्थापकाद्वारा संपादित केल्या जाऊ शकतो. कौल संपादित करण्यासाठी पहिल्या लिखाणावर टिक-टिक करा ज्याच्यासोबत नेहमीच कौल जुळला राहतो. जर कोणत्याच सदस्याने मत दिले नसेल तर तुम्ही कौल वगळू किंवा संपादित करू शकता. तरीही, जर सदस्यांनी मत दिले असतील, निरिक्षक आणि व्यवस्थापक कौल संपादित किंवा वगळू शकतो\nमी काही सार्वत्रिकेत प्रवेश का करू शकत नाही\nकाही सार्वत्रिका काही सदस्यांकरिता किंवा गटाकरिता मर्यादित असतात. अश्या सार्वत्रिका बघण्यासाठी, वाचण्यासाठी,त्यात लिखाणासाठी तुम्हाला विशेष अधिकार लागतात जे फ़क्त सार्वत्रिका व्यवस्थापक आणि निरिक्षक देऊ शकतो, तेव्हा तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा.\nकौलात मी मत का बरे देऊ शकत नाही आहे\nयोग्य निर्णय मिळण्यासाठी फ़क्त नोंदित सदस्य मत देऊ शकतात जर तुम्ही नॊंद करून प्रवेश केला असेल तरी तुम्ही मत देऊ शकत नसाल तर बहुतेक तुम्हाला त्याचा अधिकार नसेल\nलिहिण्याची पद्धत आणि विषय प्रकार\nBBCode हा HTMLचा विशेष उपयोग आहे. तुम्ही सार्वत्रिकेच्या लिखाणात BBCode वापरू शकता की नाही हे व्यवस्थापकावर ठरविल्या जाते. लिखाण फ़ार्मद्वारा तुम्ही प्रत्येक लिखाणानुसार BBCODE रद्द ठरवू शकता. BBCode हा स्वतःच HTML प्रमाणे आहे: tags येथे चौकोनी कंसात [ ] असतात ;< आणि > हे काय आणइ कसे दिसेल यावर जास्त निंयत्रण देते.तुम्ही वापरत असलेल्या template नुसार तुम्हाला असे दिसून येईल की लिखाण फ़ार्मच्या वरच्या संदेश जागेत फ़क्त टिक-टिक करून हे BBcode तुम्हाला वापरता येतात. यासोबतदेखिल खालिल मार्गदर्शिका तुम्हाला फ़ायद्याची ठरेल.\nमी HTML वापरू शकतो का\nहे व्यवस्थापकावर अवलंबून आहे की ते तुम्हाल वापरू देतील कई नाही; त्यांचा यावर पुर्ण नियंत्रण आहे. जर तुम्हाला याला वापरण्याची परवानगि असेल तर तुम्हाला असे आढळून येईल की काही tags काम करतात. हा सार्वत्रिकेच्या अयोग्य वापरापासून वाचविण्याचा प्रयत्न आहे ज्याद्वारे सदस्य सार्वत्रिकेच्या आकारावर काही अडचणी येऊ शकतात. जर HTML ला मान्यता असेल तरी तुम्ही प्रत्येक लिखाणाप्रमाणे त्याला रद्द करू शकता.\nहसरे तारे काय आहे\nहसरे तारे, किंवा भावना लहान चित्र आहे ज्याद्वारे तुम्ही तुमच्या लहान कोडचा उपयोग करून भावना व्यक्त करू शकता, उदा. :) म्हणजे आनंदी, :( म्हणजे दुःखी. भावनांची पुर्ण सुची तुम्ही लिखाण फ़ार्म मध्ये बघू शकता. हसय्रा ताय्रांचा अतिशय उपयोग करू नये जरी ते लवकर उमटते तरी ते बरॊबर वाचता येत नाही, आणि त्यामूळे निरिक्षक ते लिखाण संपादित व वगळू शकतो.\nमी चित्र प्रकाशित करू शकतो का\nphpBB BBCode लिखाणात चित्र टाकण्यासाठी मदत करतो. महत्वाच्या लक्षात ठेवण्याची बाब ही आहे की: बहुतेक सदस्यांना लिखाणात खुप सारे चित्र आवडत नाही आणि दुसरी ते चित्र सार्वजनिक सर्वरवर असायला हवे(फ़क्त तुमच्या संगणकावर नाही, उदा. जर तुम्ही webserver चालवत नसाल तर).तसेच परवलिच्या शब्द आवश्यक असलेल्या सर्वरवर चालणार नाही उदा.Hotmail किंवा Yahoo mailboxes सध्या phpBB मध्ये स्थानिक चित्रे ठेवण्याची सुविधा नाही.(ह्या सर्व बाबी phpBB नंतरच्या वर्जनमध्ये विचारात घेतल्या जातील).चित्र दाखविण्यासाठ�� BBCode [img] tag किंवा योग्य HTML (परवानगी असेल तर) चा वापर करावा.\nघोषणेत नेहमी महत्वाची माहिती असते आणि तुम्ही त्या लवकरात लवकर वाचायला हवी. घोषणा सार्वत्रिकेच्या प्रत्येक पृष्ठावर उमटते. तुम्ही घोषणा लिहू शकता की नाही हे व्यवस्थापकावर अवलंबून असते.\nस्टिकी विषय काय आहेत\nस्टिकी विषय घोषणेच्या खाली उमटते आणि फ़क्त पहिल्या पृष्ठावर दिसते.ते सुद्धा महत्वाचे असल्यामूळे तुम्ही वाचायला हवे. व्यव्स्थापक प्रत्येक सार्वत्रिकेत स्टिकी विषय लिहण्याची परवानगी नियंत्रित करतो.\nबंद विषय काय आहेत\nबंद विषय हे व्यवस्थापकाद्वारे किंवा निरिक्षकाद्वारे ठरविल्या जातात. तुम्ही अशा विषयांना प्रतिसाद देऊ शकत नाही. त्यातील कौल आपोआप संपलेला असतो. विषय काही कारणासाठी बंद केल्या जाउ शकतॊ.\nसदस्य वर्ग आणि गट\nव्यवस्थापकांना सार्वत्रिकेमध्ये सर्वात जास्त अधिकार असतात. हे लोक सार्वत्रिकेचे परवानगी देणे, सद्स्य घत बनविणे, निरिक्षक बनविणे या सर्व गोष्टी नियंत्रित करू शकतात.तसेच त्यांना सार्वत्रिका नियंत्रित करण्याचे अधिकार आहे.\nनिरिक्षक हे सदस्य किंवा सदस्यांचा गट असतो ज्यांच काम आहे की रोज सार्वत्रिकेवर लक्ष ठेवणं.त्यांना लिखाण संपादित किंवा वगळण्याचा आणि ते नियंत्रित करत असलेल्या सार्वत्रिकेतील विषय बंद , सुरु, हलवू शकतात. सामान्यतः निरिक्षक लोकांना विषयापासून वेगळे जाण्यापासून, अयोग्य लिखाण करण्यापासून परावर्तीत करते.\nसदस्य गट काय आहे\nसदस्य गट हे व्यवस्थापकाद्वारा सदस्यांचा गट बनविणे आहे. प्रत्येक सदस्य अनेक सदस्य वर्गात जुळू शकतो आणि प्रत्येक गटाचे स्वतःचे काही अधिकार असतात. हे व्यवस्थापकाला अनेक सदस्यांना सार्वत्रिकेचा निरिक्षक बनवू शकतात,किंवा त्यांना खाजगी सार्वत्रिकेला प्रवेश मिळु शकतॊ, इत्यादी.\nमी सदस्य गटात कसे जुळू शकतो\nसदस्य गटात जुळण्यासाठी पृष्ठ मथळ्यावरील सद्स्य गट संकेतावर टिक-टिक करा (हे template वर अवलंबून आहे) आणि तुम्ही सर्व सदस्य गट बघू शकता. सर्व गट सर्वांना मोकळे नसतात -- काही बंद पण असतात आणि काही यांना लपलेली सदस्यता असते. जर सार्वत्रिका सुरु असेल तर जूळण्यासाठी योग्य बटनावर टिक-टिक करा. तुमची विनंती सद्स्य वर्ग निरिक्षक द्वारा मान्य करणे आवश्यक आहे, ते तुम्हाळ विचारू शकतात की तुम्हाला या वर्गात का बरे जुळायचे आहे. ज��� तुमची विनंती नाकारली तर त्याला काही कारणे असु शकतात\nमी सदस्य गटाचा निरिक्षक कसा बनू शकतो\nसदस्य वर्ग हे पहिले व्यवस्थापकाद्वारे निर्माण केले जातात जे निरिक्षक सुद्धा नेमतात. जर तुम्हाला सदस्य गट बनवायचा असेल तर तुम्ही व्यव्स्थापकाशी संपर्क साधू शकता, तेव्हा त्यांना खाजगी संदेश पाठवा.\nमी खाजगी संदेश पाठवू शकत नाही\nयाला ३ कारणे आहेत: तुम्ही नोंद केली नाही किंवा प्रवेश केला नाही; व्यव्स्थापकाने खाजगी संदेश यंत्रणा बंद केली असेल किंवा व्यवस्थापकाने तुम्हाला खाजगी संदेश पाठविण्यापासून प्रतिबंध केला असेल. जर शेवटचे कारण असेल तर तुम्ही व्यवस्थापकाला विचारा.\nमला नकोसे खाजगी संदेश मिळत आहेत\nभविष्यात आम्ही खाजगी संदेश यंत्रणेत दुर्लक्ष करण्याची यंत्रणा टाकणार आहोत. सध्या तुम्ही व्यवस्थापकाशी संपर्क साधा, ते त्या सद्स्याला खाजगी संदेश पाठविण्यापासून प्रतिबंधित करू शकतात.\nमी या सार्वत्रिकेमधून कॊणाकडुन तरी स्पॅम किंवा अयोग्य इमेल मिळत आहे\nआम्हाला याबाबत क्षमा करा. या सार्वत्रिकेच्या इमेल सुविधाद्वारे जे सद्स्य इमेल पाठवितात त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे प्रयत्न केले जाते. तुम्ही व्यव्स्थापकाला त्या इमेलची पूर्ण प्रत पाठवायला हवी. कृपया त्यातील मथळा पुर्ण राहू द्या. ते त्याच्यावर कारवाई करतील.\nहे सार्वत्रिका कोणी लिहिली\nहे साफ़्टवेअर (न बदलवल्या रूपात) phpBB वर्ग द्वारे बनविल्या, उपलब्ध व मालकीचे आहे.हे GNU General Public License खाली उपलब्ध आहे आणि मोफ़त वाटता येते; अधिक माहितीसाठी संकेत बघा\nयाच्यात अजुन काही सुविधा का बरं नाही आहे\nहे सॉफ़्टवेअर phpBB गटाद्वारे बनविले आणि आणि त्यांच्या मालकीचे आहे. जर तुम्हाला काही सुविधा हव्या असतील तर phpbb.com ला भेट द्या आणि phpBB गट काय म्हणतो ते बघा. कृपया सुविधा विनंती phpbb.com च्या सार्वत्रिकेवर लिहू नका, कारन हा गट नविन सुविधेसाठी sourceforge वापर करा. कृपया सार्वत्रिकेमध्ये वाचा आणि काही सुविधेसाठी जागा आहे का आणि सुचनेचे पालन करा.\nया सार्वत्रिकेच्या अयोग्य वापरासंबधी किंवा/आणि कानुनी संबंधी माहितीसाठी मी कोणाशी संपर्क साधायला हवा\nतुम्ही सार्वत्रिकेच्या व्यव्स्थापकाशी संपर्क साधायला हवा. जर तो तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही पहिले सार्वत्रिकेच्या निरिक्षकाशी संपर्क साधा आणि विचारा की तुम्ही कोणाला संपर्क स���धायला हवा. जर तुम्हाला काही प्रतिसाद मिळाला नाही तर तुम्ही संकेतस्थळाच्या मालकाशी संपर्क साधा (whois lookup वापरून बघा) किंवा, जर हे मोफ़त सेवेवर चालत असेल (उदा. yahoo, free.fr, f2s.com, etc.) तर त्यंच्या व्यवस्थापण किंवा गैरवापर कार्यालयाशी संपर्क साधा. कृपया हे लक्षात घ्या की phpBB वर्गाचे हे सॉफ़्टवेअर कोन वापरते त्यावर नियंत्रण नाही आणि हे कोण व कसे वापरते याची जबाबदारी घेऊ शकत नाही. phpBB वर्गाशी याबाबतीत संपर्क साधणे अर्थहिन आहे.(cease and desist, liable, defamatory comment, इत्यादी.) चा phpbb.com किंवा त्याच्या सॉफ़्टवेअरशी संबंध नाही. जर तुम्ही phpBB वर्गाला तिसय्रा वर्गालाबद्दल इमेल पाठविला तर तुम्हाला योग्य प्रतिसाद किंवा कोणताच प्रतिसाद मिळणार नाही.\nयेथे जा: सार्वत्रिका निवडा||--नवीन सदस्यांनसाठी सूचना|--चर्चा, बातम्या आणि विश्लेषण|--शैक्षणिक|--गद्य, पद्य व इतर लेख|--भटकंती| |--देवालये| |--दुर्ग भ्रमंती| |--स्त्री शक्ती|--कला, क्रिडा|--विविधा| |--सण, संत आणि संस्कॄती| |--व्यक्ति परिचय| |--खवय्यांच्या देशी| |--मौसाहारी जिन्नस| |--शाकाहारी जिन्नस| |--मराठी गाणी व व्हिडिऒ|--हलके फुलके|--महिन्याचे राशीफल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://aplemarathijagat.forummr.com/t55-topic", "date_download": "2019-07-22T21:54:44Z", "digest": "sha1:7WKXBRW3SAKERO5QCIOXTAGMGK7WHIQS", "length": 20024, "nlines": 98, "source_domain": "aplemarathijagat.forummr.com", "title": "माणसे जोडणारा `माणूस'", "raw_content": "\n१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास \"प्रवेश\" ही लिंक वापरा.\n२) आपण नविन सदस्य असल्यास \"नोंद \" ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.\nआपले मराठी जगत या चर्चा फोरम मधे तुमचे हार्दिक स्वागत आहे\nआपण आमच्या समूहात आपले फेसबुक खाते वापरुन देखील प्रवेश मिळवू शकता.\n» जीवेत शरदः शतम्‌\n» दहावीनंतर करिअरच्या वाटा\n» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर\n» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव\n» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'\n» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती\n» ई विश्व आणि टपालखाते\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा\nभात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …\nअस्सल वासाचं अस्सल चवीचं\nमेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …\nरस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …\nसध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे\n19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते\nपु. ल. देशपांडे यांच्या कथाकथनाचे व्हिडिऒ\nसलिल कुलकर्णी - संदीप खरे यांची गाणी\nकधी तू…रिमझिम झरणारी बरसात\nव पु काळे यांचे कथा कथन (ध्वनी रुपात)\nमन हे माझे वेडे.....\nये रे घना ये रे घना..........\nपु.ल. : एक साठवण\n:: विविधा :: व्यक्ति परिचय\nमहाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री कसा असावा, हा आदर्श कै. यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिला. केवळ काँग्रेस नव्हे, तर विरोधी पक्षाच्या सदस्यांनाही ते सन्मानाची वागणूक देत असत. ते राज्याचे दिलदार राजाच होते, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई डॉ. केशवराव धोंडगे यांनी आठवणींना दिलेला उजाळा.\n१९५७ च्या मुंबई विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा निवडून आलो, तेव्हा त्यांची आणि माझी ओळख झाली. ती ओळख त्यांनी मोठ्या पदावर जाऊनही कायम ठेवली. आमदार झालो तेव्हा मतदारसंघात मनार नदीवर धरण उभारण्याच्या संदर्भात आम्ही सत्याग्रह सुरू केला होता. या धरणाच्या निमित्ताने माझी आणि त्यांची चर्चा झाली होती. तत्कालीन मुख्य अभियंता श्रीधरराव जोशी यांच्या मदतीमुळे मी या धरणाचा चांगला अभ्यास केला होता. हे धरण वरच्या बाजूला शिवाजी धरण या नावाने आणि खालच्या बाजूला संभाजी धरण या नावाने अशी दोन धरणे करावीत, अशी आमची मागणी होती. परंतु, पाटबंधारे विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेंच मार्क वेगळ्या होत्या.\nतेव्हा नदी बदलण्याची ताकद कोणात नाही, असे आम्ही विधानसभेत सुनावले होते परंतु, आमची सूचना मान्य झाली नाही आणि अट्टहासाने मनार धरणाच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण आले होते. परंतु, आम्ही विरोधात आंदोलन करू, अशी भीती वाटल्याने माझ्यासह भाई गुरुनाथराव कुरुडे, माणिकराव कळवे, संभाजी पेटकर, गणेशराव पाटील लुंगारे आदी कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन करीत असताना त्यांनी क���ीही कटुता आणली नाही. तो जनतेचा, समाजाचा प्रश्न आहे या उदात्त हेतूने त्यांनी हा प्रश्न हाताळला होता. मनार धरण झाले परंतु, आम्ही केलेली सूचना मान्य झाली नाही.\n२८ ऑक्टोबर १९५८ रोजी कंधार तालुक्यात श्री शिवाजी मोफत विद्यालय सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि या शाळेच्या उद्घाटनासाठी यशवंतरावांनी यावे यासाठी त्यांच्याकडे प्रस्ताव ठेवला. मी विरोधी पक्षाचा सदस्य असताना त्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता येण्याचे मान्य केले. धोंडगे यांच्या शाळेच्या उद्घाटनाला यशवंतराव चव्हाण येणार असल्याने काँग्रेस नेत्यांच्या पोटात गोळा उठला. काही जणांनी तर वातावरण बरे नसल्यामुळे या कार्यक्रमाला येऊ नये असा त्यांना सल्ला दिला होता. यशवंतराव कार्यक्रमाला येऊ नयेत, असे बरेच प्रयत्न झाले परंतु, ते कोणालाही न जुमानता कार्यक्रमाला आले. ही आमची ऐतिहासिक भेट राजकारणाच्या इतिहासाच्या पानात आठवणीने कायमची कोरली गेली आहे. त्यांचा हा उदारपणा यानिमित्ताने आम्हाला पाहायला मिळाला. याच भेटीत मी गोरगरीब आणि वाडी-तांड्यावरच्या मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी शिवाजी महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला. आधी लग्न करेन ते शिवाजी महाविद्यालयाचे अन् नंतर माझे. ही प्रतिज्ञा त्यांच्यासमक्ष केली. तेव्हा हे ऐकून यशवंतराव स्तब्ध झाले. त्यावेळी ते म्हणाले, ``केशवराव तुमच्या महाविद्यालयासाठी मी पण हातात झोळी घेऊन फिरेन.' मनाची एवढी उदारता त्यांनी दाखविली.\nयाच काळात सीमा भागात आंदोलन चालू होते. १ नोव्हेंबर रोजी काळा दिवस पाळला जात होता. त्यादरम्यान, यशवंतराव नांदेड येथे आले आणि त्यांनी, `केशवराव तुम्ही नांदेडला या.' असा निरोप धाडला. तेव्हा नांदेडच्या विश्रामगृहावर गेलो. तत्कालीन जिल्हाधिकारी एम.एन. देसाई, पोलिस अधीक्षक कासार यांच्यासमक्ष माझ्यात आणि त्यांच्यात चर्चा झाली. तेव्हा ते म्हणाले, ``केशवरावांच्या कॉलेजचे लग्न करायचे आहे.' केवळ ते असे म्हणाले नाहीत, तर तो शब्द पूर्ण करून दाखविला. राजकारणात दिलेला शब्द पाळावा लागतो. त्यांनी दिलेल्या शब्दानंतर कॉलेजला मंजुरी मिळाली आणि दि. १६ जून १९५९ रोजी शिवाजी कॉलेज सुरू केले व १५ ऑगस्ट १९६३ रोजी मी लग्न केले. हा दिवस अजूनही माझ्या स्मरणात आहे. गरीब मुलांसाठी काम करण्याची प्रेरणा त्यांच्यापासून मिळाली. माझी माय मुक्ताईने घरातच मुलांसाठी वसतिगृह सुरू केले. ती स्वत: भाकरी करून मुलांना जेवू घालत असे. तिला महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांची नावेही माहीत नव्हती परंतु, गरिबांबद्दल कणव होती. काही वर्षांत आमची माय मुक्ताईचे निधन झाले. काही दिवसांत यशवंतराव माझे सांत्वन करण्यासाठी रात्री १ वाजता कंधार येथे आले. त्यांनी मनाचा दिलदारपणा दाखविला.