diff --git "a/data_multi/mr/2019-04_mr_all_0155.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-04_mr_all_0155.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2019-04_mr_all_0155.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,560 @@ +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/under-the-Atrocity-Act-resistance-to-change-issue/", "date_download": "2019-01-19T06:08:05Z", "digest": "sha1:RSA7Y4GNVCX7MH35UYEIWGDUNUJM2TTI", "length": 5855, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अ‍ॅट्रॉसिटी तील बदलास विरोध | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › अ‍ॅट्रॉसिटी तील बदलास विरोध\nअ‍ॅट्रॉसिटी तील बदलास विरोध\nअ‍ॅट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला तात्काळ अटक न करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर पुनर्विचार केला जावा, या मागणीसाठी तथागत प्रतिष्ठानच्या दलित कार्यकर्त्यांनी नग्नावस्थेत गळ्यात मडके अडकवून व कंबरेच्या मागे खराटा बांधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. देशभरात समता प्रस्थापित होण्यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील जनतेच्या सुरक्षेसाठी अ‍ॅट्रॉसिटी कायदा तयार केला गेला आहे. हा कायदा असताना देखील खैरलांजी, सोनई हत्याकांड, नितीन आगे प्रकरण, सागर शेजवळ खून प्रकरण आदी प्रकार घडले आहेत.\nसर्वोच्च न्यायालयाने या कायद्यात काही बदल केले आहेत. या बदलामुळे दलितांना मिळालेले सुरक्षा कवचच धोक्यात आले असल्याने तथागत प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी काल (दि.23) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. या बदलामुळे जातीयवादी प्रवृत्ती पुन्हा डोके वर काढतील. स्वातंत्र्यपूर्व काळात दलितांवर झालेल्या अत्याचाराची पुनरावृत्ती होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे नुकत्याच दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार केला जावा, या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांना देण्यात आले.\nअ‍ॅट्रॉसिटीची सर्वच प्रकरणे खोटी नसतात. राज्यासह देशात वीस वर्षात किती अ‍ॅट्रॉसिटीच्या केसेस झाल्या आणि यामध्ये किती खोटे व किती खरे प्रकरणे आहेतच याची श्‍वेतपत्रिका काढण्याची मागणी देखील आंदोलकांनी केली. या आंदोलनात प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत म्हस्के, आशिष गायकवाड, सुशील म्हस्के, तेजस गायकवाड, विनोद पाडळे, दिपक गायकवाड, हर्षद पेंढारकरआदींसह कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते.\nभैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी महिलेसह तिघांना अटक\nकांदा मातीमोल ; एक ट्रक कांदा फक्‍त पाच रुपये किलोने विकला (Video)\nछमछम सुरू करणाऱ्या सरकारला घुंगरू पाठविणार : फौजिया खान\n#metoo महिलांच्या आदराविषयी खूप बोलतात पण, कमी लोक कृतीत आणतात : सिंधू\nएकजू�� रॅलीसाठी पश्चिम बंगालमध्ये दिग्गजांची मांदियाळी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sandeepramdasi.com/2012/02/06/tukdoji/", "date_download": "2019-01-19T06:05:01Z", "digest": "sha1:N25X2C6QYNMKSYOOAUVMSOHEUTHNEDGQ", "length": 6751, "nlines": 76, "source_domain": "sandeepramdasi.com", "title": "मतदान कुणा करणार? | रामबाण", "raw_content": "\nनाश्कात छगन भुजबळ भेटले. त्यांच्या पहिल्या निवडणुकीच्या काळातले किस्से त्यांच्याच तोंडून ऐकताना मजा आली. त्याकाळी निवडणुकीला फक्त 700 ते आठशे रुपये खर्च आला होता हे ऐकताना अंगावर रोमांच आणि शहारे दोन्ही आले होते. आता किती खर्च येतो या प्रश्नावर भुजबळ साहेबांनी फक्त हात जोडले. मला वाटतं यातच सगळं आलं. सध्याच्या काळात निवडून येण्यासाठी सगळेच पक्ष, उमेदवार कुठल्या थराला जातात ते आपण पाहतोच. या रणधुमाळीत कोणीही मागे नाही ही शोकांतिका. मतदारही शहाणे झालेत सगळ्यांनाचा हो म्हणतात. हा सगळा एकदिवसाचा खेळ हे त्याच्याही अंगी रुजलंय.\nअमरावतीला भाऊचा धक्का करत होतो. तुकडोजी महाराजांनी निवडणूकीबाबत काहीतरी लिहिलं असेल अशी खात्रा होती. मित्राला संजय देशमुख म्हणजे एसपी/एस्प्याला फोन केला. त्यानं मोझरीच्या गुरुकुंज आश्रमातल्या अमोल बांबल यांचा नंबर दिला. त्यांनी लगेच ग्रामगीतेत तुकडोजींनी लिहिलेला सुंदर उपदेश ऐकवला. मतदान, निवडणूक आणि लोकप्रतिनिधींबद्दल सोप्या भाषेत लिहिलंय, शांततेत वाचलं तर मतदान कुणाला आणि का करावं हे कळेल. तुम्हीही वाचा आणि जमले तर आपल्या गावकऱ्यांपर्यत ‘तुकड्या’चा हा संदेश पोचवा.\nकानी घ्या तुकड्याची वार्ता, सांगा मतदान कुणा करणार\nऐसे न करावे वर्तन | असतील जे इमानदार सेवकजन |\nतेचि द्यावेत निवडून | एकमते सर्वांनी ||\nसर्वास असावी चिंता समाजी | कोण आहे लायक जगामाजी |\nकोण घेई गावाची काळजी | सर्वकाळ ||\nभवितव्य गाव अथवा राष्ट्राचे | आपुल्या मतावरीच साचे |\nएकेक मत लाखमोलाचे | ओळखावे याचे महिमान |\nमत हे दुधारी तलवार | उपयोग न केला बरोबर |\nतरीच आपलाची उलटतो वार | आपणावर शेवटी ||\nदूर्जन होतील शिरजोर | आपुल्या मताचा मिळता आधार |\nसर्व गावास करतील जर्जर | न देता सत्पात्री मतदान ||\nमतदान नव्हे करमणूक | निवडणूक नव्हे बाजार-चुणूक |\nनिवडणूक ही संधी अचूक | भवितव्याची ||\nनाती-गोती, पक्ष-पंथ | जात-पात, गरीब- श्रीमंत |\nदेवघेव, भीडमूर्वत | यासाठी मत देवूची नये ||\n– राष्ट्रसंत तुकडोजी महाराज\nThis entry was posted in social and tagged गुरुकुंज, ग्रामगीता, छगन भुजबळ, जय गुरुदेव, झेडपी, तुकडोजी महाराज, निवडणूक, मतदान, मनपा, मनी नाही भाव, मोझरी, gramgeeta, tukdoji maharaj by रामबाण. Bookmark the permalink.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/muktapeeth/muktpeeth-artical-sanjit-shaha-54205", "date_download": "2019-01-19T07:09:50Z", "digest": "sha1:2XB52YJXTNCSXQRYD6HTTHMXZJBNTLS6", "length": 19435, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "muktpeeth artical sanjit shaha ‘कर्फ्यू’वाल्या शहरातील ‘ट्रॅफिक जॅम’ | eSakal", "raw_content": "\n‘कर्फ्यू’वाल्या शहरातील ‘ट्रॅफिक जॅम’\nबुधवार, 21 जून 2017\nआपण सांगीवांगी ऐकतो किंवा दूरचित्रवाणीवर पाहतो, त्याहून कितीतरी वेगळी परिस्थिती श्रीनगरमध्ये आहे. सगळे काही आलबेल नाही; पण आपल्याला घाबरवले अधिक जात आहे हे निश्‍चित.\nआपण सांगीवांगी ऐकतो किंवा दूरचित्रवाणीवर पाहतो, त्याहून कितीतरी वेगळी परिस्थिती श्रीनगरमध्ये आहे. सगळे काही आलबेल नाही; पण आपल्याला घाबरवले अधिक जात आहे हे निश्‍चित.\nसरहद आणि जम्मू-काश्‍मीर सरकारच्या वतीने पुढच्या महिन्यात कारगिल मॅरेथॉन शर्यत आयोजित करत आहोत, त्याकरिता पूर्वतयारीसाठी नुकतेच काश्‍मीरला गेलो होतो. कारगिलला जायचे तर जवळचा मार्ग म्हणजे व्हाया श्रीनगर. काश्‍मीर आणि त्यातही श्रीनगर म्हटले, की सगळीकडे दगडफेक, गोळीबार, अतिरेक्‍यांचे हल्ले, लष्करी जवानांचे बलिदान, जाळपोळ, कर्फ्यू, अतिरेक्‍यांचे एन्काउंटर असेच चित्र मनात येते; पण मॅरेथॉनची पूर्वतयारी करायलाच हवी होती. मनात धाकधूक होतीच. दिल्लीला पोचलो. आता श्रीनगरला जाण्याकरिता विमानाची वाट पाहताना विमानात आपल्याशिवाय कुणी असेल का, तिथे सुखरूप उतरता येईल का, विमानतळावरूनच परत पाठवले तर काय करायचे... असे नाना प्रश्न मनामध्ये यायला लागले. पण, विमान पूर्ण भरलेले होते. ऐनवेळी येणाऱ्यांना चढ्या दराने तिकिटे घ्यावी लागली होती. बरे, सगळे प्रवासी काश्‍मिरी होते असेही नाही. उलट काश्‍मिरी अभावानेच होते. गुजराती, बंगाली, मराठी अशा विविध भाषा बोलणारे ते सगळे पर्यटकच होते मी कोड्यातही पडलो आणि किंचित आश्वस्तही झालो. एवढ्या संख्येने पर्यटक जात आहेत म्हणजे परिस्थिती तितकीशी वाईट नसावी बहुतेक...\nश्रीनगरला उतरल्यावर प्रथम आम्ही काश्‍मीरचे माजी पोलिस महानिरीक्षक जावेद मगदुमी यांच्या घरी गेलो. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात काश्‍मीरमधली तणावपूर्ण परिस्थिती हाताळली होती. त्यांच्याशी बोलताना ते म्हणाले की, ‘राजकीय पातळीवर हा प्रश्न योग्य तसा हाताळण्यात आपल्याला अपयश येते आहे, अन्यथा ७०-८० टक्के काश्‍मिरी भारताच्याच बाजूने आहेत. जे मूठभर फुटिरतावादी आणि पाकिस्तानवादी आहेत, त्यांना अधिकाधिक लोक आपल्या बाजूने वळवायचे असल्यामुळे ते सतत लष्कर आणि पोलिसांविरुद्ध कारवाया करत असतात. संरक्षण दलांकडून कारवाई व्हावी आणि त्याचा वापर करून जनमत आपल्या बाजूने वळवावे, असा त्यांचा डाव आहे. दुर्दैवाने आपण त्यांना हवे तसेच वागतो आहोत. पूर्वी विद्यार्थी यात नव्हते; पण त्यांच्या मनामध्ये भारतद्वेष फुलवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा सापळा आहे. आपण त्यात अडकत चाललो आहोत. त्यामुळेच लष्कर आणि पोलिसांना एकीकडे अतिरेक्‍यांचा गोळीबार, तर दुसरीकडे जनतेची दगडफेक, असा दुहेरी मारा सहन करावा लागतो आहे.’\nमगदुमी यांच्या घरून निघाल्यानंतर आम्ही श्रीनगरमध्ये फिरू लागलो. प्रसिद्ध लाल चौकात आम्ही पोचलो, तेव्हा वाहतुकीमुळे कोंडी झाली होती. तेथूनच घरी संपर्क साधला, तेव्हाही ‘वाहिन्यां’वरून लाल चौकात ‘कर्फ्यू’ असल्याची बातमी दिली जात होती आणि आम्ही ‘ट्रॅफिक जॅम’मध्ये अडकलो होतो. मोठ्या संख्येने पर्यटक, सामान्य लोक रस्त्यावर मोकळेपणाने फिरत होते. तिथे आमचा एक- दीड तास मोडला. पुण्यात असताना मनात दाटलेल्या भीतीचा कुठे लवलेशही नव्हता. आम्ही श्रीनगरच्या अधिकच धोकादायक अशा ‘डाउनटाउन’ भागात गेलो. तिथे शुजात चाशू या तरुणाला आम्ही भेटलो. तो पूर्वी श्रीनगरचा उपमहापौर होता. त्याच्याशी बोलताना आम्ही विचारले, ‘या भागात सारख्या दगडफेकीच्या घटना होत असतात असे आम्ही ऐकतो.’ त्यावर तो हसला आणि म्हणाला, ‘अहो, इथे अनेक गल्ली-बोळं आहेत. कुठल्यातरी एका गल्लीमध्ये कुणीतरी दगडफेक करतं आणि सगळे राष्ट्रीय चॅनेल्स दिवसभर तीच बातमी सारखी- सारखी आणि अतिरंजित स्वरूपात दाखवत राहतात. त्या गल्लीच्या तोंडाशी सगळे चॅनेलवाले कॅमेरे लावून दिवस- दिवस बसून असतात. मग काय, इथल्या काही लोकांना तेच हवं असतं आणि सोशल मीडियावर ते या बातम्या फिरवत राहतात.’\nत्यानंतर शुजात आम्हाला श्रीनगरच्या बटयार, अली कदल या भागात घेऊन गेला. तिथे अमृतेश्व�� नावाचे एक प्राचीन शिवमंदिर आहे. या मंदिरात रमेश पंडित नावाचा पंडित पुजारी राहतो. त्या अती संवेदनशील भागामध्ये तो एकटाच पंडित असूनही अनेक वर्षे व्यवस्थित राहतो आहे. (आता या शिवमंदिराच्या जीर्णोद्धाराचा त्याचा मानस असून शुजात चाशू, तसेच अनेक स्थानिक मुस्लिम तरुण श्रमदानास तयार आहेत; परंतु त्यांना त्यासाठी आर्थिक चणचण असून त्याकरिता ते प्रयत्न करत आहेत.) या मंदिराला लागूनच रींचान शाह मशीद आहे. काश्‍मीरमध्ये आलेला पहिला सूफी संत बुलबुल शाह याला रींचान शाह नामक तिबेटी वंशाच्या बौद्धधर्मीय राजाने स्वतः बोलावून त्याच्याकडून इस्लामची दीक्षा घेतली होती. शेजारी- शेजारी असलेल्या या मंदिर आणि मशिदीत आजही नित्यनेमाने पूजाअर्चा आणि नमाज सुरू असतात.\nयाचा अर्थ तिथे सगळे काही आलबेल आहे असा नाही; पण त्याची जी तीव्रता आपल्याला सांगितली जाते, तितकी ती नक्कीच नाही.\nभारताचा मोठा स्ट्राईक; पाकच्या पाच सैनिकांचा खात्मा\nश्रीनगर- पाकिस्तानकडून सीमारेषेवर नेहमीच काहीतरी कुरापती सुरू असतात. भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याच्या या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिले आहे....\nमेहबुबा मुफ्ती स्थानिक दहशतवाद्यांना म्हणतात भूमिपुत्र\nश्रीनगरः काश्मिरच्या खोऱ्यात वाढत्या दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी केंद्र सरकारने दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांशी बातचित करावी आणि त्यांना...\nपाकच्या गोळीबारात बीएसएफचा अधिकारी हुतात्मा\nश्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानने आज (मंगळवार) केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) अधिकारी हुतात्मा झाला. विनय...\nचार रिक्षा, चार दुचाकी खाक ठाणे - वडिलांच्या नावावर असलेली दुचाकी मागितल्यानंतर काकाने ती...\n'तिचे' सर सलामत तो पगड़ी पचास...\nश्रीनगरः राज्यमार्गावर वेगात असलेला ट्रक महिलेला उडवतो. महिला रक्ताच्या थारोळ्यात पडते. महिलेला पाहण्यासाठी गर्दी होते. काही जण फोटो काढतात तर काही...\nउत्तर भारतात थंडीची लाट\nनवी दिल्ली : जम्मू- काश्‍मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये होत असलेल्या हिमवृष्टीमुळे उत्तर भारतातील बहुतांश भागाचा पारा घसरला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटर���ॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shreeknsp.com/about-us/", "date_download": "2019-01-19T06:42:40Z", "digest": "sha1:FHRZX5RXRS7MZQE3AAJKC6WTI4VKDREW", "length": 4805, "nlines": 25, "source_domain": "shreeknsp.com", "title": "About Us – श्री केदारेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ,", "raw_content": "\nश्री. केदारेश्वर नागरी सहकारी पतसंस्था\nआपली श्री. केदारेश्वर नागरी सहकारी पतसंस्था आज उत्तम प्रगतीपथावर आहे, पतसंस्थेने मागील वर्षात उत्तम व्यवसाय करून नफ्यात व व्यवसायात उत्तम वाढ केली आहे, पतसंस्थेने ठेव योजना कार्यान्वित करून उत्तम ठेवी प्राप्त केल्या.\nमागील कार्य योजना पत्रकामध्ये पतसंस्थेची उद्दीष्टे दिले होते,त्याची पूर्तता जवळपास झालेली असून ३१ मार्च २०१६ साली रुपये ३,४४,२२,७७४/- वरून रुपये ८९,६२,७२४/- ने वाढ होऊन ३१ मार्च २०१७ रोजी रुपये ४,३३,८५,४९९/- इतके झाले आहे.\nआपल्या संस्थेच्या ३१ मार्च २०१७ अखेर संपलेल्या सहकारी वर्षांचा ताळेबंद, नफा-तोटा\nपत्रक आणि संस्थेच्या २९ वा वार्षिक अहवाल संचालक मंडळाच्या वतिने सादर करण्यात मला अत्यंत आनंद होत आहे. चालू अहवाल सालमध्ये विशेष प्रगती केल्याचे अहवालातील आकडेवारीवरून आपल्या लक्ष्यात येईलच. आपणा सर्वांच्या सहकार्याने संस्थेच्या प्रगतीला जो हातभार लागलेला आहे त्याबद्दल मी आपला शतशः आभारी आहे, ह्यापुढे प्रगतीच्या वाढीच्या वेगास आपले मोलाचे सहकार्य लाभेल अशी मी आशा बाळगतो.\nमागील कार्ययोजनेनुसार पतसंस्थेने आपल्या ग्राहकांना RTGS, NEFT, Sales Tax, Income Tax, Service Tax, Professional Tax च्या चालान भरण्याची सुविधा पतसंस्थेने देऊन आपल्या इतर उत्पन्नामध्ये वाढ केलेली आहे. तसेच ग्राहकांना या या वार्षिक कार्ययोजना मध्ये भारतातील कोणत्याही ATM द्वारे पैसे काढण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून देत आहोत.\nपतसंस्थेने कोअर बँकिंग प्रणालीमध्ये प्रवेश केला असल्यामुळे पतसंस्थेच्या व्यवसायात निश्चित वाढ झाली आहे. परंतु याची सर्वात मोठी जबाबदारी कर्मचारी व अधिकारी वर्गावर आहे. कारण या वार्षिक कार्ययोजनामध्ये पतसंस्थेच्या व्यव���ाय वाढ व ग्राहक सेवा यावर कटाक्षाने भर देणार आहे. हे केले तर पतसंस्थेची उन्नती व प्रगती होईल.\nCopyright © 2019 श्री केदारेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/careervrutant-lekh-news/preparation-of-upsc-main-exam-1244108/", "date_download": "2019-01-19T07:13:54Z", "digest": "sha1:ONIQFLWG6626KW2YK7TCD2MGL3TGLTYO", "length": 24450, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "यूपीएससीची तयारी : यूपीएससी (मुख्य परीक्षा) सामान्य अध्ययन ३ – आर्थिक विकास | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nयूपीएससीची तयारी : यूपीएससी (मुख्य परीक्षा) सामान्य अध्ययन ३ – आर्थिक विकास\nयूपीएससीची तयारी : यूपीएससी (मुख्य परीक्षा) सामान्य अध्ययन ३ – आर्थिक विकास\nमागील लेखामध्ये आपण सामान्य अध्ययन-पेपर ३ चे स्वरूप आणि व्याप्ती याची महत्त्वपूर्ण माहिती घेतलेली आहे.\nमागील लेखामध्ये आपण सामान्य अध्ययन-पेपर ३ चे स्वरूप आणि व्याप्ती याची महत्त्वपूर्ण माहिती घेतलेली आहे. आजच्या याच संदर्भातील दुसऱ्या लेखांकामध्ये आर्थिक विकास या घटकातील भारतीय अर्थव्यवस्था आणि संबंधित मुद्दे; आर्थिक नियोजनाचे प्रकार व याची अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने नेमकी काय उपयुक्तता असते व त्याचे स्वरूप या मुद्दय़ांवर चर्चा करणार आहोत. याच्या जोडीला आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या अर्थव्यवस्थेसंबंधी मूलभूत संकल्पनांची माहिती थोडक्यात घेणार आहोत. याचबरोबर या घटकावर गतवर्षीय मुख्य परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले होते व परीक्षाभिमुख अभ्यासाच्या दृष्टीने याची तयारी कशी करावी, याची चर्चा करणार आहोत.\nभारत स्वतंत्र झाल्याबरोबर केंद्र सरकारने देशातील विविध आर्थिक समस्या सोडवण्यासाठी आणि भारताचा आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी नियोजन पद्धती अवलंबली. त्यामध्ये समाजवादी आणि भांडवलशाही या दोन्ही तत्त्वांचा समावेश केला होता. अर्थात भारताने आर्थिक विकास साधण्यासाठी मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला होता. भारतातील आर्थिक नियोजन हे मुख्यत्वे पंचवार्षकि योजनांवर आधारलेले आहे, ज्याद्वारे दीर्घकालीन उद्देश साध्य करण्यावर भर देण्यात आलेला आहे. त्यामध्ये आर्थिक वृद्धी, स्थूल देशांतर्गत उत्पादन व दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पादन यात वाढ करणे, रोजगार उपलब्धता, समन्यायी वितरण, आधुनिकीकरण आणि स्वयंपूर्णता इत्यादी महत्त्वाच्या उद्दिष्टांचा समावेश आहे. याच्या जोडीला सरकारमार्फत काही अल्पकालीन उद्देशांची वेळोवेळी आखणी करण्यात येते. ते पंचवार्षकि योजनानिहाय उद्देश साध्य करण्यासाठी असतात. अर्थात दीर्घकालीन उद्देश आणि अल्पकालीन उद्देश हे परस्परपूरक असतात. थोडक्यात, अल्पकालीन उद्देश हे योजनानिहाय आखलेल्या धोरणांचा भाग असतात जे दीर्घकालीन उद्देश किंवा आर्थिक नियोजनाचे आखलेले उद्देश साध्य करण्यासाठी महत्त्वाचे असतात.\nभारतातील आर्थिक नियोजनांचे सामान्यत: दोन भागांमध्ये वर्गीकरण केले जाते- १९९१ पूर्वीचे आर्थिक नियोजन व १९९१ नंतरचे आर्थिक नियोजन. भारतातील आर्थिक नियोजन पद्धतीमध्ये १९९१ नंतर काही मूलभूत बदल करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये आर्थिक उदारीकरणाच्या तत्त्वांचा स्वीकार करण्यात आलेला आहे जो मुक्त अर्थव्यवस्थेच्या धोरणाचा पुरस्कार करणारा आहे. याचाच अर्थ अर्थव्यवस्थेवरील सरकारचे नियंत्रण कमी करून आर्थिक विकास अधिक गतीने साध्य करण्यासाठी पोषक वातावरण तयार करणे हा १९९१ नंतरच्या आर्थिक नियोजन नीतीचा मुख्य उद्देश राहिलेला आहे व यात केंद्र सरकारने स्वत:कडे नियामकाच्या ऐवजी साहाय्यकाची जबाबदारी घेतलेली आहे.\nआता आपण थोडक्यात आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी या दोन संकल्पनांचा आढावा घेऊ या. आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी या दोन महत्त्वाचा मूलभूत संकल्पना अर्थव्यवस्थेच्या आकलनासाठी महत्त्वाच्या असतात व त्यांचे नीट आकलन असल्याखेरीज या घटकाचा अभ्यास योग्य पद्धतीने करता येत नाही. कारण दररोज याविषयी वर्तमानपत्रांमधून काही ना काही माहिती प्रसिद्ध होत असते. पण या माहितीचा परीक्षेच्या दृष्टीने योग्य उपयोग करून घेण्यासाठी या संकल्पनांचे आकलन होणे गरजेचे आहे.\nयातील आर्थिक वृद्धी ही संकल्पना स्थूल देशांतर्गत उत्पादन, स्थूल राष्ट्रीय उत्पादन, दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पादन, दरडोई निव्वळ देशांतर्गत उत्पादन आणि दरडोई निव्वळ राष्ट्रीय उत्पादन यांसारख्या संख्यात्मक पद्धतीने अर्थव्यवस्थेच्या वाढीची स्थिती दर्शवतात. थोडक्यात, शाश्वत पद्धतीने स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये होणारी वाढ हा आर्थिक वृद्धी या प्रक्रियेचा महत्त्वाचा पलू मानला जातो. आर्थिक विकास ही संकल्पना आर्थिक आणि सामाजिक प्रगतीची निर्देशक मानली जाते. आर्थिक विकास ही प्रक्रिया अर्थव्यवस्थेमधील भौतिक व कल्याणकारी विकासामध्ये होणारी सुधारणा स्पष्ट करते. ज्यामध्ये गरिबीचे निर्मूलन, साक्षरतेमध्ये होणारी वाढ, बेरोजगारीचे उच्चाटन आणि आर्थिक विषमता कमी करून आर्थिक समानता यांसारख्या गोष्टीमध्ये उत्तरोत्तर होणाऱ्या प्रगतीचा आलेख दर्शवते. थोडक्यात, आर्थिक विकास या प्रक्रियेची व्याप्ती आर्थिक वृद्धीपेक्षा मोठी आहे. आर्थिक विकास हा उत्पादनामध्ये होणाऱ्या वाढीव्यतिरिक्त उत्पादन रचनेमध्ये होणारे बदल व उत्पादनक्षमतेच्या आणि उपलब्ध साधनसंपत्तीच्या योग्य विभाजनाची माहिती देते व सामाजिक न्याय या तत्त्वाची सुनिश्चितता दर्शवते.\nउपरोक्त चच्रेतून असे स्पष्ट होईल की, यातील आर्थिक वृद्धी ही संकल्पना अर्थव्यवस्थेविषयी सामान्यत: संख्यात्मक चित्र दर्शवते आणि आर्थिक विकास ही संकल्पना अर्थव्यवस्थेविषयी संख्यात्मक व गुणात्मक या दोन्ही बाबींचे चित्र दर्शवते. अर्थात आर्थिक वृद्धीपेक्षा आर्थिक विकास या संकल्पनेचा परीघ मोठा आहे. त्यामध्ये आर्थिक व सामाजिक प्रगतीचे चित्र दिसून येते. याउलट आर्थिक वृद्धी ही संकल्पना अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग दर्शवते.\nआता आपण उपरोक्त चíचलेल्या घटकासाठी अभ्यासाचे नियोजन कसे करावे, तसेच यावर आत्तापर्यंत झालेल्या तीन मुख्य (२०१३-२०१५) परीक्षांमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा थोडक्यात परामर्श घेऊ. तसे पाहता हा घटक पारंपरिक स्वरूपाचा आहे. आतापर्यंत झालेल्या मुख्य परीक्षांपकी या घटकावर २०१५ च्या मुख्य परीक्षेमध्ये ‘अलीकडील काळात झालेल्या भारतातील आर्थिकवृद्धीच्या स्वरूपाचे वर्णन पुष्कळदा नोकरीविना होणारी वृद्धी असे केले जाते. याच्याशी तुम्ही सहमत आहात का तुमच्या उत्तराच्या समर्थनासाठी युक्तिवाद करा.’ हा एकमेव थेट प्रश्न विचारण्यात आलेला होता. या प्रश्नाच्या आकलनासाठी आर्थिक वृद्धी या संकल्पनेची सखोल माहिती असणे गरजेचे आहे, तसेच सरकारमार्फत वेळोवेळी जाहीर क���ल्या जाणाऱ्या याच्याशी संबंधित आकडेवारीचा आधार घेऊन युक्तिवाद करावा लागतो, ज्यामुळे प्रश्नाला अनुसरून योग्य उत्तर लिहिता येऊ शकते. या घटकाचा परीक्षेच्या दृष्टीने मूलभूत अभ्यास करण्यासाठी सर्वप्रथम ‘एनसीईआरटी’चे अकरावी आणि बारावी इयत्तेचे भारतीय आर्थिक विकास (Indian Economic Development) आणि Macro Economics या पुस्तकांचा वापर करावा. त्यानंतर या घटकाचा सखोल अभ्यास करण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेवरील मिश्रा आणि पुरी किंवा दत्त आणि सुंदरम अशा संदर्भग्रंथांचा वापर करावा.\nयापुढील लेखामध्ये या पेपरमध्ये नमूद केलेल्या आर्थिक विकासामधील सर्वसमावेशक वाढ व संबंधित मुद्दे या घटकाचा आढावा घेणार आहोत आणि या घटकाची तयारी कशी करावी, तसेच गतवर्षीय मुख्य परीक्षेत या घटकावर कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आलेले होते, याची एकत्रितपणे चर्चा करणार आहोत. (भाग पहिला)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; योगेश कुंबेजकर महाराष्ट्रातून पहिला\nयूपीएससीची तयारी : भारताचे परराष्ट्र धोरण\nमुन्नाभाई स्टाईलने कॉपी करणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याला अटक, IAS ऐवजी आरोपीचा शिक्का\nयूपीएससीची तयारी : यूपीएससी (मुख्य परीक्षा) सामान्य अध्ययन- ३ आर्थिक विकास\nयूपीएससीची तयारी : यूपीएससी (मुख्य परीक्षा) सामान्य अध्ययन ३ : स्वरूप आणि व्याप्ती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरण: सेवकाने दिला दगा, तरुणीने केले ब्लॅकमेल, ३ अटकेत\nतुमच्याकडे दुसरं काम नाही का; हार्दिक पांड्या प्रकरणावरून स्वरा भास्करचे कोर्टाला चिमटे\nये बारामतीमध्ये बघतोच तुला; अजित पवारांचे गिरीश महाजनांना आव्हान\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/experience-of-an-art-of-light-arrangement-244840/", "date_download": "2019-01-19T06:56:01Z", "digest": "sha1:ANFI6RU2TWB3MWTCC6DRAXT4OR4EMS7E", "length": 26214, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "प्रकाशरचनांचे अनुभव | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nप्रकाशाचा अनुभव म्हणजे कशाचा अनुभव प्रकाशाच्या आपल्यावर होणाऱ्या परिणामाचा, असं पहिलं उत्तर येईल आणि ते बिनचूकही असेल.\nप्रकाशाचा अनुभव म्हणजे कशाचा अनुभव प्रकाशाच्या आपल्यावर होणाऱ्या परिणामाचा, असं पहिलं उत्तर येईल आणि ते बिनचूकही असेल. पण मग प्रकाश कोणत्या रचनेतून येतो आहे, हे महत्त्वाचं नसतं का प्रकाशाच्या आपल्यावर होणाऱ्या परिणामाचा, असं पहिलं उत्तर येईल आणि ते बिनचूकही असेल. पण मग प्रकाश कोणत्या रचनेतून येतो आहे, हे महत्त्वाचं नसतं का त्या रचनेचाही अनुभव आपण घेत असतो का त्या रचनेचाही अनुभव आपण घेत असतो का प्रकाशाधारित कलांचा इतिहास मोठा आहे, पण तो प्रकाशाइतकंच रचनेच्याही अनुभवाला महत्त्व देणारा आहे\n‘प्रकाशाचा सण दिवाळी’ वगैरे वाक्यं लिहिलेले भ्रमणध्वनी-संदेश अनेक वाचकांनी एव्हाना डिलीटही केले असतील. मंगळवारच्या भाऊबिजेसोबत प्रकाशाचा हा सण संपेल. दिवाळी संपली तरी आकाशकंदील मात्र बरेच जण काही दिवस तसाच ठेवतात. देवदिवाळीपर्यंत वगैरे. का ठेवतात बरं वाटतं म्हणून देवदिवाळी किंवा तुळशीचं लग्न वगैरे हे एक निमित्त.. एरवीच प्रकाश पाहिला की बरं वाटतं. रंगीत प्रकाशाचा खेळ दिसला की त्याहीपेक्षा अधिक बरं वाटतं. प्रकाश अडवायचा कुठे आणि प्रकाशाला कुठून बाहेर पडू द्यायचं याच्या निरनिराळ्या कल्पना आपल्यासमोर साकारलेल्या असतात तेव्हा, प्���काशाचं ते डिझाइन पाहण्यात मन रमतं. काळोखात एकच प्रकाश-स्रोत असेल, तर तो नाटय़ निर्माण करतो. आकाशातल्या तारका, एकच दूरवरला दिवा, एकच तिरीप, एकच कवडसा, रांगोळीशेजारची किंवा डिनरच्या टेबलावरली एखादीच मिणमिणती ज्योत.. ही प्रकाशाची एकेकटी रूपं अपेक्षा ते उत्कंठा यांच्या चढत्या तारांतून एखादा सूर छेडतात. कशाच्या तरी आडून येणारा प्रकाश आभासाला आवाहन करतो. याउलट, रोषणाईचा भरपूर प्रकाश सामथ्र्य, भव्यता, शिस्तबद्ध कवायतीतून किंवा अन्य कुठल्या एकसारखेपणातून होतो तसा सामूहिक हुंकाराचा भास, प्रकाशाचेच आकार झाल्यासारखं वाटल्यामुळे येणारा विस्मय यांचा प्रत्यय देतो.. रोषणाईचं हे नेहमीचंच आहे.\nप्रेक्षकाला, श्रोत्याला येणारा अनुभव नटाला, गायकाला माहीत असतो. तरीही तो अनुभव तेव्हा मात्र नवा असतो. असंच प्रकाशाचं. दिसण्याशी संबंधित असणाऱ्या कला या प्रकाश वापरण्याच्या कला आहेत, एवढं तरी नक्की असतं. नाटकांतली प्रकाशयोजना, चित्रपट हे छायाप्रकाशाचंच माध्यम असल्याचं जाणून केलेली दृश्यरचना, वास्तूच्या सजावटीमध्ये प्रकाश वापरून घेणारी नवी शाखा.. अर्थातच छायाचित्रण कला आणि दूरान्वयानं रंगचित्रकला (पेंटिंग) यांच्याशी प्रकाशाचा संबंध आहेच. पण या साऱ्यांतून प्रकाशाचे कसकसे अनुभव यावेत, याचे आडाखे गेल्या कैक वर्षांत, किमान तेराव्या-चौदाव्या शतकापासून ठरत आलेले आहेत. प्रकाशाचा नवा अनुभव देता येईल का, हे शोधणं आजच्या कलावंतांचं काम आहे. ते एकीकडे मांडणशिल्पांच्या (इन्स्टॉलेशन) कलेतून होतं आहे, तर दुसरीकडे संगणकीय प्रकाशात बरंच काम सुरू आहे. आजपासून पाऊणशे वर्षांपूर्वी हे (प्रकाशाचे अपरिचित अनुभव शोधण्याचं) काम ‘फोटोग्राफी’ या त्या काळी तुलनेनं नव्या असलेल्या तंत्राकडे होतं. १९२० आणि ३० च्या दशकात मॅन रे, लाझ्लो मोहिले-नॅश (स्पेलिंगबरहुकूम उच्चार ‘मोहोली – नॅगी’) यांनी केवळ डार्करूममध्ये, म्हणजेच कॅमेरा न वापरता केवळ एन्लार्जरच्या साह्य़ानं ‘रायोग्राम’, ‘फोटोग्राम’ केले. त्यानंतर २०१२ साली संगणकीय कला हे या तंत्राचं डिजिटल पुनरुज्जीवनच आहे, असं मानून थॉमस रफ नावाच्या एका चतुर फोटोग्राफरनं संगणकीय कलाकृतींच्या मालिकेला ‘फोटोग्राम’ हेच नाव दिलं होतं. अर्थात, त्याही आधीपासून संगणकावरलं फ्रॅक्टल डिझाइन हे प्रकाशावरच आधारित आहे. ते�� खरं तर, फोटोग्रामला अधिक जवळचं आहे. असो.\nतात्पर्य हे की, प्रकाशाचा अपरिचित अनुभव देणं हे फोटोग्राफी वा संगणक यांपेक्षा अन्य तंत्रांना हल्ली तरी अधिक साधलं आहे. इथं ‘तंत्रं’, ‘हल्ली’ हे शब्द जरा जपूनच वाचावेत, कारण ते निव्वळ शब्दसंक्षेपाची सोय म्हणून वापरलेले आहेत. उपयोगविरहित (अनुपयोजित) आर्किटेक्चर किंवा वास्तुरचना, ही कलाच.. ते निव्वळ ‘तंत्र’ नव्हे. शिवाय ते ‘हल्ली’च पुढे आलंय, असंही नाही. ‘बिल्डिंग फॉर व्हॉइड’ ही सूर्यप्रकाश आणि कुट्ट अंधारलेलं विवर यांचा मेळ घालणारी वास्तुकलाकृती अनिश कपूर या ब्रिटिश दृश्यकलावंतानं स्पेनमध्ये उभारली, ती १९९२ साली. त्यानंतरची महान वास्तुकलाकृती म्हणजे जेम्स टरेल या ‘महान प्रकाश-कलावंत’ (लाइट आर्टिस्ट) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कलावंताची ‘रोडेन क्रेटर’ ही अमेरिकेतली कलाकृती. १९७९ पासून या ‘रोडेन क्रेटर’चं बांधकाम अमेरिकेतल्या एका मृत ज्वालामुखीच्या विवरामध्ये सुरू आहे आणि ते अद्यापही लोकांसाठी खुलं झालेलं नाही, तरीही महानच (का, ते कदाचित ‘कलाभान’मध्येच पुढल्या दोन-तीन आठवडय़ांत कधी तरी पाहू). जेम्स टरेलच्या आधी- १९७७ साली वॉल्टर डि मारिया या अमेरिकी दृश्यकलावंतानं ‘लायटनिंग फील्ड’ नावाची जी दृश्यकलाकृती केली होती, ती आता जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत आहे.. ४०० खांबांमधून आकाशात फेकला जाणारा विजेचा (इलेक्ट्रिसिटी) प्रवाह आणि त्यामुळे आकाशात विजा कडाडण्याचा साधलेला परिणाम, असं या कलाकृतीचं स्वरूप आहे\nया महान कलाकृतींच्या तुलनेत अगदीच छोटी ठरेल, अशी एक कलाकृती चार-पाच महिन्यांपूर्वी फ्लोरेन्सला एका प्रदर्शनात पाहिली. ते मांडणशिल्प, मूळची पोलिश आणि आता जर्मन तरुण दृश्यकलावंत अ‍ॅलिसिया क्वेड हिनं केलं होतं. अगदी साधंसं वाटत होतं. मोठमोठय़ा काचा, एवढाच काय तो त्यातला जरा दडपवणारा भाग. तीन-तीन टेबललॅम्पची त्रिकुटं तिनं जमिनीवर मांडली होती. पण तेवढय़ासाठी तिनं एक खोलीच व्यापली होती. हे तिन्ही दिवे जणू एकमेकांकडे पाहत प्रकाश-संवाद साधताहेत, असं गॅलरीच्या त्या खोलीत शिरता क्षणी दिसत होतं. पण.. पण काचा होत्या ना मध्ये.. त्या कशाकरिता.. आणि हे काय तीनपैकी दोन टेबललॅम्पच्या वायरी बघितल्या का कशा कुठल्याही कनेक्शनविना तशाच भुंडय़ा पडल्यात ते\nतरीही प्रकाश दिसतोय, तिन्ही टेबललॅम्पमधू��� येणारा. ही काचांचीच करामत. प्रकाशाचं प्रतिबिंब थेट ‘यें हृदयींचे तें हृदयी’ घातल्यासारखं या टेबललॅम्पच्या दिव्यासाठी केलेल्या शंकूतून दुसऱ्या आणि तिसऱ्याही शंकूत सोडणारं. त्रिकुटातला एकच प्रकाशित. बाकीचे परप्रकाशित. हे काही तरी विषमता आणि आभासी ‘समता’ वगैरे असं आहे का नाही. म्हणजे, किमान अ‍ॅलिसिया क्वाडे हिला तरी तसं म्हणायचं नाही. तिनं या कलाकृतीचं नाव ‘टेलिपोर्टेशन’ असं ठेवलंय. संवाद, दूर असूनही ‘अ’ ते ‘ब’ आणि ‘क’ असा अगदी सहज शक्य झालेला संचार, या अर्थानं. हे फारच सकारात्मक आहे.\nया कलाकृतीमागची जी काही कल्पना आहे, ती अत्यंत साधी आहे. ती परिचितही आहे. तरीदेखील, आधी थोडासा संदेह, गोंधळ, फसगत आणि मग मात्र ‘हँ:’ म्हणत शहाणं होणं, या भावनांचा खेळ या कलाकृतीतला प्रकाश तुमच्याशी खेळू शकतो. आर्ट गॅलरीची अख्खी खोलीच व्यापण्यामधून या कलाकृतीला उगाचच्या उगाच आलेला दरारा, त्या दिव्यांची आणि काचांची ‘नेपथ्यरचना’ बेमालूमपणे करण्यामागचं अगदी हिशेबीच तंत्रकौशल्य, असं सारं या ‘टेलिपोर्टेशन’ नावाच्या मांडणशिल्पात आहे. तुम्ही तिला भुक्कड वगैरे म्हणा, पण ती कलाकृती हे आपलं आजचं उदाहरण आहे. हेच उदाहरण आहे म्हणजे कलाकृती महान किंवा चांगलीच असायला हवी, असं इथं अभिप्रेत नाही. हे उदाहरण प्रकाशाचा अनुभव देणाऱ्या ‘एका कुठल्या तरी रचने’चं आहे आणि त्या रचनेमागचं शास्त्रीय तत्त्व जरी बऱ्याच जणांना परिचित असलं तरी, गॅलरीत हे असं पाहण्याचा अनुभव मात्र निराळा होता, इतकंच.\nहे- नेमकं हेच प्रकाशाचा अनुभवांबद्दल होतं. प्रकाशाचे अनुभव आपल्याला या ना त्या प्रकारे परिचित असतात. त्यामागचं तत्त्व समजलं की, नावीन्य वाटेनासं होतं. पण तरीही, प्रकाशाच्या रचनेकडे पाहिल्यावर आकाराचा, घडणीचा प्रत्यय येतो.\nप्रकाशाच्या अनुभवाकडून या आकार/ घडण वगैरे अनुभवांकडे जाणं म्हणजे ‘प्लास्टिक आर्ट्स’च्या – सुघटित कलांच्या- अनुभवाचा विचार करणं.\nते आपण कमी वेळा करतो. सॉफ्टी आइस्क्रीमच्या कोनमध्ये वळीदारपणे भरलं जाणारं हंसशुभ्र आइस्क्रीम पाहून आपल्यापैकी फार थोडय़ा जणांना तशाच वेटोळेदार सीएफएल-दिव्याच्या आकाराची आठवण होत नाही. त्या वीजदिव्याचा आकार आपल्यासाठी महत्त्वाचा असतोच असं नाही. जे असे साधेच आकार पाहून क्षणभर हरखतात वगैरे, त्यांना आपण कलावंत तरी मानत��� किंवा बालिश तरी. याच्या मधलं काहीच नसतं का\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकला : चित्रभाषेतून मदत\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरण: सेवकाने दिला दगा, तरुणीने केले ब्लॅकमेल, ३ अटकेत\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nये बारामतीमध्ये बघतोच तुला; अजित पवारांचे गिरीश महाजनांना आव्हान\nतुमच्याकडे दुसरं काम नाही का; हार्दिक पांड्या प्रकरणावरून स्वरा भास्करचे कोर्टाला चिमटे\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/international-marathi-news/momo-whatsapp-suicide-game-118080300009_1.html", "date_download": "2019-01-19T06:01:42Z", "digest": "sha1:UNXCPS2TGW7JAGZC52IKH2SMAMS2EUWO", "length": 11404, "nlines": 127, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Blue whale challenge नंतर आता Momo Whatsapp वर सुरू सुसाइड गेम | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 19 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nदोन वर्षांपूर्वी ब्लु व्हेल चॅलेंज या खुनी खेळामुळे विश्वभरातील पालक घाबरलेले होते. या खेळामुळे अनेक मुलांनी जीव गमावला होता आणि आता पुन्हा सावध राहण्याची गरज आहे कारण असाच धोकादायक गेम सोशल मीडियावर आपले पाय पसरत आहे.\nमोमो व्हॉट्सअॅप चॅलेंज एक सुसाइड गेम आहे. व्हाट्सअॅपवर एक नंबर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर एक व्हाट्सअॅप कॉन्टॅक्ट शेअर केला जात आहे ज्याचा एरिया कोड जपान येथील आहे. या नंबरच्या प्रोफाइल फोटोमध्ये दिसत असलेली भीतिदायक चेहरा असलेल्या मुलीचे नाव मोमो आहे. असे म्हटले जात आहे की या नंबरवर चॅट करणारा सुसाइडकडे वळतो.\nमोमोचा फोटो जपानच्या म्युझियममध्ये ठेवलेल्या एका डॉलच्या आकृतीने प्रेरित आहे. विचित्र चेहरा असल्यामुळे लोकांना हिच्याप्रती आकर्षण निर्माण होत असून लोकं तिच्याशी चॅट करत आहे. लोकांच्या मनात भीती पैदा करणे या खेळाचा उद्देश्य आहे आणि या खेळाचे टार्गेट लहान वयाचे मुलं असू शकतात कारण गेममध्ये मुलांना गुंडाळणे अधिक सोपं असतं.\nचॅट दरम्यान यूजर आत्महत्येसाठी प्रेरित होतं म्हणून काहीही वाईट घडण्यापूर्वी यूजर्सला सावध राहण्याची गरज आहे. म्हणून आपल्या मुलांना या चॅलेंजबद्दल सावध करा आणि कोणत्याही अनओळखी माणसाशी न बोलण्याची ताकीद द्या. ओळखीचा व्यक्ती असल्यावरच नंबर सेव्ह करा. फोन अँटी व्हायरसने प्रोटेक्ट करा व सोशल मीडयावर मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवा.\nपाकिस्तानातून यांना आली आमंत्रण\nबटाट्याचे एक पेंटींग तब्बल 7 कोटींला\nघरात सोफ्यामागे झोपला होता सिंह, महिलेने दाखवला जंगलाचा रस्ता\nपाक ऐतिहासिक निवडणुकीसाठी सज्ज\nमोदी रवांडाला देणार २०० गायींची भेट\nयावर अधिक वाचा :\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nमुलाच्या आत्महत्येची बातमी ऐकून आईने केली आत्महत्या\nलातूरच्या निलंगा तालुक्यातील निठुर येथे मुलाने आत्महत्येची बातमी ऐकून आईनेही आत्महत्या ...\nविकृती :महिलांवर रासायनिक पदार्थाने हल्ला करणारा गजाआड\nमुंबईत काही दिवसांपासून पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरी रेल्वे स्थानकात महिलांवर ...\nमुंबईत रेल्वेचा मेगाब्लॉक, वाहतुकीत मोठा बदल\nपश्चिम, हार्बर रेल्वेवर देखभाल आणि दुरुस्तीसाठी आणि मध्य रेल्वेवर परळ टर्मिनसकडील नवीन ...\nभुजबळ यांची टीका : अबकी बार छम छम सरकार\nमाजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी डान्सबारप्रकरणी आपल्या अनोख्या शैलीत सत्ताधारी भाजपवर ...\nखोटी गुणवत्ता सांगणारी शिक्षणपद्धती बंद : विनोद तावडे\nराज्यातल्या शिक्षण विभागाकडून डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. विजय भटकर, सोनम ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=3442", "date_download": "2019-01-19T06:07:11Z", "digest": "sha1:PJZCD362NILSAH22754JBBC2SB3KRQ7W", "length": 19039, "nlines": 88, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nशेतात मोबाईल टाॅवर लावून देण्याचे आमीष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीस करनाल, हरीयाणा येथून अटक : वर्धा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई\n-मोबाईल टाॅवरच्या फसवणूकी प्रकरणी राज्यातील मोठी कारवाई\n-१०० च्या वर नागरीकांना टाॅवरच्या नावाखाली गंडा\n-आतापावेतो ४ ते ५ लाख रूपयांची एम.टी.एम. द्वारे केली आहे उचल\n-बॅक अकाऊंट तुटपुंज्या रक्कमेवर भाड्याने घेवून त्यात मागवीत होते सर्व रक्कम\nजिल्हा प्रतिनिधी / वर्धा : मोबाईल टाॅवरच्या फसवणूकी प्रकरणी राज्यातील सर्वात मोठी कारवाई वर्धा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून वर्तमानपत्रात जाहिरात देऊन १०० च्या वर नागरीकांना शेतात मोबाईल टाॅवर लावून देण्याचे आमीष दाखवून बॅक अकाऊंट तुटपुंज्या रक्कमेवर भाड्याने घेवून त्याद्वारे आतापर्यंत ४ ते ५ लाख रूपयांची उचल करणाऱ्या टोळीस करनाल, हरीयाणा येथून अटक करण्यात आली आहे .\nगुन्हयाची हकीकत यप्रमाणे आहे की, फिर्यादी कैलास मारोती पिसे, वय २७ वर्ष, रा. डोगरगांव, तह. समूद्रपूर, जि. वर्धा यांनी देशोन्नती पेपरमध्ये ठडस् टावर कंपनीचे वोडाफोन ४ जी चे टाॅवर लावण्याकरीता अॅडवाॅन्स ९ लाख रूपये प्रती वर्ष किराया ८० हजार रूपये कमवा सोबत नोकरी मिळवा. ही जाहीरात पाहून त्यांनी त्या जाहीरातीमध्ये दिलेल्या मोबाईल क्रमांक 9588398226, 8930118273 व 7056297679 वर फोन लावून माहीती घेतली व मिस रजनी नावाच्या व्यक्तीच्या बॅक आॅफ बडोदा चा खाता क्रमांक 57820100001373 पाठवून आरोपीने फिर्यादीच्या ई-मेल आयडीवर ‘‘इंडस बवर प्रायवेट लिमीटेड अॅग्रीमेट लेटर’’ व टाॅवरचे फोटो पाठविले व आरोपी��े वेळोवेळी खोटे बोलून फिर्यादीला ९२ हजार ३५० रूपये भरायला लावुन फिर्यादीची फसवणूक केली अशा फिर्यादीच्या लेखी रिपोर्ट वरून पो.स्टे. समुद्रपूर अप.क्र. ४९७/२०१८ कलम ४२० , ४६८ , ४७१ भादवी सहकलम ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० येथे गुन्हा नोंद करण्यात आला.\nसदर प्रकारचे अनेक गुन्हे महाराष्ट्र व इतर राज्यात दाखल असल्याने सदर प्रकरणी सायबर पो.स्टे. तर्फे विशेष लक्ष देवून काम करण्यात आले. प्रकरणाची जूजबी तांत्रीक माहिती प्राप्त करून स्था.गु.शा.चे एक पथक जिल्हा करनाल, हरीयाणा येथे पाठविण्यात आले. सदर पथकाने आय.सी.आय.सी.आय. बॅंक, एच.डी.एफ.सी. बॅंक व एस.बी.आय येथील सी.सी.टी.व्ही. फूटेज प्राप्त केले तसेच परीसरातील काॅल सेंटरची माहिती काढण्यात आली.\nपथकाने सतत १० दिवस हरीयाणा येथे अथक परीश्रम करून आरोपी हे कुंजपूरा, जिल्हा करनाल येथून आपले काॅल सेंटरवर फूसगड येथे जात आल्याचे तांत्रीक माहिती प्रमाणे पोलीस स्टेशन कुंजपूरा, जि. करनाल येथे येथील पोलीस स्टाफसह नाकाबंदी करून १) ललीत रामकूमार रोहीला, वय २४ वर्षे, रा. घर नं. २०० , बनिया मोहल्ला, कुंजपूरा, ७५ , जि. करनाल, हरीयाणा, २) गुरनाम सिंह रमेश कूमार सींह, घर न. ४३ , बजीयपूर रोड, नलवी खूर्द, ८१, जि. करनाल, हरीयाणा या टेली काॅलर्स इसमांना ताब्यात घेतले व त्यांचेकडून विचारपूस दरम्यान प्राप्त माहितीप्रमाणे ए.टी.एम. मधून रक्कम काढणारा आरोपी ३) रवी धरमसींग आतरी, घर नं. १५४९ , मराठा काॅलनी, बसंती काॅलनी, कुंजपूरा ७५, जि. करनाल, हरीयाणा यास ताब्यात घेण्यात आले. त्यांचे जवळून गुन्हयात वापरलेले २ व इतर ३ असे ५ मोबाईल हॅन्डसेट, नागरीकांची नावे असलेल्या ३ डाय-या, नगदी रक्कम ८४० रू व स्कूल बॅग असा जू.कि. २६,३४० रू चा माल जप्त करण्यात आला.\nसदर कारवाई पोलीस अधिक्षक बसवराज तेली, अपर पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांचे निर्देशांप्रमाणे पो.उप.नि. आशीष मोरखडे, ना.पो.शि. दिनेश बोथकर, अनूप कावळे, प्रदिप वाघ, राकेश आष्टनकर, निलेश कट्टोजवार, कुलदीप टांकसाळे, अक्षय राऊत, अभिजीत वाघमारे, चंद्रकांत जिवतोडे यांनी केली.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nगडचिरोली पोलीस दलाने २०१८ मध्ये केला तब्बल ५० नक्षल�..\nपतीच्या मृत्यूनंतर रडली नाही म्हणून ठोठावली जन्मठेप \n'सौभाग्य' योजनेत महाराष्ट्रात १०० टक्के विद्युतीकरण\nगडचिरोलीत औषध विक्रेत्यांचा संप, शहरातील मेडिकल दुकानांसह संपूर्ण बाजारपेठ बंद\nदोडूर प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेविका राहते गैरहजर, गावकऱ्यांनी उपकेंद्राला ठोकले कुलूप\nकोटपा कायदा २००३ अंतर्गत तंबाखू विक्रेत्यांवर धडक कारवाई\nकोटमी येथे सशस्त्र पोलिस दुरक्षेत्राच्या बांधकामासाठी २ हेक्टर वनजमीन वळती करण्यास शासनाची मान्यता\nहिंगणघाट तालुक्यात वाघाने घातले थैमान : नागरीक भयभीत\nसाईंचे दर्शन घेऊन मुंबईकडे जाणाऱ्या लक्झरी बसला मोठा अपघात ४ ठार , ४० जखमी\nसावळीविहीर येथिल फर्निचर टाउनला लागलेल्या आगीत सव्वा दोन कोटींचे नुकसान\nदहीहंडीचा बॅनर लावण्याच्या वादातून युवकाची हत्या\nअखेर टी १ वाघिणीला ठार करण्यात वनविभागाने मिळविले यश\nकर्नाटकात बस कालव्यात कोसळून २५ हून अधिक प्रवाशांचा मृत्यू\nउमरेड - चिमूर मार्गावर मालेवाडा जवळ भीषण अपघात, २ शालेय विद्यार्थी ठार\nट्रॅक्टर व दुचाकीच्या धडकेत दोन युवक ठार\nकाँग्रेससाठी संरक्षण क्षेत्र हे पंचिंग बॅग किंवा निधीचा स्त्रोत : पंतप्रधान मोदी\nचोप येथील शेतकऱ्याने बनविला ट्रॅक्टरच्या साहाय्याने चालणारा बहुपयोगी 'पल्टी डोजर'\nआदिम जमाती योजना अंतर्गत ताटीगुडम ते येमली रस्ता बांधकामाचे भूमिपूजन\nबॉम्ब निकामी करतांना काळजी घ्यावी : गृहराज्यमंत्री हंसराज अहिर\nमराठा आरक्षणासंदर्भात राजपत्र जारी, राज्यात १६ टक्के आरक्षण लागू\nनागपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सेवानिवृत्त सहाय्यक मुख्य अभियंत्याविरुद्ध अपसंपदेचा गुन्हा\nचंद्रपूर जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांतर्गत दारू विक्रेत्यांच्या विरोधात १६ गुन्ह्यांची नोंद : ९ आरोपीसह २० लाख ३७ हजारांचा मुद्द�\nब्राह्मोस युनिटमध्ये आयएसआयच्या संशयित एजंटला नागपूरमधून अटक\nअल्पसंख्याक समाजासाठी शासकीय योजना उपलब्ध करुन देण्याकरीता आयोग कटिबध्द\nपुतण्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून जखमी करणाऱ्या आरोपीस ५ वर्ष सश्रम कारावास\nदहशतवाद्यांनी घडवलेल्या आयईडी स्फोटात पुण्यातील मेजर शशी नायर शहीद\nराळेगाव तालुक्यातील विहिरगाव जंगलात वाघाने घेतला १३ वा बळी\nमहावितरणच्या निष्काळजीपणामुळे महिलेने गमावला जीव, विद्युत तारा कोसळल्या अंगावर\nसीएम चषक स्पर्धेत कबड्डी सामन्य��दरम्यान प्रेक्षक गॅलरीचा लोखंडी कठडा कोसळला, १०० हुन अधिक जखमी\nजम्मू काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nआरक्षणाच्या मागणीसाठी उद्या ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनी महाराष्ट्र बंदची हाक, मुंबई, ठाणे वगळले\nमेडीगट्टा सिंचन प्रकल्प बाधित सिरोंचा तालुक्यातील गावांना प्रकल्पग्रस्त घोषित करा : अजय कंकडालवार\nबिबट्याची गोळ्या घालून शिकार , पंजे कापून नेले\nअन्न प्रक्रिया उद्योगातील संधीचा लाभ उद्योजकांनी घ्यावा : देवेंद्र फडणवीस\nविदर्भाच्या प्राचिन इतिहासावर संशोधन व्हावे :श्रीपाद चितळे\nसमस्त शिक्षक बंधू आणि भगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा : अजयभाऊ कंकडालवार , जिल्हा परिषद उपाध्यक्ष\nवर्धा येथील आरटीओ कार्यालयात तीन दलालांना अटक\nपुन्हा वाढले पेट्रोल, डिझेल चे दर, पेट्रोलच्या किंमतीत प्रति लिटर २१ पैशांनी वाढ\nशेकापचा ओबीसींच्या आरक्षणासाठी गडचिरोली विधानसभा क्षेत्रात चक्काजाम, शेकडो कार्यकर्त्यांना अटक व सुटका\nजिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घेतली अपघातग्रस्ताची भेट\nअपघातानंतर पोलिस विभागाने तातडीचे पाऊल उचलल्याने टळले कोट्यवधींचे नुकसान\nशिर्डी येथे १०, ११ व १२ डिसेंबरला शेतकरी संघटनेचे १४ वे संयुक्त अधिवेशन\nबाजारपेठेतील वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर जीएसटीतून मिळणारे उत्पन्न एक लाख कोटी रुपयांवर\nकोठरी येथील बौद्धविहार परिसराच्या विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही : आमदार डॉ. देवराव होळी\nउधारीवर साहित्य घेऊन व्यापाऱ्याची २ कोटी ४६ लाखांनी केली फसवणूक\nविजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा : - आमदार डॉ. देवरावजी होळी, गडचिरोली विधानसभा क्षेत्र\nसिरोंचा तालुक्यातील कोत्तापल्ली येथे नदीत बुडून युवकाचा मृत्यू\nपोलिस स्थापना दिनानिमित्त गडचिरोली पोलिस दलातर्फे विविध कार्यक्रम\nमहानिर्मिती निम्नस्तर लिपिक परीक्षा १ व २ डिसेंबरला, ९८ जागांकरिता ५४ हजार ४८२ उमेदवार\nपेट्रोल २२ पैशांनी तर डिझेल २१ पैशांनी महागले\nइंधन दरवाढ सुरूच, नागपुरात पेट्रोल ८७. ३९ रुपये तर डिझेल ७६. ४९ रुपये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=4135", "date_download": "2019-01-19T06:08:04Z", "digest": "sha1:BS6C7EILQKXHHX4TX2SM6LGD72W6MBWF", "length": 15656, "nlines": 83, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nचाेरट्यां���ी २३ लाखांच्या रक्कमेसह चक्क एटीएम मशीनच लांबवले\nप्रतिनिधी / धुळे : भररस्त्यावरील अायसीअायसीअाय बँकेचा एटीएमचा फाउंडेशन करवतीने कापून चाेरट्यांनी २३ लाखांच्या रकमेसह चक्क एटीएम मशीनच चाेरून नेले. रामवाडीतील भररस्त्यावरील एटीएम सेंटरमधून पैशांसह यंत्रच चाेरीला गेल्याने खळबळ उडाली अाहे.\nया बँकेच्या सीसीटीव्हीची यंत्रणा थेट मुंबईत जाेडली असल्याने चाेरट्यांनी नेमके काय केले, हे कळायला पाेलिसांना मार्गच उरला नाही. श्वान पथकालाही बाेलावण्यात अाल. तिथे सापडलेल्या रुमालसह करवत श्वानाला हुंगवण्यात अाली. मात्र त्याचाही उपयाेग झाला नाही.\nमालेगाव राेडवरील अग्रसेन पुतळा परिसरातील अास्था हाॅस्पिटल समाेर अायसीअायसीअाय अाणि एचडीएफसी या बँकांचे एटीएम केंद्र हाॅटेल गाैरव शेजारी अाहे. मालेगाव राेड परिसरात दिवसरात्र वाहनांची वर्दळ असते. एटीएम सेंटरही चाेवीस तास सुरू असते. मात्र तिथे सुरक्षा रक्षक नाही. ही संधी साधून चाेरट्यांनी मध्यरात्री डाव साधला. शनिवारी पहाटे पाच वाजता एटीएम सेंटरच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या चहाच्या टपरीचे मालक दुकान उघडण्यासाठी अाले असता त्यांना एटीएम गायब असल्याचे दिसले. त्यांनी ही माहिती बँकेचे अधिकारी व पाेलिसांना दिली. मात्र सकाळी बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क हाेऊ शकला नाही. त्यामुळे एटीएममध्ये िकिती रक्कम हाेती हे स्पष्ट झाले नाही. बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये दाेन यंत्रे बसवण्यात अाली हाेती. एटीएम केंद्रात खालील बाजूला लाेखंडी राॅड व सिमेंट काँक्रीटने पॅक करून त्यावर नटबाेल्टच्या साहाय्याने यंत्र बसवली हाेती. चाेरट्यांनी त्यापैकी एका यंत्राचे राॅड व नटबाेल्ट करवतीच्या पात्याने कापून दाेराच्या मदतीने संपूर्ण यंत्रच उचलून नेले.\nरामवाडीत एकाच ठिकाणी दाेन एटीएम यंत्रे हाेती. त्यातील एक यंत्र चाेरट्यांनी थेट मुळासकट उचलून नेले. तिथे रिकामी झालेली जागा. तसेच यंत्र फरफटत नेल्याच्या खुणा दिसल्या. मात्र सीसीटीव्ही फुटेज पाेलिसांनाही अाढळले नाही.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nगडचिरोली पोलीस दलाने २०१८ मध्ये केला तब्बल ५० नक्षल�..\nतिहेरी तलाकच्या मुद्द्यावरून विरोधकांचा प्रचंड गदारोळ, राज्यसभेचे कामकाज २ जानेवारीपर्यंत स्थगित\nमेहा बुज. येथील इसमाची गळफास घेवून आत्महत्या\nराज्यात ढगाळी हवामान तर पूर्व-विदर्भात पावसाची शक्यता\nमित्राच्या पासपोर्टवर सौदीतून भारतापर्यंत प्रवास\nगडचिरोली जिल्ह्यातील ग्राम विजसेवकांना पुनर्नियुक्ती आदेश मिळणार\nजिल्हा रुग्णालयाने घेतली प्रहार च्या मागणीची दखल : आता दिव्यांग बांधवांना दिव्यांग प्रमाणपत्र काढणे होणार सोयीस्कर\nविकृत दिराने वहिनी व चार वर्षांच्या पुतणीची हत्या केल्यानंतर मृतदेहावर केला बलात्कार\nजिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते आलापल्ली येथे नाली बांधकामाचे भूमिपूजन\nहळदा येथे वाघाने घेतला गुराख्याचा बळी\nआरमोरीत काँग्रेसच्या रस्ता रोको आंदोलनाने प्रशासन हादरले\nनवेगाव (वेलगूर) येथील तलावात बुडून इसमाचा मृत्यू\nसिरोंचा तालुक्यातील कोत्तापल्ली येथे नदीत बुडून युवकाचा मृत्यू\nविदर्भाच्या मातीत साकारलेला 'सुलतान शंभू सुभेदार' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nमाओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून पाच जणांवर दोषारोपपत्र दाखल\nमुरपार येथे वाघाने घेतला बालकाचा बळी, पहाटे साडेपाच वाजताची घटना\nचामोर्शी मार्गावरील डॉ. गगपल्लीवार लेआऊट मधील ओपन स्पेसचे सौंदर्यीकरण करा\n‘खासदार महोत्सवा’ने दिली नागपूरला नवी सांस्कृतिक ओळख : देवेंद्र फडणवीस\nसर्चमध्ये विविध आजाराच्या १०७ शस्त्रक्रिया : १८ डॉक्टरांची चमू सहभागी\nपालकमंत्री ना. आत्राम रमले बालगोपाल आणि गणेश भक्तांमध्ये\nटी -१ अवनी वाघिणीबाबतचे सर्व आदेश प्रधान मुख्य वन संरक्षक यांनी दिलेले , वनविभागाची माहिती\nशौचालयासाठी गेला अन दुकानदार वाघाची शिकार झाला : रामदेगी येथील घटना\nचंद्रपूर महावितरण केंद्रातील जुन्या कंत्राटदाराचा कंत्राट रद्द, नव्या कंत्राटनुसार दिड हजार वेतनवाढ\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या भव्य पेंशन दिंडीला जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांनी दाखविली हिरवी झेंडी\nखुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस दहा वर्षानंतर अटक\nपोलिसांकडून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे धडे, एका एकरात घेतले ३५ पोते धानाचे उत्पादन\nदारू तस्करांकडून १५ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई\nगडचिरोली जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजातील तरुणांकरीता पोलीस भरती पुर्व परिक्षा प्रशिक्षण\nगडचिरोली शहरालगतच्या वनक्षेत्रात अतिक्रमण करणाऱ्यांवर वनविभागाची धडक कारवाई, दुचाकी वाहनेही केली जप्त\nअाॅनलाइन शॉपिंगच्या विरोधात मोहीम : व्यापाऱ्यांनी ऑर्डर देऊन वस्तू स्वीकारण्यास दिला नकार\nदहीहंडी फोडतानाची एकात्मता प्रत्येक समाजकार्यात यावी : पालकमंत्री ना. अम्ब्रीशराव आत्राम\nविद्यार्थिनीचा विनयभंग प्रकरण, मुख्याध्यापक, अधीक्षिका आणि आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आविस करणार चक्काजाम\nसज्जनगडावर मुलाला एका दगडाजवळ सोडून प्रेमी युगुलाची आत्महत्या\nजिल्ह्यातील वाहतूक यंत्रणेच्या समस्यांचा निपटारा तातडीने होईल : ना. राजे अम्ब्रीशराव महाराज\nश्रेयाचे राजकारण, काटोलकरांचे मनोरंजन\nआष्टी येथील आंबेडकर चौकात अपघात, एक जागीच ठार - चालक जखमी\nअन्न प्रक्रिया उद्योगातील संधीचा लाभ उद्योजकांनी घ्यावा : देवेंद्र फडणवीस\nभाजपाची शिवसेनेला ३१ जानेवारीपर्यंत डेडलाइन\nनवेगाव बांध मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार, दुचाकी चालक जखमी\nताडोबात वाघाने केला जिप्सीचा पाठलाग, पर्यटकांची घाबरगुंडी\nअणुऊर्जा प्रकल्पास लागणाऱ्या उपकरणांच्या निर्मितीसाठी महाराष्ट्राचा ‘होलटेक’ समवेत सामंजस्‍य करार\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त पदयात्रेत सहभागी व्हा : आ.डाॅ. देवराव होळी\nआंतरराज्य दारू तस्करास छत्तीसगड पोलिसांनी केली अटक, ३२५ पेट्या दारू जप्त\nगडचिरोली येथील महिला व बाल रूग्णालयात रूग्णांच्या नातेवाईकांनी दाखविली माणूसकी\nगडचिरोली येथे शेकडो नागरिकांनी घेतले माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थीकलशाचे दर्शन\nदारूसह १४ लाखांचा मुद्देमाल जप्त : राजुरा पोलिसांची कारवाई\nकेरळसाठी आर्थिक मदत म्हणून गडचिरोली पोलिस दलाचे अधिकारी व जवान सप्टेंबर महिन्यातील एक दिवसाचे वेतन देणार मुख्यमंत्री सहाय्यता नि�\nमध्यप्रदेशात मुख्यमंत्रीपदावरुन काँग्रेसमध्ये रस्सीखेच\nकर्जबाजारी महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास शक्य नाही : राम नेवले\nसोनापूर (सामदा) येथील शेतकऱ्याची तलावात उडी घेवून आत्महत्या\nझोपलेल्या कुंभकर्णाला उठवायला मी अयोध्येत आलो : उद्धव ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/family-doctor/article-family-doctor-dr-shri-balaji-tambe-44153", "date_download": "2019-01-19T07:19:49Z", "digest": "sha1:3MR6WLSGYKOQRE6HUZSXEPZNSASKAPDN", "length": 25267, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "Article in Family Doctor by Dr. Shri Balaji Tambe श्री भगवान बुद्धप्रार्थना | eSakal", "raw_content": "\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमंगळवार, 9 मे 2017\nबुद्धी, मेधा, आकलनशक्‍ती या सर्व गोष्टी मेंदू आणि मनाशी संबंधित असतात. त्यामुळे मेंदूचे भरणपोषण आणि मनाचे अनुशासन हे बुद्धिसंपन्नतेसाठी आवश्‍यक होय. मेंदूला जितकी ताकद मिळेल, मेंदूच्या प्रत्येक पेशीपर्यंत प्राणशक्‍तीचे संचरण जितक्‍या चांगल्या प्रकारे होऊ शकेल, तितकी मेंदूची, बुद्धीची कार्यक्षमता सुधारण्यास मदत मिळेल हे नक्की. यासाठी दीर्घश्वसन, प्राणायाम, ॐकार गुंजन यांचा नियमित सराव करणे उपयोगी पडते.\nसांप्रत, कलियुगातील पहिल्या भागात श्री भगवान बुद्ध अवताराचे माहात्म्य आहे. बुद्धीची उपासना संपूर्ण जगात चालू आहे. त्यासाठी मेंदू आणि बुद्धीची काळजी घेणे महत्त्वाचे.\n‘बुद्धिमन्त हो, यशवंत हो’ हा आशीर्वाद सर्वांना हवाहवासा वाटणे स्वाभाविक आहे. जीवन सर्वार्थाने जगण्यासाठी शारीरिक, मानसिक आरोग्याबरोबरच बौद्धिक क्षमता उत्तम असायला हवी हे सर्वच मान्य करतील. बुद्धी म्हणजे फक्‍त हुशारी किंवा लक्षात ठेवण्याची शक्‍ती नाही, परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळविण्याची खुबीसुद्धा नाही. आयुर्वेदात बुद्धीचे अतिशय समर्पक वर्णन दिलेले आहे,\nएखाद्या विषयाचे, एखाद्या वस्तूचे निश्‍चित, नेमके व खरे ज्ञान करून देते ती ‘बुद्धी’ होय. एखादा विषय समजावला, पण तो तर्कसंगत नसला तर त्यातली विसंगती बुद्धीला समजेल. आकलन झालेल्या दोन परस्परभिन्न गोष्टींमधली नेमकी खरी कोणती याचा निर्णय फक्‍त बुद्धीच घेऊ शकते. उदा. अंधारात पडलेली दोरी कितीही सापासारखी भासली, तरी अखेरीस तो साप नसून दोरी आहे हे बुद्धी सांगू शकते. म्हणूनच स्मृतिजन्य ज्ञानाला बुद्धीच्या नेमक्‍या निश्‍चिततेची जोड असणे आवश्‍यक असते.\nअन्यथा दोरीला साप समजून कारण नसता घाबरण्याची पाळी येऊ शकेल.\nबुद्धीची व्याप्ती खूप मोठी आहे. व्यवहारात, रोजच्या जीवनक्रमात अनेकदा ‘द्विधा’ परिस्थिती उत्पन्न होते, मन एका क्षणी एक म्हणते तर दुसऱ्या क्षणी भलतीकडेच धावते. अशा वेळेला मोहाच्या आहारी न जाता योग्य निर्णय देण्याचे काम बुद्धीचे असते. अगदी साधे उदाहरण द्यायचे झाले, तर तापातून नुकत्याच उठलेल्या व्यक्‍तीला समोर आइस्क्रीम दिसले, तर खायची इच्छा होईल. मन आइस्क्रीमच्या मोहात पडेल, पण त्याच व���ळेला बुद्धी त्याला ‘आता आइस्क्रीम खाणे बरोबर नाही’ हा निर्णय देईल आणि प्रज्ञापराध घडण्यास प्रतिबंध होईल. आयुष्यातल्या सगळ्याच लहान-मोठ्या गोष्टी, दिनक्रम, व्यवसाय वगैरे गोष्टीं ठरवताना, नातेसंबंधातून जाताना, आयुष्याची दिशा ठरवताना बुद्धीचा अचूक निर्णय गरजेचा असतो.\nबुद्धीने आपले काम चोख बजावले तर आयुष्य जगणे किती तरी सोपे होईल. मात्र यासाठी प्रयत्न करणे क्रमप्राप्त असते. बुद्धीला पैलू पाडण्याचे काम काही अंशी तरी आपल्याला करावेच लागते. बुद्धी व मेधा (आकलनशक्‍ती) प्रगल्भ करण्यासाठी आयुर्वेदात काही उपाय सुचवले आहेत,\nसतताध्ययनं वादः परतन्त्रावलोकनं तद्‌ विद्याचार्य सेवा चेति बुद्धिमेधाकरो गणः \nनियमित अभ्यास करणे, सहकाऱ्यांबरोबर किंवा मित्रमैत्रिणींबरोबर त्याबाबत चर्चा करणे, ज्या शास्त्राचा अभ्यास करावयाचा आहे, त्याला सहायक अशा इतर विषयांचे अवलोकन करणे, त्या शास्त्रातील पारंगत व्यक्‍तींची व आचार्यांची सेवा करणे यामुळे बुद्धि-मेधावर्धन होते. आजच्या आधुनिक काळात अशी गुरुजनांची, आचार्यांची प्रत्यक्ष सेवा करणे जरी शक्‍य झाले नाही तरी त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणे, त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून चालण्याचा प्रयत्न करणे, त्यांच्याबद्दल मनात आदराची भावना ठेवणे एवढे तरी नक्कीच करता येण्यासारखे आहे. बुद्धी, मेधा, आकलनशक्‍ती या सर्व गोष्टी मेंदू आणि मनाशी संबंधित असतात. त्यामुळे मेंदूचे भरणपोषण आणि मनाचे अनुशासन हे बुद्धिसंपन्नतेसाठी आवश्‍यक होय.\nमेंदू हा मज्जाधातूस्वरूप आणि शरीरातील अति महत्त्वाचा असा अवयव असतो. ‘प्राण’ ज्या अवयवाच्या आश्रयाने असतो, त्या मेंदूला प्राणशक्‍तीची अतिशय आवश्‍यकता असते. कोणत्याही कारणास्तव जर चार ते सहा मिनिटांपर्यंत मेंदूला प्राणवायू मिळाला नाही तर त्यामुळे मेंदूला गंभीर इजा पोचू शकते, मृत्यूही येऊ शकतो. म्हणूनच मेंदूचे कार्य व्यवस्थित होत राहावे असे वाटत असेल, तर केवळ प्राणवायूच नाही तर प्राणशक्‍तीचा पुरेसा पुरवठा मेंदूला होत राहण्याकडे लक्ष द्यायला हवे. ज्याप्रमाणे हाडांच्या आत मज्जाधातू असतो, त्याप्रमाणे डोक्‍याच्या कवटीच्या आत असणारा मेंदू हा मज्जाधातूच असतो. त्यामुळे मेंदूचे रक्षण करायचे तर मज्जाधातूला पोषण मिळण्याकडेही लक्ष द्यावे लाग���े.\nमधुर, शुक्रवर्धक, स्निग्ध द्रव्ये मज्जाधातूला पोषक असतात. त्यामुळे लोणी, तूप, दूध, खडीसाखर, पंचामृत, सुवर्ण वगैरे द्रव्ये मज्जाधातूसाठी हितकर समजली जातात. ज्या फळांच्या बीमध्ये बीजमज्जा असते ती फळे. विशेषतः फळातील बीजमज्जा धातूला पोषक असतात, उदा. बदाम, अक्रोड, जर्दाळू वगैरे. अस्थी, मज्जा, शुक्र वगैरे उत्तरोत्तर धातूंच्या पोषणासाठी विशेष आहारपदार्थांचे सेवन करणे अधिक जरूर असते. वरण-भात-भाजी-पोळी अशा नेहमीच्या आहारातून या उत्तरोत्तर धातूंचे हवे तेवढे पोषण होतेच असे नाही. म्हणून घरचे ताजे लोणी-खडीसाखर, तूप, बदाम वगैरे गोष्टी रोजच्या आहारात असणे, केशर, सोन्याचा वर्ख, शतावरी वगैरे बुद्धिवर्धक, स्मृतिवर्धक औषधांनी तयार केलेल्या ‘अमृतशतकरा’सह रोज पंचामृत घेणे, शंखपुष्पी, गुडूची, यष्टीमधू वगैरे मेधावर्धक द्रव्यांपासून तयार केलेली ‘ब्रह्मलीन सिरप’, ‘ब्रह्मलीन घृत’ अशी मध्ये रसायने घेणे, शतावरी कल्प, ‘चैतन्य’कल्प’ मिसळलेले एक-दोन कप दूध हे सर्व मज्जा पोषणासाठी तसेच मेंदूच्या आरोग्यासाठी उत्तम उपाय होत.\nव्यवहारात आपण ‘जडबुद्धी’ असा शब्दप्रयोग वापरतो. पण कुशाग्र बुद्धी हवी असेल तर मन व मेंदूला ज्या ज्या गोष्टींनी जडपणा येईल त्या सगळ्या टाळणे गरजेचे असते. उदा. दिवसा झोपल्याने, सकाळी फार उशिरा उठल्याने किंवा दिवसभर नुसतेच बसून राहिल्याने शरीर जड होऊन मन, बुद्धी वगैरेही निस्तेज व जड होऊ शकतात. त्यामुळे सुस्ती आणणारी जीवनशैली टाळणे, उलट सकाळी लवकर उठून तना-मनाला स्फूर्ती देईल, प्रेरणा देईल असा सूर्यनमस्कारासारखा व्यायाम करणे, मोकळ्या हवेत फिरायला जाणे, मेंदूला चालना देणाऱ्या, कल्पकतेला वाव देणाऱ्या गोष्टी करणे आवश्‍यक होय.\nचेतासंस्था-मज्जासंस्था म्हणजे मेंदू, मेरुदंड आणि त्यातून संपूर्ण शरीराला चेतनेचा पुरवठा करणारे मज्जातंतू हे सर्व जितके संपन्न राहतील, तितकी मेंदूची कार्यक्षमता उत्तम राहण्यास हातभार लागत असतो. त्यादृष्टीने पाठीच्या कण्याला खालून वर या दिशेने प्रज्ञावर्धक व मज्जासंस्थेस बलदायक औषधांनी सिद्ध ‘कुंडलिनी तेला’चा अभ्यंग करणे उत्तम होय. मेंदूची ताकद वाढण्यासाठी रात्री झोपताना नाकात साजूक तुपाचे थेंब टाकणे, आठवड्यातून एक-दोन वेळा पादाभ्यंग करणे, डोक्‍याला- विशेषतः टाळूला ब्रह्मलीन तेलासारखे त��ल लावणे हे सुद्धा मदत करणारे असते.\nजितकी ताकद मिळेल, मेंदूच्या प्रत्येक पेशीपर्यंत प्राणशक्‍तीचे संचरण जितक्‍या चांगल्या प्रकारे होऊ शकेल, तितकी मेंदूची, बुद्धीची कार्यक्षमता सुधारण्यास मदत मिळेल हे नक्की. यासाठी दीर्घश्वसन, प्राणायाम, ॐकार गुंजन यांचा नियमित सराव करणे उपयोगी पडते. यांच्या सहयोगाने मन अनुशासित झाले, तर त्यामुळेही अचूक निर्णय घेणे आणि जीवनात कुठल्याही वळणार दुविधेत न पडता श्रेयसाचा अवलंब करणे शक्‍य होईल.\nडॉ. श्री बालाजी तांबे\nदीर्घकाळ बसण्याने अकाली मृत्यूचा धोका\nवॉशिंग्टन : सतत बसून राहण्यामुळे अकाली मृत्यू येण्याचा धोका असतो. त्यामुळे बैठे काम करताना काही ठराविक वेळी उठून शारीरिक हालचाली करणे आवश्‍यक...\nकुंभमेळ्यात भाविकांना मोफत आरोग्य सेवा\nप्रयागराज : भक्तिमय वातारणातील कुंभमेळ्यात भाविक, साधुगणांना वैद्यकीय सुविधा देण्यासाठी नारायण सेवा संस्थान (एनएसएस) या समाजसेवी संस्थेने...\nठाकरे रुग्णालयाचा पूर्ण क्षमतेने वापर कधी\nपौड रस्ता - कर्वेनगरमधील महापालिकेच्या बिंदू माधव ठाकरे दवाखान्याची सहा मजली इमारत धूळ खात पडली आहे. यातील पहिल्या मजल्यावर ओपीडी सुरू असून उर्वरित...\nमनपा बालवाडी सेविकांवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न\nजळगाव ः शहरात महापालिकेतर्फे रूबेला निर्मूलन राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत लसीकरण मोहीम सुरू आहे. त्यानुसार शिवाजीनगर परिसरातील गेंदालाल मिलमध्ये...\nसमान निधी वाटपानंतर अध्यक्षांची अतिरिक्‍त कामे\nजळगाव : जिल्हा परिषदेतंर्गत होणाऱ्या विकास कामांसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी मिळाला आहे. या कामांना गेल्या महिन्यात सर्वसाधारण सभेत मान्यता...\nहृदयरोगासारख्या आजारांसाठी मागच्या दोन-तीन दशकांत कारणीभूत ठरविले गेलेले कोलेस्टेरॉल आता दोषमुक्त झाले आहे. औषध निर्मिती कंपन्यांनी बागुलबुवा दाखवला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्रा��जर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/career-vrutantta-category/careervrutant-lekh/", "date_download": "2019-01-19T06:32:42Z", "digest": "sha1:YRKY6NWIT43NDWYSX2X7RD7TTCNFR6LW", "length": 15702, "nlines": 248, "source_domain": "www.loksatta.com", "title": "लेख | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nप्रश्नवेध एमपीएससी : राज्यव्यवस्थेवरील सराव प्रश्न\nआयोगामध्ये अध्यक्षासहित एकूण पाच सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात.\nसंख्याशास्त्रीय विश्लेषण करण्यासाठी नेमली जाणारी व्यक्ती असे कामाचे सामान्य स्वरूप असते.\nएमपीएससी मंत्र : राज्यव्यवस्था घटकाची तयारी\nशासकीय योजना आणि धोरणे यांचा आढावा हाही या विषयाच्या अभ्यासातील महत्त्वाचा मुद्दा आहे.\nएमपीएससी मंत्र : इतिहासाची तयारी\nमध्ययुगीन कालखंडामध्ये राजकीय आणि सामाजिक-सांस्कृतिक अभ्यासावर भर असावा.\nप्रश्नवेध यूपीएससी : भारतीय स्थापत्यकला आणि शिल्पकला\nया प्रदेशातून प्राचीन भारतातील व्यापारासाठी प्रसिद्ध असणारा रेशीम मार्ग गेलेला होता.\nएमपीएससी मंत्र : राज्यसेवा पूर्व परीक्षा अर्थशास्त्र\nरोहिणी शहा या लेखामध्ये आर्थिक आणि सामाजिक विकास या घटकांच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे. आर्थिक व सामाजिक विकास हे परस्परांवर प्रभाव टाकणारे घटक असल्याने त्यांचा एकत्रित अभ्यास करणे\n‘प्रयोग’ शाळा : पत्रास कारण की..\nपालकांकडून विद्यादानाचा वारसा मिळालेल्या गुणेश डोईफोडे यांना शालेय जीवनात उत्तम शिक्षक लाभले होते.\nएमपीएससी मंत्र : रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्राची तयारी\nसर्वात आधी लहान घटकांमधील वस्तुनिष्ठ बाबी व त्यांच्या संकल्पना व्यवस्थित पाठ कराव्यात.\nएमपीएससी मंत्र : राज्यसेवा पूर्व परीक्षा (सामान्य विज्ञान)\nआरोग्य पोषणाशी संबंधित शाश्वत विकास उद्दिष्टे आणि त्याबाबत भारतातील उपक्रम माहीत असायला हवेत.\n‘प्रयोग’ शाळा : हसतखेळत अभ्यास\nनयना पगार यांनी डीएड करून २००५ साली जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून सेवेला सुरुवात केली.\nयूपीएससीची तयारी : कर��तव्यवाद आणि आपण\nनीतिमत्तापूर्ण सामाजिक जीवनासाठी कान्टच्या मते कर्तव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.\nफारसीत ‘गर्द’चा एक अर्थ नष्ट करणे असाही आहे. यावरूनच ‘गर्दन’ हा शब्द तयार झाला.\nएमपीएससी मंत्र : अभ्यास कसा करू \n‘पदसंख्येत व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे,’\nयशाचे प्रवेशद्वार : खेळाची गोडी\nराज्य सरकार खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी विविध योजना आणि उपक्रम राबवत आहे.\nएमपीएससी मंत्र : केंद्र शासनाचे संलग्न आरोग्य सेवा\nभारतातील आरोग्य सेवांची मागणी आणि सेवा प्रदाते यांमध्ये खूप मोठी तफावत आहे.\nएमपीएससी मंत्र : जागतिक लिंगभाव असमानता निर्देशांक\nभारतामध्ये तृतीय स्तरावरील शिक्षणामध्ये पहिल्यांदाच पूर्ण समानता प्राप्त केली आहे.\nयूपीएससीची तयारी : नीतिनियम आणि दृष्टिकोन\nसामायिक कल्याणामध्ये कशाचा अंतर्भाव होतो आणि कशाचा होत नाही हे काही वेळा सापेक्ष असू शकते.\nसंशोधन संस्थायण : वैद्यकीय सेवेला तंत्रज्ञानाची जोड\nसंस्थेची स्थापना भारत सरकारच्या 'मेक इन इंडिया' या कार्यक्रमांतर्गत झाली.\nएमपीएससी मंत्र : असंसर्गजन्य रोगांवर मात\nभारतातील ६० टक्क्यापेक्षा जास्त मृत्यू हे असंसर्गजन्य रोगांमुळे होतात.\nयूपीएससीची तयारी : एथिक्स अँड इंटेग्रिटी एक आढावा\nस्पर्धा परीक्षांच्या तयारीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे आयोगाची ठरावीक विषयाला धरून काय मागणी आहे\nसंशोधन संस्थायण : अंदाज हवामानाचा\nभारतातील सर्वात मोठय़ा संगणकीय क्षमतेंपैकी एक, आदित्य एचपीसी, आयआयटीएममध्ये आहे.\nयूपीएससीची तयारी : १९९१च्या आर्थिक सुधारणा\nभारत सरकारने १९९१ च्या आर्थिक सुधारणा धोरणाअंतर्गत आर्थिक उदारीकरणाच्या नीतीचा अवलंब केला,\nसंशोधन संस्थायण : शोध जैवतंत्रज्ञानाचा\nएनआयआय ही स्वायत्त संशोधन संस्था बायोटेक्नॉलॉजी विभागाअंतर्गत आपले संशोधन करत आहे\nएमपीएससी मंत्र : डिजिटल संप्रेषण धोरणातील तरतुदी\nराष्ट्रीय डिजिटल संप्रेषण धोरणातील उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी सन २०२२ची मुदत ठरविण्यात आली आहे.\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेन���ला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://old.marathibooks.com/bookserve/index.php?showpage=showauthor&SearchWord=%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE+%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A0%E0%A5%87", "date_download": "2019-01-19T07:09:04Z", "digest": "sha1:6ARB4Q55FLZM2BVIJKWVOVST64XUHMJC", "length": 3679, "nlines": 75, "source_domain": "old.marathibooks.com", "title": "Category Main Page : MarathiBooks", "raw_content": "\nपुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती\n\"सुधा पेठे\" यांची उपलब्ध पुस्तके.\n३२ पाने | किंमत:रु.३०/-\n५६ पाने | किंमत:रु.२५/-\nशिक्षण महर्षी भाऊराव पाटील\n२६ पाने | रु.२५/-\nलेखक: ना. बा. लेले\n१९२ पाने | रु.१५०/-\nलेखक: प्रा. शशिकांत गोखले\nलेखक: डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी\n४८ पाने | रु.२५/-\nमराठीसृष्टी या पोर्टलचे हे एक खास वैशिष्ट्यपूर्ण दालन. मराठीतील अनेक नामवंत, प्रकाशित तसेच अप्रकाशित व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा आगळावेगळा व्यक्ती-संदर्भ कोश.