\nमहाराष्ट्राचा दिलदार राजा कसा असावा हे मला तर कळालेच पण, महाराष्ट्रालाही कळाले. ते उदारमतवादी, पुरोगामी विचारवंत होते. विरोधक म्हणून त्यांच्याकडे सूडबुद्धीची वागणूक नव्हती. पुढे ते देशाचे संरक्षणमंत्री झाले, तेव्हा कोयना प्रकल्पाच्या जलाशयाला शिवसागर हे नाव त्यांनी कंधारच्या धरणावरून दिले. संरक्षणमंत्री झाल्यानंतर त्यांचा महाराष्ट्र विधानसभेत सत्कार करण्यात आला. तेव्हा यशवंतरावांनी चौकशी करून केशवराव ठीक आहे ना, अलीकडे या, पुढच्या रांगेत बसा अशी सन्मानाची वागणूक दिली. शेषराव वानखेडे तेव्हा सभापती होते. विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. तेव्हा वानखेडे यांनी केशवराव काय विचारायचे ते विचारा असे म्हटल्यानंतर पाकिस्तानने भारताचा काही भाग गिळंकृत केला आहे तो परत आणा, अशी सूचना मी केली. हा प्रश्न त्यांच्यासाठी अडचणीचा होता. तरीही त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले. प्रत्येकाची ओळख ठेवण्याची ताकद, वर्क्तृत्वाची जादूगिरी, निष्कलंक चारित्र्य ही त्यांच्या जीवनाची वैशिष्ट्ये होती. आज राजकारणात औषधालाही अशी माणसे सापडत नाहीत.\n१९७८ मध्ये मी लोकसभेत गेलो. तेव्हा शपथ घेतल्यानंतर हस्तांदोलन केले जाते. मी जयक्रांती म्हटलो. तेव्हा पंतप्रधान मोरारजीभाई देसाई आणि काँग्रेस नेते यशवंतराव चव्हाण यांची उपस्थिती होती. याच दरम्यान यशवंतराव भारताचे उपपंतप्रधान झाले, परंतु ते मला कधीही विसरलेले नाहीत. मोठ्या पदावर गेल्यानंतर माणसाला विसर पडतो, परंतु त्यांचा माणसे जोडण्याचा स्वभाव होता. लोकसभेत त्यांनी माझी चौकशी केली. विठामाईचा यशवंत सह्याद्रीच्या नव्हे, तर मनाचा मोठेपणा दाखवून बालाघाटचा आणि मन्याडचा ताईत बनला. या थोर नेत्याला माझी मानाची जयक्रांती\n:: विविधा :: व्यक्ति परिचय\nपृष्ठ 1 - 1 पैकी\nयेथे जा: सार्वत्रिका निवडा||--नवीन सदस्यांनसाठी सूचना|--चर्चा, बातम्या आणि विश्लेषण|--शैक्��णिक|--गद्य, पद्य व इतर लेख|--भटकंती| |--देवालये| |--दुर्ग भ्रमंती| |--स्त्री शक्ती|--कला, क्रिडा|--विविधा| |--सण, संत आणि संस्कॄती| |--व्यक्ति परिचय| |--खवय्यांच्या देशी| |--मौसाहारी जिन्नस| |--शाकाहारी जिन्नस| |--मराठी गाणी व व्हिडिऒ|--हलके फुलके|--महिन्याचे राशीफल\nतुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sataratoday.com/post/44460", "date_download": "2019-07-22T20:24:18Z", "digest": "sha1:Y4NUVFHD5RKDDZ3RMMTTJW5AWVTFAO6I", "length": 7711, "nlines": 81, "source_domain": "www.sataratoday.com", "title": "घटस्फोटीत महिलेवर बलात्कार ; सातारा जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यावर गुन्हा", "raw_content": "\nघटस्फोटीत महिलेवर बलात्कार ; सातारा जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यावर गुन्हा\nसातारा : सातारा जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील वरीष्ठ सहाय्यक कर्मचारी गोपीचंद तानाजी पवार (रा.अमरलक्ष्मी स्टॉप, एमआयडीसी, सातारा) याच्याविरुध्द घटस्फोटीत महिलेवर बलात्कार व महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.\nया प्रकरणातील तक्रारदार महिला 33 वर्षाची आहे. महिलेचा 2005 मध्ये विवाह झालेला होता. 2017 मध्ये मात्र पतीसोबत पटत नसल्याने महिला माहेरी आली होती. त्यावेळी संशयित गोपीचंद पवार याची व महिलेची ओळख झाली. महिलेचे पतीसोबत पटत नसल्याचे गोपीचंद याला समजल्यानंतर त्याने ‘महिलेला पती सोबत राहू नकोस. मी तुझ्यावर प्रेम करतो. तुला नोकरीला लावतो. तुझ्या मुलांनाही सांभाळतो,’ असे म्हणून महिलेचा विश्‍वास संपादन केला.\nएप्रिल, मे 2018 मध्ये गोपीचंद पवार याने महिलेला फोन करुन पतीबाबत बोलायचे असल्याचे सांगून त्याच्या घरी बोलावले. महिला घरी गेल्यानंतर त्याने पतीसोबत घटस्फोट घेण्याचा सल्ला देवून तुझ्याशी लग्न करतो, असे खोटे सांगून महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला. तेथून पुढे त्याने वेळोवेळी ठिकठिकाणी लग्न करतो, असे सांगून बलात्कार केला. तो लग्नाबाबत काहीच बोलत नव्हता. महिलेने त्याबाबत विषय काढल्यानंतर अगोदर पतीशी घटस्फोट घे, तुला नोकरीला लावली की मग तुझ्याशी लग्न करतो, असे सांगून लग्नाची टाळाटाळ करायचा.\nतक्रारदार महिलेने पतीसोबत गेल्याच जून 2019 मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटाची प्रक्रिया झाल्यानंतर महिलेने गोपीचंद पवार याला लग्न करण्यासाठी सांगितल्यानंतर त्याने चारचाकी कारमधून फिरायला नेले. यावेळी संशयिताने महिलेला तिच्याशी लग्न करणार नसल्याचे सांगून दमदाटी केली. या घटनेमुळे महिला घाबरली. नोकरीचे खोटे आश्‍वासन देवून बलात्कार केल्याने अखेर महिलेने शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. घडलेल्या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर संशयितावर बलात्कार व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.\nजावली तालुक्यातील अवैद्य दारू विक्रेत्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी\nगेली ११ वर्ष जावली तालुक्यात सुरु असलेली १३ दारू दुकाने महिलांनी व व्यसनमुक्ती संघटनांनी ऐतिहासिक पाऊल उचलून बंद केली होती.\nएकावर पोस्को अंतर्गत गुन्हा\nकराड जवळील एका गावात नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nतलावात बुडून युवकाचा मृत्यू\nबामणवाडी (ता.कराड) येथे जांभळा नावच्या शिवारात असलेल्या कृषि विभागाच्या पाजर तलावात युवकाचा बुडून मृत्यू झाला.\nसातार्‍यातून ट्रॅक्टर, दोन दुचाकी चोरी\nसातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकठिकाणाहून ट्रॅक्टर व दोन दुचाकी चोरुन नेला असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AE_%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%9F", "date_download": "2019-07-22T20:35:22Z", "digest": "sha1:5ZXEQUBYO7ZLWNDVC6D63KRPPJIGLQTQ", "length": 4694, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जिम कॉर्बेटला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nजिम कॉर्बेटला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख जिम कॉर्बेट या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nरमा बिपिन मेधावी ‎ (← दुवे | संपादन)\nमोक्षगुंडम विश्वेश्वरया ‎ (← दुवे | संपादन)\nजिम कॉबेर्ट (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nसत्यजित राय ‎ (← दुवे | संपादन)\nजिम कोर्बेट (पुनर्निर्देशित पान) ‎ (← द���वे | संपादन)\nवाघ ‎ (← दुवे | संपादन)\nकॉर्बेट राष्ट्रीय उद्यान ‎ (← दुवे | संपादन)\nराजा रविवर्मा ‎ (← दुवे | संपादन)\nतुकोजी होळकर ‎ (← दुवे | संपादन)\nविल्यम जेम्स वानलेस ‎ (← दुवे | संपादन)\nरुद्रप्रयागचा नरभक्षक चित्ता ‎ (← दुवे | संपादन)\nकृष्णाबाई कृष्णाजी केळवकर ‎ (← दुवे | संपादन)\nकैसर-ए-हिंद ‎ (← दुवे | संपादन)\nॲना सारा कुगलर ‎ (← दुवे | संपादन)\nजीम कॉर्बेट (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:कैसर-ए-हिंद विजेते ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.gov.in/%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%87/", "date_download": "2019-07-22T20:22:36Z", "digest": "sha1:7VYKZ6AMUPM4MT4ZIVNPKM5HWVE45H2R", "length": 5041, "nlines": 107, "source_domain": "raigad.gov.in", "title": "जिल्ह्याचे इतर नकाशे | जिल्हा रायगड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nतहसिल आणि पोलीस ठाणे\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nएसटीडी आणि पिन कोड\nजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड जिल्हा पर्यटन (ई-बुक)\nरायगड जिल्ह्यातील धार्मिक स्थळे\nरायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे\nरायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण\nरायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nठाणे-पालघर-रायगड या प्रादेशिक योजनेतील विकास केंद्राची अधिसूचना, अहवाल व नकाशे\nसार्वजनिक सुविधा प्रणाली (नियतन व वितरण)\nरायगडमधील सर्व तहसील आणि पोलीस स्टेशन यांचा नकाशा\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हाधिकारी रायगड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 17, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Grandfather-murdered-grandson-life-imprisonment/", "date_download": "2019-07-22T20:28:03Z", "digest": "sha1:LQQ5SGA5U3BF2OZYV3VYFIUIHGZCTLQ3", "length": 5732, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आजोबाचा खून, नातवाला जन्मठेप | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › आजोबाचा खून, नातवाला जन्मठेप\nआजोबाचा खून, नातवाला जन्मठेप\nदारू पिण्यासाठी पैसे न देणार्‍या आजोबाचा निर्घृण खून करणार्‍या नातवाला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व दोन हजार रुपय�� दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद शिक्षा देण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एन. चौरे यांनी हा निकाल दिला. विशाल चांगदेव गायकवाड (रा. देवकर वस्ती, चौंडी, ता. जामखेड) असे आरोपीचे नाव आहे.याबाबत सविस्तर हकीगत अशी की, आरोपी विशाल हा आई-वडिलांसोबत पुण्यात राहत होता. तो सातत्याने दारू पिऊन भांडण करत असे. त्यामुळे त्याच्यात सुधारणा व्हावी, यासाठी विशालला गावी आजोबा चतुर्भुज निवृत्ती ढाळे यांच्याकडे ठेवले होते. आजोबांकडे राहायला आल्यावरही त्याच्यात बदल झाला नाही.\nआजोबांकडे विशाल सातत्याने दारू पिण्यासाठी पैशांची मागणी करत होता. तसेच दारू पिऊन आल्यावर घरात भांडणेही करत होता. याच कारणावरून दि. 17 फेब्रुवारी 2016 रोजी विशाल याने आजोबा चतुर्भुज ढाळे यांच्या डोक्यात दगड घालून लोखंडी खोर्‍याने गंभीर जखमी करत त्यांना ठार मारले. त्यानंतर आरोपीने त्याच्या आईला फोन करून ‘तुझ्या बापाला मारले आहे’ अशा भाषेत घटना सांगितली.\nयाबाबत जामखेडच्या तेलंगशी येथील पोलिस पाटील अर्जून विश्वनाथ ढाळे यांनी जामखेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार भादंवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस उपनिरीक्षक एन. एम. सहारे यांनी घटनेचा तपास करून न्यायालयात आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते.संपूर्ण खटल्याचे कामकाज जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एन. चौरे यांच्याकडे चालले. सरकारपक्षाच्यावतीने एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. खटल्याचे कामकाज अतिरिक्त सरकारी वकील अनिल सरोदे यांनी पाहिले.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-district-division-kannada-brek/", "date_download": "2019-07-22T20:26:59Z", "digest": "sha1:YALRNXLTIS4SNV5SNAOZO3ODSFRRFGRE", "length": 7618, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्हा विभाजनाला ‘कानडी’ बे्��क | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › जिल्हा विभाजनाला ‘कानडी’ बे्रक\nजिल्हा विभाजनाला कानडी बे्रक\nहिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जिल्हा विभाजनाचा मुद्दा उपस्थित केला आहे. यामुळे कानडी संघटनांच्या पोटात भीतीचा गोळा उठला असून त्यांनी विभाजन टाळण्याचा खटाटोप चालविला आहे. विभाजन झाल्यास मराठी भाषिकांचे वर्चस्व वाढेल, अशी भीती त्यांना वाटत असून त्यांनी याचा धसका घेतला आहे. जिल्हा विभाजनाच्या मुद्द्याला शनिवारी कानडी संघटनांच्या झालेल्या बैठकीत आक्षेप घेण्यात आला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नाचा जोपर्यंत सोक्षमोक्ष लागत नाही, तोपर्यंत विभाजन करू नये, अशी भूमिका घेतली आहे. जिल्हा विभाजन झाल्यास बेळगाव आणि चिकोडी असे दोन स्वतंत्र जिल्हे अस्तित्वात येणार आहेत. त्याठिकाणी मराठी भाषिकांचे वर्चस्व निर्माण होईल.\nस्थानिक स्वराज्य संस्थांसह अन्य ठिकाणी निवडून येणार्‍या मराठी लोकप्रतिनिधींची संख्या वाढेल. परिणामी, त्यांच्याकडून महाराष्ट्रात विलीन होण्याचे ठराव बिनबोभाट संमत होतील, अशी धास्ती कानडी संघटनांना लागून राहिली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नाचा खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. या काळात जिल्हा विभाजनाचा निर्णय राज्य सरकारने घेऊ नये, असे मत कानडी संघटनांनी व्यक्त केले आहे. प्रस्तावित चिकोडी जिल्ह्यात अथणी, चिकोडी, रायबाग, हुकेरी तालुक्याचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. या भागात मराठी भाषिकांची संख्या अधिक आहे. परिणामी, स्थानिक स्वराज संस्था, पंचायत राज संस्थेत मराठी लोकप्रतिनिधींचे प्राबल्य वाढेल, अशी भीती कानडी संघटना आणि त्यांच्या नेत्यांना छळत आहे.\nयापूर्वी 1997 साली तत्कालीन मुख्यमंत्री जे. एच. पटेल यांनी जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव ठेवला होता. राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत बेळगाव जिल्हा सर्वाधिक भौगोलिक क्षेत्र असणारा जिल्हा आहे. याठिकाणी विकासकामे राबविताना अधिक निधीची आवश्यकता असते. परिणामी, विभाजन करण्याचे प्रयत्न वारंवार होत आहेत. परंतु, त्यामध्ये खोडा घालण्याचे काम कानडी संघटनांनी सातत्याने चालविले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केलेल्या ताज्या घोषणेमुळे पुन्हा एकदा कानडी संघटनांची वळवळ सुरू झाली आहे. बेळगाव आणि प्रस्तावित चिकोडी जिल्ह्यात कानडी भाषिकांचे वर्चस्व कमी होण्याची व हा भाग महाराष्ट्रात जाण्याची धास्ती त्यांना सतावत आहे.\nमार्गशीर्ष पौर्णिमेसाठी सौंदत्ती डोंगरावर गर्दी\nसंमेलनांनी पुरवावी वर्षभराची ऊर्जा\nबाटलीबंद शुद्ध पाण्याचा ‘अशुद्ध धंदा’\nएड्सविरुद्ध पंचायतराजची भूमिका महत्त्वाची\n‘सुगी’ पर्वात बळीराजा दंग\nबेळगावात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Continuous-movement-for-the-post-of-minister-says-Satish-Jarkiholi/", "date_download": "2019-07-22T20:25:48Z", "digest": "sha1:UF3M227Q3AYAUCQYQMBLKDXPM6XKP2FZ", "length": 7323, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मंत्रिपदासाठी यापुढेही आंदोलन : सतीश जारकीहोळी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › मंत्रिपदासाठी यापुढेही आंदोलन : सतीश जारकीहोळी\nमंत्रिपदासाठी यापुढेही आंदोलन : सतीश जारकीहोळी\nयुती सरकारमध्ये मंत्रिपद देण्यात येईल, असा आपल्याला विश्‍वास होता. परंतु मंत्रीपद नाकारल्याने विश्‍वासघात झाला आहे. अर्थात असा प्रकार केवळ काँग्रेस पक्षातच घडतो असे नाही, तर सर्वच राजकीय पक्षामध्ये अशा घडामोडी चाललेल्या असतात. तरीही दुसर्‍या फेरीत मंत्रिपद मिळावे, यासाठी आंदोलन सुरूच राहील, अशी माहिती आ. सतीश जारकीहोळी यांनी दिली.\nमहापौर चेंंबरमध्ये पत्रकारांशी बोलताना आ. जारकीहोळी म्हणाले, मला मंत्रिपद मिळावे यासाठी आपण व आपले हितचिंतक यापुढेही आंदोलन तीव्र करणार आहे. मंत्रिमंडळाच्या द्वितीय टप्प्यातील विस्तारामध्ये आपल्याला स्थान मिळेल, या प्रतीक्षेत मी आहे. सध्या आपण आपल्या मतदार संघाच्या विकासावर लक्ष केंद्रित करणार आहे.\nजारकीहोळींना मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या फेरीत स्थान मिळाले नाही. त्यामुळे ते व त्यांचे समर्थक नाराज आहे. जारकीहोळींनी तर अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिवपदाचा राजीनामाही पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाठवून दिला आहे. दुसर्‍या टप्प्यातील विस्तारात स���थान न मिळाल्यास ते काँग्रेसमधून बाहेर पडण्याचीही शक्यता आहे.\nगेल्या मंत्रिमंडळात सतीश अबकारी मंत्री आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री होते. मात्र त्यांचा कारभार व्यवस्थित नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर शेवटच्या टप्प्यात त्यांच्याकडून मंत्रिपद काढून घेऊन ते त्यांचे बंधू रमेश जारकीहोळींना देण्यात आले. यंदाही त्याचप्रमाणे पहिल्या टप्प्यात सतीश यांना मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा होती. मात्र पुन्हा त्यांच्या बंधूंनीच बाजी मारली. मंत्रिपद रमेश यांनाच मिळाले.\nत्यावरून सतीश नाराज आहेत. शहरातील नाले सफाईबद्दलही त्यांनी चौकशी केली व ते नाले तातडीने स्वच्छ करावेत, असे सांगितले. मनपाच्या जेसीबीबद्दलही त्यांनी चौकशी केली व मनपाने नवीन जेसीबी खरेदी करण्याची सूचनाही त्यांनी आयुक्तांना केली. यावेळी महापौर बसाप्पा चिक्कलदिनी, उपमहापौर मधुश्री पुजारी, माजी महापौर शिवाजी सुंठकर, किरण सायनाक, एपीएमसीचे अध्यक्ष निंगाप्पा जाधव, नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या.\nमहापालिकेला भेट दिल्यानंतर सतीश यांनी बेळगाव शहरातील खानापूर रोड रेल्वे उड्डाण पुलाच्या कामकाजाची त्यांनी मनपा आयुक्त कृष्णेगौडा तायण्णावर व शहर अभियंता आर. एस. नाईक यांच्याकडे चौकशी केली. अभियंता नाईक यांनी सप्टेंबर अखेरपर्यंत त्या पुलाचे बांधकाम पूर्ण होणार असल्याचे सांगितले.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Bappa-arrives-by-plane-tomorrow-on-Chipi-Malarana/", "date_download": "2019-07-22T20:26:23Z", "digest": "sha1:WWSAX3ABJZHRNPTD2SEFO5LGGESKWDTQ", "length": 10624, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चिपी माळरानावर ‘बाप्पा’चे उद्या विमानातून आगमन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › चिपी माळरानावर ‘बाप्पा’चे उद्या विमानातून आगमन\nचिपी माळरानावर ‘बाप्पा’चे उद्या विमानातून आगमन\nसिंधुदुर्ग : गणेश जेठे\nअखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी-परूळे माळरानावर आयआरबी कंपनीने उभारलेल्य��� देखण्या विमानतळावर बुधवारी गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी चक्‍क आयआरबी कंपनीचा गणपती बाप्पा खास विमानाने उतरणार आहे. या ट्रायल लँडिंगसाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या भारतीय विमान प्राधिकरणने दिल्या आहेत. 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वा. आयआरबी कंपनीचे 12 सीटरचे विमान काही ठराविक तंत्रज्ञ व अधिकार्‍यांसह श्रीगणेशाची मूर्ती घेऊन अडीच कि.मी. लांबीच्या धावपट्टीच्या लँड होणार आहे. हा क्षण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार हे निश्‍चित आहे.\nसिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गेल्या दोन दिवसांत दिल्लीत जाऊन केंद्रीय विमान वाहतूकमंत्री आणि सिंधुदुर्ग सुपुत्र ना. सुरेश प्रभू यांच्याशी चर्चा केली. संबंधित अधिकार्‍यांच्या भेटीगाठी घेतल्या. यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे अखेर विमान लँडिंगचा मूहूर्त निश्‍चित केला. तब्बल 19 वर्षांपूर्वी या माळरानावर तत्कालीन मुख्यमंत्री, सिंधुदुर्ग सुपुत्र सध्याचे खा. नारायण राणे यांनी या विमानतळाचे भूमिपूजन केले होते. त्यावेळीही केंद्रात मंत्री असलेले सुरेश प्रभू उपस्थित होते. तिथपासून सिंधुदुर्गवासीयांनी पाहिलेले स्वप्न तब्बल 19 वर्षांनी पूर्ण होत आहे. नेमक्या याचवेळी सुरेश प्रभू हे विमान वाहतूकमंत्री असणे हा एक सुयोग आहे.\n271 हेक्टर जमिनीवर सागरी महामार्गाला लागून हा विमानतळ उभारण्यात आला आहे. तब्बल 11 इमारती या परिसरात आहेत. विमानतळाचे प्रवेशद्वार आणि परिसर खूपच सुंदर बनविण्यात आला आहे. आयआरबी कंपनीचे तंत्रज्ञ विमानतळ सज्ज ठेवण्यासाठी राबत आहेत. विमानतळ प्राधिकरणचे तंत्रज्ञही विमानाच्या स्वागतासाठी सर्व तयारीशी सज्ज आहेत. बरोबर 10.30 वा. आयआरबी कंपनीचे विमान मुंबई विमानतळावरून सिंधुदुर्गच्या दिशेने झेपावणार आहे. मुंबई-गोवा या हवाई मार्गे हे विमान चिपीकडे निघणार आहे. आयआरबी या कंपनीने या विमानतळाला तूर्त आयआरबी सिंधुदुर्ग विमानतळ असे नाव दिले आहे. आता या विमानतळाला बॅ. नाथ पै विमानतळ असे नाव द्यावे, अशी मागणी होत आहे. भविष्यात ही मागणी जोर धरण्याची शक्यता आहे.\n95 वर्षांच्या कराराने 271 हेक्टर जागेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आयआरबी या कंपनीला दिले आहे. 520 कोटी रूपये खर्च करून आयआरबी कंपनीने हे विमानतळ बांधा, वापरा आणि हस्तांतरीत क���ा या तत्वावर उभारले आहे. पुढील दोन महिन्यांत आवश्यक त्या आणखी परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी एकत्रित येवून 12 सप्टेंबर रोजी उतरणार्‍या विमानाचे स्वागत करावे, असे आवाहन सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. हे विमान उतरणे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासामध्ये मैलाचा दगड ठरणार आहे.\n12 सप्टेंबर रोजी उतरणार्‍या विमानाने मुख्यमंत्री व इतर व्हीआयपी यांचे आगमन होणार असल्याचे काही दिवसांपूर्वी सांगितले जात होते. पण अशा व्हीआयपींना घेवून उतरण्यास प्राधिकरणने अद्याप परवानगी दिलेली नाही. मात्र, या विमानाने व्हीव्हीआयपी असणारा गणपती बाप्पा मात्र निर्विघ्नपणे उतरणार आहे. या गणपतीची प्रतिष्ठापना आयआरबी कंपनी विमानतळावरच करणार असून त्याची पूजा करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले.\nया विमानतळामुळे सिंधुदुर्गाच्या पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार असून गोव्यापेक्षाही या विमानतळावर चांगल्या सोयी सुविधा मिळणार आहे पालकमंत्री दीपक केसरकर, खा.विनायक राऊत याच्यासह आमदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेची सर्व टिम उपस्थित राहणार आहे. या लँडिंग टेस्ट नंतर नियमित प्रवासी वाहतुकीकरिता पुढील प्रक्रिया सुरू होवून पुढील दोन महिन्यात आयआरबी सिंधुदुर्ग विमानतळावरून नियमित प्रवास वाहतूकीचा मार्ग सुकर होईल, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/young-boy-murder-in-umrga/", "date_download": "2019-07-22T20:29:40Z", "digest": "sha1:GFL4WPBSTXKUTABCWKI2DKJTULO27G5V", "length": 5011, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उमरगा येथे प्रेमसंबंधातून तरूणाच खून | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › उमरगा येथे प्रेमसंबंधातून तरूणाच खून\nउमरगा येथे प्रेमसंबंधातून ��रूणाच खून\nचुलत बहिणीसोबत प्रेम संबंध असल्याच्या कारणावरून चार जणांनी हंटरने केलेल्या मारहाणीत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. श्रीमंत राजेंद्र आमाशेट्टे (वय, २२) असे मृत्‍यू झालेल्‍या तरूणाचे नाव आहे. ही घटना उरगा तालुक्यातील वागदरी शिवारात घडली. या प्रकरणी एकाला अटक केली असून, तिघे फरार आहेत.\nयाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, श्रीमंत वागदरी येथे शालेय सांस्कृतिक कार्यक्रम पहाण्यासाठी श्रीमंतचा चुलत भाऊ सचिन संजय आमाशेट्टे व मित्र वीरभद्र स्वामी यांच्या सोबत गेला होता. सांस्कृतिक कार्यक्रम संपल्यानंतर श्रीमंत व सचिन दोघे दुचाकीवरुन गावाकडे परत निघाले होते. यावेळी वागदरी-गुगळगाव रस्त्यालगत आधीच दबा धरून बसलेले मारुती उर्फ वाघ शंकर व्हनाळे, चिंटू उर्फ विक्रम मारुती भोसले, अशोक शेषेराव मंमाळे यांनी श्रीमंतची मोटारसायकल आडवली आहिण त्‍याच्या डोक्यात हंटरने जबर मारहाण केली. या मारहाणीत श्रीमंतचा जागीच मृत्यू झाला.\nमारहाणीनंतर चौघेही तेथून पळून गेले. श्रीमंतचा चुलत भाऊ सचिन याने घटनेची माहिती तात्काळ गावात व पोलिसात देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी सचिन आमाशेट्टे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन यातील चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मारुती शंकर व्हनाळे यास पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरीत फरार तिघांचा पोलिस शोध घेत आहेत.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Dr-krishnrao-vaikar-passes-away/", "date_download": "2019-07-22T20:29:07Z", "digest": "sha1:XOLM2OUEXQ2Q3T6ZCNZ3GXA76YTWCUCT", "length": 4023, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ज्योतिषाचे गाढे व्यासंगी डॉ. कृष्णराव वाईकर यांचे निधन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › ज्योतिषाचे गाढे व्यासंगी डॉ. कृष्णराव वाईकर यांचे निधन\nज्योतिषाचे गाढे व्यासंगी डॉ. कृष्णराव वाईकर यांचे निधन\nज्योतिषशास्त्राचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, ज्योतिर्विद्या संशोधन मंडळाचे संस्थापक कार्यवाह व महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. कृष्णराव प्रल्हाद वाईकर (86) यांचे निधन झाले. बुधवारी (दि.12) पहाटे त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर पंचवटी अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.\nडॉ. वाईकर यांच्या पश्‍चात मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. डॉ. वाईकर यांचा जन्म 23 जानेवारी 1932 रोजी झाला. घरात लहानपणा पासूनच त्यांच्यावर राष्ट्रकार्याचे संस्कार झाले. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेऊन अनेकदा तुरुंगवासही भोगला. महात्मा गांधींच्या सल्ल्यानंतर त्यांनी सरकारी नोकरी नाकारून स्वत:ला समाजकार्यात झोकून दिले.\nकाँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनही त्यांनी काम केले. संत गाडगेबाबांनी त्यांना कुष्ठपीडितांसाठी काम करण्याची सूचना केली.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Solo-cycle-travel-by-56-year-old-singer/", "date_download": "2019-07-22T20:34:33Z", "digest": "sha1:M74VYXW7RWB4PZYIE6QW5KYCSCJQI7IA", "length": 5545, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 56 वर्षांची तरुणी करणार सोलो सायकल प्रवास | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › 56 वर्षांची तरुणी करणार सोलो सायकल प्रवास\n56 वर्षांची तरुणी करणार सोलो सायकल प्रवास\nविविध क्षेत्रात विक्रम करणार्‍या पुण्यातील पुरुषांबरोबरच महिलाही आता आघाडी घेऊ लागल्या आहेत. पुण्यातील एसएनडीटी वाणिज्य महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या वासंती जोशी, या कन्याकुमारी ते लेह असा तब्बल 4275 किलोमीटरचा प्रवास अवघ्या 40 दिवसांत पूर्ण करणार आहेत. वीर सावरकर जयंतीच्या निमित्ताने दि. 28 मे रोजी या मोहिमेला सुरुवात करणार असून, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांना दि. 5 जुलै रोजी श्रध्दांजली अर्पण करून, त्या मोहिमेची सांगता करणार आहेत. कन्��ाकुमारीहून त्या आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहेत. लेहमधील 19,300 फुटावरील उमलिंग खिंडीपर्यंत जाण्याचे जोशी यांचे स्वप्न आहे. शताब्दी पूर्ण केलेल्या या विद्यापीठाचा झेंडा, आधुनिक युगातील स्त्री सशक्‍तीकरणाचे प्रतिक म्हणून उमलिंग खिंडीत फडकाविण्यात येणार आहे. भीतीवर मात करून, वय आणि लिंग यांच्या सीमा पार करून चमत्कार घडवता येतो, याचे उदाहरण नेहमी कृतीमधून महिलांपुढे ठेवणे हे आपले ध्येय असल्याचे वासंती जोशी सांगतात.\nवासंती जोशी त्यांच्या मार्गदर्शक आणि यशस्वी उद्योजिका शुभदा जोशी आणि उगवती उद्योजिका कन्या केतकी जोशी, या संपूर्ण प्रवासात त्यांच्याबरोबर राहून त्यांना सर्व प्रकारचे सहाय्य करणार आहेत. डॉ. जयंत जोशी आणि विश्‍वास जोशी या मोहिमेचे संयोजक आहेत. मोहिमेदरम्यान निरीक्षण आणि रॅण्डम सॅम्पल सर्व्हे पध्दतीचा वापर करून, महिलांसंदर्भातील काही निवडक मुद्द्यांविषयी प्राथमिक स्वरुपाची माहिती गोळा करण्याचेही त्यांचे उद्दिष्ट आहे. यात भीतीवर मात करण्याच्या मुद्द्यावर अधिक भर असल्याचेही वासंती जोशी यांनी यावेळी सांगितले.\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/vishvas-nangre-patil-talk-about-bhima-koregao-Suspected-accused-milind-ekbote/", "date_download": "2019-07-22T20:25:38Z", "digest": "sha1:VC2WOOHLZYHE5RLZXT57QQTJDRP6WVNK", "length": 7692, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एकबोटेला अटक करायची आहे पण... : नांगरे पाटील | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › एकबोटेला अटक करायची आहे पण... : नांगरे पाटील\nएकबोटेला अटक करायची आहे पण... : नांगरे पाटील\nमिलिंद एकबोटे याला केवळ अटक व्हावी आणि लगेच सुटका होऊ नये, तर त्याच्या अटकेनंतर पोलिसांना चौकशीसाठी ( कस्टोडियल इन्टरोगेशन) पुरेसा वेळ मिळावा, अशी पोलिसांची भूमिका असल्याचे कोल्हापूर परिक्षेत्रचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी देहूरोड येथे पत्रकारांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.\nएकबोटेला अद्याप अटक का झाली नाही, असे खडे बोल सरकारला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सुनावले होते. या पार्श्‍वभूमीवर नांगरे पाटील यांना पत्रकारांनी प्रश्‍न विचारला असता त्यांनी उत्तर दिले. देहूरोड उपविभागातील पाच पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील स्टार हंड्रेड हे नागरिकांचे पथक तयार करण्यात आले आहे. सध्या पुणे ग्रामीणच्या तपासणी दौर्‍यावर असलेले नांगरे पाटील यांनी या स्टार हंड्रेड कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी ग्रामीणच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणतराव माडगूळकर, पोलिस निरीक्षक अरुण मोरे, राजेंद्र निंबाळकर, मुुकुट पाटील आदी उपस्थित होते.\nयावेळी अनेक गंभीर विषयांवर नांगरे पाटील यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, ज्येष्ठ समाजसेवक नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास सीबीआय, एसआयटी आणि स्थानिक पोलिसांमार्फत समांतर सुरू आहे. मुख्य तपास सीबीआयकडे असला तरी पोलिसांकडून आवश्यक सहकार्य केले जात आहे. कर्नाटकातील सीमावर्ती भागातील पाच जिल्हे आणि त्यांना लागून असलेले महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक झाली. त्यात संबंधित खून प्रकरणातील आरोपींच्या तपासाकरता सहकार्य करण्याचे संमत झाले आहे.\nतपास आता अंतिम टप्प्यात असून दोन आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. मात्र, ते बराच काळ फरार आहेत. त्यांना लवकरच फरार घोषित करण्यात येणार असल्याची शक्यता पाटील यांनी वर्तविली. यावेळी पोलिसांचे विविध विभाग व त्यांचे कार्य, नव्याने सुरू केलेले उपक्रम, अल्पवयीन मुलांना गुन्हेगारी व नशेपासून परावृत्त करण्यासाठी 22 हजार मुलांसाठी पोलिसांच्या वतीने राबविण्यात आलेला उपक्रम; तसेच मुलींच्या व महिलांच्या छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी दामिनी पथक, साध्या वेशात महिला पोलिसांनी फिरून रोडरोमिओंच्या मुसक्या आवळण्याचे प्रकार आदींबाबत माहिती देण्यात आली. या वेळी मुळशी, तळेगाव, देहूरोड तळेगाव एमआयडीसी आदी पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून आलेले स्वयंसेवक, महिला दक्षता समिती सदस्यांनी विविध समस्या मांडल्या.