आपला संदर्भ आजच समाविष्ट करा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/tanker-water-shortage-116736", "date_download": "2019-01-19T06:47:30Z", "digest": "sha1:P65HKPRC5T4WEPC5ZATZ437MTUA4IAX3", "length": 16308, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "tanker water shortage टॅंकरच्या पाण्यासाठी कासावीस | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 16 मे 2018\nओतूर - जुन्नर तालुक्‍यातील सात गावे व ७७ वाड्यावस्त्यांत पाणी टंचाई असून, या तहानलेल्या गावांनी पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे. मात्र, ती लालफितीच्या कारभारात अडकून\nपडली असून, मंजुरी नसल्यामुळे मे महिना अर्धा संपत आला; तरी तालुक्‍यात एकही टॅंकर चालू झालेला नाही.\nओतूर - जुन्नर तालुक्‍यातील सात गावे व ७७ वाड्यावस्त्यांत पाणी टंचाई असून, या तहानले��्या गावांनी पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे. मात्र, ती लालफितीच्या कारभारात अडकून\nपडली असून, मंजुरी नसल्यामुळे मे महिना अर्धा संपत आला; तरी तालुक्‍यात एकही टॅंकर चालू झालेला नाही.\nतालुक्‍याच्या आदिवासी गावामध्ये तीव्र उन्हाळा जाणवत असून, पाणी टंचाईच्या छळा नागरिकांना जाणवू लागल्या आहेत. टॅंकर लवकर मिळावा म्हणून मार्च महिन्यातच टॅंकरचे मागणी प्रस्ताव काही गावांकडून पंचायत समितीत पाठवण्यात आले होते. मात्र, मे महिना अर्धा संपत आला; तरी जुन्नर तालुक्‍यातील तहानलेल्या सात गावात व ७७ वाड्यावस्तीतील अंदाजे १६ हजार ७५४ लोकवस्ती टॅंकरच्या प्रतीक्षेत आहेत. प्रशासनाने कागदोपत्री जुन्नर तालुका टॅंकरमुक्त करण्याचा घाट घातला आहे का, अशी शंका तहानलेल्या गावातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.\nजुन्नर तालुक्‍यातील कोपरे, मुथाळने, जळवंडी, अंजनावळे, आलमे, नळावणे, शिंदेवाडी, आणे या गावांसह तालुक्‍यातील छोट्या मोठ्या ७७ वाड्यावस्त्यांवर पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यातील काही गावांनी मार्चमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरसाठी मागणी केली होती. मात्र, मागणी अर्ज बदलले व अर्जातील त्रुटीमुळे सर्व मागणी अर्ज परत मागवण्यात आले. त्यामुळे ११ एप्रिलला तालुक्‍यात झालेल्या पाणीटंचाई आढावा बैठकीत एकही टॅंकर मागणी प्रस्ताव सादर झाला नाही. त्यानंतर पंचायत समितीकडून टॅंकर मागणी प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठवण्यात आले.\nतहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी टॅंकरचे मागणी प्रस्ताव मंजुरीसाठी पुढे पाठवले आहेत. मात्र, अद्याप टॅंकर मागणी प्रस्तावाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजुरी मिळालेली नाही.\nमुथाळणे गावच्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या विहिरीला सध्या पंधरा दिवस पुरेल एवढे पाणी आहे. मात्र, पुताचीवाडी, काकडाची नळी, गुडघ्याची वाडी, जोश्‍याचीवाडी, शैलाचा माळ, शिंदे फाटा आणि इतर वाड्यावस्त्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे.\nलग्न, समारंभ व दशक्रियेसाठी खासगी टॅंकर मागवावे लागत आहेत. ग्रामपंचायतीकडून मार्चमध्येच पंचायत समितीला टॅंकर मागणीचा प्रस्ताव देण्यात आला होता.\nमात्र, लालफितीच्या कारभारात मे महिना निम्मा संपत आला तरीसुद्धा टॅंकर चालू झाला नाही. काही भागात महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना दिवसभर फक्त पाणी मिळवण्याचे काम करावे लागत आहे.\nमांडवे- मुथाळण्याच्या सरपंच योगिता दाभाडे, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र तळपे व सामाजिक कार्यकर्ते सखाराम दाभाडे म्हणाले, ‘‘कोपरे, मांडवे- मुथाळने व जांभूळशी या परिसरातील वाड्यावस्त्यात हजारो आदिवासी जनतेचे पाणी टंचाईमुळे हाल होत आहेत. जे उपलब्ध पाणी आहे, ते हिरवेगार व दूषित झाले असून, शिवकालीन टाक्‍या कोरड्या पडल्या आहेत. अशुद्ध पाण्यामुळे साथीचे रोग बळावण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे.’’\nजलवाहिन्यांना गळतीने लाखो लिटर पाणी वाया\nसातारा - महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने काही दिवसांपूर्वी शाहूनगर- गोडोलीमधील जलवाहिनीच्या गळत्या काढलेल्या होत्या, तरीही पुन्हा येथील अजिंक्‍य बझार...\n#PublicProperty मनसेकडून सिंचन भवनात तोडफोड\nपुणे - मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठ्याबाबत आश्‍वासन देऊनही जलसंपदा विभाग पुणेकरांच्या भावनांशी खेळत आहे. जलसंपदा विभाग ठोस निर्णय घेत...\nशहरात पाणीटंचाई; सिंहगड रस्ता जलमय\nसिंहगड रस्ता - दांडेकर पूल कालवा फुटीच्या आठवणी ताज्या असतानाच सिंहगड रस्ता परिसराने गुरुवारी पुन्हा जलप्रलयाचा थरकाप अनुभवला. खडकवासलातून पर्वती...\nभय इथले संपत नाही... (व्हिडिओ)\nसिंहगड रस्ता - कालवा, जलशुद्धीकरण केंद्रामुळे सिंहगड रस्ता परिसरात खालच्या भागातील रहिवाशांच्या मनावर भीतीची टांगती तलवार कायम असल्याचे आजच्या घटनेने...\nपाणी पुरवठा बंद केल्यास पोलिसात जाईन : महापौर\nपुणे : \"अचानकपणे पुण्याच्या पाण्याचे दोन पंप बंद केल्याने दहशतीचे वातावरण निर्माण करण्याची परिस्थिती निर्माण झाली. शहराचे पाणी अचानकपणे तोडणे...\nपुण्याच्या पाणीकपात निर्णयाला जलसंपदाकडून स्थगिती\nपुणे : पुण्याच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात येत्या 25 जानेवारीपर्यंत मुख्यमंत्री यांच्यासमवेत बैठक होणार असून, या बैठकीत पाण्याच्या प्रश्नावर तोडगा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://nashikonweb.com/aajcha-kanda-bhaav-onion-rates-today-29june-2018-lasalgaon-maharashtra/", "date_download": "2019-01-19T06:50:31Z", "digest": "sha1:JWPLAZF22H7XBSTUJYGQJOZXIGVKXUSB", "length": 16356, "nlines": 204, "source_domain": "nashikonweb.com", "title": "लासलगाव सह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव 29 जून 2018 - Nashik On Web", "raw_content": "\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 18 जानेवारी 2019\nजिल्ह्यात 24 तासात तीन शेतकरी आत्महत्या\nनाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 17 जानेवारी 2019\nप्रेम सबंधातून राडा : गंजमाळ येथे एका तरुणाचा खून, ९ ताब्यात\nजुन्या वादातून गंजमाळ परिसरात युवकाचा खून\nलासलगाव सह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव 29 जून 2018\nशेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा बाजार भाव सोबतचा लासलगाव येथील बाजार पेठेचे दर आठवड्याचे साप्ताहिक समालोचन वाचायला मिळणार आहे. aajcha kanda bhaav onion rates today 29june 2018 lasalgaon maharashtra\nआजचा कांदा भाव किंवा Aajcha Kanda bhaav असे गुगलवर सर्च करा किंवा nashikonweb.com असे टाका तुम्हाला सहज माहिती उपलब्ध होईल. शेतीविषयक काही लेख किंवा माहिती आमच्या सोबत शेअर करायची असल्यास खालील इमेलवर , मोबाईलवर नक्की कळवा. आमच्या वेबपोर्टलवर शेतीविषयक जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्यास नक्की कळवा बाजारभाव ग्रुपमध्ये सहभागी व्हा लिंक क्लिक करा आपले नाव व गाव प्रथम येताना नक्की कळवा. aajcha kanda bhaav onion rates today 28june 2018 lasalgaon maharashtra\nअधिक माहिती साठी क्लिक करा : शेतकरी मित्रांसाठी बाजारभाव : शेतीमाल खरेदी विक्रीसाठी नवे डिजिटल व्यासपीठ\nआजच्या महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :-\nकडवा कालवा विभागाचे कार्यालय धुळे येथे स्थलांतरीत निर्णय तात्काळ रद्द करा -छगन भुजबळ\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे आरोग्य बॅंक योजनेस मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ\nडिझेल दरवाढ आणि इतर प्रश्नांवर ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचे तीव्र चक्काजाम आंदोलन\nपंधरा फेरी नंतर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दराडे विजयी, विजयात पुन्हा भुज’बळ’ \nखाली स्क्रोल करा नाशिक सह उत्तर महाराष्ट्रातील भाजीबाजार, फळबाजार भाव आहेत.\nशेतमाल: कांदा दर रु. प्रती क्विंटल\nकोल्हापूर — क्विंटल 1374 700 1400 900\nमुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 9100 1000 1350 1175\nश्रीरामपूर — क्विंटल 934 450 1300 900\nमंगळवेढा — क्विंटल 6 300 750 650\nजुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 5252 400 1400 800\nसोलापूर लाल क्विंटल 5953 100 1500 750\nधुळे लाल क्विंटल 1881 200 1250 970\nजळगाव लाल क्विंटल 650 450 1100 775\nचाळीसगाव लाल क्विंटल 2725 500 1351 1100\nसांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 408 225 1321 860\nपुणे लोकल क्विंटल 8080 500 1250 1000\nपुणे -पिंपरी लोकल क्विंटल 2 1200 1200 1200\nपुणे-मोशी लोकल क्विंटल 32 800 1000 900\nमलकापूर लोकल क्विंटल 385 450 1235 1020\nवाई लोकल क्विंटल 6 800 1000 900\nकामठी लोकल क्विंटल 15 1000 1400 1300\nकल्याण नं. १ क्विंटल 3 800 1000 900\nयेवला उन्हाळी क्विंटल 18000 300 1260 1080\nअकोला उन्हाळी क्विंटल 230 400 1000 700\nनाशिक उन्हाळी क्विंटल 3216 450 1151 925\nलासलगाव – निफाड उन्हाळी क्विंटल 1743 351 1251 1100\nमालेगाव उन्हाळी क्विंटल 5000 400 1357 1125\nराहूरी उन्हाळी क्विंटल 21934 200 1300 1100\nकळवण उन्हाळी क्विंटल 6000 600 1375 1125\nपैठण उन्हाळी क्विंटल 481 350 1250 900\nचांदवड उन्हाळी क्विंटल 8000 400 1270 1100\nमनमाड उन्हाळी क्विंटल 3500 400 1240 1080\nपिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 19500 400 1265 1051\nपिंपळगाव(ब) – सायखेडा उन्हाळी क्विंटल 8815 300 1228 925\nगंगापूर उन्हाळी क्विंटल 396 250 1300 950\nदेवळा उन्हाळी क्विंटल 4125 500 1321 1125\nउमराणे उन्हाळी क्विंटल 12500 400 1390 1175\nबाजार समिती : नाशिक दर रु. प्रती क्विंटल\nसफरचंद सिमला क्विंटल 95 10000 18000 15000\nकेळी भुसावळी क्विंटल 80 1000 2000 1600\nकारली हायब्रीड क्विंटल 402 2085 3750 2920\nदुधी भोपळा हायब्रीड क्विंटल 647 535 2000 1270\nवांगी हायब्रीड क्विंटल 306 2500 5500 4000\nकोबी हायब्रीड क्विंटल 744 500 920 710\nढोवळी मिरची हायब्रीड क्विंटल 414 3750 5625 4690\nगवार हायब्रीड क्विंटल 17 2500 3500 3000\nकाकडी हायब्रीड क्विंटल 166 1000 2000 1500\nढेमसे हायब्रीड क्विंटल 8 1670 2500 2085\nफ्लॉवर हायब्रीड क्विंटल 102 715 1360 1035\nलसूण हायब्रीड क्विंटल 52 900 4500 2500\nपेरु लोकल क्विंटल 21 1750 2750 2250\nभेडी हायब्रीड क्विंटल 82 1670 3340 2500\nलिंबू हायब्रीड क्विंटल 58 1000 1500 1250\nआंबा तोतापुरी क्विंटल 670 1500 2200 1800\nकैरी हायब्रीड क्विंटल 17 1000 2000 1500\nटरबूज हायब्रीड क्विंटल 20 600 1300 900\nकांदा उन्हाळी क्विंटल 3216 450 1151 925\nडाळींब मृदुला क्विंटल 1076 250 4750 3000\nदर रु. प्रती क्विंटल बाजार समिती : जळगाव\nबाजरी लोकल क्विंटल 2 1200 1200 1200\nकेळी भुसावळी क्विंटल 6 275 450 375\nकारली लोकल क्विंटल 7 1500 2000 1800\nउडीद काळा क्विंटल 10 2500 2500 2500\nवांगी लोकल क्विंटल 35 800 1200 1000\nकोबी लोकल क्विंटल 13 300 500 400\nचवळी (शेंगा) लोकल क्विंटल 4 2800 2800 2800\nगवार लोकल क्विंटल 5 2500 3500 3000\nकोथिंबिर लोकल क्विंटल 22 1500 3000 2000\nकाकडी लोकल क्विंटल 11 800 1500 1200\nफ्लॉवर लोकल क्विंटल 15 1500 2500 2000\nहरभरा बोल्ड क्विंटल 5 4500 4500 4500\nहरभरा चाफा क्विंटल 12 3200 3200 3200\nहरभरा काबुली क्विंटल 43 3300 3350 3350\nहरभरा लाल क्विंटल 12 3800 3800 3800\nमिरची (हिरवी) — क्विंटल 45 2000 4000 2200\nपेरु लोकल क्विंटल 2 1000 1000 1000\nकैरी लोकल क्विंटल 32 1200 2500 1800\nमेथी भाजी लोकल क्विंटल 17 2000 3000 2000\nकांदा लाल क्विंटल 650 450 1100 775\nपालक लोकल क्विंटल 4 2500 2500 2500\nटोमॅटो वैशाली क्विंटल 22 1500 2200 1800\nबाजार समिती : धुळे दर रु. प्रती क्विंटल\nबाजरी हायब्रीड क्विंटल 29 900 1411 1315\nहरभरा हायब्रीड क्विंटल 33 2095 3190 2895\nभुईमुग शेंग (सुकी) एस.बी ११ क्विंटल 31 2800 4125 3700\nमका पिवळी क्विंटल 8 1111 1111 1111\nमटकी लाल क्विंटल 13 3305 3700 3305\nकांदा लाल क्विंटल 1881 200 1250 970\nतूर लाल क्विंटल 3 2650 3200 3100\nज्वारी दादर क्विंटल 5 1440 1440 1440\nज्वारी हायब्रीड क्विंटल 33 1200 1371 1331\nगहू लोकल क्विंटल 87 1600 2065 1811\nसटाणा : पूर्णवेळ तहसीलदार द्या अन्यथा आत्मदहन; मनसेचे निवेदन\nपंधरा फेरी नंतर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दराडे विजयी, विजयात पुन्हा भुज’बळ’ \nलासलगाव संघाचे डाळींब विक्री केद्राचा शुभारंभ, मुहूर्ताच्या क्रेटला 1600/- रुपये भाव – Agronomy\n२३ला राष्ट्रवादीची नाशकात संविधान बचाओ-भारत बचाओ रॅली; भुजबळांची उपस्थिती\nआरएसएस आणि भाजपाने मराठा आरक्षण बाबत ठोस भूमिका प्रसिद्ध करावी – प्रकाश आंबेडकर\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://nashikonweb.com/tag/lasalgaon/", "date_download": "2019-01-19T06:29:15Z", "digest": "sha1:6ODSW6FG4VVSST3ZDWADZZAK7TRVJ77R", "length": 11152, "nlines": 113, "source_domain": "nashikonweb.com", "title": "lasalgaon - Nashik On Web", "raw_content": "\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 18 जानेवारी 2019\nजिल्ह्यात 24 तासात तीन शेतकरी आत्महत्या\nनाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 17 जानेवारी 2019\nप्रेम सबंधातून राडा : गंजमाळ येथे एका तरुणाचा खून, ९ ताब्यात\nजुन्या वादातून गंजमाळ परिसरात युवकाचा खून\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 10 जानेवारी 2019\nपिंपळगाव(ब)सह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : सोयाबीन, डाळींब 17 नोव्हेंबर 2018\nनाशिक, पिंपळगाव (ब) सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार\nनाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांद�� भाव : 2 नोव्हेंबर 2018\nनाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा\nनाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 1 नोव्हेंबर 2018\nनाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा\nलासलगावसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 30 ऑक्टोबर 2018\nनाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा\nलासलगावसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 29 ऑक्टोबर 2018\nनाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा\nलासलगावसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 26 ऑक्टोबर 2018\nनाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा\nलासलगावसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 25 ऑक्टोबर 2018\nनाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा\nलासलगावसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 24 ऑक्टोबर 2018\nनाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा\nलासलगावसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 23 ऑक्टोबर 2018\nनाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/After-the-husband-s-murder-Wife-silence/", "date_download": "2019-01-19T06:10:32Z", "digest": "sha1:GHN2EPGRCM5V2QY7RXABTUELAAAVR2P3", "length": 8952, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पतीचा खून झाल्यानंतर पत्नी गप्प का? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहो��पेज › Ahamadnagar › पतीचा खून झाल्यानंतर पत्नी गप्प का\nपतीचा खून झाल्यानंतर पत्नी गप्प का\nतांत्रिक माहितीच्या आधारे चार महिन्यानंतर राहुरी तालुक्यातील धरमवाडी टेकडीच्या पायथ्याशी झालेल्या खुनाचा उलगडा झाला आहे. अनैतिक संबंधाच्या कारणातून सख्ख्या भावानेच खून केल्याचे तपासातून स्पष्ट झाले. तथापि, या संबंधाची माहिती असूनही पतीचा खून झाल्यानंतर पत्नी तब्बल चार महिने गप्प का होती, याचे उत्तर अद्याप पोलिसांना मिळालेले नाही. त्यामुळे या प्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे. सखोल तपास केल्यास अनेक धक्कादायक गोष्टी रेकॉर्डवर येण्याची शक्यता आहे.\nधरमवाडी टेकडीच्या पायथ्याशी 22 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 10 वाजता 30 वर्षीय अनोळखी पुरुषाचा दगडाने ठेचलेला चेहरा व नग्नावस्थेत मृतदेह आढळला होता. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात खून करून पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तीन दिवस मृतदेहाची ओळख पटली नव्हती. तीन दिवसानंतर मयत हा पिंप्री अवघड (ता. राहुरी) येथील वीटभट्टीवरील कामगार असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे नाव किरण रावसाहेब शेलार होते.\nपरंतु, या गुन्ह्याचा तपास करण्यात राहुरी पोलिस अपयशी ठरले. मयताच्या नातेवाईकांना पोलिस ठाण्यात बोलावून घेत चौकशी केली. परंतु, पोलिसांच्या हाती काहीच लागले नव्हते. अखेर पेलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या आदेशानंतर सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील पवार यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. त्यात आरोपी हा घरातीलच असल्याचा संशय निर्माण झाला. पवार यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने ठाणे जिल्ह्यात जाऊन संशयित म्हणून अमोल रावसाहेब शेलार (वय 28, रा. तेलगाव, ता. मुरबाड, जि. ठाणे) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने सख्खाभाऊ किरण याचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. आरोपी अमोल याचे मयत किरणच्या सासूशी अनैतिक संबंध होते. त्या संबंधात मयत किरण हा वारंवार अडथळा निर्माण करीत होता. तो राग मनात धरून अमोल याने सख्खा थोरला भाऊ किरण शेलार याचा दगडाने ठेचून खून केल्याचे पोलिसांना सांगितले.\nघटनेच्या चार महिन्यानंतर पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासाच्या आधारे सायबर पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना आरोपी सापडला. परंतु, खुनाच्या घटनेनंतर तीन दिवस मयत किरण हा गायब असताना त्याच्या पत्नीने पो���िसांत साधी ‘मिसिंग’चीही तक्रार केली नाही. आई व दीर यांच्या अनैतिक संबंधाची माहिती असूनही खुनानंतर तब्बल चार महिने मयताची पत्नी गप्प होती, हे संशयास्पद आहे. मयताची पत्नी गप्प का होती, याचे उत्तर अद्याप राहुरी पोलिसांना मिळालेले नाही. त्यामागचे नेमके कारण काय, याचा उलगडा झालेला नाही. तो झाल्यास अनेक धक्कादायक गोष्टी उजेडात येणार असल्याची शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तविली. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ करीत आहेत.\nआणखी एका अनैतिक संबंधाचा संशय\nहा गुन्हा वाटतो तितका सोपा नाही. मुख्य आरोपी अमोल शेलार याच्या साथीदाराच्या चौकशीतून आणखी एक अनैतिक संबंध उघड होऊ शकेल. त्यातून या गुन्ह्यातील गुंतागुंत उजेडात येऊ शकते. दोन अनैतिक संबंधाच्या गुंतागुंतीमुळेच राहुरी पोलिसांना आरोपीला अटक करण्यात अडचण येत होती. त्यामुळे या गुन्ह्याचा अधिक गांभीर्याने तपास करण्याची आवश्यकता आहे.\nभैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी महिलेसह तिघांना अटक\nकांदा मातीमोल ; एक ट्रक कांदा फक्‍त पाच रुपये किलोने विकला (Video)\nछमछम सुरू करणाऱ्या सरकारला घुंगरू पाठविणार : फौजिया खान\n#metoo महिलांच्या आदराविषयी खूप बोलतात पण, कमी लोक कृतीत आणतात : सिंधू\nएकजूट रॅलीसाठी पश्चिम बंगालमध्ये दिग्गजांची मांदियाळी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Daughter-on-Atrocity/", "date_download": "2019-01-19T06:11:18Z", "digest": "sha1:MIAWXOISEHJ65IP663DX3VADDD5QPQNA", "length": 4696, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बापानेच केला मुलीवर अत्याचार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › बापानेच केला मुलीवर अत्याचार\nबापानेच केला मुलीवर अत्याचार\nजन्मदात्या बापानेच दारुच्या नशेत आपल्या 15 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना अकोले तालुक्यात घडल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत सदर मुलीच्या वडिलांविरुद्ध राजूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानवजातीला काळिमा फासणार्‍या या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.\nसदर मुलगी आपल्या आई, वडील व भावासमवेत राहते. साधारणपणे जून महिन्यात नेहमीप्रमाणे सर्वजण जेवण करून घरात झोपले होते. मध्यरात्र झाल्यावर सदर मुलगी झोपेत अ���ताना तिचे वडील दारुच्या नशेत तिच्याजवळ आले व तिच्याशी लगट करू लागले. त्याचवेळी सदर मुलीला जाग आल्याने तिने वडिलांना विरोध केला. मात्र, वडिलांनी तिला दम देऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केले. यानंतर मुलीला त्रास होऊ लागल्याने तिने झालेला प्रकार आई व भावाला सांगितला. त्यांनी घटनेचा जाब विचारला असता, आरोपीने याबाबत कुणालाही सांगितले, तर जीवे मारण्याची धमकी सर्वांना दिली. त्यामुळे झालेला प्रकार त्यांनी भीतीपोटी कुणालाही सांगितला नाही.\nकालांतराने मुलीच्या पोटात दुखू लागल्याने डॉक्टरांकडे नेल्यानंतर ती सात महिन्यांची गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नराधमावर कडक कारवाईची मागणी होत आहे.\nभैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी महिलेसह तिघांना अटक\nकांदा मातीमोल ; एक ट्रक कांदा फक्‍त पाच रुपये किलोने विकला (Video)\nछमछम सुरू करणाऱ्या सरकारला घुंगरू पाठविणार : फौजिया खान\n#metoo महिलांच्या आदराविषयी खूप बोलतात पण, कमी लोक कृतीत आणतात : सिंधू\nएकजूट रॅलीसाठी पश्चिम बंगालमध्ये दिग्गजांची मांदियाळी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Sharad-Yadavs-appeal/", "date_download": "2019-01-19T06:18:29Z", "digest": "sha1:P6NLQZGMLHLLSIX7MLHTLM22DQSYJO2U", "length": 4552, "nlines": 30, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विरोधी पक्षांनी एकत्र यावे; शरद यादव यांचे आवाहन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › विरोधी पक्षांनी एकत्र यावे; शरद यादव यांचे आवाहन\nविरोधी पक्षांनी एकत्र यावे; शरद यादव यांचे आवाहन\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nसध्या देशात अघोषित आणीबाणी असून संविधान धोक्यात आहे. या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन ज्येष्ठ समाजवादी नेते शरद यादव यांनी केले.\nसमाजवादी आणि जनता परिवारातील संघटनांच्या कार्यकर्त्यांबरोबर ताडदेवच्या जनता केंद्रात झालेल्या बैठकीत हे आवाहन केले. यादव म्हणाले, सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांची हे सरकार सोडवणुक करत नाही. त्यामुळे अशा राज्यकर्त्याना सत्तेवर खाली खेचणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र आले पाहिजे. अन्यथा 2019 ची लोकसभेची निवडणूक देशातील शेवटची निवडणूक ठरे���. त्यानंतर निवडणुका होतील की नाही हे कुणी सांगू शकत नाही.\nजनता दल (धर्मनिरपेक्ष), राष्ट्र सेवा दल, अपना परिवार, शिक्षक भारती, छात्रभारती या प्रमुख संस्था, संघटनांचे प्रमुख कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते. यावेळी मुंबईत 4 जानेवारीला राष्ट्रीय छात्र संमेलनावर सरकारने केलेल्या दडपशाही विरोधात लढलेल्या छात्रभारतीच्या लढाऊ कार्यकर्त्यांचा शरद यादव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.\nभैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी महिलेसह तिघांना अटक\nकांदा मातीमोल ; एक ट्रक कांदा फक्‍त पाच रुपये किलोने विकला (Video)\nछमछम सुरू करणाऱ्या सरकारला घुंगरू पाठविणार : फौजिया खान\n#metoo महिलांच्या आदराविषयी खूप बोलतात पण, कमी लोक कृतीत आणतात : सिंधू\nएकजूट रॅलीसाठी पश्चिम बंगालमध्ये दिग्गजांची मांदियाळी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/white-sauce-italian-pasta-recipe/", "date_download": "2019-01-19T06:13:28Z", "digest": "sha1:EV2JN2XX6S5VCZCPEH7WLOZZGVEJP7SP", "length": 17633, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "व्हाईट सॉस इटालियन पास्ता | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nएसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n भाजप खासदार आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nहिंदुस्थानने रचला ऑ���्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nव्हाईट सॉस इटालियन पास्ता\nडॉमिनोज, पिझ्झा हट अशा ठिकाणी मिळणारा व्हाईट सॉस पास्ता बघितला कि तोंडाला पाणी सुटतं. पण या पास्तासाठी मोजावी लागणारी किंमत बघून तोंडाला फेस यायची वेळ येते. छोटय़ाश्या प्लेटमधील पास्ता साठी हे लोकं अक्षरश: २०० ते ३०० रुपये घेतात. पण हा डिलिशियस पास्ता तुम्ही घरातले पदार्थ वापरुन अवघ्या पंधरा ते वीस मिनीटांत बनवू शकता.\nसाहित्य : एक पाकीट पास्ता, दोन कप दूध, २ मोठे चमचे बटर, ५ ते ६ पाकळ्या लसून (किसून), मिरची पूड किंवा हिरव्या मिरचीची पेस्ट, २ क्युब चीझ, मीठ, २ चमचे मैदा, काळीमिरी पूड किंवा मिक्स हर्ब्स.\nकृती – पास्ता उकळत्या पाण्यात टाकून चांगला शिजवून घ्यावा. शिजला की एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवावा. गॅसवर कढई गरम होण्यासाठी ठेवावी. त्यात बटर टाकावा. बटर वितळला की त्यात किसलेले लसून टाकावे. लसून चांगली परतली की त्यात मैदा घालावा. मैदा चांगला खरपूस भाजावा. रंग बदलू देऊ नये. त्यानंतर हळूहळू दूध घालावे. मैद्याची पेस्ट होईपर्यंत चमच्याने ढवळत राहावे. दूधात पास्ता घालावा. पास्ता परतला की वरुन मीठ, काळीमिरी पूड किंवा मिक्स हर्ब्स घालावे. किसलेले चीझ घालावे. पास्ताला उकळी आली कि चीझ वितळून जाईल. आवडीनुसार पास्ता घट्ट किंवा पातळ ठेवावा. गरमा गरम पास्ता सर्व्ह करा.\nआवडत असल्यास बटरमध्ये कापलेली शिमला मिरची, मशरुमचे तुकडे किंवा शिजवलेले अमेरिकन कॉर्न टाकू शकता. तळलेले पनीरचे तुकडे देखील या पास्तामध्ये अप्रतिम लागतात.\nमिक्स हर्ब्स हे हल्ली सहज बाजारात उपलब्ध असतात. तसेच पास्ता सिझनिंगही बाजारात मिळतात त्याचाही वापर करु शकता. हल्ली बाजारात व्हीट पास्ता म्हणजेच गव्हाचा पास्ताही मिळतो.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलनोटबंदीमुळे बँका गाळात, बुडीत कर्जांची संख्या वाढणार\nपुढीलजम्मू-कश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nPhoto : ‘छावा कप’ च्या अंतिम सामन्यांची क्षणचित्रं\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nएसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nममतांच्या महारॅलीत आज विरोधकांचे शक्तिप्रदर्शन\nआता सैन्य पोलिसात महिलांची 20 टक्के भरती\nलोकसभा निवडणुकीचे बिगुल मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाजणार\nगिरीश बापट यांच्याकडून मंत्री पदाचा गैरवापर, मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे\nनिवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचे ‘गाजर’\nसामान्य माणूस ते असामान्य नेता हा प्रवास म्हणजे ‘ठाकरे’\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagar.nic.in/mr/notice_category/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2019-01-19T06:32:14Z", "digest": "sha1:PD46S67B6KJK5WHNHB3FQMXVDVGKRN5G", "length": 3964, "nlines": 106, "source_domain": "ahmednagar.nic.in", "title": "निकाल | एक सेवाच्या रुपात सुरक्षित, मापनीय आणि सुगम वेबसाइट", "raw_content": "\nजिल्हा उद्योग केंद्र, अहमदनगर\nएसटीडी आणि पिन कोड\nप्रकाशनाची ��ारीख प्रारंभीचा दिनांक समाप्तीचा दिनांक\nवि. दु. से. निकाल – ऑगस्ट 2018\nविभागीय दुय्यम सेवा परीक्षा निकालपत्र (तलाठी संवर्ग) ऑगस्ट 2018\nजिल्हा प्रशासनाकडे संकेतस्थळावरील माहितीचे हक्क\n© अहमदनगर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र ,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारा विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jan 14, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-center-will-give-2-5-lakh-rupees-to-every-couple-who-will-do-inter-cast-marriage-with-dalit/", "date_download": "2019-01-19T06:32:00Z", "digest": "sha1:22I66KDI7FT4FS7BVA5BPYCR34XZGBDK", "length": 6577, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "दलित युवक-युवतीशी लग्न केल्यास अडीच लाख रुपये", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nदलित युवक-युवतीशी लग्न केल्यास अडीच लाख रुपये\nटीम महाराष्ट्र देशा – आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार मार्फत अनेक वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत.डॉ. आंबेडकर स्कीम फॉर सोशल इंटीग्रेशन थ्रू इंटरकास्ट मॅरेज’ या योजनेअंतर्गत कोणत्याही उत्पन्न गटातील जोडप्याला पाच लाख रुपये मिळतील. सामाजिक न्याय मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nया योजनेअंतर्गत लग्न करणाऱ्या जोडप्याला अडीच लाख रुपये मिळतील. दोघांपैकी मुलगा किंवा मुलगी दलित असणं गरजेचं आहे. ज्यांचं वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी आहे, त्यांनाच यापूर्वी या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन मिळण्यासाठी मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाच लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असेल तरीही आता या योजनेचा लाभ मिळेल.\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nडान्सबार बंदी विषयी राज्य सरकार कमी पडले – धनंजय मुंडे\nटीम महाराष्ट्र देशा : डान्सबार बंदी विषयी राज्य सरकार पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडण्यास कमी पडले…\nटेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत; गार्गी पवार हिला पराभवाचा धक्का\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार मोठी घोषणा \nडान्सबारवरची बंदी उठवली ; जाणून घ्या आबांच्या लेकीला काय वाटतं \nशासनाने डान्सबार संदर्भात नवीन कायदा करण्याची गरज : आ.विद्या चव्हाण\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://nashikonweb.com/tag/nashik-police/", "date_download": "2019-01-19T05:56:37Z", "digest": "sha1:WEVGNE4UEFROF2HIWSPWSD3NWBOM7DWZ", "length": 11527, "nlines": 113, "source_domain": "nashikonweb.com", "title": "nashik police - Nashik On Web", "raw_content": "\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 18 जानेवारी 2019\nजिल्ह्यात 24 तासात तीन शेतकरी आत्महत्या\nनाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 17 जानेवारी 2019\nप्रेम सबंधातून राडा : गंजमाळ येथे एका तरुणाचा खून, ९ ताब्यात\nजुन्या वादातून गंजमाळ परिसरात युवकाचा खून\nप्रशिक्षणार्थी पोलीस उप निरीक्षक सत्र क्र.116 चे दीक्षांत संचलन संपन्न\nPosted By: admin 0 Comment mpa, nashik news, nashik police, pta, अपर पोलीस महासंचालक संजय सक्सेना, उपसंचालक नंदकुमार ठाकूर, पोलिस अधिक्षक संजय दराडे, पोलिस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल, पोलिस महानिरीक्षक छेरींग दोर्जे, प्रबोधिनीच्या संचालक अश्वती दोर्जे, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक, राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर\nसमाजाचे सेवक म्हणून कार्य करावे – दत्ता पडसलगीकर नाशिक : खडतर पोलीस प्रशिक्षण घेऊन पोलीस सेवेत दाखल झालेल्या अधिकाऱ्यांनी देशहितासाठी समाजाचे सेवक म्हणून कार्य करावे, असे\nपोलीस उपनिरीक्षकाला ड्युटीवर हजर दाखवून त्यांच्या बँक खात्यातून Rs १२ लाख अपहार\nमहाराष्ट्र पोलिस अकादमी मधील प्रकार पोलिसांना धक्का नाशिक : नाशिक शहरात असलेल्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाला ड्युटीवर हजर दाखवून त्यांच्या बँक\n#MeToo प्रकरण महिलेची तक्रार, पोलिस उपनिरीक्षकाची आत्महत्या (Exclusive Update)\n#MeToo प्रकरणी अनेक दिग्गज अडकले आहेत. असाच धक्कादायक प्रकार पोलिस खात्यात घडला असून, त्यामुळे मोठा धक्का खात्याला बसला आहे. यात एका महीलेने परिचित असेलल्या\nखुनाचा आरोप मिळाला जामीन, मग जुगार खेळून पसार, आता या भाजपा नगरसेवकाला करणार तडीपार\nनाशिक : वेगळेपण दाखवत असेलल्या आणि ‘पार्टी विथ डिफरन्स’ स्वतः म्हणवणाऱ्या भाजपचा पक्षाचा नाशिक येथील जुगारी नगरसेवक हेमंत अण्णा शेट्टी अजूनही फरार आहे. पोलिसांनी त्याच्या\nबेशिस्त वाहन चालक, ४५ हजार वाहनांची तपासणी, २८ लाख दंड वसूल\nनाशिक : नाशिक शहरात वाहतूक पोलिसांनी मोठ्या प्रमाणात आणि शहरातील मुख्य चौकात सर्व पोलिस स्टेशन हद्दीत स्पेशल ड्राईव्ह राबवला आहे. या दोन दिवसीय कारवाईत\nमहापालिकेच्या सावरकर तरण तलावात बुडून तरुणाचा मृत्यू\nनाशिक : महानगरपालिकेच्या मालकीच्या असलेल्या त्र्यंबक रोड वरील जलतरण तलावात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. NMC Savarkar Swimming Pool young drown dies\nमहाराष्ट्र राज्य पोलीस शरीर सौष्ठव ( Body Building) संघ निवड उद्या नाशिक मध्ये\nअखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धांमध्ये यावर्षी प्रथमच शरीर सौष्ठव या क्रीडा प्रकाराचा समावेश झाला आहे. सदर स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील एकूण 13 पोलीस घटकांमधील खेळाडूंमधून राज्य\nअनैतिक सबंध : जेलरोड परिसरात एकाचा खून, आरोपीस अटक\nभरदिवसा जेलरोड परिसरात डोक्यात धारदार हत्याराने वार करत एकाचा खून करण्यात आला आहे. हा खून अनैतिक सबंधातून झाला असा प्राथमिक अंदाज व चर्चा आहे.\nतिहेरी जळीत हत्याकांड : ‘त्या’ संशयीताला पकडण्यात पोलीसांना यश\nनाशिक : प्रेयसी, तिची मुलगी व नात यांना जिवंत जाळून ठार मारून फरार झालेल्या जलालुद्दीन अली मोहम्मद (५६) याला उत्तर प्रदेशातील अलिगढ येथून पकडण्यात शहर\nनराधम सावत्र बापाचा अल्पवयीन मुलीवर १० वर्ष अत्याचार\nनाशिक : सावत्र बापाने त्याच्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना नाशिकरोड येथील टागोरनगरमध्ये घडली आहे़. या प्रकरणी पिडीत मुलीच्या आईने फिर्यादीवरुन ३८ वर्षीय सावत्र बापाविरोधात\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://dhaandola.co.in/2018/05/01/mithai/", "date_download": "2019-01-19T06:45:39Z", "digest": "sha1:PPJ366RMUUMJ7C4JSP3NPKR5KMS2MMRF", "length": 35731, "nlines": 153, "source_domain": "dhaandola.co.in", "title": "हे जिव्हे रससारज्ञे सर्वदा मधुरप्रिये…..", "raw_content": "\nहे जिव्हे रससारज्ञे सर्वदा मधुरप्रिये…..\nलेखाचा मथळा हा एका संस्कृत सुभाषिताचा अर्धा भाग आहे. संपूर्ण सुभाषित असे आहे\nहे जिह्वे रससारज्ञे सर्वदा मधुरप्रिये | भगवन्नामपीयूषं पिव त्वमनिशं सखे ||\nहे माझ्या जिव्हे विविध स्वाद ओळखण्यात तू तज्ज्ञ आहेसच, पण त्यात तुला गोड स्वादाच्या वस्तू जास्त आवडतात. त्यामुळे सृष्टीची निर्मिती करणार्‍या परमेश्वराचे नामस्मरण करुन हा मधुरस तू सतत प्राशन कर.\nहे सुभाषित घ्यायच कारण की याचा पहिला अर्धा भाग मला जास्त भावला (आणि संस्कृत सुभाषित टाकून सुरुवात केली की लेखाला जरा वजन येते.)\nसाखरेचा शोध ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. पण आर्यभट्टाच्या शुन्याच्या शोधा पलिकडे आपल्याला फारसे माहित नसते. आता साखरेच्या आधीच येऊन गेलेल्या लेखानंतर साखरेवर आणखी काय लिहिणार\nहा लेख साखरेबद्दल नसून आहारात येणार्‍या गोड पदार्थांबद्दल आहे. पाश्चिमात्य देशात अशा गोड पदार्थांना Desserts म्हणतात आणि ती जेवणानंतर खाण्याची प्रथा आहे. पण या Desserts ची यादी बघायला गेलं तर केक, आईस्क्रिम, चॉकलेट व आणखी ८-१० गोड पदार्थांपुढे पोहोचत नाही. भारतीय उपखंडात मात्र ऊसापासून बनवलेली साखर, गुळ याचबरोबर मधासारख्या गोडी आणणार्‍या पदार्थांपासून जी व्यंजने बनवली गेली व वेगवेगळे प्रयोग केले गेले त्याचा हा थोडक्यात घेतलेला धांडोळा.\nभारतीय उपखंडात राहणारे आपण सर्वजण गोड पदार्थ आवडीने खाणारे आहोत. तुमच्या रोजच्या आहारातला पदार्थांमधे या गोडी आणणार्‍या गोष्टींचा वापर केलेला असतोच. गुळाचा लहानसा खडा आमटीची लज्जत वाढवतो तसेच निरनिराळ्या पदार्थांमधे चवीसाठी चिमुटभर साखर वापरली जातेच. पण आजुबाजूला ’मला गोड आवडत नाही’ असे म्हणणारे महाभागही आढळतात. त्याचबरोबर डाएटींगवाल्यांनी तर गोड खाण्यावर मोठ्या प्रमाणात बंदी आणली आहे. बाकी काहीही असले तरी मी गोड पदार्थांवर मनापासून प्रेम करतो आणि जे खवय्ये कुठलीही भीडभाड न बाळगता गोड पदार्थ खातात त्यांच्याबद्दल मला आदर आहे. या प्रेमापोटीच या वेगवेगळ्या गोड पदार्थांच्या कुळकथा शोधायला निघूयात.\nभारतातल्या गोड पदार्थ आणि मिठाई यांची विभागणी अशी करता येईल. सारण (stuffing) भरुन भाजलेले पदार्थ यात मुख्यत: गोड पोळ्या येतात. मग सारण भरुन तळलेले किंवा शॅलो फ्राय केलेल्या करंज्या व साटोर्‍यांसारखे पदार्थ आणि सारण भरुन उकडलेले मोदकासारखे पदार्थ. यानंतर येतात ते साखरेच्या किंवा गुळाच्या पाकात मुरवून (soaking) केलेले गोड पदार्थ. यात जिलेबी, गुलाबजाम, बुंदीचे लाडू, पाकातले चिरोटे असे पदार्थ येतात. (इंदुरला मी खव्याचे सारण असलेले पाकातले सामोसे बघितले होते.) यानंतर वेगवेगळ्या फळांपासून किंवा फळभाज्यांपासून केलेले हलवे. शेवटी सगळ्यात महत्वाचे म्हणजे दुधापासून बनवलेले गोड पदार्थ. या आढाव्यात आणखी अनेक प्रकारचे पदार्थ राहिले असण्याची शक्यता आहेच कारण हा गोड पदार्थांचा पसारा खूप मोठा आहे.\nमानवाला गोडाची ओळख झाली ती तो खात असलेल्या फळांमुळे. प्राण्यांची शिकार करण्याआधी माणसाच्या आहारात मुख्यत: कंदमुळे आणि फळांचा समावेश मोठ्या प्रमाणात होता. मधासारख्या गोड पदार्थाचा शोध त्याला कधी लागला हे खात्रीलायकपणे सांगता येत नाही पण भौतिक पुरावे आपल्याला १० हजार वर्ष मागे घेऊन जातात. भीमबेटका येथील गुंफाचित्रांमधे मध गोळा करणार्‍या माणसाचे भित्तिचित्र आहे. तसेच पंचमढी येथील गुहांमधेही अशी भित्तिचित्रे सापडली आहेत. त्यामुळे गोडीसाठी मधाचा वापर हा इतिहासपूर्व काळापासून चालत आलेला आहे.\nभारतातील पहिली sweet dish कुठली ऋग्वेदात मधाचे उल्लेख आलेले आहेत. त्याचबरोबर मोठ्या मधमाशांच्या मधापेक्षा लहान मधमाशांचा मध अधिक चांगला असतो असे सांगणारे श्लोकही आलेले आहेत. ’अपुप’ ही ऋग्वेदात आलेली पहिली sweet dish. सातूचे गोलाकार गोळे मंद आचेवर तुपामधे तळले जात. त्यानंतर ते मधामधे घोळवले जात. त्याचबरोबर घरी आलेल्या पाहुण्याचे स्वागत मधुपर्काने केले जात असे. मधुपर्क म्हणजे दही, तुप आणि मध घालून केलेले पंचामृत.\nतीळ आणि गुळ एकत्र करुन त्यापासून गोड पदार्थ बनवला जात असे. त्याचबरोबर तांदुळ, गहू यांचे पीठ तुपामधे तळून त्यात गुळ घालूनही गोड पदार्थ बनवले जात असत. पतंजलीच्या योगसुत्रामधे मधुगोलक किंवा मोदकाचा उल्लेख आलेला आहे. पण हा मोदक आजच्या उकडीच्या किंवा तळणीच्या मोदकाप्रमाणे होता की नव्हता हे काही खात्रीलायकपणे सांगता येत नाही. साधारणत: गुप्तकाळात म्हणजेच ४ थ्या शतकात गणपती ही शुभदेवता बनली. त्या काळातील गणपतीची शिल्पे बघितली तर त्याच्या हातात लाडू किंवा मोदक दाखवलेला दिसतो. याचबरोबर साधारणत: ७ व्या शतकातील साहित्यामधे मंडक म्हणजे मांडे (पुरणपोळीचे मूळ येथेच असावे) याचा उल्लेख सापडतो. याचबरोबर दक्षिण भारतात मुख्यत: कर्नाटकात बनव��े जाणारे कडबू या पदार्थाचेही संदर्भ आढळतात.\nयेथे एका ग्रंथाचा उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे.’पाकदर्पण’ नावाचा शाकाहारी मांसाहारी पदार्थांच्या पाककृती दिलेला एक ग्रंथ आहे. हा ग्रंथ नल नावाच्या राजाने लिहिला. ’नल दमयंती’ मधला नल बहुदा हाच असावा. तो पाककलेत निष्णात होता. या पुस्तकाचा काळ मात्र सांगता येत नाही. ७६१ श्लोकांच्या व ११ प्रकरणांचा हा ग्रंथ आहे. या ग्रंथातलं चवथे प्रकरण हे ’पायस’ या विषयावरच आहे. या प्रकरणात पायस बनवण्याच्या ५ कृती दिलेल्या आहेत. गमतीचा भाग असा की पायस म्हणजेच खीर ही गोड असली पाहिजे अशी आपली समजूत असते. पण यातल्या दोन खीरी गोड नाहीत. या कांजी या प्रकारच्या आहेत. हे तांदुळ आणि गहू यापासून तयार केलेले व लसुण-लवंगांची फोडणी घातलेले पायस आहे. उरलेल्या तीन पाककृती मात्र गोड खीरीच्या आहेत. लसुणयुक्त भाताच्या पायसात साखर घालून ते गोड बनवण्याची कृतीही आलेली आहे. तसेच विविध फळांचे व ऊसाचा रस तसेच मध वापरुन केलेले पायस आहे. दुधात तांदूळ किंवा गहू शिजवून त्यात मध किंवा गुळ घालून त्यापासून बनते ती खीर. खीरीचे उल्लेख आपल्याला वैदिक ग्रंथातही सापडतात. पायस नावाचा हा पदार्थ त्याकाळी अत्यंत प्रिय होता. गौतम बुध्द बोधीप्राप्ती करता बोधिवृक्षाखाली बसले होते. त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला होता. त्यामुळे ते अस्थिपंजर झाले. या वेळी तेथुन जाणाऱ्या सुजाता नामक एका महिलेने त्यांच्यात चेतना यावी म्हणून त्यांना खीर खायला दिल्याची एक कथा बौध्द साहित्यात येते.\nसध्या आंब्याचा मोसम आहे. या ग्रंथातल्या एका प्रकरणात आंब्यांपासून बनणार्‍या एका पदार्थाची कृती दिलेली आहे. या प्रकरणाचे नावच ’लेह्यप्रकरणम’ म्हणजे चाटून खाण्याचे पदार्थ. या ग्रंथात क्षीरपाक नावाच्या गोड पदार्थाचे आहे. कोळशाच्या चुलीवर आटवलेल्या म्हशीच्या दुधापासून तयार होणारा बासुंदी सारखा हा पदार्थ असावा. यात विविध सुगंधी फुलांचे अर्क टाकावेत असे सांगितले आहे. शेवटच्या प्रकरणात दही कसे लावावे याची माहिती आहे. फळं घालून केलेल्या yogurt चीही इथे पाककृती दिलेली आहे.\nखवा हा भारतीय मिठाईचा आत्मा आहे. भारतातील मिठायांमधे खव्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पण खव्याचा शोध कसा लागला याबद्दल सांगता येत नाही. नलपाकदर्पण या ग्रंथात दुध आटवताना त्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्याला काय म्हणतात याची नावे आलेली आहेत. १/११ आटवलेल्या दुधाला शर्करा म्हणावे असे सांगितले आहे. दुधाची ही अवस्था म्हणजेच खवा असावा.\nभारतात मोठ्या प्रमाणात मिठाई बनवली जाते. बर्‍याचश्या मिठायांचा शोध हा अपघाताने लागलेला आहे. यात अस्सल भारतीय भूमीत बनलेले पदार्थ आहेतच पण अनेक परदेशी पदार्थांचे भारतीयकरणही झालेले आहे. यात मुख्य दोन पदार्थ येतात. पहिली म्हणजे जिलेबी आणि दुसरा म्हणजे गुलाबजाम.\nहो जिलेबी भारतीय नाही\nजिलेबीचे मूळ शोधायला आपल्याला जावे लागते ते प्रशिया, तुर्कस्तानला. मध्य आशियातून झिलाबीया या नावाचा पदार्थ अरबी व्यापार्‍यांमार्फत १५ व्या शतकात भारतात आला. अफगाणिस्तानमध्ये झिलाबीया थंडीच्या दिवसात खाल्ला जाई. १५ व्या शतकातील जीनासूर या जैन ग्रंथामधे जिलेबीचा पहिला संदर्भ सापडतो. सोळाव्या शतकात लिहिलेल्या पाकशास्त्र या गंथात जिलेबीची पाककृती आलेली आहे. मैद्याच्या पिठात लिंबाचा रस, तूप, उडदाचे पीठ एकत्र करुन ते भांड्यात ठेवावे. दुसर्‍या दिवशी त्यात आंबवण्याची प्रक्रिया झाल्यावर जिलेबी पात्राने तुपात हा वाटोळा पदार्थ तळून तो केशरयुक्त साखरेच्या पाकात टाकावा असा उल्लेख त्या श्लोकात आलेला आहे. जिलेबीला त्या ग्रंथात त्यांनी ’कुंडलीका’ व ’जलवल्लीका’ असे म्हटले आहे. बाहेरुन आलेली जिलेबी आज भारतभर मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. जिलेबी मधे पुन्हा प्रादेशिक विविधता आढळते. तसेच ’इम्रती’ ही जिलेबीची बहिण अतिशय नक्षीदार व देखणी असते.\nआपला गुलाबजामही आला तो तुर्कस्तान व मध्य अशियातून. त्या भागात बनणारा लुक्मा आपण खातो त्या गुलाबजामचाच भाऊबंद. आपण या परदेशातून आलेल्या पदार्थाचे भारतीयकरण केले. चविष्ठ खव्याचा वापर ही भारतीय खासियत. त्यातही पुन्हा केलेले वेगवेगळे प्रयोग. तोंडाचा मोठा आ करुन खावा लागणारा काला जामून, पाकातले गुलाबजाम, साखर लावलेले कोरडे गुलाबजाम, त्यावर काजू पिस्त्याची केलेली पखरण. मुगलांबरोबर आलेला गुलाबजाम आता मुख्य पक्वान्न बनला आहे. (पुण्यात गणेश पेठेतील गुरुद्वारासमोर असलेल्या उत्तम स्वीट नावाच्या मिठाईच्या दुकानाला गुलाबजाम खाण्यासाठी आवर्जून भेट द्यावी)\nदसरा पाडव्याला खाल्ल्या जाणार्‍या श्रीखंडाचा इतिहास अज्ञात आहे. दह्यातील पाणी काढून तयार झालेल्या चक्क्यात साखर, जायफळ आणि केशर घालून श्रीखंड तयार केले जाते. श्रीकृष्णाच्या मथुरेत श्रीखंड बनवले जात असे असा उल्लेख सापडतो. उत्तर भारतात कुठेही श्रीखंड फारसे खाल्ले जात नाही. श्रीखंड ही खासियत आहे ती पश्चिम भारताची. ११ व्या शतकातील चावुण्डराया याच्या ’लोकोपकार’ या कन्नड भाषेतील ग्रंथात शिरकिनी या नावाने पहिल्यांदा श्रीखंडाचा उल्लेख आलेला आहे. १६ व्या शतकातील मंगारसाच्या ’सूपशास्त्र’ या ग्रंथातही श्रीखंडाचा उल्लेख सापडतो. महाराष्ट्राबरोबरच गुजरात, राजस्थान आणि पंजाबमधे श्रीखंड खाल्ले जाते.\nदोन राज्यांमधे पाण्यावरुन, सीमेवरुन असे वाद होत असतात. पण मिठाईवरुन वाद हा फक्त भारतातच होऊ शकतो. दोन वर्षांपूर्वी रसगुल्ल्यावरुन पश्चिम बंगाल आणि ओरिसा राज्यांमधे असाच वाद झाला होता. रसगुल्ला याला प्रादेशिक वैशिष्ठ्याचा दर्जा मिळवण्याच्या वरुन हा वाद सुरु झाला. पश्चिम बंगाल आणि ओरिसा या दोन्ही राज्यांनी पुरावे सादर केले. दुध नासवून त्यापासून तयार केलेला छेना हा या मिठाईचा आत्मा. पुरी येथील जगन्नाथाला प्राचीन काळापासून या छेन्यापासून बनवलेल्या रसगुल्ल्याचा प्रसाद दाखवला जातो असा दावा करण्यात आला. जगन्नाथ आपल्या जन्मस्थळी लक्ष्मीला न नेता आपल्या बहिण भावाबरोबर गेला. याचा लक्ष्मीला राग आला. मग तिला शांत करण्यासाठी जगन्नाथाने तिला रसगुल्ला खायला दिला अशी एक कथा सांगितली जाते. ओरिसा सरकारने छेन्यापासून तयार होणार्‍या पदार्थांचे अनेक संदर्भ दिले. पण शेवटी हा मान मिळाला प. बंगालला. येथे जाता जाता एका ओरिसाच्या मिठाईचा उल्लेख करणॆ गरजेचे आहे ती म्हणजे छेना पोडा. छेन्यावर साखरेचा थर देऊन कोळश्यावर ७-८ तास त्याला ठेवले जाते. साखरेचे कॅरॅमलायजेशन होऊन बनणारा हा भारतीय चीज केक. कधी पुरीला गेलात तर जरुर खाऊन पहावा असा.\n१७ व्या शतकात हुगळी येथे पोर्तुगीज लोकांची एक वसाहत होती. ते दुधात लिंबू पिळुन त्यापासून कॉटेज चीज बनवत. हे कॉटेज चिज म्हणजेच छेना. त्यापासूनच बंगाली मिठाई बनवण्यास सुरुवात झाली. या छेन्यापासून बनवलेली पहिली मिठाई म्हणजे ’संदेश’. बंगाली मिठाई बनवणार्‍या आणि त्यात वेगेवेगळे प्रयोग करणार्‍या हलवायांमधे भीमनाग, के. सी. दास, द्वारिका घोष आणि गंगुराम यांचा मोठा वाटा आहे. छेन्यापासून बनणारा गुलाबजामचा बंगाली भाऊ म���हणजे पान्तुआ. लग्नसमारंभात आढळणारी रसमलाई बंगालचीच. मिठाई अधिक दिवस टिकावी म्हणून हवाबंद टिनच्या डब्यामधे देण्यास सुरुवात केली ती बंगाली मिठाईवाल्यांनी त्यामुळे या मिठायांचा प्रसार झपाट्याने जगभर झाला.\nभारतातील मिठायांत भरपूर प्रादेशिक विविधता आढळते. यातील सगळ्याच मिठायांचा इतिहास ज्ञात नाही. आपल्याकडे एक म्हण आहे की ’ऊस गोड लागला तरी मुळापासून खाऊ नये’. त्यामुळे आपणही मिठायांच्या फार मुळाशी न जाता त्यांची लज्जत चाखूया \n6 thoughts on “हे जिव्हे रससारज्ञे सर्वदा मधुरप्रिये…..”\nमे 1, 2018 येथे 11:33 सकाळी\nमे 1, 2018 येथे 11:57 सकाळी\nMilind Bam म्हणतो आहे:\nअश्या लेखाबरोबर प्रत्यक्ष आस्वादाची संधी उपलब्ध करून द्यावी अशी धांडोळाकारांना नम्र विनंती\n एकदम ‘जिव्हा’ळ्या चा विषय\n>> … त्यांची लज्जत चाखूया \nमे 19, 2018 येथे 5:31 सकाळी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nमहाराष्ट्रवृत्तांत – १८४८ ते १८५३ डिसेंबर 15, 2018\nविस्मयनगरीचा राजकुमार नोव्हेंबर 20, 2018\nलखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया नोव्हेंबर 6, 2018\nजाने कहॉं गए वो दिन… ऑक्टोबर 16, 2018\nऐसी अक्षरे – भाग ३ ऑक्टोबर 15, 2018\nऐसी अक्षरे – भाग २ सप्टेंबर 29, 2018\nऐसी अक्षरे – भाग १ सप्टेंबर 11, 2018\nभाव खाऊन गेलेला पाव… जुलै 27, 2018\nएक भाग्यवंत झाड सफरचंदाचे जुलै 18, 2018\nशिकार ते शेती जुलै 1, 2018\nहरवलेल्या आवाजांच्या शोधात जून 27, 2018\nकुत्र्याचा लळा लागला त्याची गोष्ट जून 23, 2018\nदोन घडीचा डाव जून 9, 2018\nहे जिव्हे रससारज्ञे सर्वदा मधुरप्रिये….. मे 1, 2018\nवसुंधरेचे मनोगत एप्रिल 21, 2018\nएका नावाची गोष्ट एप्रिल 14, 2018\nआपला इंपोर्टेड उपास एप्रिल 3, 2018\nसाखरेचे खाणार त्याला…. मार्च 18, 2018\nपुन्हा एकदा अथातो मुद्रणजिज्ञासा… मार्च 9, 2018\nजाणिजे यज्ञकर्म फेब्रुवारी 22, 2018\nमाझे आवडते पुस्तक अर्थात गृहिणी-जीवन-सर्वस्व फेब्रुवारी 1, 2018\nकपड्यांची इस्त्री डिसेंबर 6, 2017\n…अशा रीतीनं आपण वेळ पाळू लागलो नोव्हेंबर 25, 2017\nऑटो स्कॉर्झेनी-जिगरबाज कमांडो ते मारेकरी नोव्हेंबर 7, 2017\nस्टिकर नोव्हेंबर 1, 2017\nअल्काट्राझ ऑक्टोबर 22, 2017\nअथातो मुद्रणजिज्ञासा ऑक्टोबर 18, 2017\nटपाल तिकीटाचे पर्फोरेशन ऑक्टोबर 15, 2017\nयुद्धकैदी क्र.१ ऑक्टोबर 15, 2017\nआपणच आपली ओळख करून देणे हा बहुतेक सगळ्यात कंटाळवाणा प्रकार असावा पण ब्लॉग लिहायचा तर ओळख करून दिलीच पाहिजे.\nआमची मैत्री तशी फार जुनी नाही, ४ वर्षाचीच. कार्यक्षेत्रंही वेगवेगळी. मी आयटी मध्ये तर कौस्तुभचा स्वतःचा छपाईचा व्यवसाय. पण आमच्या अनेक आवडीनिवडी अगदी सारख्या. आवडते लेखक, आवडतं संगीत, आवडते सिनेमे एकसारखे. नॉस्टॅल्जिआ हा आम्हाला जोडणारा अजून एक धागा. त्यामुळं आम्ही गप्पात नेहमीच जुन्या गोष्टी उकरून काढत असतो. या ब्लॉगवरच्या अनेक लेखांचे विषय आम्हाला या गप्पातूनच सुचलेले आहेत. वाचून बघा कदाचित वाचता वाचता तुम्हालाही तुमच्या आवडीच्या विषयावरचा एखादा लेख सापडून जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/maharastra/yavatmal-ralegaon-aggressive-tigress-t-1-sharpe-shutter-principal-chief-conservator-high-court-to-kill-new-304304.html", "date_download": "2019-01-19T06:02:54Z", "digest": "sha1:UYSBJPE2AHO66H7XXAK43VVTHFJLCTH3", "length": 5047, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - 'त्या' नरभक्षक वाघिणीला ठार मारण्याचे आदेश, शार्प शुटर जंगलात दाखल!–News18 Lokmat", "raw_content": "\n'त्या' नरभक्षक वाघिणीला ठार मारण्याचे आदेश, शार्प शुटर जंगलात दाखल\nप्रधान मुख्य वनसंरक्षकांनी दिलेल्या आदेशाला उच्च न्यायालयाने ग्रिन सिग्नल दिल्यामुळे आता वाघिणीचा मृत्यू अटळ आहे\nभास्कर मेहेरे, यवतमाळ, 8 सप्टेंबर : जिल्ह्यातील राळेगावच्या जंगलात माणूस आणि वाघाचा संघर्ष सुरु आहे. नरभक्षक वाघिणीला ठार मारण्याचे आदेश मिळताच शार्प शुटर राळेगावच्या जंगलात दाखल झाले आहेत. एका बाजूला वाघीण इतरांसाठी मृत्यू बनून फिरतीय, तर दुसऱ्या बाजूला ती स्वतः बंदुकीच्या निशाण्यावर आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी दिलेल्या आदेशाला उच्च न्यायालयाने ग्रिन सिग्नल दिल्यामुळे, माणूस आणि निसर्गाच्या या संघर्षात वाघिणीचा मृत्यू अटळ आहे.राळेगावच्या जंगलातील ज्या वाघीणीनं तेरा जणांचा जीव घेतला, त्या नरभक्षक टी-1 वाघिणीचा माग काढत मृत्यू पुढे सरसावतोय. यवतमाळच्या राळेगावातल्या जंगलातील नरभक्षक वाघिणीला ठार मारण्याचं फर्मान निघाल्यानंतर वन विभागाचे शार्प शूटर तिच्या शोधात जंगल पिंजून काढताहेत. वाघीणीची दहशत एवढी आहे की, परिसरातील गावकऱ्यांनी स्वतःला घरात कैद करून घेतल्याचं चित्र आहे.याआधी वन विभागानं नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. मात्र, ती हाती लागली नाही. तिच्यावर विष प्रयोगही करण्यात आला पण तोही व्यर्थ गेला. अखेरीस तिला ठार मारण्याचे आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी दिलेत. आणि त्यांच्या या आदेशाला हायकोर्टानंही हिरवा कंदील दिलाय.\nVIDEO : भारतीय वायूदलाच्या शिरपेचात मानाचा तुरा, साद्य केली ही किमया\nमालिकावीर धोनीचा ऑस्ट्रेलियाकडून अपमान\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-199393.html", "date_download": "2019-01-19T06:03:21Z", "digest": "sha1:HHABWQCY5AUNJ6ZU7OBSXGNZ2ORDHKZ2", "length": 15823, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सहकारी बँकाची दुसरी बाजूही जाणून घ्या, पवारांची निवडणूक बंदीवर नाराजी", "raw_content": "\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nनिवडणुकीपूर्वी काँग्रेस देणार भाजपला धक्का, दोन खासदार गळाला\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\n'रात्रीस खेळ चाले'मध्ये होतेय सुशल्याच्या आईची एन्ट्री\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nमालिकावीर धोनीचा ऑस्ट्रेलियाकडून अपमान\nविराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nसहकारी बँकाची दुसरी बाजूही जाणून घ्या, पवारांची निवडणूक बंदीवर नाराजी\n07 जानेवारी : शिखर बँकेच्या संचालकांवरील निवडणूक बंदीच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी नाराजी व्यक्त केलीय. सरकारने सहकारी बँकांच्या एनपीएबाबत दुसरी बाजूही जाणून घ्यावी, असं मत पवारांनी व्यक्त केलंय. वसंतदादा शुगर संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हे मत व्यक्त केलं. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या कार्यक्रमाला उपस्थित होते.\nगेल्या दहा वर्षांत ज्या बँकांची संचालक मंडळं रिझर्व बँकेनं बरखास्त केली असतील त्या संचालकांना पुढच्या दहा वर्षात निवडणूक\nलढवता येणार आही. या बाबतचा निर्णय मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय. या निर्णयामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सहकारावरच्या वर्चस्वाला हादरा बसेल असं मानलं जातंय. अजित पवारांसह इतर दिग्गज नेत्यांना यामुळे सहकारी बँकाची निवडणूक लढवता येणार नाही. त्यामुळेच आज वसंततदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आल्यामुळे या मुद्द्यावर दोघेही काय बोलतात त्याकडे सर्वांचं लक्ष होतं. पवारांनी जाहीरपणे यावर नाराजी व्यक्त केलीये. राज्य सरकारने काही ��ठोर निर्णय घेतले त्याचं स्वागत आहे. पण, हे निर्णय घेत असतांना त्या बँकांची दुसरी बाजूही पाहिली गेली पाहिजे. आयडीबीआय या बँकेकडे 15 हजार कोटींची थकबाकी आहे पण त्यांच्या संचालक मंडळावर राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकारकडून कोणतीही कारवाई केली नाही अशी नाराजी शरद पवारांनी व्यक्त केली.\nपवारांच्या या आरोपांना मुख्यमंत्र्यांनी याच कार्यक्रमात प्रत्युत्तर दिलं. बँक संचालकांवरील कारवाई अजिबात सुडबुद्धीतून केलेली नसून आम्ही या प्रकरणाची दुसरी बाजू निश्चितच तपासून पाहू असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी पवारांना दिलंय. सहकार क्षेत्राला शिस्त\nलावण्यासाठीच हा कठोर निर्णय घेतल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: ajit pawarchandrakant patilMaharashtra co-op bankअजित पवारचंद्रकांत पाटीलचौकशीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसराज्य सहकारी बँक घोटाळाशरद पवारसंचालकसहकारमंत्री\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\nनिवडणुकीपूर्वी काँग्रेस देणार भाजपला धक्का, दोन खासदार गळाला\nमालिकावीर धोनीचा ऑस्ट्रेलियाकडून अपमान\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5/all/", "date_download": "2019-01-19T06:03:38Z", "digest": "sha1:I6QATXR63CV6QKGBYIXIPUQN3DQ5TAYJ", "length": 12418, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गिरगाव- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आ���ोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nनिवडणुकीपूर्वी काँग्रेस देणार भाजपला धक्का, दोन खासदार गळाला\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\n'रात्रीस खेळ चाले'मध्ये होतेय सुशल्याच्या आईची एन्ट्री\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nमालिकावीर धोनीचा ऑस्ट्रेलियाकडून अपमान\nविराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होत��ल -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nपेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या मुलींनी असा शोधला छुपा कॅमेरा, घरमालकाविरोधात गुन्हा दाखल\nपेईंग गेस्ट म्हणून घरात राहणाऱ्या मेडिकलच्या दोन विद्यार्थिनींच्या एक धक्कादायक प्रकार लक्षात आला. गिरगावात त्या ज्या घरात पेईंग गेस्ट म्हणून राहात होत्या, तो घरमालकच छुपा कॅमेरा लावून मुलींच्या सगळ्या हालचाली शूट करत होता. हा प्रकार या मुलींच्या लक्षात कसा आला ते पाहा....\nलालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान समुद्रात बुडालेल्या साईशचा मृतदेह सापडला\nदिल्लीच्या चोरांचा गणेश विसर्जनात 'शोर',एकाच दिवशी 5 लाखांचे मोबाईल चोरले\nVIDEO: लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी कोळ्यांची बोट उलटली\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nलालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा संपन्न\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nगणेशोत्सव बिनधास्त साजरा करा, राज ठाकरेंचं गिरगावकरांना आवाहन\nदिलेल्या शब्दाला जागले राज ठाकरे, गिरगावकरांच्या मदतीला धावले\nनाट्य संमेलनाचा समारोप : मुंबईत रंगभूमीचा इतिहास सांगणारं कलादालन उभारणार - उद्धव ठाकरे\nमहाराष्ट्र Mar 18, 2018\nगुढीपाडव्याचा सन, आता उभारा रे गुढी; नव्या वरसाचं देनं, सोडा मनातली आढी\nगिरगावात पाडव्यानिमित्त 7000 चौरस फुटांची रांगोळी\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B9%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%A8/all/", "date_download": "2019-01-19T06:04:47Z", "digest": "sha1:TGLCGRQA7MMUQ4RU3BI67FFZB2CVIBHG", "length": 11695, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हृतिक रोशन- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निश���ण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nनिवडणुकीपूर्वी काँग्रेस देणार भाजपला धक्का, दोन खासदार गळाला\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\n'रात्रीस खेळ चाले'मध्ये होतेय सुशल्याच्या आईची एन्ट्री\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nमालिकावीर धोनीचा ऑस्ट्रेलियाकडून अपमान\nविराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅ���ो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nसोनाली बेंद्रेच्या पतीनं लिहिलेली पोस्ट वाचलीत तर डोळ्यात नक्की पाणी येईल\nसोनाली बेंद्रेच्या वाढदिवसानिमित्त तिचा पती गोल्डी बहलनं एक भावुक पोस्ट इन्स्टाग्रामवर लिहिलीय.\nVideo : दीपवीरच्या रिसेप्शनला शाहरुखनं केला जोरदार डान्स\nदीपवीरच्या रिसेप्शनला समोर आल्या बाॅलिवूडच्या लव्ह स्टोरीज\nघटस्फोटानंतर चार वर्षांनी हृतिकनं लिहिली सुझानला इमोशनल पोस्ट\n'सुपर 30'चं फर्स्ट लूक रिलीज, हृतिक रोशनचा वेगळा अवतार\nरितेश देशमुखच्या मुलानं पूर्ण केलं फिटनेस चॅलेंज, VIDEO व्हायरल\n'या' कारणामुळे हृतिक-सुझान येतायत एकत्र\nहृतिक आणि कंगना येणार आमनेसामने \nहृतिक रोशननं भन्साळींचा सिनेमा करायला का दिला नकार\nअर्जुन रामपाल आणि मेहेर 20 वर्षांच्या संसारानंतर घेणार घटस्फोट\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nIPL 2018 : आयपीएलच्या उद्घाटनाला रणवीरऐवजी हृतिक\n44 वर्षांचा हृतिक मोठ्या पडद्यावर करणार 20 वर्षाच्या सारासोबत रोमान्स\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.nyecountdown.com/product/ladies-and-gentleman-you-may-grab-anyones-ass-for-the-next-30-seconds-without-getting-into-trouble-produced/", "date_download": "2019-01-19T06:52:13Z", "digest": "sha1:KIMMQ5H2643Q2HM7T6P72HDXFX3XPHGQ", "length": 3654, "nlines": 61, "source_domain": "mr.nyecountdown.com", "title": "लेडीज आणि सज्जन, आपण अडथळा न येता पुढील 30 सेकंदांसाठी कोणाच्या गाढवाचे बळ घेऊ शकता. (उत्पादन) - डीजे, व्हीजेएस, नाईट क्लबज 2020 साठी एनवाईई काउंटडाऊन", "raw_content": "\nहे कसे कार्य करते\nलेडीज आणि सज्जन, आपण अडथळा न येता पुढील 30 सेकंदांसाठी कोणाच्या गाढवाचे बळ घेऊ शकता. (उत्पादित)\nकेलेल्या SKU: डजे DROPS 60 - #30 वर्ग: डीजे ड्रॉप\nलेडीज आणि सज्जन, आपण अडथळा न येता पुढील 30 सेकंदांसाठी कोणाच्या गाढवाचे बळ घेऊ शकता. (उत्पादित)\nआपण देखील आवडेल ...\nएक्सNUMX पूर्वनिर्मित डीजे ड्रॉप\nविवाह डीजे ड्र���प - व्हॉल. 1\nसुट्टीचा खंड व्हॉल 1\nविवाह डीजे ड्रॉप - व्हॉल. 2\nहे कसे कार्य करते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=1664", "date_download": "2019-01-19T06:06:58Z", "digest": "sha1:JJ65X5SN37QMH7ILUGWV3ZEK2I553MGT", "length": 9564, "nlines": 77, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nVNX मराठी न्यूज चॅनल\nगडचिरोली पोलीस दलाने २०१८ मध्ये केला तब्बल ५० नक्षल�..\nकोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा : - आमदार डॉ. देवरावजी होळी , गडचिरोली विधानसभा क्षेत्र\nआगीच्या घटनेतील 'त्या' शेतकऱ्याचा अखेर मृत्यू\nआष्टी - आलापल्ली मार्गावर अपघात, एक जण ठार\nब्रेक फेल झालेल्या ट्रकने आठ जणांना उडवले : पुण्यातील घटना\nअकोला जिल्ह्यात नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या\nमहावितरणचा १९४७ वीजचोरांना दणका\n'सौभाग्य' योजनेत महाराष्ट्रात १०० टक्के विद्युतीकरण\nचिमुर येथील मटन मार्केट हटविण्यासाठी नगर परिषद समोर केले 'ढोल बजाओ' आंदोलन\nआरमोरी न. प. निवडणुकीच्या तोंडावर अनेक पक्षात फूट पडून अपक्ष आघाडीचा उदय\nशंकरपूर - मूत्तापूर - वेलगुर रस्ता बांधकाम व डांबरीकरण कामाचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष कंकडालवार यांच्याहस्ते भूमिपूजन\nसासऱ्याचा सुनेवर बलात्काराचा प्रयत्न\nआज कुणबी समाजाचा महामोर्चा धडकणार गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर\nप्रतिज्ञापत्रात दोन खटल्याची माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस\nसावळीविहीर येथिल फर्निचर टाउनला लागलेल्या आगीत सव्वा दोन कोटींचे नुकसान\nवाघाने हल्ला चढवून इसमाच्या शरीराचे केले तीन तुकडे\n२० आॅगस्ट रोजी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयावर शेतकरी, शेतमजूर, जबरानजोत धारकांचा आक्रोश मोर्चा\nसोनापूर (सामदा) येथील शेतकऱ्याची तलावात उडी घेवून आत्महत्या\nसावलखेडा येथील युवकाचा सती नदीत बुडून मृत्यू\nगोवर - रूबेला लसीकरण मोहिमेत सहभागी व्हा : डाॅ. मिलींद मेश्राम\nमानसिक तणावातून नंदुरबार ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपायाची आत्महत्या\n२१ जानेवारीला खग्रास चंद्रग्रहण , सुपरमूनचे दर्शन भारतातून घेता येणार\nबचतगटांची चळवळ अधिक गतिमान करणारा ‘नवतेजस्वीनी’ प्रकल्प राबविण्यास मंत्रिमंडळाची मान्यता\n२८ नोव्हेंबरला चंद्रपुरात पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन\nवॉकेथॉन रॅलीला उ��्स्फूर्त प्रतिसाद\nकेळझर येथे न थांबणाऱ्या बसेस विरोधात प्रहारचा आक्रमक पवित्रा\nतलावात आढळले पुरुष जातीचे नवजात मृत अर्भक\nचालकाला फिट आल्याने बसला अपघात\nपोलिस दलासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा अकादमी सुरु करणार : मुख्यमंत्री\nइंदाळा येथील जि. प. शाळेतून एल.इ.डी टीव्ही अज्ञात चोरट्यांनी केली लंपास\nसंगमनेरजवळ भरधाव कारची ट्रकला धडक, २ ठार, ४ जखमी\nवडील - मुलीच्या नाते अजून घट्ट विणण्यासाठी सोनी मराठीने घेतला खास पुढाकार\nदेशात लवकरच १४० नवीन पासपोर्ट कार्यालये सुरू होणार\nराज्य लोकसेवा आयोगाच्या २०१९ परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर\nशरीर सुखाची मागणी करणाऱ्या मुख्याध्यापकाला अटक\nखेळभावनेने स्पर्धेत सहभागी होऊन नागपूरचा नावलौकिक वाढवा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nकुरुड येथील बसस्थानक झाले भंगार, दुरुस्ती कधी होणार\nसमस्त शिक्षक बंधू आणि भगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा : आमदार डॉ. देवराव होळी\nसरकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिले धरणे\nविषारी सापाच्या दंशाने मरकनार येथील शेतकऱ्याचा मृत्यू\nशेतीच्या कुंपणात वीज प्रवाह सोडल्यास कठोर शिक्षेची तरतूद\nआरमोरी नगर परिषदेच्या निवडणूकीसाठी काॅंग्रेसने घेतल्या इच्छूकांच्या मुलाखती\nट्रक - बस अपघातातील मृतकांची संख्या वाढणार, जमावाने ट्रक पेटविला\nसाईंचे दर्शन घेऊन मुंबईकडे जाणाऱ्या लक्झरी बसला मोठा अपघात ४ ठार , ४० जखमी\nकोटमी येथील नागरीकांना नक्षली बॅनर जाळून केला नक्षल सप्ताहाचा निषेध\nअवैध दारू तस्कराकडून सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त : गडचिरोली गुन्हे शाखेची कारवाई\nएकलव्याच्या भूमीतून अर्जुनाचे विक्रम मोडीत निघतील : ना.सुधीर मुनगंटीवार\nनवेगाव बांध मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार, दुचाकी चालक जखमी\nअज्ञात इसमाने केलेल्या गोळीबारात पोलीस जवान गंभीर जखमी : अहेरी येथील घटना\nआदिवासी विद्यार्थी संघही उतरणार गडचिरोली - चिमूर लोकसभेच्या रिंगणात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=1467", "date_download": "2019-01-19T05:47:32Z", "digest": "sha1:BS72VN4WEFEHXLCOOHALBPSZTYZ33BXT", "length": 11456, "nlines": 77, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nVNX मराठी न्यूज चॅनल\nगडचिरोली पोलीस दलाने २०१८ मध्ये केला तब्बल ५० नक्षल�..\nआंबा खाल्ल्याने मुलगा होत असल्याचे विधान केल्याच्या प्रकरणात संभाजी भिडे यांना जामीन\nआज गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे एम पासबुक व मायक्रो एटीएम सेवेचा शुभारंभ : सिनेअभिनेता भारत गणेशपुरे येणार\nगडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे जिल्हा गौरव पुरस्कार , 'प्रकाशरंग' पुस्तकाचे विमोचन थाटात\nआदिवासी भागातील आरोग्यसेवेचा चेहरामोहरा बदलणार , ‘अटल आरोग्यवाहिनी’ योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ\nशेकापचा ओबीसींच्या आरक्षणासाठी गडचिरोली विधानसभा क्षेत्रात चक्काजाम, शेकडो कार्यकर्त्यांना अटक व सुटका\nनिती आयोगाच्यावतीने आकांक्षित जिल्हयांची क्रमवारी जाहीर, गडचिरोली ३३ व्या स्थानावर\nपालकमंत्री ना.