\nहनीमूनचा अनुभव विद्यार्थिनींना सांगणे पडले महागात\nमाजी पंतप्रधानांच्या पत्नीने पेन्शनमधून फेडले होते PNB चे कर्ज\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्ष��\nनरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस\nम्हणे, ९५ टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर समाधानी\nगर्भवती ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडविले\nपुढील वर्षी सूर्याला गवसणी\nवीरशैव, लिंगायतांना ओबीसींमध्ये आरक्षण\nलोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू\nशिवाजी मंडईच्या कोळी महिलांचे स्थलांतर तात्पुरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sataratoday.com/post/19668", "date_download": "2019-07-22T20:38:32Z", "digest": "sha1:X7OHK3HCYCCOJRCHTPFYSBMKD25EBNUE", "length": 9171, "nlines": 84, "source_domain": "www.sataratoday.com", "title": "कराड बसस्थानकात एस.टी.च्या धडकेत सातारची वृद्धा ठार", "raw_content": "\nकराड बसस्थानकात एस.टी.च्या धडकेत सातारची वृद्धा ठार\nकराड : कराड बसस्थानकामध्ये एस.टी. पाठीमागे घेत असताना एस.टी.ची धडक बसून सातारा येथील वृद्ध महिला गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवार दि. 13 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच अपघात विभागाचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, उपचार सुरू असताना सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास जखमी वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी एस.टी. चालकाला ताब्यात घेतले आहे.\nखुर्शिद अब्दुलहमीद शेख (वय 73, रा. गुरुवार पेठ, सातारा) असे एस.टी.ची धडक बसून ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. तर सयाजी हिंदुराव यादव (वय 49, रा. अतीत, ता. जि. सातारा) असेपोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एसटी चालकाचे नाव आहे.\nयाबाबत पोलिसांनी सांगितले की, कराड स्थानकामध्ये कराड-जिंती एसटीचे चालक आपल्या ताब्यातील एसटी पाठीमागे घेत असताना त्या एसटीची संरक्षक भिंतलगत उभ्या असलेल्या खुर्शिद शेख यांना धडक बसली. यामध्ये त्या खाली पडून गंभीर जखमी झाल्या. बसस्थानकावरील फेरीवाले व भावाने त्यांना उपचारासाठी रिक्षामधून त्वरीत खासगी रुग्णालयात दाखल केले.\nएसटी पाठीमागे घेत असताना एसटीचे वाहक संजय शिंगारे यांनी शिट्टी वाजवून तसेच एसटीवर हाताने जोरजोरात मारून आवाज करत चालक सयाजी यादव यांना इशारा केला होता. मात्र, चालकाने त्याकडे दुर्लक्ष करत एसटी न थांबविता तशीच मागे घेतल्याने हा अपघात झाल्याचे घटनास्थळावरून समजले. यावेळी बसस्थानकावर मोठी गर्दी जमली होती.\nदरम्यान, उपचार सुरू असताना सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. ��पघाताची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी अपघातस्थळी भेट देऊन माहिती घेत तपासाच्या अनुषंगाने पोलीस कर्मचार्‍यांना सुचना केल्या. अपघात विभागाचे पोलीस कर्मचारी खलील इनामदार व प्रशांत जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. अपघाताची नोंद शहर पोलिसात झाली असून ज्ञानेश्‍वर काळे यांनी याबाबतची खबर पोलिसात दिली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.\nभावानेचे बहिणीला उपचारासाठी नेले रुग्णालयात...\nकराड एस.टी. डेपोतील वाहतूक नियंत्रक मुराद मुजावर यांच्या खुर्शीद शेख या बहीण आहेत. भावाला भेटण्यासाठी त्या सातारहून कराडला आल्या होत्या. भेट झाल्यानंतर मंगळवारी सकाळी त्या परत सातारला निघाल्या होत्या. त्यांना सोडण्यासाठी भाऊ मुराद मुजावर हेही बसस्थानकावर आले होते. अपघात झाल्याचे समजताच त्यांनीच रिक्षातून आपल्या बहीणीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविले. परंतु, उपचारा दरम्यान, त्यांचा मृत्यू झाला.\nजावली तालुक्यातील अवैद्य दारू विक्रेत्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी\nगेली ११ वर्ष जावली तालुक्यात सुरु असलेली १३ दारू दुकाने महिलांनी व व्यसनमुक्ती संघटनांनी ऐतिहासिक पाऊल उचलून बंद केली होती.\nएकावर पोस्को अंतर्गत गुन्हा\nकराड जवळील एका गावात नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nतलावात बुडून युवकाचा मृत्यू\nबामणवाडी (ता.कराड) येथे जांभळा नावच्या शिवारात असलेल्या कृषि विभागाच्या पाजर तलावात युवकाचा बुडून मृत्यू झाला.\nसातार्‍यातून ट्रॅक्टर, दोन दुचाकी चोरी\nसातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकठिकाणाहून ट्रॅक्टर व दोन दुचाकी चोरुन नेला असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wordpress.org/themes/envo-ecommerce/", "date_download": "2019-07-22T20:40:16Z", "digest": "sha1:6RA7SXIXAWULAMZDAUOM6SRB2ZULC3MS", "length": 8033, "nlines": 212, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "Envo eCommerce – WordPress theme | WordPress.org", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: जुलै 15, 2019\nBlog, सानुकूल पिछाडी, सानुकूल शीर्षलेख, कस्टम लोगो, सानुकूल मेनू, ई-कॉमर्स, संपादक शैली, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, फुटर विजेटस, पूर्ण रुंदीचे टेम्प्लेट, एक कॉलम, उजवा साइडब��र, आरटीएल भाषा समर्थन, थ्रेड टिप्पणी, अनुवाद सहीत, दोन कॉलम\n5 पैकी 3 स्टार्स.\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://www.sataratoday.com/post/32682", "date_download": "2019-07-22T20:20:58Z", "digest": "sha1:6SSZQZLGVNCMDK56F4WKUDRUKBDRSPDN", "length": 3892, "nlines": 85, "source_domain": "www.sataratoday.com", "title": "भव्य जाहीर सभा व शेतकरी मेळावा", "raw_content": "\nभव्य जाहीर सभा व शेतकरी मेळावा\n(मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे गुरु यांच्या जन्मशताब्दी निमित्त )\nरविवार दि. ३० सप्टेबर २०१८ रोजी, सकाळी ९ वाजता, गौरीशंकर कॉलेज, मैदान खटाव.\nनिमंत्रक : भारतीय जनता पार्टी कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघ\nजावली तालुक्यातील अवैद्य दारू विक्रेत्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी\nगेली ११ वर्ष जावली तालुक्यात सुरु असलेली १३ दारू दुकाने महिलांनी व व्यसनमुक्ती संघटनांनी ऐतिहासिक पाऊल उचलून बंद केली होती.\nएकावर पोस्को अंतर्गत गुन्हा\nकराड जवळील एका गावात नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nतलावात बुडून युवकाचा मृत्यू\nबामणवाडी (ता.कराड) येथे जांभळा नावच्या शिवारात असलेल्या कृषि विभागाच्या पाजर तलावात युवकाचा बुडून मृत्यू झाला.\nसातार्‍यातून ट्रॅक्टर, दोन दुचाकी चोरी\nसातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकठिकाणाहून ट्रॅक्टर व दोन दुचाकी चोरुन नेला असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4&f%5B1%5D=field_site_section_tags%3A39&search_api_views_fulltext=%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8", "date_download": "2019-07-22T21:21:19Z", "digest": "sha1:M35EUAIFRTI4EBHABVUN2EADD5K7XMNR", "length": 11640, "nlines": 228, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nमंगळवार, जुलै 23, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, जुलै 23, 2019\nसर्व बातम्या (4) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nदहशतवाद (2) Apply दहशतवाद filter\nअमेरिका (1) Apply अमेरिका filter\nकाश्‍मीर (1) Apply काश्‍मीर filter\nक्षेपणास्त्र (1) Apply क्षेपणास्त्र filter\nडोनाल्ड ट्रम्प (1) Apply डोनाल्ड ट्रम्प filter\nदहशतवादी (1) Apply दहशतवादी filter\nदिल्ली (1) Apply दिल्ली filter\nनरेंद्र मोदी (1) Apply नरेंद्र मोदी filter\nपाकिस्तान (1) Apply पाकिस्तान filter\nमंत्रा��य (1) Apply मंत्रालय filter\nमनोहर पर्रीकर (1) Apply मनोहर पर्रीकर filter\nवॉलमार्ट (1) Apply वॉलमार्ट filter\nव्यापार (1) Apply व्यापार filter\nव्हिएतनाम (1) Apply व्हिएतनाम filter\nसिक्कीम (1) Apply सिक्कीम filter\nचीनमधील ई-कॉमर्स उपक्रम 'जेडी डॉट कॉम'\nशांघय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या आमंत्रणावरून गेल्या महिन्यात केलेल्या चीनच्या दौऱ्यात 26 ऑक्‍टोबर रोजी शियान शहरात सायंकाळी \"जेडी डॉट कॉम\" या कंपनीला भेट नियोजित होती. किरकोळ व्यापार करणारी ही चीनमधील सर्वात मोठी कंपनी. 2017 मध्ये कंपनीची उलाढाल 55.7 अब्ज डॉलर्स होती. कंपनीचे आंतरराष्ट्रीय संपर्क...\nभारतीय ड्रोनकडून चिनी हवाई हद्दीचा भंग\nबीजिंग: भारताचे एक ड्रोन (मानवरहित विमान) काही दिवसांपूर्वी अनधिकृतपणे आमच्या हवाई हद्दीत घुसले आणि सिक्कीम भागात दुर्घटनाग्रस्त झाल्याचा दावा चीनने आज येथे केला. या घटनेनंतर देशाच्या प्रादेशिक सार्वभौमत्वाचा भंग केल्याबद्दल भारताकडे राजनैतिक विरोध नोंदवावा लागल्याचेही चीनने नमूद केले...\nहफीझ सईदच्या \"तेहरिक-इ-आझादी'वर पाकिस्तानने लादली बंदी\nनवी दिल्ली - भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावर 2008 मध्ये घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार हफीझ सईद याचेच नवीन \"ब्रेन चाईल्ड' असलेल्या \"तेहरिक-इ-आझादी जम्मु काश्‍मीर' या दहशतवादी संघटनेवर पाकिस्तानकडून बंदी घालण्यात आली आहे. सईद म्होरक्‍या असलेल्या जमात उद दवास...\nभारत व्हिएतनामला \"आकाश' देणार\nनवी दिल्ली - \"आकाश' या जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रांची विक्री व्हिएतनामला करण्यासंदर्भात भारताने उत्सुकता दर्शविली आहे. आशिया-प्रशांत महासागर भागामधील चीनच्या वाढत्या आक्रमकतेच्या पार्श्‍वभूमीवर भारत व व्हिएतनाममधील सबंधही हळुहळू दृढमूल होऊ लागल्याचे सूत्रांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6%2520%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%87&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Aadministrations&search_api_views_fulltext=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6%20%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%87", "date_download": "2019-07-22T20:48:44Z", "digest": "sha1:TXMGGJRPWAMJB2MCYTHBBI2LFHUBBA42", "length": 28781, "nlines": 318, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nमंगळवार, जुलै 23, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, जुलै 23, 2019\nसर्व बातम्या (24) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (11) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nउत्तर महाराष्ट्र (4) Apply उत्तर महाराष्ट्र filter\nपश्चिम महाराष्ट्र (4) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\nविदर्भ (3) Apply विदर्भ filter\nमराठवाडा (1) Apply मराठवाडा filter\nप्रशासन (19) Apply प्रशासन filter\nआरोग्य (4) Apply आरोग्य filter\nमहाराष्ट्र (4) Apply महाराष्ट्र filter\nआंदोलन (3) Apply आंदोलन filter\nकल्याण (3) Apply कल्याण filter\nविनोद तावडे (3) Apply विनोद तावडे filter\nसोलापूर (3) Apply सोलापूर filter\nअभियांत्रिकी (2) Apply अभियांत्रिकी filter\nउपक्रम (2) Apply उपक्रम filter\nनिवडणूक (2) Apply निवडणूक filter\nमहापालिका (2) Apply महापालिका filter\nमहामार्ग (2) Apply महामार्ग filter\nमुख्यमंत्री (2) Apply मुख्यमंत्री filter\nरेल्वे (2) Apply रेल्वे filter\nशिक्षण (2) Apply शिक्षण filter\nसंघटना (2) Apply संघटना filter\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (2) Apply सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ filter\nशिवरायांच्या पुतळ्याच्या स्थलांतरास लागले आठ तास\nऔरंगाबाद - छत्रपती शिवाजी महाराजांच्या क्रांती चौकातील पुतळ्याची उंची वाढविण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. त्यानुसार सोमवारी (ता. आठ) रात्री पुतळा स्थलांतराचे काम सुरू करण्यात आले होते. तब्बल आठ तासांनंतर तारेवरची कसरत करीत तीन टन वजनाचा हा पुतळा मंगळवारी (ता. नऊ) सकाळी ८.३० वाजता चिकलठाणा...\nचार वर्षांपासून पेन्शनसाठी लढा\nपुणे - सरकारी काम आणि मरेपर्यंत थांब, असा अनुभव घेत पुण्यातील रमेश काशीद गेली चार वर्षे निवृत्तिवेतन मिळविण्यासाठी सरकारी उंबरे झिजवत आहेत; परंतु सरकारी यंत्रणा त्यांना दाद देत नाही. त्यांनी उद्विग्न होऊन मंत्रालयात जीवन संपविण्याचा इशारा दिला आहे. माझ्यानंतर तरी कुटुंबाला न्याय द्या, असे त्यांनी...\nम्युझिकल हीलिंगने जागवले सोलापूरकरांत चैतन्य\nसोलापूर : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सहकार्याने \"सकाळ'ने जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या म्युझिकल हीलिंग कार्यक्रमाच्या माध्यमातून न्यासा संस्थेच्या संचालिका साधना गांगण यांनी सोलापूरकरांच्या चेतना जागविल्या. सोमवारी सकाळी पार्क स्टेडीअमवर हजारो सोलापूरकरांनी या कार्यक्रमास...\n‘हम नगरसेवक हैं,भाजपा के प्रचारक नहीं’\nप्रशासनासह पदाधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफा घेऊन काही मोजक्‍या ठिकाणी भेटी देणे याला जनतेच्या तक्रारी, अडचणी समजून घेणे म्हणतात का, असा सवाल अनेक नगरसेवक आणि नागरिक ‘टीम सकाळ’कडे करीत आहेत. वर्षानुवर्षे शेकडो समस्यांना तोंड देत असताना शहरातील काही झोनमध्ये केवळ ४० किंवा ५० तक्रारींची नोंद...\nदहा कुटुंबांचा घराकडे परतण्यास नकार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांच्या भीतीने गाव सोडलेल्या व सध्या पोलिस ठाण्याच्या आश्रयाला असलेल्या कसनासूर गावातील दहा कुटुंबांनी गावात जाण्यास नकार दिला आहे. यामुळे पोलिस प्रशासनापुढे पेच निर्माण झाला असून घटनेच्या तीन दिवसांनंतरही दहशतीचे वातावरण असल्याने नागरिक प्रचंड धास्तावले आहेत. वर्षभरापूर्वी...\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीने दलित व आदिवासी समाजाच्या निधीचा कॉलनी परिसरात गैरवापर केल्याची चौकशी करून दलित-आदिवासींच्या हक्काच्या निधीचा दुरुपयोग करणाऱ्या अधिकाऱ्यांसह तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक, अभियंता, पंचायत समिती सदस्य यांच्यावर गुन्हे दाखल...\n‘सकाळ’चा वर्धापन दिन स्नेहमेळावा उत्साहात\nपिंपरी - 'सकाळ’च्या पिंपरी विभागीय कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात समाजातील सर्व क्षेत्रांतील मान्यवरांचा स्नेहमेळावा सोमवारी (ता. २६) झाला. राजकीय क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते; तसेच सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, प्रशासकीय...\nकुडाळ-मालवण मतदार संघातून परशुराम उपरकर यांना उमेदवारी द्यावी\nमालवण - कुडाळ-मालवण मतदार संघातून माजी आमदार आणि मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे करणार असून यासाठी मतदार संघात स्वाक्षरी मोहिमही राबविण्यात येणार आहे अशी माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. ...\nगोव्याबाबत राजकीय नि��्णय बुधवारी\nपणजी : गोवा सरकारचा कारभार सुरळीत करण्यासाठी भाजप घेणार असलेला 'महत्वाचा निर्णय' हा बुधवारी किंवा त्यानंतरच होणार आहे. पक्षाचे काल गोव्यात आलेले राजकीय निरीक्षक बुधवारी सायंकाळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटणार आहेत. त्यानंतर राज्यातील पक्षाचे महत्वाचे पदाधिकाऱ्यांना दिल्लीत बोलावून...\nकरूळ घाटात दोन हजार फूट खोल दरीचे द्वार मोकळेच\nवैभववाडी - एक दोन नव्हे, तर तब्बल ७२ ठिकाणी दरीच्या बाजूला संरक्षित पर्याय नाही. रस्त्याकडेला कधी काळी बांधलेले दगडी कठडे जीर्ण झाले असून, त्यांच्यामध्ये वाहन थोपविण्याची क्षमता नाही. तुटलेल्या क्रॅश बॅरियर्सची दुरुस्ती नाही. अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे. दोन हजार फूट खोल दरी असलेल्या १० किलोमीटरच्या...