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी वाहिली भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयींना श्रद्धांजली\nचिमुर येथील ढोकेश्वर मल्टीस्टेट बँक १० दिवसांपासून कुलूपबंद , खातेदारांची लाखो रूपयांची फसवणूक\nकामठीतील लॉजवर छापा, पाच जणांना अटक , गुन्हे शाखेच्या एसएसबीने अजनीत छापा मारून दोन महिलांना केली अटक\nअयोध्येतील राम मंदिराबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी\nलोकेशन मिळत नसल्याने मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर अर्धा तास मारत होते चकरा\nमहावितरणच्या निष्काळजीपणामुळे महिलेने गमावला जीव, विद्युत तारा कोसळल्या अंगावर\nएम एस डब्ल्यू च्या १० टक्के वाढीव जागा द्या : कुलगुरूंना निवेदन\nमहावितरणची नवीन वीजजोडणी, नावांतील बदल ऑनलाईनद्वारेच\nभामरागड तालुक्यातील १२८ गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला\nअल्पसंख्याक समाजासाठी शासकीय योजना उपलब्ध करुन देण्याकरीता आयोग कटिबध्द\nआरक्षणाच्या मागणीसाठी उद्या ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनी महाराष्ट्र बंदची हाक, मुंबई, ठाणे वगळले\nवृद्ध महिलेला मारहाण करणाऱ्या विरोधात देवरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल\nलोकसहभागातून गावांचा सर्वांगिण विकास : अमृता फडणवीस\nऑनलाइन औषध विक्रीवर पूर्णपणे बंदी : मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश\nबेळगावमध्ये मूक सायकल रॅलीवर पोलिसांचा लाठीमार\n१९ जानेवारीला गोंडवाना विद्यापीठाचा सहावा दीक्षांत समारंभ , १४ हजार ४०७ विद्यार्थ्यांना करणार पदवी प्रदान\nभामरागडची वाट पुन्हा अडली, तासाभरातच तीन फुट पाणी\nकायद्याचा भंग केल्याने शहरातील तीन डीजे वाजविणाऱ्या मंडळांवर कारवाई : गडचिरोली पोलिसांची कारवाई\nसमाज परिवर्तनात सामाजिक संस्थांचे मोठे योगदान : मिलिंद बोकील\nवाहकाने बस चालविणे भोवले, चालक - वाहक निलंबित\nबाबा राम रहीम याला पंचकुला सीबीआयच्या विशेष कोर्टाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nचाेरट्यांनी २३ लाखांच्या रक्कमेसह चक्क एटीएम मशीनच लांबवले\nड्रेनेजमधून शेतीसाठी पाणी उपसताना दोन शेतकऱ्यांचा गुदमरून मृत्यू\nयापुढे कृषीपंपांना सौर ऊर्जेद्वारे वीजपुरवठा, शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा\nगडचिरोली तालुका कोतवाल संघटनेतर्फे १५ व्या दिवशी सुद्धा कामबंद आंदोलन सुरूच\nसात दारुड्या वाहन चालकांकडून दंड वसूल : आरमोरी पोलिसांची कारवाई\nमाओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून पाच जणांवर दोषारोपपत्र दाखल\nमहाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी २२ हजार २६५ घरे मंजूर\nपोंभुर्णा- जुनोना मार्गावर भीषण अपघात : टाटा एसच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर १२ प्रवासी जखमी\nगडचिरोलीत नक्षलविरोधी अभियानात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक पतीला भेटण्यासाठी येत असलेल्या पत्नीसह दोघांचा अपघातात मृत्यू\nअस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना प्रलंबित शिष्यवृत्ती द्या : महाराष्ट्र राज्य मादगी समाज संघटनेची मागणी\nआर्थिक डबघाईस आलेल्या नागपूर, वर्धा आणि बुलडाणा जिल्हा सहकारी बँका शासन ताब्यात घेणार\nगडचिरोली शहरात एकाच ठिकाणी आढळले दोन विषारी घोणस साप\n३१ डिसेंबर रोजी शिर्डी येथील साईमंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार\nदुचाकीची समोरा समोर धडक, दोन गंभीर जखमी\n१ एप्रिल २०२० मध्ये BS-४ वाहनांची विक्री होणार बंद, BS-६ प्रकारच्या इंजिनाचा वापर करणार\nलोहप्रकल्प उभारण्याच्या नावावर सुरू असलेले सुरजागड पहाडीवरील उत्खनन बंद करा, अन्यथा अहेरी उपविभागात चक्काजाम आंदोलन करणार\n३१ डिसेंबरला देणार व्यसन विरोधी मानवी साखळीतून व्यसनमुक्तीची हाक\nअणुऊर्जा प्रकल्पास लागणाऱ्या उपकरणांच्या निर्मितीसाठी महाराष्ट्राचा ‘होलटेक’ समवेत सामंजस्‍य करार\nखेळभावनेने स्पर्धेत सहभागी होऊन नागपूरचा नावलौकिक वाढवा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nकोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा : - आमदार डॉ. देवरावजी होळी , गडचिरोली विधानसभा क्षेत्र\nबेवारस सापडलेला चैतन्य आपल्या पालकांच्या प्रतिक्षेत\nरिमोटद्��ारे वीजचोरीकरणाऱ्यांविरुध्द महावितरणची १ सप्टेंबरपासून विशेष मोहीम\nभरधाव ट्रॅव्हल्सची ऑटोरिक्षाला धडक : रिक्षाचालकासह १४ विद्यार्थी जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/gst-medical-price-india-news-new-delhi-marathi-news-52409", "date_download": "2019-01-19T07:11:22Z", "digest": "sha1:QHZWGPUXTRR3KF5V3I25LTP4M577ZCJE", "length": 13120, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "gst medical price india news new delhi marathi news जीवनावश्‍यक औषधे महागणार | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 14 जून 2017\nनवी दिल्ली PTI वस्तू व सेवा कराची(जीएसटी) अंमलबजावणी पुढील महिन्यात होत असून, या कररचनेत जीवनावश्‍यक औषधांच्या किमती 2.29 टक्‍क्‍यांपर्यंत वाढणार आहेत. बहुतांश जीवनावश्‍यक औषधांवर सध्या असलेला 9 टक्के कर सरकारने जीएसटीमध्ये 12 टक्‍क्‍यांवर नेला आहे.\nनवी दिल्ली PTI वस्तू व सेवा कराची(जीएसटी) अंमलबजावणी पुढील महिन्यात होत असून, या कररचनेत जीवनावश्‍यक औषधांच्या किमती 2.29 टक्‍क्‍यांपर्यंत वाढणार आहेत. बहुतांश जीवनावश्‍यक औषधांवर सध्या असलेला 9 टक्के कर सरकारने जीएसटीमध्ये 12 टक्‍क्‍यांवर नेला आहे.\nजीएसटीमध्ये इन्सुलिनसह काही निवड जीवनावश्‍यक औषधांवरील कर 12 टक्‍क्‍यांवरून पाच टक्‍क्‍यांवर आणण्याचा प्रस्तावाला नुकतीच मंजुरी देण्यात आली. मात्र, जीएसटीमध्ये हेपॅरीन, वॉरफॅरीन, डिलटायझम, डायझेपाम, आयब्युप्रोफेन, प्रोप्रॅनोलोल, इमॅटिनीब यासारख्या जीवनावश्‍यक औधषांवर 12 टक्के कर असेल. राष्ट्रीय औषधे दर प्राधिकरणाने (एनपीपीए) अधिसूचित औषधांच्या कमाल किमतीची सुधारित यादी नुकतीच जाहीर केली आहे. या किमती जीएसटीनुसार आहेत. अधिसूचित औषधांचा उत्पादन शुल्क माफ आहे. मात्र, आता जीएसटी लागू करण्यात आला आहे. बिगरअधिसूचित औषधांबाबत 'एनपीपीए'ने म्हटले आहे, की जीएसटीमध्ये कर वाढणार असल्याने औधषांच्या किमतीत वाढ होणार आहे. औषधांच्या किमतीत दहा टक्‍क्‍यांच्या ठराविक मर्यादेपेक्षा अधिक वाढ होत असेल तर त्याचा बोजा कंपन्यांना सहन करावा लागेल.\nइन्सुलिनसारख्या औषधांवरील दर 12 टक्‍क्‍यांवरून पाच टक्‍क्‍यांवर आणण्यात आला आहे. यामुळे कंपन्यांना या औषधांच्या किमती कमी कराव्या लागतील. जीएसटीमध्ये नफेखोरी प्रतिबंधक तरतूद असल्यामुळे कमी झालेल्या दराचा फायदा औषध कंपन्यांना ग्राहकांपर्यंत पोचवावा लागेल.\nजीएसटीची अंमलबजावणी सुरळीतपणे होईल, असा मला विश्‍वास आहे. जीएसटीमुळे देशातील औषधांच्या उपलब्धततेत कोणताही मोठी समस्या निर्माण होणार नाही.\n- भूपेंद्र सिंह, अध्यक्ष, एनपीपीए\nसरकारी घोषणाबाजीमुळे एक लाख कोटी रुपयांचा फटका बसणार\nनवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लोकानुनयी घोषणांचा वर्षाव सुरू असून,...\nमहसूल वाढत नाही तोपर्यंत 'जीएसटी'त कपात नाही\nनवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली काल (गुरुवार) वस्तू व सेवा कर (जीएसटी) परिषदेची 32 वी बैठक पार पडली. बैठकीत...\nपहिली महिला मुख्यमंत्री होण्यात स्वारस्य नाही : सुप्रिया सुळे\nदौंड (पुणे) : राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री होण्यात मला फारसे स्वारस्य नसून, मी पक्षाकडे लोकसभेसाठी तिकिट मागितले आहे. मुख्यमंत्री महिला किंवा...\nजीएसटी बैठक: मोदी सरकारकडून लघु उद्योजकांना मोठा दिलासा\nनवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली आज (गुरुवार) वस्तू व सेवा कर (जीएसटी) परिषदेची 32 वी बैठक पार पडली. बैठकीत...\nसकाळी मृत्यू, दुपारी काढले पैसे, दुसऱ्या दिवशी बॅंकेत भरणा..\nनाशिक - नाशिकमध्ये एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला सकाळी दहाला, एसटी बॅंकेच्या पंचवटी शाखेतून पैसे काढले दुपारी तीनला आणि परत भरणा केला दुसऱ्या दिवशी...\n‘जीएसटी’ संकलनात डिसेंबरमध्ये घट\nनवी दिल्ली - वस्तू व सेवाकर (जीएसटी) संकलन डिसेंबर महिन्यात सुमारे ३ हजार कोटींनी घटून ९४ हजार ७२६ कोटी रुपयांवर आले आहे. नोव्हेंबर महिन्यात ते ९७,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/farmer-614-crore-rupees-remuneration-115348", "date_download": "2019-01-19T06:31:44Z", "digest": "sha1:VLFABQIC3ZUXBBW657DXUCXXOKYYYMBS", "length": 14583, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "farmer 614 crore rupees Remuneration शेतकऱ्यांना ६१४ कोटींचा मोबदला | eSakal", "raw_content": "\nशेत��ऱ्यांना ६१४ कोटींचा मोबदला\nगुरुवार, 10 मे 2018\nनागपूर - नागपूर-मुंबई या राज्य शासनाच्या प्राधान्यक्रम असलेल्या समृद्धी महामार्गासाठी आतापर्यंत ७०० हेक्‍टर जमीन संपादित करण्यात आली असून, ती एकूण जागेच्या ९० टक्के आहे. या जागेसाठी शेतकऱ्यांना ६१४ कोटी ३० लाखांचा मोबदला देण्यात आला.\nसमृद्धी महामार्गासाठी नागपूर व वर्धा जिल्ह्यातील १ हजार ४३ हेक्‍टर जमिनीची आवश्‍यकता आहे. यात खासगी वाटाघाटीने ८०२.८५ हेक्‍टर जमीन खरेदी करावयाची आहे. तर १८७.६७ हेक्‍टर शासकीय जमीन आहे.\nनागपूर - नागपूर-मुंबई या राज्य शासनाच्या प्राधान्यक्रम असलेल्या समृद्धी महामार्गासाठी आतापर्यंत ७०० हेक्‍टर जमीन संपादित करण्यात आली असून, ती एकूण जागेच्या ९० टक्के आहे. या जागेसाठी शेतकऱ्यांना ६१४ कोटी ३० लाखांचा मोबदला देण्यात आला.\nसमृद्धी महामार्गासाठी नागपूर व वर्धा जिल्ह्यातील १ हजार ४३ हेक्‍टर जमिनीची आवश्‍यकता आहे. यात खासगी वाटाघाटीने ८०२.८५ हेक्‍टर जमीन खरेदी करावयाची आहे. तर १८७.६७ हेक्‍टर शासकीय जमीन आहे.\nविभागातील १ हजार १६० शेतकऱ्यांची शेतकऱ्यांकडून जमीन खरेदी करावयाची असून, त्यापैकी १ हजार ६ शेतकऱ्याकडून ७००.२८ हेक्‍टर जमीन प्रत्यक्ष खरेदी करण्यात आली. जमीन खरेदीसाठी शेतकरी सभासदांना ६१४ कोटी ३० लाख ३३ हजार ८३१ रुपये अदा करण्यात आले.\nनागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी नागपूर जिल्ह्यातील २१ गावांतील २८.४२ किलोमीटर महामार्गासाठी जमिनीच्या खरेदीला सुरुवात केल्यानंतर शेतकरी सभासदांनी शासनाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी संमतीपत्र दिल्यानंतर प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात झाली. यात २७९ गट क्रमांकातील २०२.१९ हेक्‍टर आर जमिनीच्या खरेदीची प्रक्रिया सुरू झाली. त्यापैकी २४९ गट क्रमांकातील शेतकऱ्यांनी १८७.१५ हेक्‍टर आर जमीन उपलब्ध करून दिली. यासाठी शेतकऱ्यांना २४५ कोटी ९२ लाख रुपये मोबदला देण्यात आला. जिल्ह्यात सरासरी ९५.२३ टक्के शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला जमीन उपलब्ध करून दिली. तसेच ९७.५२ हेक्‍टर आर ही शासकीय जमीन असून, १५.८३ हेक्‍टर आर हे वन जमिनीचे क्षेत्र आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी जिल्ह्यातील २८४.६७ हेक्‍टर आर जमीन उपलब्ध झाली.\nवर्धा जिल्ह्यातील सेलू, वर्धा आणि आर्वी या तालुक्‍यातील ३४ गावांतील ६०.७३ किलोमीटर लांबीसाठी जम���न अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू आहे.\nयात ९०.१५ हेक्‍टर आर जमीन शासकीय तर ३४.७७ हेक्‍टर आर जमीन आहे तसेच ६००.६६ हेक्‍टर आर जमीन खरेदी करण्यात येत आहे.\n८८१ गट क्रमांकातील शेतकऱ्यांकडून खरेदीची प्रक्रिया करण्यात आली असून, त्यापैकी शेतकऱ्यांनी ५१३.१३ हेक्‍टर जमीन उपलब्ध करून दिली आहे. या जमिनीचा मोबदला म्हणून ३६८ कोटी ३७ लक्ष ४६ हजार २९८ रुपये शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.\nरामझुला उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला\nनागपूर : पूर्व-पश्‍चिम नागपूरला जोडणाऱ्या संत्रा मार्केट येथील केबल स्टेड रामझुला रेल्वे उड्डाणपूल टप्पा दोनचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...\n\"राष्ट्रवादी' पुन्हा होईल बलवान\nस्वातंत्र्यपूर्व काळात जळगाव जिल्ह्यात झालेले फैजपूर कॉंग्रेस अधिवेशन हे ऐतिहासिक आहे. त्यानंतर कॉंग्रेसची पाळेमुळे जिल्ह्यात रुजली होती....\nन्या. लोया मृत्यूप्रकरणाची होणार सुनावणी\nनागपूर - न्या. लोया रविभवनात थांबले होते तेव्हा, त्यांच्यासोबत न्या. विनय जोशीदेखील होते, असा उल्लेख याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे न्या. रवी...\nवसुली निरीक्षक बनले व्यवस्थापक\nनागपूर : चर्मकार समाजातील व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने, तसेच त्यांचा शैक्षणिक, आर्थिक...\nदीक्षान्त सोहळ्यातील 275 पदके घटली\nनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे दीक्षान्त समारंभात पदक, पारितोषिकांसाठी वाढीव रक्‍कम देण्याचे आवाहन करण्यात आले होते....\nसाडीत बाटल्या लपवून मद्यतस्करी\nनागपूर : रेल्वे सुरक्षा दलाच्या नागपूर स्थानकावरील पथकाने मद्यतस्करांना जेरीस आणले आहे. वेगवेगळ्या शक्कल लढवूनही मद्यसाठा पकडला जात आहे. साडीखालील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sandeepramdasi.com/2011/06/18/munnabhai_mbbs/", "date_download": "2019-01-19T06:04:39Z", "digest": "sha1:A4OWFKKWKSBW3C7LOXQAKH6PFY4KN56M", "length": 17671, "nlines": 108, "source_domain": "sandeepramdasi.com", "title": "मुन्नाभाईईईईई यॅग्रिकल्चर | रामबाण", "raw_content": "\nमुन्नाभाई एमबीबीएस हा सिनेमा मला प्रचंड आवडला. त्यानंतर मुन्नाभाई अॅग्रिकल्चर असाच सिक्वल येईल असं वाटत होतं, त्यात शेती शिक्षणातील उणीवांवर हसत हसत बोट ठेवलं जाईल आणि हा उपेक्षित विषय मेन स्ट्रिममध्ये येईल असं स्वप्न पाहात होतो.\nतसं वाटायला एक छोटंसं कारण होतं…\nया सिनेमात मेडिकल कॉलेज म्हणून जी भव्य वास्तू दाखवलीय ना\n छे, हे तर शेती कॉलेज\nते आहे शंभर वर्षाची परंपरा असलेलं; महात्मा फुल्यांच्या प्रयत्नातून सुरु झालेलं पुण्याचं कृषी महाविद्यालय. मुन्नाभाई चित्रपटातील बऱ्याच महत्वाच्या प्रसंगांचं शुटिंग इथं झालं. राजू हिरानी म्हणा किंवा विधू विनोद चोप्रा म्हणा, त्यांना शुटिंगच्या निमित्तानं काही काळ तरी या शेती कॉलेजच्या कॅम्पसवर घालायला मिळालाय. त्यांनी इथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला असेल, शेती आणि शेतकऱ्याबद्दल त्यांच्या ज्ञानात थोडी भर पडली असेल, शेतीचं शिक्षण कसं दिलं जातं, त्याचा कसा, कुणाला, किती फायदा होतोय याचा थोडाफार अंदाज त्यांना आला असेल, या कृषिप्रधान भारत देशासाठी या दमदार विषयाला प्रचंड स्कोप आहे हे लक्षात यायला त्यांना वेळ लागला नसेल आणि म्हणूनच एमबीबीएसनंतर मुन्नाभाई यॅग्रिकल्चर चा प्लॅन त्यांनी फिस्क केला असेल असं मला वाटत होतं,\nपण तसं झालं नाही…\nआता वरचा फोटो पुन्हा पाहा\nत्यांना शेतकऱ्याऐवजी गांधीगिरीनं भूरळ घातली आणि त्यांनी लगे रहो बनवला, त्यानंतर त्यांनी इंजिनिअरींग विषय घेत ३ इडियट्स बनवला. शेती इथेही दुर्लक्षित राहिली, त्यांना जास्त दोष दिला नाही. बेटा, मोठेपणी कोण होणार हा सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न आणि डॉक्तल नायतल इंजिनियल हे सर्वाधिक दिलं जाणारं उत्तर त्यांनीही ऐकलं असणारच की, त्याचा प्रभाव लवकर जातो थोडाच. असो.\nशाळेत असताना कधीतरी ऑस्ट्रेलियन शिक्षण पद्धतीबद्दल ऐकलं-वाचलं होतं, त्यामुळेही असेल कदाचित पण मला आपली शिक्षण पद्धती कधीच आवडली नाही. आपण जे शिकतोय त्याचा आयुष्यात काय उपयोग होणार असा प्रश्न पडायचा; आणि उपयोग होणार नसेल तर या चारभिंतीत आपण आयुष्याची २०-२३ वर्ष वाया तर घालवत नाहीयत ना अशी भिती वाटायची. पु���े ती मोठ्ठ्या प्रमाणात खरी ठरली. (त्याचं बरंच श्रेय आपल्या शिक्षण पद्धतीला द्यायलाच हवं). मी कधीच हुशार वगैरे विद्यार्थी नव्हतो पण जे काही शाळा-कॉलेजात शिकवलं किंवा पास होण्याच्या धाकानं मी शिकलो; त्यातलं (काही बेसिक सोडलं) फार कमी मला व्यावहारिक जगात कामाला आलं किंवा येतंय.\nशिक्षण पद्धतीबद्दल माझ्या मतात काडीचाही फरक पडणार नाही याची काळजी शेती महाविद्यालयानंही घेतली. नाही म्हणायला चौथ्यावर्षी रावे (Rural Agriculture Work Experience) नावाचा प्रकार होता. तो माझा फेव्हरेट काळ, खरं शिक्षण मला रावेच्या त्या ६ महिन्याच्या काळातच मिळालं, बाकी काळ्या आईची सेवा काळ्या फळ्यावर करण्यातच ४–६ वर्ष गेली, तशीच हजारो विद्यार्थ्यांची जातायत, अजूनही… थोडाफार फरक जरुर पडला असेल पण तो या सिस्टीमला नजर लागू नये इतकाच. गेल्या ३० दिवसात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, देशाच्या कृषीमंत्र्यांनी शेतीशिक्षण-संशोधन-विस्तारावर चिंता व्यक्त केली होती हे विशेष.\nया ४ वर्षाचा आणि ग्रामीण भागातून आलेल्या, महाराष्ट्राच्या मातीचा रंग-गंध माहिती असलेल्या त्या मुलांचा फार चांगला वापर शेती विकासाच्या कामात करुन घेता येणं सहज शक्य आहे.\nवर्गामधली-ब्लॅकबोर्डवरची, प्रयोगशाळेतली, पुस्तकातली शेती आणि वास्तवातली शेती यात जमीन-आस्मानचं अंतर नसेल कदाचित; पण फक्त विचार करणे आणि actual कृती करणे यांत जितकं अंतर आहे तेवढं अंतर निश्चित आहे. आपलं शेती शिक्षण गेली अनेक वर्ष विचारच करत आहे. देशातली शेती आणि शेतकऱ्याचं भविष्य कोमात जाण्याआधी; शेती शिक्षणाला विचार करण्याच्या अवस्थेतून बाहेर काढून कामाला लावायला हवं. हे काम एखाद्या मुन्नाभाईनंही केलं तर आपली हरकत नाही बुवा. बोले तो शेतीला एक जादू की झप्पी मिळेल, क्या बोलताय मामू\nउशीरा का होईना हिरानी-चोप्रांचे (किंवा एखाद्या मराठी निर्मात्याचे) डोळे उघडतील आणि मुन्नाभाऊ शेतकरी आपल्या भेटीला येईल अशी आशा. त्याने प्रश्न सुटतील का तर नाही… पण त्यानिमित्तानं मूळात काही प्रश्न आहेत हे तरी समोर येईल.\n8 thoughts on “मुन्नाभाईईईईई यॅग्रिकल्चर”\nसंदीपजी खूप छान विषय मांडलात आपण, गरज आहे त्याची.\nआजही जपान तंत्रज्ञानाच्या बाबतीत इतका पुढारलेला असतानाही तिथे शेतीला अग्रक्रम दिला जातो.\nमी ज्या जापनीस कंपनी मध्ये काम करतो त्या कंपनीचे management ची लोक स्वतः शेती करतात व स्वतापुर्ते का होईना धान्य पिकवतात. पण ते हे का करू शकतात, तर त्यांच्याकडे त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आहे. म्हणजेच बर्याच कमी वेळात ते हे सर्व करू शकतात. आपण जर हे सर्व करायला गेलो तर मला वाटतंय नोकरी सोडूनच करावे लागेल.\nआपल्याकडे शेती हा विषय गांभीर्याने घेतला जात नाही. फक्त नारेबाजी केली कि झालं…….\nfirst of all लेख खरंच चांगला आहे.. विचारही चांगला आहे…\nमहत्त्वाचं (निशिकांत भालेरावांचं म्हणणंही अगदी बरोबर आहे)\nसर्वात प्रभावी माध्यम आपल्या हातात आहे.. त्याचा वापर करून आपण बदलाला सुरूवात करू शकतो.. (तसे प्रयत्न होतायतही.. पण तेवढे पुरेसे आणि प्रभावीपणे नाही.. )\nएकंदर तरूणांची शेतीबद्दली माणसिकता बदलणं, आणि शेतीच्या पद्घती बदलणं ही प्राथमिक गरज आहे… अर्थात याला वेळ लागेल.. पण हे बदल घडवण्यासाठी आपण माध्यमांच्या सहाय्यानं सिंहाचा वाटा उचलू शकतो… बाकी बदलाची रणणिती तुम्हीच माझ्यापेक्षा जास्त प्रभावीपणे ठरवू शकाल..\nनाही, कंटाळा नाही आलाय सर, अजून भरपूर पेशन्स आहेत (म्हणजे असं मी समजतो). शेतीमधल्या चार चांगल्या गोष्टी जनसामान्यांपर्यंत पोचत राहिल्या पाहिजेत; माध्यम कुठलं का असेना. आपण तर करत आहोतच मोठ्या पडद्यानं-मुन्ना किंवा आणखी कुणी वाटा उचलला तर चांगभलं.\nअहो, ज्यांनी शेतीविषयात लक्ष घालायला हवे त्यांचेच घोडे वांगे खाताहेत.\nमग बिच्चार्‍या मुन्नाभाईकडून तरी कशाला अपेक्षा करायची\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.\nधन्यवाद. जसं यंगस्टर्समध्ये-९० नंतरच्या पिढीमध्ये ‘लगे रहो’नं गांधीजींबद्दल कुतूहल निर्माण केलं तसं काहीकाळासाठी का असेना मुन्नाभाईमूळं शेतकऱ्याबद्दल झालं तर शेतीतले खरे प्रश्न, शेतकरी घेत असलेल्या कष्टाबद्दलची माहिती, शेतकऱ्यांबद्दलच्या २ चांगल्या गोष्टी तरुणांपर्यंत पोचतील.\nबाकी तुम्ही म्हणताय तसं कोणाकडनं फार काही अपेक्षा करण्यात खरंच अर्थ नाहीय हेच खरं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vasturang/", "date_download": "2019-01-19T06:39:22Z", "digest": "sha1:LY7TFMX2SIQSUERX223RSMAPUOAGF3VU", "length": 15064, "nlines": 247, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Vastu News in Marathi:Vastu Tips in Marathi,Vastu Shastra,Marathi Vastu Disha | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्व��च्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nमंदिर स्थापत्य : मंदिर बांधकाम शैली\nप्राचीन भारतातील संपन्न वारशाचा प्रभाव केवळ दक्षिण आशियाच नाही तर आग्नेय आशिया तसेच मध्य आशियातील अनेक देशांवर पडला होता.\nरेरा अनोंदणीकृत प्रकल्प, तक्रार आणि अपिल\nअपिलाची कायदेशीर तरतूद असूनही अपिलाचा अधिकार नाकारल्याने त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.\nकल्याण-डोंबिवली विकासाच्या मार्गावरील ‘स्मार्ट’ शहरे\nकल्याण-डोंबिवली मुंबईच्या वेशीवरील शहरे. ९० वर्षांपूर्वी गावाच्या रूपात ही दोन्ही शहरे होती.\nनिवारा : जैविक विविधतेला आसरा देणारी घरे\nमहाराष्ट्रातील ठाणे, पालघर, मुंबई उपनगर आणि रायगड जिल्ह्यात वावरणारा वारली आदिवासी समाज.\nवस्तू आणि वास्तू : पर्यावरणस्नेही संक्रांत ‘वाण’\nसंक्रांतीच्या निमित्ताने दरवर्षी हळदी-कुंकू केलं जातं. त्यात एकमेकांना भेटणं आणि मजा करणं, अशीच छटा जास्त जाणवते.\nपंत अमात्यांच्या आज्ञापात्रातील अशा उद्धृतांचा या लेखमालेत अनेकदा उल्लेख झाला आहे.\n‘गंध’ घरातील गेला सांगून..\nऋतुमानानुसार सणांचं आणि त्यानिमित्ताने आहाराचं नियोजन केले आहे.\nआग दुर्घटना पुढच्यास ठेच, मागचा अनभिज्ञच\nचेंबूरच्या दुर्घटनेत बिल्डरने आवश्यक ती अग्निरोधक यंत्रणा बसवली नसल्याचंही समोर आलं आहे.\nसीआरझेड २०१८ अनेक तरतुदी संदिग्ध\nदेशातील समुद्रकिनारे विकसित करून पर्यटनाला चालना देण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे.\nवास्तुसंवाद : संवाद.. वास्तू, वस्तू आणि व्यक्तींचा\nघराची अंतर्गत रचना आणि त्यामागे दडलेल्या अंतर्गत रचनाशास्त्राची मांडणी विशद करणारे सदर.\nआखीव-रेखीव : आनंदी घराचा संकल्प\nआपले घर निरोगी आणि प्रसन्न ठेवण्यासाठी काही अगदी सोप्या गोष्टी आहेत.\nवीट वीट रचताना.. : भूकंप आणि इमारतीची काळजी\nनागरी शहर नियोजनातला एक महत्त्वाचा घटक म्हणजे चारचाकी वाहनांसाठीचा वाहनतळ.\nनववर्षांचं सुरमयी स्वागत करणारं घर\nएक वर्ष संपून दुसरं वर्ष पदार्पणाच्या तयारीत राहतं. त्या नवीन वर्षांच्या स्वागतासाठी आपण तयारीला लागतो\nवस्तू आणि वास्तू : पडून राहणाऱ्या वाद्यांची समृद्ध अडगळ\nहर एक वाद्य घ��ात कसं ठेवावं, कसं जपावं, याची सुद्धा गरज वेगवेगळी असते. वाद्यानुरूप ती बदलते.\nपुनर्विक्री, मुद्रांक शुल्क आणि अफवा\nअलीकडेच जुन्या करारांवरील मुद्रांक शुल्काबाबत मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला.\nमहारेरा सलोखा मंच -फायदे आणि मर्यादा\nस्वस्त आणि जलद तक्रार निवारण हे रेरा कायदा आणि महारेराचे एक महत्त्वाचे गुणवैशिष्टय़ आहे.\nगावदेवी परिसरात पूर्वीच्या देसाई वाडय़ात गेटवे ऑफ इंडियाची प्रतिकृती आपले अस्तित्व सांभाळून आहे\nघरकुल : निसर्गवेल्हाळ ‘आभाळमाया’\nही जागा घेताना जीवन पाटील या तरणखोप गावात राहणाऱ्या डॉक्टरांच्या घनिष्ठ मित्राची खूप मदत झाली.\nदुर्गविधानम् : दुर्गाची शस्त्रशक्ती\nसोनारांना शिसे पुरवून त्यांच्याकडून बंदुकीच्या गोळ्या तयार करून घेतल्या.\nघर सजवताना : ‘पी. ओ. पी.’ची जादू\nआधुनिक युगातदेखील प्लास्टर ऑफ पॅरिस इंटिरियर डिझाइनच्या क्षेत्रात आपले महत्त्वाचे स्थान टिकवून आहे.\nज्या वर्षी हे फ्लॅट विकले त्या वेळी फ्लॅटची किंमत तीस लाख रुपये होती.\nमहारेरा सलोखा मंच : आशादायी मध्यस्थ\nआजवर त्यांनी एकूण रकमेच्या ७०% रक्कम बिल्डरकडे भरून झाली होती व बँकेचे हप्तेही चालू झाले होते.\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/camcorders/tvc-i-cam-18mp-full-hd-digital-camcorder-black-price-p7BKBZ.html", "date_download": "2019-01-19T06:57:16Z", "digest": "sha1:KLBEX5VQNEBVGDXBC763A5U5NSKBGZZV", "length": 12437, "nlines": 283, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "टणक I कॅम १८म्प फुल्ल हँड डिजिटल कंकॉर्डर ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nटणक I कॅम १८म्प फुल्ल हँड डिजिटल कंकॉर्डर ब्लॅक\nटणक I कॅम १८म्प फुल्ल हँड डिजिटल कंकॉर्डर ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nटणक I कॅम १८म्प फुल्ल हँड डिजिटल कंकॉर्डर ब्लॅक\nवरील टेबल मध्ये टणक I कॅम १८म्प फुल्ल हँड डिजिटल कंकॉर्डर ब्लॅक किंमत ## आहे.\nटणक I कॅम १८म्प फुल्ल हँड डिजिटल कंकॉर्डर ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nटणक I कॅम १८म्प फुल्ल हँड डिजिटल कंकॉर्डर ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया टणक I कॅम १८म्प फुल्ल हँड डिजिटल कंकॉर्डर ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nटणक I कॅम १८म्प फुल्ल हँड डिजिटल कंकॉर्डर ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nटणक I कॅम १८म्प फुल्ल हँड डिजिटल कंकॉर्डर ब्लॅक वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 18 MP\nविडिओ रेकॉर्डिंग Full HD\nऑडिओ विडिओ इंटरफेस AV cable\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nटणक I कॅम १८म्प फुल्ल हँड डिजिटल कंकॉर्डर ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://pralhaddudhal.blogspot.com/2018/12/blog-post.html", "date_download": "2019-01-19T06:23:29Z", "digest": "sha1:HY3YNFBTMCX6K4QBKSDC44J4EZ6RRYEK", "length": 15307, "nlines": 145, "source_domain": "pralhaddudhal.blogspot.com", "title": "जीवन - एक आनंद यात्रा. - प्रल्हाद दुधाळ.: पुण्यकर्म", "raw_content": "मानवी जीवन एक आनंद यात्रा, कडू गोड अनुभवांनी श्रीमंत झालेली.या यात्रेमधले किस्से,कहाण्या,मनातले विचार,चिंतन काही अनुभवलेलं,काही कुठे कुठे ऎकलेलं,भावलं तसच लिहिलेलं काही अनुभवलेलं,काही कुठे कुठे ऎकलेलं,भावलं तसच लिहिलेलं साहित्य़ाच्या परीभाषेत कदाचित कवडी मोलाचं\nकाल एक मनोरंजक तेव्हढीच गंभीरपणे विचार करायला लावणारी केस माझ्यासमोर आली होती.प्रशासन विभागात काम करत असल्याने सामान्यपणे लोकांना होता होईल एवढी मदत करण्याचा माझा प्रयत्न असतो;पण कधी कधी अशी काही बिलींदर माणसे भेटतात की ज्याचे नाव ते\nनिवृत्ती जवळ आलेल्या कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांचे सर्व्हिस रेकॉर्ड तपासून काही त्रुटी असल्यास त्या दुरूस्त करून पुढे पेंशन संबंधी काही अडचणी येऊ नयेत यासाठी आम्ही मोहीम राबवत असतो.अशाच एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला तो पुढच्या सहा महिन्यात रिटायर होत असल्याने त्याचे सर्व्हिस बुक दाखवले.\nसर्व्हिस पुस्तकातल्या नोंदी पाहून तो बराच विचारात पडलेला दिसला . त्या दिवशी तो निघून गेला; पण सातआठ दिवसांनी तो काही कागदपत्रे घेऊन पुन्हा आला . त्याने एक अर्ज आणला होता.\nअर्जात त्याने लिहिले होते...\n\" माझी पहिली पत्नी राजश्री केशव जाधव हीचे दिनांक २०/५/२००० रोजी निधन झाले.( सोबत मृत्यू प्रमाणपत्र जोडले आहे) .त्यानंतर २ जाने.२००१ ला मी उषा केशव बेंद्रे हिच्याशी लग्न केले आहे आणि तिचे नाव बदलून राजश्री केशव जाधव असे ठेवले आहे (सोबत विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदली झाल्याचे प्रतिज्ञापत्र जोडले आहे) . नजर चुकीने माझ्या दुसऱ्या लग्नाबद्दल ऑफिसला कळवणे राहून गेले होते त्याबद्दल माफी असावी .आता माझ्या सर्व्हिस पुस्तकात माझ्या पहिल्या पत्नीचे नाव वगळून दुसऱ्या पत्नीची नोंद करावी तसेच माझे आधीचे नॉमिनेशन बदलुन नवीन नोंद करावी .....\"\nत्याचा अर्ज वाचून मी विचारात पडलो.\nत्याचा अर्ज घेतला आणि त्याला दोन तीन दिवसात फोन करून कळवतो असे सांगितले.\nमी गोंधळून गेलो होतो.\nलगेच त्याची केस वाचायला घेतली ...\nआता तुम्ही म्हणाल यात मजेशीर काय आहे\nया महाशयांनी दुसरे लग्न २००१ सालात केले असे म्हटले आहे; पण त्याची नोंदणी सतरा वर्षांनी केली आहे. ऑफिसला पहिल्या बायकोचे निधन आणि दुसऱ्या लग्नाबद्दल कळवावे असे त्याला तब्बल सतरा वर्षानंतर आवश्यक वाटले . आपल्या दुसऱ्या बायकोला त्याने पहिल्या बायकोचे नावच दिले\nविशेष म्हणजे दुसऱ्या बायकोच्या वडिलांचे नाव आणि हे महाशय दोघांचे नाव सारखेच\n आहे का नाही योगायोग\nसगळी केस वाचून डोक्याचा गोयंदा झालायं....\nत्याचा नॉमिनेशन फॉर्म वाचून मात्र मी गंभीर झालोय...\nआधीच्या नॉमिनेशन मध्ये त्याच्या पहिल्या पत्नी बरोबर एक मुलगा आणि एका मुलीचे नाव होते .नवीन नॉमिनेशन फॉर्म मध्ये मात्र त्याने फक्त दुसऱ्या बायकोचे नाव लिहिले आहे ....\nकाय दोष त्या मुलांचा\nबघूया काय करता येईल. ...\nकाल तो पुन्हा आला .\nत्याची केस माझ्याकडे पडलेली होती त्यामुळे मी त्याची वाटच बघत होतो. त्याने आपले नॉमिनेशन बदलावे म्हणून दिलेले एप्लिकेशन अजून मी कार्यवाहीसाठी घेतले नव्हते.\nया केसमध्ये आपण नियमात बसवून काहीतरी करायला पाहिजे असे मनापासून वाटत होते पण;शेवटी ते त्याचे नॉमिनेशन होते आणि ते त्याने कुणाच्या नावाने करावे हा त्याचा अधिकार होताअसे असले तरी कितीही वाईट असला तरी प्रत्येक माणसात एक सज्जन माणूस दडलेला असतो यावर माझा विश्वास होता आणि त्याच्यातल्या त्या सज्जन माणसाला आवाहन करायचे आणि त्या मुलांवर भविष्यकाळात कळत नकळत होणारा अन्याय दूर करायचा मी प्रयत्न करणार होतो.त्याला नियमांच्या खिंडीत गाठून हे करणे शक्य आहे हे दोन तीन दिवस केलेल्या विचाराअंती मला माहीत झाले होते. आता तो विचार प्रत्यक्षात आणायची वेळ आलेली होती.\n\" सर माझ्या अर्जाचे काय झाले\n\"ते दुसरे लग्न आणि नॉमिनेशन बद्दल ना...\"\nमी उगीचच अज्ञान पाजळले..\n\" त्याचे काय आहे की तुमची बायको गेली २००० ला , पुढे २००१ सालात तुम्ही दुसरे लग्न केले बरोबर ना \n\" मग अठरा वर्षांनी तुम्हाला हे ऑफिसला कळवावे असे का वाटले\nमी माझ्या मनात खदखदत असलेला प्रश्न विचारला...\n\" हे कळवायला लागतं हे मला माहीत नव्हतं...\"\n\" मग आता कसं काय समजलं\n\" मी या वर्षी रिटायर होणार आहे त्यामुळे एका नातेवाईकाने सगळं रीतसर करून घ्यायला सांगितलं, म्हणून अर्ज दिलाय ...\"\n\" आधी दिलेलं नॉमिनेशन बदलायला त्यानेच सांगितलं का\n\" तो माणूस दुसऱ्या बायकोच्या नात्यातला आहे ना\nत्याने आता मान खाली घातली आणि मान डोलावली.\nआता माझा आवाज वाढला..\n\" अरे काय आहे, त्याने सांगितले आणि तुम्ही लगेच अर्ज दिला, थोड स्वतः डोकं चालवाव वाटलं नाही तुम्हाला फक्त दुसऱ्या बायकोच्या नावाने नॉमिनेशन हवंय फक्त दुसऱ्या बायकोच्या नावाने नॉमिनेशन हवंय त्या दोन पोरांनी काय केलंय त्या दोन पोरांनी काय केलंय त्यांची नावे वगळायची\nखर तर त्याच्याशी असं बोलणं नियमानुसार नव्हतं;पण चांगल्या कामासाठी ही रिस्क मी घेतली.\nमाझा तो बदललेला पवित्रा बघून तो बराच गंभीर झाला होता.त्याने काढता पाय घेतला..\n\"मी दुपारनंतर परत येतो सर...\"\nमाझा निरोप घेवून तो निघून गेला.\nलंचला जाऊन मी परत आलो तर तो माझी वाटच बघत होता.\n\" सर, ते आधीचे पेपर परत द्या, आणि माझे हे नवे नॉमिनेशन घ्या ...\"\nमी त्याचा नवीन अर्ज वाचला आणि मी माझ्यावर खुश झालो.\nऑपरेशन सक्सेसफुल झाले होते\nनव्या नॉमिनेशन फॉर्म मध्ये त्याच्या दुसऱ्या बायकोला ५०टक्के आणि दोन्ही मुलांना २५ टक्के प्रत्येकी असे वाटप होते .\n\"धन्यवाद सर, मी चूक करत होतो. तुम्ही मला सावध केले...\"\nत्याच्या चेहऱ्यावर वेगळेच समाधान होते.\nनकळत हातून एक चांगले काम होणार होते .\nकाही असे काही तसे, जगलो असे जमले जसे लाचार कधी झालो नाही, स्व कधी विकला नाही, हात कधी पसरला नाही, पडले मनासारखे फासे लाचार कधी झालो नाही, स्व कधी विकला नाही, हात कधी पसरला नाही, पडले मनासारखे फासे जगलो असे जमले जसे जगलो असे जमले जसे गरीबीची लाज नाही, ऐश्वर्याचा माज नाही, सरळ मार्ग सोडला नाही, टाकले नाही घेतले वसे. जगलो असे जमले जसे गरीबीची लाज नाही, ऐश्वर्याचा माज नाही, सरळ मार्ग सोडला नाही, टाकले नाही घेतले वसे. जगलो असे जमले जसे हवेत इमले बांधले नाही, मॄगजळामागे धावलो नाही, शब्दात कधी सापडलो नाही, झाले नाही कधीच हसे हवेत इमले बांधले नाही, मॄगजळामागे धावलो नाही, शब्दात कधी सापडलो नाही, झाले नाही कधीच हसे जगलो असे जमले जसे जगलो असे जमले जसे भावनेत कधी वाहीलो नाही, वास्तवाला सोडले नाही, विवेकाला तोडले नाही, वागावे लागले जशास तसे भावनेत कधी वाहीलो नाही, वास्तवाला सोडले नाही, विवेकाला तोडले नाही, वागावे लागले जशास तसे जगलो असे जमले जसे ��गलो असे जमले जसे वावगा कधी हट्ट नाही, तड्जोडीला ना नाही, रक्त उगा आटवले नाही, सजवले क्षण छोटे छोटेसे वावगा कधी हट्ट नाही, तड्जोडीला ना नाही, रक्त उगा आटवले नाही, सजवले क्षण छोटे छोटेसे जगलो असे जमले जसे जगलो असे जमले जसे काही असे काही तसे, जगलो असे जमले जसे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagar.nic.in/mr/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2019-01-19T06:26:10Z", "digest": "sha1:4HLS7YLHT7MSJ3QZ5JYDL7LGK7UFK2XB", "length": 3831, "nlines": 100, "source_domain": "ahmednagar.nic.in", "title": "विभाग | अहमदनगर", "raw_content": "\nजिल्हा उद्योग केंद्र, अहमदनगर\nएसटीडी आणि पिन कोड\nयेथे जिल्हा विभाग संबंधित माहिती येथे आहे. संबंधित विभाग संपर्क व्यक्ती तपशील, संपर्क तपशील, वेबसाइट पत्ता आणि विभाग द्वारे दिल्या जाणार्या सेवासह सूचीबद्ध आहेत.\nजिल्हा प्रशासनाकडे संकेतस्थळावरील माहितीचे हक्क\n© अहमदनगर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र ,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारा विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jan 14, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nashik-news/nashikar-gathered-to-protest-against-tax-hike-by-municipal-corporation-1664303/", "date_download": "2019-01-19T06:37:12Z", "digest": "sha1:LNN3JAWPINQFY2NEDFOYN4JX5IYAPSHV", "length": 20193, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Nashikar gathered to protest against tax hike by municipal corporation | करवाढीविरोधात नाशिककर एकत्र | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nकरवाढीच्या विषयावर सत्ताधारी भाजपने विशेष सर्वसाधारण सभा बोलवली आहे.\nकरवाढीविरोधात जनजागृती करून त्यातून व्यापक आंदोलन उभे करण्यासाठी शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समिती मैदानात उतरली आहे\nहरित क्षेत्रातील शेतजमिनी करातून वगळल्यानंतर पिवळ्या क्षेत्रातही कर लावू नये, यासाठी सर्वपक्षीय पाठिंब्यामुळे शेतकरी आंदोलनाच्या तयारीत असताना दुसरीकडे मालमत्ता करवाढीविरोधात उद्योजक, वैद्यकीय क्षेत्र, व्यापारी आणि व्यावसायिक संघटित होऊ लागल्याचे चित्र आहे. या घडामोडीत आम आदमी पक्षाने महापालिकेच्या मुख्यालयासमोर ढोल बजाओ आंदोलन केले, त��� शाळा-महाविद्यालयांच्या मैदानांवरही कर लादला जाणार असल्याचा आरोप करीत मनविसेने राजीव गांधी भवनसमोर क्रिकेट खेळत निषेध नोंदविला.\nकरवाढीच्या विषयावर सत्ताधारी भाजपने विशेष सर्वसाधारण सभा बोलवली आहे. त्याच दिवशी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीच्या छताखाली धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. प्रदीर्घ काळापासून बदल न झालेले मूल्यांकन दर महापालिकेने निश्चित केल्यानंतर भाजपसह विरोधकांमध्ये अस्वस्थता पसरली. मोकळ्या जागांवर मालमत्ता कर लावल्यास पालिका हद्दीतील शेतकरी अडचणीत सापडतील, अशी तक्रार भाजपचे लोकप्रतिनिधी आणि विरोधकांनी सुरू केली. शेतीवरील कर आकारणीविरोधात शहरात बैठकांचे सत्र सुरू आहे. शेतीवरील कर आकारणीवरून पडसाद उमटत असल्याने पालिका प्रशासनाने एक पाऊल मागे घेतले.\nहरित क्षेत्रातील शेत जमिनी कराच्या जाळ्यातून वगळण्यात आल्या. तसेच मोकळ्या जमिनींसाठी आधी निश्चित केलेल्या ४० पैसे प्रति चौरस फूट दरात निम्म्याने कपात करण्यात आली. पिवळ्या अर्थात निवासी क्षेत्रातील शेतजमिनींवर मात्र मोकळ्या जमिनीच्या दराने मालमत्ता कर द्यावा लागणार आहे.\nहरित क्षेत्रातील जमिनीचा कोणी व्यावसायिक वापर करीत असल्यास अथवा त्या जागेत इमारत असल्यास त्यालाही कर द्यावा लागणार आहे. शहरातील एकूण जमिनींपैकी सुमारे १७ टक्के शेतजमीन हरित क्षेत्रातील आहे. पिवळ्या पट्टय़ातील शेतजमिनीचे क्षेत्र अधिक आहे. पालिका प्रशासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांवर पडणारा मालमत्ता कराचा बोजा कमी होणार नसल्याकडे लक्ष वेधत भाजपसह विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी हा विषय मुख्यमंत्र्यांकडे नेण्याची तयारी सुरू केली आहे.\nकरवाढीच्या प्रश्नावर प्रत्येक पक्षाची भूमिका स्पष्ट व्हावी, यासाठी २३ एप्रिल रोजी विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आल्याचे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले. मालमत्ता करवाढीवरून तापलेल्या वातावरणाची झळ आपल्याला बसू नये, म्हणून सत्ताधारी भाजपचे आमदार, नगरसेवक शेतकऱ्यांच्या बैठकांमध्ये सहभागी होत आहेत. करवाढीविरोधात जनजागृती करून त्यातून व्यापक आंदोलन उभे करण्यासाठी शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समिती मैदानात उतरली आहे. नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (निमा) संघटनेने कृती समितीच्या आंदोलनास पाठिंबा दिला. मालमत्ता करात झालेली १८ टक्के वाढ अन्यायकारक असून त्याची झळ सामान्य नागरिक ते उद्योजक सर्वाना सोसावी लागणार आहे.\nपाणी दर, वीज दर अधिक असताना आता त्यात घरपट्टीची भर पडल्यास उद्योगांना मोठय़ा संकटाला तोंड द्यावे लागेल, याकडे निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर यांनी लक्ष वेधले. कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी आयएमए संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी याच मुद्यावर बैठक घेऊन चर्चा केली. सायंकाळी खरबंदा पार्क येथे नागरिक, व्यापाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले. १८ एप्रिल रोजी शहरातील वकिलांचा मेळावा होणार असल्याचे नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष तथा कृती समितीचे पदाधिकारी अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी सांगितले.\nअन्यायकारक आणि अवाजवी करवाढ पूर्णपणे मागे घ्यावी, या मागणीसाठी सोमवारी आपतर्फे महापालिकेच्या मुख्यालयासमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. जितेंद्र भावे, नितीन शुक्ल, जगबीर सिंग आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. करवाढीमुळे नागरिक हादरला आहे. शेतजमीन, मोकळे भूखंड, गावठाण, शाळेची मैदाने यासंबंधीचे नियम धक्कादायक आहेत. करवाढीचे विपरीत परिणाम होणार असून ही करवाढ मागे घ्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. भाडेकरू असलेल्या जागांवर तिप्पट घरपट्टी कशाला, असा प्रश्न करीत आंदोलकांनी यामुळे शहरीकरण, विकास खुंटणार असल्याची तक्रार केली. भाडेकरू असणे हा गुन्हा नाही. अन्न, वस्त्र निवारा या मूलभूत गरजा आहेत. शाळा, शेतजमीन, मोकळे भूखंड यावर घरपट्टी आकारणी जाणार असताना स्मशानभूमीला घरपट्टी लावणार का, असा प्रश्न आंदोलकांनी केला. आपल्या मागणीचे निवेदन आंदोलकांनी प्रशासनाला दिले.\nमनविसेतर्फे क्रिकेट खेळून निषेध\nमहापालिकेच्या अवास्तव करवाढीचा बोजा शाळा-महाविद्यालयांच्या क्रीडांगणाला बसणार असल्याची तक्रार करीत मनविसेच्या वतीने राजीव गांधी भवन या मुख्यालयासमोर क्रिकेट खेळत निषेध करण्यात आला. करवाढीचा बोजा अखेरीस पालक, विद्यार्थ्यांवर पडणार आहे. करवाढीतून शाळा-महाविद्यालयांच्या मैदानांची सुटका व्हावी यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे मनसेने म्हटले आहे. यावेळी मनविसे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, जिल्हाध्यक्ष दीपक चव्हाण, सरचिटणीस शशी चौधरी, मनविसे शहराध्यक्ष श्याम गो��ाड आदी उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजाणूनबुजून टीका कराल तर मी देखील शांत राहणार नाही - रवी शास्त्री\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरण: सेवकाने दिला दगा, तरुणीने केले ब्लॅकमेल, ३ अटकेत\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nतुमच्याकडे दुसरं काम नाही का; हार्दिक पांड्या प्रकरणावरून स्वरा भास्करचे कोर्टाला चिमटे\nये बारामतीमध्ये बघतोच तुला; अजित पवारांचे गिरीश महाजनांना आव्हान\n...म्हणून मोदी जनतेला छळतात; राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून सांगितले कारण\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://worldwarthird.com/index.php/2018/09/12/pentagon-pledges-2-billion-doller-to-help-usher-third-wave-of-ai-development-marathi/", "date_download": "2019-01-19T05:50:43Z", "digest": "sha1:S3QWA3BATOAKSRUL3435PFFCOJKJZOSS", "length": 18776, "nlines": 156, "source_domain": "worldwarthird.com", "title": "आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या ‘थर्ड वेव्ह’साठी अमेरिकेच्या संरक्षणविभागाकडून दोन अब्ज डॉलर्सची तरतूद", "raw_content": "\nनैरोबी - केनियाची राजधानी नैरोबीतील हॉटेलवर झालेला हल्ला हा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जेरुसलेमबाबत घेतलेल्या…\nनैरोबी - केनिया की राजधानी नैरोबी के होटल पर हुआ हमला यह अमरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प…\nमियामी - अमरिका ने आर्थिक प्रतिबंध लगाकर ईरान और हिजबुल्लाह की नसें दबाई है\nमियामी - अमेरिकेने आर्थिक निर्बंध लादून इराण तसेच हिजबुल्लाहच्या आर्थ���क नाड्या आवळल्या आहेत. पण ही…\nकोलकाता - भारतीय संरक्षणदलांसह देशातील संवेदनशील यंत्रणा व राष्ट्रीय सुरक्षेला असणारा सायबरहल्ल्यांचा वाढता धोका लक्षात…\nकोलकाता - भारतीय रक्षा दलों के साथ देश की संवेदनशील यंत्रणा और राष्ट्रीय सुरक्षा के…\nमॉस्को - १८ टारपीडो, जमीन से हवा में प्रक्षेपित की जाने वाली आठ ‘क्लब’ प्रक्षेपास्त्रों…\nआर्टिफिशल इंटेलिजन्सच्या ‘थर्ड वेव्ह’साठी अमेरिकेच्या संरक्षणविभागाकडून दोन अब्ज डॉलर्सची तरतूद\nवॉशिंग्टन – १९६० व १९९०च्या दशकात, अमेरिकेच्या संरक्षण विभागाने ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ अर्थात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा पाया रचल्याचा दावा करून या क्षेत्रात ‘थर्ड वेव्ह’ सुरू करण्यासाठी तब्बल दोन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा करण्यात आली. संरक्षण विभागाच्या ‘डिफेन्स अ‍ॅडव्हान्सड् रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी’ने(डार्पा) प्रसिद्ध केलेल्या निवेदनात, या गुंतवणुकीच्या माध्यमातून ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’च्या नव्या पिढीचा पाया रचला जाईल, अशी ग्वाही देण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात चीन व रशियासारख्या देशानी ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’मध्ये आघाडीच्या पार्श्‍वभूमीवर नवी गुंतवणूक महत्त्वाची ठरते.\nअमेरिकेच्या मेरीलॅण्ड प्रांतात नुकतीच ‘डार्पा’ची ‘डी६० सिम्पोसिअम’ नावाची परिषद पार पडली. या बैठकीच्या अखेरच्या दिवशी ‘डार्पा’चे संचालक स्टीव्हन वॉकर यांनी, ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’मधील महत्त्वाकांक्षी गुंतवणुकीची घोषणा केली. ‘डार्पा’कडून गेल्या सहा दशकात, ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’बाबत करण्यात आलेल्या संशोधनातील मर्यादा व अडचणी लक्षात घेऊन नवे सिद्धांत तसेच ‘अ‍ॅप्लिकेशन्स’ विकसित करण्यात येतील. हे सिद्धांत व ‘अ‍ॅप्लिकेशन्स’, यंत्रांना बदलत्या वातावरणाशी व स्थितीशी सहज जुळवून घेण्यास सहाय्यक ठरतील, असे ‘डार्पा’च्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले.\n‘डार्पा’कडून ‘एआय नेक्स्ट’ ही नवी मोहीम हाती घेण्यात येणार असून त्याअंतर्गत सध्या ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ तंत्रज्ञानाशी जोडलेले प्रकल्प व नव्या योजना एकत्र करण्यात येतील. त्यासाठी दोन अब्ज डॉलर्सहून अधिक गुंतवणूक करण्यात येणार आहे. ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स एक्सप्लोरेशन प्रोग्राम’ नव्या मोहिमेतील एक महत्त्व��चा भाग राहणार आहे. त्यात ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ क्षेत्राचा भाग असलेल्या महत्त्वाकांक्षी व व्यवहार्य प्रकल्पांकडे खास लक्ष पुरविले जाणार असल्याचे ‘डार्पा’कडून सांगण्यात आले.\nसध्या अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ क्षेत्रात ८०हून अधिक प्रकल्प सुरू असून त्यात ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम’चा वापर, ‘सायबरक्षेत्रातील धोक्यांवर उपाययोजना’ व ‘अ‍ॅडव्हान्सड् मशिन लर्निंग’ यासारख्या घटकांचा समावेश आहे. पुढील वर्षभरात ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ क्षेत्रातील नव्या प्रकल्पांची घोषणा होऊन कामाला सुरुवात होईल, असे अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने ‘ड्रोन्स’, ‘रोबोट्स’ तसेच युद्धनौकांमध्येही ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’चा वापर केल्याची माहिती यापूर्वीच प्रसिद्ध झाली आहे.\nनव्या महत्त्वाकांक्षी गुंतवणुकीमागे रशिया व चीनने ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’मध्ये घेतलेली आघाडी कारणीभूत असल्याचे मानले जाते. जो कोणी आर्टिफिशल इंटेलिजन्स क्षेत्रात नेतृत्त्व करू शकेल तो संपूर्ण जगावर राज्य करणारा ठरेल’, असा दावा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी गेल्यावर्षी केला होता. भविष्यात रशिया या क्षेत्रात मागे पडू नये म्हणून लवकरच ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ बाबत वेगाने पावले उचलली जातील, अशी ग्वाहीदेखील राष्ट्राध्यक्षांनी दिली होती.\nचीनने २०३० सालापर्यंत अमेरिकेला मागे टाकून ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’मध्ये आघाडीचे स्थान मिळविण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली असून त्यासाठी ६० अब्ज डॉलर्सहून अधिक गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.\nया बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:\nमानवाधिकाराच्या मुद्यावरून सौदी व कॅनडामध्ये राजनैतिक युद्ध पेटले\nरियाध/टोरोन्टो - सौदी अरेबियाने मानवाधिकारांसाठी…\nपाकिस्तानी वंशाच्या ‘गँग्ज्’चा ब्रिटनच्या महिलांवरील अत्याचारांचा भयंकर कट- एकाच शहरात दीड हजाराहून अधिक प्रकरणे उघडकीस\nलंडन - 1998 ते 2005 या काळात महिलांवर बलात्कार,…\nआर्क्टिकमधील वाढती स्पर्धा युद्धास कारणीभूत ठरेल – रशियन संरक्षणमंत्र्यांचा इशारा\nमॉस्को - भौगोलिक स्थान, नैसर्गिक साधनसंपत्तीचे…\nजॉर्जियातील ‘अमेरिका-ना���ो’ युद्धसरावावर रशियाचा तीव्र आक्षेप\nमॉस्को/तबलिसी - स्थैर्य व सुरक्षेसाठी…\nचीन की आक्रमकता को रोकने के लिए ऑस्ट्रेलिल्या एवं न्यूझीलंड पॅसिफिक देशों के साथ सुरक्षा करार करेंगे\nकॅनबेरा / ऑकलंड - चीन की ओर से पॅसिफिक महासागर…\nकेनियातील दहशतवादी हल्ला हा ट्रम्प यांच्या ‘जेरुसलेम’च्या निर्णयावर प्रतिक्रिया-‘अल शबाब’चा दावा\nकेनिया में हुआ आतंकी हमला यह ट्रम्प इनके ‘जेरूसलम’ के निर्णय पर प्रतिक्रिया – ‘अल शबाब’ का दावा\nखाडी क्षेत्र की आतंकी कार्रवाईयों के लिए हिजबुल्लाह से व्हेनेजुएला में सोने का खनन\nआखातातील दहशतवादी कारवायांसाठी हिजबुल्लाहकडून व्हेनेझुएलातील सोन्याचे उत्खनन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/hancock-bridge-mumbai-update/", "date_download": "2019-01-19T07:00:49Z", "digest": "sha1:5BZOLJEPHZGA2EEDYUFHDATSOXFGQEWK", "length": 9223, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ब्रिटिश कालिन हँकॉक पुलाच्या नवनिर्माणासाठी सह्यांची मोहिम", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nब्रिटिश कालिन हँकॉक पुलाच्या नवनिर्माणासाठी सह्यांची मोहिम\n2 हजार लोकांनी केल्या सहया\nमुंबई : डोंगरी-माझगावला जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन हँकॉक पुलाला पाडून दोन वर्षे उलटली आहेत. त्याजागी पर्यायी पादचारी पुल उभारण्यास चालढकल करणाऱ्या रेल्वे आणि मुंबई महापालिका प्रशासनाला उच्च न्यायालयाने शुक्रवारी चांगलेच सुनावले होते.हा सर्व समान्यांसाठी असलेला पूल आहे.हा प्रश्न जर तुम्हाला सोडवता येत नसेल तर पगार कसला घेता.अशा तिखट शब्दांत मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर आणि न्यायमूर्ती एम.एस. सोनक यांच्या खंड पिठाने पालिका व रेल्वे प्रशासन यंत्राणांची चांगलीच कानउघाड़णी केली होती.\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले…\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nमागील दोन वर्षात पूल नसल्याने रेल्वे रूळ ओलांडून जाणाऱ्या काही निष्पाप विद्यार्थ्यांचा आणि प्रवाशांचा रेल्वे अपघातात हकनाक बळी गेला होता. त्या संदर्भात रेल्वे प्रशासन आणि पालिके विरुद्ध स्थानिकांनी विविध मार्गानी जनआंदोलन केले होते. पादचारी पूल नसल्याने येथे जाण्यायेण्यास जवळपास 7 कि.मी.चा वळसा घालून सैंड्हर्स्ट रोड ते माझगाव,भायखळा असा द्राविडी प्राणायाम करीत लोकांना जावे – यावे ��ागत आहे, यात वेळ आणि पैसा निष्कारण वाया जातोय.\nशुक्रवारी उच्च न्यायालयाने सुनावल्यानंतर अवघ्या 4 दिवसात म्हणजेच बुधवार 22 नोव्हेंबर 2017 ला मुंबई महानगर पालिका आणि रेल्वे प्रशासनास तोडगा काढण्यास बजावले असून याचिकेची सुनावणी तहकूब केलेली आहे.याच पार्श्वभूमिवर स्थानिक लोकांतील जनजागृती आणखी तीव्र व्हावी म्हणून डोंगरी नुरबाग येथील चौकात मागील दोन वर्षां पासून या संदर्भात पाठपुरावा करणारे माहिती अधिकार कार्यकर्ते कमलाकर शेनॉय यांच्यासह चारुदत्त भाटकर,जेजे रुग्णालय चतुर्थश्रेणी कर्मचारी अध्यक्ष कृष्णा रेणोसे,समीर शिरवडकर,पराग मांजरेकर,मयूर साळवी,अमित मालवणकर आदी कार्यकर्त्यांनी पूलाच्या नवनिर्माणासाठी सह्यांची मोहिम सुरु केलेली आहे.ही बातमी लिहित असे पर्यंत जवळपास 2 हजार लोकांनी सहया करुन ब्रिज लवकरात लवकर व्हावा अशी मागणी केलेली आहे.\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nकोणतेही पवार माझ्या विरोधात असले तरी मीच खासदार होणार\nशब्द माझ्याकडेही आहेत आणि मलाही बोलता येतं;दानवेंचा ठाकरेंना इशारा\nफडणवीस सरकारने मराठा आरक्षण म्हणजे लॉलीपॉप दिला आहे – जितेंद्र आव्हाड\nटीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निर्धार परिवर्तनाची सभा घोटी येथे पार पडली. फडणवीस सरकारने मराठा…\nपालघर लोकसभा : वाचा कोणता उमेदवार,कोणता पक्ष \nमार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार मोठी घोषणा \nमराठा आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या याचिका फेटाळा , राज्य सरकारची उच्च…\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-19T05:58:39Z", "digest": "sha1:ZYGVEINRGGQFAYHWFU23335DTWDARR2J", "length": 8532, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणेकरांना पाणी कमी पडणार नाही | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपुणेकरांना पाणी कमी पडणार नाही\nव्यवस्थापन करून पाण्याची बचत होणार\nशहर, जिल्ह्यातील सर्व नागरिक पुणेकरच\n‘पुण्याची सद्यस्थिती आणि विकासाची दिशा’वर वार्तालाप\nपुणे – ग्रामीण भाग, महापालिका हद्द आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये (पीएमआरडीए) मधील नागरिक हे सर्व पुणेकरच आहेत. पाण्यावर सर्वांचा अधिकार असून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य आहे. समान पाणीपुरवठा योजनेतून वाचणारे पाणी तसेच व्यवस्थापन करून पुढील तीन वर्षांत पाण्याची बचत होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भाग, शहर आणि प्राधिकरण हद्दीतील सर्व नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.\nत्यासाठी पुण्याचे पाणी कमी होणार नाही, असा विश्‍वास जिल्हाधिकारी सौरभ राव, महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार आणि प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते यांनी व्यक्त केला. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे “पुण्याची सद्यस्थिती आणि विकासाची दिशा’ या विषयावर वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. यावेळी या अधिकाऱ्यांनी सुरू असलेले प्रकल्प, हाती घेतलेली विकास कामे आणि पुढील 30 वर्षाचा विचार करून करण्यात येणारे नियोजन आदींची माहिती दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n“एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\n‘गणपतीला बाप्पाला देशाचा राष्ट्रदेव करा’\nनाटक करताना त्यातील नाट्यशास्त्र समजून घ्या\n“टीईटी’च्या प्रमाणपत्रांची कसून पडताळणी\nकल्याणीनगर मेट्रो मार्ग खराडीपर्यंत विस्तारीत करा\nबनावट नोटाप्रकरण : बड्या रॅकेटचा पर्दाफाश\nपिंपळे सौदागर येथील अभियंत्याच्या मृत्यूचे गुढ वाढले\nकंपनीचा डेटा विकला प्रतिस्पर्धी कंपनीस\nनवदाम्पत्याला लुटणारे दोघे जेरबंद\nफलटणमध्ये आदर्की भागात विद्युत मोटारी, ट्रान्सफॉर्मर चोरीत वाढ\n“एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nमांढरदेव यात्रेत चोख पोलिस बंदोबस्त\nवाईतील शैक्षणिक नवकल्पनांचा दिल्लीत डंका\n‘गणपतीला बाप्पाला देशाचा राष्ट्रदेव करा’\nबोगदा-डबेवाडी रस्त्याने घेतला मोकळा श्‍वास\nनाटक करताना त्यातील नाट्यशास्त्र समजून घ्या\nमसूरला जेठाभाई उद्यान, स्मशानभूमीत पेव्हर ब्लॉक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dusungrefrigeration.com/mr/about-us/", "date_download": "2019-01-19T06:01:44Z", "digest": "sha1:TGWZAUAGNTVGCFNKHPW45HTAV7SCU6Q2", "length": 5011, "nlines": 165, "source_domain": "www.dusungrefrigeration.com", "title": "आमच्या विषयी - क्षियामेन Dusung रेफ्रिजरेशन कंपनी, लिमिटेड", "raw_content": "\nशॅंघाइ स्थापन 2002 पासून DUSUNG गट, व्यावसायिक रेफ्रिजरेशन उत्पादन क्षेत्रात 16 वर्षांनी, आम्ही 5 सुप्रसिद्ध व्यावसायिक फ्रीज ब्रँड-DUSUNG, KAICHUANG, BINHONG ZHONGKELVNENG, KCK आहे.\nDUSUNG रेफ्रिजरेशन चीनची सर्वात मोठी बेट फ्रीज निर्माता आहे.\nआम्ही स्वतंत्र R & D संस्था आहे, अभियंते 15% डॉक्टरेट आणि पदवी आहे. 3 ~ 5 नवीन उत्पादने / वर्ष 2017 मध्ये 40,000 हून अधिक pcs ​​व्यावसायिक रेफ्रिजरेटर्स केले.\n8 मालिका, 53 श्रेणी, उत्पादन 239 प्रकारच्या सुपरमार्केट साठी, सुविधा स्टोअर मासे बाजार, आइस्क्रीम आणि बेकरी दुकान ... विविध अन्न किरकोळ स्वरूप.\n40000M² कारखाना, मोठ्या धातू उपकरणे, 2 मोठे लेझर कटिंग मशीन, कामामुळेफेसाळणाऱ्या येणारी बुरशी 33sets, तो 11 संच आहेत हायड्रॉलिक मूस, नऊ विधानसभा ओळी, 3 नवीन उत्पादन संशोधन आणि दर्जा तपासणी प्रयोगशाळा पूर्ण उपयोग करु 13pcs, DUSUNG रेफ्रिजरेशन ISO9001 ISO14001 करा दर्जा प्रणाली प्रमाणपत्र, आम्ही जगभरातील सर्व ग्राहक उच्च दर्जाचे उत्पादन देऊ शकतो.\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nआम्ही नेहमी you.There you.You ओळ आम्हाला ड्रॉप करू शकता संपर्क करण्यासाठी अनेक मार्ग आहेत मदत करण्यास तयार आहेत. आम्हाला एक कॉल द्या किंवा सर्वात आपण दावे काय email.choose एक एक पाठवा.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagar.nic.in/mr/document-category/%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-19T07:23:57Z", "digest": "sha1:N2NJGZDRACPDICKM7KUZABMERRZF2XER", "length": 3957, "nlines": 102, "source_domain": "ahmednagar.nic.in", "title": "जलयुक्त शिवार | एक सेवाच्या रुपात सुरक्षित, मापनीय आणि सुगम वेबसाइट", "raw_content": "\nजिल्हा उद्योग केंद्र, अहमदनगर\nएसटीडी आणि पिन कोड\nसर्व जलयुक्त शिवार नागरिकांची सनद विकासाकडे वाटचाल विकासाच्या दिशा सामाजिक व आर्थिक समालोचन सुशासन पुस्तिका\nजलयुक्त शिवार 19/05/2015 डाउनलोड(358 KB)\nजिल्हा प्रशासनाकडे संकेतस्थळावरील माहितीचे हक्क\n© अहमदनगर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र ,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत���रालय, भारत सरकार द्वारा विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jan 14, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.4014.info/mr/page/2/", "date_download": "2019-01-19T07:37:45Z", "digest": "sha1:2Z7YI5SKZ6QH5G7Y5CGO7XTTCZL5BTMW", "length": 17063, "nlines": 86, "source_domain": "www.4014.info", "title": "VitaWorld – पृष्ठ 2 – Best supplements @ best prices", "raw_content": "\nFor वातानुकूलन शॉवर आणि बाथ\nजिवाणू दूध आणि अन्य\nनिरोगी घर आणि बाग\nपूरक केस, नखे आणि त्वचा\nBluebonnet पोषण, एल-प्रथनाचे पचन होऊन निर्माण झालेले, 1,000 mg, 100 गोळ्या capsulorraphy\nवर्णन: साहित्य पासून केले नाही की ज्यात GMOs अमिनो आम्ल मुक्त स्वरूपात आहारातील परिशिष्ट AjiPure Amino ऍसिडस् योग्य कठोर शाकाहारी (vegans) कोशर/Parve Gluten free L-arginine capsules, 1000 मिग्रॅ from Bluebonnet समाविष्टीत आहे, अमिनो आम्ल फार्मास्युटिकल ग्रेड एल-प्रथनाचे पचन होऊन निर्माणRead More →\nस्पष्ट उत्पादने, एक साधन दूर करण्यासाठी कोंडी sinuses आणि कान, 60 कॅप्सूल\nवर्णन: अस्सल उत्पादन आराम stuffy sinuses नाही cause drowsiness व्यसन लागत नाही नाही साइड इफेक्ट्स होमिओपॅथिक उत्पादने / हर्बल साहित्य सर्व-नैसर्गिक उत्पादने मार्ग दूर करण्यासाठी कोंडी sinuses आणि कान एक अद्वितीय होमिओपॅथिक/ हर्बल मालकी मिश्रण लक्षणे आराम सायनुसायटिस आणि अवरोधितRead More →\nस्नायू Pharm, संकरीत मालिका लढणे आवाज, चॉकलेट केक, 12 bars, 2.22 औंस (63 ग्रॅम) प्रत्येक\nवर्णन: 20g प्रथिने Gluten free नैसर्गिक चव क्रीडा पोषण मध्ये कोणतेही स्तरीय भाजलेले प्रथिने बारभाजलेले प्रथिने बार, लढणे आवाज वापरून केले आहे, एक अद्वितीय बेकिंग तंत्र निर्मिती, उत्कृष्ट चव आणि मऊ पोत. या बार आहे, उच्च प्रथिने, कमी सक्रिय carbsRead More →\nवर्णन: सेल्युलर संरक्षण शक्तिशाली मोफत संपूर्ण स्कॅव्हेंजर कायम राखते शिल्लक समर्थन एकूणच रोग प्रतिकारशक्ती निर्माण पद्धतशीरपणे प्रभाव नॉन-GMO आहारातील परिशिष्ट एकूणच आरोग्य समर्थन पुरवतो एक कुटुंब व्यवसाय 1968 पासून सातत्यपूर्ण गुणवत्ता GMP आता Astaxanthin एक नैसर्गिक carotenoid की, कारण त्याच्याRead More →\nआता पदार्थ, शुद्ध मॅग्नेशियम ऑक्साईड पावडर, 8 औंस (227 ग्रॅम)\nवर्णन: समर्थन मज्जासंस्था प्रोत्साहन ऊर्जा उत्पादन महान महत्त्व for production of enzymes पुष्टी नॉन-GMO आहारातील परिशिष्ट शाकाहारी आणि vegans खनिजे एक कुटुंब व्यवसाय, मध्ये स्थापना केली 1968 सातत्यपूर्ण गुणवत्ता GMP मॅग्नेशियम एक खनिज त्या मध्ये एक कळ भूमिका ऊर्जा उत्पादन,Read More →\nडॉक्टर सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट proteolytic enzymes, 90 आतड्यासंबंधीचा शाकाहारी कॅप्सूल\nवर्णन: विज्ञान-आधारित आहार आहारातील परिशिष्ट विस्तृत सूत्रे proteolytic enzymes Gluten free सर्वोत्तम proteolytic enzymes, आहे एक शक्तिशाली सूत्र असलेले एक व्यापक स्पेक्ट्रम proteolytic enzymes, वनस्पती मूळ आहे. कार्य proteolytic enzymes, मानवी शरीर मध्ये lies अन्न पचन, विभाजन प्रथिने मध्ये त्यांच्याRead More →\nग्रहांच्या Herbals, Agarika पूर्ण स्पेक्ट्रम, 500 मिग्रॅ, 60 कॅप्सूल\nवर्णन: मंड रोगप्रतिकार प्रणाली आणि पांढऱ्या रक्त पेशी हर्बल परिशिष्ट Endorsed by Dr. Michael Tierra, L. एसी, O. M. D Agarika पूर्ण स्पेक्ट्रम पासून ग्रह Herbals (कधी कधी म्हणतात, “सूर्य बुरशीचे”) समाविष्टीत आहे polysaccharides मजबूत नैसर्गिक रोगप्रतिकार प्रतिसाद आणि क्रियाकलापRead More →\nमायकेल निसर्गोपचार, व्हिटॅमिन डी 3, व्हिटॅमिन के2, नैसर्गिक जर्दाळू चव, 5000 IU, 90 जिभेच्या खाली गोळ्या\nवर्णन: प्रयोगशाळा चाचणी Gluten free जीवनसत्व परिशिष्ट शाकाहारी, कोशर, Parve उत्पादन आपण विश्वास शिफारसी वापर एक आहारातील परिशिष्ट म्हणून, विरघळली तोंडात जीभ अंतर्गत एक (1) tablet एक दिवस एकदा. आपण देखील करू शकता चर्वण. डोस वाढ केली जाऊ शकते asRead More →\nस्रोत Naturals, Coenzymated ब-3, जीभ अंतर्गत, 25 मिग्रॅ, 60 गोळ्या\nवर्णन: आहारातील परिशिष्ट निकोटीनमाइड एडेनिन dinucleotide निकोटीनमाइड एडेनिन dinucleotide (NAD) आहे एक दोन मुख्य metabolically active forms of vitamin B-3. आणखी अशा स्वरूपात आहे NAD फॉस्फेट (NADP). NAD एक प्रमुख coenzyme मेंदू मध्ये, तो कुठे मदत करते निर्माण प्रचंड ऊर्जाRead More →\nआता पदार्थ, नैसर्गिक resveratrol, 200 मिग्रॅ, 60 veggie सामने\nवर्णन: हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समर्थन लाल वाइन अर्क गुणवत्ता हमी GMP आहारातील परिशिष्ट शाकाहारी/प्राण्यापासून तयार झालेले काहीही Resveratrol एक polyphenol नैसर्गिकरित्या आढळले त्वचा लाल द्राक्षे, काही फळे, आणि इतर वनस्पती. वैज्ञानिक अभ्यास की दर्शविले आहेत resveratrol समर्थन निरोगी हृदय वRead More →\nस्रोत Naturals, Melatonin, जिभेच्या खाली तयारी संत्रा चव, 1 mg, 300 गोळ्या\nवर्णन: आहारातील परिशिष्ट तेव्हा घडते वेळोवेळी निद्रानाश Melatonin एक neurohormone उत्पादन मानवाकडून मध्ये शंकूच्या आकारचा ग्रंथी द्वारे. तो एक आवडत्या आहे, प्रवास, तो नियंत्रित circadian rhythms of the body, helping you to quickly fall asleep. Melatonin देखील एक जोरदार antioxidant.Read More →\nNutiva सेंद्रीय अंबाडी प्रथिने 15g, 3 एलबीएस (1.36 किलो)\nवर्णन: Nourishing लोक आणि ग्रह सेंद्रीय superfood फक्त अंबाडी कोणताही पदार्थ 8 ग्रॅम फायबर / 15 ग्रॅम प्रथिने सेवा दर प्रमाणित सेंद्रिय करून कृषी विभाग, अमेरिका (USDA) सत्य���पित नॉन-GMO क्रांती मार्ग जगातील खातो प्राण्यापासून तयार झालेले काहीही न hexane प्रमाणितRead More →\nआता पदार्थ Adam multivitamins पुरुष, सर्वोच्च गुणवत्ता, 90 veggie सामने\nवर्णन: समाविष्टीत आहे, पाहिले Palmetto अर्क, lycopene, alpha lipoic acid and CoQ10 पुढील यांचा समावेश transresveratrol आणि द्राक्ष बियाणे अर्क सुधारित सूत्र आहारातील परिशिष्ट पूर्ण गुणवत्ता मानके GMP (चांगले उत्पादन पद्धती) शाकाहारी/प्राण्यापासून तयार झालेले काहीही (काटेकोरपणे शाकाहारी) शिफारसी वापर एकRead More →\nवर्णन: उच्च गुणवत्ता सूत्र मधुर मधूर फ्लेवर्स अधिक व्हिटॅमिन डी 3 केलेल्या 26 फळे आणि भाज्या आहारातील परिशिष्ट समाधान हमी प्रत्येक दैनिक डोस प्रदान करते: 1 000 mg कॅल्शियम 2 000 IU व्हिटॅमिन D3 Made with pectin (कोणतेही सरस) उत्तमRead More →\nवर्णन: होमिओपॅथिक औषध चेता अर्ज करण्याची ही लक्षणे आहे. मुख्य संकेत: मज्जातंतुवेदना सामान्य नाव: सेंट जॉन Wort मानक शिफारसी वापर वापर 5 granules 3 वेळा एक दिवस होईपर्यंत लक्षणे नाहीशी होतात. येथे क्लिक करा अधिक माहिती शोधण्यासाठी उत्पादन बद्दल: इशारे,Read More →\nवर्णन: अमिनो ऍसिड परिशिष्ट मोफत फॉर्म L-glutamine अमिनो आम्ल मुक्त स्वरूपात रूपांतरीत केले जाऊ शकते, ह्दयाच्या ऍसिड. ह्दयाच्या ऍसिड is a precursor to the important inhibitory चेतातंतूच्या टोकाला तयार होणारे रसायन GABA (गामा-aminobutyric ऍसिड). L-glutamine देखील एक महत्वाची भूमिका बजावतेRead More →\nआता पदार्थ, इनॉसिटॉल कॅप्सूल (इनॉसिटॉल कॅप्सूल), 500 mg, 100 कॅप्सूल\nवर्णन: आरोग्य सेल पडदा मध्ये समाविष्ट गट ब जीवनसत्त्वे आहे एक हमी अनुरुप करण्यासाठी GMP गुणवत्ता मानक आहारातील परिशिष्ट Inositol is a nutrient राहण्याचे गट अ जीवनसत्व ब. तो मध्ये समाविष्ट आहे, संरचना of cell membranes and आवश्यक आहे metabolismRead More →\nआता पदार्थ, बी-2, 100 mg, 100 कॅप्सूल\nवर्णन: पौष्टिक फायदे गटातील एक रासायनिक भाग गुणवत्ता हमी GMP आहारातील परिशिष्ट व्हिटॅमिन बी-2, also known as गटातील एक रासायनिक भाग, कुटुंबातील सदस्य, व्हिटॅमिन बी ते समाविष्ट आहे नैसर्गिकरित्या हिरव्या भाज्या, यकृत, मूत्रपिंड, गहू जंतू, दूध, अंडी, चीज आणि मासे.Read More →\nजीवन विस्तार, L-glutamine 100 कॅप्सूल\nवर्णन: आधार दीर्घयुष्य समर्थन मूड, स्नायू आणि रोगप्रतिकार प्रणाली आहारातील परिशिष्ट शिफारसी वापर काळजीपूर्वक वाचा माहिती लेबल वर आणि सूचनांचे अनुसरण करा वापर करण्यापूर्वी.एक घेणे (1) कुपी एकदा किंवा दोनदा दररोज रिक्त पोट वर, or as recommended by your doctor.Read More →\nक��र्लसन लॅब, सुपर ओमेगा-3, 1000 मिग्रॅ, 180 softgels\nवर्णन: मासे तेल लक्ष केंद्रित 500 mg of EPA आणि DHA हमी अलीकडेच, प्रभावी आणि पवित्रता आहारातील परिशिष्ट हृदय आरोग्य प्रोत्साहन देते, मेंदू, दृष्टी आणि सांधे विशेष निवडलेले नॉर्वेजियन मासे तेल 1982 पासून नाही प्रिर्झ्वेटिव्हज न कोलेस्ट्रॉल Gluten free एकRead More →\nमागील 1 2 3 … 66 पुढील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://nashikonweb.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2019-01-19T05:58:10Z", "digest": "sha1:XKIZ43BP5MWNPGLHAD34QJOA44OGLI5B", "length": 4814, "nlines": 55, "source_domain": "nashikonweb.com", "title": "स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक - Nashik On Web", "raw_content": "\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 18 जानेवारी 2019\nजिल्ह्यात 24 तासात तीन शेतकरी आत्महत्या\nनाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 17 जानेवारी 2019\nप्रेम सबंधातून राडा : गंजमाळ येथे एका तरुणाचा खून, ९ ताब्यात\nजुन्या वादातून गंजमाळ परिसरात युवकाचा खून\nTag: स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक\nआयुक्त मुंढे घनकचरा प्रक्रिया केंद्र पाहणी दौरा, केल्या अनेक सूचना\nनाशिक : आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घनकचरा व्यवस्थापनासंबंधी प्रक्रिया केंद्र व वेस्ट टु एनर्जी प्रकल्प तसेच पाथर्डी येथील जलशुध्दीकरण केंद्र येथे सकाळी पहाणी केली. nmc commissioner\nस्वच्छ सर्वेक्षणात नाशिक १५१ व्या क्रमांकावर\nनाशिक : पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेतील स्वच्छ शहर अभियानांतर्गत नाशिक शहराला १५१ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ४३४ शहरांचा\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%A0%E0%A5%81%E0%A4%86-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%93/", "date_download": "2019-01-19T06:09:09Z", "digest": "sha1:MSLME6N5QLRMVRAY6XZHH6C7WDPWLQQM", "length": 8286, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कठुआ प्रकरंणातील बळीची ओळख उघड केल्याबद्दल माध्यमांना नोटीसा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकठुआ प्रकरंणातील बळीची ओळख उघड केल्याबद्दल माध्यमांना नोटीसा\nनवी दिल्ली – कठुआ बलात्कार आणि खून प्रकरणी बळीची ओळख उघड केल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने आज प्रसार माध्यमांना नोटिसा जारी केल्या आहेत. जम्मू-काश्‍मीरमधील कठुआ येथे 8 वर्षंच्या एका बाल��केवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आला आहे. सदर बालिकेची ओळख उघड केल्याबद्दल तुमच्यावर कारवाई का करू नये यासाठी उच्च्च न्यायालयाने खुलासा मागवणारी नोटीस माध्यमांना जारी केली आहे.\nभटक्‍या बकेरवाल मुस्लिम समाजातील आठ वर्षे वयाच्या एका बालिकेचे कठुआमधील रसना गावाजवळून अपहरण करण्यात आले होते. आठ दिवसांनंतर तिचा मृतदेह त्याच भागात सापडला होता. या प्रकरणी पोलीसांनी एका अल्पवयीनासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हत्या करण्यापूर्वी सदर बालिकेला मादक द्रव्याच्या अमलाखाली ठेवून सामूहिक बलात्कार बलात्कार केल्याचे आरोपपत्रावरून उघड झाले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहिलांविषयक गुन्हे संवेदनशीलतेने हाताळावेत\nदेशात आठवीपर्यंत आता हिंदी भाषा अनिवार्य \nमोदी पुन्हा करू शकतात सर्जिकल स्ट्राईक; पाकिस्तानच्या मंत्र्यांची भीती\nपिंपरीत तडीपार गुंडास अटक\nतरूणाचे अपहरण करून मारहाण\nलग्न मोडण्याची धमकी देणाऱ्या तरुणावर अखेर गुन्हा दाखल\nविवाहितेच्या छळ करणाऱ्या पती, सासू, नणंदेवर गुन्हा दाखल\nपिंपरीत हॉटेल मालकाने ग्राहकाच्या डोक्‍यात फोडली काचेची बाटली\nदुधिवरे खिंडित आढळले तरुणाचे शिरा वेगळे धड\nडान्सबार बंदीसाठी सरकार प्रयत्नशील\n…म्हणून मोदी जनतेला छळतात – राज ठाकरे\nमुख्यमंत्री फडणवीस सोमवारी दौलतनगरला\nखरोशी पूल दुर्घटनेत दोषी अभियंत्यावर गुन्हे दाखल करा\nनवदाम्पत्याला लुटणारे दोघे जेरबंद\nफलटणमध्ये आदर्की भागात विद्युत मोटारी, ट्रान्सफॉर्मर चोरीत वाढ\n“एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nमांढरदेव यात्रेत चोख पोलिस बंदोबस्त\nवाईतील शैक्षणिक नवकल्पनांचा दिल्लीत डंका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/growth-sensex-116445", "date_download": "2019-01-19T07:33:14Z", "digest": "sha1:QRJY7LRSVZAPDNWUVJYZRO54Q45M6M3P", "length": 11817, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "growth in the Sensex सेन्सेक्‍समध्ये किरकोळ वाढ | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 15 मे 2018\nमुंबई : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याने सोमवारी शेअर बाजार स्थिर राहिला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍समध्ये आज २० अंशांची वाढ होऊन तो ३५ हजार ५५६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १० हजार ८०६ अंशांवर स्थिर राहिला. कर्नाटकातील निवडणुकीचा निकाल उद्या (ता.१५) जाहीर होणार आहे. सत्तेसाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये रस्सीखेच होईल, असा अंदाज ‘एक्‍झिट पोल’मध्ये वर्तविण्यात आला आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला.\nमुंबई : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याने सोमवारी शेअर बाजार स्थिर राहिला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍समध्ये आज २० अंशांची वाढ होऊन तो ३५ हजार ५५६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १० हजार ८०६ अंशांवर स्थिर राहिला. कर्नाटकातील निवडणुकीचा निकाल उद्या (ता.१५) जाहीर होणार आहे. सत्तेसाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये रस्सीखेच होईल, असा अंदाज ‘एक्‍झिट पोल’मध्ये वर्तविण्यात आला आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला. दरम्यान, शुक्रवारी (ता.११) देशांतर्गत गुंतवणूकदारांनी १ हजार १६३ कोटींचे समभाग खरेदी केले, तर परकी गुंतवणूकदारांनी ३२५ कोटी रुपयांचे समभाग विकले.\nनिवडणुकीच्या ऐन तोंडावर प्रदर्शित होणारा \"ठाकरे' हा चित्रपट शिवसेनेच्या प्रचाराचा भाग आहे, यात शंका नाही. पण चित्रपटाच्या माध्यमातून प्रचार करण्याचा...\n'विप्रो'चा नफा 2,510 कोटींवर; बोनस शेअरची घोषणा\nमुंबई: भारतातील तिसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी 'विप्रो'चा नफा सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत 30 टक्क्यांनी वाढत 2,510.4 कोटी रुपयांवर पोचला आहे. गेल्यावर्षी...\n'औरंगाबाद महापालिकेच्या शाळा मुंबईपेक्षा चांगल्या'\nऔरंगाबाद - इंग्रजी शाळांच्या तुलनेत मराठी माध्यमांच्या, त्यात महापालिकेच्या शाळांचा दर्जा वाढला पाहिजे. मुंबई महापालिकेच्या शाळांपेक्षा औरंगाबाद...\nलार्सन अँड टुब्रो इन्फोटेकला 375 कोटींचा नफा\nमुंबई: लार्सन अँड टुब्रो इन्फोटेकने सरलेल्या डिसेंबरच्या तिमाहीत 375.5 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदविला आहे. त्यात गेल्यावर्षीच्या...\nमुलीच्या पोटाची शस्त्रक्रिया बाजूला ठेवीत कार्यकर्त्याला न्यायालयात मदत\nगोरेगाव (मुंबई) - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) मुंबई कार्याध्यक्षा उषा रामलु या गोरेगाव पश्चिम भागात तर गोरेगाव रिपाई...\nन्या. लोया मृत्यूप्रकरणाची होणार सुनावणी\nनागपूर - न्या. लोया रविभवनात थांबले होते तेव्हा, त्यांच्यासोबत न्या. विनय जोशीदेखील होते, असा उल्लेख याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे न्या. रवी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/latur-iti-number-one-maharashtra-135902", "date_download": "2019-01-19T07:24:26Z", "digest": "sha1:UJKI4E45W4BVEADOUGBRDJYBCYSDKMZQ", "length": 12208, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Latur ITI number one in maharashtra लातूरचे \"आयटीआय' राज्यात प्रथम | eSakal", "raw_content": "\nलातूरचे \"आयटीआय' राज्यात प्रथम\nसोमवार, 6 ऑगस्ट 2018\nलातूर - केंद्राच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाने जानेवारी ते ऑक्‍टोबर 2017 या कालावधीत विविध टप्प्यांत राज्यातील 353 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची (आयटीआय) \"क्रिसील' कंपनीकडून तपासणी केली. याचे मानांकन नुकतेच जाहीर झाले असून, यात मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिकसारख्या शहरांतील \"आयटीआय'ला मागे टाकत लातूरच्या \"आयटीआय'ने 2.78 रेटिंग मिळवत राज्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. त्यामुळे लातूरच्या शिक्षणाच्या पॅटर्नमध्ये आता \"आयटीआय'नेही मानाचा तुरा खोवला आहे.\n\"क्रिसील' कंपनीने केलेल्या तपासणीत संस्थेमधील साधने, प्रशिक्षणाचा दर्जा, प्रशिक्षकांची गुणवत्ता, विद्यार्थ्यांना मिळणारे नोकरीचे प्रमाण आदी 43 बाबींचे मूल्यांकन करण्यात आले. या तपासणीपूर्वीच या \"आयटीआय'ने \"आयएसओ' गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त केले होते. त्यामुळे मानांकनाच्या प्रक्रियेस संस्थेला सहज सामोरे जाता आले. याकरिता प्राचार्य प्रवीणकुमार उखळीकर, उपप्राचार्य आर. एम. परांडे, तसेच सर्व गट निदेशकांनी पुढाकार घेतला.\nशिराळा (जि. सांगली) - 2.72\nठाणे (मुलींचे) - 2.34\nएससीपी (नाशिक) - 2.34\n\"आयटीआय'मध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत. त्यांना उपलब्ध साधनांचा वापर करून गुणवत्तापूर्वक प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केल्यामुळे नोकरीचे प्रमाण वाढले आहे. याकरिता कौशल्य विकास खात्याचे मंत���री व पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी प्रोत्साहन दिले. गट निदेशक, निदेशकांचे परिश्रमही महत्त्वाचे आहेत.\n- प्रवीणकुमार उखळीकर, प्राचार्य, शासकीय \"आयटीआय', लातूर\nलोकसभेसाठी काँग्रेसचे ‘दलित कार्ड’\nनागपूर - देशातील दलित मतदाराला पुन्हा सोबत आणण्यासाठी काँग्रेसने विशेष अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानात देशातील ७० लोकसभा मतदारसंघावर...\n‘इंद्रायणी’ होणार प्रदूषण मुक्त\nपिंपरी - काटछेद तयार करून नदीपात्राची खोली वाढविणे, लाल व निळी पूररेषा कमी करून पाण्याचा प्रवाह नदी पात्रातच सीमित करणे, पर्यटन व अन्य सुविधांसाठी...\n‘टीओडी’मुळे सर्वांगीण विकास शक्‍य\nपुणे - खासगी वाहनांची संख्या देशातील सर्वच शहरांत वाढत आहे. त्यातून प्रदूषण ही गंभीर समस्या मूळ धरत आहे. त्यावर मात करण्यासाठी ट्रान्झिट ओरिएंटेड...\nऔरंगाबाद - घनकचरा व्यवस्थापनासंबंधी नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी राज्यातील बांधकामांवर निर्बंध...\nसूक्ष्म सिंचनात राज्याचा पुढाकार महत्त्वाचा - यू. पी. सिंग\nऔरंगाबाद - राज्यात ठिबक आणि तुषार सिंचन वाढविण्याच्या कामासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. मात्र...\nबालकुमार साहित्य संमेलन ग्रंथदिंडीने सुरू\nपु. ल. देशपांडे साहित्यनगरी, भिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावित्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलींच्या हस्ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/fir-against-those-who-purchase-stolen-goods-said-suvez-haq-115860", "date_download": "2019-01-19T07:18:42Z", "digest": "sha1:LD42PSY3HTRNPOACNBGI6A3W4QDYMDXJ", "length": 12885, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "fir against those who purchase stolen goods said suvez haq चोरीच्या वस्तू खरेदी करणाऱ्यांविरुद्धही गुन्हे दाखल होणार - सुवेझ हक | eSakal", "raw_content": "\nचोरीच्या वस्त�� खरेदी करणाऱ्यांविरुद्धही गुन्हे दाखल होणार - सुवेझ हक\nशनिवार, 12 मे 2018\nबारामती (पुणे) : चोरीचे सोने असो वा मोटारसायकल, या पुढील काळात अनोळखी व्यक्तींकडून चोरीच्या वस्तूंची खरेदी करणाऱ्यांविरुद्धही जिल्हा पोलिस गुन्हे दाखल करतील असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांनी दिला.\nबारामतीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी नमूद केले की चोरी करणे हा जसा गुन्हा आहे तसाच चोरीचा माल घेणे हाही गुन्हा आहे. ओळखीच्या व्यक्तींकडून शहानिशा करुन नोंदी ठेवून माल घेतला असेल तर अशा वेळेस पोलिस कारवाई करणार नाही. मात्र कालांतराने चोरीचा माल कोणतीही शहानिशा न करता घेतला तर मात्र या पुढील काळात पोलिस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.\nबारामती (पुणे) : चोरीचे सोने असो वा मोटारसायकल, या पुढील काळात अनोळखी व्यक्तींकडून चोरीच्या वस्तूंची खरेदी करणाऱ्यांविरुद्धही जिल्हा पोलिस गुन्हे दाखल करतील असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांनी दिला.\nबारामतीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी नमूद केले की चोरी करणे हा जसा गुन्हा आहे तसाच चोरीचा माल घेणे हाही गुन्हा आहे. ओळखीच्या व्यक्तींकडून शहानिशा करुन नोंदी ठेवून माल घेतला असेल तर अशा वेळेस पोलिस कारवाई करणार नाही. मात्र कालांतराने चोरीचा माल कोणतीही शहानिशा न करता घेतला तर मात्र या पुढील काळात पोलिस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.\nअनेकदा चोरीच्या दुचाकी कागदपत्रे नंतर देतो या बोलीवर खरेदी केल्या जातात. नंतर त्या चोरीच्या आहेत असे निष्पन्न होते. या पुढील काळात दुचाकी खरेदी करताना त्याची पोलिस व प्रादेशिक परिवहन विभागाकडे माहिती घेऊन सगळी कागदपत्रे जवळ असल्याशिवाय गाडी खरेदी करु नये, असे आवाहनच सुवेझ हक यांनी केले आहे. जर कोणी व्यक्ती अशी गाडी विकायचा प्रयत्न करत असेल तर अशा व्यक्तींची माहिती तातडीने पोलिसांना कळवावी जेणेकरुन त्या बाबत शहानिशा करणे शक्य होईल, असे हक म्हणाले.\nपारगावात वीजपंप चोरणारे चौघे जेरबंद\nयवत - पारगाव (ता. दौंड) येथील नदीपात्रातील १९ शेतकऱ्यांच्या वीजपंपांची १२ जानेवारी रोजी चोरी झाली होती. या चोरीचा तपास केवळ दोन दिवसांत लावून यवत...\nमाजी पोलिस महासंचालकांच्या घरावर संक्रांत\nनागपूर - राज्याचे माजी पोलिस महासंचालक तसेच एकेकाळी शहराचे पोलिस आयुक्त असलेले प्रबीरकुमार ��क्रवर्ती यांच्या घरी चोरी झाल्याने पोलिस...\nमुरबाड तहसीलदार कार्यालयाकडून वाळू माफियांवर गुन्हा दाखल\nसरळगाव (ठाणे) - जूमगीरी करणा-या रेतीमाफियांना मुरबाड तहसिलदारांकडून लगाम. अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर मुरबाड तहसीलदार कार्यालयाकडून वाळू...\nधावत्या रेल्वेत दीड कोटीच्या सोनेचोरीचा बनाव\nमुंबई - मध्य प्रदेशात धावत्या रेल्वेत कटरच्या साह्याने बॅग कापून झालेल्या दीड कोटी रुपयांच्या सोन्याची चोरी अखेर बनावच निघाला. तक्रारदारानेच...\n तुमच्या डेटाला फुटताहेत पाय\nपुणे : \"तुमचे कर्जाचे रेकॉर्ड चांगले आहे, आमची फायनान्स कंपनी तुम्हाला कमी व्याजदरात 8 लाख रुपये वैयक्तिक कर्ज देईल,' अशा शब्दांत अनोळखी...\nचोराच्या वाटा... (एस. एस. विर्क)\nआम्ही केलेल्या अंदाजानुसार एका ठराविक झोपडीत तीनजण बसलेले होते. आम्ही ज्याच्या शोधात आलो होतो तो शांताराम आणि इतर दोन मुलं. शांतारामची बोटं...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/61877", "date_download": "2019-01-19T06:14:54Z", "digest": "sha1:KCJCNFDJCCMNCZD3OCS6NYJAJWCFPRVI", "length": 11064, "nlines": 141, "source_domain": "www.maayboli.com", "title": "दिनान्क पाच मार्च दोन हज्जार बारा (बापूस नावाचा हापूस ) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /केदार१२३ यांचे रंगीबेरंगी पान /दिनान्क पाच मार्च दोन हज्जार बारा (बापूस नावाचा हापूस )\nदिनान्क पाच मार्च दोन हज्जार बारा (बापूस नावाचा हापूस )\nदिनान्क पाच मार्च दोन हज्जार बारा (बापूस नावाचा हापूस)\nचि शरण्या (उर्फ पिन्नीस)\nउद्या तुला पाच वर्ष होतील. तुला म्हणून हे असम्बद्ध पत्र लिहीतो आहे. खरतर स्वतालाच उद्देशून आहे हे. शब्द तोकडे असतील पण भावना मात्र खर्‍या आहेत.\nपाच मार्चची तारीख माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठी तारीख आहे. देवाने मला दि��ेला स्पेशल डे आहे म्हण ना. आता मी लिहीलेल तुला कदाचित वाचता येणार नाही पण थोडी मोठी झाल्यावर तुला कळेल मला नक्की काय म्हणायचे आहे ते.\nमला तो दिवस अगदी कालच्या सारखा आठवतो. सन्ध्याकाळी ४ पासून मी अस्वस्थ येरझार्‍या घालतो होतो. डॉक्टरीण बाई मध्ये मध्ये येऊन काय काय सान्गून जात होत्या. त्या म्हणाल्या नॉर्मल डीलीव्हरी कठीण दिसतेय बहुदा सीझेरीयन करायला लागेल. रात्री १०.३७ मिनीटानी मला बोलवण्यात आल. आता बहुदा सीझेरीयन करायला लागणार मला वाटल. पण डॉक्टर काही बोलल्याच नाहीत. मनातून खुप खुप भिती वाटली अगदी रडू फुटल म्हण ना. त्या म्हणाल्या अहो बघा तरी बाळाकडे. आणि इतक्या वेळ काळजीत असलेल्या मला तू दिसलीस डॉक्टरीण बाईन्च्या डाव्या हातात. इतकुशी वितभर, टुकुर टुकुर डोळ्याने बघणारी, माझ्या सारख्याच लाम्ब कानाची आणि तान्बूस गोर्‍या रन्गाची\nतुझा पहिला फोटो काढण्यासाठी मी केमेरा सरसावला आणि तू अगदी फ्रेम कडे बघायला लागलीस अगदी पोझ दिलीस म्हण ना. मला वाटल तू तुझ्या चिन्गूट्ल्या डोळयाने अगदी थेट केमेरा आडच्या माझ्या डोळ्यात बघते आहेस. फोटोला अशी लोभस पोझ देण्याची तुझी सवय अगदी तेन्व्हा पासूनची बर का. नन्तर तुझे खुप सारे फोटो काढले पण त्या पहील्या फोटोची सर अगदी कश्शालाही नाही बर का. माझ्या साठी तो जगातला सर्वात सुन्दर फोटो आहे.\nखर तर मला खुप काही लिहायचे आहे पण जमतच नाहीये ग. पण मला काय म्हणायच आहे ते खुप थोडक्यात सान्गतो जी जगातल्यामाझ्या सारख्या अगदी अगणीत पित्यान्च्या भावना असतील.\nबापूस नावाचा हापूस असतो\nआई सान्भाळते उदरात आणि बापूस जपतो काळजात\nबापूस असतो कन्स लेक होते कृष्ण\nलेक जर भीम तर बापूस जरासन्ध\nभातुकलीच्या खेळात जीरे कढी पत्त्याची फोडणी पडते\nबापूस खोकतो फोडणीने आणि लेक नेत्रातून हसते\nडोळ्यातला हर्षदव तीच्या गालावर ओघळतो\nहसू तीचे झेलत बापूस मनात पाघळतो\nपाठवणीच्या वेळी माय मावशी रडते पण बापूस मात्र रडत नाही\nपालवी कुढल्यावर झाडाचे आक्रन्दन जगाला कधी कळत नाही\nपडलेल्या आम्ब्याचा बाठा कधी झरत नसतो\nगर झडला बाठा उरला तरी गोडवा कधी सरत नसतो\nबापूस नावाचा हापूस असतो बापूस नावाचा हापूस असतो\nकेदार१२३ यांचे रंगीबेरंगी पान\nपडलेल्या आम्ब्याचा बाठा कधी\nपडलेल्या आम्ब्याचा बाठा कधी झरत नसतो\nगर झडला बाठा उरला तरी गोडवा कधी सरत न��तो\nबापूस नावाचा हापूस असतो बापूस नावाचा हापूस असतो >>> निशब्द अप्रतिम. खूप गोड वर्णन केलय. पु.ले.शु.\nकाय गोड लिहीलस रे..\nकाय गोड लिहीलस रे..\nशरण्याला वादिहाशु अन खूप आशिर्वाद.\nगोड लिहिलंयस, लेकिला वादिहाशु\nगोड लिहिलंयस, लेकिला वादिहाशु (उशिराने) तो पहिला फोटो टाक ना इथे काही हरकत नसेल तर.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.huamachinery.com/mr/", "date_download": "2019-01-19T06:15:30Z", "digest": "sha1:KLFXPNA7OKNMEEMBJSK4YSZYG72PUCC2", "length": 7965, "nlines": 171, "source_domain": "www.huamachinery.com", "title": "हाय सुक्या गवताच्या गासड्या बांधणारे यंत्र, सुक्या गवताच्या गासड्या बांधणारे यंत्र मशीन, रोटरी Tedder, लाकूड Chippers, रोटरी डिस्क कापण्याचे यंत्र - Hualand", "raw_content": "\nऑफ रोडिंग बांधकाम मशीन\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआम्ही प्रगत तंत्रज्ञान समजले\nगोल हाय सुक्या गवताच्या गासड्या बांधणारे यंत्र RXYK-0850\nहाय Tedder व दंताळे\nकृपया मागे पहा खंदक खणणारा\nवुड मारा मशीन वर्ल्डकपमध्ये-8\nवुड उत्साही मशीन वर्ल्डकपमध्ये-40\n\"वेईफांग HUALAND यंत्रणा कं., लि\" 2004 प्रथम उत्पादने ओळीत आंतरराष्ट्रीय व्यापार सुरु एकही ओवरनंतर लोडर आणि ट्रॅक्टर साठी backhoe होते. 2006 मध्ये विकसित Huamachinery कृपया मागे पहा लाकूड उत्साही आणि डिझेल लाकूड chipper.Both तसेच world.other ट्रॅक्टर संलग्नक विकल्या जातात, जसे की समाप्त गवत कापणारा, कठोर टीका करणारा, रस्ता नाशक, snowblower.In 2010 brazil.And Huamachinery OEM रस्ता बांधकाम मशीन, विकसित होते आता Huamachinery 5 प्रक्रिया कार्यशाळा, 3 विधानसभा कार्यशाळा, 1 पृष्ठभाग उपचार कार्यशाळा, 2 पूर्ण उत्पादन कोठार, भाग 2 कोठार 1showroom आहे; 3 उत्पादने ओळी: लाकडीकामाच्या मशीन ट्रॅक्टर-समोर शेवटी लोडर, backhoe, बर्फ वाहणारा, रस्ता नाशक आणि इ 100 कामगार आणि 6 अभियंते 3PT संलग्नक haying मशीन ...\nस्क्वेअर हाय सुक्या गवताच्या गासड्या बांधणारे यंत्र - 1.9\nस्क्वेअर सुक्या गवताच्या गासड्या बांधणारे यंत्र 2060\nकापणारा 0910C सह हाय सुक्या गवताच्या गासड्या बांधणारे यंत्र\nमोठा गोल हाय गासडी मशीन\nवुड मारा ट्रॅक्टर अंमलबजावणी वर्ल्डकपमध्ये-18/22\nगोल गवत सुक्या गवताच्या गासड्या बांधणारे यंत्र RXYK-0890\nमॉडेल 2500 18-50hp 1 ट्रॅक्टर वापरले जाऊ शकते प्रथम तीन बिंदू बां���ून ठेवणे मुख्य विधानसभा संलग्न. सांबराच्या शिंगाचे टोक मतदान प्रतिष्ठापन करतेवेळी, चार वीजेचे वापरून कनेक्ट केलेले आहे ते पार hub.The सांबराच्या शिंगाचे टोक मतदान तळ बाजूस रुळांमधील आत आहेत याची खात्री करा. 2 टी याची खात्री करा ...\nआधी मिनी गोल सुक्या गवताच्या गासड्या बांधणारे यंत्र येथपासून चालवतात काही गोष्टी आहेत. 1 तीन बिंदू बांधून ठेवणे करण्यासाठी सुक्या गवताच्या गासड्या बांधणारे यंत्र संलग्न. हे आपण लिफ्ट आणि विधानसभा करत असताना सुक्या गवताच्या गासड्या बांधणारे यंत्र जाण्यास अनुमती देईल. 2 सुक्या गवताच्या गासड्या बांधणारे यंत्र निराळा आत संग्रहित भाग प्राप्त करणे आवश्यक आहे. भाग पुनर्प्राप्त करण्यासाठी, रेमो ...\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nपत्ता: वेईफांग शहर, शानदोंग प्रांत, चीन\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://old.marathibooks.com/bookserve/index.php?showpage=showauthor&SearchWord=%E0%A4%A1%E0%A5%89.+%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3+%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%87", "date_download": "2019-01-19T06:22:17Z", "digest": "sha1:KNGEMP3FK2MOQ2FO7R7332Z6LOLMRNXZ", "length": 7596, "nlines": 150, "source_domain": "old.marathibooks.com", "title": "Category Main Page : MarathiBooks", "raw_content": "\nपुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती\n\"डॉ. बाळ फोंडके\" यांची उपलब्ध पुस्तके.\n१३२ पाने | किंमत:रु.१३०/-\nपेशीबद्ध जीवन : एक निरंतर प्रवास\n८० पाने | किंमत:रु.५०/-\n१३६ पाने | किंमत:रु.१३०/-\n२७२ पाने | किंमत:रु.२२०/-\n१८५ पाने | किंमत:रु.१४०/-\n९२ पाने | किंमत:रु.६०/-\n१८६ पाने | किंमत:रु.१५०/-\n१९६ पाने | किंमत:रु.११०/-\n२४० पाने | किंमत:रु.१५०/-\n३२ पाने | किंमत:रु.५०/-\n३२ पाने | किंमत:रु.५०/-\n३२ पाने | किंमत:रु.५०/-\n३२ पाने | किंमत:रु.५०/-\n३२ पाने | किंमत:रु.५०/-\nशिक्षण महर्षी भाऊराव पाटील\n२६ पाने | रु.२५/-\nलेखक: ना. बा. लेले\n१९२ पाने | रु.१५०/-\nलेखक: प्रा. शशिकांत गोखले\nलेखक: डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी\n४८ पाने | रु.२५/-\nमराठीसृष्टी या पोर्टलचे हे एक खास वैशिष्ट्यपूर्ण दालन. मराठीतील अनेक नामवंत, प्रकाशित तसेच अप्रकाशित व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा आगळावेगळा व्यक्ती-संदर्भ कोश.आपला संदर्भ आजच समाविष्ट करा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://old.marathibooks.com/bookserve/index.php?showpage=showauthor&SearchWord=%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80+%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%B3+%2C+%E0%A4%A1%E0%A5%89.+%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE+%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2019-01-19T06:23:37Z", "digest": "sha1:5W7KXE4B3GZSTXUFQSVSCPEZ6T2LASKU", "length": 2968, "nlines": 55, "source_domain": "old.marathibooks.com", "title": "Category Main Page : MarathiBooks", "raw_content": "\nपुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती\n\"मनाली गाडगीळ , डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी\" यांची उपलब्ध पुस्तके.\nक्रांतीवीर लहुजी वस्ताद व वासुदेव बळवंत फडके\nलेखक:मनाली गाडगीळ , डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी\n३२ पाने | किंमत:रु.१२/-\nशिक्षण महर्षी भाऊराव पाटील\n२६ पाने | रु.२५/-\nलेखक: ना. बा. लेले\n१९२ पाने | रु.१५०/-\nलेखक: प्रा. शशिकांत गोखले\nलेखक: डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी\n४८ पाने | रु.२५/-\nमराठीसृष्टी या पोर्टलचे हे एक खास वैशिष्ट्यपूर्ण दालन. मराठीतील अनेक नामवंत, प्रकाशित तसेच अप्रकाशित व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा आगळावेगळा व्यक्ती-संदर्भ कोश.आपला संदर्भ आजच समाविष्ट करा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/the-bottle-of-hotel-and-restaurant-water-can-sell-mrp-at-a-higher-rate/", "date_download": "2019-01-19T06:02:52Z", "digest": "sha1:XHCLM67ZL2CLW5H6J4MDAV5HYFGN3MEZ", "length": 14668, "nlines": 227, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "हॉटेल आणि रेस्टॉरंट पाण्याची बाटली MRP चं बंधन नाही जास्त दराने विकू शकतात . | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/National/हॉटेल आणि रेस्टॉरंट पाण्याची बाटली MRP चं बंधन नाही जास्त दराने विकू शकतात .\nहॉटेल आणि रेस्टॉरंट पाण्याची बाटली MRP चं बंधन नाही जास्त दराने विकू शकतात .\n2015 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला फेडरेशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्टॉरंट असोसिएशन्स ऑफ इंडियाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे\n0 194 1 मिनिट वाचा\nहॉटेल आणि रेस्टॉरंट मिनरल वॉटर अर्थात बादली बंद पाणी आणि इतर खाण्याचे हवाबंद पदार्थ एमआरपीपेक्षा जास्त दराने विकू शकतात असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट्सवर एमआरपी दराने विकण्यासाठी जबरदस्ती केली जाऊ शकत नाही असं सर्वोच्च न्यायलयाने सांगितलं आहे. न्यायालयानुसार, हॉटेल आणि रेस्टॉरंट्स सेवा पुरवतात आणि त्यांना लीगल मेट्रोलॉजी अॅक्ट अंतर्गत आणलं जाऊ शकत नाही. हॉटेल मालकांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने ही बाब नमूद केली.\nद फेडरेशन हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाने (FHRAI) सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे एफएचआरएआय विरुद्ध केंद्र सरकार अशी लढाई सुरु झाली होती. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सांगितंल की, हॉटेल आणि रेस्टॉरंट फूड आणि ड्रिंक्स सर्व करतात, ते एकाप्रकारे सेवा पुरवतात. त्यामुळे हे एकत्रित बिलिंगसोबत जोडण्यात आलेला व्यवहार आहे आणि या गोष्टींवर एमआरपी रेटचा दबाव टाकला जाऊ शकत नाही.\nमिळालेल्या माहितीनुसार, सरकारने एफएचआरएआयविरोधात दाखल केलेल्या आपल्या प्रतिज्ञापत्रात सांगितलं होतं की, हॉटेल आणि रेस्टॉरंट्समध्ये प्री-पॅकेज्ड वस्तूंवर एमआरपीपेक्षा जास्त पैसे आकारणे लीगल मेट्रोलॉजी अॅक्टनुसार गुन्हा आहे. तसंच मिनरल वॉटर अर्थात बादली बंद पाण्यावर एमआरपीपेक्षा जास्त दर आकारल्यास दंड किंवा शिक्षा होऊ शकते.\nसुनावणीदरम्यान उपस्थित एका वकिलाने संगितलं की, ‘हॉटेल आणि रेस्टॉरंट्समध्ये इतर अनेक सेवा पुरवल्या जातात. एमआरपीच्या उल्लंघनासाठी कायदेशीर कारवाई केली जाऊ शकत नाही’. याआधी अधिका-यांनी हॉटेल आणि रेस्टॉरंट्समध्ये मिनरल वॉटरसारख्या गोष्टी एमआरपी दरानेच विकल्या पाहिजेत असं म्हटलं होतं. अन्यथा कारवाई केली जाईल अशी चेतावणी दिली होती.\nलीगल मेट्रोलॉजी एक्टच्या कलम-36 नुसार जर कोणी व्यक्ती छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीत एखादी वस्तू विकताना आढळल्यास त्याला पहिल्यांदा असा गुन्हा केल्यामुळे 25 हजाराचा दंड आकारला जाईळ, पुन्हा त्याने ही चूक केल्यास 50 हजाराचा दंड आणि पुनरावृत्ती करत राहिल्यास 1 लाखाचा दंड किंवा एक वर्षाचा तुरूंगवास अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.\nसिंचन घोटाळा : नागपुरात चार प्रकल्पातील, 12 अधिकाऱ्यांसह 15 जणांवर गुन्हे दाखल.\nरोहित शर्माचं जबरदस्त द्विशतक , श्रीलंकेला 393 धावांचे लक्ष्‍य.\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nदेशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात – नितीन गडकरी\nइच्छामरणाला सशर्त मंजुरी;सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/products/anubischa-rahasya-aani-itar-3-katha", "date_download": "2019-01-19T07:07:58Z", "digest": "sha1:DSWF4OHRVKDAGUIYZKMZ353GXEN6GTGE", "length": 17199, "nlines": 383, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा Satyajeet Reचे अनुबिसचं रहस्य आणि इतर ३ कथा पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आर��रबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nअनुबिसचं रहस्य आणि इतर ३ कथा\nएम.आर.पी Rs. 100 (सर्व कर समावेश)\nखरेदी करा सूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nलेखक डॉ. अशोक जैन, सत्यजित रे\nफॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथां'ची मालिका सर्व वयोगटाच्या वाचकांमध्ये लोकप्रिय झाल्याने 'रोहन प्रकाशन' पुन्हा एकदा घेऊन आलं आहे - याच फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या आणखी १२ थरारक कथांचे ४ संग्रह; त्यातल्या या ४ कथा...\n१. किमती वस्तूंचे संग्रहालय असलेल्या राजनबाबूंना एके दिवशी छापील अक्षरं कापून तयार केलेलं धमकीचं पत्र येतं... नंतर एक मुखवटाधारी माणूसही त्यांना घाबरवून सोडतो. कोण असेल हा 'दार्जिलिंगचा धोका'दायक माणूस\n२. कैलास चौधरींना आलेल्या एका निनावी पत्रात त्यांच्याकडचं एक मौल्यवान रत्न विशिष्ट ठिकाणी आणून देण्याबद्दल सांगितलेलं असतं. आणि तपास करताना फेलूदासमोर येतं 'कैलास चौधरींच्या रत्ना' विषयी एक अनपेक्षितच सत्य\n३. किमती वस्तूंचे संग्राहक नीलमणीबाबू यांना इजिप्तशियन चित्रलिपीत लिहिलेलं एक पत्र येतं. त्यात धमकी तर नाहीये ना, याचा शोध घेताना दुसर्‍या एका संग्राहकाकडचीही इजिप्तशियन मूर्ती चोरीला जाते. चित्रलिपीसारखं गूढ वाटणारं 'अनुबिसचं रहस्य' फेलूदा कसं सोडवेल\n४. राधारमण समाद्दार या काहीशा श्रीमंत, विक्षिप्त पण बुध्दिमान संगीतवाद्य संग्राहकाचे अखेरच्या क्षणी शब्द असतात - ''माझ्या नावात... किल्ली... किल्ली...'' या 'किल्ली'त दडलेलं रहस्य फेलूदा कसं उकलेल\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nअनुबिसचं रहस्य आणि इतर ३ कथा\nकेदारनाथची किमया आणि इतर २ कथा\nटिंटोरेट्टोचा येशू आणि १ कथा\nफॅन्टॅस्टिक फेलूदा - ‘ब्लॅक’ संच\nफॅन्टॅस्टिक फेलूदा - चालत्या प्रेताचं गूढ + २ कथा\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/srujanrang-news/dancing-is-good-for-both-your-physical-and-mental-health-1572657/", "date_download": "2019-01-19T06:39:05Z", "digest": "sha1:NXPJNGUCEMPW6XCYIPYBACMEK5TS6S5B", "length": 25403, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Dancing is good for both your physical and mental health | मना सज्जना, नृत्य पंथेची जावे.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nमना सज्जना, नृत्य पंथेची जावे..\nमना सज्जना, नृत्य पंथेची जावे..\nया कल्पक व जरा हटके पद्धतीमुळे अनेक चांगले बदल कंपनीमध्ये पाहायला मिळत आहेत.\nकाही दिवसांपूर्वी फेसबुकवर एक व्हिडीओ पाहण्यात आला. आजकाल काही कॉपरेरेट कंपन्या एक नवीन फंडा राबवीत आहेत. ऑफिस सुरू होण्याच्या वेळेला किंवा ब्रेकच्या वेळेमध्ये सगळे एकत्र येतात आणि गाणी लावून पाच-दहा मिनिटं मनसोक्त नृत्य करतात. या कल्पक व जरा हटके पद्धतीमुळे अनेक चांगले बदल कंपनीमध्ये पाहायला मिळत आहेत.\nआजकालच्या स्पर्धात्मक युगामध्ये आपण सगळे घडय़ाळाच्या काटय़ावर धावत असतो, डोक्यावर प्रचंड तणाव घेऊन काम करीत असतो. या धकाधकीच्या दिनक्रमात बरेचदा कळत नकळत आपले आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत जाते कोणतेही काम चांगल्या प्रकारे करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्याची साथ असणे फार महत्त्वाचे आहे. हेच अनेक मोठय़ा कंपन्यांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये सिद्ध झालेय, त्यामुळे या नव्या पद्धतीचा वापर कंपन्यांमध्ये करण्यात येत आहे. कामातून वेळ काढून, थोडा वेळ सगळ्यांनी एकत्र येऊन ‘डान्स’ केल्याने तणाव कमी होण्यास मदत होते, कंटाळा झटकून परत काम करण्याची ऊर्जा ��िळते, पूर्णवेळ संगणकासमोर बसून काम करण्यातून एक ब्रेक मिळतो आणि सगळ्यांनी एकत्र येऊन नृत्य केल्याने ऑफिसमध्ये एक प्रकारचे आनंदी, उत्साही वातावरण तयार होते. तणाव व कंटाळा कमी झाल्यावर काम केल्याचा चांगला परिणाम दिसून येतो; परिणामी याचा फायदा कंपनीला होतो\nया वर्षी १० ऑक्टोबरला जगभर साजरा केल्या गेलेल्या जागतिक मानसिक आरोग्य दिवसाची ‘थीम’ सुद्धा ‘कार्यालयातील मानसिक स्वास्थ्य’ अशी ठरवली होती. कामाचा प्रचंड तणाव, ऑफिसमधील स्पर्धा, वाढत चाललेला कामाचा व्याप; या सगळ्या गोष्टींचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर होत असतो. त्या अनुषंगाने आधी उल्लेख केलेला कल्पक, नृत्याचा मार्ग हा मानसिक तणाव दूर करण्यास नक्कीच फायदेशीर उपाय ठरत आहे.\nमागील दोन लेखांमध्ये सर्वागीण विकासासाठी आणि शारीरिक आरोग्यासाठी नृत्याचा कशा प्रकारे उपयोग होतो याचा आपण आढावा घेतला. आज आपण नृत्यकलेचा मानसिक आरोग्य टिकवून ठेवायला कसा उपयोग होऊ शकतो; त्याबद्दल जाणून घेणार आहोत. शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे. सुखी, समाधानी व निरोगी आयुष्यासाठी शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले असणे आवश्यक आहे. शरीर व मनाचा घनिष्ठ संबंध आहे आणि या दोन्ही गोष्टींचा एकमेकांवर पूरक परिणाम होत असतो. त्यामुळे शारीरिक आरोग्याकडे लक्ष देताना मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत नाही ना, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. ताप, सर्दी, खोकल्यापासून अनेक गंभीर शारीरिक आजारांसाठी आपण उपचार घेतो, शारीरिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी व्यायाम, आहार यांकडे लक्ष देतो. मात्र तितकेसे लक्ष मानसिक आरोग्याकडे दिले जात नाही. त्याबद्दल मनमोकळेपणाने बोलण्याची सुद्धा अनेकांना लाज वाटते. त्यामुळे नैराश्य, आत्महत्या, इतर मानसिक आजार त्यांच्या सुरुवातीच्या काळात दुर्लक्षित केले जातात आणि योग्य उपचार न घेतल्याने त्यांचा जीवनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठीही काही गोष्टींचा नियमित सराव करणे महत्त्वाचे आहे. समुपदेशनाबरोबरच चांगली कलाकृती पाहणे, वाचन करणे, काही कला जोपासणे, बाहेर फिरायला जाणे, प्राणायाम व योगासने, मनातील भावना व्यक्त करणे अशा अनेक गोष्टींमधून मनावरील ताण हलका होण्यास मदत होते. नृत्यकलेचा मानसिक आरोग्यासाठी मोठय़ा प्रमाणावर व विविध ठिकाणी वापर होत आहे आणि नृत्यकला मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.\nमी, अनेकदा कामाचा किंवा इतर वैयक्तिक आयुष्यातील ताण, थकवा नृत्यवर्गाला गेल्यावर विसरून जाते. नृत्य केल्यानंतर मन ताजेतवाने होते, राग शांत होतो आणि विविध गोष्टींवर शांतपणे विचार करण्याची संधी मिळते. असाच अनुभव अनेक लोकांना येत असतो आणि म्हणूनच अनेक जण कामाच्या, आयुष्याच्या धावपळीत सुद्धा नृत्याचा वर्ग चुकणार नाही याचा प्रयत्न करताना दिसतात.\nलहानपणापासून नृत्य शिकायला सुरुवात केली तर नृत्यातून ‘स्ट्रेस मॅनेजमेंट’चे अनेक पैलू आपोआप शिकायला मिळतात. नृत्य शिकताना कधी कधी एखादी गोष्ट शिकायला जास्त वेळ लागतो, स्पर्धामध्ये भाग घेतल्यावर हारजीत अनुभवयाला मिळते, रंगमंचावर सादरीकरणाच्या आधी पोटात गोळा येतो. पण या सगळ्यांमध्ये आपला सराव चालू ठेवून, ध्येय निश्चित करून मेहनत करण्याची सवय लागते. लहानपणी अभ्यास व नृत्य या दोन्ही गोष्टींना योग्य वेळ दिला तर, वेळेच्या नियोजनाचीही सवय होते आणि या गोष्टी पुढील जीवनात फायदेशीर ठरतात. आलेल्या एखाद्या अपयशाने किंवा नृत्यात झालेल्या दुखापतीने खचून न जाता आपण नव्या जिद्दीने पुन्हा नृत्य करण्याची उभारी घ्यायला शिकतो. रंगमंचावर सादरीकरण केल्याने भीड चेपली जाते व आत्मविश्वास वाढायला मदत होते. पुढे व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात या अनुभवांची शिकवण मदतीस येऊ शकते. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कुणालाही नृत्य केल्यावर, ‘कसं वाटतंय’ असे विचारले तर बहुतांश वेळा, ‘हलकं वाटतंय’, ‘‘मस्त वाटतयं,’’ अशीच उत्तरे ऐकायला मिळतात. नृत्यामुळे मनावर होणाऱ्या चांगल्या परिणामांमागे तशी वैज्ञानिक कारणांची जोडसुद्धा आहे’ असे विचारले तर बहुतांश वेळा, ‘हलकं वाटतंय’, ‘‘मस्त वाटतयं,’’ अशीच उत्तरे ऐकायला मिळतात. नृत्यामुळे मनावर होणाऱ्या चांगल्या परिणामांमागे तशी वैज्ञानिक कारणांची जोडसुद्धा आहे नृत्यावर केल्या गेलेल्या वैज्ञानिक चाचण्यांमध्ये असे सिद्ध झालेय की नृत्य केल्यावर मेंदूमध्ये ‘एंडोर्फिन’ (endorphin) संप्रेरक स्रवतात. हे संप्रेरक ‘हॅपी हॉर्मोन’ म्हणून ओळखले जाते. आनंद वाटण्याच्या भावनेसाठी एंडोर्फिन संप्रेरक काम करते, तसेच त्यामुळे मूड चांगला होण्यास हातभार लागतो. त्यामुळे नृत्यामुळे मेंदूत स्रवत असलेल्या ‘हॅपी’ हॉर्मोनमुळे, नृत्य केल्यावर मन आनंदी होते आणि मूड सुधारतो नृत्यावर केल्या गेलेल्या वैज्ञानिक चाचण्यांमध्ये असे सिद्ध झालेय की नृत्य केल्यावर मेंदूमध्ये ‘एंडोर्फिन’ (endorphin) संप्रेरक स्रवतात. हे संप्रेरक ‘हॅपी हॉर्मोन’ म्हणून ओळखले जाते. आनंद वाटण्याच्या भावनेसाठी एंडोर्फिन संप्रेरक काम करते, तसेच त्यामुळे मूड चांगला होण्यास हातभार लागतो. त्यामुळे नृत्यामुळे मेंदूत स्रवत असलेल्या ‘हॅपी’ हॉर्मोनमुळे, नृत्य केल्यावर मन आनंदी होते आणि मूड सुधारतो तसेच नृत्यामुळे मेंदूमध्ये सेरोटोनिन, नॉन एपिनेफ्रिन, डोपामाइन या न्यूरोट्रान्समीटरची पातळी वाढण्यास मदत होते, परिणामी निराशा, दु:ख कमी होण्यास मदत होते. कारण या न्यूरोट्रान्समीटरची पातळी नैराश्य असलेल्या व्यक्तींमध्ये घटलेली दिसून येते. नृत्य शिकून सादरीकरण वा सराव करण्यातून आनंद तर मिळतोच पण त्याचशिवाय नृत्योपचार पद्धतीमध्ये नृत्याचा उपयोग भावना व्यक्त करण्यासाठी केला जातो. त्यामुळे नृत्योपचारामध्ये नृत्य शिकून त्याचे सादरीकरण करणे हे उद्दिष्ट नसते; तर शारीरिक हालचालींचा भावनिक पातळीवर मेळ साधून, मानसिक उपचारांसाठी नृत्याचा वापर केला जातो. लहान मुलांमध्ये स्वमग्नता, चंचलपणा मतिमंदता इत्यादी गोष्टींसाठी तसेच मोठय़ा व्यक्तींमध्ये नैराश्य अतिचिंतेचा विकार, नातेसंबंधातील तणाव; याचबरोबर मेंदूचे-कंपवात, अर्धागवायू, स्मृतिभ्रंश अशा आजारांसाठीही नृत्योपचाराचा वापर मोठय़ा प्रमाणात करण्यात येत आहे. नृत्यामुळे शरीर व मन यांचे संतुलन सुधारण्यास मदत होते, हाच नृत्योपचार पद्धतीचा पाया समजला जातो. लहानपणापासून नृत्याची आवड असल्यास मुलांना नृत्याचे प्रशिक्षण दिले तर सुदृढ शरीर व मन जपण्यासाठीही मुलांना मार्गदर्शन मिळू शकेल. निश्चितच त्याचा फायदा पुढील आयुष्यात निरोगी आयुष्य जगण्यासाठी होऊ शकेल.\nआजकाल तरुण पिढीसुद्धा तणाव कमी करण्यासाठी आणि सुखी आयुष्यासाठी नृत्याचा मार्ग निवडताना दिसत आहे. तसेच मेंदू, मन व शरीर स्वास्थ्यासाठी वृद्धांमध्येही नृत्याचा अवलंब केल्याचे निदर्शनास येत आहे. नृत्याच्या अनेकविध फायद्यांबद्दल लोक, जागरूक होताना दिसत आहेत; हा नक्कीच आशादायी बदल समाजात घडत आहे. कुठलाही मानसिक आजार असला किंवा नसला तरी मानसिक स्वास्थ्यासाठी नृत्यासारखा उपाय अवलंबून बघायला काहीच हरकत नाही. शरीराएवढीच मनाच्या आरोग्याची काळजी घ्या आणि त्यासाठी जरा नृत्याच्या लयीवर थिरकायला विसरू नका ‘किप डान्सिंग, किप स्माइलिंग, स्टे मेंटली फिट ‘किप डान्सिंग, किप स्माइलिंग, स्टे मेंटली फिट\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजाणूनबुजून टीका कराल तर मी देखील शांत राहणार नाही - रवी शास्त्री\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरण: सेवकाने दिला दगा, तरुणीने केले ब्लॅकमेल, ३ अटकेत\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nतुमच्याकडे दुसरं काम नाही का; हार्दिक पांड्या प्रकरणावरून स्वरा भास्करचे कोर्टाला चिमटे\nये बारामतीमध्ये बघतोच तुला; अजित पवारांचे गिरीश महाजनांना आव्हान\n...म्हणून मोदी जनतेला छळतात; राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून सांगितले कारण\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/battle-against-indigenous-people-drought-getting-big-success-114088", "date_download": "2019-01-19T07:12:53Z", "digest": "sha1:7TO5ECX4FXAB4GRKAQU2PV3BC2TTZ74U", "length": 14830, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "battle against the indigenous people drought is getting big success जनतेच्या लढ्यात, नेत्यांची साथ | eSakal", "raw_content": "\nजनतेच्या लढ्यात, नेत्यांची साथ\nशनिवार, 5 मे 2018\nमलवडी - माणदेशी जनतेच्या दुष्काळाशी सुरुरू असलेल्या लढ्याला मोठे यश मिळत आहे. ग्रामस्थांचे मनोबल वाढविण्यासाठी ���ावोगावी श्रमदान करतानाच आर्थिक वा यांत्रिकी मदत करण्याचा नेतेमंडळींनी धडाका लावला आहे.\nमलवडी - माणदेशी जनतेच्या दुष्काळाशी सुरुरू असलेल्या लढ्याला मोठे यश मिळत आहे. ग्रामस्थांचे मनोबल वाढविण्यासाठी गावोगावी श्रमदान करतानाच आर्थिक वा यांत्रिकी मदत करण्याचा नेतेमंडळींनी धडाका लावला आहे.\nआमदार जयकुमार गोरे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख व सातारा जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी यानिमित्ताने माण मतदारसंघ पिंजून काढला आहे. श्री. गोरे हे दररोज दोन ते तीन गावांत श्रमदान करत आहेत. हातात टिकाव आणि फावडे घेऊन गावकऱ्यांसह ते जलसंधारणाच्या कामात मदत करत आहेत. श्रमदान केल्यावर ते श्रमदात्यांना संबोधित करून त्यांचा उत्साह वाढवत आहेत. मशिनची मदत देण्याचा प्रयत्नही करत आहेत. श्री. घार्गे यांनीही आपल्या सहकार्यांसोबत गावोगावी भेटी सुरू केल्या आहेत. माणमधील कळसकरवाडी व गाडेवाडी ही दोन गावे त्यांनी दत्तक घेतली असून, तिथे ते मदत करणार आहेत. श्री. देशमुख व त्यांची पत्नी अनुराधा देशमुख हे दोघे जवळपास संपूर्ण माण व खटाव तालुक्‍यांतील श्रमदान सुरू असलेल्या गावात पोचले आहेत. ग्रामस्थांना मार्गदर्शनही करत आहेत. तसेच खासदार शरद पवार, कंपनी सामाजिक दायित्व (C.S.R.), ड्रीम सोशल फाउंडेशन व माणदेशी फाउंडेशन यांच्या माध्यमातून आर्थिक व मशिनची मदत करत आहेत. श्री. देसाई हे स्वतः तसेच शासनाच्या माध्यमातून गावांना मदत देत आहेत. अनेक गावांना त्यांनी मशिन, डिझेल वा आर्थिक स्वरूपात मदत केली आहे. नेतेमंडळींच्या या मदतीमुळे तसेच साथीमुळे श्रमदात्यांचा उत्साह वाढला असून ते अजून जोमाने जलसंधारणाची कामे करत आहेत.\n\"\"माण-खटावमध्ये हजारो हात जलक्रांती करण्यासाठी सरसावले आहेत. प्रत्येकजण काही ना काही योगदान देत आहे. माझ्या माणदेशी जनतेला साथ देण्यासाठी मी सदैव तयार आहे.''\n\"\"माण-खटावमधील श्रमदानाच्या माध्यमातून सुरू असलेल्या जलसंधारणाच्या चळवळीत माझा सक्रिय सहभाग असून, ग्रामस्थांना मदत करण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही.''\nप्रभाकर घार्गे, माजी आमदार\n\"\"जलसिंचन, जलसंवर्धनाचे महत्त्व वेळीच ओळखून स्वयंस्फूर्तीने पुढच्या पिढीसाठी पाण्याचे संवर्धन करण्याचे जे काम सुरू आहे, त्याला मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे.''\n-प्रभाकर देशमुख, माजी विभागीय आयुक्त\n\"\"आपले गाव पाणीदार व्हावे म्हणून ग्रामस्थांचे जे प्रयत्न सुरुरू आहेत, त्यात आपला मदतीचा खारीचा वाटा असावा, हीच आमची धारणा आहे.''\n-अनिल देसाई, जिल्हा उपाध्यक्ष, भाजप, सातारा जिल्हा\n‘मागास असल्यामुळेच मराठ्यांना आरक्षण’\nमुंबई - आर्थिक-सामाजिकदृष्ट्या मागास असल्यामुळे मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले, असे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने शुक्रवारी उच्च न्यायालयात दाखल...\nआता राहणार नाही भाजपचे सरकार\nदहिवडी - हे वर्ष निवडणुकांचे वर्ष ठरणार आहे. आता भाजपचे सरकार राहणार नाही. आमचे सरकार आल्यानंतर माण-खटावचा चेहरा-मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही, असे...\nपुणे - शहरातील लोहगाव विमानतळासाठी पार्किंग पॉलिसी ‘एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (एएआय) मंजूर केली असून, येत्या एक एप्रिलपासून तिची अंमलबजावणी होणार...\nकॉंग्रेसी भ्रष्टाचारी, महाआघाडी \"ढकोसला'\nनागपूर : नेता, नीती, सिद्धांत नसलेल्या कॉंग्रेस पक्षानेच भ्रष्टाचार जन्माला घातला तर महाआघाडी हा \"ढकोसला'आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय...\nजातिपातीवरून राजकारण करू नये\nनागपूर : ज्यांनी मते दिलीत, ज्यांनी नाही दिलीत, त्यांचीही कामे करण्यावर भर असतो. आम्ही जात, धर्म आणि भाषेवरून राजकारण करीत नाही, असे मत केंद्रीय...\nरामझुला उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला\nनागपूर : पूर्व-पश्‍चिम नागपूरला जोडणाऱ्या संत्रा मार्केट येथील केबल स्टेड रामझुला रेल्वे उड्डाणपूल टप्पा दोनचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/photo-gallery/movies-bollywood/dear-zindagi-770.htm", "date_download": "2019-01-19T07:02:51Z", "digest": "sha1:QYYMTY7TTKXHKLOI6T4RXZ62OGG3VVYQ", "length": 4234, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Photo Gallery - | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 19 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयो���लव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nरेड कॉरपेटवर करीना-मलायका-लिसाचा हॉट अंदाज\n7 खून माफचे प्रमोशन इवेंट\nइंडिया कॉचर फॅशन वीक 2010\nफॅज फातिमाचा फॅशन शो\nपीपली लाइव्हचे म्यु‍झिक लांच\nसिग्नेचर बोल्ड एंड ब्यूटीफुल फॅशन शो\nफेमिना मिस इंडिया 2010\n४७ वा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा\nरावण' या बहुचर्चित चित्रपटाच्या ध्वनिफितीच्या अनावरण प्रसंगी जमलेली स्टार मंडळी.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=479", "date_download": "2019-01-19T06:05:42Z", "digest": "sha1:TVAQWBJY7J2AJZPBQ7O2B5TE3TTZKT67", "length": 17169, "nlines": 86, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nमाजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर अंत्यसंस्कार\n-मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती\nवृत्तसंस्था / नवी दिल्ली : माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर आज स्मृतीस्थळ येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री तसेच विदेशी पाहुणे यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते.\nवाजपेयी यांचे गुरूवारी सायंकाळी येथील एम्स रूग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी एम्स रूग्णालयात जाऊन त्यांचे दर्शन घेतले, तसेच ६-ए कृष्ण मेनन मार्गस्थित वाजपेयी यांच्या निवासस्थानी रात्री अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. शुक्रवारी १० वाजतापासून दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील भाजपा मुख्यालयात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले.\nयावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अंत्यदर्शन घेतले. राज्यातील मंत्री, सर्वश्री गिरीश महाजन, पंकजा मुंडे, महादेव जानकर, संभाजी निलंगेकर-पाटील यांच्यासह राज्यातील खासदार व आमदारांनीही अंत्यदर्शन घेतले.\nदुपारी २. ३० वाजता भाजपा मुख्यालयापासून अंत्ययात्रा निघाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री यांनी स्मृतीस्थळापर्यंत पायी चालत अंत्ययात्रेत सहभाग घेतला. वाजपेयींना अखेरचा निरोप देण्यासाठी दीनदयाळ उपाध्याय मार्गाच्या\nदुतर्फा मोठ्या संख्येने जनसमूह जमला होता. ‘अटल बिहारी अमर रहे’ अशा घोषणा आणि पुष्पांचा वर्षावांनी वातावरण शोकमग्न व भाऊक झाले होते. बहादुर शहा मार्ग, दिल्ली गेट, दर्यागंज मार्गाने अंत्ययात्रा थेट स्मृतीस्थळ येथे पोहचली. अंत्यविधीसाठी विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. देशाच्यावतीने कॅबिनेट सचिवांनी वाजपेयी यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहिले. तीनही सेनादलाच्या प्रमुखांनी, संरक्षण मंत्री व संरक्षण राज्यमंत्री, लोकसभा अध्यक्षा, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, राष्ट्रपती यांनी ही पुष्पचक्र वाहिले. भूतान नरेश, अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ आदी देशांच्या सर्वोच्च प्रतिनिधींनी पुष्पचक्र वाहिले. वाजपेयी यांच्या नात निहारीका यांच्याकडे मानाचा राष्ट्रध्वज सोपविण्यात आला. त्यांच्या मानस कन्या नमिता भट्टाचार्य यांनी मुखाग्नी दिला. संपूर्ण देशाने हा भावूक प्रसंग दूरचित्रवाहिन्यांच्या माध्यमातून आपल्या मनात साठवून लाडक्या प्रधानमंत्र्यास अखेरचा निरोप दिला.\nवाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेता यावे म्हणून केंद्र शासन व केंद्रशासनाशी संलग्न कार्यालये दुपारनंतर बंद ठेवण्यात आली होती. तसेच सात दिवसांसाठी देशभरात राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nगडचिरोली पोलीस दलाने २०१८ मध्ये केला तब्बल ५० नक्षल�..\nभंडारा पोलीस ठाण्यातील हवालदारास ५ हजारांची लाच रक्कम स्वीकारतांना अटक\nशेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास तंत्रज्ञानाची मदत गरजेची : पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम\nनागपूर विभागीय मंडळाच्या सहसचिव माधूरी सावरकर यांची लोक बिरीदरी प्रकल्पास भेट\nयेत्या सोमवारपासून होणार नोंदणी : कामगार विभागाचे आता तिसरे विशेष नोंदणी अभियान\nटेकडाताला येथे बिएसएनएलचे टाॅवर उभारण्यासाठी प्रयत्न करा\nबिबट्याच्या हल्ल्यातून बालिका बचावली , चिचगाव (डोर्ली) येथील घटना\nतेंदुपत्ता संकलनासाठी देऊ केलेले पैसे नक्षल्यांना न मिळाल्यानेच पुडो यांची हत्या \n १६ कवट्या आणि ३४ मानवी सांगाडे घेऊन जाणाऱ्या रेल्वे प्रवाशाला अटक\nपतीने केली पत्नीची गळा आवळून हत्या, भांडूप येथील घटना\nएटापल्ली - आलापल्ली मार्गावर ट्रक - बसचा भिषण अपघात, पाच ते सहा जण ठार झाल्याचा अंदाज\nनिती आयोगाच्यावतीने आकांक्षित ज��ल्हयांची क्रमवारी जाहीर, गडचिरोली ३३ व्या स्थानावर\nसोनसरी परिसरात बिबट्याची दहशत, गोठ्यात बांधलेल्या वासराच्या नरडीचा घेतला घोट\nविजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा : - मा. अजयभाऊ कंकडालवार जिल्हा परिषद उपाध्यक्ष गडचिरोली\nछत्तीसगडमध्ये नक्षल्यांच्या आयईडी स्फोटात सीआरपीएफचे चार जवान शहीद\nमंजीत मंडल याची दक्षिण आशिया कराटे स्पर्धेसाठी निवड\nकृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यावर भर द्यावा : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू\nमाजी आमदार हरीराम वरखडे यांचा काॅंग्रेसमध्ये प्रवेश\nकोरपना-वणी मार्गावर टाटा मॅजिक ला ट्रकने धडक दिल्याने ११ जण जागीच ठार\nअमरावती येथून १४० पिस्तूल आणि ४० जिवंत काडतूसं जप्त\nडान्सबारच्या नावाखाली अनुचित पायंडा पुन्हा सुरू होणार नाही यासाठी राज्य शासन प्रयत्नशील\nतडीपार गुंडाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nकोंढाळा येथील 'त्या' सार्वजनिक विहिरीची दुरुस्ती कोण करणार\nपालकमंत्री, जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक एटापल्लीत\nराज्यातील ७३८ अस्थायी डाॅक्टर स्थायी कधी होणार\nशहीद बालाजी रायपूरकर यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण\nमराठा समाजाच्या आरक्षणासंबंधीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मुख्य सचिवांकडे सुपूर्द\n‘मी हनुमंता रिक्शावाला’ चित्रपटाचे नायक चिरंजीवी यांची विदर्भ न्यूज एक्सप्रेस ला सदिच्छा भेट\nतण नाशक फवारणी करताना कुरखेडा तालुक्यात शेतकऱ्याचा मृत्यू\nबाबा आमटे यांच्या जयंतीनिमित्त गुगलचे खास डुडल\nपेट्रोल २२ पैशांनी तर डिझेल २१ पैशांनी महागले\nलोहप्रकल्प उभारण्याच्या नावावर सुरू असलेले सुरजागड पहाडीवरील उत्खनन बंद करा, अन्यथा अहेरी उपविभागात चक्काजाम आंदोलन करणार\nगडचिरोली येथील महिला व बाल रूग्णालयाच्या अतिदक्षता कक्षात कर्मचाऱ्यांचे ’बर्थ डे’ सेलिब्रेशन, कारवाईचे संकेत\nशिर्डी बसस्थानकावर चोरी करणाऱ्या श्रीरामपुरच्या दोन महिलांना अटक\nकारागृहात दांडी मारल्याप्रकरणी प्रभारी अधीक्षकासह तीन जण निलंबित\nइंधन दरवाढ सुरूच, नागपुरात पेट्रोल ८७. ३९ रुपये तर डिझेल ७६. ४९ रुपये\nखरगी या आदिवासी गावाने काढली दारूची प्रेतयात्रा \nगडचिरोली येथील महिला व बाल रूग्णालयात बाह्य यंत्रणेमार्फत २६ कंत्राटी कर्मचाऱ्यांची पदे भरण्यास शासनाची मान्यता\n३१ डिसेंबर रोजी शिर्���ी येथील साईमंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार\nजहाल नक्षली पहाडसिंग म्हणतो , ‘देशाची विचारधारा बंधुत्व आणि समता’\nमराठा आरक्षणासंदर्भात राजपत्र जारी, राज्यात १६ टक्के आरक्षण लागू\nभाजप-सेना सरकारच्या अपयशाची गाथा राष्ट्रवादी राज्यातील प्रत्येक गावागावात पोचवणार : नवाब मलिक\nबेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकार राबविणार विद्यावृत्ती योजना\nवीज वितरण हानी ३ टक्क्यांवर आणा अन्यथा वेतनवाढ रोखणार : ना. चंद्रशेखर बावनकुळे\nपाऊस कमी होऊनही विकेंद्रीत पाणी साठ्यामुळे कृषी उत्पन्नात वाढ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\n७२ हजार पदे भरण्यासाठी आवश्यक कार्यवाहीचा मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील सचिव गटाकडून आढावा\nकाटोल चे भाजप आमदार आशिष देशमुख यांचा राजीनामा\nताडोबात वाघाने केला जिप्सीचा पाठलाग, पर्यटकांची घाबरगुंडी\nअसरअल्ली वनपरीक्षेत्रात वनतस्करास अटक, सागवानी लठ्ठे जप्त: तस्करांनी केला वनकर्मचाऱ्यांवर हल्ला\nगडचिरोली जिल्ह्यात चंडिपुराच्या सहा रुग्णांची नोंद, राष्ट्रीय विषाणू संस्थेची (एनआयव्ही) चमू येणार गडचिरोलीत\nगोठणगाव - चांदागड मार्गावर कार वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात , युवक ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/and-becouse-10229/", "date_download": "2019-01-19T06:31:54Z", "digest": "sha1:6OA4NDNHULDJWYZMYBN5DQH3OEM7DLM3", "length": 26506, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "आणि म्हणून.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nभाषेतले काही शब्द, म्हटलं तर त्यांना स्वतचा वेगळा अर्थ नाही. निर्थकच ते. पण अशाच शब्दांनी भाषेला जोरही येतो आणि बोलणाऱ्याचं- भाषा वापरणाऱ्याचं व्यक्तिमत्त्वही भाषेत उमटतं.\nभाषेतले काही शब्द, म्हटलं तर त्यांना स्वतचा वेगळा अर्थ नाही. निर्थकच ते. पण अशाच शब्दांनी भाषेला जोरही येतो आणि बोलणाऱ्याचं- भाषा वापरणाऱ्याचं व्यक्तिमत्त्वही भाषेत उमटतं. शिवाय असं की, हे जे शब्द आहेत, त्यांचं व्याकरणातलं स्थान काय नि कुठल्या विभक्तीला कुठला प्रत्यय ल���वायचा, हे सारं अगदी कठीण वाटलं तरी संवादासाठी मात्र भाषा अनायास वापरली जाते.. मग त्यातले काही वाक्यं अर्थपूर्ण नसली, तरीही..\nमहाराष्ट्रातले एक मोठे राजकारणी आपल्या भाषणात सतत ‘आणि म्हणून’ असं म्हणत असतात. कोणत्याही वाक्याची सुरुवात ‘आणि म्हणून’ने करून मग ते काहीही बोलतात. म्हणजे उदाहरणार्थ, ‘आणि म्हणून मला असं सांगायचंय, की आपण सगळय़ांनी या देशाला पुढे नेण्याची शपथ घ्यायला हवी.’ किंवा ‘आणि म्हणून तुम्ही सगळय़ांनी येत्या निवडणुकीत आपलाच पक्ष विजयी होईल, यासाठी जिवाचं रान करायला हवं.’ यातलं आणि म्हणून वगळलं तर वाक्याच्या मांडणीत आणि अर्थामध्येही कोणताच फरक पडण्याचं कारण नसतं. पण वाक्याची सुरुवात अशा ‘आणि म्हणून’ यासारख्या संपूर्णत: निरुपद्रवी आणि निर्लेप अशा अव्ययांनी केली म्हणजे आपण फार मोठी स्टाईल मारली असंही कदाचित वाटत असेल. असते एकेकाची बोलण्याची शैली. राजीव गांधी कोणत्याही भाषणात ‘हमें ये देखना है’ असं शंभरदा तरी म्हणायचे. ते काय पाहायचे आणि समोर बसलेल्यांना काय दिसायचं, हे कधी कळलं नाही. पण त्यांची ही शैली त्यांच्या नकलाकारांनी मात्र सहजपणे पकडली. शब्द आणि त्यांचे अर्थ यांच्यामुळे भाषा घडत असते. शब्दांना कसंही वाकवता येण्याएवढी लवचिकता ज्या भाषेत येते, तिचा काहीही व्यक्त करण्यासाठी अधिक चांगला वापर करता येतो. हिंदी ही आपल्याकडची अशी भाषा, जिच्या अंगवळणी अशी लवचिकता सहजपणे दिसते. प्रेमचंद हे हिंदीतले सुपर ग्रेट लेखक अतिशय कमी शब्दांची वाक्यं लिहायचे. पण त्यात ते शब्दांना इतक्या सहजपणे वाकवायचे, की शब्दाच्या मूळ अर्थापेक्षा खूपच निराळा असा नवा अर्थ त्यातून ध्वनित व्हायचा. पु. शि. रेग्यांची ‘पुष्कळ पुष्कळ पुष्कळणारी’ अशा ओळी असलेली एक कविता (पुष्कळा) वाचली की शब्दांचे अर्थ कसे क्षणार्धात बदलत जातात, याचं मनोहारी दर्शन घडतं. ना. धों. महानोर जेव्हा ‘झिंगलो मी झांजझुलते झाड झालो’ असं लिहितात, तेव्हा शब्दांचे बदललेले रंग दिसायला लागतात. ही परंपरा आली ती संतसाहित्यातून . असं शब्द वाकवत वाकवतच भाषा श्रीमंत होते.\nशब्दांना काही ना काही प्रत्यय जोडत तिचा वापर करण्याची मराठीची हातोटी जगावेगळी आहे. इथं शब्दाला काही चिकटलं की त्याचा वापर बदलतो. हे सारं लक्षात ठेवणं किती कठीण असतं, हे वयानं मोठे झालेल्या ज्याच्यावर ��राठी शिकायची वेळ येते, त्यालाच कळतं. लिंगांचा भयावह वापर करणारा अमराठी माणूस जेव्हा तो बाटली किंवा ते पुरुष असं म्हणतो, तेव्हा जन्मत:च मराठी येणाऱ्याला त्याचं हसू येतं. कशाला काय चिकटवायचं, याचं शास्त्र ‘स, ला, ते, स, ला, ना, ते’ अशा नियमांत बांधूनही समजणं मानवी मेंदूच्या पलीकडचं असतं, असं ते शिकताना लक्षात येतं. इथं निवडणूक असा शब्द लिहिताना ‘णू’ दीर्घ लिहायचा आणि त्या शब्दाला काहीही प्रत्यय म्हणजे शेपूट जोडलं, की तो दीर्घ ‘णू’ ऱ्हस्व होतो आणि मग ‘निवडणुकीत’ असं लिहावं लागतं. असं ज्या त्या शब्दाला शेपूट जोडताना शंभरदा विचार करायचा, हे तर भयावहच म्हटलं पाहिजे. पण आपण हे सारं सहजपणे करतो. शिकत्या वयातच ते समजलेलं बरं असतं. नंतर मग फार कटकटी होतात. कळता कळत नाही. कोणत्या शब्दाला कोणता प्रत्यय लावायचा आणि कोणत्या परिस्थितीत लावायचा, याचं भान येणं म्हणजेच बहुतेक भाषा येणं असावं. मराठीतलं व्याकरण फार कष्टप्रद असल्याचं सांगणारे इंग्रजीतल्या सायकॉलॉजीच्या स्पेलिंगमध्ये ‘पी’ कुठून आला, असा प्रश्न मात्र विचारत नाहीत. असे प्रत्यय जोडण्याची खास मराठी पद्धत जगावेगळी म्हणायला हवी. इंग्रजीत शब्दाच्या शेवटी डोक्यावर उलटा स्वल्पविराम देऊन ‘एस’ चिकटवण्याचा जसा नियम आहे, तसे मराठीत भाराभर आहेत. ते सगळे नियम आपल्याला आपोआप येतात आणि त्यात सहसा फार घोटाळे होत नाहीत. ज्याला आपण अशिक्षित म्हणतो, तोही असे घोटाळे सतत करत नाही. शब्दच नवा असेल तर त्याचं लिंग कळत नाही, म्हणून मग अनमान धक्क्याचं तंत्र वापरून तो वेळ मारून नेतो. एकदा शाळेतल्या मास्तरांनी सांगितलं, की निर्जीव वस्तू नपुंसकलिंगी असतात. तर समोरच्या मुलानं मग झाडावरच्या फुलाला ‘ते’ का म्हणतात, फूल सजीव नसतं का, असा प्रश्न विचारल्यावर मास्तरांची बोलती बंद झाली. एक अधिक एक बरोबर दोन असा गणिती नियम भाषेला लागू नसतो. त्यामुळे ती सतत बदलत राहते. तिच्या वापरात बदल होत जातो आणि त्यामुळे ती वाकवण्याची पद्धतही बदलते.\nमराठीतले सर्वात नशीबवान शब्द आहेत, त्यांना अव्यय असं म्हणतात. ज्याला काहीही चिकटत नाही, ज्याचा अर्थ कसंही करून बदलता येत नाही आणि जे शब्द वापरणं आवश्यकच असतं, अशा या अव्ययांचा मला नेहमीच हेवा वाटत आला आहे. ज्या मराठी नेत्याला ‘आणि म्हणून’ची सवय आहे, त्यानं हे दोन शब्द अगदी जाणीवप���र्वक योजले असले पाहिजेत. कारण त्या शब्दांना काहीच चिकटत नाही. आणि चे आण्या, अणी, आण्ण्या, असं काही होत नाही आणि म्हणूनला चे, ते, ना, स, ला, असले कोणतेच प्रत्यय जोडता येत नाहीत. किती नशीबवान शब्द हे. आणि, व, परंतु, पण, मात्र, किंवा, ही अव्ययं दोन वाक्यांना जोडण्यासाठी वापरतात. हे अर्थ जोडणारे पूलच जणू निराकार आणि निर्विकारही. यांना कुणी चिकटायचं ठरवलं, तर ते फक्त भुवया उंचावून नापसंती दर्शवतील. फार तर डोळं वटारतील. मराठीतला ‘संधी’ हा शब्दही म्हणून सारखाच. त्याचं काहीच करता येत नाही. त्याला काही जोडता येत नाही आणि वाकवताही येत नाही. पण हल्ली ‘संध्या’ असं त्याचं बहुवचन करून आपलं मराठी फार उच्च दर्जाचं असल्याचं दाखवण्याची नवी फॅशन आली आहे. अनेक संध्या नाही, संधीच.. असं ठणाणा करून सांगितलं, तरी ते डोक्यात शिरत नाही. धोका आहे, तो हे न समजणाऱ्या शिक्षकांकडून. त्यांनाच जेव्हा हे बरोबर आहे, असं वाटायला लागतं, तेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांची तरी काय चूक निराकार आणि निर्विकारही. यांना कुणी चिकटायचं ठरवलं, तर ते फक्त भुवया उंचावून नापसंती दर्शवतील. फार तर डोळं वटारतील. मराठीतला ‘संधी’ हा शब्दही म्हणून सारखाच. त्याचं काहीच करता येत नाही. त्याला काही जोडता येत नाही आणि वाकवताही येत नाही. पण हल्ली ‘संध्या’ असं त्याचं बहुवचन करून आपलं मराठी फार उच्च दर्जाचं असल्याचं दाखवण्याची नवी फॅशन आली आहे. अनेक संध्या नाही, संधीच.. असं ठणाणा करून सांगितलं, तरी ते डोक्यात शिरत नाही. धोका आहे, तो हे न समजणाऱ्या शिक्षकांकडून. त्यांनाच जेव्हा हे बरोबर आहे, असं वाटायला लागतं, तेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांची तरी काय चूक शिवाय आणि ऐवजी हेही असेच दोन शब्द. ज्यांचं काहीच कडबोळं होत नाही. ध्रुव ताऱ्यासारखे अढळ.. असे शब्द म्हणजे भाषेचे सरदार. कुणाची वाकडी नजर करून पाहण्याची शामत नाही आणि करायला गेलाच, तर फसगत होण्याची शंभर टक्के हमी. नुसता संदर्भ बदलून शब्दांचा अर्थ बदलवण्याची प्रतिभा ज्या सर्जनशीलांकडे असते, त्यांनाही या अव्ययांना हात नाही लावता येत. गुमान त्यांचं ऐकावं लागतं.\nअभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे जे जागतिक नियम आहेत, त्यात त्या भाषेचा वापर किती काळ होत आहे, यावर भर आहे. मराठीला असा अभिजाततेचा दर्जा मिळावा, म्हणून सध्या थोर खटाटोप सुरू आहे. त्याला\nयश येऊन मराठी ही जगातली अभिजात भाषा म्हणून मान्यता पावेल, तेव्हा तिच्याकडे कुत्सितपणे किंवा टवाळ नजरेनं पाहण्याचा अधिकार फक्त अव्ययांना असेल. कशातही न मिसळण्याची मराठी माणसाची प्रवृत्ती या अव्ययांनी पहिल्यापासूनच अंगीकारली आहे. मुळात त्यांना स्वत:चा असा अर्थ नाही. जो आहे, तो संदर्भामुळे प्राप्त होणारा. आणि, व ही दोन्ही अव्ययं समान कारणांसाठी वापरायची. पण त्यांचा सलग दोनदा वापर करायचा नाही, असा संकेत. म्हणजे आणि, आणि असं म्हणायचं नाही किंवा व, व असं लिहायचं नाही. पण या अव्ययाला ‘निश्चय’ असा आणखी एक अर्थ चिकटला आणि त्यामुळे इतर अव्ययांमध्ये ‘पण’चं महत्त्व जरासं कमीच झालं. डॉ. द. दि. पुंडे यांच्या ‘भयंकर सुंदर मराठी भाषा’ या अप्रतिम पुस्तकात एक छान संदर्भ आहे. एका जुन्या मराठी चित्रपटात नायिका असलेल्या इंदिरा चिटणीस यांना कोणत्याही संभाषणाची सुरुवात, ‘सांगायची गोष्ट म्हणजे की’ या वाक्यानंच करायची सवय असते. त्या काळातल्या तंबू थिएटरमधले सगळे प्रेक्षक काही काळानंतर इंदिरा चिटणिसांनी बोलण्यासाठी ‘आ’ केला की त्यांच्याबरोबरीनंच हे ‘सांगायची गोष्ट म्हणजे की’ वाक्य म्हणायचे. प्रेक्षकांना आणि श्रोत्यांना असं निर्थकतेनं पकडून ठेवण्याची नामी युक्ती राजकारण्यांना जास्त उपयोगी ठरणारी आहे. अर्थच नाही, तरीही त्याच्या वापरावाचून पर्याय नाही, अशा या अव्ययांशिवाय भाषेलाही करमत नाही. दोन वाक्यांना जोडणारे हे अव्ययांचे पूल भाषेलाही अर्थाविना समृद्ध करत असतात\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरण: सेवकाने दिला दगा, तरुणीने केले ब्लॅकमेल, ३ अटकेत\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n...म्हणून मोदी जनतेला छळतात; राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून सांगितले कारण\nतुमच्याकडे दुसरं काम नाही का; हार्दिक पांड्या प्रकरणावरून स्वरा भास्करचे कोर्टाला चिमटे\nये बारामतीमध्ये बघतोच तुला; अजित पवारांचे गिरीश महाजनांना आव्हान\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसण��र 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/2201?page=1", "date_download": "2019-01-19T06:17:01Z", "digest": "sha1:5G6Y5IFEGZYU2TJAA2LLOAMADSZYU457", "length": 3561, "nlines": 96, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हितगुज | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /हितगुज /हितगुज\nवेगवेगळ्या गावात/देशात/प्रांतात राहण्यार्‍या मायबोलीकरांचं हितगुज.\nव्हर्जिनिया / वॉशिंग्टन डी.सी.\nबृ. म. मं. अधिवेशन २००९\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-many-different-types-photos-notebook-are-preferred-49561", "date_download": "2019-01-19T07:28:16Z", "digest": "sha1:5E4DW3PWBJDBVA5J7O5P3TVRKOCLDADB", "length": 14138, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news Many different types of photos notebook are preferred नानाविध छायाचित्रांच्या बहुरंगी वह्यांना पसंती | eSakal", "raw_content": "\nनानाविध छायाचित्रांच्या बहुरंगी वह्यांना पसंती\nशुक्रवार, 2 जून 2017\nपुणे - मुलांना आवडणारे खेळाडू, चित्रपट कलावंत, निसर्गचित्रे, फुले, प्राणी, पक्षी, कार्टून, सामाजिक संदेश देणारी नानाविध छायाचित्रे असलेल्या बहुरंगी वह्यांनी शैक्षणिक साहित्याची बाजारपेठ सजली आहे. कागदाचा दर्जा, वहीचा आकार आणि शुभ्रतेमुळे नामांकित कंपन्यांच्या वह्यांना बाजारात मोठी मागणी आहे. वह्या, रजिस्टर खरेदीसाठी बाजारपेठेत विद्यार्थी व पालकांची लगबग सुरू झाली आहे.\nपुणे - मुलांना आवडणारे खेळाडू, चित्रपट कलावंत, निसर्गचित्रे, फुले, प्राणी, पक्षी, कार्टून, सामाजिक संदेश देणारी नानाविध छायाचित्रे असलेल्या बहुरंगी वह्यांनी शैक्षणिक साहित्याची बाजारपेठ सजली आहे. कागदाचा दर्जा, वहीचा आकार आणि शुभ्रतेमुळे नामांकित कंपन्यांच्या वह्यांना बाजारात मोठी मागणी आहे. वह्या, रजिस्टर खरेदीसाठी बाजारपेठेत विद्यार्थी व पालकांची लगबग सुरू झाली आहे.\nयंदा बाजारात आलेल्या वह्यांच्या मुखपृष्ठावर निसर्गचित्रासह शास्त्रज्ञ आणि राष्ट्रपुरुषांची छायाचित्रे आहेत. ज्या विद्यार्थ्यांना कोणतेही छायाचित्र नको असेल, त्यांच्यासाठी खाकी कव्हर असणाऱ्या वह्या उपलब्ध आहेत. स्थानिक बाजारपेठेत उत्पादित वह्यांची खरेदी केल्यास काही विक्रेते छापील किमतीपेक्षा दहा ते पंधरा टक्के सूट देत आहेत.\nसध्या बाजारात साध्या, प्लॅस्टिक कोटेड, एक व दोन क्‍वायर रजिस्टर, लहान व मोठ्या आकारांच्या वह्या उपलब्ध आहेत. यात प्लॅस्टिक कोटेडच्या वह्यांना पसंती दिली जाते. स्थानिक व विविध कंपन्यांनी वेगवेगळ्या वह्या विक्रीस उपलब्ध केल्या आहेत. शंभर व दोनशे पानी वह्यांमध्ये कटसाइज, जंबो साइज असे प्रकार आहेत. शंभर पानी वह्या १०० ते २०० रुपये डझन, तर दोनशे पानी वह्या १५० ते ३०० रुपये डझन या दराने मिळतात. फुलस्केप वह्या १५० ते ३०० रुपये डझनाने मिळत आहेत. ३००-४०० पानी वह्या बाजारात कमी प्रमाणात दिसतात; पण त्यातही ‘कट’ व ‘जंबो’ साइज उपलब्ध आहे. दरम्यान, गणेश मंडळ व काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी स्वस्त दराने वह्या विकण्यासाठी स्टॉल लावले आहेत.\nचिमुकल्यांसाठी कार्टून्स, गोल, त्रिकोण, बहुरंगी आदी आकारांतील हलती रंगीत म्हणजे ‘थ्रीडी इफेक्‍ट’ असलेली चित्रे लावलेल्या वह्या बाजारात उपलब्ध आहेत. एकरेघी, दुरेघी, चौकडा, चित्रकला वह्या उपलब्ध आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेने यंदा वह्यांच्या किमतीत पाच रुपयांनी वाढ झालेली आहे.\n- सचिन गायकवाड, विक्रेता\nकरणी सेना, लक्षात ठेवा मी पण राजपूत: कंगना\nमुंबई : पद्मावत नंतर आता कंगना राणावतची प्रमुख भूमिका असलेल्या 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झाँसी' या चित्रपटाला महाराष्ट्र करणी सेनेने विरोध केल्याने...\nपुणे स्मार्ट सिटीच्या शोधात...\nस्मार्ट सिटी मिशनसाठी पुणे महापालिकेने प्रस्ताव सादर केला, तेव्हा त्यात तारीखवार कामे मांडली होती. कुठल्या महिन्यात कुठले काम पूर्ण होईल आणि त्यासाठी...\nविहिरीत पडलेल्या जंगली मांजराची सुटका (व्हिडिओ)\nसोलापूर : कुर्डुवाडी परिसरात तीन दिवसांपासून 50 फूट खोल विहिरीत अडकलेल्या जंगली मांजराला बाहेर काढण्यात वन्यजीवप्रेमींना यश आले आहे. ...\nओल्या काजुच्या बियांचा हंगाम सुरू\nपाली : ओल्या काजुच्या बियांची (गर) म्हटले कि सगळ्यांच्याच जिभेला पाणी सुटते. ओल्या काजू बियांच्या (गर) हंगामास सुरुवात झाली आहे. आदिवासी हा रानचा...\nपुणेकरांना उद्यापासून घडणार ‘वारसा दर्शन’\nपुणे - भारताला हजारो वर्षांचा वैभवसंपन्न ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हा इतिहास जसा ग्रंथांमध्ये असतो, तसाच तो जेथे घडला तेथील वस्तूंमध्येही असतो. त्या...\nआता राहणार नाही भाजपचे सरकार\nदहिवडी - हे वर्ष निवडणुकांचे वर्ष ठरणार आहे. आता भाजपचे सरकार राहणार नाही. आमचे सरकार आल्यानंतर माण-खटावचा चेहरा-मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही, असे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/2201?page=2", "date_download": "2019-01-19T07:05:26Z", "digest": "sha1:SDUSUZYXXSHHFA5OOKFSYPPUKP2VPCRG", "length": 3517, "nlines": 77, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हितगुज | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /हितगुज /हितगुज\nवेगवेगळ्या गावात/देशात/प्रांतात राहण्यार्‍या मायबोलीकरांचं हितगुज.\nबी एम एम २०११ शिकागो BMM 2011 Chicago\nBMM 2013 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१३\nपुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव\nप्रवासाचे अनुभव - भारताबाहेर\nBMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१५\nBMM 2017 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१७\nचालू घडामोडी - भारतात\nसिअ‍ॅटल महाराष्ट्र मंडळ - रौप्य महोत्सव २०१८\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/terrorism-in-mumbai/", "date_download": "2019-01-19T06:11:49Z", "digest": "sha1:3MNAJYF5AZY4DIPVB6R3TSMFT5BLPBZN", "length": 16171, "nlines": 60, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दहशतवाद घोंगावतोय मुंबईच्या वेशीवर! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › दहशतवाद घोंगावतोय मुंबईच्या वेशीवर\nदहशतवाद घोंगावतोय मुंबईच्या वेशीवर\nमुंबई : अवधुत खराडे\nइसिस या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांना राज्य दहशतवादविरोधी पथक (एटीएस), तसेच केंद्रीय तपासयंत्रणांनी मुंबईसह ठाणे आणि राज्यभरातून अटक करत मोडलेला कणा, शस्त्रास्रे आणि स्फोटकांनी भरलेल्या पाकिस्तानी बोटींचा भारताच्या सीमेत घुसखोरी करण्याचे असफल प्रयत्न, मुंबईच्या मालवणी, कल्याण, तसेच राज्यभरातून दहशतवादी कारवायांत सामील होण्यासाठी जात असलेल्या तरुणांच्या घटनांतून याचा प्रत्यय गेल्या काही वर्षांमध्ये समोर आला. त्यामुळे मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला नऊ वर्षे पूर्ण होत असताना शहराच्या वेशीवर दहशतवादाचे सावट आजही घोंगावत असल्याचे धक्कादायक वास्तव अधोरेखित झाले आहे.\nदेशाची आर्थिक राजधानी म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या मुंबईला 26 नोव्हेंबर 2008 रोजी 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे प्रवेश करत टार्गेट केले होते. या हल्ल्यामध्ये 34 परदेशी नागरिकांसह 166 नागरिकांना प्राण गमवावा लागला, तर सुमारे 700 जण जखमी झाले. प्राणाची पर्वा न करता लढलेल्या पोलीस जवानांनी 9 दहशतवाद्यांना कंठस्नान घालत आतिरेकी अजमल कसाबला जिवंत पकडले. यात प्रमुख अधिकार्‍यांसह 17 पोलीस जवानांना वीरमरण आले.\nशहरावर झालेल्या या भीषण हल्ल्याला नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र शहराच्या सागरी किनार्‍यांवरील सुरक्षेच्या उपाययोजना, प्रस्ताव आजही कागदावरच पडून असून सागरी सुरक्षेवर आजही प्रश्‍नचिन्ह कायम आहे. सागरी सुरक्षा चांगली असती तर अतिरेक्यांना समुद्रातच रोखता आले असते असे निरीक्षण नोंदवत सागरी सुरक्षा वाढविण्यासाठी अधिक\nभर देण्याची आवश्यकता असल्याचे राज्य पोलीस प्रशासन आणि शासनाचे एकमत झाले. यासाठी गृहमंत्रालयाकडून अनेक योजना आखण्यात आल्या. मात्र या योजना कागदावरच आहेत.\nमुंबईचा 114 किमीचा सागरीकिनारा, बंदरे आणि 66 महत्त्वाच्या ठिकाणांसह गोव्यापर्यंतच्या सागरी किनार्‍यांची जबाबदारी येलोगेट आणि सागरी पोलीस ठाणे या दोन पोलीस ठाण्यांवर आहे. हे लक्षात घेता सागरी ���ोलीस मुख्यालयाची स्थापना, या दोन पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांची संख्या वाढविणे हे प्रस्ताव कागदावर, तर करोडो रुपये खर्च करून देण्यात आलेल्या स्पीड बोट, पेट्रोलिंग आणि ऑपरेशनल बोट या कुशल कर्मचारी, इंधन पुरवठा, तांत्रिक बिघाड यामुळे समुद्रकिनार्‍यावर धूळखात पडल्याचे धक्कादायक वास्तव आजही दिसून येते. केंद्रीय तसेच राज्यातील गुप्तचर आणि तपास यंत्रणांनी मात्र अतिरेक्यांचे हे मनसुबे हाणून पाडत देशाच्या आर्थिक राजधानीला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी समर्थपणे पेलली आहे. मुंबई पोलिसांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात तयार केलेले एटीसी कक्ष त्यांच्या हद्दीतील सर्व संशयास्पद कारवायांवर नजर ठेऊन आहेत.\nदहशतवाद्यांच्या टार्गेटवर असलेल्या शहराला एखादा अर्लट आला तरी मुंबई पोलिसांसह तपास यंत्रणांकडून महत्त्वाच्या ठिकाणांवर बंदोबस्त वाढवत शहरात नाकाबंदी करून हाटेल्स, लॉजिंग, संशयास्पद ठिकाणे, गाड्या, वस्तू आणि व्यक्ती यांची कसून तपासणी करण्यात येते. तरीही दहशतवादाचे संकट कायम मुंबईच्या वेशीवर घोंगावत असल्याने सुरक्षा यंत्रणांना येत्या काळात अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.\n2008 साली झालेल्या हल्ल्यावेळी सुमारे 30 हजार अधिकारी आणि कर्मचारी असे पोलीसबळ असलेल्या मुंबई पोलीस दलात सध्या 45 हजारच्या जवळपास पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली असलेल्या या दलात सहआयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशा अडीच हजारहून अधिक अधिकार्‍यांचा समावेश आहे. पोलीस बल वाढविण्याचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू असून दरवर्षी नवीन पोलीस जवानांची मुंबई पोलीस दलात भरती करण्यात येत आहे. तरीसुद्धा मुंबईच्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये हे बल फारच तुटपुंजे असून मुंबईकरांची सुरक्षा आणि कायदा व सुव्यस्था सांभाळण्यासाठी आणखी 15 ते 20 हजार पोलीस जवानांची आवश्यकता असल्याचे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. मात्र असलेल्या मनुष्यबळाचा वापर करून अत्याधुनिक साधनसामुग्रीच्या सहाय्याने हे आव्हान पेलण्याचा मानस शासनाचा आहे. तो कितपत यशस्वी होतो हे येत्या काळात स्पष्ट होईल.\nअतिसंवेदनशील ठिकाणी विशेष बंदोबस्त हवा\nमंत्रालय, विधान भवन, राज्य पोलीस मुख्यालय, पोलीस आयुक्तालय, बी.ए.आर.सी., परदे���ी दूतावासाची कार्यालये, पालिका मुख्यालय, रेल्वे स्थानके, टर्मिनस, सिद्धिविनायक,\nमहालक्ष्मी यासारखी मोठी मंदिरे, मॉल्स, मार्केट अशी मुंबईमध्ये तब्बल 250 हून अधिक संवेदनशील ठिकाणे आहेत. यापैकी बरीच संवेदनशील आणि गर्दीची ठिकाणे अतिरेक्यांचे सॉफ्ट टार्गे ट बनू शकतात. समुद्रमार्गे केलेल्या या हल्ल्यात अतिरेक्यांनी ताज हॉटेल, हॉटेल ट्रायडंट, नरिमन हाऊस, सीएसटी रेल्वे स्थानक, कामा हॉस्पिटल अशा दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांना टार्गेट केले होते. दक्षिण विभागामध्ये तब्बल 26 पोलीस ठाणी असून या विभागाच्या सुरक्षेची जबाबदारी 7 हजारच्या जवळपास पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पार पाडत आहेत.\n26/11 ची रात्र काळरात्र ठरली होती. त्या हल्ल्यात मला दोन गोळ्या लागल्या. एक गोळी पोटात तर दुसरी छातीत. अजूनही गोळीचा काही भाग माझ्या पोटात आहे. हल्ल्यात जखमी झाल्यापासून मी कोणत्याही प्रकारचे काम करु शकत नाही. मुंबई पोलीस आणि मुंबईची सुरक्षा यावर पूर्ण विश्‍वास आहे. देशातील सर्व शहरात मुंबई सर्वाधिक सुरक्षित शहर आहे.\n- मुकेश अग्रवाल, सीएसटी स्टॉलचालक (58)\n26/11 च्या वेळी सीएसटी स्थानकावर ऑनड्युटी असताना फायरिंगचा आवाज ऐकून समोर आलो असताना, अतिरेक्यांची गोळी सरळ माझ्या छातीतून आरपार जाऊन माझ्या मागे उभ्या असणार्‍या एम. एस. चौधरी यांच्या छातीत घुसली आणि त्यांचे जागेवरच निधन झाले. तो प्रसंग आजही नजरेसमोर आला की अंगावर शहारे येतात. 26/11 चा हल्ला हा इतिहास आहे. यापुढे आतंकवादी असे हल्ले करू शकत नाहीत. आता पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित शहर म्हणून मुंबईची ओळख बनत आहे.\n- पारसनाथ गिरी (64 ) निवृत्त आरपीएफ\nकेडीएमसी महापौर राजेंद्र देवळेकर यांचे नगरसेवक पद रद्द\nपनवेल :जवानांची रिक्षा चालकाला मारहाण\nरक्तातील नात्यात एकाकडे जात वैधता प्रमाणपत्र पुरेसे\nपनवेल : आयुक्त डॉ. सुधाकर शिंदेंना जीवे मारण्याची धमकी\nमोबाईल गेमच्या वादातून महिलेने स्वतःला पेटवले\nभैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी महिलेसह तिघांना अटक\nकांदा मातीमोल ; एक ट्रक कांदा फक्‍त पाच रुपये किलोने विकला (Video)\nछमछम सुरू करणाऱ्या सरकारला घुंगरू पाठविणार : फौजिया खान\n#metoo महिलांच्या आदराविषयी खूप बोलतात पण, कमी लोक कृतीत आणतात : सिंधू\nएकजूट रॅलीसाठी पश्चिम बंगालमध्ये दिग्गजांची मांदियाळी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/maharashtra-teachers-in-a-bad-condition-2-1649500/", "date_download": "2019-01-19T07:05:17Z", "digest": "sha1:M6PNYYOAS5YNMJQW3LCEHMZMWUEAKZQD", "length": 14215, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Maharashtra Teachers in a bad condition | संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचा प्रश्न गंभीर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nसंचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचा प्रश्न गंभीर\nसंचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचा प्रश्न गंभीर\nहजर करून न घेणाऱ्या संस्थांची पदे रद्द\n६१९ शिक्षक शाळांच्या प्रतीक्षेत; हजर करून न घेणाऱ्या संस्थांची पदे रद्द\nसंचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या माध्यमिक शिक्षकांना रुजू करून न घेणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे आपल्या अधिकारात पदे भरलेले संस्थाचालक अडचणीत आले आहेत.\nराज्यातील मराठी माध्यमाच्या शाळांमधील पटसंख्या कमी होत असल्याने दरवर्षी माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. सन २०१६- १७च्या संचमान्यतेनुसार राज्यात तीन हजार ३३१ माध्यमिक शिक्षक अतिरिक्त ठरले. त्यापैकी एक हजार ४६५ शिक्षकांचे जिल्हास्तरावर समायोजन पार पडले.\nमात्र त्यापैकी केवळ ८४६ शिक्षक प्रत्यक्ष रुजू झाले. ६१९ शिक्षक विविध कारणांनी समायोजन झालेल्या शाळेत रुजू होऊ शकले नाहीत. शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शाळांना पत्र लिहून अतिरिक्त शिक्षकांना रुजू करून घेण्याचे आदेश दिले. मात्र संबंधित संस्थाचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्राला केराची टोपली दाखविली. त्यामुळे ६१९ शिक्षकांचे भवितव्य अधांतरी आहे.\n२०१६-१७च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेले परंतु समायोजन होऊ न शकलेले असे राज्यात एक हजार ८६६ शिक्षक आहेत. अधिक हजर करून न घेतलेले ६१९ शिक्षक असे एकूण दोन हजार ४८५ शिक्षक शाळा मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त��यातच या वर्षीच्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांची भर पडणार असल्याने अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे.\nसध्या अतिरिक्त शिक्षकांचे वेतन मूळ शाळेतून दिले जात असले तरी त्या शाळेत त्यांची हजेरी पटावर नोंद होत नाही. आता २०१७-१८च्या संचमान्यता होण्याच्या मार्गावर आहे. त्यात अतिरिक्त शिक्षकांना हजर करून न घेणाऱ्या शाळांमधील अशा शिक्षकांची पदे रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.\n२ मे २०१२च्या शासन निर्णयानुसार राज्यात शिक्षक भरतीला शासनाने बंदी घातली आहे. तरीही संस्थाचालकांनी आपल्या शाळांमधील रिक्त जागांवर परस्पर शिक्षक नेमले. त्यामुळे त्या जागेवर अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेतल्यास संस्थाचालकांनी नेमलेल्या शिक्षकाला घरी जावे लागेल. त्यामुळेच संस्थाचालक अतिरिक्त शिक्षकांना हजर करुन घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. मात्र संस्थाचालकांनी अशा प्रकारे शासनाची व नव्या शिक्षकांची फसवणूक करू नये, अशी अपेक्षा शिक्षक सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष दिलीप डुंबरे यांनी व्यक्त केली आहे.\nअकोला जिल्ह्य़ाने अतिरिक्त शिक्षकांचे शंभर टक्के समायोजन केले आहे. त्याखालोखाल ठाणे जिल्ह्य़ाचा क्रमांक लागतो. ठाणे जिल्ह्य़ात ९१ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. त्यापैकी ५५ शिक्षकांचे समायोजन झाले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरण: सेवकाने दिला दगा, तरुणीने केले ब्लॅकमेल, ३ अटकेत\nतुमच्याकडे दुसरं काम नाही का; हार्दिक पांड्या प्रकरणावरून स्वरा भास्करचे कोर्टाला चिमटे\nये बारामतीमध्ये बघतोच तुला; अजित पवारांचे गिरीश महाजनांना आव्हान\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आ��िष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2019-01-19T06:16:12Z", "digest": "sha1:OF7MRSK6KZ7TW3JIRCU7DB2UVO6CVHBP", "length": 12045, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अण्णाची तब्येत खालावली | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nआंदोलनाच्या सहाव्या दिवशी रक्तदाब आणि शुगर वाढली\nनवी दिल्ली – लोकपालसह विविध मागण्यांसाठी रामलीला मैदानावर उपोषणावर बसलेले अण्णा हजारे यांची आज तब्येत बिघडली. डॉक्‍टरांनी मौन पाळण्याचा सल्ला दिल्यामुळे अण्णांना आपली नियमित पत्र परिषद रद्द करावी लागली.\nअण्णा हजारे यांची आंदोलनाच्या सहाव्या दिवशी प्रकृती अचानक बिघडली. अण्णांचे साडे पाच किलो वजन घाटले असून रक्तदाब वाढला आहे. साखरेचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे डॉक्‍टरांनी अण्णांना विश्रांती आणि मौन पाळण्याचा सल्ला दिला आहे. याच कारणामुळे नियमित पत्र परिषद रद्द करावी लागली.\nदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कारभारामुळे आम आदमी पक्ष सोडणारे योगेंद्र यादव यांनी आज रामलीला मैदानावर पोहचून आंदोलनाला पाठिंबा दिला.\nज्या दिवशी आमची सहनशक्ती संपेल त्या दिवशी संसदेला घेराव सुद्धा घालू, अशी धमकीवजा इशारा अण्णा हजारे यांनी नुकताच केंद्र सरकारला दिला होता. आम्ही जेलमध्ये जाऊ आणि तेथे आंदोलन करू. जेलमध्ये जाणे आमच्यासाठी मेडल मिळविण्यासारखे आहे, असेही ते म्हणाले होते.\nमहत्वाचे म्हणजे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत आल्याचे कल अण्णा टीमकडून सांगण्यात आले होते. परंतु, ते अद्याप अण्णांच्या भेटीला मैदानावर आले नाही.\nआंदोलनाच्या पाचव्या दिवसपासून अण्णा बऱ्यापैकी थकल्यासारखे वाटत होते. अण्णा म्हणाले की, आमच्या मागाण्यांवरून पंतप्रधान कार्यालयात चर्चा सुरू आहे. आज किंवा उद्या सकाळी सरकारकडून लेखी प्रस्ताव येण्याची शक्‍यता आहे. प्रस्ताव समाधानकारक असला तर पुढचा निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा दिल्लीला येत आहेत.\nदरम्यान, अण्णांनी दिल्ली पोलीस आणि केंद्र सरकारचा समाचार घेतला. रामलीला मैदानावरील आंदोलनाचे सीसीटीव्ही फुटेज भाजपच्या मुख्यालयाला पाठविले जात आहे. ही लोकशाही आहे का आणि आंदोलकाकडे पाकिस्तानच्या नागरिकप्रमाणे संशयित नजरेने पाहणे सरकारला शोभते काय आणि आंदोलकाकडे पाकिस्तानच्या नागरिकप्रमाणे संशयित नजरेने पाहणे सरकारला शोभते काय सरकारने असे करू नये, असे अण्णा म्हणाले.\nकेंद्र सरकारने 2013 मध्ये लोकपाल विधेयक पारित केले. पण कायदा कमजोर केला. पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, सचिव आणि खासदार यांच्या चौकशीचे अधिकार लोकपलला मिळायला पाहिजे. तसेच, मुख्यमंत्री, मंत्री आणि आमदार यांची चौकशी करण्याचे अधिकार लोकयुक्ताला मिळाले पाहिजे. यासाठी सध्याच्या कायद्यात सुधारणा करून नवीन कायदा आणला तरच आम्ही मान्य करू, असा इशारा सुद्धा अण्णांनी दिला.\nमुखमंत्री अरविंद केजरीवाल, राज्यपाल किरन बेदी यांच्यासारखे आमच्यासोबत नाही हे आमच्यासाठी चांगले आहे, असे अण्णा एक प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदेशात आठवीपर्यंत आता हिंदी भाषा अनिवार्य \nखलिस्तानवाद्याचा शोध घेण्यासाठी एटीएसचे पथक दिल्लीत\nमोदी पुन्हा करू शकतात सर्जिकल स्ट्राईक; पाकिस्तानच्या मंत्र्यांची भीती\nआयसिसच्या नव्या मॉड्यूलचा खुलासा : उत्तरप्रदेश-दिल्लीत एनआयएची छापेमारी\nभारतात यापुढेही “एकच’ प्रमाण वेळ\nचांदणी चौक उड्डाणपुलासाठी दिल्लीत बैठक\n#Christmas 2018 : ख्रिसमस शॉपिंगसाठी हे आहेत प्रसिद्ध ठिकाण\n64 लाखांचे 452 बिटकॉइन्स जप्त\nम्हासुर्णेतील जिल्हा बॅंकेच्या शाखेचे नवीन जागेत स्थलांतर\nडॉ. तेलतुंबडे यांच्या जामिनावर 22 जानेवारीला सुनावणी\n‘हायब्रीड’ बाईकचा प्रयोग पुण्यात यशस्वी\nडान्सबार बंदीसाठी सरकार प्रयत्नशील\n…म्हणून मोदी जनतेला छळतात – राज ठाकरे\nमुख्यमंत्री फडणवीस सोमवारी दौलतनगरला\nखरोशी पूल दुर्घटनेत दोषी अभियंत्यावर गुन्हे दाखल करा\nनवदाम्पत्याला लुटणारे दोघे जेरबंद\nफलटणमध्ये आदर्की भागात विद्युत मोटारी, ट्रान्सफॉर्मर चोरीत वाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagar.nic.in/mr/%E0%A4%89%E0%A4%AA-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2019-01-19T06:58:40Z", "digest": "sha1:SNIQD23O75RMI5HBDTOG5EEFRJ3ZFNY4", "length": 4475, "nlines": 107, "source_domain": "ahmednagar.nic.in", "title": "उप विभागीय अधिकारी | अहमदनगर", "raw_content": "\nजिल्हा उद्योग केंद्र, अहमदनगर\nएसटीडी आणि पिन कोड\nजिल्हयाची विभागणी खालीलप्रमाणे सात उपविभागात केलेली आहे.\n1 श्रीमती उज्वला गाडेकर उपविभागीय अधिकारी, नगर\n2 श्रीमती अर्चना नष्टे उपविभागीय अधिकारी, कर्जत\n3 श्री. विक्रम बांदल उपविभागीय अधिकारी , पाथर्डी\n4 श्री. गोविंद दाणेज उपविभागीय अधिकारी, श्रीगोंदा\n5 श्री. भागवत डोईफोडे उपविभागीय अधिकारी, संगमनेर\n6 श्री. रवीन्द्र ठाकरे उपविभागीय अधिकारी, शिर्डी\n7 श्री. तेजस चव्हाण उपविभागीय अधिकारी, श्रीरामपूर\nजिल्हा प्रशासनाकडे संकेतस्थळावरील माहितीचे हक्क\n© अहमदनगर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र ,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारा विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jan 14, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/ramjans-imapct-world-cup-preparations-123357", "date_download": "2019-01-19T07:19:22Z", "digest": "sha1:J2J5ZLHHK56JX4ZKDKFCZKVTV2NDJYJM", "length": 14243, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ramjans imapct on World Cup preparations? विश्‍वकरंडक तयारीवर रमजानचा परिणाम? | eSakal", "raw_content": "\nविश्‍वकरंडक तयारीवर रमजानचा परिणाम\nबुधवार, 13 जून 2018\nरमजान या आठवड्यात संपेल; पण त्याच कालावधीत सौदी अरेबिया, इजिप्त, मोरोक्कोच्या सलामीच्या लढती होतील. खेळाडूंना यातून सूटही दिली जाते; मात्र ट्युनिशियाचे खेळाडू यास तयार नाहीत. इजिप्त संघाच्या सपोर्ट स्टाफने कोणत्याही वैयक्तिक खेळाडूबाबत बोलणे टाळले आहे. ट्युनिशिया मार्गदर्शकांनीही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्‍न असल्याचे सांगितले; मात्र रोजा असताना 30 मिनिटांनंतर धावणे अवघड होते, अशी कबुली काही खेळाडूंनी खासगीत दिली.\nमॉस्को, ता. 12 ः ऐन रमजानमध्ये खडतर विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा खेळण्याच्या आव्हानास मुस्लिम देश आणि खेळाडू सामोरे जात आहेत. खेळाडूंच्या तंदुरुस्तीवरही त्याचा परिणाम होत आहे. रोजे पाळणारा ट्युनिशियाचा गोलरक्षक तर विश्‍वकरंडकातील सराव लढत सुरू असताना मैदानात पडला होता.\nरमजान सुरू असल्यामुळे मुस्लिम खेळाडू सूर्योदय ते सूर्यास्तादरम्यान अन्न-पाणी वर्ज्य करतात. ट्युनि��ियाने यावर उपाय शोधला आहे. संघासोबतचे पथक पाण्याच्या बाटल्या, तसेच खजूर घेऊन सज्ज असते. खजूर खाऊन आणि पाणी पिऊन रोजा सोडता येतो. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता.\nविश्‍वकरंडकातील सरावाच्या लढती उशिरा खेळवण्याचा ट्युनिशियाचा प्रयत्न होता; पण तो यशस्वी झाला नाही. पोर्तुगाल, तसेच तुर्कीविरुद्ध लढत सुरू असतानाच सूर्यास्त झाला आणि खेळाडूंनी त्या वेळी रोजा सोडण्याठी ब्रेक घेतला होता.\nट्युनिशिया, इजिप्त, मोरोक्को, सेनेगल, सौदी अरेबिया, इराण आणि नायजेरिया संघांत मुस्लिम खेळाडू आहेत. रमजान लक्षात घेऊन आम्ही सर्व वेळापत्रक तयार केले आहे. अर्थात हे सोपे नसते. खेळाडूंचे खाणे, सराव, विश्रांती हे सर्व लक्षात घेऊन कार्यक्रम तयार करावा लागतो, असे इजिप्त संघासोबतचे डॉक्‍टर मोहंमद अबोलेला यांनी सांगितले. रमजान संपल्यानंतरही कार्यक्रमात अचानक पूर्ण बदल करता येत नाही. त्याच्याशी जुळवून घेण्यासही वेळ लागतो, असेही त्यांनी सांगितले.\nरमजान या आठवड्यात संपेल; पण त्याच कालावधीत सौदी अरेबिया, इजिप्त, मोरोक्कोच्या सलामीच्या लढती होतील. खेळाडूंना यातून सूटही दिली जाते; मात्र ट्युनिशियाचे खेळाडू यास तयार नाहीत. इजिप्त संघाच्या सपोर्ट स्टाफने कोणत्याही वैयक्तिक खेळाडूबाबत बोलणे टाळले आहे. ट्युनिशिया मार्गदर्शकांनीही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्‍न असल्याचे सांगितले; मात्र रोजा असताना 30 मिनिटांनंतर धावणे अवघड होते, अशी कबुली काही खेळाडूंनी खासगीत दिली.\nमुग्धा वाव्हळचे आंतरराष्ट्रीय स्तरावर यश\nपिंपरी - इजिप्त येथे नुकत्याच झालेल्या यूआयपीएम बायथल आणि ट्रायथल २०१८ वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये मुग्धा वाव्हळ (वय १३) या विद्यार्थिनीच्या...\nअरब देशांचे इस्राईलशी वाढते साहचर्य\nअरब देशांबरोबरील वर्षानुवर्षांचे वैमनस्य विसरून इस्राईल आता अधिकाधिक अरब देशांबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अनेक अरब...\nसौदी अरेबियातील परंपरानिष्ठ समाजाला आधुनिक विचार देण्याचा आव आणतानाच दुसरीकडे आपल्या विरोधकांना संपवण्याचा एककलमी कार्यक्रम मोहम्मद बिन सलमान राबवीत...\nसूड तो सूड...त्यातून साधायचं काय, हा वरकरणी भाबडा वाटणारा सवाल विख्यात चित्रकर्मी स्टीव्हन स्पीलबर्गनं 2005 मध्ये एका चित्रपटाद्वारे केला होता. ना���...\nआकार आणि प्रतिमा (आश्र्विनी देशपांडे)\nआकार हे डिझायनर्सच्या पेटीतलं एक प्रभावी अस्त्र आहे, असं म्हणता येईल. योग्य संदर्भानुसार डिझायनर्स आकारांचा उपयोग भावना, संकेत, संदेश व्यक्त...\nसौदी अरेबिया कालवा खोदण्याच्या तयारीत\nरियाध (वृत्तसंस्था) : आखाती देशांतील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्‍यता असून, सौदी अरेबिया समुद्रामध्ये एक वेगळा कालवा खोदण्याच्या तयारीत आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/karykartyanchya-nazretun-news/kathakathan-by-balkrishna-renake-1658901/", "date_download": "2019-01-19T06:35:29Z", "digest": "sha1:WMKETAZLCWWLTY5U5POYGSLJPLLOVWQB", "length": 30984, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Kathakathan By Balkrishna Renake | काटे की टक्कर का समय | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nकाटे की टक्कर का समय\nकाटे की टक्कर का समय\nसप्टेंबर-२०१७ चा महिना. एके दिवशी सकाळी सकाळी फोन आला.\nरिसादेवी पती पद्म आणि मुलासमवेत\nसप्टेंबर-२०१७ चा महिना. एके दिवशी सकाळी सकाळी फोन आला. ‘‘साब, मै रिसा बोल रही हू. रिसा देवी सपेरा. मै आपको देहली में मिली थी.’’\n‘‘हाँ, हाँ. बोलो-बोलो रिसा. कैसे हो कहां हो’’ रिसा भटक्या जमातीतील एक उत्साही कार्यकर्ती.\n‘‘महाराष्ट्र में ही हूँ साब. यहां मालेगाव फाटा क्षेत्रमें. चालीसगाव जानेवाले रास्ते के किनारे मेरे बिरादरीके करीबन पचीस परिवारोंका डेरा लगाया है. बाकी घुमंतूओंके देड-दोसौ परिवार भी यहाँ है. हम सब बडी मुसिबत मे फस चुके है साब.’’\n‘‘साब, हमारे घुमंतूओंके हित मे एक तो कानून बना है क्या देश का हर एक कानून हमे तकलिफ उठाने म���बूर करता है देश का हर एक कानून हमे तकलिफ उठाने मजबूर करता है अब सरकार का स्वच्छता अभियान जोरसे चल रहा है अब सरकार का स्वच्छता अभियान जोरसे चल रहा है ‘जहाँ घर, वहाँ सौच्यालय’ यह योजना चल रही है ‘जहाँ घर, वहाँ सौच्यालय’ यह योजना चल रही है यहाँके ग्राम सभा का निर्णय हुआ है. जो सौच्य करने खुले मे बैठेगा उसे रोजका १०० रुपये जुर्माना देना पडेगा. गये हप्तेमे मेरे परिवारसे ४०० रुपये जुर्माना वसूला यहाँके ग्राम सभा का निर्णय हुआ है. जो सौच्य करने खुले मे बैठेगा उसे रोजका १०० रुपये जुर्माना देना पडेगा. गये हप्तेमे मेरे परिवारसे ४०० रुपये जुर्माना वसूला घरमालिकके लिये, जमीनदारोंके लिये तो यह ठिक है घरमालिकके लिये, जमीनदारोंके लिये तो यह ठिक है हमारे जैसे घुमंतू, जिनको घर नही, जगह नही, जो टेंटमे रहते है वो क्या करेंगे हमारे जैसे घुमंतू, जिनको घर नही, जगह नही, जो टेंटमे रहते है वो क्या करेंगे खुले मे ही बैठेंगे ना खुले मे ही बैठेंगे ना भारत भूमी पे पहिले हमे जगह और घर देनेका कोई सोचताही नही भारत भूमी पे पहिले हमे जगह और घर देनेका कोई सोचताही नही जुर्माना लेने सबसे आगे जुर्माना लेने सबसे आगे गाव ‘पथक’के नजरोंसे दूर जाना है तो रोज देड दो किलोमीटर दूर जाना और आना पडता है गाव ‘पथक’के नजरोंसे दूर जाना है तो रोज देड दो किलोमीटर दूर जाना और आना पडता है यहां हम परेशान है साब यहां हम परेशान है साब हमे रास्ता दिखाव दो चार दिनमे हम आपसे मिलने आते है’’ तिने फोन ठेवला. पण माझ्या नजरेसमोरून सुमारे दहा वर्षांपूर्वीचा अनुभवपट चटकन सरकला..\n२००६-०७ या वर्षी दिल्लीतील रंगपहाडी क्षेत्रातल्या पालधारक भटक्यांची पाहणी करताना तिची ओळख झाली होती. इतरांबरोबर तिचेही एक पाल तिथे होते. तेथील लोकांना एकत्र करून समस्या समजून घेण्याचा आमचा प्रयत्न चालू होता. वेगवेगळ्या जमातींच्या प्रतिनिधींची ओळख करून देण्यात रिसानेच पुढाकार घेतला होता. तिथे सपेरा, कनमलिया (कानातला मळ काढणारे), बहुरुपिया, वैदू-गोन्ड जमातींचे लोक होते. त्यांच्याजवळ त्यांचे कसलेच ओळखपत्र नव्हते. जातीचा दाखला व रेशन कार्ड तर पुढची गोष्ट. अनेक कारणाने त्यांना ओळखपत्र मिळत नाहीत हा तिथल्या काहींचा अनुभव होता, तर काहींना ते मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयात चकरा मारण्यास वेळ नव्हता. कारण दिवसभर कष्ट केले तरच रात्री���ी चूल पेटेल अशी त्यांची अवस्था होती. रिसा धीट व बोलकी होती परंतु बैठकीत समस्या सांगताना मात्र प्रत्येक प्रतिनिधीला बोलण्याचा ती आग्रह करत होती. ते मला आवडले होते. शेवटी रिसादेवीने दोन मिनिटात आपले भाषण संपविले. ती म्हणाली, ‘‘साब यहाँ टेंटवाले (पालधारक) देड-दोसौ परिवार है सिर्फ पिनेका पानी लानेमें हमारा रोजका आधा दिन बितता हैं सिर्फ पिनेका पानी लानेमें हमारा रोजका आधा दिन बितता हैं बडे बरतन लेके सामनेवाले कॉलनीमे हर घर के सामने हम रोज जा बैठते हैं बडे बरतन लेके सामनेवाले कॉलनीमे हर घर के सामने हम रोज जा बैठते हैं घरवालोंसे जबभी पानी मिलता है तो भरे हुये बरतन लेके देड कि. मी. चलते आते है घरवालोंसे जबभी पानी मिलता है तो भरे हुये बरतन लेके देड कि. मी. चलते आते है कपडा धोना, स्नान करना है तो हमारे लोग हप्ते में एक बार दूर दूर रेल्वे स्टेशन, बस स्टँड अगर नाले पे जाते हैं कपडा धोना, स्नान करना है तो हमारे लोग हप्ते में एक बार दूर दूर रेल्वे स्टेशन, बस स्टँड अगर नाले पे जाते हैं टॉयलेट की भी जरुरत है लेकीन आजूबाजू जंगल हैं, कैसे तो चल जाता है. पानी की तो सक्त जरुरत है साब टॉयलेट की भी जरुरत है लेकीन आजूबाजू जंगल हैं, कैसे तो चल जाता है. पानी की तो सक्त जरुरत है साब बोतलका पानी पिने लायक हमारी आमदानी तो नही होती बोतलका पानी पिने लायक हमारी आमदानी तो नही होती करें तो हम क्या करें साब करें तो हम क्या करें साब साब आप तो बडे साब हो साब आप तो बडे साब हो काही तरी करा, ज्यामुळे आम्हाला पोटभर पाणी तर प्यायला मिळेल.’ काही स्त्रियाही उत्स्फूर्तपणे एकदम बोलल्या, ‘खरंच आहे, आम्हाला पाणी द्या.’\nयेथील स्त्री-पुरुषांपैकी एकानेही घर, शिक्षण, औषध, नोकरी, सबसिडी, बँक कर्ज, राखीव जागा संबंधात एक शब्द उच्चारला नव्हता. ‘पाणी’ हाच त्यांच्या जीवन-मरणाचा गंभीर प्रश्न होता. मीही बेचैन झालो होतो. सोबतच्या आमच्या सेक्रेटरींना तिथेच सांगितले, (तत्कालीन) मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना पत्र लिहा. वेळ मागा. पत्र फॅक्सने पाठवा. सेकेट्ररींनी त्यांचे काम चोख केले. तीन दिवसात दिल्ली राज्य सरकारचे पत्र व निरोपही मिळाला. मुख्यमंत्र्यांनी सकाळच्या सत्रातला अर्धा दिवस वेळ दिला होता. संबंधित खात्यांच्या सेकेट्ररींना व पोलीस कमिशनरनाही त्यांनी बैठकीस बोलावले होते. रिसासह मोजक्या साथीदार��ंनाही मी बैठकीस बोलवले होते. मुख्यमंत्र्यासोबतच्या बैठकीत दिल्लीतल्या भटक्या-विमुक्तांच्या अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. अनधिकृत पालधारक वस्त्यांच्या संबंधात रिसाचे भाषणच मी मुख्यमंत्र्यांपुढे ठेवले. पुढे स्वत:च्या मनाचे एवढेच बोललो, ‘‘वस्ती अधिकृत असो की अनधिकृत. ते भारतीय आहेत. जगण्याचा अधिकार सर्वाना आहे. त्यांना पाणी उपलब्ध होणे आणि त्यांच्यासाठी टॉयलेटची व्यवस्था होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी शांतपणे ऐकून घेतले. पुढे चारच दिवसात मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी पत्रकार परिषद घेऊन, अनधिकृत वस्त्यांबाबत, खासकरून पालधारकांच्या वस्त्यांबाबत दिल्ली राज्य सरकारचे धोरण जाहीर केले. त्या म्हणाल्या होत्या, राज्यात खासगी किंवा सरकारी जागेवर ज्या अनधिकृत किंवा तात्पुरत्या लोकवस्त्या आहेत त्या सर्वाना दिल्ली सरकारतर्फे पिण्याचे पाणी आणि फिरते संडास पुरवले जातील. लोकांचे रोजचे जगणे सुलभ व्हावे या हेतूने हा निर्णय घेण्यात आला. आणि काय आश्चर्य, त्या दिवसापासून रिसाच्या वस्तीवर रोज दोन पाण्याचे टँकर आणि फिरते संडास हजर होऊ लागले. लोकांचा आनंद गगनात मावला नाही. दुसऱ्या दिवशी काम करणे कठीण झाले एवढी फुले आणि सदिच्छा आयोगाच्या कार्यालयात आल्या.\nरिसा गेल्या वीस वर्षांपासून दिल्लीतच होती. परंतु गरजेप्रमाणे तिने आपले पालही अनेक ठिकाणी हलवले होते. तिला दिल्लीतल्या भटक्या विमुक्तांच्या बऱ्याच वस्त्यांची माहिती होती. त्या वस्त्यांची पाहणी करण्यात तिची खूप मदत झाली होती. ती अशिक्षित होती. कार्यकर्त्यांची शिबिरे आणि परिषदांमध्ये तिचा क्रियाशील सहभाग असायचा. तिची संघटना वगैरे नव्हती, परंतु वस्ती पातळीवरच्या समस्या सरकारदरबारी नेण्यात तिने बऱ्याच ठिकाणी पुढाकार घेतला होता. आपला पती पदम (पद्म ) याला नेहमी बरोबर घेऊनच ती फिरत असे. स्थानिक पातळीवर गरजू लोकांचे छोटेछोटे मोर्चे, धरणे असे कार्यक्रम पण तिने घेतलेले होते. तिच्यासह तिच्या काही साथीदार कार्यकर्त्यांना रेशन कार्ड मिळावे, मतदार यादीत नावे यावीत, जातीचे दाखले मिळावेत यासाठी आयोगाकडून शिफारस पत्रे दिली व आवश्यक मार्गदर्शनही केले. त्याचा त्यांना लाभ झाला.\nएके दिवशी दहा बारा स्त्रियांचे एक शिष्टमंडळ तिने आणले. त्या कलंदर, सपेरा, मदारी, नट, वैदू या जमातींच्या प्रतिनिधी होत्या. त्या सर्वाच्या पतींना व लहान मुलांना पोलिसांनी अटक केली होती. अटकेचे कारण होते, काहींनी वन्य जीव संरक्षक कायद्याखाली साप, अस्वल, माकड सांभाळण्याचा गुन्हा केला होता. काहींनी भिक्षा प्रतिबंधक कायदा व बाल मजुरीविरोधी कायद्याखाली रस्त्यावर कसरतीचा (दोरीवर चालण्याचा) खेळ करण्याचा गुन्हा केला होता. त्या महिला शिष्टमंडळाची बाजू हिरिरीने रिसाच मांडत होती. सांगत होती, माकड, अस्वल नाचवणे, सापांचा खेळ करणे, रस्सीवर चालणे, जडीबुटीचे औषध देणे ही तर आमची हजारो वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे. पूर्वज करत होते आता आमचे नवरे तेच काम करतात. पूर्वी कुणीही आम्हाला रोखलं नाही, कुणी काही बोललं नाही, कुणी विचारलं नाही. आता मात्र एका रात्रीत गुन्हेगार बनवून टाकलं. आमचं ऐकून घेण्याचा प्रयत्नही केला गेला नाही. आमची चूक काय आहे हेच समजत नाहीये. आम्ही कसं जगायचं याचा विचार कोणी करत नाही. पोलिसांनी सापांना जंगलात सोडून दिले आणि सपेऱ्यांना माकडांबरोबर रात्रभर एका पिंजऱ्यात ठेवलं. हा कुठला न्याय, असं तिनं विचारलं. ती म्हणाली होती, प्राण्यांवर प्रेम करणाऱ्यांना माणसांवर प्रेम करायला कोण शिकवणार वृक्ष-वेली आणि प्राण्यांबरोबरच आम्हीही जिवंत प्राणीच आहोत ना वृक्ष-वेली आणि प्राण्यांबरोबरच आम्हीही जिवंत प्राणीच आहोत ना आम्ही आरोग्यपूर्ण राहू, आमची चूल दोन वेळेला पेटावी, आम्हाला घर मिळावं हे पाहण्याची जबाबदारी आहे की नाही या लोकांची, असा सवाल तिने विचारला होता. जीवनात यश कमी व संघर्ष जास्त यामुळे रिसाचा स्वभाव थोडासा चिडचिडा व जाब विचारणारा झाला असावा, अशी स्वत:ची समजूत करून घेतली आणि त्यांच्या संबंधित पोलीस ठाण्याला फोन करून चौकशी केली व आरोपींना ताकीद देऊन सोडता आले तर पाहावे अशी शिफारस केली.\n२००८ मध्ये दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा झाली. रिसाचा मला फोन आला. ‘‘साब ‘नरेला’से इलेक्शन लढना चाहती हुँ. लोकांचा खूप आग्रह आहे.’’ मला हसू आले. मी प्रश्न विचारला ‘खर्चा कितना आयेगा कुछ अंदाज है’ पटकन उत्तर आले, ‘जोभी जरुरी खर्चा है वह करनेके लिये लोग तयार है. अनामत रक्कम लोकांनी जमा केली आहे.’ तिचा उत्साह व ठाम निर्णय जाणवत होता. त्यामुळे मी म्हणालो, ‘आगे बढो.’ त्या मतदार संघात काँग्रेसचे जसवंत राणा आणि बसपचे शरदकुमार चव्हाण या दोन मातबर कोटय़ाधीशांत अटीतटीची लढत होती. रिसाजवळ ना घोडा ना गाडी. साऱ्या सभा बैठकांसाठी एकच बॅनर आणि एकच कर्णा. या सभेतून उचलायचे, त्या सभेत न्यायचे. प्रवास रेल्वे व बसवर अवलंबून. क्वचित रिक्षा वापरायची. आठ -दहा कार्यकर्त्यांचा एकच संच. सभा आणि प्रचाराचा जोर साधारणपणे ३०,००० मतदारांच्या मर्यादित क्षेत्रात. दलित-बहुजनांचा मतदारसंघ म्हणून मायावतीजींचे विशेष लक्ष. मीडियात हवा शरदकुमारांचीच. रिसाचा प्रचार पण चढत्या क्रमाचाच. २०-२५ लोकांच्या सभेपासून झालेली सुरवात २००-२५० लोकांच्या सभेपर्यंत पोहचलेली. शेवटच्या तीन चार दिवसात उमेदवारी मागे घेऊन स्पर्धेतल्या घोडय़ास पाठिंबा देण्यासाठी सांगावा-विनंत्या येऊ लागल्या. पाच लाखांपासून पन्नास लाखापर्यंतचे सांगावे आले. ना रिसा बधली, ना रिसाच्या कार्यकर्त्यांचा संच. शेवटी निकाल लागला. काँग्रेसचे राणा जिंकले. शरदकुमार केवळ १२५ मतांनी हरले आणि रिसाला ९२५ मते पडली. पार्टीच्या बैठकीत शरदकुमार म्हणाले, ‘‘मुझे सपेराकी नागिन डस गयी और मेरा एक करोड रुपया पानी मे गया.’’\nया अनुभवानंतर रिसा मात्र संधी मिळेल तिथे भटक्या विमुक्तांच्या कार्यकर्त्यांना सांगत सुटली होती की, ‘मतोंकी भारी संख्यासे चुनाव जितनेका समय बीत चुका है अभी तो काटेकी टक्कर का समय आया हैं अभी तो काटेकी टक्कर का समय आया हैं ऐसे मे विमुक्त घुमंतूओंके लोग एक साझा कार्यक्रम (समान व सामुदायिक कार्यक्रम ) लेके चुनावमे एकतासे आगे आ गये तो हम अपना खुदका महत्त्वपूर्ण स्थान बना सकते है ऐसे मे विमुक्त घुमंतूओंके लोग एक साझा कार्यक्रम (समान व सामुदायिक कार्यक्रम ) लेके चुनावमे एकतासे आगे आ गये तो हम अपना खुदका महत्त्वपूर्ण स्थान बना सकते है\nरिसासारख्यांची आज खरंच गरज आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजाणूनबुजून टीका कराल तर मी देखील शांत राहणार नाही - रवी शास्त्री\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरण: सेवकाने दिला दगा, तरुणीने केले ब्लॅकमेल, ३ अटकेत\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nतुमच्याकडे दुसरं काम नाही का; हार्दिक पांड्या प्रकरणावरून स्वरा भास्करचे कोर्टाला चिमटे\nये बारामतीमध्ये बघतोच तुला; अजित पवारांचे गिरीश महाजनांना आव्हान\n...म्हणून मोदी जनतेला छळतात; राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून सांगितले कारण\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://old.marathibooks.com/bookserve/index.php?showpage=showauthor&SearchWord=%E0%A4%B9.+%E0%A4%85.+%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87", "date_download": "2019-01-19T06:32:13Z", "digest": "sha1:G42MF7SL4LFZIHRDNS6XPCGC7KSHJRXT", "length": 7176, "nlines": 150, "source_domain": "old.marathibooks.com", "title": "Category Main Page : MarathiBooks", "raw_content": "\nपुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती\n\"ह. अ. भावे\" यांची उपलब्ध पुस्तके.\nचारशे सार्थ संस्कृत सुभाषिते\nलेखक:श्री. दंडवते , ह. अ. भावे\n१३४ पाने | किंमत:रु.६०/-\nपाचशे सार्थ संस्कृत सुभाषिते\nलेखक:श्री. दंडवते , ह. अ. भावे\nसहाशे सार्थ संस्कृत सुभाषिते\nलेखक:ह. अ. भावे , ओंक\n१०८ पाने | किंमत:रु.१००/-\nसंतांची अमृतवाणी भाग ९\nसंतांची अमृतवाणी भाग ८\nसंतांची अमृतवाणी भाग ७\nसंतांची अमृतवाणी भाग ६\nसंतांची अमृतवाणी भाग ५\nसंतांची अमृतवाणी भाग ४\nसंतांची अमृतवाणी भाग ३\nसंतांची अमृतवाणी भाग २\nसंतांची अमृतवाणी भाग १०\nसातशे सार्थ संस्कृत सुभाषिते\nलेखक:श्री. दंडवते , ह. अ. भावे\n१५२ पाने | किंमत:रु.५०/-\n१३६ पाने | किंमत:रु.५०/-\n१४८ पाने | किंमत:रु.५०/-\n२४० पाने | किंमत:रु.१००/-\nसंताची अमृतवाणी (भाग १०)\nशून्य ते शंभर आकड्यांच्या हजार मौजा\nशिक्षण महर्षी भाऊराव पाटील\n२६ पाने | रु.२५/-\nलेखक: ना. बा. लेले\n१९२ पाने | रु.१५०/-\nलेखक: प्रा. शशिकांत गोखले\nलेखक: डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी\n४८ पाने | रु.२५/-\nमराठीसृष्टी या पोर्टलचे हे एक खास वैशिष्ट्यपूर्ण दालन. मराठीतील अनेक नामवंत, ��्रकाशित तसेच अप्रकाशित व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा आगळावेगळा व्यक्ती-संदर्भ कोश.आपला संदर्भ आजच समाविष्ट करा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://gangadharmute.com/node/411", "date_download": "2019-01-19T07:27:10Z", "digest": "sha1:YXWFNK4WWUMWLOX5ZUFGW3TD7Q4YG5PX", "length": 9731, "nlines": 119, "source_domain": "gangadharmute.com", "title": " पाक्षिक शेतकरी संघटक २१ एप्रिल २०१२ | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nपाक्षिक शेतकरी संघटक २१ एप्रिल २०१२\nमुखपृष्ठ / पाक्षिक शेतकरी संघटक २१ एप्रिल २०१२\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nGangadhar M Mute यांनी शुक्र, 25/05/2012 - 15:59 ह्यावेळी प्रकाशित केले.\nपीडीएफ अंक पाहण्यासाठी येथे किंवा मुखपृष्ठावर क्लिक करा.\n��ेतकरी संघटक पाक्षिकाचा वर्धापन दिन\nवृत्तांकन श्री. निवृत्ती कडलग\t3\nअतिरेकी राबवताहेत शासनाची धोरणे\nभुरट्याला तुरा, तर पोशिंद्याला धतुरा\nसाहेब, आता आपलं व्हावं तरी कसं\nशेतकरी संघटना वृत्त\t16\nपीडीएफ अंक पाहण्यासाठी येथे किंवा मुखपृष्ठावर क्लिक करा.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://nashikonweb.com/sister-killed-brother/", "date_download": "2019-01-19T05:57:56Z", "digest": "sha1:36SWHN7VMIGO46L2XMSDEMMUSWY3TNUR", "length": 6260, "nlines": 64, "source_domain": "nashikonweb.com", "title": "बहिणीने काढला भावाचा काटा नाशिक रोड खून प्रकरण - Nashik On Web", "raw_content": "\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 18 जानेवारी 2019\nजिल्ह्यात 24 तासात तीन शेतकरी आत्महत्या\nनाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 17 जानेवारी 2019\nप्रेम सबंधातून राडा : गंजमाळ येथे एका तरुणाचा खून, ९ ताब्यात\nजुन्या वादातून गंजमाळ परिसरात युवकाचा खून\nबहिणीने काढला भावाचा काटा नाशिक रोड खून प्रकरण\nबहिणीने काढला भावाचा काटा\nनाशिक :नाशिक रोड परिसरात डोक्यात दगड घालून हत्या झालेल्या संतोष पाटील यांच्या हत्येचं गूढ अखेर उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे संतोषच्या सख्ख्या बहीण आणि आईनेच हा कट रचल्याचं माहिती आहे.संपत्तीच्या हव्यासातूनच मायलेकींनी आपल्या भावाला संपवलं आहे हे समोर आले आहे . मावस भावाच्या मदतीने दोघांना 40 हजार रुपयांची सुपारी त्यांनी दिली होती. यासाठी बहिणीने आईलाही फुस लावल्याचं तपासात समोर आले आहे. या प्रकरणी तीन आरोपींना नाशिक रोड पोलिसांनी जेलरोड परिसरातून अटक केली आहे.यामध्ये बहिण मनीषा विनायक पवार यांनी मावस भाऊ गणेश ढमाले,संजय पाटील,सुधीर खरात जेलरोड यांना सुपारी देवून संतोष पाटील याचा खून केला आहे.7 मार्चला रात्री संतोष पाटीलची नाशिकरोड परिसरातील दसक येथे गळा आवळून आणि दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून आरोपी ताब्यात घेतले आहे.\nदेश आणि देशवासियांनी खूप प्रेम दिले धन्यवाद – जवान चंदू चव्हाण\nनाशिक @१०.४ तर निफाड @८.४ डिग्री सेल्सिअस\nमुक्त विद्यापीठातर्फे २३ पासून रोपवाटिका व्यवस्थापन प्रशिक्षण\nऑनर किलिंग : गरोदर मुलीचा खून करणाऱ्या बापाला फाशीची शिक्षा\nस्वयंसेवी संस्थांच्या समस्या सोडविणार – लक्षमण सावजी\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://theweirdindian.blogspot.com/2010/12/blog-post.html", "date_download": "2019-01-19T06:52:16Z", "digest": "sha1:B6G4WLE2NHNCXMFO2NXTDFJKS3DIMD7W", "length": 9205, "nlines": 53, "source_domain": "theweirdindian.blogspot.com", "title": "The Weird Indian: सुखाचं मंत्र", "raw_content": "\n१) रोज दहा ते तीस मिनिटे मोकळ्या हवेत चाला आणि हो\n२) रोज किमान दहा मिनिटे स्तब्ध…शांत राहा. एका जागी\n३) रोज ७ तास शांत झोप काढा. शांत झोप…सुखाचा मूलमंत्र\n४) जगताना तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, स्फूर्ती, उत्साह आणि दिलदारी.\n५) रोज थोडे तरी खेळा. मनोविनोदन होईल.\n६) गेल्या वर्षापेक्षा मी थोडीतरी अधिक पुस्तके वाचीन असा निश्चय करा.\n७) खूप मुबलक पाणी प्या. पाणी म्हणजे जीवन\n८) फळे, फळभाज्या, पालेभाज्या असे शेतातले, बागेतले, डोंगरावरले पदार्थ रोज पोटात जाऊ देत. थोडे समुद्रातलेही तन सुखी तो मन सुखी\n९) जरूर लक्षात घ्या की सकाळचा नाश्ता राजासारखा, जेवण राजकुमारासारखे नि रात्रीचे जेवण मात्र भिकारऱ्यासारखे असावे म्हणजे काय राव नाश्ता दमदमीत. दुपारची लंच राजस; पण रात्रीचे जेवण मात्र अगदी अगदी थोडे, पुरते तेवढेच. कारण झोपेत कुठलीच शारीरिक हालचाल नसते.\n१०) रोज ध्यानधरणा करा. प्रार्थना करा. आपल्या धावपळीच्या, दगदगीच्या जीवनांत तेच एक इंधन आहे जे सुख-शांती-समाधान देईल.\n११) जागेपणी स्वप्न बघा. त्याचा ध्यास घ्या. त्यांच्या पूर्तीसाठी प्रयत्न करा.\n१२) खूप आनंदी राहा. हसून खेळून, मिळून मिसळून आप चंगा… तो जग चंगा.\n१३) एक नियमच करून टाका. रोज मी किमान तीन लोकांच्या ओठांवर स्मितहास्य फुलवेन.\n१४) आपले चैतन्य, आपली बहुमोल ऊर्जा लोकांबद्दल वायफळ बोलण्यात, त्यांची कुचेष्टा करण्यात वाया घाल��ू नका.\n१५) ज्या गोष्टी आपल्या अखत्यारित नाहीत, ज्या परिस्थितीस तुम्ही बदलू शखत नाही त्याबद्दल दुःख करीत बसू नका. त्यापेक्षा माझे वर्तमान कसे सुधारता येईल, ते पहा.\n१६) ७० वर्षांवरील वृद्ध माणसे आणि ६ वर्षांखालील छोटी मुले यांच्यासमवेत दिवसातील थोडातरी वेळ नियमित घालवा. वृद्धांना जगण्याची उमेद द्याल नि छोट्यांकडून ऊर्जा घ्याल\n१७) हे जीवन फार छोटे आहे. दुसऱ्याचा हेवा, मत्सर, द्वेष करण्याइतके खचितच मोठे नाही.\n१८) स्वतःचा फार गंभीरपणे विचार करू नका. इतरांना तुमची काही पडलेली नाही. ते तुमचा इतका विचार अजिबात करीत नाहीत.\n१९) भूतकाळातील अप्रिय घटना विसरून जा. आपल्या जोडीदाराला त्याच्या भूतकाळातील चुकांसाठी टोकणे, चटकन लागेलसे बोलणे, टोचत राहणे सोडून द्या. त्यामुळे आपला जोडीदार पुन्हा पुन्हा दुखावला जाईल आणि आपले वर्तमान बिघडेल. त्याचे काय हो सो लॉक द पास्ट, एन्जॉय द प्रेझेंट\n२०) रोज विद्यार्थी शाळेत जातात. जीवन ही आपली शाळा समजा. एनी प्रॉब्लेम अहो तो बिजगणिताचा तास समजा. एखादा प्रॉब्लेम नाही सुटला तरी तास संपतो अहो तो बिजगणिताचा तास समजा. एखादा प्रॉब्लेम नाही सुटला तरी तास संपतो संपते ना पण त्यातून आपण काहीतरी धडा शिकतोच तसेच जीवन आहे. काही समस्या सुटत नाहीत; पण त्यातून मिळालेल्या धड्याने आपण शहाणे होतो हेही नसे थोडके\n२१) प्रत्येक वेळी तुम्हीच कसे जिंकणार इतरांनाही थोडी संधी द्या ना\n२२) दुसऱ्याच्या आयुष्याशी आपली तुलना नको. त्याचे वरवरचे सुखविलास पाहून मत्सरग्रस्त होऊ नका. तो आतून काय 'भोगतोय', काय 'सोसतोय' ते तुम्हास कोठे ठाऊक आहे\n२३) क्षमाशस्त्र ज्याचे हाती त्यास काय तोटा आनंदाच्या वाटा शोधा आनंदाच्या वाटा आनंदाच्या वाटा शोधा आनंदाच्या वाटा…क्षमाशील झालात की सुखाची रांगोळी आपल्याच दारात…क्षमाशील झालात की सुखाची रांगोळी आपल्याच दारात\n२४) दुःखाचे, तणावाचे दिवस आहेत संपतील राजा परिस्थिती कायम बदलत राहाते. लाल सिग्नल नंतर हिरवा येतोच की\n२५) तुमच्या आयुष्यातला सर्वोत्तम काळ अजून यायचा आहे हे धरा मनी. पहा… कसे आशादायी नि प्रसन्न वाटेल.\n२६) तुमचे कुटुंब तुमचा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे. त्यांना प्राधान्य द्या.\n२७) काय वाटेल तो पसंग येवो धैर्य सोडू नका. उठा, उत्तम वेश परिधान करा व धैर्यांने जगास सामोरे जा.\n२८) तुमचा आत्मा सुखी आहे ���ग तुम्ही दुःखी\n२९) हे सारं आवडलं ना मग आपल्या आवडत्या मित्रांना कळवा जरूर मग आपल्या आवडत्या मित्रांना कळवा जरूर मला हा सुखाचा संदेश माझ्या आवडत्या मित्रानेच पाठवलाय जो मी आवडत्या वाचकांपर्यंत पोहोचविलायं मला हा सुखाचा संदेश माझ्या आवडत्या मित्रानेच पाठवलाय जो मी आवडत्या वाचकांपर्यंत पोहोचविलायं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%89-2/", "date_download": "2019-01-19T06:40:34Z", "digest": "sha1:KXM2IE2P65SYPEGNTWQSPWZNOWSY7X5Y", "length": 12566, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "यार्डी, मर्क्‍स संघांनी उद्‌घाटनाचा दिवस गाजवला | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nयार्डी, मर्क्‍स संघांनी उद्‌घाटनाचा दिवस गाजवला\nपृथ्वी एडिफाईस करंडक आंतर माहिती तंत्रज्ञान टी-20 क्रिकेट स्पर्धा\nपुणे – यार्डी आणि मर्क्‍स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना पृथ्वी एडिफाईस करंडक आंतर माहिती तंत्रज्ञान टी-20 अजिंक्‍यपद क्रिकेट स्पर्धेच्या उद्‌घाटनाचा दिवस गाजवला. व्हाईट कॉपर यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.\nपीवायसी हिंदू जिमखाना क्‍लब येथे सुरू झालेल्या या स्पर्धेचे उद्‌घाटन पृथ्वी एडिफाईसचे अध्यक्ष अभय केळे यांच्या हस्ते झाले. तरुण नोतानी याने फटकावलेल्या 80 धावांच्या जोरावर यार्डी संघाने ऍमडॉक्‍स्‌ संघाचा 3 गडी राखून पराभव केला. ऍमडॉक्‍स संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 18 षटकांत 10 गडी गमावून 151 धावा केल्या. यामध्ये भावनिश कोहली (32 धावा), अविरल जैन (23) व शैलेंद्र बाकरे (20) यांनी छोट्या पण महत्वपूर्ण धावा करून संघाला समाधानकारक धावसंख्या उभी करून दिली.\nविजयासाठी 152 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यार्डी संघाची सुरुवात खराब झाली. त्यांचे दोन्ही आघाडीवीर झटपट तंबूत परतले. पण तरुण नोतानी याने 38 चेंडूत 8 चौकार व 5 षटकारांच्या सहाय्याने 80 धावा फटकावल्या. तरुणने प्रतीक शिंदे (23 धावा) याच्यासह पाचव्या गड्यासाठी रचलेल्या 43 चेंडूंतील 60 धावांच्या भागीदारीमुळे यार्डीने 19.2 षटकांत 7 गडी गमावून 155 धावा फटकावताना विजयाची पूर्तता केली.\nदुसऱ्या सामन्यात वैभव महाडीक याच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर मर्क्‍स संघाने पर्सिस्टंट संघाचा 10 गडी राखून एकतर्फी पराभव केला. फलंदाजीला पो���क असलेल्या खेळपट्टीवर पर्सिस्टंट संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 127 धावा जमविल्या. यामध्ये सुधीर परांजपे (32), ऋतुराज कुलकर्णी (नाबाद 24) यांनी संघाला सव्वाशे धावांचा टप्पा गाठून दिला.\nमर्क्‍स संघाने 10.1 षटकांत एकही गडी न गमावता 131 धावा करताना विजयी लक्ष्य पूर्ण केले. 29 चेंडूंत 8 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 74 धावा करणारा वैभव महाडीक मर्क्‍सच्या विजयाचा शिल्पकार ठरला. वैभव आणि राघव त्रिवेदी (नाबाद 55) यांनी 61 चेंडूंत 131 धावांची वेगवान बागीदारी करताना मर्क्‍स संघाला विजयी सलामी मिळवून दिली.\nगटसाखळी फेरी – 1) ऍमडॉक्‍स- 18 षटकांत 10 गडी बाद 151 धावा (भावनिश कोहली 32 (17, 4 चौकार, 2 षटकार), अविरल जैन 23, शैलेंद्र बाकरे 20, अंकित राव 3-20, जीवन गोसावी 2-32) पराभूत वि. यार्डी- 19.2 षटकांत 7 गडी बाद 155 धावा (तरुण नोतानी 80 (38, 8 चौकार, 5 षटकार), प्रतिक शिंदे 23, चेतन राणे नाबाद 20, हर्षद खटावकर 3-23; पाचव्या गड्यासाठी तरुण आणि प्रतीक यांच्यात 60 (43) धावांची भागीदारी; सामनावीर- तरुण नोतानी; 2) पर्सिस्टंट- 20 षटकांत 7 गडी बाद 127 धावा (सुधीर परांजपे 32 (33, 3 चौकार), ऋतुराज कुलकर्णी नाबाद 24 (21, 2 चौकार), अभिषेक राज 2-18, प्रसाद गिरकर 2-20) पराभूत वि. मर्क्‍स- 10.1 षटकांत बिनबाद 131 धावा (राघव त्रिवेदी नाबाद 55 (32, 7 चौकार, 3 षटकार), वैभव महाडीक नाबाद 74 (29, 8 चौकार, 5 षटकार); सामनावीर- वैभव महाडीक.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nयुवा दौडमध्ये धावणार 4 हजार स्पर्धक\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये दिया चितळे व स्वस्तिका घोष यांचे आव्हान कायम\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत\nखेलो इंडिया : मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा आकाश, देविका अंतिम फेरीत\nखेलो इंडिया : ‘खो-खो मध्ये ‘जय महाराष्ट्र’ चा नारा\nविजयासह बार्सेलोनाचे आव्हान कायम\n#AUSvIND : युझुवेंद्र चहलचा नवा विक्रम\n#AUSvIND : सलग तीन अर्धशतक करण्याची धोनीची तिसरी वेळ\n#AUSvIND : भारताचा ऐतिहासिक मालिका विजय\nबेळगाव येथून तस्करी होणारे खवले मांजर जप्त\nकर्मचाऱ्यांच्या गाडया पार्किंगमध्ये अन् ग्राहकांच्या गाड्या रस्त्यावर\nपुसेसावळीकरांवर आता “सीसीटीव्हीची’ नजर\nचैतन्य बझारमध्ये दीड लाखाचे साहित्य लंपास\nम्हासुर्णेतील जिल्हा बॅंकेच्या शाखेचे नवीन जागेत स्थलांतर\nडॉ. तेलतुंबडे यांच्या जामिनावर 22 जानेवारीला सुनावणी\n‘हायब्रीड’ बाईकचा प्रयोग पुण्यात यशस्वी\nडान्सबार बंदीसाठी सरकार प्रयत्नशील\n…म्हणून मोदी जनतेला छळतात – राज ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ludhiana.wedding.net/mr/videomasters/930271/", "date_download": "2019-01-19T06:25:04Z", "digest": "sha1:45WULGBGECNIH4IOFKUTCQKH7NHETSH2", "length": 2928, "nlines": 54, "source_domain": "ludhiana.wedding.net", "title": "लुधियाना मधील Weddings by Cinewire हे लग्नाचे व्हिडिओ शूटिंग करणारे", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज भाड्याने तंबू बॅंड डीजे केटरिंग इतर\nलग्नाचे व्हिडिओ शूटिंग करणारे\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 4\nलुधियाना मधील Weddings by Cinewire व्हिडिओ शूटिंग करणारे\nअतिरिक्त सेवा उच्च रेजोल्यूशन व्हिडिओ, लग्नाआधी व्हिडिओ, स्टुडिओ फिल्म बनविणे, अतिरिक्त लायटिंग, मल्टी-कॅमेरा फिल्मिंग सहाय्यासहित\nप्रवास करणे शक्य होय\nएखाद्याने विक्रेत्याशी किती आधी संपर्क करायला हवा 1 month\nव्हिडिओ वितरणाची सरासरी वेळ 2 महिने\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी, पंजाबी\nसर्व पोर्टफोलिओ पहा (व्हिडिओ - 4)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,56,570 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/marathi-news-mumbai-news-mns-raj-thackray-ramnath-kovind-presidential-election-54987", "date_download": "2019-01-19T06:29:09Z", "digest": "sha1:INNIGVX7TER36LCXHYCEIL3JLDK462H7", "length": 13118, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news mumbai news MNS Raj Thackray Ramnath Kovind Presidential Election राष्ट्रपती म्हणजे रबर स्टॅम्प : राज ठाकरे | eSakal", "raw_content": "\nराष्ट्रपती म्हणजे रबर स्टॅम्प : राज ठाकरे\nरविवार, 25 जून 2017\nराष्ट्रपती फक्त त्या याकूब मेमनला फाशी देण्याच्या कामी आले, तेव्हा काय ते त्यांचे कार्य दिसले. ते वगळता देशाच्या कामी कधी आले आहेत का त्यांचा काही फायदा झाला आहे का\nमुंबई : ''राष्ट्रपती म्हणजे निव्वळ रबर स्टॅम्प आहेत. त्यांचा देशातील नागरिकांना काही उपयोग आहे का ज्यांचे सरकार, त्यांचा राष्ट्रपती. त्यामुळे या पदावर कोविंद बसो किंवा गोविंद, मला काय फरक पडतो,'' अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रपती निवडणुकीवर खरमरीत टीका केली. मुंबईत निवडक पत्रकारांशी ते बोलत होते.\n''आतापर्यंत किती राष्ट्रपती झाले ते आठवा आणि त्यांच���यामुळे काय झाले त्याचा विचार करा. त्या व्यक्तीचा देशातील नागरिकांना काही उपयोग आहे का, एवढाच सवाल आहे. राष्ट्रपती फक्त त्या याकूब मेमनला फाशी देण्याच्या कामी आले, तेव्हा काय ते त्यांचे कार्य दिसले. ते वगळता देशाच्या कामी कधी आले आहेत का त्यांचा काही फायदा झाला आहे का त्यांचा काही फायदा झाला आहे का आज देशात इतके विषय सुरू आहेत, राष्ट्रपती म्हणून त्यांनी कधी त्यांची भूमिका जाहीर केली आहे का आज देशात इतके विषय सुरू आहेत, राष्ट्रपती म्हणून त्यांनी कधी त्यांची भूमिका जाहीर केली आहे का केंद्र असो वा राज्य सरकार, अनेक प्रश्‍नांवर देशातील नागरिक त्यांना ईमेल करतात, पत्र पाठवतात, त्याचे पुढे काय होते. त्यांची कधी उत्तरे आल्याचे कळले आहे का केंद्र असो वा राज्य सरकार, अनेक प्रश्‍नांवर देशातील नागरिक त्यांना ईमेल करतात, पत्र पाठवतात, त्याचे पुढे काय होते. त्यांची कधी उत्तरे आल्याचे कळले आहे का राष्ट्रपतिपद हा शब्दप्रयोग केला जातो; पण तो रबर स्टॅम्प आहे. ज्याचे सरकार त्याचा रबर स्टॅम्प म्हणजे राष्ट्रपती,'' अशा शब्दांत ठाकरे यांनी राष्ट्रपतिपदाबाबत वादग्रस्त विधान केले आहे.\n''आज शेतकरी आत्महत्येचा विषय असेल किंवा शेतकरी कर्जमाफी असेल, इतकी आंदोलने झाली, मराठा आरक्षणापासून इतर अनेक विषय झाले; पण राष्ट्रपतींचे त्यावर मत काय, ते कुठे येत नाही. असल्या विषयांमध्ये त्यांचे मत नाही, तर मग अशा राष्ट्रपतींचे काय करायचे कोणी का बसेना, मला काय फरक पडतो,'' असे विधान करून राज ठाकरे यांनी राष्ट्रपती निवडीवर खरमरीत टीकाही केली.\nआगरी-कोळी भाषेला रॅपचा तडका\nपाली - आगरी-कोळी भाषेतील गाणी सर्वत्र लोकप्रिय आहेत. मात्र या भाषेला रॅपचा तडका देण्याचे काम केले आहे \"सर्वेश तरे\" युवा कलाकाराने. त्याच्या आगरी-कोळी...\nप्रवासी वाहतुकीसाठी एअर रिक्षाचा पर्याय\nमुंबई - प्रवासी वाहतुकीसाठी एअर रिक्षा म्हणजे ड्रोनचा वापर करण्याबाबत केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी उबरसारख्या कंपन्यांशी चर्चाही सुरू...\nगुजरातमध्ये दहा टक्के आरक्षण लागू\nअहमदाबाद - सवर्णांना दहा टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करणारे गुजरात हे पहिले राज्य ठरले आहे. यानुसार खुल्या गटात आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना (...\n'अर्थिक निकषांवर आरक्षण विवादास्पद विषय'\nऔरंगाबाद : देशाच्या घटना समितीमध्ये सखोल चर्चा झाल्यानंतरच जातीच्या आधारावर आरक्षण देण्यात आलेले आहे. राजकीय फायद्यांसाठी आर्थिक निकषावर आरक्षण...\nआरक्षणाचा बिकट मार्ग (प्रा. उल्हास बापट)\nसंसदेत 124 वं घटनादुरुस्ती विधेयक संमत झालं असलं, तरी त्याचा न्यायालयीन मार्ग सोपा नाही. आर्थिक आरक्षण आणि 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आरक्षण हे दोन्ही...\nकलेसाठी आयुष्य वाहून घेतलं, मात्र राहायला स्वतःचं घर नाही\nनाशिक - वयाच्या अकराव्या वर्षापासून कलेची आवड निर्माण झाली. आई आणि दोन मोठ्या बहिणींही तमाशात काम करायच्या. त्यामुळे मीही आपोआप तिकडे ओढले गेले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://gangadharmute.com/node/214", "date_download": "2019-01-19T07:32:59Z", "digest": "sha1:JZE5UJ73VWU5GE53TFEFDPG6ACGOKL6V", "length": 11723, "nlines": 148, "source_domain": "gangadharmute.com", "title": " रंगताना रंगामध्ये | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / रंगताना रंगामध्ये\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणते���ी साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी शुक्र, 15/07/2011 - 20:46 ह्यावेळी प्रकाशित केले.\nयमुनेच्या तिरावर, आवळीच्या झाडावरी\nदडुनिया बसला गं, नटवर गिरिधारी\nपाहुनिया राधिकेला, गुपचिप कान्हा आला\nघेऊनिया पिचकारी, नेम धरितो मुरारी\nरंगताना राधा बोले अररररर\nबावरता राधा पळे, असे कान्हुला तो छळे\nतरी चुकेचिना लळे, सावळ्याच्या चाळ्यामुळे\nमग राधा करुणेने, बोलू पाहे केविलवाणे\nरंगलेले रूप म्हणे, आहे मला घरी जाणे\nआतातरी थांब ना रे…..\nकान्हा, आतातरी थांब ना रे…..\nअरे थांब गिरिधारी नको मारू पिचकारी,\nरंगामध्ये भिजविशी किती रे मुरारी …\nकंकण टिचकून हातात रुतले कसे\nकसे ना मला आज कोडे सुटे\nऐसेकैसे तरंग मनाशी उठे\nअरे सांग गिरिधारी केली काय जादूगिरी\nरंगामध्ये न्हाऊनिया का हसतो मुरारी …\nखोल पाण्यात जाऊनी बुडली कशी\nडोईवरचा पदर खांदी आला कसा\nरंगी रंगताना रंगात रंगला कसा\nअरे सांग गिरिधारी केली काय चमत्कारी\nरंगामध्ये भिजवली साडी चोळी सारी …\nसार्‍या गोकुळी आमुचे झाले हसे\nरोज येते अभय पाणी भरण्यामिषे\nतुझ्याप्रितीचे अजब बुलावे कसे\nअरे थांब गिरिधारी झाली पुरी प्रितखोरी\nरंगामध्ये भिजुनिया तू कोरडा मुरारी …\n- गंगाधर मुटे \"अभय\"\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/footbridge-held-up-by-two-giant-hands-vietnam/", "date_download": "2019-01-19T06:00:35Z", "digest": "sha1:WYDWQBSALKFWKLQK4I7K7Y7MTRQPHGVO", "length": 16338, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "अजबच ! फक्त दोन पंजांनी सावरला पूल | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nएसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n भाजप खासदार आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nहिंदुस्थानने रचला ऑस्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि माय���ाचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n फक्त दोन पंजांनी सावरला पूल\nसेंट्रल व्हिएतनाममधील के डा नांग येथील बा ना हिल्सवर ४ हजार ६०० फूटांच्या उंचीवर असलेला गोल्डन ब्रिज फक्त दोन मोठ्या पंजांनी सावरला आहे. जगातील ही अनोखी आणि दुर्मिळ अशी पूलाची स्थापत्यरचना आहे. जून महिन्यात हा पूल सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला. हा पूल तब्बल दीडशे मीटर लांबीचा आहे. तसेच समुद्रसपाटीपासून १४०० मीटरच्या (४ हजार ६०० फूट ) उंचीवर आहे. या पूलाची सुरुवातीची डिझाइन टीए लँडस्केप आर्किटेक्चरने तयार केली होती.\nपूलावरून पर्वताच्या सौंदर्याचे दर्शन होत असल्याने मन प्रसन्न होते. हा पूल बनवण्यासाठी एक वर्ष लागले आहे. या पूलामुळे या हिल्स पर्यटकांचे आवडते स्थान बनल्या आहेत. या भागात फ्रेंच पद्धतीची घरे आणि बगीचे आहेत. तसेच ५.८ किलोमीटर लांबीचा केबल कार ट्रॅक आहे. एकेकाळी हा जगातील सर्वात उंचावरील ट्रॅक होता.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलIND VS ENG TEST : इंग्रजांना पाणी पाजणारे ५ हिंदुस्थानी गोलंदाज\nपुढीललश्कर-ए-तोएबाचा कमांडर अब्दुल जागतिक दहशतवादी घोषित\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nएसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nममतांच्या महारॅलीत आज विरोधकांचे शक्तिप्रदर्शन\nआता सैन्य पोलिसात महिलांची 20 टक्के भरती\nलोकसभा निवडणुकीचे बिगुल मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाजणार\nगिरीश बापट यांच्याकडून मंत्री पदाचा गैरवापर, मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे\nनिवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचे ‘गाजर’\nसामान्य माणूस ते असामान्य नेता हा प्रवास म्हणजे ‘ठाकरे’\nकोस्टल रोडमुळे वरळी सीफेसला धक्का लागणार नाही, पालिकेची ग्वाही\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/new4me_all?page=5", "date_download": "2019-01-19T06:19:07Z", "digest": "sha1:AIBTCVJPH6ON4E7XBSIGHUEVN5TZATED", "length": 7606, "nlines": 157, "source_domain": "www.maayboli.com", "title": "संपूर्ण मायबोलीवरचं नवीन लेखन | Page 6 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /नवीन लेखन /\nसंपूर्ण मायबोलीवरचं नवीन लेखन\nमराठी भाषा दिवस २०१९ - संयोजक हवेत मायबोली स्वयंसेवक\nकढाई पनीर पाककृती आणि आहारशास्त्र\nमाथेरान’ व्हाया ‘गारबेट’ आणि ‘असालची वाट’ माझे दुर्गभ्रमण\nभेटी लागी जीवा-सोनी मराठी उपग्रह वाहिनी - मराठी\nदेव, महिला आणि मंदिरप्रवेश वगैरे .. कोणाशी तरी बोलायचंय\nमराठी साहित्यातील वाड्ःमयचौर्य (plagiarism) ह्या समस्येवर आपण काही उपाय करू शकतो का कोणते उपाय असावेत\nचिक्की पाककृती आणि आहारशास्त्र\nमेलेला लसूण खाल्ल्यास कर्करोग होऊ शकतो का\nचारू गुलमोहर - कथा/कादंबरी\nसूर नवा ध्यास नवा - छोटे सुरवीर उपग्रह वाहिनी - मराठी\nचिऊ गं चिऊ गं दार उघड...\nवाढपी गुलमोहर - ललितलेखन\nकोई होता जिसको अपना, हम अपना कह लेते यारों... गुलमोहर - ललितलेखन\nकॉपर बीचेसचे रहस्य - भाग ५ (अंतिम) (शेरलॉक होम्स साहसकथा स्वैर अनुवाद) गुलमोहर - अनुवादीत लेखन\nनव्याने जगण्यासाठी उमेद 2 गुलमोहर - कथा/कादंबरी\nनव्याने जगण्यासाठी उमेद 1 गुलमोहर - कथा/कादंबरी\nहलव्याचे दागिने गुलमोहर - इतर कला\nनवीन मराठी चॅनेल - सोनी मराठी उपग्रह वाहिनी - मराठी\nतुमचा विकान्ताचा मेन्यू काय असतो\nगरज आहे... गुलमोहर - कविता\nअमेरीकन फुटबॉल खेळाच्या मैदानात\nसाहित्य संमेलनाची चर्चा गुलमोहर - ललितलेखन\n\"क्या नाम ऐ तेला\nबालस्नेहसंमेलन ( संमेलनाचे धमाल किस्से ) गुलमोहर - ललितलेखन\n‘पश्चिम’चा प्रवास (भाग-१) इतिहास, गुलमोहर - ललितलेखन, चालू घडामोडी, प्रवासाचे अनुभव - भारतात, मायबोलीवर स्वागत\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/election-duty-workers-said-they-are-ill-after-notice-they-started-work/", "date_download": "2019-01-19T06:07:20Z", "digest": "sha1:AZ6VR3BIUJQYDS5LR2KUFMOBGOITLVBN", "length": 7893, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘आजारी’ निवडणूक कर्मचारी, नोटीसीनंतर ठणठणीत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › ‘आजारी’ निवडणूक कर्मचारी, नोटीसीनंतर ठणठणीत\n‘आजारी’ निवडणूक कर्मचारी, नोटीसीनंतर ठणठणीत\nमतदार याद्या पुनर्रीक्षण कार्यक्रमात जबाबदारी झटकणार्‍या 700 बीएलओंना जिल्हा निवडणूक शाखेने नोटीस बजावल्यानंतर यातील 595 बीएलओंनी कारवाईच्या भीतीने कामाला प्रारंभ केला आहे. उर्वरित बीएलओंचा आढावा घेऊन त्यानुसार पुढील कारवाईचा निर्णय तालुका स्तरावर घेण्याच्या सुचना तहसिलदारांना देण्यात आल्या आहेत.\nनिवडणूक आयोगाने 2019 मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणूकांच्या तयारीला आत्तापासूनच प्रारंभ केला आहे. पहिल्या टप्यात मतदार याद्या अद्ययावत करणाचे काम हाती घेतले होते. त्यानुसार जिल्हा निवडणूक शाखेने पंधराही विधानसभा मतदारसंघात 4 हजार 928 बीएलओंची नेमणूक करत मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता. मात्र, 700 बीएलओंनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. यातील काही बीएलओंनी तर तहसिलदार कार्यालयातून त्यांचे किटही घेतले नव्हेत. त्यामुळे यासर्व बीएलओंना तुमच्यावर कारवाई का करू नये याबाबतच्या नोटीसा धाडण्यात आल्या होत्या. तसेच प्रसंगी कामात हलगर्जीपणा केल्याचे सांगत गुन्हे दाखल करण्याची तयारी केली होती.\nकारणे दाखवा नोटीसा हाती पडल्यानंतर अनेक बीएलओंनी तहसिल ते जिल्हाधिकारी कार्यालय गाठत आजारी असल्याचे प्रमाणपत्रच सादर केले. तर काहीजणांनी घरात नातलगाचे निधन झाल्याचे कारण देत कारवाई टाळण्याची विनंती केली. एकाचवेळी बीएलओं आजारी पडल्याने अधिकारीही बुचकळ्यात पडले होते. दरम्यान, 700 पैकी 595 बीएलओंनी नोटीसाबाबत प्रशासना���डे खुलासा दिला असून त्यांनी कामालाही सुरवात केली आहे.\nनिवडणूक शाखेने घेतलेल्या आढाव्यात मंगळवारपर्यंत अद्यापही 105 बीएलओंनी कामास प्रारंभ केला नव्हता. या बीएलओंशी संपर्क साधण्याच्या सुचना निवडणूक शाखेने तहसिल स्तरावर दिल्या आहेत. त्यानंतरच संबंधितांनवर कोणत्या प्रकारची कारवाई करायची याचाही निर्णय घेण्याचे तहसिलदारांना सांगण्यात आले आहे.\nनियमानुसार कामात हलगर्जीपणा करणार्‍यांवर शिस्तभंगासह वेतनवाढ रोखण्याची कारवाई होऊ शकते. कारवाई करण्याचे अधिकार हे संबंधित विभागांच्या विभागप्रमुखांना आहेत. त्यानुसार निवडणूकीच्या कामाची जबाबदारी झटकणार्‍या बीएलओंवर शिस्तभंग अथवा त्यांची एक पगारवाढ रोखली जाऊ शकते.\n‘आजारी’ निवडणूक कर्मचारी, नोटीसीनंतर ठणठणीत\nआंतरराष्ट्रीय अश्वसंग्रहालय लवकरच उभा राहणार : मुख्यमंत्री\nसिन्नर येथील वावीत दरोडा, लाखोंचा ऐवज लंपास\nनिफाड तालुक्यात डिझेलची पाइपलाइन फुटली\n‘ओखी’ नुकसानीची आजपासून पाहणी\nमुख्यमंत्री फडणवीस आज नाशिकमध्ये\nभैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी महिलेसह तिघांना अटक\nकांदा मातीमोल ; एक ट्रक कांदा फक्‍त पाच रुपये किलोने विकला (Video)\nछमछम सुरू करणाऱ्या सरकारला घुंगरू पाठविणार : फौजिया खान\n#metoo महिलांच्या आदराविषयी खूप बोलतात पण, कमी लोक कृतीत आणतात : सिंधू\nएकजूट रॅलीसाठी पश्चिम बंगालमध्ये दिग्गजांची मांदियाळी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.nyecountdown.com/product/your-husband-called-and-said-dont-come-home-youre-bustedproduced/", "date_download": "2019-01-19T07:05:23Z", "digest": "sha1:3KWXHV5FXF4K6NPRIZSFY3EC2TLYPZ2W", "length": 3542, "nlines": 61, "source_domain": "mr.nyecountdown.com", "title": "आपल्या पतीला बोलावले आणि म्हणाले की घरी परत येत नाही! आपण पर्वा झाला आहात! (प्रोडपित) - डीजे, व्हीजेएस, नाईट क्लबज 2020 साठी NYE काऊंटडाऊन", "raw_content": "\nहे कसे कार्य करते\nआपल्या पतीला बोलावले आणि म्हणाले की घरी परत येत नाही आपण भले केले आहात आपण भले केले आहात\nकेलेल्या SKU: DJ DROP 100 - #78 वर्ग: डीजे ड्रॉप\nआपल्या पतीला बोलावले आणि म्हणाले की घरी परत येत नाही आपण भले केले आहात आपण भले केले आहात\nआपण देखील आवडेल ...\nएक्सNUMX पूर्वनिर्मित डीजे ड्रॉप\nविवाह डीजे ड्रॉप - व्हॉल. 2\nसानुकूल डीजे ऑड��ओ थेंब\nविवाह डीजे ड्रॉप - व्हॉल. 1\nसुट्टीचा खंड व्हॉल 1\nहे कसे कार्य करते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/products/sangopan-bal-gopalanche", "date_download": "2019-01-19T06:15:03Z", "digest": "sha1:DGVXG5T6VQDIRX5RHVSTMQGHG5KIUT75", "length": 16385, "nlines": 398, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा Dr. Subhash Aryaचे संगोपन बाळ - गोपाळांचे पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nसंगोपन बाळ - गोपाळांचे\nएम.आर.पी Rs. 100 (सर्व कर समावेश)\nखरेदी करा सूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nलेखक डॉ. अरूण मांडे, डॉ. सुभाष आर्य\nTranslators डॉ. अरूण मांडे\nडॉ. सुभाष आर्य हे भारतातील एक नामांकित बालरोगतज्ज्ञ आहेत.\nमुलांच्या आरोग्यासंदर्भात त्यांना ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे.\nकिचकट, गुंतागुंतीच्या समस्या व त्यावरील उपाय सोप्या पध्दतीने समजविण्याची कलाही त्यांना अवगत आहे.\nत्यामुळे ज्ञान व अनुभवावर आधारित असलेली ही माहिती आपणास प्रत्यक्ष कृतीत आणता येईल.\nया पुस्तकात मातेचे गरोदरपण तसेच नवजात अर्भक ते किशोरवयापर्यंतच्या मुलांच्या संगोपनाविषयी सर्वांगीण माहिती आहे.\nमुलांच्या आहार व आरोग्याबाबत तसेच त्यांच्या संतुलित शारीरिक, मानसिक व भावनिक विकासाबाबत मार्गदर्शन आहे.\nमुलांचे नेहमी उद्भवणारे आजार, त्यांच्या तक्रारी व समस्यांबाबत उपाययोजनाही आहे.\nसुदृढ व आनंदी मूल घडविण्यासाठी आत्मविश्वास देणारे हे पुस्तक पालकांसाठी मौल्यवान ठरावे.\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nसंगोपन बाळ - गोपाळांचे\nआजी -आजोबा आधार की अडचण\nनाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य\nयांनी केलं विनोदविश्व समृद्ध\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/kandal-forest-cut-slum-113064", "date_download": "2019-01-19T07:07:36Z", "digest": "sha1:L4LA5HOSMT56APLLAF43JF636BXRDBUO", "length": 13363, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "kandal forest cut for slum झोपड्यांसाठी कांदळवनाची कत्तल | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 30 एप्रिल 2018\nमालाड - मुंबईत अनेक ठिकाणी काही भूमाफियांकडून खाडी व नाल्यालगत असलेले कांदळवन तोडून तेथे झोपड्य उभारण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. मालवणीतील एव्हरशाईननगर येथून वाहणाऱ्या मुख्य नाल्यालगतचे कांदळवन नष्ट करून भूमाफियांकडून मोठ्या प्रमाणात झोपड्या उभारण्यात येत आहेत. या बांधकामाकडे पालिका, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.