\n#marathakrantimorcha मुंबई, नवी मुंबई, रायगड आज बंद\nमुंबई - राज्यभरात मराठा क्रांती ठोक मोर्चाचा उद्रेक झाल्यानंतर आज मुंबईसह नवी मुंबई, रायगड, पालघर, सातारा जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. मुंबई मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची मंगळवारी दादर येथील शिवाजी मंदिरच्या राजर्षी शाहू सभागृहात बैठक झाली. यात सरकारच्या मराठाविरोधी धोरणांचा निषेध करून...\nउल्हासनगरात नो प्लॅस्टिक कॅम्पेन सायकल रॅली संपन्न\nउल्हासनगर : प्लॅस्टिक नकोच अशी जनजागृती करण्यासाठी उल्हासनगरात आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ-उल्हासनगर महानगरपालिका आणि हिराली फाऊंडेशनच्या वतीने नो प्लॅस्टिक कॅम्पेन सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी धनंजय पाटील,पालिकेचे मुख्य स्वच्छता निरीक्षक...\nधोकादायकरित्या लोहमार्ग ओलांडणाऱ्या प्रवाशांना गुलाबाचे फुल देऊन जनजागृती\nपिंपरी - आंतरराष्ट्रीय लेव्हल क्रॉसींग जागृती दिनानिमित्त (रेल्वे) गुरुवारी धोकादायकरित्या लोहमार्ग ओलांडणाऱ्या प्रवाशांना गुलाबाचे फुल देऊन संस्कार प्रतिष्ठानतर्फे जनजागृती करण्यात आली. चिंचवड रेल्वे स्थानकावर सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत हा उपक्रम घेण्यात आला. \"प्रवासी लोहमार्ग ओलांडण्याचा...\nभिम युवा प्रतीष्ठानच्या वतीने मोहोळमध्ये रास्तारोको\nमोहोळ : (सोलापूर) : मोहोळ शहराजवळ असलेल्या सिमोल्लंघन पांद चौकात भुयारी मार्ग किंवा उड्डाण पूल करण्यात यावा यासाठी गुरुवारी (ता. 7) भिम य���वा प्रतीष्ठानच्या वतीने अध्यक्ष अॅड. विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात आले दरम्यान भारतीय राष्ट्रीय राजमार्ग...\nपूर्ववैमनस्यातून एकाचा खून केल्याप्रकरणी तिघांना अटक\nदौंड (पुणे) : लिंगाळी (ता. दौंड) येथे पूर्ववैमनस्यातून विनोद बाबूलाल नरवाल (वय 42) या व्यक्तीची निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी तीन महिलांसह एकूण 20 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी त्यापैकी तिघांना अटक केली आहे. उर्वरित १७ आरोपी फरार असून, त्यामध्ये रेल्वे...\nप्रशासनाकडून खासगी क्लासेसवर अंकुश ठेवण्याची मागणी\nजुन्नर (पुणे) : येथील कॉलेजमध्ये खासगी शिकवणी वर्ग सुरू, विद्यार्थ्यांकडून फीच्या नावाखाली हजारो रुपयांची लूट आशयाची बातमी आजच्या शनिवारी (ता.28) दैनिक सकाळ व ई सकाळमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर सकाळने याबाबत केलेल्या पाठपुरव्याचे विविध स्तरातून स्वागत करण्यात आले. तसेच प्रशासनाने आता कठोर पावले...\nसंदीप फाउंडेशनमध्ये आजपासून चार दिवस ‘शिक्षणाची वारी’\nसिडको - राज्य शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ‘एकच ध्यास गुणवत्ता विकास’ या ध्येयासाठी सोमवार (ता. २९) पासून चार दिवस त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावरील संदीप फाउंडेशन (महिरावणी) येथे ‘शिक्षणाची वारी नाशिक- २०१८’ सुरू होत आहे. राज्याच्या विविध भागांतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या...\nसोलापुरात माथाडी कामगारांच्या बंदमुळे कांद्याचे लिलाव बंद\nसोलापूर - भीमा-कोरेगाव प्रकरणाचा निषेध करण्यासाठी सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगारांनी अचानक बंद पुकारत शेतमालाच्या गाड्या उतरण्यास नकार दिल्याने मंगळवारी (ता.2) बाजार समितीत तणाव निर्माण झाला. मध्यरात्रीपासूनच हमाल-तोलारांनी काम बंद ठेवण्याची भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांची चांगलीच...\nजीवनदायीच्या रुग्णाकडून उकळले एक लाख ६६ हजार\nनाशिक - जीवनदायी योजनेतून अँजिओप्लास्टीसाठी आलेल्या सटाणा येथील विनोद कुमावत यांची दिशाभूल करून त्यांच्याकडून सह्याद्री हॉस्पिटलने एक लाख ६६ हजार रुपये उकळल्याचा धक्कादाक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कुमावत यांच्या नातेवाइकांनी झालेल्या प्रकाराबद्दल आरोग्य उपसंचालक आणि...\nपुणे - शहराच्या विविध भागांतील ८५० झाडे तोडण्यासाठी म���ापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी मंजुरी दिली असली; तरी स्वयंसेवी संस्था, नागरिकांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांवर सुनावणी होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. याबाबतचा प्रस्ताव उद्यान विभागाने आयुक्तांना नुकताच सादर केला आहे. दरम्यानच्या काळात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/the-police-have-no-right-to-penalties-or-punish-them/", "date_download": "2019-07-22T22:04:34Z", "digest": "sha1:NVOW4FQG7QDPQPDNNFTCU6SZTWBRHO4B", "length": 7603, "nlines": 58, "source_domain": "mymarathi.net", "title": "खुन्यांना सुद्धा जागेवर दंड वा शिक्षा करण्याचा अधिकार पोलिसांना नाही -विवेक वेलणकर - My Marathi", "raw_content": "\nरमणबागेत अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी\nअजित पवारांच्या वाढदिवशी तब्बल ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व कदम कुटुंबाने स्वीकारले\nआयडीबीआय बँकेची द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडसोबत कॉर्पोरेट एजन्सी भागीदारी\n२०० अब्ज लिटर्स पाण्याची बचत, महाराष्ट्र व राजस्थानात कृत्रिम शेततळी निर्माण करून साध्य केली किमया\nएकटेपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये-डॉ. सुरेखा पंडित\nअरुणा ढेरे यांच्या साहित्य लेखनाने महाराष्ट्राला समृध्द केले –डॉ. सदानंद मोरे\nविधानसभा युती एकत्र लढणार, फडणवीसांचे स्पष्टीकरण\nफडणवीसांकडे दैवी शक्ती,220 जागा मिळतील : चंद्रकांत पाटील\nगोळवलकर प्रशालेत निवडणुकीचा अनुभव\nईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्या -म्हणजे खरी ताकद कळेल ..जयंत पाटील\nHome Local Pune खुन्यांना सुद्धा जागेवर दंड वा शिक्षा करण्याचा अधिकार पोलिसांना नाही -विवेक वेलणकर\nखुन्यांना सुद्धा जागेवर दंड वा शिक्षा करण्याचा अधिकार पोलिसांना नाही -विवेक वेलणकर\nपुणे- खुनी ,बलात्कारी,चोर अशा गुन्हेगारांना सुद्धा जागेवर दंड वा शिक्षा करण्याचा अधिकार पोलिसांना नसताना पोलीस चाव्या काढून नागरिकांना जबरीने अडवून हेल्मेट सक्ती आहे दंड भर म्हणून करत असलेली वसुली बेकायदा असून या विरोधात पोलिसांना ..तुम्ही हवे तर खटले भर असे सांगून नागरिक पोलिसांना अडचणीत आणू शकतात असा मार्ग प्रसिद्ध आरटीआय कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी आज हेल्मेट सक्ती विरोधी समिती च्या बैठकीत बोलताना सांगितला. ते म्हणाले असे खटले चालविण्याची यंत्रणा पोलिसांकडे नाही याचवेळी येथे असलेले एक वकील मनाले ,जेवढे पोलीस खटले भरतील तेवढे खटले आपण नागरिकांच्या वतीने मोफत लढवू ..प्रसंगी वकिलांची फौज हि या साठी पुढे येईल …..\nपोलीस अधिकारी सरकारचे ऐकत नाही हि सरकारचीच मोठी शोकांतिका – रुपाली पाटील\nमहाराष्ट्र सायबर व ‘ॲम्बिस’प्रणालीस हरियाणा शासनाचा राष्ट्रीय डिजिटल इनोव्हेशन अँड सायबर सिक्युरिटी पुरस्कार\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nरमणबागेत अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी\nअजित पवारांच्या वाढदिवशी तब्बल ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व कदम कुटुंबाने स्वीकारले\nएकटेपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये-डॉ. सुरेखा पंडित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/comrade-govind-pansare-murder-case-high-court-unhappy-with-investigation/articleshowprint/68416041.cms", "date_download": "2019-07-22T22:00:12Z", "digest": "sha1:3MFI6DR5KBZJY73XVIU5Z7W36QLRXAGJ", "length": 7417, "nlines": 9, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "'तर नेत्यांनी निवडणुका लढू नयेत'", "raw_content": "\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nकॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला चार वर्षे उलटूनही तपासासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाचा (एसआयटी) तपास संथ गतीने व उदासीनतेने सुरू असल्याचे पाहून मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी तीव्र शब्दांत नाराजी नोंदवली. तपास यंत्रणेला खडे बोल सुनावतानाच, नागरिकांच्या सुरक्षेविषयी सरकारही उदासीन असल्याचे पाहून 'नेत्यांना नागरिकांची सुरक्षा करता येत नसेल तर त्यांनी निवडणुका लढवू नये', असे संतप्त उद्गारही न्यायालयाने काढले. त्याचवेळी याविषयी स्पष्टीकरण देण्यासाठी राज्याच्या गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पुढील सुनावणीच्या वेळी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.\nडॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. पानसरे यांच्या हत्यांच्या तपासात दिरंगाई होत असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी याचिका केल्या आहेत. त्यावर मागील चार वर्षांपासून सुनावणी सुरू आहे. दाभोलकर हत्येचा तपास सीबीआय, तर पानसरे हत्येचा तपास एसआयटी करत आहे. वेळोवेळी निर्देश देऊनही हत्यांमागील सूत्रधारांचा शोध घेण्यात अपयश येत असल्याबद्दल न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने अनेकदा तपास यंत्रणांना धारेवर धरले. गुरुवारी दिलेल्या तपासाच्या प्रगती अहवालातही सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी कसून प्रयत्न करण्याऐवजी एसआयटी केवळ आरोपींच्या नातेवाईकांची चौकशी करत असल्याचे पाहून खंडपीठाने आश्चर्य व्यक्त केले.\nहा सिनेमा आहे का\n'आज गुन्ह्याला चार वर्षे लोटली तरी तुम्ही सूत्रधरापर्यंत पोहोचू शकला नाहीत. हा काय सिनेमा आहे काय की, जिथे सर्व काही संपल्यानंतर पोलिसांनी पोहोचावे', अशा शब्दांत न्यायालयाने संबंधितांना धारेवर धरले.\n'हे सारे अत्यंत दुर्दैवी आहे'\n'आरोपींच्या पुण्यात मालमत्ता आहेत म्हणून ते येथे येतील अशा बालीश पद्धतीने विचार करत तुम्ही केवळ येथे चौकशी करत राहिला आहात. आरोपी देशाच्या कोणत्याही कोनाकोपऱ्यात असू शकतात. पण तुम्ही ज्याप्रकारे तपास करत आहात, तो उपहासाला पात्र आहे. तुमच्या अशा निष्क्रियतेमुळे गुन्हा करूनही आपण त्यातून सुटू शकतो, ही धारणा समाजात रुजत आहे. तुम्ही मूकदर्शक बनून कसे राहू शकता प्रत्येक वेळी केवळ न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतरच यंत्रणा हलत राहिली आणि तपास गांभीर्याने होत राहिला तर समाजात काय संदेश जाईल प्रत्येक वेळी केवळ न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतरच यंत्रणा हलत राहिली आणि तपास गांभीर्याने होत राहिला तर समाजात काय संदेश जाईल हे सारे अत्यंत दुर्दैवी आहे', अशा अत्यंत तिखट शब्दांत खंडपीठाने पानसरे हत्याप्रकरणीच्या तपासाब���बत आपली नाराजी बोलून दाखवली.\n'पोलिस आपल्या जबाबदारीतून व उत्तरदायित्वातून सहज सुटून जातात, असे अनेक गुन्हेगारी प्रकरणांत दिसून आले आहे. त्यांच्यावर सरकारचेही योग्य नियंत्रण नसल्याचे दिसते. खेदाची बाब म्हणजे तपास प्रभावीपणे कसा करावा, गुन्हेगारांना कसे पकडावे याविषयी निवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून पोलिसांना प्रशिक्षित केल्याचेही पाहायला मिळत नाही. वास्तविक विचारवंत व बुद्धीजीवींविषयी महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला अभिमान असायला हवा. सरकारला याचे गांभीर्य कळत नाही का आम्हाला वाटते की आता सरकारलाही या प्रकरणांचे गांभीर्य नीट कळण्याची वेळ आली आहे', असे मत व्यक्त करत खंडपीठाने गृह सचिवांना पुढील सुनावणीला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-05-49/2012-10-01-04-52-15", "date_download": "2019-07-22T21:35:52Z", "digest": "sha1:57JPK2DN6HAKORVCB22OCSFMDOYLXUL3", "length": 21478, "nlines": 207, "source_domain": "www.ketkardnyankosh.com", "title": "प्रकरण २७ : मानवी आयुष्यक्रमाचा आणि स्वातंत्र्याचा विकास", "raw_content": "\nखंड १ : हिंदुस्थान आणि जग\nप्रकरण १ : उपोद्धात-जगांतील स्पर्धा\nप्रकरण २ : राष्ट्रसंघ आणि हिंदुस्थानविषयक राजकारण\nप्रकरण ३ : हिंदु आणि जग\nप्रकरण ४ : हिंदुस्थान, सिलोन व ब्रह्मदेश\nप्रकरण ५ : भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.\nप्रकरण ६ : यावद्वीप संस्कृति\nप्रकरण ७ : हिंदुस्थान आणि चीन, जपान व तिबेट\nप्रकरण ८ : पश्चिमेकडे भ्रमण\nप्रकारण ९ : अर्वाचीन परदेशमन आफ्रिका व अमेरिका येथील वसाहती\nप्रकारण १० : हिंदुस्थानचे बाह्यांवर सांस्कृतिक परिणाम\nप्रकरण ११ : बाह्यांचा हिंदुस्थानावर परिणाम\nप्रकरण १२ : समाजरुपांतराचे नियम आणि हिंदुसमाजाचें भवितव्य\nप्रकरण १३ : स्पर्धाक्षेत्राकडे पुन्हां एकदां\nप्रकरण १४ : सामाजिक दृढीकरण व समाजविस्तार या क्रियांचें जगद्विकासांत स्थान\nप्रकरण १५ : इतिकर्तव्यता\nउपप्रकरण २ : राष्ट्रधर्म व राजकीय बल\nउपप्रकरण ३ : लोकसत्ता व लोकमत यांजकडून अपेक्षा\nउपप्रकरण ४ : हिंदुसमाजबलवर्धन\nउपप्रकरण ५ : चातुर्वर्ण्यसंस्थापन\nउपप्रकरण ६ : आर्थिक भवितव्य\nउपप्रकरण ७ : देश्य चळवळ आणि परराष्ट्रीय राजकारण\nउपप्रकरण ८ : अल्पप्रदेशविषयक कर्तव्यें\nउपप्रकरण ९ : आर्थिक उन्नतीचीं अंगे आणि त्यांची साधना\nउपप्र��रण १० : संघरक्षण, संघसदस्यत्व आणि शिक्षणपद्धति\nखंड २ : वेदविद्या\nप्रकरण १ : वेदांविषयीं भारतीय वृत्ति\nप्रकरण २ : वेदप्रवेश -ऋग्वेद\nप्रकरण ३ : वेदप्रवेश - अर्थर्ववेद\nप्रकरण ४ : वेदप्रवेश-यजुर्वेद\nप्रकरण ५ : वेदप्रवेश-सामवेद\nप्रकरण ६ : वेदप्रवेश-ब्राह्मणें\nप्रकरण ७ : वेदप्रवेश-आरण्यकें व उपनिषदें\nप्रकरण ८ : वेदप्रवेश-वेदांगें\nप्रकरण ९ : वेदकालीन इतिहास-वेदकालनिर्णय\nप्रकरण १० : वैदिक वाडमय, ब्राह्मण जाति आणि यज्ञसंस्था\nप्रकरण ११ : विषयांतर-वेदोक्त इतिहास व आख्यायिका\nप्रकरण १२ : वेदकालीन इतिहास - दैवतेतिहास\nप्रकरण १३ : वेदकालीन इतिहास- यज्ञसंस्थेचा अधिक इतिहास\nप्रकरण १४ : अतींद्रियस्थितीसंबंधानें कल्पना\nप्रकरण १५ : ब्रह्मणोक्त व सूत्रोक्त यज्ञसंस्थेचें वर्णन\nखंड ३ : बुद्धपूर्वजग\nप्रकरण १ : इतिहासविषयक प्राचीन कल्पना\nप्रकरण २ : विश्वोत्पत्तीपासून असुरराष्ट्रसंस्थापनकालापर्यन्त\nप्रकरण ३ : असुरराष्ट्रसंस्थापनेच्या नंतरच्या इतिहासार्थ वेदावलोकन\nप्रकरण ४ : दाशराज्ञ युद्ध अथवा भरतदिग्विजय\nप्रकरण ५ : वेदाकालांतील शब्दसृष्टि\nप्रकरण ६ : ब्राह्मण्याचा इतिहास\nप्रकरण ७ : सूतसंस्कृति\nप्रकरण १ : पश्चिमेकडील प्राचीन संस्कृतींचें स्थूल विवेचन\nप्रकरण २ : मिसर अथवा इजिप्त देशाचा प्राचीन इतिहास\nप्रकरण ३ : ईजियन संस्कृति\nप्रकरण ४ : असुरी बाबिलोनी संस्कृति\nप्रकरण ५ : असुरकालीन आशियांतील राष्ट्रें व संस्कृती\nप्रकरण ६ : प्राचीन यूरोपीय संस्कृति\nप्रकरण ७ : मूलगृहकालीन उर्फ ईडोयूरोपीय संस्कृति\nप्रकरण ८ : पर्शुभारतीय संस्कृति\nप्रकरण ९ : आर्य-असुर-संबंध\nप्रकरण १० : उपसंहार\nखंड ४ : बुद्धोत्तर जग\nप्रकरण १ : चोविसशें वर्षांतील जगव्दिकास\nप्रकरण २ : लहान राष्ट्रांचा काल\nप्रकरण ३ : इराणचें स्रत्तावर्धन\nप्रकरण ४ : ग्रीक संस्कृतीची व्यापकता\nप्रकरण ५ : रोमन संस्कृति\nप्रकरण ६ : भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास\nप्रकरण ७ : बुद्धजन्मकालीन वैचारिक चळवळ\nप्रकरण ८ : बुद्धाचें चरित्र\nप्रकरण ९ : भारती युद्धांतापासून चंद्रगुप्तापर्यंत राजकीय इतिहास\nप्रकरण १० : बुद्धापासून चंद्रगुप्तापर्यंतच्या काळची सामाजिक परिस्थिति\nप्रकरण ११ : तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र\nप्रकरण १२ : अशोक ते अराजक-शकयवनांचा धुमा��ूळ\nप्रकरण १३ : सेमेटिक संस्कृतीची जगव्यापकता\nप्रकरण १४ : राजकीय घडामोडी व भौगोलिक ज्ञानविकास\nप्रकरण १५ : अराजकापासून महंमदी स्वा-यांपर्यंत हिंदुस्थान\nप्रकरण १६ : रोमन-ग्रीक साम्राज्याचा इतिहास व पश्चिमेकडील साम्राज्याची स्थापना\nप्रकरण १७ : खलीफत व इस्लामचा प्रसार\nप्रकरण १८ : यूरोप, शार्लमान राजाच्या मृत्यूपासून सोळाव्या शतकापर्यंत\nप्रकरण १९ : यूरोपांतील लहान राष्ट्रांपासून मोठ्या राष्ट्रांचा व प्रांतिक भाषांचा विकास\nप्रकरण २० : राष्ट्रसंवर्धन, राष्ट्रांतील चुरस व जगाची ओळख\nप्रकरण २१ : मुसुलमानांची हिंदुस्थानावर सत्ता\nप्रकरण २२ : हिंदूंची उचल\nप्रकरण २३ : जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन\nप्रकरण २४ : भारतीय तत्त्वज्ञान व धर्म यांचा विकास\nप्रकरण २५ : बुद्धोत्तर चीन व जपान\nप्रकरण २६ : यूरोपीय इतिहास व जागतिक इतिहास\nप्रकरण २७ : मानवी आयुष्यक्रमाचा आणि स्वातंत्र्याचा विकास\nप्रकरण २८ : समाजनियमनात्मक विचार\nप्रकरण २९ : सिंहावलोकन\nप्रकरण ३० : जगाव्दिकासाची कारकें\nखंड ५ : विज्ञानेतिहास\nप्रकरण १ : शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास\nप्रकरण २ : प्राथमिक स्वरुपाचें ज्ञान - लेखनपद्धति\nप्रकरण ३ : प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति - संख्यालेखन\nप्रकरण ४ : प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति - कालगणना आणि तीसाठीं प्रारंभबिंदूची योजना\nप्रकरण ५ : वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत\nप्रकरण ६ : वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें - भाषाशास्त्रें, निरुक्त, व्याकरण व मीमांसा\nप्रकरण ७ : विज्ञानेतिहासांत राष्ट्रश्रेय आणि कालश्रेय\nप्रकरण ८ : ज्योतिषशास्त्राचा इतिहास\nप्रकरण ९ : वैद्यक - भारतीय व पाश्चात्त्य\nप्रकरण १० : चीनचा वैज्ञानिक इतिहास\nप्रकरण ११ : रसायनशास्त्राचा इतिहास\nप्रकरण १२ : पदार्थविज्ञानशास्त्राचा इतिहास\nप्रकरण १३ : गणितशास्त्राचा इतिहास\nप्रकरण १४ : भूशास्त्रें\nप्रकरण १५ : जीविशास्त्रें\nप्रकरण १६ : महाराष्ट्रीय महत्त्वाकांक्षा आणि तन्मूलक वैज्ञानिक व इतर कर्तव्यें\nखंड ६ : अ ते अर्थशास्त्र\nखंड ७ : अर्थशास्त्र ते आफ्रिका\nखंड ८ : आफ्रिका ते इक्ष्वाकु\nखंड ९ : ई ते अंशुमान\nखंड १० : क - काव्य\nखंड ११ : काव्य - खते\nखंड १२ : खते - ग्वेर्नसे\nखंड १३ : घ - जलपैगुरी\nखंड १४ : जलपैगुरी - तपून\nखंड १५ : तपून - धमन्या\nखंड १६ : धम्मपद - नेपाळ\nखंड १७ : नेपाळ - बडोदे\nखंड १८ : बडोदे - मूर\nखंड १९ : मूर - व-हाड\nखंड २० : व-हाड - सांचिन\nखंड २१ : साचिन - ज्ञेयवाद\nखंड २२ : सूची खंड\nखंड २३ : पुरवणी खंड ( हिंदुस्थान खंड)\nपुरवणी खंड - प्रस्तावना\nप्रकरण १ : भारतीय संस्कृतीचें आद्यवाड्मय\nप्रकरण २ : भरतखंडवर्णन\nप्रकरण ३ : हिंदुस्थानचा इतिहास\nप्रकरण ४ : लोकसमाज\nप्रकरण ५ : हिंदुस्थानची राज्यव्यवस्था\nप्रकरण ६ : हिंदुस्थानचे शासनसत्तात्मक विभाग अथवा प्रांतवर्णन\nप्रकरण ७ : सांपत्तिक स्थिती व्यापार, दळणवळण व आर्थिक परिस्थिती\nप्रकरण ८ : बौद्धिक प्रगति\nप्रकरण ९ : आरोग्य\nप्रकरण १० : भारतीय समाजशास्त्र\nप्रकरण ११ : सद्य:स्थिती व स्वयंशासन\nप्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग\nमानवी आयुष्यक्रमाचा आणि स्वातंत्र्याचा विकास.\nया गेल्या दोन हजार वर्षांतील सामाजिक आणि राजकीय इतिहासाचें अवलोकन केलें म्हणजे ज्या स्थूल गोष्टी आढळून येतात त्यांत समाज पूर्वींपेक्षां फार मोठे होत चालले आणि आतां सर्व जग म्हणजे सर्व देश हा अन्योन्याश्रयी व एकसंस्थाबद्ध समाज होऊं पहात आहे ही गोष्ट प्रथम लक्षांत येईल. समाज मोठा झाल्यानंतर त्यांत अंतर्गत फरक काय काय होतात आणि समाजविस्तार आणि सामाजिक दृढीकरण यांचें जगद्विकासांत स्थान काय आहे इत्यादि गोष्टींवर पहिल्या विभागांत चर्चा केली आहे (प्रकरण १४). प्रस्तुत विभागांत ज्या मोठमोठ्या व्यापक घडामोडींच्या व चळवळीच्या योगानें आजची परिस्थिति उत्पन्न झाली त्या घडामोडींची रूपरेषा दिली आहे. राज्यें उत्पन्न होतात, नष्ट होतात, नवीन उत्पन्न होतात हा केवळ मनुष्याचा एकांगी इतिहास आहे.\nराज्यक्रांतीनें मनुष्याच्या आयुष्यक्रमांत किंवा सुखांत वृद्धि नेहेमींच होते असें नाहीं. परंतु पूर्वींपेक्षां अधिक मोठीं राज्यें उत्पन्न झाल्यानें मनुष्याच्या आयुष्यक्रमावर इष्ट परिणाम होतो. मनुष्याच्या आयुष्यक्रमावर ज्या गोष्टी परिणाम करतात त्यांत राज्यमर्यादा, राज्यस्वातंत्र्य, पारमार्थिक संप्रदाय, राजयस्वरूप, (लोकसत्तात्मक कीं राजसत्तात्मक) उत्पादन आणि दळणवळणविषयक नवीन फायदेशीर पद्धतींचा शोध आणि प्रचार, आरोग्यविषयक नवीन गोष्टींचा शोध, भौतिक गोष्टींचा उपयोग, भौगोलिक शोध या सर्व गोष्टी येतात. इतिहास म्हटला म्हणजे राजकीय घडामोडींवर भर देण्यांत येतो. पण राजकीय घडामोडींशिवाय मनुष्यहिवृद्धीच्या दृष्टीनें दुस-या अनेक गोष्टींचा इतिहास मनुष्याला समजल पाहिजे. त्यांतील अनेक गोष्टीचा इतिहास विज्ञानेतिहास नामक पांचव्या भागांत दिला आहे. परंतु अनेक शास्त्रीय शोधांनीं आयुष्यक्रमावर, विशेषतः मनुष्याच्या संपत्तीवर कसा परिणाम झाला; हें त्यांत दिलें नाहीं.\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे\nसंकेतस्थळ उपयोगासंबंधी अधिक माहिती\nप्रस्तावना खंड पाहण्याची पद्धत\nशरीर खंड पाहण्याची पद्धत\nडॉ. केतकर यांच्या आयुष्यातील कालानुक्रम\nडॉ. केतकर गौरवपर लेख\n- प्रा. श्री. के. क्षीरसागर\nपुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित\nकॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/-/articleshow/9665326.cms", "date_download": "2019-07-22T22:10:14Z", "digest": "sha1:5J2B5BARC52A6F5TW3QD4RP47UMSRETQ", "length": 9159, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: पाणीपुरवठा वेळेत बदल - | Maharashtra Times", "raw_content": "\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुखWATCH LIVE TV\nमानखुर्द, गोवंडी, साकीनाका, प्रतीक्षानगर, भक्तीपार्क वडाळा, चुनाभट्टी परिसरातील पाणीपुरवठ्याच्या वेळेत आज, शनिवारपासून बदल करण्यात आले आहेत.\nमानखुर्द, गोवंडी, साकीनाका, प्रतीक्षानगर, भक्तीपार्क वडाळा, चुनाभट्टी परिसरातील पाणीपुरवठ्याच्या वेळेत आज, शनिवारपासून बदल करण्यात आले आहेत.\nपहाटे ४ ते संध्याकाळी ४ या वेळेत पाणीपुरवठा होणार असून पुढील सूचना मिळेपर्यंत याच वेळेत पुरवठा होईल, असे पालिकेच्या हायड्रोलिक इंजिनीअर विभागातर्फे सांगण्यात आले.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्यांवर वाघांचे दर्शन\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना चिरडले; ७ दुचाकींना धडक\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या संशयावरून २ जणांना दिला चोप\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल\nरस्त्यावर धावणार चार चाकी 'क्यूट' रिक्षा\nमुंबई: MTNLच्या इमारतीत भीषण आग\nआम्ही भारती पवारांना हसत नव्हतो: रक्षा खडसे\nमुंबई: यशोमती ��ाकूर पोलिसांवर भडकतात तेव्हा...\n वरील बंदीची याचिका हायकोर्टानं फेटाळली\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\nजन्मदिनाच्या अनोख्या भेटीने CM फडणवीस भारावले\nMTNL इमारतीत अडकलेले सर्वजण सुखरूप\nवांद्रे: आग विझवण्यासाठी रोबोची मदत\nमुंबई: MTNLच्या इमारतीत भीषण आग\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\nजन्मदिनाच्या अनोख्या भेटीने CM फडणवीस भारावले\nMTNL इमारतीत अडकलेले सर्वजण सुखरूप\nवांद्रे: आग विझवण्यासाठी रोबोची मदत\nआदित्यने चार दिवस खेड्यांत घालवावेत : थोरात\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/eight-family-members-injured-in-fire/articleshow/63455161.cms", "date_download": "2019-07-22T22:02:20Z", "digest": "sha1:ARSXVP3UBSTV5K6O7DB2WUQQNQOD4KNH", "length": 11999, "nlines": 171, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: आठ कुटुंबीय होरपळले - eight family members injured in fire | Maharashtra Times", "raw_content": "\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुखWATCH LIVE TV\nचेंबूर येथील स्वामी विवेकानंद शाळेजळील झोपडपट्टीत एका घराला रविवारी भीषण आग लागून एकाच कुटुंबातील आठ जण होरपळले. यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. या जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nचेंबूर येथील स्वामी विवेकानंद शाळेजळील झोपडपट्टीत एका घराला रविवारी भीषण आग लागून एकाच कुटुंबातील आठ जण होरपळले. यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. या जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.\nया परिसरातील झोपडपट्टीतील एका घरात दुपारी एकच्या सुमारास भीषण आग लागली. या घरात बूट तयार तयार करण्याचा कारखाना आहे. बूट तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल व बूट चिकटवण्यासाठी लागणाऱ्या विशिष्ट प्रकाराच्या रसायनांच्या साठ्यामुळे ही आग काही क्षणांतच झपाट्याने पसरली. या आगीत एकाच कुटुंबातील आठ सदस्य होरपळले. त्यापैकी जगदीश जठोलिया (वय ४५) हे ७० टक्के भाजले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तीन महिन्यांची तनुजा व १५ महिन्यांची चांदनीही या आगीत जखमी झाली. जखमींना पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी घटनास्थळी ���ाऊन आग आटोक्यात आणली.\nअंधेरी पूर्व येथील नेट मॅजिक सर्व्हिस लिमिटेड या कंपनीच्या तळघरातील ऑफिसमध्ये दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीमुळे तळघरात सर्वत्र धूर झाला. अग्निशमन दलाचे आठ बंब, तत्काळ वैद्यकीय सेवेसाठी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. या आगीत कोणाही जखमी झाले नाही.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nती १५ मिनिटे तणावाचीः इस्रो प्रमुख\nपाहाः वायनाड अभयारण्याजवळील रस्त्यांवर वाघांचे दर्शन\nमाहिती अधिकार दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर\nपाहाः भरधाव कारने दोन जणांना चिरडले; ७ दुचाकींना धडक\nरायबरेलीः दुचाकी चोरल्याच्या संशयावरून २ जणांना दिला चोप\nपियुष गोयल यांचा २०१६ मधील व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल\nरस्त्यावर धावणार चार चाकी 'क्यूट' रिक्षा\nमुंबई: MTNLच्या इमारतीत भीषण आग\nआम्ही भारती पवारांना हसत नव्हतो: रक्षा खडसे\nमुंबई: यशोमती ठाकूर पोलिसांवर भडकतात तेव्हा...\n वरील बंदीची याचिका हायकोर्टानं फेटाळली\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\nजन्मदिनाच्या अनोख्या भेटीने CM फडणवीस भारावले\nMTNL इमारतीत अडकलेले सर्वजण सुखरूप\nवांद्रे: आग विझवण्यासाठी रोबोची मदत\nमुंबई: MTNLच्या इमारतीत भीषण आग\nमुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटींच्या देणग्या\nजन्मदिनाच्या अनोख्या भेटीने CM फडणवीस भारावले\nMTNL इमारतीत अडकलेले सर्वजण सुखरूप\nवांद्रे: आग विझवण्यासाठी रोबोची मदत\nआदित्यने चार दिवस खेड्यांत घालवावेत : थोरात\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमाटुंगा स्थानकात अधिक सुरक्षात्मक उपाय...\nहार्बरचे प्रवासी तासभर खोळंबले...\n‘पदवीधर’साठी ४० टक्के मतदान...\nरिक्षाचालकांच्या मुजोरीचा महिला पोलिसाला फटका...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://niranjan-vichar.blogspot.com/2010/04/", "date_download": "2019-07-22T20:46:41Z", "digest": "sha1:HR3K5BZVD3P3ORPQ7LTLPX4ICDYVJYMO", "length": 44339, "nlines": 231, "source_domain": "niranjan-vichar.blogspot.com", "title": "Reflection of thoughts . . .: April 2010", "raw_content": "\nहिन्दी लेख और अनुभव\nपाऊलखुणा . . .\nमाणसाचे ��ोठेपण अनेकदा जवळ असण्यामुळे किंवा कुटुंबीय असण्यामुळे समजत नाही, हे किती खरे आहे. ह्याची प्रचिती आता येते आहे. तसेच माणूस समजून घेणे, हेही किती कठिण आहे, ते समजतं आहे. माझे आजोबा कै. नाना वेलणकरांबद्दल लोकांच्या आठवणी ऐकताना ही गोष्ट जाणवत राहते. त्यांच्या निर्वाणानंतर अनेकांकडून त्यांच्या आठवणी ऐकताना; त्या उत्तुंग व्यक्तीमत्त्वाची उंची जाणून घेताना जाणवतो तो अज्ञभाव. जवळचा, रोजचा असलेला माणूस समजून घेण्यामध्ये आपण किती कमी पडतो; ते लक्षात येतं.\nनातवांच्या डोळ्यांपुढील आजोबांची प्रतिमा फारशी आकर्षक नाही. १९९९ नंतर वाढत जाणारे विस्मरण आणि वृद्धापकाळामुळे आलेले परावलंबन आणि शैथिल्य, हेच नजरेसमोर येते. कारण त्यांच्या खर्‍या कर्तृत्वाच्या साक्षीदार ह्याआधीच्या तीन पिढ्या आहेत. आजोबांना क्रिकेट आवडत असल्यामुळे क्रिकेटच्या भाषेत बोलायला आक्षेप नसावा. आमच्या समोर असलेली आजोबांची प्रतिमा म्हणजे एखाद्या मॅरॅथॉन इनिंगच्या शेवटच्या टप्प्यावरील स्थिती. त्यामुळे साहजिक त्यावरून त्या इनिंगचे मोजमाप करता येत नाही. पण जे आम्ही बघू शकलो नाही; ते काय होते; ते आता समजतं आहे. 86 वर्षे आयुष्य हे ते ८६रन्सच्या आणि ८६च्या स्ट्राईक रेटने खेळलेल्या इनिंगप्रमाणे जगले. ह्या जीवनाची व्याप्ती आणि खोली किती प्रचंड आणि गहिरी होती, हे समजून घेण्याचा आमचा प्रवास आता सुरू झाला आहे. अनेक प्रकारांमध्ये “the first of its kind” असे ते जगले. त्यांच्याकडून घेण्यासारखे प्रचंडच आहे. परंतु आमची जवाबदारी आता आहे, आता आमची वेळ आहे. जी ज्योत आमच्यापर्यंत येता येता मंदावली; किंवा अधिक योग्य शब्दांमध्ये आमची दृष्टी त्या ज्योतीची “प्रभा” समजण्याएवढी समर्थ नव्हती; त्या ज्योतीचा प्रकाश समजून घेऊन पुढे पुढे तेवत ठेवण्याचे कार्य आमच्यासमोर आहे. आणि म्हणून आता समोर येणारे आजोबांचे चरित्र हे पाऊलखुणांप्रमाणे आहे. पाऊलखुणा केवळ स्मृतीमय, रम्य आठवणी नसतात; त्यांमध्ये पुढील कार्याला दिशा देण्याची क्षमता असते. त्यांच्या आठवणी आम्हाला ती दिशा नक्कीच दाखवतील. ज्या गोष्टींसाठी, मूल्यांसाठी, लोकांसाठी आजोबा असे जगले; त्यांना अभिवादन\nत्यांच्या प्रेरक आठवणींमधील हा एक छोटासा भाग दै. लोकसत्ता आणि लेखक शेषराव मोहिते, ह्यांच्या सौजन्याने इथे सादर आहे -\n\"प्रत्येक योगासनाच��� फायदे काय, ते नाना एखादं स्तोत्र म्हणाल्यासारखं सांगत. त्यांचं घर आमचं हक्काचं झालं. कुठल्याही कामाचा कसला गाजावाजा नाही; त्यागाचा डांगोरा नाही..इतरांच्या विचारसरणीचा आदर करणे आणि त्याची त्याची जीवनशैली त्याच्या त्याच्या पद्धतीने अंगीकारून तशी वाटचाल करण्यास प्रोत्साहन देणे हा फार मोठा दुर्मिळ गुण नानांकडे होता.\"\n... राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परभणीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, कृषी महाविद्यालयाच्या देखण्या इमारतीचा आराखडा बनविणारे नाना वेलणकर यांचे अलीकडेच निधन झाले. एका सुहृदाची त्यांना ही आदरांजली..\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नाना वेलणकर यांच्या निधनाची बातमी सोमवारी वाचली. मनातून चरकलो. परभणीला ज्या ज्या वेळी जाणे होई, त्या त्या वेळी ठरविलेले असे की, या वेळी नानांच्या घरी जाऊन त्यांची भेट घ्यायची पण प्रत्येक वेळी ते राहूनच गेले. ही बातमी वाचली आणि अपराधभाव मनात दाटून आला.