\nमालाड - मुंबईत अनेक ठिकाणी काही भूमाफियांकडून खाडी व नाल्यालगत असलेले कांदळवन तोडून तेथे झोपड्य उभारण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. मालवणीतील एव्हरशाईननगर येथून वाहणाऱ्या मुख्य नाल्यालगतचे कांदळवन नष्ट करून भूमाफियांकडून मोठ्या प्रमाणात झोपड्या उभारण्यात येत आहेत. या बांधकामाकडे पालिका, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.\nमालवणीतील मुख्य नाल्यावरून एव्हरशाईननगर व लगून रोडला जोडणाऱ्या पादचारी पुलाचे काम सध्या जोरात सुरू आहे. या पुलामुळे मार्वे रोड व एव��हरशाईननगर येथून मुख्य नाल्यावरील हा पूल ओलांडला की अवघ्या काही मिनिटातच लिंक रोडला पोहोचणे शक्‍य होणार आहे. तसेच नाल्याच्या बाजूला आलेल्या कांदळवनातून टाटा पॉवरच्या विजेच्या तारा गेल्याने या परिसराकडे फारसे कोणाचे लक्ष नसते, ही बाब लक्षात घेऊन मालवणीतील काही भूमाफियांनी कांदळवन तोडून तेथे बेकायदा झोपड्या उभारण्यास सुरुवात केली आहे.\nया झोपड्या सहा ते सात लाखांमध्ये विकल्या जात आहेत. या झोपड्यांमध्ये वीज असून, त्यांना डिश टीव्हीसह अन्य कनेक्‍शनही मिळाले आहेत. नाल्यालगत बांधण्यात येत असलेल्या झोपड्यांमुळे कांदळवनाला धोका निर्माण झाला आहे. तसेच पावसाळ्यात हा नाला भरून वाहतो. परिणामी या झोपड्यांमध्ये राहणाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. भूमाफियांना स्थानिक राजकारण्यांचे अभय असून पालिका, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.\nकांदळवन तोडून नाल्यात बांधण्यात येत असलेल्या झोपड्यांसदर्भात संबंधित विभागाकडून अहवाल मागवला आहे. अहवाल येताच कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n- संजोग कबरे, सहायक आयुक्त, पी उत्तर विभाग\nवाळू माफियांचा तहसिलदाराला जीवे मारण्याचा प्रयत्न\nमालवण : हडी कालावल खाडीपात्रालगत सुरू असलेल्या अनधिकृत वाळू वाहतुकीविरोधात धडक कारवाईस गेलेल्या तहसीलदार समीर घारे यांच्यासह दोन तलाठ्यांवर वाळू...\nबेस्ट प्रवाशांना १५ कोटींचा फटका\nमुंबई - तीन दिवसांपासून सुरू असलेल्या बेस्टच्या संपामुळे अनेक प्रवाशांचे हाल तर झालेच; पण त्यांची आर्थिक कोंडीही झाली. तीन दिवसांत त्यांना रिक्षा,...\nमुंबईकरांनी मारला मटण-चिकनवर ताव\nमुंबई - घरातील गृहिणी मार्गशीर्षचे उपवास धरते म्हणून नाईलाजास्तव महिनाभर तोंड बंद करून बसलेल्या मांसाहारींनी रविवारी मात्र चिकन-मटण आणि माशांवर...\nकांदिवलीतील आगीत चौघांचा होरपळून मृत्यू\nमुंबई - कांदिवली येथे रविवारी (ता. 23) गारमेंटला लागलेल्या आगीत चौघांचा होरपळून मृत्यू झाला. सोमवारी...\nमालाड - मालवणीतील खारोडी येथील महेश डेकोरेटरच्या गोदामाला दुपारी पावणेतीनच्या दरम्यान भीषण आग लागली. आगीचे कारण स्पष्ट झाले नाही. अग्निशमन...\nमालवणीतील गोडाऊनला भीषण आग\nमालाड : मालवणीतील खारोडी येथे असलेल्या महेश डेकोरेटरच्या गोडाऊनला आज (रवि���ार) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही भीषण आग आटोक्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/samorchyabakavrun-news/development-and-those-left-behind-narendra-modi-1588473/", "date_download": "2019-01-19T07:01:49Z", "digest": "sha1:2CPFYNAIBD6LPPBJBDGXTUDK3OOKKK6K", "length": 22532, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Development and those left behind Narendra Modi | ‘विकास’ आणि वंचित.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nशिवगंगा मतदारसंघातील अनेक खेडी ३० वर्षांपूर्वी रस्त्याने जोडलेली नव्हती. ‘\nवाढत्या मागण्यांना, अपेक्षांना दाद देऊन लोकांना चांगल्या जगण्याकडे नेणे म्हणजे विकास.. पण गुजरातच्या विकासाची पायाभरणी उद्योग व अन्य क्षेत्रांत २२ वर्षांपूर्वीच होऊनसुद्धा; तेथील अनेक जनसमूहांना आज चांगल्या जगण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर यावे लागते. अनेक लोकसमूह मूकच असले, तरी देशाच्या अन्य राज्यांशी गुजरातच्या ‘मानवी विकास निर्देशांक’ घटकांची तुलना केल्यास गुजरातमधील वंचितांची व्यथाच उघड होते..\n‘विकास’ म्हणजे काय, याविषयी निरनिराळ्या लोकांची वेगवेगळी उत्तरे असू शकतात. माझा गेल्या ३० वर्षांपासूनचा लोकसभा मतदारसंघ हा बहुश: ग्रामीण असल्याने, मला या संदर्भात नेहमी एक सत्य घटना आठवते.\nशिवगंगा मतदारसंघातील अनेक खेडी ३० वर्षांपूर्वी रस्त्याने जोडलेली नव्हती. ‘आम्हाला रस्ता द्या’ ही नेहमीची मागणी असे. प्रशासन या ना त्या योजनेखाली जे रस्ते देई, ते कच्चे असत. तरीही, मातीचा तो रस्ता नवा असताना गावकऱ्यांना जो काही आनंद होई, तो विकास झाल्याचाच असे. मग एक-दोन वर्षांनी, दर पावसाळ्यात या रस्त्याचे काय हाल होतात हे लक्षात आल्यावर पुन्हा असमाधान पसरे आणि ‘खडीचा रस्ता हवा’ अशी मागणी होईल. दर दोन-तीन वर्षांनी पुन्हा नव्या मागणीकडे- आधी रस्ता, मग खडीचा रस्ता, मग जाडबारीक खडीच्या थरांचा रस्ता, मग डांबरी रस्ता, त्यानंतर यंत्राने बनवलेला अधिक सपाट डांबरी रस्ता- असे हे मागणीचक्र.\nया अनुभवातून मी हे शिकलो की, भारताने अणुसत्ता होण्याचा किंवा आपल्या मंगळयान मोहिमेचा अभिमान सर्वाना असला, तरी लोकांना विकास जेव्हा हवा असतो तेव्हा तो तातडीच्या आणि ऐहिक गरजांपासूनच सुरू होतो : पाणी, वीज, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, रस्ते, उद्योग, नोकऱ्या, शेतमालाच्या किमती इत्यादी. लोकांना अखेर माहीत असते की विकास म्हणजे अधिक चांगले आयुष्य, चांगले आरोग्य, चांगले शिक्षण, चांगली मिळकत आणि मृत्युदरात घट झाल्यामुळे वाढते सरासरी आयुर्मान.\nश्रीयुत नरेंद्र मोदी यांनी उमेदवार म्हणून, विकासाचा मुद्दा स्वत:मुळेच राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी असल्याचा दावा २०१४ मध्ये केला आणि ‘अच्छे दिन आनेवाले है’ असे तल्लख घोषवाक्यही दिले. ‘मी दरवर्षी दोन कोटी नव्या नोकऱ्यांच्या संधी निर्माण करेन’, ‘मी परदेशांतून साठवला गेलेला सारा काळा पैसा परत आणेन आणि त्यातून प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होतील’ अशा आश्वासनवजा घोषणांचा बडेजावही त्यांनी केला. अर्थातच, हा बडेजाव पोकळ ठरणार होता आणि ती आश्वासने पूर्ण होऊ शकली नाहीत. त्यामुळे आज ४२ महिन्यांनंतरही असमाधानाची संवेदना सर्वत्र जाणवते.\nही अशीच असमाधानाची संवेदना गुजरातमध्येही आहे. हे राज्य येत्या डिसेंबरात निवडणुकीला सामोरे जाईल. तेथे ज्याचा बोलबाला आहे, त्या ‘गुजरात मॉडेल’ची चिरफाड आणि चिकित्सा आता सुरू झाली आहे.\nगुजरातच्या बाबतीत झालेली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे १९६० सालची या राज्याची निर्मिती. त्यानंतरच्या गेल्या ५७ वर्षांत, पहिली तीन दशके काँग्रेसचे (किंवा काँग्रेसी गटांचे) सरकार या राज्यात होते आणि पुढे सन १९९५ पासून भाजपचे सरकार. गुजरातचा आर्थिक वाढदर १९९५च्या आधीदेखील नेहमीच देशभरातील सरासरीपेक्षा अधिक असे आणि नंतरही गुजरातने हा वेग कायम राखला. ‘अमूल’, अनेक बंदरे, काळाबरोबर बदलत गेलेला वस्त्रोद्योग आणि रसायन- पेट्रोरसायन उद्योगांची भरभराट हे सारे १९९५���्या आधीपासूनचे आहे. प्रगतीचा वेग कायम राखण्याच्या श्रेयातील मोठा वाटा गुजरातच्या लोकांचाच आहे (गुजराती लोक हे व्यापारउदिमावर लक्ष केंद्रित करतात, म्हणूनच ते व्यापारी समाज म्हणून ओळखले जातात).\nप्रगती आणि विकासाची फळे समन्यायी असावीत, ही जबाबदारी पार पाडण्यात मात्र गुजरातमधील सरकार अडखळले- आणि अगदी चुकलेसुद्धा म्हणता येईल. शेजारच्याच आणि १९६० सालीच स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्याशी, किंवा कर्नाटक, केरळ, तामिळनाडू यांसारख्या राज्यांशी या समन्यायी विकासाच्या बाबतीत गुजरातची तुलना करून पाहा. ‘मानवी विकास निर्देशांका’ची आकडेवारी सोबतच्या कोष्टकात दिली आहे. ती सांगते की ही राज्ये गुजरातच्या पुढे आहेत.\nज्यांच्याशी गुजरातची तुलना करणे औचित्यपूर्ण ठरावे, अशीच ही चार राज्ये आहेत. पण सोबतच्या कोष्टकाचे अवलोकन केल्यास, विकासाच्या इतक्या बढाया मारूनही गुजरात हे या चारही राज्यांच्या मागेच असल्याचे लक्षात येईल. गुजरातची प्रगती औद्योगिक क्षेत्रात आहे, पण अन्य ‘मानवी विकासा’च्या क्षेत्रांमध्ये गेल्या २२ वर्षांत गुजरातची अधोगतीच दिसते आहे. त्यातही धक्कादायक आकडेवारी ही बाल-विकासाबद्दलची. सामाजिक क्षेत्राकडे आणि गरिबांच्या हालअपेष्टांकडे या राज्यातील राज्यकर्त्यांचे झालेले दुर्लक्ष, हे यामागचे कारण आहे.\nविकासाची व्याख्याच एकांगी, एककल्ली असल्यामुळे अनेक लोकांना विकासातून वगळलेच जाते. गुजरातच्या या दुर्लक्षित लोकांमध्ये प्रामुख्याने समावेश आहे तो अनुसूचित जमाती (एकूण लोकसंख्येतील प्रमाण १४.८ टक्के), दलित (७.१ टक्के) आणि अल्पसंख्याक (११.५ टक्के) यांचा. अगदी ‘पाटीदार’ किंवा पटेल समाजही असंतुष्ट आहे, कारण त्यांचा समावेश इतर मागासवर्गीय श्रेणीत केला गेलेला नाही आणि त्यामुळेच आपल्याला नोकऱ्या नाहीत वा शिक्षणाच्या संधी नाहीत, अशी भावना या समाजात पसरली आहे. या राज्यात आज मोठे सामाजिक मंथन होताना दिसते आहे. अशा सामाजिक मंथनासाठी जात हे एक सोपे वाहन ठरते खरे, पण असे मंथन आज घडत आहे यामागे खरोखरीची प्रेरणा जर काही असेल तर ती नोकऱ्या-रोजगारसंधी नसल्याची. त्यामुळेच आजवरच्या विकासाला वेडा ठरवणाऱ्या घोषणेला अगदी समाजमाध्यमांवरही ‘व्हायरल’ लोकप्रियता मिळू शकते आहे.\nसमाजातील ही खदखद कुणालाही गुजरातचे, गुजरातमधील लो���समूहांचे निरीक्षण केल्यास दिसू शकते आहे. राजकीय रणांगणालाही हा सामाजिक आधार आहे. त्यामुळेच ‘बदल हवा आहे’ असे म्हणावयास आता लोक कचरत नाहीत. गुजरातमधील निवडणुकीत अनेकांगी लढत होणार आहे : ही लढत एकीकडे आर्थिक/ सामाजिक वास्तव विरुद्ध प्रसारमाध्यमांतील जागा व्यापून टाकणाऱ्या बडय़ाबडय़ा घोषणा यांमधली आहे, तर दुसरीकडे असमाधानकारक मानवी विकास निर्देशांक विरुद्ध अब्जावधी डॉलरांचे गुंतवणूक-प्रस्ताव यांचीही आहे.\nया लढतीला आणखी एक रंग आहे. तो आहे नवे, उमेद असलेले नेतृत्व विरुद्ध जुने नेतृत्व यांच्यातील लढतीचा.\nलेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजाणूनबुजून टीका कराल तर मी देखील शांत राहणार नाही - रवी शास्त्री\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरण: सेवकाने दिला दगा, तरुणीने केले ब्लॅकमेल, ३ अटकेत\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nये बारामतीमध्ये बघतोच तुला; अजित पवारांचे गिरीश महाजनांना आव्हान\nतुमच्याकडे दुसरं काम नाही का; हार्दिक पांड्या प्रकरणावरून स्वरा भास्करचे कोर्टाला चिमटे\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/thane-news-two-persons-injured-hailstorm-55055", "date_download": "2019-01-19T07:15:33Z", "digest": "sha1:PFU4JFCSVAVCJMFGPC7NO5ATSMEVG5GQ", "length": 11797, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Thane news two persons injured on hailstorm ठाणे : वीज कोसळून माय��ेकी जखमी | eSakal", "raw_content": "\nठाणे : वीज कोसळून मायलेकी जखमी\nरविवार, 25 जून 2017\nशहापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना दाखल करण्यात आले. मात्र पुढील उपचारासाठी त्यांना ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे, अशी माहिती ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यातून आली.\nठाणे : जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील नडगाव डोंगरीपाडा येथे शनिवारी रात्री वीज कोसळून कल्पना वाघ आणि अर्चना वाघ या मायलेकी जखमी झाल्या आहेत.\nशहापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना दाखल करण्यात आले. मात्र पुढील उपचारासाठी त्यांना ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे, अशी माहिती ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यातून आली.\nपावसाने मुरबाडकडे जाणाऱ्या मार्गावरही पाणी साचल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती पण कुठलीही इतर दुर्घटना नाही. मुंब्रा बायपास रस्त्यावर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, दरड कोसळली आहे. मात्र, वाहतूक सुरू आहे.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -\nमोदी खरे मित्र: डोनाल्ड ट्रम्प\nमावळ तालुक्यात पावसाची दमदार हजेरी\nशेतकऱ्यांना राज्य शासनाचा दिलासा, 7/12 कोरा होणार\nपुणे: टेमघरला 44 मिमी पाऊस​\nआंदोलनाचा अंशत: विजय : सुकाणू समिती​\nदहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान हुतात्मा​\nसंजय काकडेंची मेधा कुलकर्णींना फोनवरुन धमकी​\nप्रतीकात्मक लढाई (श्रीराम पवार)​\nसारीपाट राष्ट्रपतिपदाचा (अनंत बागाईतकर)​\nमुंबई - ठाण्यातील येऊर परिसरातून वन अधिकाऱ्यांनी सुशांत भोवर या शिकाऱ्याला अटक केली. दरम्यान,...\nकन्या जन्माने राज्य वनसमृद्ध\nमुंबई - शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आल्यावर तिच्या जन्माचे स्वागत म्हणून तिच्या नावाने अंगणात १० वृक्षांची लागवड करण्याची योजना वन विभागाने ‘कन्या...\n'कोणी जमीन घेता का जमीन, चंद्रावरील जमीन'\nपुणे : परिसर 'डि 5', प्लॉट नं डि 4548. जागेचे ठिकाण - ऍरीगो, सी/ऑफ ट्रॅंकीलीटी. हा पत्ता आहे, पुण्यातील राधिका दाते-वाईकर यांनी चंद्रावरील \"प्लॉटींग'...\nडायटला मुरड घालत अजित पवारांकडून पोळीभाजीचा आस्वाद (व्हिडिओ)\nबदलापूर : माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बदलापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून आणि राष्ट्रवादी...\nपिंपरी : व्हिडिओ क्लिपच्या आधारे महिलेला केले ब्लॅकमेल\nपिंपरी (पुणे) - शारीरिक संबंधांची व्हिडिओ क्लिप काढत त्या आधारे महिलेला ब्लॅकमेल करीत एक लाख रूपयांची मागणी केली. ही घटना उल्हासनगर आणि चिंचवड येथे...\nचिंचवड : प्रवासी म्हणून बसलेल्या चोरट्यांनी पळवली मोटार\nपिंपरी (पुणे) : प्रवासी म्हणून बसलेल्या चार चोरट्यांनी दमदाटी करित मोटार पळवून नेली. ही घटना चिंचवड ते कात्रज घाट दरम्यान घडली. विशाल नागनाथ रणदिवे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://nashikonweb.com/tag/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2019-01-19T07:07:17Z", "digest": "sha1:J2OTTNO2AIRKFPZBIMZDM32E4U7R6PV7", "length": 12370, "nlines": 113, "source_domain": "nashikonweb.com", "title": "शेतकरी - Nashik On Web", "raw_content": "\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 18 जानेवारी 2019\nजिल्ह्यात 24 तासात तीन शेतकरी आत्महत्या\nनाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 17 जानेवारी 2019\nप्रेम सबंधातून राडा : गंजमाळ येथे एका तरुणाचा खून, ९ ताब्यात\nजुन्या वादातून गंजमाळ परिसरात युवकाचा खून\nजिल्ह्यात 24 तासात तीन शेतकरी आत्महत्या\nनाशिक : कांद्याला मिळालेला अती कमी बाजारभाव, या हंगामातील नापिकी व कर्जबाजारीपणा याला शेतकरी सद्यस्थितीत कंटाळलेला आहे. याचाच परिणाम म्हणून नाशिक जिल्ह्यात एकाच दिवशी\nलासलगाव सह महाराष्ट्रातील, आजचा कांदा भाव 23 जुलै 2018\nशेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार\nलासलगाव सह महाराष्ट्रातील, आजचा कांदा भाव 12 जुलै 2018\nशेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार\nलासल���ाव सह महाराष्ट्रातील, आजचा कांदा भाव 11 जुलै 2018\nआजचा कांदा भाव :ajcha kanda bhaav onion rates today 11July 2018 lasalgaon maharashtra शेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा\nसटाणा : ट्रॅक्टर पुलावरून खाली; 30 क्विंटल कांदा भिजून नुकसान\nसटाणा- (प्रशांत कोठावदे) डोंगरेज येथील शेतकरी उत्तम खैरणार यांचा ट्रॅक्टर कांदा सटाणा मार्केट ला घेवून जात असताना ट्रॅक्टर फरशी पुला च्या जवळ बंद पडल्याने\nलासलगाव सह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव 2 जुलै 2018\nशेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार\nसटाणा : महाबीजकडून प्रात्यक्षिकासाठी मिळणाऱ्या मका बियाण्याची परस्पर विक्री; शेतकऱ्यांची फसवणूक\nPosted By: admin 0 Comment agronomy, cheated, farmers, mahabeej, maze seeds fraud, nashik, nashikonweb, satana, उनन्त शेती समृद्ध शेतकरी, घोटाळा, नाशिक, परस्पर विक्री, मका प्रात्यक्षिक प्रकल्प, मका बियाणे, महाबीज, मोफत बियाणे योजना, व्यापारी, शेतकरी, सटाणा\nसटाणा प्रतिनिधी (प्रशांत कोठावदे) : उनन्त शेती समृद्ध शेतकरी या योजने अंतर्गत व मका प्रात्यक्षिक प्रकल्पांतर्गत महाबीज कडून शेतकऱ्यांना मोफत वितरीत होणारे प्रत्येकी दोन\nलासलगाव, येवल्यासह राज्यातील बाजारपेठांतील आजचा कांदा भाव 4 जून 2018\nशेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार\nशेतकरी संपामुळे लासलगाव बाजार समितीत शेतमालाची आवक घटली\nलासलगांव (वार्ताहर समीर पठाण) गेल्यावर्षी एक जून पासून सुरू झालेल्या संपानंतरही शेतकऱ्यांचे प्रश्न अद्याप सुटलेले नसल्याने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. Shetkari\nलासलगाव, नाशिक सह राज्यातील बाजारपेठेतील आजचा कांदा भाव 1 जून 2018\nशेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://old.marathibooks.com/books/index.php?lang=marathi&article=2723", "date_download": "2019-01-19T06:23:17Z", "digest": "sha1:CX5ROKNMR3TJTLLFDZPRSOMJPERVFLNG", "length": 5288, "nlines": 102, "source_domain": "old.marathibooks.com", "title": "विसाव्या शतकातील शोध -: मराठीबुक्स | Marathibooks", "raw_content": "\nपुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती\nलेखक: डॉ.सु. वि. सुंठणकर\nया पुस्तकाला आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगवरुन लिंक देण्यासाठी पुढील URL वापरा http://marathibooks.com/\nहे पुस्तक आपण वाचले आहे का,वाचले असल्यास ते कसे वाटले\nया पुस्तकावर अजून अभिप्राय आलेले नाहीत,पहिला अभिप्राय आपण देऊ शकता\nआपल्याला हे पुस्तक कसे वाटले,या पुस्तका बद्दलचा आपला अभिप्राय लिहा.\nलेखक: डॉ. एम कटककर\n२१० पाने | रु.२००/-\nउद्योजकीय संस्कृती आणि महाराष्ट्र\nलेखक: डॉ. श्री. वि. कडवेकर\nया प्रकाशन संस्थेची मराठी बुक्स वर उपलब्ध पुस्तके: 390\nया प्रकाशन संस्थेशी संपर्कासाठी आपण सुधाकर जोशी यांच्याशी संपर्क करु शकता.\nशिक्षण महर्षी भाऊराव पाटील\n२६ पाने | रु.२५/-\nलेखक: ना. बा. लेले\n१९२ पाने | रु.१५०/-\nलेखक: प्रा. शशिकांत गोखले\nलेखक: डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी\n४८ पाने | रु.२५/-\nमराठीसृष्टी या पोर्टलचे हे एक खास वैशिष्ट्यपूर्ण दालन. मराठीतील अनेक नामवंत, प्रकाशित तसेच अप्रकाशित व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा आगळावेगळा व्यक्ती-संदर्भ कोश.आपला संदर्भ आजच समाविष्ट करा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/catContent.php?catId=24", "date_download": "2019-01-19T06:01:38Z", "digest": "sha1:HWWH72E4AUYKJ3OW4OCTZVAJNUSD6SCV", "length": 14116, "nlines": 175, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१\nडॉ. नामदेव उसेंडी (माजी)\nप्रमुख पक्ष / नेते\nजिल्हा ग्रामीण विकास ��ंत्रणा\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्ड्यात पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न्युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/category/national/page/3/", "date_download": "2019-01-19T06:35:11Z", "digest": "sha1:IJCOHZ3HD3ORMBIVV5F7CO7V4P2C476M", "length": 13679, "nlines": 234, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "राष्ट्रीय | MCN - Part 3", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nराष्ट्रीय महामार्गांवरील अपघातग्रस्तांना तातडीने मिळणार मदत, सरकार सुरु करतंय टोल-फ्री नंबर\nनवी दिल्ली – राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघाताची माहिती देण्यासाठी किंवा हायवेवरील एखादी असुविधेबद्दल तक्रार करण्यासाठी केंद्र सरकार नॅशनल टोल-फ्री क्रमांक…\nराष्ट्रीय जनता दलाचे सुप्रीमो आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याशी निगडीत चाईबासा कोषागार घोटाळ्याप्रकरणी रांची येथील सीबीआयच्या…\nमोदींची केली नक्कल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प\nवॉशिग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले मित्र आहेत. पण सध्या डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या एका…\nतंत्रज्ञानामुळे अर्थकारणाल��� वेगवान दिशा-Narendra Modi@WEF\nदावोस येथे आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत बोलताना जगापुढे आज शांतता आणि सुरक्षेचे मोठे आव्हान असल्याचे म्हटले. तंत्रज्ञानामुळे अर्थकारणाला वेगवान…\nआप’च्या 20 आमदारांना अपात्र ठरवणं ही तुघलकशाही:यशवंत सिन्हा\nनवी दिल्ली – ‘संसदीय सचिव’ हे लाभाचे पद भूषविल्याबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्ली विधानसभेतील सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या (आप)…\nभारत पाकला शत्रू मानत नाही: मोहन भागवत\nभारत हा हिंदू राष्ट्रच असून भाषा, धर्म, राहणीमान आणि परंपरा वेगवेगळ्या असूनही हिंदुत्वामुळेच भारत एकसंध आहे, असे मत सरसंघचालक मोहन…\nपत्रकारांनी टाकला जिग्नेश मेवाणींवर बहिष्कार\nदलित नेता आणि गुजरातमधील वडगामचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी यांच्या संमेलनावर पत्रकारांनी बहिष्कार टाकला आहे. चेन्नई येथे एका कार्यक्रमासाठी मेवाणी…\nनागालँड, त्रिपुरामधीलआणि मेघालय मतदानाच्या तारखा जाहीर\nत्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत. त्रिपुरामध्ये १८ फेब्रुवारी रोजी तर नागालँड…\nहज यात्रेवरील अनुदान बंद – केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nनवी दिल्ली – केंद्र सरकारने हज यात्रेवरील अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षीपासून हज यात्रेकरुंना सरकारकडून कुठलंही अनुदान मिळणार नाही. हा…\nसुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश- लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची सर्व कागदपत्रे याचिकाकर्त्याला द्या\nनवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीश बीएम लोया यांच्या मृत्यू प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे याचिकाकर्त्याला देण्याचे निर्देश महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. सीबीआय न्यायाधीश बीएम…\nमागील पृष्ठ\tपुढील पृष्ठ\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://sandeepramdasi.com/2011/09/", "date_download": "2019-01-19T07:02:56Z", "digest": "sha1:SFMEBWHCREXNU3QZ7E325DY36WSTTVLT", "length": 5367, "nlines": 58, "source_domain": "sandeepramdasi.com", "title": "September | 2011 | रामबाण", "raw_content": "\nकांद्यामुळे सत्ता जाते आणि डोळ्यात पाणी येते १९९८ साली भाजपमुळं सगळ्या राजकीय पक्षांच्या लक्षात आलं आणि सगळ्यांनीच कांद्याचा धसका घेतला. त्याकाळात एका रात्रीत उद्ध्वस्त झालेले अनेक शेतकरी आणि त्याच रात्रीत माडीवर माडी चढवणारे अनेक दलालं आज देशभरात आहेत. गेल्यावर्षी कांद्यामुळं देश कसा व्याकुळ झाला ते आपल्याला माध्यमांमुळे पाहायला मिळालंय. या खरीपात कांद्याचं उत्पादन कमी होऊन गेल्यावर्षीची परिस्थिीती रिपीट होईल की काय अशी चिंता असलेल्या सरकारनं त्यामुळेच आपल्या स्वभावाच्या विरुध्द जात तडकाफडकी निर्णय घेतले. आधी कांद्याचं किमान निर्यात मूल्य वाढवलं आणि नंतर लगेच कांद्यावर निर्यातबंदीही आणली. शरद पवारांचा फारसा दोष नसताना प्रथेप्रमाणे त्यांच्यावर खापर फोडूनही झालंय. आता आपण कांदा का रडवतो या प्रश्नाचा जरा खोलात वगैरे जाऊन विचार करुया.\nनेहेमीच कसा होतो वांदा\nसर्वसामान्य ग्राहक आणि शेतकरी या दोन ध्रुवांना रडवण्याचं घाऊक कंत्राट कांद्यालाच मिळालंय याबाबत माझ्या मनात फार कमी शंका आहे. Continue reading →\nPosted in AGRICULTURE\t| Tagged कांदा निर्यात, कांद्याचे भाव, ग्राहकाच्या डोळ्यात, लासलगाव बाजार, शेतकरी, MEP, onion export, ONIONS\t| 1 Reply\nभली मोठी सॅक/ बॅग पोटावर घेऊन समोरच्याला त्या बॅगने ढकलणारांविरोधात सुद्धा अशी मोहीम करा 😀 #MumbaiLocal लोकल तर… twitter.com/i/web/status/1… 3 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://old.marathibooks.com/books/index.php?lang=marathi&article=2724", "date_download": "2019-01-19T06:22:21Z", "digest": "sha1:OJEC3URRU2BY625I4AH6C6WOGAXJX77B", "length": 5459, "nlines": 103, "source_domain": "old.marathibooks.com", "title": "विषविज्ञान -: मराठीबुक्स | Marathibooks", "raw_content": "\nपुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती\nलेखक: डॉ. चंद्रकांत सहस्त्रबुद्धे\nया पुस्तकाला आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगवरुन लिंक देण्यासाठी पुढील URL वापरा http://marathibooks.com/\nहे पुस्तक आपण वाचले आहे का,वाचले असल्यास ते कसे वाटले\nया पुस्तकावर अजून अभिप्राय आलेले नाहीत,पहिला अभिप्राय आपण देऊ शकता\nआपल्याला हे पुस्तक कसे वाटले,या पुस्तका बद्दलचा आपला अभिप्राय लिहा.\nलेखक: डॉ. एम कटककर\n२१० पाने | रु.२००/-\nउद्योजकीय संस्कृती आणि महाराष्ट्र\nलेखक: डॉ. श्री. वि. कडवेकर\nरा.स. साळवे विद्यालयासमोर, आंबिल ओढा\nPhone: ०२०-२४३३७९८२ / ९८२२०९११५२\nया प्रकाशन संस्थेची मराठी बुक्स वर उपलब्ध पुस्तके: 785\nया प्रकाशन संस्थेशी संपर्कासाठी आपण सौ. देवयानी कुलकर्णी-अभ्यंकर यांच्याशी संपर्क करु शकता.\nशिक्षण महर्षी भाऊराव पाटील\n२६ पाने | रु.२५/-\nलेखक: ना. बा. लेले\n१९२ पाने | रु.१५०/-\nलेखक: प्रा. शशिकांत गोखले\nलेखक: डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी\n४८ पाने | रु.२५/-\nमराठीसृष्टी या पोर्टलचे हे एक खास वैशिष्ट्यपूर्ण दालन. मराठीतील अनेक नामवंत, प्रकाशित तसेच अप्रकाशित व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा आगळावेगळा व्यक्ती-संदर्भ कोश.आपला संदर्भ आजच समाविष्ट करा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/dilip-kumar-is-recovering-from-chest-infection/", "date_download": "2019-01-19T06:00:19Z", "digest": "sha1:KQLAEZQRQGGVWC4XRBQH7E7KISJTENB4", "length": 16565, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nएसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n भाजप खासदार आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला ज��वंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nहिंदुस्थानने रचला ऑस्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nदिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा\nगेल्या काही दिवसांपासून लीलावती रुग्णालयात उपचार घेत असलेले ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत आता हळूहळू सुधारणा होत आहे. 95 वर्षीय अभिनेते दिलीप कुमार यांच्या छातीत संसर्ग झाल्यामुळे बुधवारपासून ते लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत.\n‘सध्या दिलीप कुमार हे अतिदक्षता विभागात उपचार घेत असून त्यांच्या प्रकृतीत दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या प्रकृतीमधील सुधारणेमुळे आम्ही आनंदी आहोत’, अशी प्रतिक्रिया लीलावती रुग्णालयाचे उपाध्यक्ष अजय कुमार पांडे यांनी दिली आहे.\nदिलीप कुमार यांचे निकटवर्तीय फैजल फारूख��� यांनीही दिलीप कुमार यांच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरून प्रकृतीसंदर्भात माहिती दिली आहे. ‘दिलीप साहब यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून तुमच्या प्रार्थना अशाच कायम राहू द्या’ असे त्यांनी म्हटले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलबिटकॉइन खंडणी: फरारी माजी भाजप आमदारला महाराष्ट्रात अटक\nपुढीलमाझ्यावरील हल्ल्याला मोदींची मूकसंमती\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nएसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nसरकार नेभळट, बुळचट म्हणून जवान ‘शहीद’ होताहेत\nगिरीश बापट यांच्याकडून मंत्री पदाचा गैरवापर, मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nएसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nममतांच्या महारॅलीत आज विरोधकांचे शक्तिप्रदर्शन\nआता सैन्य पोलिसात महिलांची 20 टक्के भरती\nलोकसभा निवडणुकीचे बिगुल मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाजणार\nगिरीश बापट यांच्याकडून मंत्री पदाचा गैरवापर, मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे\nनिवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचे ‘गाजर’\nसामान्य माणूस ते असामान्य नेता हा प्रवास म्हणजे ‘ठाकरे’\nकोस्टल रोडमुळे वरळी सीफेसला धक्का लागणार नाही, पालिकेची ग्वाही\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/mla-rajesh-tope-received-best-speech-award-legislative-assembly-117163", "date_download": "2019-01-19T07:23:47Z", "digest": "sha1:TVZCH2GIVWXY2WOJU3CFERBWYC53WKHI", "length": 11610, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "mla rajesh tope received the best speech award in the legislative assembly राजेश टोपे यांना विधानसभेतील 'उत्कृष्ट भाषण पुरस्कार' | eSakal", "raw_content": "\nराजेश टोपे यांना विधानसभेतील 'उत्कृष्ट भाषण पुरस्कार'\nगुरुवार, 17 मे 2018\nवडीगोद्री ( जालना) : अंबड व घनसावंगी मतदारसंघाचे आमदार राजेश टोप��� यांनी महाराष्ट्र विधानसभेतील कामकाजादरम्यान विविध प्रश्नांवर उत्कृष्ट भाषण केले. सभागृहासमोर प्रश्न मांडून सत्य परिस्थिती पुराव्यानिशी सादर केल्याने त्यांना विधानसभेतील उत्कृष्ट भाषण पुरस्कार जाहीर केले.\nवडीगोद्री ( जालना) : अंबड व घनसावंगी मतदारसंघाचे आमदार राजेश टोपे यांनी महाराष्ट्र विधानसभेतील कामकाजादरम्यान विविध प्रश्नांवर उत्कृष्ट भाषण केले. सभागृहासमोर प्रश्न मांडून सत्य परिस्थिती पुराव्यानिशी सादर केल्याने त्यांना विधानसभेतील उत्कृष्ट भाषण पुरस्कार जाहीर केले.\nआमदार टोपे यांची 2015 ते 2018 या कालावधीत उत्कृष्ट भाषण पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ही निवड महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान सभागृहनेते महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, संसदीय प्रधान सचिव अनंत कळसे, ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांच्या समितीने आमदार राजेश टोपे यांना उत्तम संसदपट्टू व उत्कृष्ट भाषण पुरस्कार जाहीर झाला आहे.\n‘मागास असल्यामुळेच मराठ्यांना आरक्षण’\nमुंबई - आर्थिक-सामाजिकदृष्ट्या मागास असल्यामुळे मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले, असे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने शुक्रवारी उच्च न्यायालयात दाखल...\nआता राहणार नाही भाजपचे सरकार\nदहिवडी - हे वर्ष निवडणुकांचे वर्ष ठरणार आहे. आता भाजपचे सरकार राहणार नाही. आमचे सरकार आल्यानंतर माण-खटावचा चेहरा-मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही, असे...\nपुणे - शहरातील लोहगाव विमानतळासाठी पार्किंग पॉलिसी ‘एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (एएआय) मंजूर केली असून, येत्या एक एप्रिलपासून तिची अंमलबजावणी होणार...\nकॉंग्रेसी भ्रष्टाचारी, महाआघाडी \"ढकोसला'\nनागपूर : नेता, नीती, सिद्धांत नसलेल्या कॉंग्रेस पक्षानेच भ्रष्टाचार जन्माला घातला तर महाआघाडी हा \"ढकोसला'आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय...\nजातिपातीवरून राजकारण करू नये\nनागपूर : ज्यांनी मते दिलीत, ज्यांनी नाही दिलीत, त्यांचीही कामे करण्यावर भर असतो. आम्ही जात, धर्म आणि भाषेवरून राजकारण करीत नाही, असे मत केंद्रीय...\nरामझुला उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला\nनागपूर : पूर्व-पश्‍चिम नागपूरला जोडणाऱ्या संत्रा मार्केट येथील केबल स्टेड रामझ��ला रेल्वे उड्डाणपूल टप्पा दोनचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://nashikonweb.com/aajcha-kanda-bhaav-onion-rates-today-20september-2018-lasalgaon-maharashtra/", "date_download": "2019-01-19T06:40:54Z", "digest": "sha1:OXW7HYEVOSKHSBT3PWMGBOJ6DETKAF4D", "length": 9716, "nlines": 116, "source_domain": "nashikonweb.com", "title": "लासलगाव सह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : डाळींब, टोमॅटो 20 सप्टेंबर 2018 - Nashik On Web", "raw_content": "\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 18 जानेवारी 2019\nजिल्ह्यात 24 तासात तीन शेतकरी आत्महत्या\nनाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 17 जानेवारी 2019\nप्रेम सबंधातून राडा : गंजमाळ येथे एका तरुणाचा खून, ९ ताब्यात\nजुन्या वादातून गंजमाळ परिसरात युवकाचा खून\nलासलगाव सह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : डाळींब, टोमॅटो 20 सप्टेंबर 2018\nशेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा बाजार भाव सोबतचा लासलगाव येथील बाजारपेठेचे दर आठवड्याचे साप्ताहिक समालोचन वाचायला मिळणार आहे. aajcha kanda bhaav onion rates today 20September 2018 lasalgaon maharashtra\nमहाराष्ट्रातील कांदा भाव, कांदा, Nashikonweb, Onion in Nashik, onion market, onion. प्याज, आजचा कांदा भाव, Aajcha Kanda bhaav, देशातील आजचा कांदा भाव असे गुगलवर सर्च करा किंवा nashikonweb.com असे टाका तुम्हाला सहज माहिती उपलब्ध होईल. शेतीविषयक काही लेख किंवा माहिती आमच्या सोबत शेअर करायची असल्यास खालील इमेलवर, मोबाईलवर नक्की कळवा. आमच्या वेबपोर्टलवर शेतीविषयक जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्यास नक्की कळवा बाजारभाव ग्रुपमध्ये सहभागी व्हा लिंक क्लिक करा आपले नाव व गाव प्रथम येताना नक्की कळवा. aajcha kanda bhaav onion rates today 20September 2018 lasalgaon maharashtra\nअधिक माहिती साठी क्लिक करा : शेतकरी मित्रांसाठी बाजारभाव : शेतीमाल खरेदी विक्रीसाठी नवे डिजिटल व्���ासपीठ\nशेतमाल: कांदा दर रु. प्रती क्विंटल\nकोल्हापूर — क्विंटल 1359 400 1200 800\nराहूरी -वांभोरी — क्विंटल 8978 100 1000 700\nकराड हालवा क्विंटल 201 600 1200 1200\nजळगाव लाल क्विंटल 440 250 750 450\nपंढरपूर लाल क्विंटल 414 100 1255 700\nपुणे लोकल क्विंटल 7297 500 1100 700\nपुणे- खडकी लोकल क्विंटल 6 1000 1000 1000\nपुणे -पिंपरी लोकल क्विंटल 24 900 1000 950\nपुणे-मांजरी लोकल क्विंटल 33 500 1000 600\nपुणे-मोशी लोकल क्विंटल 55 500 800 650\nमलकापूर लोकल क्विंटल 85 365 845 585\nकल्याण नं. १ क्विंटल 3 1000 1200 1100\nकल्याण नं. २ क्विंटल 3 700 900 800\nअकोला उन्हाळी क्विंटल 360 300 1100 700\nनाशिक उन्हाळी क्विंटल 1519 225 900 650\nलासलगाव – निफाड उन्हाळी क्विंटल 1862 420 801 640\nलासलगाव – विंचूर उन्हाळी क्विंटल 4082 300 885 650\nजुन्नर -ओतूर उन्हाळी क्विंटल 13156 700 1140 1000\nकळवण उन्हाळी क्विंटल 4800 150 965 700\nसंगमनेर उन्हाळी क्विंटल 5912 300 1000 650\nमनमाड उन्हाळी क्विंटल 3300 300 723 625\nकोपरगाव उन्हाळी क्विंटल 3689 100 1155 850\nपिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 12915 400 991 745\nशेतमाल: डाळींब दर रु. प्रती क्विंटल\nपिंपळगाव बसवंत — क्विंटल 585 250 7050 3500\nपुणे आरक्ता क्विंटल 1250 2000 8000 2500\nपुणे भगवा क्विंटल 1250 2000 8000 5000\nसंगमनेर भगवा क्विंटल 1500 600 5000 2800\nकोपरगाव भगवा क्विंटल 262 625 9000 4000\nराहता भगवा क्विंटल 3891 250 11000 6000\nजळगाव गणेश क्विंटल 7 2000 5000 3200\nपुणे गणेश क्विंटल 600 1000 5000 2000\nकराड गणेश क्विंटल 15 2500 3000 3000\nनाशिक मृदुला क्विंटल 1839 250 6000 4000\nमुंबई आग्रा महामार्गावर गॅस टॅकरचे दोन अपघात, एक ठार\nयंदा विसर्जन मिरवणुकीत गुलाल टाळणार; 11 वाजताच सुरू होणार मिरवणूक\nकांदा बाजार भाव : नाशिक कृषी बाजारपेठ सर्व भाव\nआजचा कांदा भाव नाशिक सह संपूर्ण राज्यातील दर, ७ मे २०१८\nकांदा निर्यातीस चालना देणेसाठी केंद्र शासनाने निर्यात प्रोत्साहन योजना लागु करावी – जयदत्त होळकर\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-19T05:49:10Z", "digest": "sha1:RTU3BKBSDYCIW3VUXEE7A4U363XOUFFH", "length": 8374, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कंटेनर चालकाने अंगावर गाडी घातल्याने वाहतूक पोलिसाचा बळी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकंटेनर चालकाने अंगावर गाडी घातल्याने वाहतूक पोलिसाचा बळी\nजळगाव : जळगावात कंटेनर चालकाने अंगावर गाडी घातल्यामुळे वाहतूक पोलिसाचा बळी गेला आहे. चाळीसगाव- औरंगाबाद रोडवर घडलेल्या घटनेत मह��मार्ग पोलिस कर्मचारी अनिल शिसोदे यांचा मृत्यू झाला. वाहतूक हवालदार अनिल शिसोदे आपल्या सहकाऱ्यांसोबत नेहमीप्रमाणे चाळीसगाव-औरंगाबाद रोडवर गस्तीवर होते.\nवाहनांची तपासणी करताना समोरुन येणाऱ्या कंटेनरला त्यांनी समोर उभं राहून अडवलं, मात्र कंटेनर चालकाने न थांबता पळून जाण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारात अनिल शिसोदे यांना कंटेनरचा जोरदार धक्का लागला आणि ते खाली कोसळले. यामध्ये शिसोदेंचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर आरोपी चालक कंटेनरसह पळ काढण्याचा तयारीत होता, मात्र पोलिसांनी त्याला कंटेनरसह ताब्यात घेतलं.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखेलो इंडिया : कबड्डीमध्ये महाराष्ट्राला मिळाले संमिश्र यश\nमहापालिका आयुक्‍तांच्या चारचाकीला ‘ट्रिपल सीट’चा दंड\nदोषी पोलीस अधिकाऱ्यांवर होणार कारवाई ; कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण\nआमदार हसन मुश्रीफ यांना मातृशोक\nदेशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावली- छगन भुजबळ\nभाजप निवडणूक आली की हनुमानाची जात शोधते- अजित पवार\nयुनायटेड किंगडमचे माजी प्रधानमंत्री टोनी ब्लेअर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nबेस्ट संपाच्या कालावधीत खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीस मान्यता\nआयटीआयची प्रवेश क्षमता ५० हजाराहून अधिक वाढविणार- कौशल्य विकासमंत्री\nफलटणमध्ये आदर्की भागात विद्युत मोटारी, ट्रान्सफॉर्मर चोरीत वाढ\n“एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nमांढरदेव यात्रेत चोख पोलिस बंदोबस्त\nवाईतील शैक्षणिक नवकल्पनांचा दिल्लीत डंका\n‘गणपतीला बाप्पाला देशाचा राष्ट्रदेव करा’\nबोगदा-डबेवाडी रस्त्याने घेतला मोकळा श्‍वास\nनाटक करताना त्यातील नाट्यशास्त्र समजून घ्या\nमसूरला जेठाभाई उद्यान, स्मशानभूमीत पेव्हर ब्लॉक\nलोणंदला गरव्या कांद्याचे दर 751 पर्यंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://dhaandola.co.in/2018/07/18/apple_tree/", "date_download": "2019-01-19T06:16:19Z", "digest": "sha1:JRGYX5BO6KO7375KIOCJW5VSDUPTXPEL", "length": 19224, "nlines": 135, "source_domain": "dhaandola.co.in", "title": "एक भाग्यवंत झाड सफरचंदाचे", "raw_content": "\nएक भाग्यवंत झाड सफरचंदाचे\nगोविंन्दाग्रजांच्या कवितेतले एक कडवे आठवा\n“काही गोड फुले सदा विहरती स्वगागनांच्या शिरी,\nकाही ठेवितसे कुणी रसिकही स्वच्छंद हृन्मंदिरी ;\nकाही जाउनी बैसती प्रभुपदीं पापापदा वारि ते ;\nएकादें फुटके नशीब म्हणुन प्रेतास शृंगारिते \n‘फुटक्या नशीबा’ ऐवजी नेमके उलटे भाग्य एखाद्या वृक्षाच्या ‘नशिबी’ येते. गयेमधला बोधिवृक्ष आणि न्यूटनच्या माहेरचे सफरचंदाचे झाड हे त्याचे नमुने.\n१६६५ साली प्लेगची मोठी साथ आली. म्हणून केंब्रिजमध्ये नुकताच ‘स्नातक’ झालेला आयझॅक न्यूटन आपल्या वारसघरी परतला. हे घर होते लिंकनशायर मधल्या वूलसथॉर्प येथे. तरूण न्यूटन अनेक समस्यांची उकल करण्यात रमलेला, बव्हंशी एकलकोंडा जीव होता. गणित, ग्रहगोलशास्त्र (अॅस्ट्रॉनोमी) हे त्याचा मेंदू व्यापून राहिलेले विषय होते.\nरुढ प्रचलित कथा सांगते अशाच एका वेळी घराच्या बागेत सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटन विचारमग्न बसला होता. तेव्हा एक सफरचंद झाडावरुन गळून सरळ रेषेत खाली पडले. ग्रहगोल असे एकमेकांवर का आदळत नाहीत पृथ्वीतलावर मात्र कोणतीही वस्तू थेट झपाटत (प्रतिसेकंद ३२ फूट वेग वाढत) खाली पडते….. असे का पृथ्वीतलावर मात्र कोणतीही वस्तू थेट झपाटत (प्रतिसेकंद ३२ फूट वेग वाढत) खाली पडते….. असे का या प्रश्नाला या पडत्या सफरचंद फळाची पुन्हा आज्ञा झाली.\nयासारखी अनेक कोडी एकाच सपाट्यात सोडविणारा ग्रंथ नंतर वीस वर्षांनी म्हणजे १६८७ साली अवतरला पण त्याचे ‘बीज’ म्हणे या पडत्या फळाच्या आज्ञेतले\nत्यानंतर न्यूटन इतका मोठा गणिती आणि वैज्ञानिक ठरला आणि त्याच्या प्रयोगशाळा, टिपणे, हत्यारे या बरोबरीने या वूलसथॉर्पमधील एका सफरचंदाच्या झाडाला पण ऐतिहासिक वारसवस्तूचा बहुमान मिळाला. आर.जी. किसींग या भौतिक शास्त्रज्ञाने या झाडाचा मागोवा घेत पुरेसा पिच्छा काढला आणि त्याच्या इतिहासावर उपलब्ध पुराव्यांवर त्याच्या अन्यत्र लाविलेल्या भाईबंद रोपटी, झाडे यांच्या जनुकी छाननीवर अवघे पुस्तक लिहून ठेवले आहे. न्यूटनची भाची ते व्हॉलतेर पर्यंत सगळ्यांची साक्ष, नोंद घेत त्याने सदर इतिहास लिहीला आहे.\nआदरापोटी व्यक्तिला ईश्वरी दर्जाची श्रध्दा लाभते. विज्ञानामध्ये न्यूटनचे असे झाले. जगभरच्या भौतिक विज्ञानवंतांना ह्या झाडाचे रोपटे आपल्या संस्थांमध्ये वृक्ष म्हणून नांदवावे असे वाटले. न्यूटनच्या बहुमानार्थ त्याच्या डहाळ्या अलग नेल्या गेल्या. हे मुळ झाड १६५० च्या सुमारास लावले गेले. १८१६ च्या ���ादळात ते पडले. पण त्याला आपसूक फुटवे पण आले. उरल्या पडक्या झाडाच्या ‘न्यूटनस्मृती खुर्च्या’ ‘न्यूटनस्मृती ओंडके’ झाले आणि थोरांघरी वा संग्रहालयात मिरवू लागले. त्याचीच एक रोपडहाळी नजीकच्या बेल्टन पार्कमध्ये लावली गेली. १९३० मध्ये फ्रुट रिसर्च स्टेशनने त्या झाडाच्या डहाळ्या नेल्या तेव्हापासून जगभरच्या विश्वविद्यालयात संशोधन संस्थांमध्ये त्याचा प्रचार झाला. जणू प्रत्येकाला आपल्या प्रांगणात न्यूटनचा सोबती फोफावलेला पाहीजे होता.\nयाचा आपला स्वदेशी नमुना म्हणजे पुण्यातील ‘आयुका’ १९९४ साली त्यावेळचे संचालक जयंत नारळीकरांना वुलस्थॉर्प मधल्या ‘मातृ’ वृक्षाचे रोपटे मिळाले. प्रोस्टानी पौष्टिक दिरंगाई, पुण्याची उष्म हवा इत्यादी अडथळे निरंतर चालू राहिले. परिणामी रोप वाढायचे पण मान टाकायचे. अखेरीस १९९७ साली दोन रोपे लावली. सावली धरणारे हिरवट आडोसे केले. सर्वांच्या शर्तीने विशेषकरुन डॉ. भापकरांच्या प्रयत्नाला एक छोटे फळ आले ते मी डॉ. भापकरांबरोबर स्वत: पाहिले होते.\nजुन्या बायबलमध्ये ‘अदाम आणि हव्वा’ यांनी खाल्लेले फळ म्हणे सफरचंद होते अशी श्रध्दा वा धारणा आहे. (हे फळ बहुदा प्राचीन नारिंग असण्याचा संभव अधिक आहे) पण मनुष्यजातीच्या निर्मितीप्रमाणे भौतिक विज्ञानालाही मुळ कारण ठरलेले हे विशेष म्हणजे अती प्राचीन वस्तूंच्या नकली प्रतिकृती करणे हा एक मोठा गब्बर चोरधंदा आहे. न्यूटनच्या वृक्ष यास अपवाद नाही. २०१६ साली कॅनडाच्या नॅशनल रिसर्च सेंटरला असे कळून चुकले (खरेतर चुकले ते कळले) की आपल्या परसातला न्यूटन सफरचंद वृक्ष हा मुळचा नाही फार काय तो मूळ ‘ फ्लॉवर ऑफ केंट’ या प्रकारचा सुध्दा नाही \nलॉर्ड ऑफ मिंट झाल्यावर न्यूटनने आपली तीक्ष्ण बुध्दी बनावट नाणी पारखण्याकरता खर्ची घातली होती. आता बनावट न्यूटन वृक्ष पारखण्याचे दिवस आहेत.\nभाव खाऊन गेलेला पाव…\n5 thoughts on “एक भाग्यवंत झाड सफरचंदाचे”\nजुलै 18, 2018 येथे 8:32 सकाळी\nउदय मोहोळे म्हणतो आहे:\nजुलै 18, 2018 येथे 9:59 सकाळी\nआम्ही शाळेत असताना विनोदाने म्हणायचो कि, न्यूटनने झाडावरून खाली पडणारं सफरचंद गपचूप खाऊन टाकायला हवं होतं, पण उगाच डोकं चालवत बसला. काही जणांना असं ही वाटायतं कि, सफरचंद खाली पडताना पाहिलं त्यात एवढं विशेष काय लहानपणापासून आपण सगळ्याच गोष्टी खाली पडताना पाहतोच की\nपण खरं म्हणजे “न्यूटनने सफरचंद खाली पडताना पाहिलं आणि गुरुत्वाकर्षणचा शोध लावला” हे इतकं साधं मुळीच नाहीये. खरं म्हणजे न्यूटनने स्वतःला एक प्रश्न विचारला कि,\nसफरचंद (किंवा कुठलीही गोष्ट) जर वरून पृथ्वीच्या दिशेने खाली पडते तर चंद्र का पडत नाही \nलेख छान; बरोबरील न्यूटनचे व्यंगचित्र तर फारच छान त्या चित्राच्या मुळ स्त्रोताचा साभार उल्लेख यायला पाहिजे होता असे वाटते.\nजुलै 25, 2018 येथे 6:32 सकाळी\nसप्टेंबर 24, 2018 येथे 1:06 सकाळी\nलेख अतिशय सुंदर. असे लेख शालेय पुस्तकांमधे समाविष्ट करण्यात आले तर मुलं फार आनंदानं आणि चिकित्सक वृत्तीने या जगण्याकडे पाहतील\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nमहाराष्ट्रवृत्तांत – १८४८ ते १८५३ डिसेंबर 15, 2018\nविस्मयनगरीचा राजकुमार नोव्हेंबर 20, 2018\nलखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया नोव्हेंबर 6, 2018\nजाने कहॉं गए वो दिन… ऑक्टोबर 16, 2018\nऐसी अक्षरे – भाग ३ ऑक्टोबर 15, 2018\nऐसी अक्षरे – भाग २ सप्टेंबर 29, 2018\nऐसी अक्षरे – भाग १ सप्टेंबर 11, 2018\nभाव खाऊन गेलेला पाव… जुलै 27, 2018\nएक भाग्यवंत झाड सफरचंदाचे जुलै 18, 2018\nशिकार ते शेती जुलै 1, 2018\nहरवलेल्या आवाजांच्या शोधात जून 27, 2018\nकुत्र्याचा लळा लागला त्याची गोष्ट जून 23, 2018\nदोन घडीचा डाव जून 9, 2018\nहे जिव्हे रससारज्ञे सर्वदा मधुरप्रिये….. मे 1, 2018\nवसुंधरेचे मनोगत एप्रिल 21, 2018\nएका नावाची गोष्ट एप्रिल 14, 2018\nआपला इंपोर्टेड उपास एप्रिल 3, 2018\nसाखरेचे खाणार त्याला…. मार्च 18, 2018\nपुन्हा एकदा अथातो मुद्रणजिज्ञासा… मार्च 9, 2018\nजाणिजे यज्ञकर्म फेब्रुवारी 22, 2018\nमाझे आवडते पुस्तक अर्थात गृहिणी-जीवन-सर्वस्व फेब्रुवारी 1, 2018\nकपड्यांची इस्त्री डिसेंबर 6, 2017\n…अशा रीतीनं आपण वेळ पाळू लागलो नोव्हेंबर 25, 2017\nऑटो स्कॉर्झेनी-जिगरबाज कमांडो ते मारेकरी नोव्हेंबर 7, 2017\nस्टिकर नोव्हेंबर 1, 2017\nअल्काट्राझ ऑक्टोबर 22, 2017\nअथातो मुद्रणजिज्ञासा ऑक्टोबर 18, 2017\nटपाल तिकीटाचे पर्फोरेशन ऑक्टोबर 15, 2017\nयुद्धकैदी क्र.१ ऑक्टोबर 15, 2017\nआपणच आपली ओळख करून देणे हा बहुतेक सगळ्यात कंटाळवाणा प्रकार असावा पण ब्लॉग लिहायचा तर ओळख करून दिलीच पाहिजे.\nआमची मैत्री तशी फार जुनी नाही, ४ वर्षाचीच. कार्यक्षेत्रंही वेगवेगळी. मी आयटी मध्ये तर कौस्तुभचा स्वतःचा छपाईचा व्यवसाय. पण आमच्या अनेक आवडीनिवडी अगदी सारख्या. आवडते लेखक, आवडतं संगीत, आवडते सिनेमे एकसारखे. नॉस्टॅल्जिआ हा आम्हाला ज���डणारा अजून एक धागा. त्यामुळं आम्ही गप्पात नेहमीच जुन्या गोष्टी उकरून काढत असतो. या ब्लॉगवरच्या अनेक लेखांचे विषय आम्हाला या गप्पातूनच सुचलेले आहेत. वाचून बघा कदाचित वाचता वाचता तुम्हालाही तुमच्या आवडीच्या विषयावरचा एखादा लेख सापडून जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/shark-fish/", "date_download": "2019-01-19T06:04:03Z", "digest": "sha1:6AO2JSYGYEER5TRSPVGE3JNK34ABRCKO", "length": 9335, "nlines": 113, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Shark Fish- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nनिवडणुकीपूर्वी काँग्रेस देणार भाजपला धक्का, दोन खासदार गळाला\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\n'रात्रीस खेळ चाले'मध्ये होतेय सुशल्याच्या आईची एन्ट्री\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nमालिकावीर धोनीचा ऑस्ट्रेलियाकडून अपमान\nविराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nतब्बल 20 हजार शार्क माशांची शिकार करणारी टोळी जेरबंद\nतब्बल 20 हजार शार्क माशांची शिकार करून त्यांचे अवयव विकणाऱ्या एका टोळीला डीआरआयनं अटक केली आहे.\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=1073", "date_download": "2019-01-19T07:14:39Z", "digest": "sha1:PZ47HOYAX4W6NIFZFBCARV2QWMZ4OU6T", "length": 28068, "nlines": 124, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nपर्यावरणाचा स्वच्छता दूत : गिधाड\n- गिधाड पक्षाचे संवर्धन व संरक्षण कामी गडचिरोली वनविभागाची वाटचाल\nजगात साधारणतः प्रत्येक भागात आढळणारा मोठा मांसभक्षीय पक्षी म्हणून गिधाड पक्षाची ओळख आहे. याला निसर्गाचा स्वच्छतादूत म्हणूून सुध्दा ओळखतात. जगात गिधाडांच्या २३ प्रजाती आहेत. गिधाडे मृत पाळीव जनावरांचे मांस भक्षण करतात. मृत जनावरांचे हाडे सोडली तर सर्व मांस खावून नष्ट करतात. गिधाड हा अन्नसाखळीतील एक महत्वाचा घटक आहे. ते कधीही शिकार न करता केवळ मृत जनावरांच्या मांसावर उदरनिर्वाह करतात. गिधाड हा समुहाने राहणारा पक्षी असून सोडणाऱ्या मासाला खावून त्यापासून पसरणाऱ्या दुर्गंधी व लागण क��णाऱ्या रोगांवर नियंत्रण ठेवतात. तसेच उंदिर व कुत्र्यांपासून पसरणाऱ्या रोगांवर सुध्दा आळा घालण्याचे काम करतात. त्यांच्यामुळेच नैसर्गिक संतुलन ठेवले जाते व पर्यावरणाचे संरक्षण होते.\nभारतात गिधाडांच्या नऊ प्रजाती आढळतात. (जसे White Rumped Vulture, Slender billed Vulture, Indian Vulture आणि Long Billed Vulture इ.) मागील ३० वर्षात गिधाड पक्षांच्या संख्येत लक्षणीय घट झालेली आहे. सन २००३ मध्ये झालेल्या सर्व्हेक्षणानुसार असे दिसून आले आहे की, पाळीव जनावरांवर वेदना कमी करण्यासाठी वापरण्यात येणारे डायक्लोफेनेक या वेदनानाशक औषधांचा वापर करण्यात येत होता. सदर जनावरांवर मेल्यास त्या मृत जनावरांचे मांस गिधाडांनी खाल्यास गिधाडांना मुत्राशयाचा विकार व Visceral Gout व Neck Drooping अशा प्रकारचे आजार होऊन मोठ्या प्रमाणात गिधाडांची संख्या झपाट्याने कमी झाली. १९९० च्या दशकात डायक्लोफेनेक औषधाचा अतिप्रमाणात वापर झाल्यामुळे भारतात ९९ टक्के गिधाडे नष्ट झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. IUCN या जागतिक स्तरावरील संघटनेने गिधाड पक्षास अतिधोकाग्रस्त यादीत समावेश केला आहे.\nसन १९८० पूर्वी गडचिरोली जिल्ह्यात पांढऱ्या पाठीच्या व लांब चोचीचे गिधाडांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. परंतु मागील काही वर्षात जनावरांना दिले जाणारे डायक्लोफेनेक या वेदना नाशक औषधाच्या वारेमाप वापर झाल्याने गिधाडांची संख्या आश्चर्यकारक कमी झाली आहे. गिधाडांची संख्या कमी होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे गावातील वयस्क जनावरांची कत्तलखान्यास विक्री करणे, किटकनाशकांचा अती वापर, घरटी करण्यायोग्य मोठ्या झाडांची तोड यामुळे गिधाडांच्या प्रजननावर परिणाम झाला आहे.\nगिधाड संरक्षण व संवर्धन कामी वनविभागाकडून इतर कामे केली जात आहे. यासाठी वनपाल दर्जाचे कर्मचार्यांची सन २०११ मध्ये केंद्रस्थ अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. झाडांवर गिधाडांची घरटी आढळल्यास त्यांचे संरक्षण करण्याबाबत सुध्दा ग्रामस्थांना प्रोत्साहित केल्या जाते. स्थानिकांना सोबत घेऊन जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. तसेच स्थानिक स्तरावर गिधाडमित्रांची नियुक्ती केली असून जखमी/ आजारी गिधाडे दृष्टीस पडताच तत्काळ त्यांच्यावर उपचार करणे, देखभाल करणे इ. कामे गिधाड मित्रांच्या मदतीने करतात. वनविभागाच्या वतीने दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या शनिवा��ी ‘जागतिक गिधाड जागृती दिन’ साजरा करण्यात येतो. यात स्थानिकांना विशेष करून शालेय विद्यार्थ्यांना स्थानिक भाषेत गिधाडांबाबतची माहिती विषद केल्या जाते. तसेच १ ते ७ आॅक्टोबर या कालावधीत वन्यजीव सप्ताहाच्या आयोजनात सुध्दा गिधाडांबाबत माहिती दिल्या जाते.\nसन २०१७ - १८ मध्ये गडचिरोली वनविभागाकडून गिधाड संवर्धन कामी केलेल्या कामाचा आढावा\n- कुनघाडा परीक्षेत्रातील नवेगाव व उत्तरी धानोरा परीक्षेत्रातील निमगांव येथे गिधाड उपहारगृहाची निर्मिती करण्यात आली.\n- २१ मार्च २०१८ रोजी जागतिक वनदिनाचे औचित्य साधून वेगवेगळ्या गावातील होतकरू तरूणांची गिधाड मित्र म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडून गिधाड संरक्षण व संवर्धनाची कामे करून घेण्यात येत आहेत.\n- गिधाड मित्रांकरीता गिधाड संवर्धन क्षेत्रात दोन वेळा सहलींचे आयोजन करण्यात आले आहे.\n- गडचिरोली वनविभागांतर्गत गिधाड संवर्धन कार्यासाठी कुनघाडा येथे मध्यवर्ती संपर्क कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे.\n- गिधाडांचे अस्तित्व असलेल्या प्रजाती, गिधाडांची संख्या, गिधाडांची घरटी शोधणे, गिधाडांचा भ्रमणमार्ग, इ. बाबत संशोधन करण्यासाठी प्रकल्प राबविण्यात येत आहे.\n- वन्यजीव सप्ताह २०१७ मध्ये भरारी या गिधाडांवर आधारित माहितीपटाचे अनावरण करून गावा गावांत माहितीपट दाखविण्यात आला.\n- गिधाडांची माहिती असलेल्या भरारी या सचित्र माहिती पुस्तिकेचे विमोचन २१ मार्च २०१८ ला जागतिक वनदिनी करण्यात आले.\n- प्रसार माध्यमांद्वारे वेळोवेळी जनजागृती करण्यात येत आहे.\n- वन्यजीव सप्ताह २०१७ मध्ये जागृती करण्यासाठी Walk for Vulture चे आयोजन करण्यात आले.\n- गिधाडांचे पुतळे तयार करून सेमाना जैवविविधता उद्यान, वनविभागाचे विभागीय कार्यालय व कुनघाडा परीक्षेत्र कार्यालय परिसरात बसविण्यात आले आहे.\nगिधाड संवर्धन कामी केलेल्या कार्याचे फलीत\n- सन २०११ - १२ मध्ये केवळ २० ते ३० असणाऱ्या गिधाडांची संख्या आत २०० पर्यंत झाली आहे.\n- बऱ्याच कालखंडानंतर माल्लेरमाल, जोगना, डोंगरगाव परिसरात सन २०१७ मध्ये गिधाडे मोठ्या संख्येने दृष्टीक्षेपात आले.\n- गिधाडांचा वावर असलेल्या क्षेत्रात २१ गिधाड मित्रांद्वारे संरक्षण व संवर्धनाचे कामे केल्या जात आहे.\n- स्थानिक भागात गिधाडांचा वावर दिवसेंदिवस वाढत आहे.\n- मोहा, ऐन, तेंदु च्या वृक्���ांवर गिधाडांची घरटे आढळून येत आहेत.\n- जनजागृतीचे कार्यक्रम घेतल्यामुळे गावकऱ्यांना गिधाडांचे महत्व कळले आहे. पहिले गिधाडांकडे किळसवाणा पक्षी म्हणून पाहिल्या जात असे. परंतु आता गिधाडे दिसताच गावकरी याची माहिती विभागाला देतात.\n- गिधाड संवर्धनात स्थानिक लोकांचा सक्रीय सहभागात वाढ\n- गिधाड उपहारगृहात मृत जनावरे पुरवठा केल्यामुळे स्थानिक लोकांना त्या मोबदल्यात आर्थिक लाभ मिळत आहे.\n- मृत जनावरांच्या मृतदेहाची योग्य प्रकारे विल्हेवाट लावल्या जात आहे.\n- कुत्रे व उंदरांपासून पसरणारे संसर्गजन्य रोगाच्या प्रमाणात घट\n- योग्य ठिकाणी मृत पाळीव जनावरांची विल्हेवाट लावल्यामुळे वातावरणात पसरणारी दुर्गंधी कमी झाली आहे.\nगिधाड संवर्धनाकरीता भविष्यातील वाटचाली\n- गिधाड संवर्धन क्षेत्रात नवीन गिधाड उपहारगृहाची स्थापना करणे\n- गिधाडांचे वावर असलेल्या गावात गिधाड मित्रांची चमु तयार करणे\n- गिधाडांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी Vulture Care Center व Vulture Resue Center ची स्थापना करणे.\n- स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने सार्वजनिक व खासगी जागेवर गिधाडांसाठी सुरक्षित राहण्याची जागा निर्माण करणे\n- गिधाडांचे संवर्धन व प्रजननासाठी संशोधन कार्यक्रम हाती घेण्यात येणार\n- गिधाडांचे पर्यावरणातील महत्व, त्यांचे वर्तन याबाबत माहिती होणे, जागृती निर्माण करणे यासाठी कार्यक्रमाचे व कार्यशाळेचे आयोजन करणे\n- गिधाड संवर्धन कार्यात शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी नियोजन करणे\n- इतर ठिकाणी असलेल्या गिधाड संवर्धन क्षेत्रात गिधाड मित्रांसाठी सहलीचे आयोजन करणे\n- गिधाड संवर्धन कार्यात स्वयंसेवी संस्था व पर्यावरणकामी कामे करणारे कार्यकर्त्यांचा सहभाग वाढविणे\n- वनकर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करणे\n- सर्व सामान्यांना गिधाडांबाबत माहिती मिळण्यासाठी माहिती पुस्तिका, घडीपत्रके व इतर वाचनिय साहित्याची निर्मिती करणे\n- गिधाडांचा अभ्यास करण्यासाठी गिधाड मित्रांकरीता Control Room ची स्थापना करणे.\nवरील प्रमाणे केलेल्या कार्यामुळे निसर्गाचे स्वच्छतादूत गिधाडांची संख्या गडचिरोली वनविभागाच्या कार्यक्षेत्रात दिवसेंदिवस वाढत आहे. गिधाड पक्षी पर्यावरणाचा एक महत्वाचा घटक असून त्यांच्या अस्तित्वामुळे सार्वजनिक आरोग्य जपण्याचे कार्य गिधाड पक्षी करीत आहेत.\nआज जागतिक गिधाड जागृती दिनानिमित्त आपण संकल्प करू की, पर्यावरणाच्या या स्वच्छतादुतास आपण सर्व मिळून संरक्षण देऊन आपले व आपल्या भावी पिढीसाठी पर्यावरणाचे संतुलन राखण्यास प्रयत्न करू.\nशिवाजी बबन फुले (भा.व.से.)\nVNX मराठी न्यूज चॅनल\nगडचिरोली पोलीस दलाने २०१८ मध्ये केला तब्बल ५० नक्षल�..\nदूध व अन्नपदार्थांमध्ये भेसळ केल्यास होणार जन्मठेप, विधेयक सभागृहात मांडणार\nजम्मू- काश्मीरमध्ये चकमक : सहा दहशतवाद्यांचा खात्मा\nऑनलाइन औषध विक्रीवर पूर्णपणे बंदी : मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश\nकळमेश्वर- सावनेर मार्गावर भरधाव ट्रकने ऑटोला चिरडले, पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू\nकोणताही वन्यप्राणी हिंसक नसून दोन पायाचा प्राणीच सर्वात धोकादायक : डॉ. प्रकाश आमटे\nमेहा बुज. येथील इसमाची गळफास घेवून आत्महत्या\nअखेर टी १ वाघिणीला ठार करण्यात वनविभागाने मिळविले यश\nसोयरीक जुळविण्यासोबतच रंगू लागल्या राजकारणाच्या चर्चा \nतुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, मुंबई एड्स नियंत्रण सोसायटीवर प्रकल्प संचालक म्हणून नियुक्ती\nवर्धा जिल्ह्यात कंटेनर ऑटोवर आदळल्याने ६ जण ठार\nकारागृहात दांडी मारल्याप्रकरणी प्रभारी अधीक्षकासह तीन जण निलंबित\nकाश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात चार दहशतवाद्यांना कंठस्नान\n'हिपॅटायटीस बी' लसीच्या इंजेक्शनमुळे १० विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली : एका विद्यार्थिनीचा उपचारा दरम्यान मृत्यू\nगणेशोत्सवात डीजे आणि डॉल्बीवरील बंदीबाबत राज्य सरकार ठाम, हायकोर्टात मांडली भूमिका\nभाजप-सेना सरकारच्या अपयशाची गाथा राष्ट्रवादी राज्यातील प्रत्येक गावागावात पोचवणार : नवाब मलिक\nइंजिनीअरिंग, मेडिकल राज्य प्रवेश प्रक्रिया कक्षातर्फे सर्व प्रणाली ऑनलाइन\nगडचिरोली येथे शेकडो नागरिकांनी घेतले माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थीकलशाचे दर्शन\nअरे हे कोण मोजलंय आता पोर्ला ते आरमोरी ४५ किमी \nभारतीय टेलिव्हिजन प्रथमच दाखवणार भारतीय लष्कराच्या रेजिमेंट सेंटर्समधील दृश्ये आणि सैनिकांशी व्यक्तिगत स्तरावर साधलेला संवाद\nमुलांची हत्या करून पित्याने केली आत्महत्या\nगिधाड पक्षी सृष्टीचे अविभाज्य घटक आहेत, त्यांचे संरक्षणातच मानवी अस्तित्वाची हमी आहे\nगडचिरोली शहरातून राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुुरूवात, रस्त्य��लगतची दुकाने हटविली\nमाेबाईलमध्ये ३५ रुपये बॅलन्स ठेवणे अनिवार्य, अन्यथा आऊटगाेईंग सेवा होणार बंद\nदुर्गम भागातही पोरेड्डीवारांनी जिवंत ठेवले सहकार क्षेत्र : अभिनेता भारत गणेशपूरे यांचे गौरवोद्गार\nराळेगाव तालुक्यातील विहिरगाव जंगलात वाघाने घेतला १३ वा बळी\nइरफान शेख, अविनाश पोईनकर यांना विदर्भ साहित्य संघाचे वाड:मय पुरस्कार जाहीर\nबनावट व खोटे कागदपत्र तयार करुन पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खूर्द येथील शासकीय जमीनी केल्या गहाळ\nराफेल युद्ध विमान घोटाळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच राज्य सरकार देखील भागिदार\nजिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते आलापल्ली येथे नाली बांधकामाचे भूमिपूजन\nअंधश्रद्धेचा कळस, आईची निर्घृण हत्या करत प्यायला रक्त\nपंचायती राज प्रतिनिधींची अधिकाऱ्यांशी अनौपचारिक चर्चा\nसात दारुड्या वाहन चालकांकडून दंड वसूल : आरमोरी पोलिसांची कारवाई\nअहमदनगरमधील उच्चभ्रू वसाहतीतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश : चौघांना अटक\nधोकादायक नायलॉन मांजाची विक्री व वापर करणाऱ्यांवर कारवाई करा\nसोनेगावात शेतीला पाणी देण्याच्या वादातून एका इसमाची हत्या\nशाश्वत विकास हेच शेकापचे ध्येय : जयश्री वेळदा\n‘एक भारत श्रेष्ठ भारत’ संकल्पनेमुळे भारतीयत्वाची भावना वृध्दींगत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nआत्मसमर्पीत जहाल नक्षल्यांचा विविध गुन्ह्यांमध्ये सहभाग\nविदर्भातील ४ लोकसभा आणि २० विधानसभा जिंकू : खा. गजानन किर्तीकर\nवंचितांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘वैयक्तिक सामाजिक उत्तरदायित्वाच्या’ माध्यमातून काम करावे : राज्यपाल\nदुचाकी पुलाच्या कठड्यावर आदळून एक ठार , एक गंभीर\nदारू सोडवण्याचे कथित औषध पिणे महागात पडले, २ सख्या भावांचा मृत्यू\nचालकाला फिट आल्याने बसला अपघात\nटीआरएसला तेलंगणात पुन्हा सत्ता राखण्यात यश\nएम एस डब्ल्यू च्या १० टक्के वाढीव जागा द्या : कुलगुरूंना निवेदन\nअवैध दारू तस्कराकडून सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त : गडचिरोली गुन्हे शाखेची कारवाई\nदिल्ली पोलिस आयुक्तांना आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेल\nमुलीच्या लग्नसमारंभाप्रसंगीच वडिलाची गळफास घेऊन आत्महत्या\nविदर्भाच्या प्राचिन इतिहासावर संशोधन व्हावे :श्रीपाद चितळे\nबाबासाहे���ांचे विचार जगतांना बुध्दांच्या तत्वांशी सुसंगत रहावे : ना.राजकुमार बडोले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=2162", "date_download": "2019-01-19T07:16:27Z", "digest": "sha1:VLSMVZIGZ7QRDZ5X2E6LFDR3PZBCR2E5", "length": 13716, "nlines": 83, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nगडचिरोलीत विसर्जन मिरवणुकांना प्रारंभ, पोलिसांचा चोख बंदोबस्त\n- ढोल ताशांचा गजर, दिड्यांची साथ\nप्रतिनिधी / गडचिरोली : आज २३ सप्टेंबर अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाची धूम असून गडचिरोली शहरातील अनेक मंडळांच्या तसेच खासगी गणेश मूर्तींच्या मिरवणुकांना प्रारंभ झाली आहे. मिरवणुकीदरम्यान तसेच तलाव आणि नदीवर पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे.\nन्यायालयाने डिजे वाजविण्यास बंदी घातली असल्याने अनेक मंडळांनी पारंपारिक वाद्ये, बॅन्ड, ढोल ताशा पथक आणि बॅन्जो ला पसंती दिली आहे. गडचिरोली पोलिसांनी तगडा बंदोेबस्त ठेवला आहे. डिजेचा आवाज क्षमतेपेक्षा अधिक आढळून येत असल्याने आतापर्यंत अनेक डिजे चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. यामुळे अनेकांनी धसका घेतला आहे. सध्यातरी उत्साहाच्या वातावरणात मिरवणुका निघालेल्या आहेत.\nभारतीय जनता युवा मोर्चाच्या गणेश मिरवणुकीत खासदार अशोक नेते, आमदार डाॅ. देवराव होळी यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. या मंडळाने भजनी दिंड्यांना प्राधान्य दिले असल्याचे दिसून येत आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nगडचिरोली पोलीस दलाने २०१८ मध्ये केला तब्बल ५० नक्षल�..\nसुगंधित तंबाखूसह ३ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त, एसीडीपीओ गडचिरोली च्या पथकाची कारवाई\nरेल्वेसमोर येऊन नामांकित शाळेतील शिक्षकाने केली आत्महत्या , बल्लारपूर स्थानकावरील घटना\nशारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या अंगणवाडी सेविका-मदतनीसांचे सेवा समाप्तीचे आता ६५ वर्षे\nचंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी तत्काळ हटविण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा\nशाश्वत विकास हेच शेकापचे ध्येय : जयश्री वेळदा\nवर्धा पोलिस नियंत्रण कक्षातुन शहरावर ठेवली जाते नजर\nअल्पवयीन शाळकरी मुलींना रस्त्यात अडवून त्रास देणाऱ्या युवकांवर आष्टी पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल\nकुणबी समाजाच्या महामोर्चाला भाजपाचा पाठींबा : खा. अशोक नेते\nभाजपा आयटी सेलची वेबसाईट हॅक\nड्रंक अँड ड्राइव्ह चे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकार करणार दारुची डिलिव्हरी थेट घरी \nबेरोजगार, शेतकरी, शेतमजूर व गोरगरीब जनतेच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस ची मुलचेरा तहसील कार्यालयावर धडक\nकमलापूर हत्तीकॅम्पमध्ये नवीन पाहूणी, ‘सई’ नावाने केले नामकरण\nसेल्फी घेण्याच्या नादात गेला युवकाचा जीव\nऔरंगाबादच्या भाविकांना घेता येणार चांदीच्या गणेश मूर्तीचे दर्शन , विदर्भातील खामगावात साकारली जात आहे ३१ किलो चांदीची गणेशमूर्ती\nइंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने तयार केले पुरुषांसाठी गर्भनिरोधक इंजेक्शन\nदुचाकी खरेदी करणाऱ्यांना द्यावा लागणार वाहनाच्या किंमतीच्या दहा टक्के इन्शुरन्स, कारसाठीही प्रीमियम दुप्पट\n५ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस अधिकारी गजाआड\n'एटीएस'ची कारवाई : मुंबई, ठाणे, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर येथून १३ जणांना घेतले ताब्यात\nबचतगटांची चळवळ अधिक गतिमान करणारा ‘नवतेजस्वीनी’ प्रकल्प राबविण्यास मंत्रिमंडळाची मान्यता\nपरिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणतात, एसटी कर्मचाऱ्यांचे पगार इतके वाढले की ते आता वेडे झाले\nदारूसह १४ लाखांचा मुद्देमाल जप्त : राजुरा पोलिसांची कारवाई\nगोदादेवी रंगनाथ स्वामी कल्याण महोत्सवाला पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम यांची उपस्थिती\nअवैध दारू तस्कराकडून सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त : गडचिरोली गुन्हे शाखेची कारवाई\nगडचिरोली जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांनी साधला थेट संवाद\nशिर्डी येथे १०, ११ व १२ डिसेंबरला शेतकरी संघटनेचे १४ वे संयुक्त अधिवेशन\nमराठा समाजाच्या आरक्षणासंबंधीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मुख्य सचिवांकडे सुपूर्द\nगडचिरोली जिल्ह्यात मुसळधार, अहेरी उपविभागात जनजीवन विस्कळीत\nआज कुणबी समाजाचा महामोर्चा धडकणार गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर\nभामरागड पंचायत समिती सभापतींच्या दौऱ्यात दोन शाळा आढळल्या बंद\nहिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणारे ५ संशयित दहशतवादी पोलिसांच्या अटकेत\nपालकमंत्री ना. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयास आकस्मिक भेट\nधावत्या वाहनाने घेतला पेट : चालक भस्मसात\nकारच्या धडकेने टेम्पोखाली येऊन तरुणीचा मृत्यू\nवैधता प्रमाणपत्राच्या मागणीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी माना समाजबांधवांचे इंदिरा गांधी चौकात 'चक्काजाम आंदोलन'\nविदर्भाच्या विकासासाठी ९५८ कोटी रुपयांचा विशेष कार्यक्रम : अनूप कुमार\nलोकेशन मिळत नसल्याने मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर अर्धा तास मारत होते चकरा\nसार्वजनिक गणेश मंडळांना सवलतीचा वीज दर\nवैनगंगा नदीत दोन सख्ख्या भावांना जलसमाधी, व्याहाड खुर्द येथील घटना\nयेत्या २०१९ च्या पावसाळ्यात लावणार ३३ कोटी वृक्ष जिल्हा-यंत्रणानिहाय वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टाची निश्चिती हरित महाराष्ट्राच्य�\nडान्सबारच्या नावाखाली अनुचित पायंडा पुन्हा सुरू होणार नाही यासाठी राज्य शासन प्रयत्नशील\nअहेरी पंचायत समितीच्या सदस्यांचा मासिक सभेवर बहिष्कार\nआरोग्यास हानीकारक असलेल्या ३४३ औषधांवर औषध नियंत्रक विभागाने आणली बंदी\nमुसळधार पावसाने झोडपले, सात राज्यांत आतापर्यंत ७७४ जणांचा मृत्यू\nअाॅनलाइन शॉपिंगच्या विरोधात मोहीम : व्यापाऱ्यांनी ऑर्डर देऊन वस्तू स्वीकारण्यास दिला नकार\nचंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात आणखी एका वाघाचा मृत्यू\nगडचिरोलीत आरोग्य धनवर्षा डेव्हलपर्स अँड अलाईड लिमिटेड कडून ग्राहकांची फसवणूक\nप्रवास आणि झोपेच्या कमतरतेने विद्यार्थ्यांना पित्त आणि इतर त्रास : प्रकल्प अधिकारी\nआमदार चषकातील स्पर्धेदरम्यान दुर्घटनाग्रस्तांना सर्वोतोपरी सहाय्य\nगडचिरोली जिल्ह्यातील विविध विकासात्मक मुद्द्यांवर पालकमंत्री ना. आत्राम यांची ना, गडकरी यांच्याशी चर्चा\nसात दिवसांत ‘स्वाईन फ्लू’चे चार बळी : नागपूर जिल्ह्य़ातील तिघांचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/lokdincharya.php?page=2", "date_download": "2019-01-19T07:06:48Z", "digest": "sha1:HLTBNVDXS6MVA2GFIAQET7HJUKADZAI4", "length": 17732, "nlines": 146, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nVNX ठळक बातम्या : :: आजपासून ३२ इंचाच्या टीव्ही संचासह २३ वस्तू स्वस्त \nVNX ठळक बातम्या : :: उत्पादन शुल्कात वाढ, राज्याच्या तिजोरीत ५०० कोटींची भर पडणार \nVNX ठळक बातम्या : :: शिर्डीत साईभक्तांवर दगडफेक करुन दागिने लुटण्याचा प्रयत्न \nVNX ठळक बातम्या : :: नववर्षाच्या उत्साहाला गालबोट नागपूरमध्ये दोघांची हत्या \nगडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी या�..\n- सकाळी चामोर्शी येथे जनसंपर्क\n- चामोर्शी तालुक्यातील येनपुरे येथे महाराजस्व अभियानाला उपस्थि�� राहतील\n- विविध दाखल्यांचे वितरण करतील, मार्ग..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nगडचिरोली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांचा..\n- सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेत उपस्थिती\n- कार्यालयीन कामे करतील, निवेदने स्वीकारतील\n- विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील , आढावा घे..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nगडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते यांचा आज �..\n- नागपूर येथे विविध विभागाच्या बैठकांना उपस्थित राहतील\n- सायंकाळी आमगाव विधानसभा क्षेत्रातील सालेकसा तालुक्यातील साक्रीटोला येथे सांस्कृतिक क�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nगडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी या�..\n- सकाळी चामोर्शी येथे जनसंपर्क\n- चामोर्शी तालुक्यातील घोट येथे महाराजस्व अभियानाला उपस्थित राहतील\n- विविध दाखल्यांचे वितरण करतील, मार्गदर्श..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nगडचिरोली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांचा..\n- सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेत उपस्थिती\n- कार्यालयीन कामे करतील, निवेदने स्वीकारतील\n- विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील , आढावा घे..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nगडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते यांचा आज..\n- देवरी विधानसभा क्षेत्रात दौऱ्यावर राहतील\n- नागरिक, कार्यकर्त्यांशी चर्चा करतील , निवेदने स्वीकारतील\n- विविध बैठका, कार्यक्रमांना उपस्थित र�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nगडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी या�..\n- चामोर्शी येथील जनसंपर्क राहतील\n- नागरिक, कार्यकर्त्यांशी संवाद साधतील , निवेदने स्वीकारतील\n- विधानसभा क्षेत्रातील विविध कार्यक्रमांना उ..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nगडचिरोली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांचा..\n- अहेरी, आलापल्ली , इंदाराम येथे जनसंपर्क\n- विविध विकासकामांचे भूमिपूजन करतील\n- नागरिक, कार्यकर्त्यांशी संवाद साधतील, निवेदने स्वीकारतील\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nगडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते यांचा आज �..\n- दिल्ली येथील दौऱ्यावर राहतील\n- विविध बैठकांना उपस्थित राहतील\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nगडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी या�..\n- दिल्ली येथील दौऱ्यावर राहतील\n- विविध बैठकांना उपस्थित राहतील\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nVNX मराठी न्यूज चॅनल\nबिबट्याची गोळ्या घालून शिकार , पंजे कापून नेले\nखमनचेरू प्रा.आ. उपकेंद्रातील आरोग्य सेविकांच्या गैरहजेरीची चौकशी करा\nवर्धा येथील आरटीओ कार्यालयात तीन दलालांना अटक\nगोंदिया जिल्ह्यातील मुंडीपार एमआयडीसी जवळ टाटा सुमोच्या अपघातात विद्यार्थिनी ठार, ८ जखमी\nराज्यघटना हाच देशासाठी सर्वात मोठा ग्रंथ : प्रा. ज्ञानेश वाकुडकर\nमानसिक तणावातून नंदुरबार ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपायाची आत्महत्या\nगरज पडल्यास अध्यादेश काढू मात्र डान्सबार बंदी कायम ठेवू : ना. मुनगंटीवार\nसिरोंचा ग्रामीण रूग्णालयातील औषधी भांडार कक्षाला शार्ट सर्कीटने आग, मोठा अनर्थ टळला\n२१ जानेवारीला खग्रास चंद्रग्रहण , सुपरमूनचे दर्शन भारतातून घेता येणार\nशिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग लागू होणार\nवाघाने गोठ्यात घुसून दोन बकऱ्यांना केले ठार : भरपाई देण्याची मागणी\nसवर्ण आरक्षणाच्या विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी, आठवडाभरात होईल कायद्यात रुपांतर\n‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातील फॉर्म्युला वापरून गायब होणार सीमेवरील जवान \nचिमुर येथील मटन मार्केट हटविण्यासाठी नगर परिषद समोर केले 'ढोल बजाओ' आंदोलन\nभूमीपुत्रांच्या भागिदारीतून उभा राहणारा महाळुंगे-माण हाय-टेक सिटी प्रकल्प विकासाच्या समृध्दीचे नवे मॉडे : मुख्यमंत्री देवेंद्र फ�\nजम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार जवान शहीद\nभय्यूजी महाराज आत्महत्या प्रकरणी वेगळे वळण, विश्वासू सेवक विनायक दुधाळेला अटक\nवर्षाअखेरीस पेट्रोल व डिझेलच्या दरांनी मंगळवारी केली वर्षातील नीचांकी दराची नोंद\nतिनही विज कंपन्यांतील कर्मचारी, अभियंते, अधिकारी करणार उद्यापासून संप\nबेलोरा येथील दोन गोदामांतून ४५ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त : अन्न व औषधी प्रशासनाची कारवाई\nटेकडाताला येथे बिएसएनएलचे टाॅवर उभारण्यासाठी प्रयत्न करा\nसाडेचार वषीर्य बालिकेवर सावञ बापाने केला अतिप्रसंग\nबालकावर अनैसर्गीक अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक\nगडचिरोली पंचायत समितीच्या सदस्यांचा मासिक सभेवर बहिष्कार : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर\nयुवतीच्या व्हाॅट्सऍपवर अश्लिल संदेश पाठविल्याप्रकरणी आंबेटोलाच्या पोलिस पाटलावर गुन्हा दाखल, आरोपी फरार\nसमलैंगिकता गुन्हा नाही : सर्वोच्च न्यायालया��ा ऐतिहासिक निकाल\nझोपलेल्या कुंभकर्णाला उठवायला मी अयोध्येत आलो : उद्धव ठाकरे\nजीएसटी कंत्राटीकर्मचाऱ्यांना थकीत वेतन द्या : सुधीर मुनगंटीवार\nगोदादेवी रंगनाथ स्वामी कल्याण महोत्सवाला पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम यांची उपस्थिती\nपुरामध्ये सर्वस्व गमावलेल्या महिलेस जि.प. उपाध्यक्ष कंकडालवार यांनी केली आर्थिक मदत\nगुरुपल्ली येथे ना.श्रीमंत राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते सीएम चषकाचे थाटात उद्घाटन\nगडचिरोली जिल्हयात ७ जानेवारी पर्यंत ३७ (१)(३) कलम लागू\nआरमोरी नगर परिषदेच्या निवडणूकीत सहा उमेदवारांनी घेतली माघार\nब्रम्हपुरी येथील वखार महामंडळाचा कनिष्ठ साठा अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात\nउभ्या कंटेनरवर दुचाकी आदळून इसमाचा मृत्यू, आमगाव शिवारातील घटना\nजम्मू- काश्मीरमध्ये चकमक : सहा दहशतवाद्यांचा खात्मा\nअल्लीपूर येथील जबरी चोरीचा गुन्हा उघड\nतलवार, चाकूने वार करून तिघांना जखमी करणाऱ्या आरोपीस तीन वर्ष सश्रम कारावास\nपद्मश्री डॉ .प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांची किल्ला स्वच्छता अभियानास भेट , हेरीटेज वॉक मध्ये सहभाग\nदोन चुटकी मीठ...... आयोडिन व आरोग्यासाठी\nऐन दिवाळीत बँकांना सलग पाच दिवस सुट्ट्या, नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता\nआता केबल, डीटीएच, आयपी टीव्ही, हिट्स कंपन्यांसाठी एकच दर\n'प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे' : प्रल्हाद कुरतडकर\nपेट्रोलच्या दरात पुन्हा प्रति लिटर २३ पैशांनी तर डिझेलच्या दरात प्रति लिटर ३१ पैशांनी वाढ\nपरिस्थितीचे गांभीर्य ओळखून अहेरी येथे पालकमंत्र्यांनी घेतली तातडीची आढावा बैठक\nशाळांमध्ये पुरविले जातेय निकृष्ट दर्जाचे मीठ, विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता\nधोत्रा चौरस्ता येथे बसने वृद्ध महीलेला उडवले, महिला जागीच ठार\nखेळभावनेने स्पर्धेत सहभागी होऊन नागपूरचा नावलौकिक वाढवा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nलोकसहभागातून गावांचा सर्वांगिण विकास : अमृता फडणवीस\nनागपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सेवानिवृत्त सहाय्यक मुख्य अभियंत्याविरुद्ध अपसंपदेचा गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lekh-news/plastic-issue-plastic-pollution-environmental-issue-1663028/", "date_download": "2019-01-19T06:37:44Z", "digest": "sha1:5CRPNOLAI334UKYPYE7CBGFF4VAJ3UBB", "length": 30591, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Plastic issue plastic pollution environmental issue | प्लास्टिक ‘भान’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nभारतातही प्लॉस्टिक क्रांती स्वीकारली गेली. अगदी खेडय़ापाडय़ांतही झपाटय़ाने प्लास्टिक पोचले आणि हंडे-कळशीही रंगीबेरंगी प्लास्टिकच्या दिसू लागल्या.\nमार्च मध्ये प्लास्टिक पिशव्या, डिस्पोसेबल वस्तू, थर्मोकोल, सूक्ष्म प्लास्टिक यावर बंदी घालणारी नवी अधिसूचना जारी करण्यात आली आणि ती जूननंतर पूर्णत: लागू होणार असल्याचे सांगितले जाते. यात उल्लेख असलेल्या सर्व प्लास्टिक प्रकारांवर बंदी असावी वा नसावी त्याबद्दल चर्चा करण्यापेक्षा याचा आपले पर्यावरण, आपले आरोग्य यावर होणाऱ्या परिणामाचा विचार करणे अगत्याचे आहे, त्यानिमित्ताने..\nप्लास्टिकची एक अगदी छोटी, अशक्त दिसणारी पिशवी आणि एक मोठी भक्कम पिशवी यांच्यातील संवाद:\nछोटी पिशवी : काय गं, आपले राज्य संपणार का खरंच सारखे नवनवीन नियम येताहेत ना. (अगं, आता ना सगळे मला बघूनच कुजबुजतात.)\nमोठी पिशवी: चल गं, असं होतं का कधी आणि (हळूच कानात) तुला माहितीये का, तुझ्यावर तर पूर्वीपासूनच बंदी आहे. थोडासा परिणाम झाला त्यामुळे तुझ्यावर, पण तरी तू अनेक ठिकाणी बागडते आहेसच ना आणि (हळूच कानात) तुला माहितीये का, तुझ्यावर तर पूर्वीपासूनच बंदी आहे. थोडासा परिणाम झाला त्यामुळे तुझ्यावर, पण तरी तू अनेक ठिकाणी बागडते आहेसच ना तुझी निर्मिती कमी झाली का\nछोटी पिशवी:(खुदकन हसत) हो तेही खरंच\nमोठी पिशवी: इथले खूप कमी लोक नियम पाळणारे असतात. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, लघवी/शौच करू नये, महामार्गावर हेल्मेट घालावे असे कितीतरी नियम आहेत, त्यांच्याच भल्यासाठी, सुरक्षेसाठी, आरोग्यासाठी केलेले. पण लक्षात कोण घेतो स्वयंशिस्त, सामूहिक शिस्त हेही तसे कमीच दिसते. त्यामुळे आपले फावते बघ. लोकांनी मनावर घेतले ना तर मग नियमांची सुद्धा खरं तर गरज राहाणार नाही.\nछोटी पिशवी: मग आपण संपलोच की (उसासा टाकत छोटी उद्गारली. आणि तेवढय़ात आलेल्या वाऱ्याच्या झुळकीबरोबर अनिश्चिततेच्या गर्���ेत चिंतातुर होऊन उडाली.)\nकाचेची बाटली, कापडी पिशवी, कागदी पिशवी/खोका यांची बैठक जमली होती.\n‘‘काय ना, आपला टीआरपी एकदम डाऊन आहे कित्येक वर्ष’’, काचेची बाटली म्हणाली.\n‘‘हो ना, काय ते प्लास्टिक आले कानामागून, आणि तिखट झाले. जो तो प्लास्टिकच्याच वस्तू वापरतो. पिशव्या, डबे, खेळणी, बाटल्या काय काय विचारू नको.\nपण काही म्हणा तसे आहे ना प्लास्टिक बहुगुणी,’’ कापडी पिशवी म्हणाली.\n‘‘अगं, पण किती कचरा करते ते. आणि आपल्यासारखे सहज अनंतात विलीनदेखील नाही होत. वर्षांनुवर्ष या पृथ्वीचा भार होवून राहाते ते.’’ कागदी पिशवी म्हणाली..\nहे मात्र खरंय हं, सारे एका सुरात म्हणाले.\nसुज्ञांस अधिक सांगणे न लगे. आपण चर्चा करतोय प्लास्टिक वापराची सहज कोणताही आकार घेणारे आणि अत्यंत लवचीक असे एक मटेरिअल १९०७ मध्ये कृत्रिम धाग्यांपासून बनले गेले ते म्हणजेच प्लास्टिक. पॉलि इथिलिन, पोलिप्रापिलिन, पॉलिस्टायरीन, पोलीविनाइल क्लोराईड, असे पॉलीमर्सने प्लास्टिक बनते. चिवट, मजबूत, वजनाने हलके. पाणी, दमटपणा याचा परिणाम न होणारे, आकर्षक, तुलनेने स्वस्त अशा या प्लास्टिकला ‘‘मटेरियल ऑफ थाऊझंड युझेस’’ असे त्याकाळीच म्हटले गेले. अमेरिकेत दोन्ही महायुद्धात प्लास्टिकचा उपयोग पॅराशूट, दोरखंड बनवण्यापासून पॅकिंगसाठी झाला आणि त्यानंतर त्याचा वापर वाढतच गेला आणि इतर जगातही पसरला. पिशव्यांपासून पुढे काम्प्युटर्स, शेती, कार, विमाने या अनेक क्षेत्रांत प्लास्टिकने बस्तान बसवले. आणि पारंपरिकरित्या वापरले जाणारे स्टील, लाकूड, अ‍ॅल्युमिनियम, काच यांना पार मागे टाकले. पॅकेजिंगमध्ये तर प्लास्टिकने अक्षरश: क्रांती केली. आणि तुलनेने सर्व वस्तू स्वस्त झाल्याने सामान्य माणसांच्या आवाक्यात आल्या आणि भौतिक समृद्धी प्राप्त होण्यास मदत झाली.\nभारतातही प्लॉस्टिक क्रांती स्वीकारली गेली. अगदी खेडय़ापाडय़ांतही झपाटय़ाने प्लास्टिक पोचले आणि हंडे-कळशीही रंगीबेरंगी प्लास्टिकच्या दिसू लागल्या. सुटसुटीत, सोयीचे, हलके, स्वस्त प्लास्टिक सर्वानाच हवेहवेसे झाले. ते आले त्याने पाहिले, त्याने जिंकले असेच काहीसे झाले. या प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर करताना आपल्याला तारतम्य राहिले नाही. सर्वत्र छोटय़ा-मोठय़ा प्लास्टिक पिशव्या, एकदाच वापरायच्या ‘डिस्पोझेबल’ वस्तू यांचा नुसता सुळसुळाट झाला. पाण्���ाच्या पॅकबंद बाटल्यांचाही वापर प्रचंड वाढला. हे सर्व चालू असताना या साऱ्याचा पर्यावरणावर काही विपरीत परिणाम होईल का याचे भान कुणालाच फारसे राहिले नाही, मुळात प्लास्टिकचे इतर पारंपरिक मटेरियल्सपेक्षा वेगळे असणे लक्षात घेणे महत्त्वाचे होते.\nप्लास्टिकचे नैसर्गिकरित्या विघटन होत नाही. वर्षांनुवर्षे ते नष्ट होत नाही. डिस्पोझेबल प्लास्टिक विषयी बोलताना युरोपीयन युनियनच्या प्रवक्त्याचे उद्गार बोलके आहेत. ‘तुम्ही वापरणार वस्तू पाच मिनिटे आणि पर्यावरणाला भार म्हणून नंतर ती राहणार पाचशे वर्षे’ म्हणजे प्लास्टिकचा हा गुणधर्म लक्षात घेता त्याची हाताळणीही धोरणानेच व्हायला हवी होती. प्लास्टिकचे विघटन रासायनिक प्रक्रिया करून करता येते. व त्यापासून उपयुक्त इंधनही बनवता येते. म्हणजेच पुनर्वापर रिसायकलिंग शक्य आहे. पण त्यासाठी वेगळी यंत्रणा हवी. मुळात आपल्याकडे घन कचरा व्यवस्थापनासाठी भक्कम सुनियोजित, व्यवस्था नाही. त्यात या भरमसाठ प्लास्टिकची भर पडत गेली. यातील बराचसा कचरा मग नदी-नाले, गटारे, सांडपाणी आणि समुद्रात जमा होत राहिला. साचत राहिला. मग कृत्रिम पूर येणे, समुद्रातील माशांनी प्लास्टिक खाऊन मृत्यू पावणे, वादळ येऊन गेल्यावर प्लास्टिकच्या कचऱ्यांनी भरलेले विद्रुप किनारे नजरेस पडणे, गावाबाहेर रस्त्याच्या दुतर्फा प्लास्टिक पिशव्या/बाटल्यांचे साम्राज्य दिसणे हे नित्यनेमाचेच झाले. गायी, म्हशी, कुत्रे इत्यादी प्राण्यांनी रस्त्यात आणि कचराकुंडीतील प्लास्टिक पिशव्या खाणे आणि त्यांच्या पोटात प्लास्टिक साठून त्यांचा मृत्यू होणे हेही दिसू लागले. समुद्रातील माशांनी खाल्लेले प्लास्टिक माशांतर्फे आपल्या जेवणाच्या ताटातही येवू लागले. याशिवाय साबण, फेशिअल स्क्रब, टुथपेस्ट यात सूक्ष्म प्लास्टिक (काही मायक्रॉन आकाराचे प्लास्टिकचे कण) वापरले जाते, तेही अखेरीस पाण्यात मिसळून पुन्हा जैविक साखळीत येवू लागते. एकंदरीत प्लास्टिकच्या अर्निबध वापराने पर्यावरणाचे आणि आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ लागले.\nप्लास्टिकचा भरमसाठ वापर आणि विल्हेवाटीसाठीच्या व्यवस्थेचा अभाव यामुळे प्लास्टिक कचऱ्याचा प्रश्न बिकट होत आहे. परदेशांत याबाबत अनेक उत्तम उपाययोजना केल्या गेल्या आहेत. नागरिकांमध्ये जगारूकता, पर्यावरणाविषयीची सं���ेदनशीलता आहे. कचरा वर्गीकरणाचे कडक नियम आणि त्यांची अंमलबजावणी आहे. प्लास्टिक रिसायकलिंगसाठी सुलभ सुविधा उपलब्ध आहेत. बहुतांशी देशात प्लास्टिक पिशव्यांसाठी पैसे मोजावे लागतात. याचा परिणाम प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी करण्यास निश्चित झाला आहे. उदा. स्वीडनमध्ये पूर्वीपेक्षा ४९ टक्के वापर कमी झाला आहे. जाड प्लास्टिकच्या पिशव्या स्वीडिश माणूस चार-पाच वेळा तरी वापरतो. कापडी पिशव्यांचा वापर मनापासून करतो. प्रत्येक निवासी भागात कागद, प्लास्टिक, धातू, कॅन्सच्या रिसायकलिंगची सुविधा आहेत. इंग्लंड व इतर युरोपियन देशांमध्ये डिस्पोसेबल वस्तू उदा. स्ट्रॉवर बंदी घातली आहे. अलीकडेच चीनने कचरा रिसायकलिंगसाठी आयात करण्याचे बंद केले. पूर्वी युरोपातून बराचसा प्लास्टिकयुक्त घनकचरा चीनला जात असे. पण आता युरेपिअन युनियनने रिसायकलिंगसाठी मोठय़ा प्रमाणावर युरोपमध्येच केंद्रे उभारण्यावर भर दिला आहे. स्वित्झर्लंडमध्येही प्लास्टिक पिशव्यांवर सुपरमार्केटमध्ये शुल्क आकारले जाते. पण यातून मिळणारे उत्पन्न आम्ही पर्यावरणीय उपक्रम, प्रकल्पांना देवू, असे मारगो आणि कूप या मोठय़ा चेन्सनी जाहीर केले आहे. आपल्या आसपासच्या देशांनीही प्लास्टिकचा पर्यावरणाला असलेला धोका ओळखून पूर्वीच पावले उचलली आहेत. बांग्लादेशमध्ये प्लास्टिकने नदी, गटारे तुंबून १९९८-९९ मध्ये पूर आले. २००२ पासून हलक्या वजनाच्या प्लास्टिक पिशव्यांवर बांग्लादेशमध्ये बंदी आहे.\nआपल्याकडे मात्र काही वर्षांपूर्वी प्लास्टिकच्या वजनाने हलक्या (५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या) पिशव्यांवर राज्यात बंदी घातली गेली. पण त्याचा म्हणावा तितका दृश्य परिणाम दिसला नाही. या पिशव्यांची निर्मिती, आयात वापर होतच राहिला. नियमांची कडक अंमलबजावणी का झाली नाही अलीकडे मार्च २०१८ मध्ये प्लास्टिक पिशव्या, डिस्पोसेबल वस्तू, थर्मोकोल, सूक्ष्म प्लास्टिक यावर बंदी घालणारी नवी अधिसूचना जारी झाली आहे. आणि जूननंतर ती पूर्णत: लागू होणार असल्याचे सांगितले जात आहे. प्लॅस्टिकसमस्येवरच्या प्रत्येक प्रयत्नाचे स्वागत आहेच मात्र या अधिसूचनेत उल्लेख असलेल्या सर्व प्लास्टिक प्रकारांवर बंदी असावी वा नसावी किंवा एकंदर त्याबद्दल चर्चा करणे हा आपला इथे हेतू नाही. त्यापलीकडे जावून पर्यावरण, आपले आरोग्य याचा विचार करणे अगत्याचे आहे.\nगेल्या दहा वर्षांत प्लास्टिकचा आपल्या येथील वापर प्रचंड वाढला आहे, असे स्टॅटिस्टिक्स सांगते. प्लास्टिकशिवाय आपण पूर्वी जगत होतोच ना जेथे शक्य आहे तेथे प्लॅस्टिकचा वापर कमी करत पर्यावरणपूरक पर्याय वापरणे, कचऱ्याचे वर्गीकरण करून प्लास्टिक रिसायकलिंगसाठी देणे हे कामही अत्यंत श्रद्धेने, मनापासून करण्याची गरज आहे. डोंबिवली, ठाणे, पुणे अशा आणि इतर शहरांत एनजीओंनी याबाबत घेतलेला पुढाकार व त्यास नागरिक देत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हे उत्साहवर्धक आहे. पण प्लास्टिक कचरा विल्हेवाटीसाठी स्थानिक प्रशासनाने प्रत्येक गावात सुविधा उपलब्ध करणे, कचऱ्याचे वर्गीकरण नागरिकांनी केल्यावर तो एकत्र होवू न देता तो रिसायकलिंग साठी पाठवणे हे अत्यावश्यक आहे. यात प्लास्टिक उत्पादक, वितरक, दुकानदार, एनजीओस, नागरिक यांनीही सहभागी झाल्यास व्यापक यश मिळेलच्.\nरिडय़ूस,रियुज, रिफ्यूज, रिसायकल, रिथिंक या पंचसूत्रीने आपण या समस्येसाठी मार्ग काढू शकतो. असिमॉव्ह या शास्त्रज्ञाने आधुनिक जीवनावर केलेले भाष्य बरेच काही सांगून जाते. आजच्या काळातील सर्वात दु:खाची बाब म्हणजे विज्ञान वेगाने ज्ञान मिळवते. पण समाजाला येणाऱ्या शहाणपणाचा वेग मात्र त्याहून कमी असतो.. म्हणून गरजेचे आहे आता तरी भानावर येणे आणि प्लॅस्टिक समस्येवर तातडीने मार्ग काढणे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजाणूनबुजून टीका कराल तर मी देखील शांत राहणार नाही - रवी शास्त्री\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरण: सेवकाने दिला दगा, तरुणीने केले ब्लॅकमेल, ३ अटकेत\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nतुमच्याकडे दुसरं काम नाही का; हार्दिक पांड्या प्रकरणावरून स्वरा भास्करचे कोर्टाला चिमटे\nये बारामतीमध्ये बघतोच तुला; अजित पवारांचे गिरीश महाजनांना आव्हान\n...म्हणून मोदी जनतेला छळतात; राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून सांगितले कारण\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/catContent.php?catId=27", "date_download": "2019-01-19T06:11:31Z", "digest": "sha1:LOXEVOPRLYGIARC3QSJ25ARPGK2DKQVA", "length": 17072, "nlines": 522, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१\nडॉ. नामदेव उसेंडी (माजी)\nप्रमुख पक्ष / नेते\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्ड्यात पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न्युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/videos/", "date_download": "2019-01-19T06:01:35Z", "digest": "sha1:D655DBD2JGZ334ZQZS5GJSQPCSVTD6VI", "length": 11743, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मोदी सरकार- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nनिवडणुकीपूर्वी काँग्रेस देणार भाजपला धक्का, दोन खासदार गळाला\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\n'रात्रीस खेळ चाले'मध्ये होतेय सुशल्याच्या आईची एन्ट्री\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nमालिकावीर धोनीचा ऑस्ट्रेलियाकडून अपमान\nविराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंच���च्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nSpecial Report : खरंच येणार का करदात्यांना 'अच्छे दिन'\nनिवडणुकांच्या तोंडावर सवर्णांना 10 टक्के आरक्षण देणारं मोदी सरकार, कर परताव्याची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात कर परताव्याची मर्यादा वाढवण्यासंदर्भात घोषणा करण्यात येऊ शकते अशी माहिती वित्त मंत्रालयातल्या सुत्रांनी दिली आहे. पाहुया यासंदर्भात काय सांगाताहेत करसल्लागार अभय टिळक...\nSpecial Report : मोदी सरकारचं 'सवर्णास्त्रा'नंतर आता दलितास्त्र\nVIDEO : घर खरेदी करणाऱ्यांना मोदी सरकार देणार गिफ्ट, पुढच्या महिन्यात घोषणेची शक्यता\n'जातीमध्ये तेढ निर्माण करणारं मोदी सरकार'\n'मोदी सरकार आपल्याला 2000 वर्षं मागे घेऊन गेले'\n'कॅशलेस म्हणजे बिना दमडीचं राहायचं'\n'मोदी सरकार नुकसान भरपाई देणार का\nमहागाईच्या मुद्यावरुन राहुल गांधी-जेटलींमध्ये खडाजंगी\n'हे रिपाइंचं मोठ यश'\nकुठे आहेत अच्छे दिन\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/sangli-jalgaon-election/", "date_download": "2019-01-19T06:01:39Z", "digest": "sha1:45XI7S2IBDKOKZQZZD4U7JJBIAKO62NB", "length": 9434, "nlines": 113, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sangli Jalgaon Election- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मी��ी राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nनिवडणुकीपूर्वी काँग्रेस देणार भाजपला धक्का, दोन खासदार गळाला\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\n'रात्रीस खेळ चाले'मध्ये होतेय सुशल्याच्या आईची एन्ट्री\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nमालिकावीर धोनीचा ऑस्ट्रेलियाकडून अपमान\nविराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nमराठा आंदोलनाच्या आगीतही सांगली आणि जळगावात कमळ उमललं \nमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अवघा महाराष्ट्र पेटून उठला. या संपूर्ण आंदोलनात सत्ताधारी भाजपची दमछाक करण्यात आली. पण...\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://sahakarayukta.maharashtra.gov.in/1116/GDC-And-BOard", "date_download": "2019-01-19T06:39:38Z", "digest": "sha1:HOVU2RM3ODWSU7AA3SHSEETS5FPE7O7P", "length": 17711, "nlines": 192, "source_domain": "sahakarayukta.maharashtra.gov.in", "title": "GDC And Board-सहकार आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे,भारत", "raw_content": "\nसहकार आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्था,\nअमलातील कायदे आणि नियम\nशा.नि / परिपत्रके / विधी आणि कायदे\nवैधानिक आदेश (MCS Act 1960)\nसेवा हमी कायदा सांख्यिकी\nतुम्ही आता येथे आहात :\nशासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ (परिक्षा व प्रशिक्षण)\nGDC&A Examination: शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळाच्या मार्फत दरवर्षी मे महिन्यामध्ये राज्यात एकूण 16 केंद्रावर या परिक्षेचे आयोजन करण्यात येते. ही परिक्षा केंद्रे पुढीलप्रमाणे आहेत - जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, 1) मुंबई ब्रांदा (पूर्व)(3), 2) ठाणे 3)नाशिक 4)जळगाव, 5) अहमदनगर, 6) पुणे, 7) सोलापूर, 8) सातारा, 9) सांगली, 10) कोल्हापूर, 11) औरंगाबाद, 11) लातूर, 13) अकोला, 14) अमरावती, 15) नागपूर, 16) चंद्रपूर.\nCHM Examination: सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये कार्यरत असलेले पदाधिकारी / कर्मचारी यांना पूर्णत: सहकारी गृहनिर्माण कायदा तसेच इतर अनुषंगिक कायदे (उदा. लेखापरीक्षण, व्यवस्थापन, हौसिंग नियम, मॅन्युअल, आदर्श उपनिधी इ.) ची माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी “सहकारी गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन प्रमाणपत्र” (Certificate in Co-operative Housing Management) सुरु करण्यात आलेला आहे.\nया परिक्षांची अधिसूचना प्रत्येक वर्षाच्या जानेवारी मध्ये प्रसिध्द करण्यात येते आणि संबंधीत केंद्रावर परिक्षा अर्ज स्विकारण्यात येतात. या संबंधी अधिक माहिती आपल्या जिल्हयाचे जिल्हा उपनिबं���क, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात अथवा तालुक्यांचे उप निबंधक, सहकारी संस्था / सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात मिळू शकेल.\nउमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा पदवीधर असला पाहीजे किंवा\nउमेदवार किमान एस.एस.सी. अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा आणि त्याची सहकार खाते, कृषि उत्पन्न बाजार समिती अथवा कोणत्याही एका सहकारी संस्थेमध्ये, अर्ज करण्याच्या दिनांकास कनिष्ठ लिपीक अथवा त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या पदावर, एस.एस.सी. उत्तीर्ण झाल्यानंतर किमान 5 वर्षे अथवा एच.एस.सी. उत्तीर्ण झाल्यानंतर किमान 3 वर्षे सेवा पूर्ण झाली असली पाहीजे. तसेच तो सदर संस्थेत कार्यरत असून कायम होण्याची शक्यता असली पाहीजे. अर्ज करण्याच्या दिनांकास अर्जदार संस्थेमध्ये कार्यरत असणे आवश्यक आहे.\nयापूर्वी जी.डी.सी.ॲण्ड ए परीक्षेस बसलेल्या परंतु अनुत्तीर्ण झालेल्या व या परीक्षेस पुन्हा बसू इच्छिणा-या उमेदवारांसाठी नमूद करण्यात येते की, त्यांना पूर्वी परीक्षेस बसले असताना ज्या विषयात 50 किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाले आहेत अशा विषयात त्यांना बदललेल्या अभ्यासक्रमानुसार व मंडळाच्या नियमानुसार सूट (एक्झमशन) मिळू शकेल, परंतु त्यासाठी पूर्वीच्या गुणपत्रिकेची झेरॉक्स (साक्षांकित) प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. तसेच अशी सूट मिळण्याची मागणी अर्जात स्पष्टपणे नमूद न केल्यास सदर विषयास या परीक्षेत अथवा त्यापुढील परीक्षेत सूट मिळणार नाही. सन 2001 व त्यापूर्वी जी.डी.सी.ॲण्ड ए परीक्षेला बसलेल्या परीक्षार्थींना कोणतीही सूट मिळणार नाही.\nपरीक्षा केंद्रप्रमुखाच्या कार्या लयाचा पत्ता व दुरध्वनी क्रमांक\nजिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, मुंबई (3), कक्ष क्र. 69, तळमजला, गृहनिर्माण भवन, बांद्रा(पूर्व),मुंबई 51. दुरध्वनी क्र.022-26590997\nजिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, ठाणे, वर्धावत मेन्शन, पहीला माळा,शिवाजीपथ, चेंदानी क्रॉसरोड, ठाणे (प),.दुरध्वनी क्र.022-25331486\nजिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक, सहकार संकुल, सारडा सर्कल, मौलाना अबुल कलाम रोड, नॅशनल उर्दु हायस्कुल शेजारी, नाशिक दुरध्वनी क्र.0253-2591555\nजिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगांव,प्रशासकीय इमारत, 1ला माळा, 3 रा टप्पा, आकाशवाणी चौक, जळगांव .दुरध्वनी क्र.0257-2239729\nजिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अ.नगर, अहमदनगर जिल्हा मध��यवर्ती सह. बँक इमारत,स्टेशन रोड,अहमदनगर-414001 दुरध्वनी क्र.0241-2450055\nजिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे (शहर) साखर संकुल, शिवाजीनगर, शेतकी महाविद्यालय आवार, पुणे-411005 दुरध्वनी क्र.020-25532335\nजिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर, नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, सोलापूर दुरध्वनी क्र.0217-2629749\nजिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा, नविन प्रशासकीय इमारत, चौथा मजला, एस.टी.स्टॅण्डजवळ, सातारा 415 001 दुरध्वनी क्र.02162-234141\nजिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सांगली, कुबेरा चेंबर्स, मारुती शोरुमच्या माडीवर, वखार भाग अमराईच्या मागे, सांगली 16 दुरध्वनी क्र.0233-2621313\nजिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर, भुविकास बँक इमारत तिसरा मजला, पर्ल हॉटेलजवळ, स्टेशनरोड ,कोल्हापूर दुरध्वनी क्र.0231-2656258\nजिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, औरंगाबाद, शक्ती सहकार बिल्डींग, हॉटेल कार्तीकी समोर, औरंगाबाद दुरध्वनी क्र.0240-2331037\nजिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, लातूर, नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, शिवाजी चौक, लातूर दुरध्वनी क्र. 02382-245193\nजिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,अकोला, सहकार संकुल,आदर्श कॉलनी, अकोला दुरध्वनी क्र.0724-2452730\nजिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती, कांतानगर, आयुक्त यांचे कार्यालयासमोर, अमरावती .दुरध्वनी क्र. 0721-2661633\nजिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नागपूर, सहकार सदन,\nहिंदुस्थान कॉलनी, अमरावती रोड, नागपूर. दुरध्वनी क्र. 0712-2551216\nजिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, चंद्रपूर, प्रशासकीय भवन, 2 रा मजला, बसस्थानकासमोर, चंद्रपूर.दुरध्वनी क्र.07172-250381\nपरीक्षा शुल्क - जी.डी.सी.ॲण्ड ए.परीक्षा शुल्क रु. 800/- (रुपये आठशे फक्त), तसेच सहकारी गृहनिर्माण प्रमाणपत्र परिक्षा शुल्क रु.500/- (रुपये पाचशे फक्त)राहील.\nमॅनेजमेंट ऑफ को.ऑप.हौसिंग सोसायटीज्\nदुपारी 2 .00 ते 5.00\nहिस्ट्री, प्रिन्सिपल्स् ॲण्ड मॅनेजमेंट इन को.ऑपरेशन\nदुपारी 2.00 ते 5.00\nको.ऑपरेटिव्ह लॉज् ॲण्ड अदर लॉज्\nको.ऑपरेटिव्ह बॅकिंग ॲण्ड क्रेडिट सोसायटीज्\nदुपारी 2.00 ते 5.00\nजी. डी. सी. ॲण्ड ए. / सी. एच. एम. 2018 - निकाल\nजी. डी. सी. ॲण्ड ए. निकाल 2018 - सर्व केंद्र\nसी. एच. एम निकाल 2018 - सर्व केंद्र\nजी.डी.सी. ॲण्ड ए. व सी.एच.एम. 2018 निकाल जाहीर झाला आहे. जे उमेदवार फेरगुण तपासणी करू इच्छितात त्यांनी दि.15/02/2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज विहीत शुल्कासह सादर करावेत.\nजीडीसीए व सीएचएम फेरगुणमोजणी निकाल 2017\nजी डी सी अँड ए आणि सी एच एम परिक्षा 2018 ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. 28-03-2018\nज्या परिक्षार्थींना चलनाद्वारे परिक्षा शुल्क भरावयाचे आहे त्यांनी दि. 03-04-2018 पर्यंत\nआढावा बैठक माहिती २०१८\nएकूण दर्शक: ११०९३८६४ आजचे दर्शक: ३८६५\n© हे सहकार आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lekh-news/articles-in-marathi-on-indian-vocalist-kishori-amonkar-1658947/", "date_download": "2019-01-19T06:37:39Z", "digest": "sha1:PQVN457N72PGXQ3V2OJFNZRSZASDTDCC", "length": 27760, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Articles in Marathi on Indian vocalist Kishori Amonkar | ‘निरंजन कीज्ये’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\n१० एप्रिल, २०१४ ला त्यांच्या जन्मदिनी किशोरीताईंना भेटलो तेव्हा भेट म्हणून अत्तरं घेऊन गेलो होतो.\nवेगवेगळ्या सुंदर ठिकाणांवरून प्रवास करताना, एखाद्या ठिकाणी आपली पावलं थबकावित, पावलं थबकली तेच प्रवासातलं सर्वोच्च शिखर वाटावं, असं काहीसं किशोरीताईंच्या गाण्याबाबतीत माझं झालं. त्यांचं गाणं ऐकू लागल्यानंतरचा बराच काळ असा होता की मला त्या गाण्याशिवाय दुसरं काहीच ऐकावंसं वाटत नव्हतं. हा मला माझ्याबद्दलचा नवीनच शोध होता. ‘दुसरं काही ऐकावंसं वाटत नाही’ हे सांगून मित्रमत्रिणींचा रोषदेखील पत्करला मी. ‘नकळता पाऊले मम राहिली इथे थबकुनी’ हे जाणवल्यावर दुसरं काही ऐकण्याचा प्रयत्नदेखील केला मी. परंतु तो निष्फळ ठरला आणि मी किशोरीताईंच्याच गाण्याकडे परतलो. ते गाणं ऐकल्यापासून मी त्याच स्वरांवर थबकलो आहे तो आता बहुधा कायमचाच..\nथबकावं अशी अभिजातता, सकसता, अस्सलपण, भावसौंदर्य, बुद्धिचातुर्य आणि इतरही काही मोलाचं, जे शब्दांतून जाणण्यापेक्षा तो स्वर ऐकून अनुभवावं, असं आहे त्या स्वरात. काळाच्या ओघात वाहून न जाणारं, तकलादू, क्षणभंगुर नौटंकीच्या वादळवाऱ्यातसुद्धा, दीपस्तंभासारखं योग्य दिशा दाखवणारं काहीतरी चिरस्थायी आहे त्या गाण्यात. किशोरीताईंच्या भूप, यमनसारख्या सदैव दिसणाऱ्या अथांग अवकाशातच नव���हे तर मालिगौरा, हंसकिंकिणीसारख्या, अधूनमधून दर्शन देणाऱ्या अवकाशातसुद्धा मुक्तपणे विहरता येतं. हे सिद्ध स्वरांचं सामर्थ्य. अशा स्वरातला एक षड्जसुद्धा माझ्यासारख्याला आयुष्यभर पुरतो. नव्हे, पुरता नं गवसल्यानं, पुरूनही खूपसा उरतो.\n१० एप्रिल, २०१४ ला त्यांच्या जन्मदिनी किशोरीताईंना भेटलो तेव्हा भेट म्हणून अत्तरं घेऊन गेलो होतो. वेगवेगळ्या सुगंधांच्या आठ – दहा कुप्यांचा संच होता तो. खरंतर मी किशोरीताईंना काय भेट देणार आपण अत्तरं द्यावी की नाही आपण अत्तरं द्यावी की नाही ‘भिविविती रे लाख शंका’ अशी स्थिती असतानाच. ‘‘हा उमेश देशपांडे. पुण्यातल्या मफलीनंतर येऊन तुम्हाला भेटला होता. ‘भेटायचं आहे’ म्हणून तुमची पूर्वपरवानगी घेऊन, पुण्याहून आला आहे.’’ अशी आठवण देत नंदिनीताईंनी किशोरीताईंना माझी ओळख करून दिली. मी किशोरीताईंना नमस्कार करून जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि हिंमत एकवटून तो अत्तरांचा संचही दिलाच. मी पॅरिसमध्ये घेतलेली ती अत्तरं त्यांना दिल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘किती छान भेट आणलीस. मला देवघरात माझ्या देवांसाठी अत्तरं लागतातच. आता परत कधी जाणार आहेस फ्रान्सला ‘भिविविती रे लाख शंका’ अशी स्थिती असतानाच. ‘‘हा उमेश देशपांडे. पुण्यातल्या मफलीनंतर येऊन तुम्हाला भेटला होता. ‘भेटायचं आहे’ म्हणून तुमची पूर्वपरवानगी घेऊन, पुण्याहून आला आहे.’’ अशी आठवण देत नंदिनीताईंनी किशोरीताईंना माझी ओळख करून दिली. मी किशोरीताईंना नमस्कार करून जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि हिंमत एकवटून तो अत्तरांचा संचही दिलाच. मी पॅरिसमध्ये घेतलेली ती अत्तरं त्यांना दिल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘किती छान भेट आणलीस. मला देवघरात माझ्या देवांसाठी अत्तरं लागतातच. आता परत कधी जाणार आहेस फ्रान्सला’’ हजरजबाबी उत्तरं देणं वगरे काही मला फारसं जमत नाही. परंतु तो दिवस औरच असावा. मी त्यांना चटकन म्हणालो ‘‘तुम्ही म्हणाल तेव्हा, खास तुमच्यासाठी अत्तरं आणायला म्हणून जाईन.’’ त्या खूश होऊन हसल्या.\nअत्तराचाच संदर्भ असणारी, प्राजक्ताच्या फुलांवरची माझी एक कवितापण, मी त्या अत्तरांसोबत दिली होती. त्या कवितेचा खरं किशोरीताईंशी काही संबंध नव्हता. ती त्यांना वाचून दाखवायची माझी हिंमतही नव्हती. त्यामुळे मी ती नुसतीच अत्तरांच्या बॅगेत खाली ठेवली होती. ती लगेच इतर उपस्थितांमध्ये वाचली वगरे जाईल अशी कल्पनाही मला नव्हती. त्यामुळे नंदिनीताईंनी अचानक ती वाचायला सुरुवात केल्यावर माझ्या डोक्यात काय काय विचार आले किशोरीताईंना कविता देतो आपण किशोरीताईंना कविता देतो आपण तीदेखील त्यांच्याशी संबंधित नसलेली तीदेखील त्यांच्याशी संबंधित नसलेली काय म्हणतील किशोरीताई पण विचार करेपर्यंत कविता वाचून झालीसुद्धा आणि ती बहुधा किशोरीताईंना आवडली असावी कारण त्या नुसतं ‘छान’ म्हणून न थांबता म्हणाल्या ‘‘परवा ‘कोवासजी’ ला माझं गाणं आहे. तू ये.’’ आपण आपल्या दैवताला घाबरत दिलेली भेट त्या दैवतानं स्वीकारावी, ती त्यांच्या दैवतासाठी त्यांना कशी महत्त्वाची वाटते हे सांगत आणि अशा आमंत्रणाचा कृपाप्रसाद देत आपल्यावर प्रसन्न व्हावं ‘अवघा तो शकुन’ हाच असावा बहुधा. मी नंदिनीताईंना म्हणालो ‘‘त्या मफिलीचा पास-तिकीट कुठून घेऊ ‘अवघा तो शकुन’ हाच असावा बहुधा. मी नंदिनीताईंना म्हणालो ‘‘त्या मफिलीचा पास-तिकीट कुठून घेऊ’’ नंदिनीताई म्हणाल्या ‘‘पास, तिकीट काही नको. आलास की दरवाज्यावर सांग, ‘किशोरीताईंनीच बोलावलंय म्हणून.’’ मी आपला ‘‘बरं, येतो आता’’ म्हणून निघालो तर नंदिनीताई म्हणाल्या ‘‘जेवल्याशिवाय जायचं नाही.’’ मी ‘‘पुण्याला जायचंय, उशीर होईल’’ वगरे कारणं द्यायचा प्रयत्न केला परंतु ‘‘किशोरीताईंच्या वाढदिवसाला आल्यावर न जेवता परतताच येत नाही’’ हे ऐकावं लागलं आणि मग नंदिनीताईंनी आग्रहानं वाढलेल्या पुरणपोळ्यांचं जेवण झालं. त्यात ‘‘तू पुणेकर असल्यामुळे पुरणपोळ्यांच्या आग्रहाला तुला नाही म्हणताच यायचं नाही’’ असा नवीनच नियम नंदिनीताईंनी लादला. (हे मुंबईकर असं उगीचच कधीही कुणाचं पुणेरीपण काढतात आणि कधी शस्त्रासारखं तर कधी ढालीसारखं वापरतात.) अर्थात ‘नाही’ काय म्हणतो म्हणा मी – हॉलमधल्या झुल्याजवळ, खुद्द किशोरीताई बसल्या होत्या, जातीनं लक्ष देत, पंगत व्यवस्थित चालू आहे ना पाहात.\nजेवण आटोपल्यावर मी किशोरीताईंना नमस्कार करून निरोप घेऊ लागलो तर त्यांनी ‘‘तू काय करतोस’’ अशी आपुलकीनं चौकशी केली. आता खरी पंचाईत. चरितार्थ चालवण्यासाठी जी नोकरी करतो त्याबद्दल कौतुकानं सांगावं असं काहीच नव्हतं. मग मी त्याबद्दल काहीच बोललो नाही. फक्त ‘‘मी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत शिकलो आहे आणि चाली करण्या��ी आवड आहे’’ इतकंच सांगितलं. त्यावर ‘‘मग मला ऐकवशील चाली कधीतरी’’ अशी आपुलकीनं चौकशी केली. आता खरी पंचाईत. चरितार्थ चालवण्यासाठी जी नोकरी करतो त्याबद्दल कौतुकानं सांगावं असं काहीच नव्हतं. मग मी त्याबद्दल काहीच बोललो नाही. फक्त ‘‘मी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत शिकलो आहे आणि चाली करण्याची आवड आहे’’ इतकंच सांगितलं. त्यावर ‘‘मग मला ऐकवशील चाली कधीतरी’’ हा पुढचा प्रश्न आला. मी आपला एकाच वेळी स्वर्गात आणि पेचात. ‘‘हो ऐकवेन की’’ म्हणालो आणि निरोप घेऊन निघालो. नंतर दोन वर्षांत ध्वनिमुद्रित केलेल्या काही चाली त्यांना ऐकवाव्यात, असं वाटलं परंतु हिंमत झाली नाही.\n१३ एप्रिलला, पहाटण्याआधीच मी पुण्याहून निघालो. संपूर्ण प्रवासात माझा एकच विचार चालू होता. ‘‘सकाळच्या वेळची मफल आहे. ललत, तोडी, अहीर भरव, ललत-पंचम, बिभास, गुणकली आणि इतरही काय काय चालेल. परंतु किशोरीताई, आज ‘हुसनी तोडी’ गा, प्लीज किशोरीताई, प्लीज’’. मनातल्या मनात हा जप करतच मी सकाळी सहा-साडेसहाला कुलाब्याला पोचलो.\nमफल निमंत्रितांसाठीच असल्यानं एका गृहस्थांकडून दरवाज्यातच ‘‘आपण कुठून आलात’’ ही विचारणा झाली. नंदिनीताईंची आज्ञा तंतोतंत पाळत मी म्हणालो, ‘‘मला किशोरीताईंनीच बोलावलंय’’. ते गृहस्थ म्हणाले ‘‘आपण इथे थांबा. मी विचारून येतो. मला नाव विचारून आत गेलेले ते गृहस्थ, काही मिनिटात परत आले आणि म्हणाले ‘‘या. आत येऊन बसा. थोडय़ा वेळातच मफल सुरू होईल.’’ मी हॉलमध्ये जाऊन बसलो. गॅलरीमध्ये सर्वत्र, ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’मध्ये काढलेले फोटो लावले होते. ते सर्व फोटो, माझी विचारणा करणाऱ्या त्या गृहस्थांनी, बिभास आमोणकरांनी काढले होते. काही वेळातच किशोरीताई आल्या. तानपुरे जुळू लागले. माझा ‘हुसनी तोडी’चा जप चालू होताच. आणि काय’’ ही विचारणा झाली. नंदिनीताईंची आज्ञा तंतोतंत पाळत मी म्हणालो, ‘‘मला किशोरीताईंनीच बोलावलंय’’. ते गृहस्थ म्हणाले ‘‘आपण इथे थांबा. मी विचारून येतो. मला नाव विचारून आत गेलेले ते गृहस्थ, काही मिनिटात परत आले आणि म्हणाले ‘‘या. आत येऊन बसा. थोडय़ा वेळातच मफल सुरू होईल.’’ मी हॉलमध्ये जाऊन बसलो. गॅलरीमध्ये सर्वत्र, ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’मध्ये काढलेले फोटो लावले होते. ते सर्व फोटो, माझी विचारणा करणाऱ्या त्या गृहस्थांनी, बिभास आमोणकरांनी काढले होते. काही वेळातच किशोरीताई आ���्या. तानपुरे जुळू लागले. माझा ‘हुसनी तोडी’चा जप चालू होताच. आणि काय खरोखरच ‘हुसनी तोडी’चीच आलापी सुरू झाली. मुळात किशोरीताईंचा स्वर आणि श्रुतींची लव लेऊन येणारं गाणं वेगळ्या जगात नेणारं. त्यात पुन्हा इतर रागांप्रमाणेच हा रागदेखील किशोरीताईंकडून ऐकण्याचा अनुभव दुसऱ्या जगात नेणारा. जिथून परतावंसं वाटूच नये अशा जगात. आपल्या मनातल्या मूळच्या निर्मळ स्वरांवर साचलेली मळभं दूर करून, त्या स्वरांना, स्वराकृतींना निरंजन करणारा. त्यात खुद्द किशोरीताईच ‘निरंजन कीज्ये’ असं आळवू लागल्यावर काय विचारता खरोखरच ‘हुसनी तोडी’चीच आलापी सुरू झाली. मुळात किशोरीताईंचा स्वर आणि श्रुतींची लव लेऊन येणारं गाणं वेगळ्या जगात नेणारं. त्यात पुन्हा इतर रागांप्रमाणेच हा रागदेखील किशोरीताईंकडून ऐकण्याचा अनुभव दुसऱ्या जगात नेणारा. जिथून परतावंसं वाटूच नये अशा जगात. आपल्या मनातल्या मूळच्या निर्मळ स्वरांवर साचलेली मळभं दूर करून, त्या स्वरांना, स्वराकृतींना निरंजन करणारा. त्यात खुद्द किशोरीताईच ‘निरंजन कीज्ये’ असं आळवू लागल्यावर काय विचारता (बंदिशीच्या या ओळी ‘निरंजन की जय’ आहेत असं नंतर वाचनात आलं. पण त्या ओळी ऐकल्यापासून, मला त्या ‘‘निरंजन कीज्ये’ वाटायच्या आणि त्यांचं ते प्रार्थनास्वरूपच मला अधिक भावायचं आणि अजूनही भावतं.)\nकिशोरीताईंनी मफिलीत ‘हुसनी तोडी’ गावा असं मला वाटणं आणि त्यांनी तोच राग आणि तीच बंदिश सादर करण्यासाठी निवडलेली असणं हा – टेलिपथी की काय म्हणतात तसला – प्रकार अनेकजण कधी न कधी अनुभवत असतात. परंतु तोच प्रकार आपल्या जिवीच्या गोष्टीबाबत घडला की त्याचं मोल, कसं आणि किती वर्णावं गाणं सुरू झाल्यावर पुढचा तास-दीड तास मी आपला त्या किशोरीस्वरातून उलगडत जाणाऱ्या विश्वात ‘मन मुक्त’ विहरत होतो, निरंजन होत होतो..\nमफल संपल्यावर किशोरीताईंना भेटून नमस्कार केला. मला मफिलीला बोलावल्याबद्दल त्यांचे आभार मानले. ‘‘गाणं खूप सुंदर झालं’’, म्हणालो तर त्या म्हणाल्या, ‘‘आवडलं का’’ त्र्याऐंशी वर्षांच्या त्या महान स्वरार्थरमणीनं माझ्यासारख्या छत्तीस-सदतीस वर्षांच्या एका सामान्य चाहत्याला हा प्रश्न विचारावा’’ त्र्याऐंशी वर्षांच्या त्या महान स्वरार्थरमणीनं माझ्यासारख्या छत्तीस-सदतीस वर्षांच्या एका सामान्य चाहत्याला हा प्रश्न विचारावा मी ‘‘खूप आवडलं’’ या पलीकडे काय उत्तर देणार मी ‘‘खूप आवडलं’’ या पलीकडे काय उत्तर देणार परंतु आज थोडं सविस्तर सांगतो – किशोरीताई, तुमच्यामुळे, गाणं कसं ऐकावं परंतु आज थोडं सविस्तर सांगतो – किशोरीताई, तुमच्यामुळे, गाणं कसं ऐकावं काय ऐकावं हे समजलं. नकळत वाट चुकलेल्याला, अगदी नकळतच अलगद बोटाला धरून, योग्य वाटेवर आणून ठेवणारं, निरंजन करणाऱ्या स्वरमार्गावर नेणारं तुमचं गाणं. त्या स्वरमार्गावर निर्धास्तपणे तुमच्या मागोमाग जाण्याचा प्रयत्न करत राहायचं, त्या ‘देही असोनि विदेही’ प्रवासात खुद्द तुम्हीच ‘निरंजन कीज्ये’ अशी प्रार्थना करत असताना आमचा ‘प्राण खुळा’ त्या चिरंतन स्वरांमध्ये बुडून जाणारच. तुमचे निरंजन स्वर आम्हालाही सदैव निरंजन करत राहणार..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजाणूनबुजून टीका कराल तर मी देखील शांत राहणार नाही - रवी शास्त्री\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरण: सेवकाने दिला दगा, तरुणीने केले ब्लॅकमेल, ३ अटकेत\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nतुमच्याकडे दुसरं काम नाही का; हार्दिक पांड्या प्रकरणावरून स्वरा भास्करचे कोर्टाला चिमटे\nये बारामतीमध्ये बघतोच तुला; अजित पवारांचे गिरीश महाजनांना आव्हान\n...म्हणून मोदी जनतेला छळतात; राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून सांगितले कारण\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/cidco-decided-to-close-mahaturisham-corporation-limited-company-1664333/", "date_download": "2019-01-19T06:32:57Z", "digest": "sha1:37FPRN6UKPOI56YWHZUUPDMYZT46XMA6", "length": 13713, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "CIDCO decided to close Mahaturisham Corporation Limited company | सिडको महाटुरिझम मंडळ गुंडाळणार | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nसिडको महाटुरिझम मंडळ गुंडाळणार\nसिडको महाटुरिझम मंडळ गुंडाळणार\nआरक्षणाव्यतिरिक्त या कंपनीने गेल्या सहा वर्षांत काहीच प्रगती केली नाही\nसहा वर्षांत हॉटेल आरक्षणांपलीकडे उल्लेखनीय कामगिरी नाही\nराज्यातील पर्यटनाला चालना देणे आणि स्थानिकांसाठी रोजगारनिर्मिती करणे या उद्देशाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) व सिडकोने जानेवारी २०१२मध्ये स्थापन केलेली ‘महाटुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड’ कंपनी बंद करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. गेल्या सहा वर्षांत कंपनी पर्यटन क्षेत्रात काहीही कामगिरी करू शकलेली नाही. कंपनीचा लाभ सिडकोच्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांशिवाय कोणालाही झालेला नाही. सिडकोतील कर्मचाऱ्यांना तर अशी काही सिडकोची कंपनी आहे हेच माहीत नाही.\nविमानतळ, मेट्रो, रेल्वे, गोल्फ कोर्स, सेंट्रल पार्क आणि आंतरराष्ट्रीय दूतावाससारखे मोठे प्रकल्प उभारणाऱ्या सिडकोला सहा वर्षांपूर्वी पर्यटन प्रकल्प उभारण्याची लहर आली होती. त्यासाठी कंपनी सचिवांच्या नेतृत्वाखाली महाटुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडची स्थापनादेखील करण्यात आली. ही कंपनी काही अधिकाऱ्यांच्या प्रेमाखातर स्थापन करण्यात आल्याची चर्चा होती. गृहनिर्मिती आणि औद्योगिक विकासाचे ध्येय ठेवून स्थापन करण्यात आलेल्या सिडकोला पर्यटनाच्या क्षेत्रात काहीतरी करण्याची खुमखुमी आल्याने सिडकोच्या वार्षिक खर्चातील कोटय़वधी रुपये या कंपनीकडे वर्ग केले जात होते. लोणावळा, खंडाळा, गणपतीपुळे, बंगळूरु, पुरी यासारख्या पर्यटनस्थळांवर सिडकोचा कंपनी सचिव विभाग आरक्षण करत असे. काही आरक्षण तर कंपनी सचिव प्रदीप रथ स्वत: करून देत होते. त्याचा फायदा सिडकोतील काही मोजक्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतल्याचे बोलले जात होते.\nआरक्षणाव्यतिरिक्त या कंपनीने गेल्या सहा वर्षांत काहीच प्रगती केली नाही. त्यामुळे ही कंपनी कोणासाठी स्थापन करण्यात आली होती, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.\nबाटलीबंद पाणी आणि खासगी फाम्र्स..\nमहाटुरिझम कॉर्पोरेशनची स्थापना करताना, कृषी व आरोग्य पर्यटनस्थळांना भेटी देणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. स्थानिकांना रोजगार मिळेल असे गाजरदेखील दाखण्यिात आले होते. ही कंपनी मध्यंतरी बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय करीत होती. ‘दीर्घायु फाम्र्स’सारख्या खाजगी फाम्र्सबरोबर करार करण्यात आला होता. कोटय़वधी रुपये खर्च करून न्हावा शेवा येथे एक रिसॉर्टदेखील बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत होता.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही - रवी शास्त्री\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरण: सेवकाने दिला दगा, तरुणीने केले ब्लॅकमेल, ३ अटकेत\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n...म्हणून मोदी जनतेला छळतात; राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून सांगितले कारण\nतुमच्याकडे दुसरं काम नाही का; हार्दिक पांड्या प्रकरणावरून स्वरा भास्करचे कोर्टाला चिमटे\nये बारामतीमध्ये बघतोच तुला; अजित पवारांचे गिरीश महाजनांना आव्हान\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://nashikonweb.com/priya-prakash-thank-all-her-fans-with-cool-way/", "date_download": "2019-01-19T06:03:16Z", "digest": "sha1:PVDCC5WY3DL2TQEQ7S2R5PEIRMWP24AF", "length": 6653, "nlines": 68, "source_domain": "nashikonweb.com", "title": "स्टार झालेल्या प्रिया प्रकाशने फॅन्सचे हटके अंदाजात मानले आभार (video) - Nashik On Web", "raw_content": "\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 18 जानेवारी 2019\nजिल्ह्यात 24 तासात तीन शेतकरी आत्महत्या\nनाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 17 जानेवारी 2019\nप्रेम सबंधातून राडा : गंजमाळ येथे एका तरुणाचा खून, ९ ताब्यात\nजुन्या वादातून गंजमाळ परिसरात युवकाचा खून\nस्टार झालेल्या प्रिया प्रकाशने फॅन्सचे हटके अंदाजात मानले आभार (video)\nरातोरात स्टार बनलेल्या प्रिया प्रकाश या नवोदित अभिनेत्रीने तिच्या अंदानी सगळ्यांनाचा घायाळ केलं आहे. प्रियाच्या डोळ्यांनी व तिच्या भूवयांच्या अदाकारीने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. प्रिया प्रकाश मल्याळम सिनेमा ‘ओरू अदार लव’मधील ‘मलरया पूवी’मध्ये दिसते आहे.priya prakash thank all her fans with cool way\nतिच्या व्हिडियोचे लाखो दिवाने या बातमीसाठी येथे क्लिक करा :\nप्रियानं अनेक दिग्गजांचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. प्रिया प्रकाश वारियरला एका दिवसात तब्बल 6 लाखांहून अधिक लोकांनी फॉलो केले आहे. यासहीत सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो होणा-या सेलिब्रिटींच्या यादीत प्रिया आता अमेरिकेची मॉडेल काइली जेनर आणि फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या दिग्गजांच्या रांगेत पोहोचली आहे.\nमुंढे इफेक्ट : सुट्टीच्या दिवशी गंगेवर केला पाहणी दौरा, सहा कर्मचाऱ्यांना नोटीस (फोटो फिचर)\nव्हॅलेंटाईन डे डिव्हाईन सायक्लोथॉन उत्साहात, दिव्यांगांप्रती स्नेहभाव व्यक्त\nनांदूरमध्यमेश्वर : तीन दिवसीय बर्ड फेस्टिवल : देश विदेशातील पक्षी निरीक्षण\nसिडको : मद्यधुंद घंटागाडी चालकाची मुलास मारहाण आणि शिवीगाळ\nविकास प्रक्रीयेला गती देण्यासाठी महापालीकेने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा – मुख्यमंत्री\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/catContent.php?catId=28", "date_download": "2019-01-19T06:23:13Z", "digest": "sha1:PGFJ3RIQ4BU7TXGLPU4UV65ZWAVFVEVM", "length": 20462, "nlines": 175, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१��-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१\nडॉ. नामदेव उसेंडी (माजी)\nप्रमुख पक्ष / नेते\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्ड्यात पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न्युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nगडचिरोली तालुका शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय गडचिरोली जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय गडचिरोली शिवाजी विज्ञान महाविद्यालय गडचिरोली महिला कनिष्ठ महाविद्यालय, गडचिरोली श्रीमती सिंधुताई पोरेड्डीवार कनिष्ठ महाविद्यालय गोगाव शिवाजी कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय पोर्ला श्री साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय गिलगाव राणी दुर्गावती कन्या कनिष्ठ महाविद्यालय गडचिरोली शासकीय तंत्रमाध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय गडचिरोली शंकरराव मल्लेवार कनिष्ठ महाविद्यालय बोदली जिल्हा कॉम्प्लेक्स कनिष्ठ महाविद्यालय गडचिरोली कर्मवीर कला कनिष्ठ महाविद्यालय अमिर्झा किसान कनिष्ठ महाविद्यालय जेप्रा स्व सिताराम पाटील मुनघाटे कनिष्ठ महाविद्यालय काटली प्रियंका कनिष्ठ महाविद्यालय कनेरी श्री साईनाथ कनिष्ठ महाविद्यालय येवली भगवंतराव हिंदी कनिष्ठ महाविद्यालय गडचिरोली महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय नवेगाव शिवकृपा विज्ञान कनिष्ठ महाविद्���ालय गडचिरोली स्व सैनुजी पाटील कोवासे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मुरखळा विदर्भ उच्च माध्यमिक विद्यालय पोटेगाव विद्याभारती विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आंबेशिवनी गोंडवाना सैनिकी उच्च माध्यमिक विद्यालय गडचिरोली अहेरी तालुका धर्मराव कनिष्ठ महाविद्यालय आलापल्ली राजे धर्मराव कनिष्ठ महाविद्यालय अहेरी शंकरराव बेझलवार कला, वाणिज्य महाविद्यालय, अहेरी राजे धर्मराव कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, आलापल्ली राजे धर्मराव विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय अहेरी भगवंतराव कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, अहेरी राजे धर्मराव कनिष्ठ महाविद्यालय, महागाव शासकीय पोस्ट बेसिक आश्रम शाळा पेरमिली शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाळा तथा कनिष्ठ महाविद्यालय जिमलगट्टा शासकीय माध्यमिक कन्या आश्रम शाळा तथा कनिष्ठ महाविद्यालय खमनचेरु भगवंतराव कनिष्ठ महाविद्यालय कमलापूर एस फुले कनिष्ठ महाविद्यालय अहेरी आदिवासी अनुदानित उच्च माध्यमिक आश्रमशाळा अहेरी अनुदानित उच्च माध्यमिक आश्रम शाळा कमलापूर o्रीमती पुष्पप्रियादेवी उच्च माध्यमिक विद्यालय जिमलगट्टा आरमोरी तालुका महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय आरमोरी हितकारिणी कनिष्ठ महाविद्यालय आरमोरी महाराष्ट्र कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय वैरागड किसान कनिष्ठ महाविद्यालय वडधा महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय देऊळगाव विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय मानापूरदेलनवाडी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय आरमोरी कर्मवीर कला कनिष्ठ महाविद्यालय वासाळा आकाश कनिष्ठ महाविद्यालय मोहझरी यशवंत उच्च माध्यमिक विद्यालय विहीरगाव सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय पळसगाव शासकीय उच्च महाविद्यालय आश्रमशाळा कुरुंडीमाल डॉ बाबासाहेब आंबेडकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आरमोरी किसनराव खोब्रागडे कनिष्ठ महाविद्यालय वैरागड यशवंत कला उच्च माध्यमिक विद्यालय ठाणेगाव यशवंत विज्ञान महाविद्यालय आरमोरी यशवंत कला उच्च माध्यमिक शाळा आरमोरी भामरागड तालुका राजे धर्मराव कनिष्ठ महाविद्यालय भामरागड लोकबिरादरी कनिष्ठ महाविद्यालय हेमलकसा भगवंतराव कनिष्ठ महाविद्यालय तथा आश्रम शाळा भामरागड शासकीय उच्च माध्यमिक आo्रमशाळा लाहेरी चामोर्शी तालुका शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शी राजे धर्मराव कनिष्ठ महाविद्यालय आष्टी जिल्हा परिषद महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय घोट महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय आष्टी विश्‍व शांती कनिष्ठ महाविद्यालय कुनघाडा विश्‍वशांती कनिष्ठ महाविद्यालय भेंडाळा इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय येनापूर जा कृ बोमनवार कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय चामोर्शी\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ajit-pawar-comment-on-girish-mahajan/", "date_download": "2019-01-19T06:26:29Z", "digest": "sha1:QF7SE4YCL7DUDKY5SXGFWTWPRHJML4HC", "length": 6834, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "डुक्कर वाढली आहेत त्यामुळे शेताचे नुकसान होतं या गड्याला अजून एक पिस्तुल द्या-अजित पवार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nडुक्कर वाढली आहेत त्यामुळे शेताचे नुकसान होतं या गड्याला अजून एक पिस्तुल द्या-अजित पवार\nअजित पवार यांच्या गिरीश महाजनांना कोपरखळ्या\nनागपूर: गिरीश महाजन हा गडी वस्ताद आहे. जो माणूस हातात बंदूक घेऊन बिबट्या शोधू शकतो त्याला डुक्कर “किस झाड की पत्ती है. हल्ली डुक्कर वाढली आहेत त्यामुळे शेताचे नुकसान होत आहे. या गड्याला अजून एक पिस्तुल द्या त्यामुळे शेतीचे तरी नुकसान होणार नाही”. असा टोला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंपदा मात्री गिरीश महाजन यांना लगावला आहे. सभागृहात बोलताना अजित पवार यांनी गिरीश महाजन यांची अॅक्टिंग करत सभागृहात एकच हशा पिकवला.\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा…\n‘जुन्या नोटांची समस्या फक्त पवारचं समजू शकतात’\nदरम्यान, मध्यंतरी नुकताच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा हातात बंदूक घेऊन बिबट्या शोधात असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे महाजन यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली होती\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\n‘जुन्या नोटांची समस्या फक्त पवारचं समजू शकतात’\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमी देखील नगर दक्षिण लोकसभेसाठी इच्छुक ; भाजपच्या जिल्हाध्यक्षाने फुंकले रणशिंग\nटीम महाराष्ट्र देशा : दक्षिण लोकसभा निवडणूक लढविण्याची पक्षश्रेष्ठींकडे इच्छा व्यक्त केली आहे. पक्षाचा आदेश मिळाला…\nआर. आर. आबांनी बंद केलेली छमछम पुन्हा सुरु\nगणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता देण्याची मागणी\nफडणवीस सरकारने मराठा आरक्षण म्हणजे लॉलीपॉप दिला आहे – जितेंद्र…\n‘राष्ट्रवादीची २०१९ मध्ये आमची सत्ता आली तर डान्सबार बंद…\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/hindi-sairat-shuting-starat-early/", "date_download": "2019-01-19T06:27:14Z", "digest": "sha1:X3ARDEWOI7VM23PHI7CMTVU6BVZ6KXFS", "length": 6731, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अखेर हिंदी सैराटच्या शूटिंगला मुहूर्त मिळाला", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअखेर हिंदी सैराटच्या शूटिंगला मुहूर्त मिळाला\nटीम महाराष्ट्र देशा – दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ने केवळ मराठीच नाही तर तमाम भाषांमधील प्रेक्षकांना ‘याड लावलं’. सैराटचे ‘झिंगाट’ यश पाहून बॉलिवूडमधील निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने सैराटचे हक्क विकत घेत चित्रपटाचा हिंदी रिमेक करण्याची घोषणाही केली. परंतु, अनेक अडचणींमुळे ‘सैराट’च्या या हिंदी रिमेकला मुहूर्त काही मिळत नव्हता. मात्र, आता सगळ्या अडचणींतून मार्ग काढत करणच्या हिंदी ‘सैराट’च्या चित्रीकरणाला १ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.\n‘धडक’चं नवीन गाणं रिलीज : ‘याड लागलं’चं हिंदी व्हर्जन\nहिंदी नव्हे तर मराठी ‘झिंगाट’लाच प्रेक्षकांची…\n‘सैराट’च्या रिमेकमधून जान्हवी कपूर हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. सैराट’च्या हिंदी सिनेमाचे दिग्दर्शन शशांक खेतान करणार आहे. याआधी शशांकनं ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यामुळं मराठी मनावर अधिराज्य गाजवणारा ‘सैराट’ हिंदीमध्ये काय करतो, याबद्दल उत्सुकता आहे.\n‘धडक’चं नवीन गाणं रिलीज : ‘याड लागलं’चं हिंदी व्हर्जन\nहिंदी नव्हे तर मराठी ‘झिंगाट’लाच प्रेक्षकांची पसंती\n‘लस्ट स्टोरीज’मधील ‘तो’ प्रकार पाहून मंगेशकर कुटुंबीय संतापले\nवतन के आगे कु��� नहीं..खुद भी नहीं ; ‘राझी’चा ट्रेलर रिलीज\nटेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत; गार्गी पवार हिला पराभवाचा धक्का\nपुणे : महाराष्ट्राच्या प्रेरणा विचारे हिने मुलींच्या १७ वर्षाखालील एकेरीत अंतिम फेरी गाठली आणि टेनिसमध्ये…\nमी देखील नगर दक्षिण लोकसभेसाठी इच्छुक ; भाजपच्या जिल्हाध्यक्षाने…\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nआर. आर. आबांनी बंद केलेली छमछम पुन्हा सुरु\nब्राह्मण आरक्षणाचा प्रश्न पेटणार,राज्यभरातील ब्राह्मण संघटना एकवटल्या\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/udhav-thakrey-meets-samrudhi-highway-farmers-and-annunce-support-to-highway-work/", "date_download": "2019-01-19T06:26:20Z", "digest": "sha1:JW7ZW22IQ4BUB4QTH34EOQKRVKTEFJEW", "length": 8540, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "समृद्धी महामार्गाबाबतच्या भूमिकेवरून शिवसेना मवाळ.", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसमृद्धी महामार्गाबाबतच्या भूमिकेवरून शिवसेना मवाळ.\nसमृद्धी महामार्गाला विरोध नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी केले स्पष्ट\nऔरंगाबाद – समृद्धी महार्गाचा प्रकल्प उधळून लावण्याची भूमिका उद्धव ठाकरे घेतील अशी भाबडी आशा बाळगणाऱ्या शिवसैनिकांना ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आश्चर्याचा धक्का बसला आहे. या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची सोमवारी औरंगाबादेत भेट घेतल्यानंतर समृद्धी महामार्गाला विरोध नसल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.\nमहिनाभरापूर्वी उद्धव यांनी मुंबईत समृद्धी महामार्गाला विरोध असल्याचे जाहीर केले होते.त्यामुळे शिवसेना संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर,जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात केंब्रिज शाळा,माळीवाडा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले त्यानंतर सोमवारीऔरंगाबाद तालुक्यातील पळशी,माळीवाडाच्या शेतकऱ्यांशी उद्धव यांनी संवाद साधला.\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले…\nकाय म्हणाले उद्धव ठाकरे\nसमृद्धी सर्वांनाच हवी असते.ती आम्हालाही हवीच आहे.आमचा विकासाला विरोध नाही.फक्त शेतकऱ्यांचे थडगे बांधून आम्हाला विकास नको.जमिनी न देऊ इच्छीणाऱ्या शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह एकत्रित चर्चा करून पर्याय शोधू.\nहा प्रकल्प होऊ नये अशी आमची मागणी नाही फक्त शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये,अशी भूमिका आहे.आम्ही विरोध केला असता तर राज्यात अनेक गोष्टी झाल्या नसत्या.मुंबईत उड्डाणपुलालाही विरोध केला नाही.मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आम्हीच तयार केला.फक्त शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही,याची खबरदारी घेत आहोत,असे उद्धव ठाकरे म्हणाले.\nठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेचं कोणी स्वागत करो ना करो भाजप मात्र स्वागत करताना दिसणार हे मात्र निश्चित.\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nगरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार – सुधीर मुनगंटीवार\nटीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र सरकारने डान्सबार परवान्यासाठी घातलेल्या जाचक अटी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने…\nमराठा आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या याचिका फेटाळा , राज्य सरकारची उच्च…\nआपण मागत होतो टँकर आणि छावण्या, पण चालू झाल्या डान्सबार आणि लावण्या –…\nमुंबईतील स्वच्छ कांदळवन अभियानाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद\nडान्सबार बंदी विषयी राज्य सरकार कमी पडले – धनंजय मुंडे\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/wiki-leaks-releases-documents-exposing-alleged-cia-hacking-phones-tvs/", "date_download": "2019-01-19T06:33:18Z", "digest": "sha1:UCGLUSWXEKIAVSCP7JOFQ2QIWQ34XV5D", "length": 6779, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "WhatsApp: संदर���भात विकिलिक्सचा खळबळजनक खुलासा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nWhatsApp: संदर्भात विकिलिक्सचा खळबळजनक खुलासा\nअमेरिकेच्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीकडून (सीआयए) नागरिकांचे व्हॉटसअॅप मेसेज हॅक केले जात आहे, असा खळबळजनक खुलासा विकिलिक्सने केला असून यासंदर्भातील काही कागदपत्रे विकिलिक्सने प्रसिद्ध केली आहेत. मात्र, याबद्दल अजूनही कोणतीही अधिकृत माहिती पुढे आलेली नाही.\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद…\n… तर तुमचंही WhatsApp बंद होणार\nदरम्यान, विकिलिक्सने या घटनेमुळे पुन्हा एकदा अमेरिकेची गुप्तहेर यंत्रणा भेदून माहिती बाहेर काढण्यात यश मिळवले आहे. मात्र, यानिमित्ताने सीआयएकडून अमेरिकन नागरिकांच्या खासगी जीवनात हस्तक्षेप होत असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विकिलिक्सच्या कागदपत्रांमध्ये म्हटल्याप्रमाणे सीआयए एखाद्याचे व्हॉटसअॅपचे सांकेतिक प्रणालीत शिरकाव करून त्याचे मेसेज वाचू शकते. हे करताना सीआयए त्या व्यक्तीचे व्हॉटसअॅप अकाऊंट नव्हे तर स्मार्टफोनच हॅक करते. ही खूप गंभीर समस्या असल्याचे एडवर्ड स्नोडेन याने म्हटले आहे.\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना…\n… तर तुमचंही WhatsApp बंद होणार\nमाहितीची खातरजमा केल्याशिवाय समाज माध्यमांवर पोस्ट नको – ब्रिजेश सिंह\nव्हॉट्सअप अॅडमिनच्या अधिकारात वाढ\nपाचपुतेंचं राजकारण ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटासारखे ; टीका करताना आ.जगतापांचा तोल…\nटीम महाराष्ट्र देशा : श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच तापला आहे. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी…\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक…\n‘आम्ही कुरियरने मुख्यमंत्र्यांना कांदा पाठवला,त्यांनी फुकट…\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना…\nबनावट पी.आर कार्डमुळे तुळजापूरातील विकास कामांचा बोजवारा\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=1075", "date_download": "2019-01-19T06:19:10Z", "digest": "sha1:EKL53QUE7VDC3EKIAXBMSA2CFKD666BF", "length": 14935, "nlines": 91, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nगिधाड पक्षी सृष्टीचे अविभाज्य घटक आहेत, त्यांचे संरक्षणातच मानवी अस्तित्वाची हमी आहे\nआंतरराष्ट्रीय गिधाड जागृती दिन दि. १ सप्टेंबर २०१८\nसन 1991 - 92 मध्ये भारतात झालेल्या पक्षी प्रगणनेत गिधाड पक्षी 40 दशलक्ष इतक्या अवाढव्य संख्येने अस्तित्वात होता. सन 1992 ते 2007 या काळात जवळपास 99.9 टक्क्याने गिधाड पक्षांची संख्या कमी झाली आहे.\nगिधाड पक्ष्यांचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी आपण काय करू शकतो \n- आपल्या परिसरात गिधाड पक्षी दिसताच नजीकच्या वनविभाग कार्यालयात / वनकर्मचारी / गिधाड मित्र यांना माहिती द्या.\n- मृत पाळीव जनावरे गाय/ बैल/ म्हैस/ रेडा या जनावरांना कसायाकडे न देता गिधाडांकरीता तयार करण्यात आलेल्या गिधाड उपहारगृहात देण्यात यावे. (प्रती पाळीव जनावर रू. 500/-)\n- मृत पाळीव जनावर गिधाड उपहारगृहात देण्यापूर्वी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी यांचेकडून मृत जनावराची तपासणी करून डायक्लोफेनॅक वा तत्सम औषधांचा वापर केला नसल्याचे निश्चित करावे.\n- जंगलातील / आपल्या परिसरातील उंच झाडांची तोड करू नका.\n- झाडावर गिधाडांचे घरटे आढळून आल्यास त्यास इजा पोहचवु नका. कारण मादा गिधाड एकदा केवळ एकच अंड देते. गिधाड पक्षी तब्बल 4 ते 5 वर्षानंतर पुर्ण वाढ होवून प्रजननास योग्य होतो.