\nपरभणीतील रामकृष्णनगरमधील नानांचं घर. शंकरनगर झोपडपट्टीला लागून. परभणीला शिकायला होतो तेव्हा माझं आणि माझ्यासोबतच्या आठ-दहा तरी मित्रांचं हक्काचं, कधीही मनाला वाटेल तेव्हा जाऊन नानांसोबत गप्पागोष्टी करीत बसण्याचं जिव्हाळ्याचं ठिकाण होतं. अनेक सैरभैर क्षणी आम्ही या घरात, घराच्या अंगणात एकत्र आलो होतो. संध्याकाळी गावातून फिरून येताना किंवा लंगडय़ा मावशीच्या मेसमधून जेवून येताना थोडी वाट वाकडी करून नानांच्या घरी जाऊन येणं हा आमचा परिपाठ होता.\nनानांची आणि माझी ओळख कशी झाली त्यांचे वय तर माझ्या वडिलांहून अधिक. संघाच्या कार्यकर्त्यांचे प्रत्येक तरुण पिढीतील कार्यकर्त्यांशी संबंध असतातच म्हणावे, तर माझ्या बाबतीत तेही खरे नव्हते. मी नानांच्या घरी जाई. त्यांच्याशी खूप वेगवेगळ्या विषयावर बोलणे होई. पण नानांनी मला कधी शाखेवर येण्याचे सुचविले नाही की आग्रह केला नाही.\nमी पहिल्यांदा परभणीला कृषी विद्यापीठात शिकायला गेलो, तेव्हा दहावीच्या वर्गात असताना डास चावून झालेल्या हिवतापाने खूप अशक्त झालो होतो. विद्यापीठाच्या ‘हेल्थ सेंटर’मध्ये जाऊन सगळ्या तपासण्या केल्या. रक्त तपासलं, इंजेक्शनचा पंधरा दिवसांचा ‘कोर्स’ पूर्ण केला. तेव्हा थोडी तब्येत सुधारली. मग हळूहळू इतरांचं बघून जिम्नॅशियममध्ये जाऊन व्यायामास सुरुवात केल��. माझ्या ‘धूळपेरणी’ या कादंबरीत या प्रसंगाचे चित्रण आले आहे. एके दिवशी पाहिलं तर जिम्नॅशियमच्या शेजारच्याच हॉलमध्ये कुणी तरी एक शिक्षक पांढरी हाफपँट आणि वरती पांढरा टी-शर्ट घातलेले. योगासनाचा वर्ग घेत होते. मी दारात उभा राहून आतलं ते दृश्य पाहत होतो. शिक्षकाच्या सूचनेनुसार आतील पन्नास-साठ मुलं एकाग्रतेनं आसनं करीत होती. आपणही आत जाऊन त्यांच्यात सामील व्हावं असं वाटायला लागलं. पण मन धजेना. मुलं तर आपल्याच हॉस्टेलची; पण हे योगासनं शिकविणारे ‘सर’ कोण आहेत माहीत नाही. वाटायलं, ‘जाऊ द्या, बळंनं कुठं घुसावं. आपण आपला रोजचा व्यायाम करून हॉस्टेलवर निघून जावं.’ पण त्या जागेवरून हलावसंही वाटेना.\nदोन-तीन दिवस असेच गेले. एके दिवशी मी असाच त्या दारात उभा होतो आणि पाठीमागून येऊन कुणी तरी माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी चमकून वळून पाहिले. प्रसन्न मुद्रेनं माझ्याकडं पाहत योगासनं शिकवायला येणारे ‘सर’ म्हणाले, ‘‘का रे तू रोज दारात उभा राहून नुसता पाहातच असतोस. तुलाही यायचंय का योगासनं करायला तू रोज दारात उभा राहून नुसता पाहातच असतोस. तुलाही यायचंय का योगासनं करायला’’ मी थोडासा गोंधळून म्हणालो, ‘‘फी किती असते’’ मी थोडासा गोंधळून म्हणालो, ‘‘फी किती असते’’ ते हसून म्हणाले ‘‘लेका, तुला मी फी घेतो म्हणून कुणी सांगितलं’’ ते हसून म्हणाले ‘‘लेका, तुला मी फी घेतो म्हणून कुणी सांगितलं चल, आजपासून तूही ये.’’\nमला मनातून खूप आनंद झाला. तरी माझी भीड चेपायला खूप दिवस लागले आणि मग त्या योगासनाच्या वर्गाची आणि तो वर्ग घेणाऱ्या नाना वेलणकरांची कायमचीच साथसंगत जमली. नानांविषयी मी सगळ्या माझ्या बॅचमधल्या मुलांना सांगायला लागलो. तर किरण चालुक्य म्हणाला, ‘‘तुम्हाला माहिताय का नाना वेलणकर संघाचे आहेत आणि त्यांची दोन मुलं सध्या आणीबाणीत आर.एस.एस.वर बंदी असल्याने मिसाखाली जेलमध्ये आहेत.’’ मला तेव्हा संघाविषयी काही फारशी माहितीच नव्हती. तेव्हा मी म्हणालो, ‘‘म्हणजे ग्रेटच की राव नाना वेलणकर संघाचे आहेत आणि त्यांची दोन मुलं सध्या आणीबाणीत आर.एस.एस.वर बंदी असल्याने मिसाखाली जेलमध्ये आहेत.’’ मला तेव्हा संघाविषयी काही फारशी माहितीच नव्हती. तेव्हा मी म्हणालो, ‘‘म्हणजे ग्रेटच की राव’’ तर किरण म्हणाला, ‘‘म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाही असं दिसतंय अजून.’’ मी गप��प बसलेला बघून किरण आणखी म्हणाला, ‘‘तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. तिकडं संघाच्या शाखा भरविण्यावर बंदी आहे म्हणून इकडं हे योगासनाचे वर्ग घे, शिबिर घे असे उद्योग करीत आहेत. उद्या आणीबाणी उठली की तुम्हालाही संघाच्या शाखेवर बोलावतील. मी अधिक काही बोलत नाही. पण त्यांच्या फार नादी लागू नका. शेवटी तुमची मर्जी’’ तर किरण म्हणाला, ‘‘म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाही असं दिसतंय अजून.’’ मी गप्प बसलेला बघून किरण आणखी म्हणाला, ‘‘तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. तिकडं संघाच्या शाखा भरविण्यावर बंदी आहे म्हणून इकडं हे योगासनाचे वर्ग घे, शिबिर घे असे उद्योग करीत आहेत. उद्या आणीबाणी उठली की तुम्हालाही संघाच्या शाखेवर बोलावतील. मी अधिक काही बोलत नाही. पण त्यांच्या फार नादी लागू नका. शेवटी तुमची मर्जी\nकिरण, प्रवीण माझे पाटर्नर. किरणचे वडील आधी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार. जिल्हा बँकेचे अध्यक्ष. काँग्रेसमध्ये. प्रवीणचे वडील तर पंधरा वर्षांपासून काँग्रेसचे आमदार. इथं आल्यापासून मी किरणनं सांगितलेली कुठलीही गोष्ट ओलांडून मनानं काही करीत नव्हतो. पण योगासनाच्या वर्गाबाबत त्याचं मी काहीही ऐकायचं नाही असं ठरवलं. एक तर त्या संघाबिंघाचं आपल्याला काही फारसं देणं-घेणं नाही आणि नाना वेलणकर योगासनं शिकविताना प्रत्येक आसनाचे फायदे काय काय आहेत ते इतक्या लयदारपणे, एखादं स्तोत्र म्हणाल्यासारखं सांगत की ते नुसतं ऐकतच राहावं वाटे.\nनंतर आणीबाणी उठली. आम्ही कृषी विद्यापीठात छात्र युवा संघर्ष वाहिनीची शाखा सुरू केली. त्यात नानांनी हिरीरीनं भाग घेतला. मग आम्ही हक्कानं नानांच्या घरी जायला लागलो. ते कधी हॉस्टेलवर यायला लागले. मग हे नेहमीचंच झालं. पुढे शेतकरी संघटनेची चळवळ झंझावातासारखी आली. आंदोलनं, लाठय़ा, काठय़ा, जेल, सभा, मेळावे, अधिवेशनं हे करून दमून भागून आलं की, नानांचं घर हे हक्काचं, विसाव्याचं, सुख-दु:खं बोलून हलकं करण्याचं ठिकाण झालं.\nनानांची मुलगी वासंती. आमच्याबरोबर नेहमी वादविवाद, वक्तृत्व स्पर्धाना शिवाजी महाविद्यालयाकडून असायची. तिचं पदवीपर्यंतचं शिक्षण झालं आणि तिने मध्य प्रदेशमधील आदिवासी विभागात दोन वर्षे जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. नानांनी इतक्या सहजपणे संमती दिली की आम्ही आश्चर्यचकित झालो. आधीच एक मुलगा आसाममध्ये असाच पूर्ण वेळ काम करायल�� गेलेला. कृषी विद्यापीठात आम्ही वासंतीचा सत्कार करून निरोप दिला.\nनानाजी देशमुखांच्या उत्तर प्रदेशमधील गोंडा जिल्ह्य़ातील कामाविषयी आणि दीनदयाळ संस्थेविषयी नानांची आस्था अधिक. दोन-चार वेळा त्यांनी नानाजींशी माझी भेट घडवून आणली. कदाचित बीड जिल्ह्य़ात नानाजी देशमुख जे काम करू इच्छित होते, त्यात मी सहभागी व्हावं असं नाना वेलणकरांना मनातून कुठे तरी वाटत असावं. पण माझी विचार करण्याची पद्धत, शेतकरी संघटनेचं माझं काम, त्या संघटनेतील माझं स्थान याविषयी त्यांना पूर्ण कल्पना होती. म्हणूनच वयाचं खूप मोठं अंतर बाजूला सारून ते माझ्याशी सदैव मित्रत्वाच्या नात्यानेच वागले. इतरांच्या विचारसरणीचा आदर करणे आणि त्याची त्याची जीवनशैली त्याच्या त्याच्या पद्धतीने अंगीकारून तशी वाटचाल करण्यास प्रोत्साहन देणे हा फार मोठा दुर्मिळ गुण नानांकडे होता.\nसंघाची सर्व मोठी माणसं तेव्हा परभणीत आली म्हणजे नानांकडेच थांबत. त्या काही जणांची बौद्धिकंही आम्ही ऐकली. पण जे मनाला पटले नाही ते स्वच्छ आणि स्पष्ट शब्दात नानांना आम्ही सांगत असू. तेही तितक्याच खेळकरपणे प्रतिवाद करीत. पण शक्यतो मतभेदांच्या मुद्दय़ांपेक्षा सहमतीच्या मुद्दय़ावर काय करता येईल याचाच नेहमी विचार करीत असत.\nनाना पेशाने इंजिनीअर. नागपूरच्या खरे आणि तारकुंडे या बांधकाम व्यावसायिकांनी १९६०मध्ये परभणीच्या कृषी महाविद्यालयाच्या इमारतीच्या बांधकामाची सुरुवात केली, तेव्हा या बांधकामाचे स्थापत्य अभियंता म्हणून नारायण गोविंद वेलणकर परभणीत दाखल झाले आणि नंतर ते ‘नाना’ या नावानेच ओळखले जाऊ लागले. कृषी महाविद्यालयाची एवढी देखणी इमारत आणि त्या इमारतीचा आराखडा नानांनी बनविला होता, हे त्यांनी आम्हाला कधी सांगितलं नाही आणि त्यांचं निधन होईपर्यंत आम्हाला माहीतही नव्हतं. नानांनी आयुष्यभर केलेल्या अनेक कामांचेदेखील असंच असण्याची शक्यता आहे. कामाचा कसला गाजावाजा नाही; त्यागाचा डांगोरा नाही.\nआता जेव्हा केव्हा परभणीला जाणे होईल तेव्हा नानांच्या घरी निश्चित जाईन. पण तिथे प्रसन्न चित्ताने हसून स्वागत करायला नाना असणार नाहीत. ही रुखरुख कायमची राहून गेली. दुसरी एक रुखरुख मनाला सतावते आहे. नाना तुम्ही संघाचे होता; आयुष्यभर संघाचेच राहिलात म्हणून तुमच्या कार्याचे नीट मोजमापच झाले नाही की काय मनात येऊन जाते अशी एक शंका. त्याची खंत बाळगण्याचा तुमचा स्वभाव नव्हता हे मला माहीत आहे. पण तुम्ही गेल्यावर तरी तुमचे मोठेपण आम्हाला कळो मनात येऊन जाते अशी एक शंका. त्याची खंत बाळगण्याचा तुमचा स्वभाव नव्हता हे मला माहीत आहे. पण तुम्ही गेल्यावर तरी तुमचे मोठेपण आम्हाला कळो\nअपनी बोली... अपनी भाषा...\nआज युनिकोड की सहायता से लेखन करने की तथा उसका अपनी भाषा के लिए प्रयोग करने की आवश्यकता सर्वमान्य है युनिकोड के कई गुण है जिससे उसको अपनाना जरूरी हो जाता है \nयुनिकोड एक सॉफ्ट्वेअर प्रणाली जैसा है उसको एक सॉफ्ट्वेअर की भाँति इंस्टॉल करना होता है उसको एक सॉफ्ट्वेअर की भाँति इंस्टॉल करना होता है उसके लिए विंडोज के कंट्रोल पॅनेल में \"रिजनल लॅग्वेज सेटिंग\" को सक्रिय करने की आवश्यकता होती है उसके लिए विंडोज के कंट्रोल पॅनेल में \"रिजनल लॅग्वेज सेटिंग\" को सक्रिय करने की आवश्यकता होती है इसके लिए प्राय: विंडोज की सिडी की आवश्यकता होती है; क्योंकि सॉफ्ट्वेअर का वह हिस्सा उसकी सिडी से जोडना पडता है \nलेकिन कई बार विंडोज की सिडी उपलब्ध नही होती इस स्थिति में युनिकोड को सक्रिय करने हेतु एक लिंक है \nयहाँ से कॉम्प्लेक्स स्क्रिप्ट को लोड किया जा सकता है \nइसको लोड करने के पश्चात http://bhashaindia.com/Downloads/Pages/home.aspx इस लिंक से आप हिंदी, मराठी, বাংলা, ગુજરાતી, ಕನ್ನಡ, आदि भाषाओं के लिए आपके ऑपरेटिंग सिस्टीम के अनुसार उचित Indic Input फाईल लोड कर सकते है उसके पश्चात इसी साईट पर दिए गए निर्देशानुसार अपने विंडोज सेटिंग में जाकर कंट्रोल पॅनेल में रिजनल और लँग्वेज सेटिंग में चुनी भाषा को सक्रिय करना है \nइस साईट पर जाने के अलावा एक और विकल्प भी उपलब्ध है: http://baraha.com/ इस साईट पर युनिकोड का रायटिंग पॅड का सॉफ्ट्वेअर नि:शुल्क उपलब्ध है उसे लोड करने पर युनिकोड को सक्रिय किया जा सकता है \nये दोनो विकल्प किंचित जटिल है किंतु एक बार युनिकोड सक्रिय होने पर मनचाही भाषा और मनचाही बोली में लिखना अतीव सरल है किंतु एक बार युनिकोड सक्रिय होने पर मनचाही भाषा और मनचाही बोली में लिखना अतीव सरल है यह जानकारी निम्न संदर्भ साधनों के बिना नही उपलब्ध हो सकती थी, इसलिए उन्हे धन्यवाद कह कर इस चिट्ठे का समापन होता है \nLabels: language, unicode, भाषा, युनिकोड कसा वापरावा, युनिकोड का इस्तेमाल कैसे करें\nएक ऐसा भी प्रेम- पत्र\nमुझे तुमसे ��हुत कुछ बोलना है तुमको यह लिखते समय बहुत खुशी का एहसास हो रहा है | शब्द ही नही सामने आ रहे हैं | क्या लिखूँ , क...\nईमेल द्वारा ब्लॉग को फालो कीजिए:\nक्या आप इस ब्लॉग की प्रक्रिया में सहभाग देना चाहेंगे ब्लॉग को बेहतर बनाने के लिए क्या आपके पास कुछ सुझाव है ब्लॉग को बेहतर बनाने के लिए क्या आपके पास कुछ सुझाव है यदि हाँ, तो कृपया यहाँ आईए\n“भाग दौड़\" भरी ज़िन्दगी- १२: मुंबई मैरेथॉन की तैयारी\n१२: मुंबई मैरेथॉन की तैयारी डिस्क्लेमर: यह लेख माला कोई भी टेक्निकल गाईड नही है| इसमें मै मेरे रनिंग के अनुभव लिख रहा हूँ| जैसे मै सीखता...\n“भाग दौड़\" भरी ज़िन्दगी- ११: दोबारा नई शुरुआत\n११: दोबारा नई शुरुआत डिस्क्लेमर: यह लेख माला कोई भी टेक्निकल गाईड नही है| इसमें मै मेरे रनिंग के अनुभव लिख रहा हूँ| जैसे मै सीखता गया, ग...\n“भाग दौड़\" भरी ज़िन्दगी १: ए दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के ये है बम्बे मॅरेथॉन\n१: ए दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के ये है बम्बे मॅरेथॉन नमस्ते कल २० जनवरी को मुंबई में मैने मेरी पहली मॅरेथॉन की| ४...\nआपला नैसर्गिक वारसा संकटात आहे...\n हे काही माहितीचे संकलन आहे. महत्त्वाचे वाटले म्हणून शेअर करत आहे. आपला नैसर्गिक वारसा संकटात आहे: वन्य जीवनासाठीचे...\nयोग ध्यान के लिए साईकिल यात्रा ८: सातारा- कास पठार- सातारा\nयोग ध्यान के लिए साईकिल यात्रा १: असफलता से मिली सीख योग ध्यान के लिए साईकिल यात्रा २: पहला दिन- चाकण से धायरी (पुणे) योग ध्यान के लिए ...\nअस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ९ ऋषीकेश से प्रस्थान\n१. अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: १ हिमालय की गोद में . . . २. अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ...\n“भाग दौड़\" भरी ज़िन्दगी- १३: मुंबई मैरेथॉन के अन्य पहलू\n१३: मुंबई मैरेथॉन के अन्य पहलू डिस्क्लेमर: यह लेख माला कोई भी टेक्निकल गाईड नही है| इसमें मै मेरे रनिंग के अनुभव लिख रहा हूँ| जैसे मै सी...\nआपण निसर्गाच्या एकदम कुशीत जाऊ शकत नाही. सर्वच जणांना दरी- खो-यांमध्ये किंवा रानावनात फिरण्याचा आनंद घेता येऊ शकत नाही. परंतु शहरामध्ये पर्...\nसाईकिल पर जुले लदाख़ भाग ३- नुरला- ससपोल- निम्मू- लेह...\n०. साईकिल पर जुले लदाख़ भाग ०- प्रस्तावना १. साईकिल पर जुले लदाख़ भाग १- करगिल- मुलबेक- नमिकेला- बुधखारबू २. साईकिल पर जुले लदाख़ भाग...\n“भाग दौड़\" भरी ज़िन्दगी ६: हाफ मैरेथॉन का नशा\n६: हाफ मैरेथॉन का नशा डिस्क्लेमर: यह लेख माला कोई भी टेक्निकल गाईड नही है| इसमें मै मेरे रनिंग के अनुभव लिख रहा हूँ| जैसे मै सीखता गया, ...\nआपला नैसर्गिक वारसा संकटात आहे...\n हे काही माहितीचे संकलन आहे. महत्त्वाचे वाटले म्हणून शेअर करत आहे. आपला नैसर्गिक वारसा संकटात आहे: वन्य जीवनासाठीचे...\nलदाखची भ्रमणगाथा: भाग ८\nसियाचेनच्या उंबरठ्यावर आणि लदाखच्या स्वप्नभूमीत..... काश्मीरमध्ये थंडीची तीव्रता वाढत असताना प्रवासवर्णनाचा हा आठवा भाग लिहितोय. अजूनही त्...\nसाईकिल पर जुले लदाख़ भाग ०- प्रस्तावना\n भारत का वह रमणीय क्षेत्र वस्तुत: वह एक जगह या पर्यटन स्थल न हो कर एक अद्भुत दुनिया है वस्तुत: वह एक जगह या पर्यटन स्थल न हो कर एक अद्भुत दुनिया है लदाख़ वह दुनिया है जिसमें बर्फाच्छादित पर्वत, ...\nप्रकृति, पर्यावरण और हम ४: शाश्वत विकास के कुछ कदम\nप्रकृति, पर्यावरण और हम १: प्रस्तावना प्रकृति, पर्यावरण और हम २: प्राकृतिक असन्तुलन में इन्सान की भुमिका प्रकृति, पर्यावरण और हम ३: आर्थ...\nहमारी समस्याओं के लिए विपश्यना का मार्ग: विपश्यना का मतलब विशेष प्रकारे से देखना. यह एक खुद को समझने की, खुद को बदलने की प्रक्रिया है. प्रस...\n“मेरे प्रिय आत्मन् . . .\"\nओशो . . . . जुलाई २०१२ में ओशो मिले . . संयोग से पहले ही कुछ प्रवचनों में ध्यान सूत्र प्रवचन माला मिली | वहाँ से ...\nजन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव १\nआपदा प्रभावित क्षेत्र में आगमन जम्मू- कश्मीर में सितम्बर माह के पहले सप्ताह में‌ भीषण बाढ़ और तबाही आई| वहाँ मिलिटरी, एनडीआरएफ, अन्य बल और...\nसुंदर जीवन का महामार्ग: Reevaluation Co-counselling अर्थात् पुनर्मूल्यांकन सह- समुपदेशन\nसुंदर जीवन का महामार्ग: Reevaluation Co-counselling अर्थात् पुनर्मूल्यांकन सह- समुपदेशन यह नाम सुनके लग सकता है कि यह कोई जटिल समुपदेशन प...\nमुझे तुमसे बहुत कुछ बोलना है तुमको यह लिखते समय बहुत खुशी का एहसास हो रहा है | शब्द ही नही सामने आ रहे हैं | क्या लिखूँ , क...\nरघुपुर किले की फटाफट यात्रा - [image: Raghupur Fort, Jalori Pass, Kullu] 19 जुलाई 2019, शुक्रवार... दोपहर बाद दिल्ली से करण चौधरी का फोन आया - \"नीरज, मैं तीर्थन वैली आ रहा हूँ” \"आ जाओ\n“भाग दौड़\" भरी ज़िन्दगी- १३: मुंबई मैरेथॉन के अन्य पहलू - *१३: मुंबई मैरेथॉन के अन्य पहलू* डिस्क्लेमर: यह लेख माला कोई भी टेक्निकल गाईड नही है| इसमें मै मेरे रनिंग के अनुभव लिख रहा हूँ| जैसे मै सीखता गया, गलती कर...\nस्वागतम् . . . .\nअवती भवती - अवती भवती आयुष्य अल्हाददायक असतं तेव्हा माणसाला इतरांची सहसा आठवण होत नाही पण आयुष्य जेव्हा ओझं वाटायला लागत तेव्हा तो इतरांकडून ते उचलले जाण्याची अपेक्षा ...\nपांड्या-राहुल आणि बीसीसीआयचे #80YearsChallenge - 'लाला अमरनाथ यांना 1936 साली इंग्लंडच्या दौऱ्यातून परत पाठवण्यात आले होते. आता ही असेच व्हायला हवे' भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा कारभार चालवण्यासाठी ...\nसलिल - सलिल (नाव बदललंय) सोबत मी पहिल्यांदा बोललो ते फेब्रुवारी मधे. आमच्या वेगवेगळ्या ब्रॅंचेस मधे काम करणाऱ्या ज्या सुमारे पन्नास सहकाऱ्यांशी फोनवर अधून-मधून ब...\nमनीच्या कथा ७ - एखाद्यानं वागण्या-बोलण्यातून कधी दुखावलं असेल आपलं मन तर आपण कायम नंतर त्याच्या प्रत्येक कृतीत ती इतरांना दुखावणारी वृत्तीच शोधत बसतो. कुणी खोटं बोललं असं ...\nभारतीय संस्कृती व आयुर्वेद - भारतीय संस्कृती व आयुर्वेद स्त्रीवैद्य अभ्यासवर्ग पुणे 11.2.2001 सत्राचा विषय पाहून असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की स्त्रीवैद्यांच्या अभ्यासवर्गात या विष...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://zpnashik.maharashtra.gov.in/MahitichaAdhikar?format=print%22", "date_download": "2019-07-22T21:22:17Z", "digest": "sha1:OGEJM5TMYOQ3L6NFZO7ZXEQFPIQW5NWV", "length": 4550, "nlines": 97, "source_domain": "zpnashik.maharashtra.gov.in", "title": "माहितीचा अधिकार", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात :\nमाहितीच्या अधिकारातील अपील निर्णय\nमाहिती अधिकार अधिनियम २००५ मधील कलम ४ अंतर्गत १७ मुद्यांबाबतची माहिती\nजिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा विभाग\nबांधकाम विभाग - १, २, ३\nमहिला व बाल विकास विभाग\nग्रामिण पाणी पुरवठा विभाग\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना\nमाहितीच्या अधिकारातील अपील निर्णय\nएन. आय. सी. ईमेल\nउत्तरदायित्वास नकार आणि धोरणे\n© हे नाशिक जिल्हा परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\nमाहिती अद्ययावत केल्याचा दिनांक : 13/07/2019\nदि. २४ मे २०१७ पासून संकेतस्थळाला भेट देणा-यांची संख्या -", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://aplemarathijagat.forummr.com/login?redirect=%2Fgallery%2Findex.htm", "date_download": "2019-07-22T21:54:57Z", "digest": "sha1:K2G5MIOII2BNVGFVAUSDSJRK3BOGCGXD", "length": 5223, "nlines": 83, "source_domain": "aplemarathijagat.forummr.com", "title": "प्रवेश", "raw_content": "\nआपले मराठी जगत या चर्चा फोरम मधे तुमचे हार्दिक स्वागत आहे\nआपण ���मच्या समूहात आपले फेसबुक खाते वापरुन देखील प्रवेश मिळवू शकता.\n» जीवेत शरदः शतम्‌\n» दहावीनंतर करिअरच्या वाटा\n» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर\n» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव\n» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'\n» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती\n» ई विश्व आणि टपालखाते\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा\n» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा\nभात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …\nअस्सल वासाचं अस्सल चवीचं\nमेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …\nरस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …\nसध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे\n19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते\nपु. ल. देशपांडे यांच्या कथाकथनाचे व्हिडिऒ\nसलिल कुलकर्णी - संदीप खरे यांची गाणी\nकधी तू…रिमझिम झरणारी बरसात\nव पु काळे यांचे कथा कथन (ध्वनी रुपात)\nमन हे माझे वेडे.....\nये रे घना ये रे घना..........\nपु.ल. : एक साठवण\nकृपया प्रवेश करण्यासाठी तुमचे सदस्य नाव आणि परवलिचा शब्द टाका.\nमी माझा परवलिचा शब्द विसरलेला आहो\nप्रत्येक भेटीत मला आपोआप प्रवेश द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%AE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-22T20:47:22Z", "digest": "sha1:CHAJ56HRYDK4H43EBUQ5N6LX5FX4IV75", "length": 19349, "nlines": 68, "source_domain": "lokvruttant.com", "title": "आंतरराष्ट्रीय कंडोम दिनानिमित्त एएचएफ इंडिया आणि महाराष्ट्र स्टेट एड्स कण्ट्रोल सोसायटी (एमएसएसीएस) यांचे एकत्रित आयोजन – Lokvruttant", "raw_content": "\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वे���्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\nआंतरराष्ट्रीय कंडोम दिनानिमित्त एएचएफ इंडिया आणि महाराष्ट्र स्टेट एड्स कण्ट्रोल सोसायटी (एमएसएसीएस) यांचे एकत्रित आयोजन\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम February 13, 2019\nठाणे : जगातील ४३हून अधिक देशांतील लक्षावधी रुग्णांना सेवा पुरवणाऱ्या एड्स हेल्थकेअर फाऊण्डेशन (एएचएफ) या जागतिक एड्स संघटनेतर्फे १३ फेब्रुवारी २०१९ रोजी ११व्या आंतरराष्ट्रीय कंडोम दिनानिमित्त (आयसीडी) जगभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. व्हॅलेण्टाईन्स डेच्या पार्श्वभूमीवर हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.\nएएचएफ इंडियातर्फे या दिवसाचे सेलिब्रेशन करण्यासाठी यंदा ‘ऑलवेज इन फॅशन‘ ही थीम निवडण्यात आली आहे. एचआयव्ही, एसटीडी आणि नको असलेले गर्भारपण या तिन्ही विषयांत जागरुकता निर्माण करण्यासाठी एएचएफ इंडियाने महाराष्ट्र स्टेट एड्स कण्ट्रोल सोसायटी (एमएसएसीएस) या संघटनेशी भागीदारी केली असून या अंतर्गत ठाणे शहरात खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत, मोफत कंडोम वाटप करण्यात आले असून सुरक्षित यौनसंबंधांविषयी जागरुकता निर्माण करणारे कार्यक्रम व उपक्रम आयोजित करण्यात आले.\nलोकांना कंडोम्सचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देतानाच सुरक्षित यौनसंबंधांविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी मजेशीर व कल्पक मार्गांचा अवलंब आयसीडीने केला.\nठाण्यातील तलाव पाळी येथील एमसीएस मैदानात कंडोमची ४० फूटांची प्रतिकृती तयार करण्यात आली व कंडोमच्या वापरासाठी लोकांना त्यावर स्वाक्षऱ्या करून प्रोत्साहन देण्यात आले. या कार्यक्रमावेळी एचआयव्ही तपासणी शिबीर, तसेच, विद्यार्थ्यांतर्फे बॅण्ड कार्यक्रम, फ्लॅश मॉब्स, फ्लॅश रॅम्प वॉक्स आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले. पर्ल फॅशन अकादमीच्या फॅशन डिझायनर्सनी कंडोम्सपासून तयार केलेले कपडे, डिझाईन्स, अॅक्सेसरीज यावेळी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. यातील सर्वोत्कृष्ट डिझाईन्सना बक्षिस देण्यात आले असून ‘कंडोम फॅशन गॅलरी‘मध्ये या कलाकृती सामान्य लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आल्या.\nया सेलिब्रेशनला पाठिंबा देण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. यात एकनाथ संभाजी शिंदे (महाराष्ट्राचे माननीय आरोग्य व पीडब्ल्यूडी मंत्री), श्री. राजन विचारे (लोकसभेतील संसदीय सदस्य), डॉ. श्रीकांत शिंदे (लोकसभेतील संसदीय सदस्य). श्री. संजय मुकूंद केळकर (माननीय एमएलए), श्री. राजेश जे. नार्वेकर आयएएस (जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी), श्रीमती मिनाक्षी शिंदे (ठाणे महानगरपालिका महापौर), डॉ. गौरी राठोड (उपसंचालिका, आरोग्य विभाग), श्री. संदीप माळवी (महापालिका उपायुक्त), श्री. रमाकांत गायकवाड (उपसंचालक, आयईसी आणि एमएस, एमएसएसीएस, मुंबई), श्री. रतन पी. गढवे (जिल्हा व्यवस्थापक, डीएपीसीयू), डॉ. कैलाश बी. पवार (नागरी शल्यविशारद, ठाणे नागरी रुग्णालय) आणि एएचएफ इंडियाचे सदिच्छादूत प्रिन्स मानवेंद्र सिंग ही मंडळी उपस्थित होती.\nयावेळी बोलताना एएचएफ इंडियाचे कण्ट्री प्रोग्राम संचालक डॉ. व्ही. सॅम प्रसाद म्हणाले, ”मोफत उपलब्धता, परंपरा आणि संस्कृती याच्या नावावर कंडोमच्या वापराला प्रोत्साहन न देण्याची मानसिकता, कंडोमच्या जाहिराती वा त्यासाठीचा निधी यात काटकसर अशा अनेक कारणांमुळे गेल्या दोन वर्षांपासून भारतात कंडोम्सचा वापर कमी झाला आहे. कालांतराने हेच कारणीभूत घटक कंडोमबाबत लोकांच्या मनात न्यूनगंड निर्माण करतात आणि सामान्य किंवा विवाहोत्तर यौनसंबंधांमध्ये कंडोम्समुळे येणारी सहजता हळूहळू कमी होऊ लागते. आपल्या सरकारच्या बदलत्या धोरणांमुळे तसेच, या विषयातील गुंतागुंतीमुळे इतकी वर्षे कंडोमच्या वापरासाठी जागरुकता निर्माण करण्याकरिता घेतलेले कष्ट व मेहनत फुकट जाऊ शकते. अशाने एसटीआय (यौनसंबंधातून संक्रमित होणारे रोग), एचआयव्ही-एड्स किंवा नको असलेल्या गर्भारपणाचे प्रमाण वाढण्याचे धोके निर्माण होतात. आंतरराष्ट्रीय कंडोम दिन भारतात राष्ट्रीय कंडोम दिन म्हणून साजरा केला पाहिजे, तसेच, सध्याच्या एनएसीओ उपक्रमासोबतच कंडोमच्या वापरासाठी प्रोत्साहन देणारे राष्ट्रव्यापी उपक्रम आयोजित करण्याची देशाला नितांत गरज आहे.”\nया कार्यक्रमादरम्यान, एएचएफतर्फे २०१९च्या आंतरराष्ट्रीय कंडोम दिनाचे थीम गीतही सादर करण्यात आले. ‘ऑलवेज इन फॅशन‘ या थीमवरील ‘आय लाईक इट लाईक दॅट‘ हे गीत जगभरातील आयसीडी कार्यक्रमांना प्रोत्साहन देणारे होते.\n”एचआयव्ही एड्स संक्रमणाबाबत बोलताना भारतातील एलजीबीटीक्यूआयए समुदाय लक्षात घेणे फार महत्वाचे ठरत असले तरीही, भारतातील कंडोम्सचा कमी होत जाणारा वापर या रोगांना आणखी आमंत्रण देतो. ३७७ कलमांतर्गत समलिंगी संबंधांकडे आता गुन्हा म्हणून पाहता येत असून कंडोम्सचा वापर करून या नात्यातील धोके कमी करणे ही काळाची गरज बनली आहे. भारतासारख्या मोठ्या देशाच्या कानाकोपऱ्यात कंडोम्स सहज उपलब्ध व्हावेत, ही खरेतर धोरणकर्त्यांची जबाबदारी आहे. आंतरराष्ट्रीय कंडोम दिनाचे सेलिब्रेशन कंडोमच्या सातत्यपूर्ण वापरावर भर देते,” असे एएचएफचे सदिच्छादूत प्रिन्स मानवेंद्र सिंग गोहील म्हणाले.\nएएचएफच्या जागतिक धोरण विभागप्रमुख व सल्लागार टेरी फोर्ड म्हणाल्या, ”एचआयव्ही आणि एसटीडी तसेच, नको असलेले गर्भारपण रोखण्यासाठी कंडोम्स अद्याप सर्वांत स्वस्त व सर्वोत्कृष्ट उपाय आहेत. स्वतःला व आपल्या प्रियजनांनासुरक्षित आणि आरोग्यपूर्ण ठेवण्यासाठी लोकांना एकत्र आणून माहिती देण्याकरिता आयसीडीचे कार्यक्रम आम्ही मजेशीर पद्धतीने साजरे करत आहोत. एचआयव्ही समस्या जगात अद्यापही मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहे, हे लोकांना पटवून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कंडोम दिन फार महत्वाचा ठरत असून ‘ऑलवेज इन फॅशन‘ ही मोहीम लोकांमध्ये याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी फारच उपयुक्त ठरत आहे.”\nभारतात एचआयव्हीपिडीत रुग्णांची संख्या २१ लाखांहून अधिक असून एकट्या महाराष्ट्रातच ३.३० लाखांहून अधिक रुग्ण पीएलएचआयव्ही बाधित आहेत. म्हणूनच, लोकांना सुरक्षित यौनसंबंधांविषयी जागरुक करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. आपल्याही समाजात लैंगिकतेविषयी सतत बदलत्या कल्पना जन्माला येत असल्यामुळे कंडोमविषयी लोकांना माहिती देणे महत्वाचे ठरते. पारंपारिक लैंगिकतेपासून आपण खूप पुढे आलो असून आता भारतातील ग्रामीण भागातही केमसेक्स आणि बेअर बॅकिंगसारखे फॅशन ट्रेण्ड्स वाढू लागले आहेत.\nएएचएफचे अध्यक्ष मायकल विनस्टीन म्हणाले, ”गेली अनेक वर्षे जागतिक आरोग्य क्षेत्रातील निधीउभारणी कमी झाली असताना सुरक्षित यौनसंबंधांविषयी जागरुकता निर्माण करण्याची नितांत आवश्यकता भासते आहे. निधीच्या तुटवड्यामध्ये कंडोम्ससाठीचा अपुरा पैसाही अंतर्भूत असून एचआयव्ही रुग्णांची अधिक संख्या असलेल्या देशांमध्ये तरी रोगमुक्त व आरोग्यपूर्ण जीवनासाठी कंडोम्स किती महत्वाचे ठरतात, हे लोकांना समजावून सांगणे महत्वाचे ठरले आहे.”\nवाहतूक समस्या सोडविण्यासाठी महापालिकेचा सक्रिय प्रतिसाद हवा : आमदार संजय केळकर.\nठाण्यात वाहतूक शाखेचे ई चलान सुरु\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंडीगड चंद्रपूर जम्मू-काश्मीर जयपूर जळगाव जेजुरी ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा बारामती बुलढाणा भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B7/", "date_download": "2019-07-22T20:36:42Z", "digest": "sha1:HK4JS33KI3F2CW4K6SW32GSSJNFU3WKP", "length": 7519, "nlines": 59, "source_domain": "lokvruttant.com", "title": "सपा-बसपाच्या आघाडीची घोषणा – Lokvruttant", "raw_content": "\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 12, 2019\nलखनौ-: बसपा अध्यक्षा मायावती यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. या पत्रकार परिषदेत मायावती यांनी सपा आणि बसपाच्या आघाडीची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशच्या एकूण 80 लोकसभा जागांपैकी सपा आणि बसपा प्रत्येकी 38 जागांवर लढणार आहेत. या आघाडीत काँग्रेसचा समावेश नसला तरीही अमेठी आणि रायबरेलीची जागा काँग्रेसला देण्यात आली आहे. तर दोन जागा इतर लहान मित्रपक्षांसाठी ठेवण्यात आल्या आहेत.सपाचे अखिलेश यादव आणि मायावती हे लोकसभा निवडणुकीत आघाडी करणार आहेत. याबाबत दोघांनी पत्रकार परिषद घेत घोषणा केली.\nदिल्लीची सत्ता आपल्या हाती करण्याच्या दृष्टीने उत्तरप्रदेश हे राज्य सर्वाधिक महत्त्वाचं मानलं जातं. याच राज्यात आता पारंपारिक राजकीय विरोधक सपा आणि बसपा यांची आघाडी आता निश्चित झाली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशातील 80 पैकी 73 जागा मिळाल्या होत्या. सपा आणि बसपा या दोन पक्षांमध्ये झालेल्या मतविभागणीचा मोठा फायदा भाजपला झाला होता. पण आता हे दोन पक्ष एकत्र येत आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्यात भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. ही आघाडी करत असताना या दोघांनीही काँग्रेसला बाजुला सारण्याचा निर्णय घेतला. मात्र अमेठी आणि रायबरेली या दोन जागांवर ते उमेदवार उभे करणार नाहीत. काही दिवसांपूर्वी दिल्लीत बसपाच्या अध्यक्षा मायावती आणि सपाचे नेते अखिलेश यादव यांनी तब्बल तीन तास मॅरेथॉन बैठक घेतली.\nTags: #सपा-बसपाच्या #आघाडीची #घोषणा\nअहमदनगरमध्ये भाजपला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 नगरसेवकांची हक्कलपट्टी\nबेस्ट संपात सहभागी कर्मचाऱ्याची नोकरी जाणार नाही : उद्धव ठाकरे\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंडीगड चंद्रपूर जम्मू-काश्मीर जयपूर जळगाव जेजुरी ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा बारामती बुलढाणा भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nगढुळ पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nबनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\nओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड\nठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528220.95/wet/CC-MAIN-20190722201122-20190722223122-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}