\n- पाळीव जनावरांना वेदना कमी करण्यासाठी उपयोगात आणली जाणारी डायक्लोफेनेक तसेच तत्सम औषधांचा वापर होत असल्याचे आढळून आल्यास त्वरीत नजीकचे वनविभाग कार्यालयास माहिती द्यावी\n- गिधाडांचे संरक्षण व संवर्धनासाठी वनविभागाला नेहमी सहकार्य करा. पृथ्वीवरील पर्यावरण रक्षणासाठी जेवढे वृक्ष महत्वाचे आहेत, तेवढेच गिधाड पक्षीसुध्दा महत्वाचे आहेत.\nमुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) गडचिरोली / उपवनसंरक्षक, गडचिरोली वनविभाग, गडचिरोली/ समस्त अधिकारी व कर्मचारी (वृंद)\nVNX मराठी न्यूज चॅनल\nगडचिरोली पोलीस दलाने २०१८ मध्ये केला तब्बल ५० नक्षल�..\nजहाल नक्षली पहाड सिंग उर्फ टिपू सुलतान ने केले छत्तीसगड पोलिसांसमोर आत्मसर्मपण\nबेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकार राबविणार विद्यावृत्ती योजना\nधनादेशाचा अनादर झाल्यास वीजग्राहकांना ३५० रुपयांऐवजी आता १५०० रुपयांचा दंड\nनक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात भारत संचार निगम लिमिटेड फायद्यात, महिन्याकाठी एक कोटी ७५ लाखांचे उत्पन्न\nअखेर अहेरीचे तहसीलदार पोहचले आपापल्लीत\nचित्रपट 'आरॉन' जिव्हाळा, प्रेम ची भावनिक कथा\nफ्रिजचे प्लग समजून ठेवले वाॅटर हिटर सुरू, घराला लागली आग\nवणी येथील बस स्थानकाजवळ अपघात : एक ठार , एक जखमी\nकेरळसाठी आर्थिक मदत म्हणून गडचिरोली पोलिस दलाचे अधिकारी व जवान सप्टेंबर महिन्यातील एक दिवसाचे वेतन देणार मुख्यमंत्री सहाय्यता नि�\nकुणबी समाजाच्या महामोर्चाला भाजपाचा पाठींबा : खा. अशोक नेते\nदक्षिण कोरिया मधील तिसऱ्या जागतिक शिकई मार्शल आर्ट स्पर्धेत गडचिरोलीच्या खेळाडूंची उतुंग भरारी\nएसआरपीएफ जवानाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या\nमहाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियमामध्ये सुधारणांना मंजुरी\nप्रतीकात्मक दहनातून व्यसनमुक्तीचा संकल्प, पोटेगाव पोलीस मदत केंद्राचा पुढाकार\nनक्षल्यांनी घातपाताच्या दृष्टीने पेरून ठेवलेला भूसुरुंग गडचिरोली पोलीस दलाने केला निकामी\nलग्न जुळत नसल्याने बहीण - भावाची विष प्राशन करून आत्महत्या\nगोमनी येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्याहस्ते अनावरण\nसावंगी मेघे येथील खुन प्रकरणातील अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून ८ तासात आरोपीला अटक : वर्धा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई\nवर्धा पोलिस नियंत्रण कक्षातुन शहरावर ठेवली जाते नजर\nगडचिरोली - चंद्रपूर मार्गावर ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक, प्रवासी जखमी\nसहलीची बस दरीत कोसळली, १० विद्यार्थी ठार\nस्वतंत्र विदर्भ राज्याचा विषय ‘रालोआच्या’ च्या पुढील बैठकीत मांडणार : रामदास आठवले\nराज्यातील सुमारे ९५ टक्के बालकांना देणार लस, जाणून घ्या गोवर - रुबेलाबाबत\nज्येष्ठ कवी, गायक आणि संगीत दिग्दर्शक यशवंत देव यांचे निधन\nखारडी येथील शेतशिवारात अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी\nआर्थिक डबघाईस आलेल्या नागपूर, वर्धा आणि बुलडाणा जिल्हा सहकारी बँका शासन ताब्यात घेणार\n'आधार' साठी आता ‘लाइव्ह फेस फोटो’ योजना टप्प्याटप्प्याने सुरू करणार\nमराठा समाजाचा ओबीसीत समावेश केल्याशिवाय महाराष्ट्रात न्याय, बंधुता, समता प्रस्थापित होणार नाही\nपाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, जळगाव येथील घटना\nवेकोलि कर्मचारी युवतीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या : भारतीय युथ टायगर्स संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे म\nखड्ड्यांनी जर्जर चामोर्शी मार्गावर ‘फसली रे फसली’\nराज्याचे आदिवासी विकास , वन राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांना वाढदिवसाच्या �\nसुरक्षादलांनी केला दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nगांधीजींना मिळणार अमेरिकन काँग्रेसच्यावतीने देण्यात येणारा ‘काँग्रेसनल गोल्ड मेडल’\nआष्टी - चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीवर नवीन चारपदरी पुलाची निर्मिती करा\nपोलिस विभागातर्फे आत्मसमर्पितांसाठी रोजगार मार्गदर्शन मेळावा\nकमलापूर परिसरातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची माजी आमदार आत्राम , जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांनी केली पाहणी\nएटापल्ली तालुक्यात नक्षल्यांनी आणखी एका ट्रक ला लावली आग\n‘खेलो इंडिया’चा ९ जानेवारीपासून शुभारंभ महाराष्ट्राच्या खेळाडूंना १५ दिवसांचे विशेष प्रशिक्षण : विनोद तावडे\nपद्मश्री डॉ .प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांची किल्ला स्वच्छता अभियानास भेट , हेरीटेज वॉक मध्ये सहभाग\nभय्यूजी महाराज आत्महत्या प्रकरणी वेगळे वळण, विश्वासू सेवक विनायक दुधाळेला अटक\nनागपुरात कौटुंबिक आधारापासून वंचित असलेल्या वृद्ध दाम्पत्याची विष प्राशन करून आत्महत्या\nमहावितरणची नवीन वीजजोडणी, नावांतील बदल ऑनलाईनद्वारेच\nनक्षल्यांनी धारदार शस्त्राने केली दोन युवकांची हत्या\nनवेगाव - नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राच्या बफर क्षेत्रामध्ये खवल्या मांजरीची शिकार करणाऱ्या २३ आरोपीस अटक\nशेतीच्या कुंपणात वीज प्रवाह सोडल्यास कठोर शिक्षेची तरतूद\nजीएसटी कंत्राटीकर्मचाऱ्यांना थकीत वेतन द्या : सुधीर मुनगंटीवार\nजम्मू काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nसात दिवसांत ‘स्वाईन फ्लू’चे चार बळी : नागपूर जिल्ह्य़ातील तिघांचा समावेश\nकुरखेडा तालुक्यात पोलिस - नक्षल चकमक, एका नक्षल्याचा खात्मा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/palghar-loksabha-byelection-shivsena-girish-mahajan-politics-116333", "date_download": "2019-01-19T07:17:41Z", "digest": "sha1:FS4AXRUWPUD7C7ESHEKMJQ4HVWTPM3CC", "length": 11395, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "palghar loksabha byelection shivsena girish mahajan politics शिवसेनेला जनताच जागा दाखवेल - महाजन | eSakal", "raw_content": "\nशिवसेनेला जनताच जागा दाखवेल - महाजन\nमंगळवार, 15 मे 2018\nपालघर - शिवसेनेने राजकीय खेळी करून दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या कुटुंबीयांचे पक्षांतर करून घेतले. त्यामुळे शिवसेनेला पालघरची जनताच त्यांची जागा दाखवेल, अशी टीका राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केली. पालघरमध्ये झालेल्या विविध पक्ष कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेशानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार पास्कल धनारे, भाजप उमेदवार राजेंद्र गावित आदी उपस्थित होते.\nदेशात भाजपची 23 ठिकाणी सत्ता असल्याचे अधोरेखित करत जनता या निवडणुकीतही आपल्याच बाजूने कौल देईल, असा विश्‍वास महाजन यांनी व्यक्त केला. शिवसेनेवर निशाणा साधत ते म्हणाले, की ठाणे-मुंबई सोडली तर शिवसेनेची कुठेही सत्ता नाही. त्यांना जागा दाखवण्याची वेळ आली आहे. पोटनिवडणुकीत शिवसेना माघार घेईल, अशी अपेक्षा होती.\nभाजपचाच गड शिवसेना बळकावू पाहत आहे. पालघर लोकसभेसाठी युती केली होती; मग आता हे राजकारण का, असा प्रश्‍नही त्यांनी केला.\nभाजपविरोधात आम्ही प्रचारात उघडपणे सहभागी होणार - भालचंद्र कांगो\nबारामती - केंद्र व राज्यातील भाजपप्रणित सरकारविरोधातच आमची या पुढील काळात कायमच भूमिका राहणार असून भाजपविरोधात आम्ही प्रचारात उघडपणे सहभागी होणार...\nवसई-विरार पालिकेच्या कार्यक्षेत्रात लवकरच घाऊक बाजारपेठ\nबोर्डी - जानेवारी रोजी विरार येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे आयोजीत करण्यात आलेल्या धान्य महोत्सवाच्या उदघाटन समारंभात आमदार हितेंद्र...\nतर बारामती नगर पालिकाही जिंकून दाखवीन : गिरीश महाजन\nजळगाव : पालघर लोकसभा पोटनिवडणूकीसह चार महापालिकेवर भाजपची सत्ता आपण आणली, केलेल्या चांगल्या नियोजनाचे हे फळ आहे. पक्षाने जबाबदारी दिली तर आपण बारामती...\nपत्रकारास अरेरावी करणाऱ्या वाहतूक पोलिसाची बदली\nवसई : पालघर येथील \"सकाळ'चे बातमीदार पी. एम. पाटील यांच्याशी अरेरावी करणाऱ्या वाहतूक पोलिस कर्मचारी वसावे यांची अखेर विभागीय चौकशी लावण्यात आली...\nखडसेंची प्रतीक्षा, महाजनांची चढती कमान\nसरत्या वर्षात जिल्ह्यातील राजकारण राज्याचे ��ाजी महसूलमंत्री व भाजप नेते एकनाथराव खडसे आणि राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याभोवतीच फिरले, असे...\nपालघर किनाऱ्यावरून 14 बांगलादेशी तरूण ताब्यात\nपालघर : किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात शनिवारी संशयित 14 बांगलादेशी तरुणांना कोस्टगार्डने ताब्यात घेतले आहे. वसई येथील पानजु बेटानजीक अरबी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/college/tantra-mantra/page/4/", "date_download": "2019-01-19T05:50:25Z", "digest": "sha1:HT7JWXOV5JUD6QVF5DQ3A5HE6BWDJXDX", "length": 19044, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "तंत्र-मंत्र | Saamana (सामना) | पृष्ठ 4", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nएसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n भाजप खासदार आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nहिंदुस्थानने रचला ऑस्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nअवघ्या 47 रुपयांत एअरटेलची ऑफर, वाचा सविस्तर…\n मुंबई जिओ, वोडाफोनला टक्कर देण्यासाठी एअरटेल कंपनीने नवी ऑफर आणली आहे. 28 दिवसांची वैधता असलेला अवघा 47 रुपयांचा प्लॅन एअरटेलने लाँच केला...\nवेब न्यूज – अॅण्ड्राइड 9 पाय\nअजूनही बऱयाच जणांना अॅण्ड्रॉइड ओरियोचे अपडेट मिळालेले नसतानाच गुगलने आपली नवी अॅण्ड्रॉइड सिस्टम ‘अॅण्ड्रॉइड 9 पाय’ बाजारात दाखल करून धमाल उडवली आहे. जुन्या अॅण्ड्रॉईड...\nट्विटरचे लाइट अॅप, स्लो नेटवर्कमध्येही करा ट्विट\n नवी दिल्ली ट्विटरचे लाइट अॅप आता हिंदुस्थानातील युजर्ससाठी सादर करण्यात आले आहे. या अॅपमुळे स्लो नेटवर्क असतानाही युजर्सना ट्विटर हॅण्डल करता येणार...\n>>प्रतिनिधी मराठी कथा, कादंबऱ्या, कविता वाचण्यासाठी आणि नवलेखकांना हक्काचे व्यासपीठ प्रतिलिपी अॅपच्या रूपाने मिळाले आहे. दैनंदिन जगण्यात प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात तिला जोडणाऱ्या... ऋणात बांधून ठेवणाऱ्या... आयुष्याला...\nसोशल मीडिया हब योजनेत सरकारचा यू टर्न\nमोठी गाजावाजा करून अमलात येणार असलेली सोशल मीडिया हब योजना मोदी सरकारला बासनात गुंडाळून ठेवण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात आपण सोशल...\nलेख : तीन वेळा अंतराळात\n[email protected] ���ंतराळ रात्रींच्या जीवनात प्रत्यक्ष अंतराळयात्रेला जेवढं महत्त्व असतं तेवढंच अंतराळ-संशोधन केंद्रात वैज्ञानिक म्हणून काम करण्याला असतं. प्रत्येक अंतराळयात्रीचं कठोर प्रशिक्षण अंतराळ कार्यक्रम केंद्रात होतं....\nहायस्पीड इंटरनेट वापरणाऱ्यांची ‘झोप’ उडाली \n लंडन सोशल मीडियाच्या या युगामध्ये इंटरनेटच्या स्पीडला खूपच महत्त्व आहे. व्हिडीओ, फोटो, गाणे डाऊनलोड करायचा असो किंवा अपलोड करायचा असो सगळीकडे स्पीड...\nइंटरनेटच्या माध्यमातून होते अशी ही बनवाबनवी\nइंटरनेटच्या माध्यमातून फसवणुकीच्या अनेक घटना जगभरात घडत असतात. या गुह्यांमधले आरोपी कधी सापडतात, तर कधी जंग जंग पछाडूनदेखील त्यांचा पत्ता लागत नाही. हे इंटरनेटच्या...\nव्हाट्सअॅपचे नवे फिचर युझर्सला घालतेय भूरळ, तुम्ही वापरले का\n मुंबई जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे आणि दैनंदिन जीवनाचा आवश्यक भाग बनलेल्या व्हॉट्सअॅपने (WhatsApp) आपल्या युझर्ससाठी एक नवे फिचर बाजारात आणले आहे....\nस्पायडरमॅन : ‘सोशल’ निरपराधी तुरुंगात\nसोशल मीडियाच्या गैरवापरावर बंधने ही हवीतच आणि सोशल मीडियाच्या गैरवापराला कायद्याचा धाकदेखील हवाच. मात्र सायबर क्राइम किंवा सोशल मीडियासंदर्भातील कायद्याची अंमलबजावणी करताना दक्षता बाळगायला...\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nएसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nममतांच्या महारॅलीत आज विरोधकांचे शक्तिप्रदर्शन\nआता सैन्य पोलिसात महिलांची 20 टक्के भरती\nलोकसभा निवडणुकीचे बिगुल मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाजणार\nगिरीश बापट यांच्याकडून मंत्री पदाचा गैरवापर, मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे\nनिवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचे ‘गाजर’\nसामान्य माणूस ते असामान्य नेता हा प्रवास म्हणजे ‘ठाकरे’\nकोस्टल रोडमुळे वरळी सीफेसला धक्का लागणार नाही, पालिकेची ग्वाही\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/sur-nava-dhyas-nava-audition/", "date_download": "2019-01-19T07:03:13Z", "digest": "sha1:VDP4C4EIC2QTLXVDOBOKQF7LR5R3S3YE", "length": 15869, "nlines": 254, "source_domain": "www.saamana.com", "title": "‘सूर नका ध्यास नवा’मध्ये छोटय़ांचे ऑडिशन्स | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nत्रास देणाऱ्या विद्यार्थ्याला तिघांनी चोपले, मारहाणीचा व्हीडिओ वडिलांना पाठवला\nपंजे तोडले, दात उपटले; पुण्याजवळ बिबट्याची क्रूर शिकार\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\nभाजप खासदार आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nहे आहे महिलांना वियाग्रा घेण्यास परवागी देणारे पहिले अरब राष्ट्र\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nहिंदुस्थानने रचला ऑस्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुल�� चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n‘सूर नका ध्यास नवा’मध्ये छोटय़ांचे ऑडिशन्स\nकलर्स मराठीवर ‘सूर नका ध्यास नका छोटे सूरवीर’ हा कार्यक्रम लवकरच सुरू होणार असून या कार्यक्रमाची ऑडिशन्स मुंबई आणि ठाणेमध्ये १४ आणि १५ जुलै रोजी होणार आहेत. ६ ते १५ वयोगटातील बच्चेकंपनी या कार्यक्रमामध्ये भाग घेऊ शकतील. या पर्वाचा शुभारंभ ऑगस्ट मध्ये होणार असून याचे परीक्षक असणार आहेत अकधूत दादा, शाल्मली खोलगडे आणि महेश काळे. मुंबई आणि ठाणे सकाळी ९ ते दुपारी ३ या केळेत येणारे गायक किंवा गायिकाच निवड चाचणीसाठी पात्र ठरतील. आय. इ. एस. मॉडर्न हायस्कूल (ऍशलेन),साने गुरुजी शाळेमागे, दादर (प) तसेच ब्राम्हण महाकिद्यालय, तीन हात नाका, नौपाडा, ठाणे (प) येथे ऑडिशन्स होणार आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीललेथ जोशी : यंत्रमुग्ध जगण्याचा अनुभव\nपुढीलरोहित-जुईलीने केले त्यांचे पहिले मॅशअप\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nहे आहे महिलांना वियाग्रा घेण्यास परवागी देणारे पहिले अरब राष्ट्र\nत्रास देणाऱ्या विद्यार्थ्याला तिघांनी चोपले, मारहाणीचा व्हीडिओ वडिलांना पाठवला\nपंजे तोडले, दात उपटले; पुण्याजवळ बिबट्याची क्रूर शिकार\nPhoto : ‘छावा कप’ च्या अंतिम सामन्यांची क्षणचित्रं\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nएसबीआयचे माजी ��ुख्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nममतांच्या महारॅलीत आज विरोधकांचे शक्तिप्रदर्शन\nआता सैन्य पोलिसात महिलांची 20 टक्के भरती\nलोकसभा निवडणुकीचे बिगुल मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाजणार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/tiger-story-11676", "date_download": "2019-01-19T06:48:47Z", "digest": "sha1:T25Z5PPRMJPW6BT5PJ7MKI4DJOZIRION", "length": 15745, "nlines": 198, "source_domain": "www.esakal.com", "title": "Tiger story वाघाची गोष्ट! (ढिंग टांग) | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 10 ऑगस्ट 2016\nस्थळ : अज्ञात जंगलात.\nवेळ : लपून छपून जगण्याची\nपात्रे : मि. जय वाघ आणि मिसेस विजया वाघ.\nस्थळ : अज्ञात जंगलात.\nवेळ : लपून छपून जगण्याची\nपात्रे : मि. जय वाघ आणि मिसेस विजया वाघ.\nसौ. वाघ : (नवरा आरामात बसल्याचे पाहून कुठल्याही पत्नीचे होते, तेच...) अहो, इथे नुसते काय बसलाय पंजावर डोकं ठेवून जरा हलवा की हातपाय\nमि. वाघ : (डोळे मिटून) मी दमलोय\nसौ. वाघ : (फणकाऱ्यानं) बसल्या बसल्या दमायला काय झालं तो चंद्रपूरचा राष्ट्रपती वाघ बघा, पार मध्य प्रदेशात जाऊन हिंडून आला तो चंद्रपूरचा राष्ट्रपती वाघ बघा, पार मध्य प्रदेशात जाऊन हिंडून आला एखादा कर्तृत्ववान वाघ शिकारीसाठी कुठे कुठे हिंडतो एखादा कर्तृत्ववान वाघ शिकारीसाठी कुठे कुठे हिंडतो नाहीतर तुम्ही असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी\nमि. वाघ : (सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत) मी खूप चाललोय येवढी चाल पडली असती, एखाद्या वाघाचं मांजर झालं असतं केव्हाच\nसौ. वाघ : (हुज्जत घालत) तेवढ्याच क्‍यालरीज जळाल्या नाहीतरी आशिया खंडातला सगळ्यात माजलेला वाघ म्हणूनच लोक ओळखतात तुम्हाला\nमि. वाघ : (थिजून जात) मी माजलोय\nसौ. वाघ : (थंडपणाने गुर्कावत) नुसतं बसून बसून दुसरं काय होणारे म्हंटे मी जा जरा शिकार बिकार करून आणा जा जरा शिकार बिकार करून आणा परवा, तिथं त्या पाणवठ्यापलीकडे मला रानम्हशी दिसल्या होत्या\nमि. वाघ : (हादरून) रानम्हशी\nसौ. वाघ : (रोमॅंटिकली गाणं गुणगुणत)... तोडिता हाडे मी सहज पाहिली जाताऽऽऽ...मज आणुनी द्या ती रानम्हैस जयनाथाऽऽऽ... आणा ना गडे आपल्यासाठी एखादी रानम्हैस\nमि. वाघ : (हबकलेल्या मनःस्थितीत) रानम्हशीच्या कातड्याची चोळी घालणार आहात का आपऽऽण च्यामारी त्या एका भयंकर माणसापासून सुटका व्हावी, म्हणून आम्ही इतकी वणवण केली, त्याचं काहीच नाही च्यामारी त्या एका भयंकर माणसापासून सुटका व्हावी, म्हणून आम्ही इतकी वणवण केली, त्याचं काहीच नाही गावं ओलांडली, महामार्ग ओलांडले...ताडोबामधून पार उमरेडला आलो गावं ओलांडली, महामार्ग ओलांडले...ताडोबामधून पार उमरेडला आलो तिथंही तो माणूस मागावर हजर तिथंही तो माणूस मागावर हजर (विषण्णतेनं) एखाद्याच्या पायावर चक्री असेल तर नशिबी वणवण येते म्हंटात\nसौ. वाघ : (प्रश्‍नार्थक जबड्याने) पण तुम्ही कोणाला येवढे घाबरला आहात इतकी वणवण करण्याचं कारण काय इतकी वणवण करण्याचं कारण काय तुम्ही उमरेडच्या जंगलातून गेले तीन महिने गायब आहात, ह्याची नॅशनल न्यूज झाली आहे तुम्ही उमरेडच्या जंगलातून गेले तीन महिने गायब आहात, ह्याची नॅशनल न्यूज झाली आहे कुणी म्हणतं, तुम्ही चक्‍क तहानेनं व्याकूळ होऊन मेलात कुणी म्हणतं, तुम्ही चक्‍क तहानेनं व्याकूळ होऊन मेलात कुणी म्हणतं, तुम्ही दुसऱ्या जंगलात शिफ्ट झालात\nमि. वाघ : (समजूत घालत) तुमच्यासमोर हा अखंड वाघ म्हणून बसलोय ना मग झालं तर\nसौ. वाघ : (शहाणपणाचे बोल ऐकवत) वाघाच्या जातीला शोभत नाही बरं असा पळपुटेपणा आशिया खंडातला सर्वांत मोठा वाघ अशी तुमची ख्याती, पण मन सशासारखं भित्रं आशिया खंडातला सर्वांत मोठा वाघ अशी तुमची ख्याती, पण मन सशासारखं भित्रं आता तर त्या उधोजीसाहेबांनीही तुम्हाला असाल तिथून शोधून काढण्याची आज्ञा दिली आहे आता तर त्या उधोजीसाहेबांनीही तुम्हाला असाल तिथून शोधून काढण्याची आज्ञा दिली आहे \"जय, तू परत ये, तुला कोणीही काहीही बोलणार नाही‘ अशी जाहिरातही देतायत म्हणे त्यांच्या पेपरात \"जय, तू परत ये, तुला कोणीही काहीही बोलणार नाही‘ अशी जाहिरातही देतायत म्हणे त्यांच्या पेपरात जा, आणि सरळ बांदऱ्याला त्यांच्या \"मातोश्री‘च्या दारात उभे राहा जा, आणि सरळ बांदऱ्याला त्यांच्या \"मातोश्री‘च्या दारात उभे राहा म्हणावं, हा सूर्य, हा जयद्रथ म्हणावं, हा सूर्य, हा जयद्रथ काढा हवे तितके फोटो, पण बदल्यात एखादी रानम्हैस द्या काढा हवे तितके फोटो, पण बदल्यात एखादी रानम्हैस द्या\nमि. वाघ : (शहारून) भयानक कल्पना आहे त्यांच्या घरी ऑलरेडी एक वाघ आहे त्यांच्या घरी ऑलरेडी एक वाघ आहे मला तिथं पेंढा भरून घेऊन उभं राहण्याची काहीही इच्छा नाही\nसौ. वा�� : (प्रेमाने विचारपूस करत) कसलं डिप्रेशन आलंय तुम्हाला मला नाही का सांगणार, जयनाथा\nमि. वाघ : (हुंदका आवरेनासा होत) त्या मुनगंटीवारसाहेबांना सांग नाऽऽऽ...वाघाच्या मागे किती लागायचं काही लिमिट\nनिवडणुकीच्या ऐन तोंडावर प्रदर्शित होणारा \"ठाकरे' हा चित्रपट शिवसेनेच्या प्रचाराचा भाग आहे, यात शंका नाही. पण चित्रपटाच्या माध्यमातून प्रचार करण्याचा...\nआता राहणार नाही भाजपचे सरकार\nदहिवडी - हे वर्ष निवडणुकांचे वर्ष ठरणार आहे. आता भाजपचे सरकार राहणार नाही. आमचे सरकार आल्यानंतर माण-खटावचा चेहरा-मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही, असे...\nसिंहगड, डेक्कन क्वीन उद्या ‘ब्लॉक’मुळे रद्द\nपुणे - मुंबईतील परेल यार्डमधील प्लॅटफॉर्म दुरुस्तीच्या कामामुळे सिंहगड एक्‍स्प्रेस (११००९ व ११०१०) आणि डेक्कन क्वीन (१२१२३ आणि १२१२४) या गाड्या...\nकिकली... ऐतिहासिक वीरगळीचे गाव\nनागठाणे - इतिहासाचा समृद्ध वारसा लाभलेले किकली (ता. वाई) हे राज्यातील पहिले ऐतिहासिक वीरगळीचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. इथल्या मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण...\nजलवाहिन्यांना गळतीने लाखो लिटर पाणी वाया\nसातारा - महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने काही दिवसांपूर्वी शाहूनगर- गोडोलीमधील जलवाहिनीच्या गळत्या काढलेल्या होत्या, तरीही पुन्हा येथील अजिंक्‍य बझार...\nकर्जत पॅसेंजर धावणार आता पनवेलपर्यंत\nपुणे - पुण्यावरून कर्जतला जाणारी पॅसेंजर २० जानेवारीपासून पनवेलपर्यंत जाणार आहे. त्यामुळे चार नव्या स्थानकांवरील प्रवाशांना थेट पनवेलपर्यंत प्रवास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/view_thalakBatmya.php?tbid=3602", "date_download": "2019-01-19T06:34:27Z", "digest": "sha1:R2536A4REP4JSXVJYUTJIP4ZH66COJE3", "length": 15541, "nlines": 104, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्र��ासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१\nआपली गडचिरोली | राजकिय | प्रशासकिय | शैक्षणिक | माध्यमे | पर्यटन | आरोग्य | संस्था | व्यक्तीविशेष | वाटाडया | दूरध्वनी\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्ड्यात पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर���पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न्युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nगडचिरोली जिल्हा महिला काँग्रेसने केला 'प्रोजेक्ट शक्ती' उपक्रमाचा शुभारंभ\nगडचिरोली, ता.१२: ठिकठिकाणी राहणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना जोडून त्यांचे विचार ऐकून घेण्यासाठी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या 'प्रोजेक्ट शक्ती' या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हा महिला काँग्रेस कमिटीने नुकताच केला.\nपक्षाच्या जिल्हा कार्यालयात काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे यांच्या नेतृत्वात 'प्रोजेक्ट शक्ती' चा शुभारंभ करण्यात आला. खेड्यापाड्यात राहणाऱ्या कार्यकर्त्यांना जोडण्यासाठी काँग्रेस पक्षाने 'प्रोजेक्ट शक्ती' या उपक्रमाची सुरुवात केली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून मोबाईलद्वारे काँग्रेस नेतृत्व आपला संदेश, नवनवीन कल्पना व सूचना कार्यकर्त्यांपर्यंत पोहचविणार असून, कार्यकर्त्यांचे म्हणणेही ऐकून घेणार आहे. अ.भा.महिला काँग्रेसच्या ���ध्यक्षा सुस्मिता देव, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा अँड.चारुलता टोकस यांच्या आदेशानुसार व आ. विजय वडेट्टीवार, माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी, महिला काँग्रेसच्या जिल्हा निरीक्षक नंदा अल्लूरवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्यात येत आहे.\nभारतातील महिलांना सन्मान मिळावा, विकासाच्या प्रवाहात त्यांनाही सामावून घ्यावे, देशाच्या राजकारणांत त्यांच्याही विचारांना स्थान मिळावे व त्यांची मतेही निर्णायक ठरावी, हा 'प्रोजेक्ट शक्ती' उपक्रमाचा उद्देश असल्याचे भावना वानखेडे यांनी सांगितले. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यापर्यंत आपले विचार व कार्य पोहचविण्याची संधी जिल्ह्यातील महिलांना मिळेल, असेही भावना वानखेडे यांनी सांगितले.\nयाप्रसंगी पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष सगुणा तलांडी, जिल्हा उपाध्यक्ष पौर्णिमा भडके, कल्पना नँदेश्वर, देसाईगंज तालुकाध्यक्ष आरती लहरी, आरमोरी तालुकाध्यक्ष मंगला कावे, कुरखेडा तालुकाध्यक्ष जयश्री धाबेकर, सिरोंचा तालुकाध्यक्ष तिरुमला दासरी, युवती काँग्रेसच्या अध्यक्ष निराशा मेश्राम, गीता धाबेकर, मंजू आत्राम, आरती कंगाले, निशा गेडाम, गीता पित्तुलवार, माधुरी कूसराम, सपना गलगट, सुवर्णा उराडे, आशा मेश्राम यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. बैठकीचे सूत्रसंचालन कल्पना नँदेश्वर यांनी केले.\n(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=2761", "date_download": "2019-01-19T06:44:40Z", "digest": "sha1:BSIN5EJCNUBCOY5VQGPZPSUHM36GU2CO", "length": 16721, "nlines": 84, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nपिकाच्या बचावासाठी गोगाव येथील संतप्त शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\n- उद्यापासून उपसा सिंचन योजनेतुन पाणी पुरवठा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आश्वासन\nप्रतिनिधी / गडचिरोली : सध्यास्थितीत धान पिकास पाण्याची अत्यंत आवश्यकता असतानाही गोगाव येथील उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून पाणी दिले जात नसल्याने संतप्त झालेल्या गोगाव येथील शेतकऱ्यांनी सिताराम टेंभूर्णे यांच्या नेतृत्वाखाली आज ५ ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीचे गांभ���र्य ओळखून उद्या ६ ऑक्टोंबर रोजी उपसा सिंचन योजनेतून शेतीला पाणीपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन दिले.\nगोगांव नजिकच्या वैनगंगा नदीवर उपसा सिंचन योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत गोगाव येथील ३५० ते ४०० एकर शेतीस सिंचनाची सुविधा निर्माण होऊ शकते. सध्यास्थितीत शेतकऱ्यांनी शेतीत भातपिकाची लागवड केली आहे. धानपिक परिपक्व होण्याच्या स्थितीत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली असल्याने जमीनीस भेगा पडून भातपिक करपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे गोगांव उपसा सिंचन योजनेतून शेतीसाठी पाणी सोडावे या मागणीकरीता शेतकऱ्यांनी ६ ऑगस्ट रोजी तसेच १४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, कारवाफा प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता यांना निवेदन सादर केले होते. मात्र पाणी देण्यात आले नाही.\nहाती येणारे पिक डोळ्यादेखत करपत असल्याचे बघून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज सिताराम टेंभूर्णे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. गोगांव उपसा सिंचन योजनेतून तत्काळ पाणीपुरवठा करण्यात यावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असाही इशारा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी व सबंधित शेतकऱ्यांनी दिला. जिल्हाधिकाऱ्यांनी उद्या ६ ऑक्टोंबर रोजी पाणीपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन दिले.\nयावेळी सिताराम टेंभूर्णे, लोमेश लाडे, भास्कर मुनघाटे, केवळराम नंदेश्वर, रमेश वनकर, तुळशीराम मानकर, भगवान गेडाम, दिवाकर राउत, हिरामण उंदीरवाडे, तुळशीराम मेश्राम, कृष्णानंद भरडकर, चंद्रशेखर भरडकर, बापूजी दिवटे, मारोती दिकोंडावार, महेश ठोंबरे, शामराव चिचघरे, सुनिल बांगरे, दिवाकर बंगारे, धरमदास म्हशाखेत्री, मीना बाबनवाडे, विजय म्हशाखेत्री, नानाजी चौधरी, देवानंद चुधरी, नामदेव खोब्रागडे, शशीकला भरडकर, रविंद्र मानकर, गणेश पालीवाल, सचिन चौधरी, किशोर मुनघाटे, शंकर दिवटे, मधुकर चौधरी यांच्यासह गोगांव येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nगडचिरोली पोलीस दलाने २०१८ मध्ये केला तब्बल ५० नक्षल�..\nबल्लारपूर पोलिसांनी ९५ लाख ७५ हजारांचा पकडलेला अवैध दारूसाठा केला नष्ट\nमाजी आ. दीपक आत्राम, जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याहस्ते अभिनेता चिरंजीवी चा सत्कार\nमाओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोप��वरून पाच जणांवर दोषारोपपत्र दाखल\nअर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला गडचिरोली जिल्ह्यांच्या विविध प्रश्नांचा आढावा\nभाजी तोडल्याच्या रागातून इसमाचा खून\nमहाराष्ट्रातील पाच अंगणवाडी सेविकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nआज गडचिरोली येथे अर्पण करणार माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली\nस्पर्धा परिक्षेतील यशप्राप्तीसाठी अभ्यासासह वेळेचे नियोजन हवे : डॉ. विजय राठोड\nपी.सी.आर. दरम्यान आरोपीकडून ४ लाख २० हजारांचा माल हस्तगत : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई\nअन्न प्रक्रिया उद्योगातील संधीचा लाभ उद्योजकांनी घ्यावा : देवेंद्र फडणवीस\nबल्लारपूर पोलिसांनी कळमना शेतशिवारातुन अवैध दारू केली जप्त, चार आरोपी ताब्यात\nयापुढे कृषीपंपांना सौर ऊर्जेद्वारे वीजपुरवठा, शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा\n२२ ते २५ फेब्रुवारीदरम्यान नागपुरात ९९ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन\nलिव्ह इन रिलेशनशिपमधील जोडीदारांनी संमतीने ठेवलेले शरीरसंबंध बलात्कार ठरत नाही : सुप्रीम कोर्ट\nआर्णी नगर पालीकेच्या मुख्याधिकाऱ्यासह लिपिक एसीबीच्या जाळ्यात\nपेरमिली आश्रमशाळेच्या मुख्याध्यापक, अधीक्षकांना निलंबित करा : पालकमंत्री ना. आत्राम यांचे आदेश\nमूलचेरा- अहेरी बस गोमनी येथे रस्त्याच्या कडेला फसली\n१५ ते १८ जानेवारीदरम्यान गोंडवाना विद्यापीठात आविष्कार २०१८ चे आयोजन\nविजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा : - आमदार डॉ. देवरावजी होळी, गडचिरोली विधानसभा क्षेत्र\nराष्ट्रीय महामार्गाचे काम चार पटीने वाढले , राज्याच्या सिंचन क्षमतेतही लक्षणीय वाढ\nजम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nविवाहबाह्य संबंधाबाबत पतीने सुनावल्यानंतर हताश झालेल्या पत्नीने गळफास घेऊन केली आत्महत्या\nएसटीचा निर्णय : यापुढे कोणत्याही विभागातून अन्य विभागात बदली मिळणार नाही\nवैनगंगा नदी पात्रात उडी घेऊन प्रेमी युगूलाची आत्महत्या, एकमेकांचे हात ओढणीने बांधून घेतली नदीत उडी\nआरोपीच्या सुटकेसाठी साक्ष बदलला तर बलात्कार पीडितेविरुद्धही चालणार खटला : सुप्रीम कोर्ट\nचिमुर तालुक्यातील आमडी येथील अवैध दारूविक्रीच्या विरोधात महिला एकवटल्या\nदीना धरणाचे पाणी सोडल्याने रोवणीला आला वेग : चामोर्शी तालुक्यातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण\nगडचिरोली जिल्���ा पोलिस भरतीसाठी फक्त जिल्ह्यातीलच उमेदवारांना संधी, पोलिस भरतीच्या नियमांत बदल\nकालेश्वर येथील गोदावरी नदीत बुडून तिघांचा मृत्यू\nनिहायकल जंगलातील चकमकीत ठार झालेल्या एका नक्षलीची ओळख पटली\nमासळ - मदनापूर जि.प.क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयात पडला जागतिक शौचालय दिनाचा विसर\nयंदा वृक्ष लागवडीमध्ये ४ कोटी बांबूची लागवड : सुधीर मुनगंटीवार\nश्रीनगरमध्ये चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nमाहेरून पैसे न आणल्याने पत्नीची गळा चिरून हत्या : आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा\nअवनीसह महाराष्ट्राने दोन वर्षांत गमावले ३९ वाघ\n८० टक्के व्यसनी क्लिनिकल समुपदेशनाने बरे होऊ शकतात : डॉ. सुधीर भावे\nघोडेझरी, फुलबोडी येथील नागरिकांनी नक्षल्यांनी हत्या केलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ उभारले स्मारक\n१२ वर्षांखालील लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना मृत्यूदंडाची शिक्षा\nगडचिरोली जिल्ह्यातील विविध विकासात्मक मुद्द्यांवर पालकमंत्री ना. आत्राम यांची ना, गडकरी यांच्याशी चर्चा\nआरोग्य कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने वाचले बाळ व बाळंतीणीचे प्राण\nकापसाची झाडे लागली सुकायला, उत्पादनात प्रचंड घट\nटेकडाताला येथे बिएसएनएलचे टाॅवर उभारण्यासाठी प्रयत्न करा\nपालकमंत्री ना. अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांच्या कार्यकाळात जिल्ह्याला सर्वाधिक निधी\nमराठा समाजाच्या आरक्षणासंबंधीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मुख्य सचिवांकडे सुपूर्द\nगरज पडल्यास अध्यादेश काढू मात्र डान्सबार बंदी कायम ठेवू : ना. मुनगंटीवार\nकारागृहात दांडी मारल्याप्रकरणी प्रभारी अधीक्षकासह तीन जण निलंबित\nएसटीत ६ हजार ९४९ चालक - वाहकांची तर वर्ग-३ मधील ६७१ पदांची भरती\nकुशल राजनेता व राष्ट्रभक्त महान योद्धयास देश मुकला : केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर\nसंतप्त ग्रामस्थांनी पोर्ला प्राथमिक आरोग्य केंद्राला ठोकले कुलूप\nचुनाळा-राजुरा मार्गावर १०८ रुग्णवाहिकेत झालं बाळंतपण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/new-vice-chancellor-dr-nitin-karmalkar-45971", "date_download": "2019-01-19T07:12:25Z", "digest": "sha1:C6APT727FBIUOY7MDN33XICMFTVRNVCN", "length": 13534, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "New Vice Chancellor Dr. Nitin Karmalkar अत्युच्च मानांकन मिळवण्याचा संकल्प! | eSakal", "raw_content": "\nअत्युच्च मानांकन मिळवण्याचा संकल्प\nगुरुवार, 18 मे 2017\nपुणे - \"\"सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला अत्युच्च मानांकन मिळवून देण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाची प्रतिमा आणखी उंचाविण्यासाठी माझा कार्यकाळ समर्पित करीन. यापुढील काळात हे विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठीच राहील,'' अशी भावना नवे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी \"सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.\nपुणे - \"\"सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला अत्युच्च मानांकन मिळवून देण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाची प्रतिमा आणखी उंचाविण्यासाठी माझा कार्यकाळ समर्पित करीन. यापुढील काळात हे विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठीच राहील,'' अशी भावना नवे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी \"सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.\nडॉ. करमळकर यांची विद्यीपीठाच्या कुलगुरुपदी निवड झाल्याची बातमी समजताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. पर्यावरणशास्र विभागातील त्यांचे सहकारी आणि विद्यार्थ्यांना आनंद व्यक्त केला. डॉ. करमळकर तीनच्या सुमारास विभागात आल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. कुलगुरू म्हणून निवड झाल्याबद्दल डॉ. करमळकर यांनी आनंद व्यक्त केला. \"सकाळ'च्या \"फेसबुक लाइव्ह'ला त्यांनी मुलाखत दिली.\n\"\"विद्यापीठाच्या नावलौकिकात मोठी भर घालण्याचा प्रयत्न असेल. विद्यापीठात असलेल्या त्रुटी भरून काढण्याबरोबरच पाच वर्षांचा कारभार हा विद्यार्थिभिमुख असेल. विद्यापीठाला जागतिक क्रमवारीत स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न असेल. त्यासाठी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विशेषत: विद्यार्थी यांच्या एकत्रित सहभागातून विद्यापीठाला अत्युच्च मानांकन मिळवू,'' असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.\nपरीक्षा असो की प्रवेश, विद्यापीठात विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्या सोडविण्यासाठी कुलगुरू म्हणून काय करणार, या प्रश्‍नावर डॉ. नितीन करमळकर म्हणाले, \"\"पुणे विद्यापीठाचाच मी विद्यार्थी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भावना काय असतात. त्यांना कोणता संघर्ष करावा लागतो, याची जाणीव मला आहे. हे विद्यापीठ विद्यार्थ्यांचेच राहील, त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी काम केले जाईल.''\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\nपुणे स्मार्ट सिटीच्या शोधात...\nस्मार्ट सिटी मिशनसाठी पुणे महापालि��ेने प्रस्ताव सादर केला, तेव्हा त्यात तारीखवार कामे मांडली होती. कुठल्या महिन्यात कुठले काम पूर्ण होईल आणि त्यासाठी...\nपुणेकरांना उद्यापासून घडणार ‘वारसा दर्शन’\nपुणे - भारताला हजारो वर्षांचा वैभवसंपन्न ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हा इतिहास जसा ग्रंथांमध्ये असतो, तसाच तो जेथे घडला तेथील वस्तूंमध्येही असतो. त्या...\nपुणे - शहरातील लोहगाव विमानतळासाठी पार्किंग पॉलिसी ‘एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (एएआय) मंजूर केली असून, येत्या एक एप्रिलपासून तिची अंमलबजावणी होणार...\n‘इंद्रायणी’ होणार प्रदूषण मुक्त\nपिंपरी - काटछेद तयार करून नदीपात्राची खोली वाढविणे, लाल व निळी पूररेषा कमी करून पाण्याचा प्रवाह नदी पात्रातच सीमित करणे, पर्यटन व अन्य सुविधांसाठी...\nसिंहगड, डेक्कन क्वीन उद्या ‘ब्लॉक’मुळे रद्द\nपुणे - मुंबईतील परेल यार्डमधील प्लॅटफॉर्म दुरुस्तीच्या कामामुळे सिंहगड एक्‍स्प्रेस (११००९ व ११०१०) आणि डेक्कन क्वीन (१२१२३ आणि १२१२४) या गाड्या...\nकांदा माळरानावर फेकण्याची वेळ (व्हिडिओ)\nटाकळी हाजी - पाणी व्यवस्थापन व उत्तम हवामानामुळे मागील हंगामात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करण्यात आली होती. कांद्याला बाजारभाव मिळेल या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2019-01-19T07:14:20Z", "digest": "sha1:H3YTIKTKEPXOQY2FZRIDDGNDNYSOOUWF", "length": 14974, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दुचाकी वाहन क्षेत्रातील आघाडीची कंपनी ; टीव्हीएस मोटर्स कंपनी लिमिटेड | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nदुचाकी वाहन क्षेत्रातील आघाडीची कंपनी ; टीव्हीएस मोटर्स कंपनी लिमिटेड\nखूप जुनी गोष्ट आहे. 1911 मधील. दक्षिण भारतात एक व्यक्ती काही बस विकत घेऊन प्रवाशांची सेवा करत होती. त्याचबरोबर वाहनांचे सर्व्हिसिंग व दुरुस्तीचाही व्यवसाय सुरू केला होता. पण ही व्यक्ती एवढ्यावरच खुश नव्हती. त्या व्यक्तीची महत्त्वाकांक्षा तिला स्वस्थ बसू देत नव्हती. त्या व्यक्तीचे नाव होते. टी. व्ही. सुंदरम अय्यंगार. त्यांनी स्थापन केलेली कंपनी पुढे टीव्हीएस ग्रुप बनली. वाहनांचे निरनिराळे सुटे भाग बनवण्याच्या महत्त्वाच्या क्षेत्रातून वाढ होत होत आज या ग्रुपमध्ये जवळपास 90 कंपन्या आहेत. या सगळ्या कंपन्यांचे 2015-16 मधील एकत्रित उत्पन्न होते 40,000 कोटी रुपये.\nआज या ग्रुपमधील आघाडीची कंपनी असलेल्या टीव्हीएस मोटर्सचे वार्षिक उत्पन्न आहे 13,500 कोटी रुपये. आजच्या घडीला टू व्हीलर बनवणारी ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. आकार आणि व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर ही टीव्हीएस ग्रुपमधील सर्वात मोठी कंपनी आहे. 1982 साली इंडियन मोटारसायकल प्रा. लि. या नावाने कंपनीची सुरवात झाली. या कंपनीने पुढे सुझुकी कंपनीशी सहकार्य करार करून वाटचाल सुरू केली.\nयाच सुमारास लोकांना गरज होती छोट्या वाहनाची. मोपेड होत्या पण सगळ्या एक सीटर. या कंपनीने पहिली 50 सीसी इंजिन क्षमतेची दोन जणांना प्रवास करता येईल अशी मोपेड बाजारात आणली आणि पाहता पाहता तिने बाजारपेठ काबीज केली. ती होती टीव्हीएस फिफ्टी. पाठोपाठ भारतात पहिल्यांदा जपानी कंपनीच्या सहकार्याने आली 100 सीसी मोटारसायकल. मोपेडमुळे भारतात दुचाकी वाहन चालवणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढू लागली होती. ही बाब लक्षात घेऊन टीव्हीएसने 100 सीसी क्षमतेची छोटी आणि वजनाला हलकी स्कूटर बाजारात आणली. तिला नावही तसेच दिले. स्कूटी. आजही हे नाव आणि ही स्कूटर बाजारात आपले स्थान टिकवून आहे. लोक आजही हिला पसंती देतात. 1996-97 च्या काळात मोटारसायकलची बाजारपेठ वेगाने वाढू लागली होती. तेव्हा टीव्हीएस मोटारसायकल्सने दोन मॉडेल बाजारात आणली. त्यादेखील जपानी कंपनीच्या सहकार्याने बनवलेल्या. शोगन आणि शाओलीन अशी त्यांची नावे होती. दक्षिण भारतात या मोटारसायकलींना खूप प्रतिसाद मिळाला.\nपुढील काळात आली टीव्हीएस फेरेरो आणि तरुणाईमध्ये धूम करणारी टीव्हीएस व्हिक्‍टर. विशेष म्हणजे टीव्हीएस व्हिक्‍टर पूर्णपणे भारतीय बनावटीची होती. भारत सरकारनेही त्याचे कौतुक केले. टीव्हीएस मोटर्स सतत आपल्या उत्पादनांवर सुधारणा आणि बदल करत होती व त्यानुसार ठराविक अं���राने त्यांची विविध मॉडेल बाजारात पदार्पण करत राहिली. टीव्हीएस सेन्ट्रा, टीव्हीएस स्टार आणि पाठोपाठ आणखी एक सुप्रसिद्ध नाव टीव्हीएस अपाचे मोटारसायकल. 2005-06 मध्ये कंपनीने आपले उत्पादन क्षेत्र इंडोनेशियापर्यंत वाढवले. 2007 मध्ये हिमाचल प्रदेशात नवा कारखाना सुरू केला. या सर्वातून नवीन अपाचे मोटारसायकल डिस्क ब्रेक सिस्टीम घेऊन बाहेर पडली.\nआता किक स्टार्टचा जमाना मागे पडला होता. त्यातून 2009-10 मध्ये ऑटोक्‍लच मोटारसायकल बाजारात आली. टीव्हीएस हा मोस्ट ट्रस्टेड ब्रॅंड झाला होता. अपाचे आणि व्हिक्‍टरच्या निरनिराळ्या सुधारीत आवृत्ती बाजारात येत होत्या. आता लोकांना हवी होती स्टाईल आणि पॉवर. स्कूटरमध्ये हवी होती विविधता आणि सुविधा. स्पर्धा वाढत होती. मागे पडून चालणार नव्हते. मग ब्लू टूथ, मोबाईल चार्जर अशा सुविधा असलेल्या ज्युपिटर, झेस्ट, स्कूटीपेप, वेगो सारख्या स्कूटर्स, 100 ते 300 सीसीपर्यंतच्या मोटारसायकली आणि अगदी रिक्षांचे उत्पादन करण्यापर्यंत टीव्हीएसने मजल मारली. आजही या कंपनीची उलाढाल आणि प्रतिष्ठा दिवसेंदिवस वाढत आहे. अगदी महेंद्रसिंग धोनीपासून ते अमिताभ बच्चनसारखे सेलिब्रिटी कंपनीचे ब्रॅंड अम्बेसिडर आहेत. या सगळ्यांचा परिणाम कंपनीच्या आकडेवारीमध्ये दिसून येतो.\nआज अनेक देशांमध्ये या कंपनीची कार्यालये आहेत. गेल्या 35 वर्षांमध्ये देशातील व परदेशातील अनेक रॅली आणि रेसिंग सर्किटमध्ये कंपनीने बक्षीसे मिळवली आहेत. त्यामुळे आपणही या कंपनीच्या दीर्घकालीन रेसमध्ये सहभागी व्हायला हरकत नाही.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकोट्यधीश होण्याचा मॅकेंन्झी फंडा\nडोळे, कान उघडे ठेवा व जे तुम्हांस समजतं तेच खरेदी करा…(भाग-२)\n२०१९ चे आर्थिक कॅलेंडर (भाग-२)\nडोळे, कान उघडे ठेवा व जे तुम्हांस समजतं तेच खरेदी करा…(भाग-१)\n२०१९ चे आर्थिक कॅलेंडर (भाग-१)\nअर्थकारणातील वर्तन आणि गुंतवणुकीचे मानसशास्त्र (भाग-२)\n‘मी पण सचिन’ ट्रेलर रिलीज\nमाणसाने तळहातावरच्या रेषा बघण्यापेक्षा मनगटातील सामर्थ्य बघावे : दाभोलकर\nकॉंग्रेसने मुस्लिम, दलितांचं वाटोळं केलं : ना. पाशा पटेल\nशेतकऱ्यांचा विमा परस्पर काढणाऱ्या बॅंकावर कारवाई : सचिन बारवकर\nपुण्याचा फुल बाजार भारतात अव्वल असावा\nविद्यमान लोकप्रतिनिधी��ना विरोध म्हणूनच जनतेची मला साथ\nबेळगाव येथून तस्करी होणारे खवले मांजर जप्त\nकर्मचाऱ्यांच्या गाडया पार्किंगमध्ये अन् ग्राहकांच्या गाड्या रस्त्यावर\nपुसेसावळीकरांवर आता “सीसीटीव्हीची’ नजर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-164-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-19T06:25:45Z", "digest": "sha1:XGJULVBC7HYEFGEWCUOSULXSCCHXORL7", "length": 9063, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सिंगापुरातील 164 वर्ष जुन्या मंदिराचे जतन | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसिंगापुरातील 164 वर्ष जुन्या मंदिराचे जतन\nसिंगापुर – सिंगापुरात 164 वर्ष जुने प्राचीन हिंदु मंदिर असून त्याचे जतन करण्यासाठी त्याच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी 20 कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत. एक वर्षापासून हे काम केले जात असून त्यासाठी भारतातून 20 कारागीर येथे मागवण्यात आले आहेत. श्री श्रीनिवास पेरुमर मंदिर हे येथील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराची प्राचीन बांधकाम व नक्षीकाम शैली कायम ठेऊन त्याचे नुतनीकरण केले जात असल्याने त्या कामाला वेळ लागत आहे पण हे काम वेळापत्रकानुसार सुरू असल्याची माहिती मंदिराच्या व्यवस्थान सूत्रांनी दिली. सिंगापुरातील ज्या भागाला मिनी भारत म्हणून ओळखले जाते त्या भागात हे मंदिर आहे.\nएप्रिल महिन्यात हे काम पुर्ण होईल अशी अपेक्षा आहे. त्यानिमीत्त येथे मोठा उत्सवही आयोजित करण्यात आला आहे. भारतातून या ठिकाणी होणाऱ्या धार्मिक कार्यासाठी 39 पुजाऱ्यांना आमंत्रित केले जाणार आहे. मंदिराचा हा धार्मिक विधी सुमारे पाच महिने चालणार आहे. सिंगापुर सरकारने या मंदिराला प्राचीन वास्तुचा दर्जा दिला असून तेथील सरकारच्या नियमानुसर दर बारा वर्षांनी मंदिराचे नुतनीकरण केले जाणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकोलंबिया पोलीस अकादमीवर दहशतवादी हल्ला ; 20 ठार, 72 जखमी\nअमेरिकन शिष्टमंडळाचा दाओस दौरा ट्रम्प यांनी केला रद्द\nइस्त्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची मोदींशी चर्चा\nसुदानच्या अध्यक्षांच्या राजप्रासादाबाहेर निदर्शने\nथेरेसा मे यांनी विश्‍वासदर्शक ठराव जिंकला\nजर्मनीत विमानतळ सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या काम बंदमु��े शेकडो उड्‌डाणे रद्‌द\nकेनियातल्या हॉटेलवरच्या दहशतवादी हल्ल्यात 14 ठार\nकडाक्‍याच्या थंडीने गारठून सीरियात 15 बालकांचा मृत्यू\nपाकिस्तानची वेगाने वाढती लोकसंख्या म्हणजे “टाईम बॉंब’- पाक सर्वोच्च न्यायालय\nचैतन्य बझारमध्ये दीड लाखाचे साहित्य लंपास\nम्हासुर्णेतील जिल्हा बॅंकेच्या शाखेचे नवीन जागेत स्थलांतर\nडॉ. तेलतुंबडे यांच्या जामिनावर 22 जानेवारीला सुनावणी\n‘हायब्रीड’ बाईकचा प्रयोग पुण्यात यशस्वी\nडान्सबार बंदीसाठी सरकार प्रयत्नशील\n…म्हणून मोदी जनतेला छळतात – राज ठाकरे\nमुख्यमंत्री फडणवीस सोमवारी दौलतनगरला\nखरोशी पूल दुर्घटनेत दोषी अभियंत्यावर गुन्हे दाखल करा\nनवदाम्पत्याला लुटणारे दोघे जेरबंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/agro/climate-smart-farming-115970", "date_download": "2019-01-19T06:53:01Z", "digest": "sha1:YM4MRX6BGM4K2WA4ZT4BV7JOBPIYUXDZ", "length": 28116, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "Climate Smart Farming युगांडाची `क्लायमेट स्मार्ट` शेती | eSakal", "raw_content": "\nयुगांडाची `क्लायमेट स्मार्ट` शेती\nरविवार, 13 मे 2018\nआफ्रिकेबद्दल आपल्या प्रत्येकालाच प्रचंड कुतूहल असतं. मानव जातीचा उगमच आफ्रिकेत झालेला आहे. त्यामुळे आफ्रिकेबद्दल उत्सुकता असतेच. नेदरलॅंडमधील वाखनिनन विद्यापीठ आणि आफ्रिकेतील युगांडामधील मेकेरेरे विद्यापीठ यांनी आयोजित केलेल्या `वातावरणातील बदल आणि शेती आणि इतर नैसर्गिक संसाधनात करावयाचं अनुकुलन` या विषयावरच्या एका लघू अभ्यासक्रमाला जाण्याचा योग आला. या अभ्यासक्रमात तज्ज्ञांच्या सादरीकरणाबरोबरच नाईल नदी बघणे, शेतकऱ्यांचे, पशुपालकांचे, मासेमारांचे प्रयोग समजून घेण्याची संधी मिळाली.\nआफ्रिकेबद्दल आपल्या प्रत्येकालाच प्रचंड कुतूहल असतं. मानव जातीचा उगमच आफ्रिकेत झालेला आहे. त्यामुळे आफ्रिकेबद्दल उत्सुकता असतेच. नेदरलॅंडमधील वाखनिनन विद्यापीठ आणि आफ्रिकेतील युगांडामधील मेकेरेरे विद्यापीठ यांनी आयोजित केलेल्या `वातावरणातील बदल आणि शेती आणि इतर नैसर्गिक संसाधनात करावयाचं अनुकुलन` या विषयावरच्या एका लघू अभ्यासक्रमाला जाण्याचा योग आला. या अभ्यासक्रमात तज्ज्ञांच्या सादरीकरणाबरोबरच नाईल नदी बघणे, शेतकऱ्यांचे, पशुपालकांचे, मासेमारांचे प्रयोग समजून घेण्याची संधी मिळाली.\nजागतिक तापमान वाढीमुळे वातावरणातील बदल आणि त्याचा शेती व अन्य नैसर्गिक संसाधनांवर होत असलेला अनिष्ट परिणाम हा जागतिक चिंतेचा विषय बनला आहे. खास करून आशिया आणि आफ्रिका खंडावर त्याचा फार मोठा परिणाम होत आहे. भारतातील मॉन्सूनचा स्वभाव बदलणे, टोकाच्या हवामान निगडित घटनांमध्ये वाढ होणे, उष्णता लहरींची निर्मिती, दुष्काळ अशा घटनांचं प्रमाण वाढत चाललं आहे. आफ्रिका खंडातील देशांनाही मोठा फटका बसत आहे.\nविषुववृत्तावर आफ्रिका खंडाच्या पूर्वेस वसलेला युगांडा हा देश पूर्वेकडून केनिया, उत्तरेकडून दक्षिण सुदान, पश्चिमेकडून कोंगो, दक्षिणेकडून तांझानीया आणि नैऋत्येकडून रवांडा देशाने वेढलेला आहे. देशाचा बहुतांश भाग हा नाईल नदीच्या खो-यात मोडतो. तसेच जगातील सर्वात मोठे विषववृत्तीय गोड्या पाण्याच्या सरोवराची (विक्टोरिया लेक) नैसर्गिक देण या देशाला मिळाली आहे.\nयुगांडाच्या एंटेबे विमानतळावर दुपारी पोचलो आणि जोरदार पावसाने स्वागत केले. विमानतळावरून सुमारे ५० किमी अंतरावर युगांडाची राजधानी कंपाला शहराकडे निघालो. सभोवती सगळीकडे शेतीचा प्रदेश. जागोजागी मका, कॉफी, केळी, आलू, रताळूचे छोटे छोटे मळे फुलले होते. विदर्भातल्या एप्रिल महिन्याच्या कडक उन्हातून पोचल्याने युगांडाचा गारवा सुखावत होता. दुसऱ्या दिवशी लघू अभ्यासक्रम सुरू झाला. दोन दिवस शेतकऱ्यांना भेटायचं ठरलं. स्थानिक मेकेरेरे विद्यापीठ स्थानिक शेतकऱ्यांबरोबर बदलत्या पर्यावरणात शेती कशी टिकवायची, या विषयावर काम करते. त्यांच्या कार्यक्षेत्रात क्षेत्रभेट करण्याचं ठरलं.\nकंपाला पासून १४० किमी अंतरावर वसलेलं मसाका हे जिल्ह्याचं ठिकाण. हा प्रामुख्याने शेतीचा जिल्हा. पहिल्या दिवशी आमचा मुक्काम हाजी नावाच्या शेतकऱ्याच्या शेतीवर होता. हाजी हे युगांडन मुस्लिम. मक्केची वारी करून आलेले. तुलनेने थोडेसे सधन आणि सुशिक्षित शेतकरी. त्यांचं संपूर्ण कुटुंबच शेतीत वसलेलं. त्यांना तीन बायका, डझनभर पोरं. सगळे शेतीत जबाबदारीने काम करणारे. प्रत्येकाच्या कुवतीनुसार कामाची वाटणी केलेली. हाजी साहेबांच्या शेतीची दोन महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे नगदी पिके व इतर पिकांचा त्यांनी साधलेला ताळमेळ आणि शेतामध्ये जपलेली विविधता. शेतामध्ये पिकणाऱ्या गोष्टी ह्या प्रथमत: शेतकऱ्याच्या कुटूंबाला चाखता यायला हव्यात जेणे करून अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि सकस असं अन्न कुटूंबाला मिळेल हा हाजी साहेबांचा दृष्टिकोन महत्त्वाचा वाटला. त्या अनुषंगाने सर्व हंगामी भाज्या, फळे, दुध, अंडी, मांसाकरिता जनावरांची रेलचेल हाजी यांच्या शेतात होती. नगदी पिकातही अगदी निकटगामी आणि दूरगामी असे दोन प्रकार दिसले. दूरगामी फायदा आणि शेतीला तीव्र हवेचा फटका बसू नये म्हणून एका एकरात निलगिरीची लागवड केलेली होती. युगांडामध्ये विजेच्या पोल करिता लोखंडाऐवजी निलगिरीचे पोल वापरतात. त्यामुळे साधारणत: ७ ते १० वर्षांत शेतकऱ्यांना एकरकमी पैसे मिळतात. निकटगामी नगदी पिकांत कॉफी आणि पॅशनफ्रुटचा समावेश होतो. युगांडातली कॉफी ही अत्यंत चांगल्या दर्जाची समजल्या जाते. त्यामुळे तिला युरोपात बरीच मागणी आहे. कॉफीचे दोन वाण युगांडात प्रचलित आहेत, रोबुस्टा आणि अरेबिका. अरेबिका कॉफी ही मका, केळी, डाळवर्गिय पिकात मिश्र पीक म्हणून घेतात जेणे करून मिश्र पिकातून गळणाऱ्या पाला पाचोळ्याचं खतं कॉफीसाठी मिळतं. पॅशनफ्रुट हे आंबट चवीचं फळ संपूर्ण युगांडात आवडीने खाल्लं जातं आणि युरोपियन राष्ट्रात त्याची मोठी निर्यातसुद्धा केली जाते.\nयुगांडाच्या काही भागात नगदी पीक म्हणून चहा, कापूस आणि तंबाकू सुद्धा लावल्या जाते. केळी हा युगांडन लोकांचा विक पॉइंट. रस्ताच्या कडेला विक्रीकरिता ठेवलेले कच्च्या केळीचे घड बघणे हा आनंददायी अनुभव असतो. वाफवलेल्या केळीचे पदार्थ जेवणाचा अविभाज्य भाग असतो. प्रत्येक घराच्या परसबागेत केळीची झाडं अवश्य बघायला मिळतात. हाजी साहेबांच्या शेतात इतर पिकांमध्ये टोमॅटो, वांगे, विविध प्रकारची डाळवर्गिय पिके, मका, कोबी, मिरची बहरलेली होती. “घरच्या खाद्यानांच्या गरजा भागवून माझ्या शेतातून मला दररोज काही तरी नगदी रक्कम मिळावी हा माझा उद्देश असतो,” हाजी साहेब म्हणाले. पाळीव जनावरांची युगांडात रेलचेल आढळते. सुमारे ९५ टक्के पाळीव जनावरांचे पालन छोटे आणि सीमांत शेतकरी करतात.\nदुसऱ्या दिवशी मसाका शहरापासून ३५ किलो मीटरवर अगदी डोंगर-दऱ्याच्या आत एका स्थानिक आदिवासी गावात होतो. आम्ही पोहोचलो तेव्हा गावकरी एकत्र येऊन आंब्याच्या एका विशाल झाडाखाली बसले होते. आंब्याचं झाड हिरव्या कैऱ्यांनी बहरलं होतं. बैठकीत स्त्रियांचा सहभाग लक्षणीय होता. युगांडन शेतीत स्त्रियांची भूमिका मध्यवर्ती असते. बैठकीला आलेले सगळे जण सहकारी संस्थेचे सभासद होते. युगांडात शेतकरी सहकारी चळवळ प्रभावीपणे काम करते. डेविड गोर्डन या इंग्रज अधिकाऱ्याने १९५० ते युगांडा ब्रिटिशांपासून स्वतंत्र होईपर्यंत म्हणजे १९६२ पर्यंत सहकारी चळवळ मजबूत होण्यासाठी बरीच मेहनत घेतली होती. मात्र सत्तरच्या दशकात सहकारी चळवळ मोडकळीस आली. सध्या अगनेज अपीन अपिआ या सामाजिक कार्यकर्तीने युगांडात महिलांच्या सहकार क्षेत्राला बरीच मजबुती दिली आहे.\nगेल्या काही वर्षांपासून या परिसरात पाण्याची कमतरता जाणवायला लागली आहे. त्यामुळे मेकेरेरे विद्यापीठांच्या तज्ज्ञांसोबत प्रत्येक शेतात जलसंधारणाचं काम चोखपणे केलं. प्रत्येक घराच्या छतावरचं पाणी प्लॅस्टिकने आच्छादीत केलेल्या मोठ्या शेततळ्यात गोळा होतं. गप्पा सुरू झाल्या. गेल्या काही वर्षांमध्ये निसर्ग चक्रात बराच फेरबदल झाल्याची मांडणी प्रत्येक जण करत होता. एप्रिल आणि मे महिन्यात युगांडामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो. (सुमारे ६०० ते ८०० मिमी पाऊस या दोनच महिन्यांत कोसळतो.) मात्र भारताप्रमाणेच तिथेही आता दोन पावसांमधलं अंतर वाढलेलं आहे. नवीन बुरशी, कीटकांचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. अशा बदलत्या परिस्थितीत स्थानिक लोकांनी जलसंधारणाची कामे करणे, दुष्काळ प्रतिबंधक वाण वापरणे, शेतीला जोडधंद्यांची जोड देणे, पाळीव प्राण्यांची जोड देणे अशी अनेक जुळवणुकीची पावलं उचलली आहेत. चर्चेनंतर एका शेतकरी महिलेने तिचं शेत दाखवायला नेलं. शेतात सगळीकडे विविधता खुणावत होती. कसावा आणि रताळू हे दोन कंद आंतरपीक म्हणून जागोजागी लावले होते. शेतीच्या प्रत्येक कानाकोपऱ्याचा उपयोग करण्यात आला होता. शेताच्या मध्ये छोट्याश्या तुकड्यावर घरच्या घरी खाण्यापुरता ऊस बहरला होता. तिने लगेच उसाचे काही धांडे आमच्यासाठी तोडून आनले. बांधावरच खात बसलो. ऊस खाता खाता मनात विचार येत होते की, शेतात जपलेली विविधता, शेती हे छोटं पाणलोट क्षेत्र मानून केलेलं जलसंधारण आणि शेतीला जोड धंद्यांची दिलेली साथ या तीन गोष्टी बदलत्या पर्यावरणाच्या काळात शेतकऱ्याला तारणार आहेत. त्या दृष्टीने धोरणात्मक पातळीवर तसेच शेतकऱ्यांनी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे.\nजागतिक तापमान वाढीमुळे वातावरणातील बदल आणि त्याचा शेती व अन्य नैसर्गिक संसाधनांवर होत असलेला अनिष्ट परिणाम हा जागतिक चिंतेचा विषय बनला आहे. खास करून आशिया आणि आफ्रिका खंडावर त्याचा फार मोठा परिणाम होत आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी युगांडातील शेतकऱ्यांनी निवडलेला मार्ग अनुकरणीय आहे. शेतात जपलेली विविधता, शेती हे छोटं पाणलोट क्षेत्र मानून केलेलं जलसंधारण आणि शेतीला जोड धंद्यांची दिलेली साथ या तीन गोष्टी बदलत्या पर्यावरणाच्या काळात शेतकऱ्याला तारणार आहेत, याची जाणीव युगांडीतील शेतकऱ्यांचे प्रयोग बघून पक्की झाली.\nलेखक परिसरशास्त्र (इकॉलॉजी) या विषयातील तज्ज्ञ असून रॉकफेलर फाउंडेशनचे फेलो आहेत.\nकांदा माळरानावर फेकण्याची वेळ (व्हिडिओ)\nटाकळी हाजी - पाणी व्यवस्थापन व उत्तम हवामानामुळे मागील हंगामात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करण्यात आली होती. कांद्याला बाजारभाव मिळेल या...\nमालेगाव तालुक्यात तरूणासह तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nमालेगाव : कर्ज नापिकी व शेतमालाला भाव नसल्याने तरूणासह तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. या घटनांमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. मालेगाव ...\nएकी, नियोजनातून बदलले शेतीचे रूप\nजालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्‍यामध्ये वसलेलं म्हसला हे गाव. सुमारे एक हजार लोकवस्तीच्या या गावातील म्हसलेकर बंधू म्हणजे एकी आणि कष्टाला प्राधान्य...\n४५ पिशवी कांद्याची पट्टी अवघी ९५ रुपये\nवडगाव निंबाळकर - बारामती बाजार समितीत भाव नाही; म्हणून चोपडजच्या कानाडवाडीतील शेतकऱ्याने कोल्हापूरच्या मार्केटमध्ये कांदा पाठविला. पण तेथेही तीच...\nजिलेटीनच्या स्फोटात शेतकरी ठार\nसिन्नर - सोनांबे येथे विहिरीचे खोदकाम सुरू असताना विहिरीच्या बाजूला ठेवलेल्या जिलेटीन कांड्यांचा...\nसरकारचा घडा भरला : शरद पवार (व्हिडिओ)\nसासवड : \"प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकू म्हणून जनतेची फसवणूक करणे आणि कर्जमाफी देऊ म्हणून शेतकऱ्याची चेष्टा करणे, हे केंद्रातील व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokmanas-news/loksatta-readers-letter-part-176-1662509/", "date_download": "2019-01-19T07:01:37Z", "digest": "sha1:OVFN2RC5FT7CRNIFRNYUIVW5FBL7SLTA", "length": 44607, "nlines": 227, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta readers letter part 176 | कुवत कमी, याचा लोकशाहीला क्लेश.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nकुवत कमी, याचा लोकशाहीला क्लेश..\nकुवत कमी, याचा लोकशाहीला क्लेश..\n‘आत्मक्लेश.. आपोआप’ हा अग्रलेख (१२ एप्रिल) वाचला.\n‘आत्मक्लेश.. आपोआप’ हा अग्रलेख (१२ एप्रिल) वाचला. संसदेत विरोधक गोंधळ घालत असतील तर त्यांच्याशी संसदेबाहेर अभ्यासपूर्ण थेट संवाद साधायचा प्रयत्न करता येतो. तसा प्रयत्न केला जाऊन तो अयशस्वी झाला आहे, असे गेले काही वर्ष दिल्लीत दिसत नाही विरोधकांशी समेटाचे सर्व प्रयत्न करून मग पंतप्रधानांनी उपोषण केले असते, तर ते अधिक ताíकक ठरले असते. गेली काही वर्षे विरोधक काहीही करून सत्तास्थानाला डळमळीत करण्याच्या प्रयत्नात आहेत आणि त्याला काही कारणांनी संसदेबाहेर यश येत नसेल तर मग त्याचा राग संसदेत काढतात विरोधकांशी समेटाचे सर्व प्रयत्न करून मग पंतप्रधानांनी उपोषण केले असते, तर ते अधिक ताíकक ठरले असते. गेली काही वर्षे विरोधक काहीही करून सत्तास्थानाला डळमळीत करण्याच्या प्रयत्नात आहेत आणि त्याला काही कारणांनी संसदेबाहेर यश येत नसेल तर मग त्याचा राग संसदेत काढतात परंतु हा राग संसदेत साधकबाधक चर्चा करून काढता येत नाही; कारण त्यासाठी सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांचा, विरोधकांना प्रचंड अभ्यास करावा लागतो आणि त्यातील बारीकसारीक त्रुटी-दोष असल्यास, ते दाखवून द्यावे लागतात परंतु हा राग संसदेत साधकबाधक चर्चा करून काढता येत नाही; कारण त्यासाठी सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांचा, विरोधकांना प्रचंड अभ्यास करावा लागतो आणि त्यातील बारीकसारीक त्रुटी-दोष असल्यास, ते दाखवून द्यावे लागतात असे सर्व करण्याची बौद्धिक कुवत जनतेतून निवडून येणाऱ���या लोकप्रतिनिधींमध्ये हळूहळू कमी होत चालली आहे ही आपल्या लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे असे सर्व करण्याची बौद्धिक कुवत जनतेतून निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींमध्ये हळूहळू कमी होत चालली आहे ही आपल्या लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे दुसरीकडे सत्ताधाऱ्यांचा विरोधी पक्षाशी संवादच शून्यावर आला आहे असे वाटते. विरोधात असताना ज्या निर्णयांवर टोकाचे विरोध केले गेले त्याच निर्णयांचे सरकारात आल्यावर जंगी स्वागत करायचे असे दोन्ही बाजूंनी वारंवार होत आहे दुसरीकडे सत्ताधाऱ्यांचा विरोधी पक्षाशी संवादच शून्यावर आला आहे असे वाटते. विरोधात असताना ज्या निर्णयांवर टोकाचे विरोध केले गेले त्याच निर्णयांचे सरकारात आल्यावर जंगी स्वागत करायचे असे दोन्ही बाजूंनी वारंवार होत आहे यावर खरे तर निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींनी संसदेत अमुक एक प्रश्न उपस्थित करून त्यावर अभ्यासू चर्चा घडवून आणण्याची सक्ती त्यांच्यावर केली गेली पाहिजे. असे न झाल्यास त्यांचे निलंबन, आर्थिक दंड, माघारी बोलावणे, तिकीट कापणे असा काटेकोर कायदा आणावा या मागणीसाठी आता जनतेनेच पुढाकार घेण्याची वेळ आली आहे असे वाटते. लोकशाहीत लोकप्रतिनिधी एकमेकांशी संवादच साधत नसतील तर मग संसदेतील अधिवेशनाची व संसद भवनाची गरज काय\n– प्रवीण आंबेसकर, ठाणे\n‘पहिल्या दिवसाच्या उपवासात मी फक्त कॉफी, केळी, एक अंडे (उकडून), दोन संत्री, भुईमूगदाणे आणि भुईमूगदाण्यांनी पित्त होऊ नये म्हणून लिंबाचा रस, कॉफीने मला बद्धकोष्ठ होतो म्हणून दूध आणि दूध पचायला जड जाऊ नये म्हणून काळ्या मनुका आणि दोन चमचे मध एवढय़ावरच भागवले.’\nवरील वर्णन वाचून वाचकांचा त्याचा सध्या आपल्या देशात चालू असलेल्या उपोषणपर्वाशी संबंध असेल असा समज झाला तर तो अगदीच चूक नाही. वास्तविक वरील वर्णन महाराष्ट्राचे लाडके दैवत पु. ल. देशपांडे यांच्या ‘बटाटय़ाची चाळ’ या प्रसिद्ध पुस्तकातील ‘उपास’ या प्रकरणातील आहे. त्यात आणि आज देशात सुरू असलेल्या उपोषणाच्या फार्सचा किती जवळचा संबंध आहे हे जाणत्यांच्या लक्षात आलेच असेल. कमाल वाटते ती पुलंच्या द्रष्टेपणाची.\n– शरद फडणवीस, बावधन, पुणे\nआधी थापा, मग रडगाणे..\n‘आता मोदींचेही उपोषण’ ही बातमी (११ एप्रिल) वाचून आपल्या प्रधानसेवकांची कीव आली. उपोषण हा स्वातंत्र्योत्तर काळात, आपल्या मागण्���ा सत्ताधारी व्यक्तींकडून मान्य करून घेण्याचा एक मार्ग. ज्यांच्याकडे पूर्ण सत्ता आहे तेच जर उपोषणाला बसू लागले तर मग त्यांच्या हेतूंवर प्रश्न निर्माण होतात. ‘संसदेच्या वाया गेलेल्या तासांसाठी हे उपोषण होणार,’ हे तर आणखी चीड आणणारे आहे. मुळात संसद चालविणे ही सरकारची जबाबदारी आहे. विरोधी पक्षात असताना भाजप नेते अरुण जेटली असेच म्हणत होते. मोदी सरकारची गेली चार वर्षे बघितली तर ती केवळ एककल्ली कारभाराची आहेत. सरकारमध्ये केवळ आणि केवळ मोदी हेच निर्णय घेताना दिसतात. बाकीचे मंत्री हे जणू असून नसल्यासारखे. आणि विरोधकांशी मोदी कसे वागतात हे वेगळे सांगायची गरज नाही. पहिल्यांदा काँग्रेस मुक्त भारत करायची घोषणा करायची. विरोधकांचा जमेल तसा अपमान करायचा, पंडित नेहरू यांच्यासारख्या द्रष्टय़ा नेत्याने या देशासाठी काहीच केले नाही अशा थापा मारायच्या आणि नंतर विरोधक आम्हाला सहकार्य करीत नाहीत, असे रडगाणे गायचे हा मोदींचा स्वभाव आहे.\nआणि आता तर २०१४ सारखी मोदी लाटही नाही. मोदी सरकारला आता प्रत्येक जण प्रश्न विचारू लागला आहे. शेतकऱ्यांची आंदोलने, दलितांची आंदोलने त्यात आता मित्रपक्ष सोडून जात आहेत आणि भाजपला स्वबळावर सत्तेत येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण त्यांना आता तेच सांगायची गरज आहे, जे त्यांनी २०१४ मध्ये सांगितले होते. ‘जनता माफ नाही करणार’.\n– राकेश परब, सांताक्रूझ (मुंबई)\nप्लास्टिकबंदीच्या समर्थकांचे मौन घातकच\nप्लास्टिकबंदीसंदर्भात उत्पादक व त्यांच्या कामगारांनी उच्च न्यायालयात गोंधळ घातल्याचे वृत्त (१२ एप्रिल) वाचले. प्लास्टिक व थर्माकोलचे उत्पादक पद्धतशीरपणे या बंदीमुळे त्यांच्या उद्योगाचे होणारे नुकसान व कामगारांच्या उपासमारीचे चित्र माध्यमातून मांडत आहेत. त्यांची मजल आता न्यायालयात गोंधळ घालण्यापर्यंत गेली आहे. परंतु या बंदीमुळे होणारे फायदे समाजाला त्यांच्या नुकसानीपेक्षा कित्येक पट अधिक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना हा अविघटनशील कचरा उचलण्यास होणारा अब्जावधी रुपयांचा खर्च हा लोकांच्या करातूनच होतो. पर्यावरणाचे व त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचे होणारे नुकसान याची तर आकडेवारी मांडता येणे कठीण आहे. परंतु ज्या सामान्यांच्या हितासाठी हा निर्णय शासनाने घेतला (हल्लीच्या काळात शासन असे निर्णय खरे तर न्यायालयांकडून असे पाहते)आहे त्या नागरी संस्था, नगरसेवक व ग्रामीण लोकप्रतिनिधींनी या बंदीच्या समर्थनार्थ ठराव करून राज्य सरकारला निदान पाठबळ देण्याचे काम करावे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा लोकहिताचा धाडसी निर्णय शिवसेना मंत्र्याने घेतला आहे. शहरी मतदारांच्या मानसिकतेला भावणारा हा निर्णय असतानासुद्धा शिवसेनेची पक्ष म्हणून उदासीनता नक्कीच निराशाजनक आहेच, त्यापेक्षा सामान्यांचे मौन तर फारच घातक आहे.\n– मनोज वैद्य, बदलापूर (ठाणे)\nछप्पन्न इंची अगतिकतेकडे प्रवास..\n‘आत्मक्लेश करून घ्यावा अशा किती घटना घडत आहेत’ याची यादी (‘आत्मक्लेश.. आपोआप’- १२ एप्रिल) खरोखरच क्लेशकारक आहे. परंतु भाजपचा ५६ इंची कांगावा आणि तो उघडा पाडण्यात बहुधा १/५६ इंची पातळीची मुत्सद्देगिरी असलेल्या विरोधकांचे अपयश हे अधिक क्लेशकारक आहे.\nनेमक्या कोणत्या खासदारांनी गोंधळ घातले ते तपशील दिसले नाहीत. ललित मोदी, व्यापमं इत्यादीप्रकरणी लोकसभेत गोंधळ घातल्याबद्दल अडीच वर्षांपूर्वी काँग्रेसचे २५ खासदार पाच दिवसांसाठी निलंबित झाले होते, तितका ‘उपद्रव’ या खासदारांनी या संस्थेला केलेला दिसत आणि संभवत नाही.\nमोदी-भाजप यांच्या ‘सहकार्यावर’ टिकलेल्या पलनीसामी-पन्नीरसेल्वम सरकारच्या अण्णाद्रमुक खासदारांनी हा गोंधळ घातल्यामुळे अविश्वास प्रस्तावावरील चच्रेपासून तोंड लपविण्यास मोदी सरकारला मदत झाली अशी वृत्ते प्रसिद्ध झाली होती. असे असेल तर अण्णाद्रमुक खासदारांवर कारवाई व्हावी याचा सनदशीर मार्गाने आग्रह धरून ५६ इंची कांगावा उघडा पाडता आला असता. परंतु असे डावपेच करण्यात विरोधी पक्ष कमी पडले किंबहुना भाजपच्या डावपेचांना ते बळी पडलेले दिसतात. त्यामुळे विरोधकांचा निषेध करीत स्वत:चे अपयश झाकण्याची भाजपला संधी मिळाली.\n‘आगामी निवडणुकांनंतरचा काळ आपल्यासाठी आपोआपच आत्मक्लेशाचा असेल या चिंतेने त्यांची अन्नावरील वासनाच उडाली आहे’ ही टिप्पणी रास्त आहे. छप्पन्न इंची कर्तृत्वाच्या वल्गनेकडून मोदी आता ‘प्लेइंग व्हिक्टिम’ अशा ५६ इंची अगतिकतेकडे आणि सहानुभूती गोळा करण्याच्या भूमिकेत शिरत असतील.\n– राजीव जोशी, नेरळ\nइतर खासदार-आमदारांकडून अपेक्षाच करणे व्यर्थ\nसचिनने आपला खासदार निधी पंतप्रधान कार्यालयास दिला आणि इतर खासदार-आमदारांनी त्याचा आदर्श घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली; पण मला एक कळत नाही आदर्श घेण्यास सचिनच का हवा नेता कसा असावा पंतप्रधान असलेल्या लालबहादूर शास्त्रीजींचे निधन झाले तेव्हा त्यांच्याकडे किती संपत्ती होती काही वर्षांपूर्वी शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या निधनानंतर जाहीर झालेली त्यांची संपत्ती किती होती काही वर्षांपूर्वी शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या निधनानंतर जाहीर झालेली त्यांची संपत्ती किती होती आमचे सर्वपक्षीय नेते स्वत:चे पगार वाढवण्यासाठी सोयी-सुविधा वाढवण्यासाठी लोकसभा-विधानसभेत सर्वपक्षीय मतभेद विसरून एक होतात. पाच मिनिटांत कोटय़वधी रुपयांची बिले मंजूर करतात.\nतेव्हा जे पगारवाढीसाठी मतभेद विसरून पगारवाढीची मागणी करतात ते सचिनचा आदर्श काय म्हणून घेतील त्यांच्याकडून तशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे. उलट ते म्हणतील, ‘सचिनला कुठे निवडणूक लढवायची आहे त्यांच्याकडून तशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे. उलट ते म्हणतील, ‘सचिनला कुठे निवडणूक लढवायची आहे त्याला कुठे कार्यकत्रे सांभाळायचेत त्याला कुठे कार्यकत्रे सांभाळायचेत त्याला सणा-उत्सवात कार्यकत्रे, विभागातील माणसांना कुठे खूश ठेवायचे आहे त्याला सणा-उत्सवात कार्यकत्रे, विभागातील माणसांना कुठे खूश ठेवायचे आहे त्याने क्रिकेटमधून अमाप संपत्ती कमावली आहे म्हणून आता काही लाख परत केले, आमचा राजकारण हा एकच उद्योग पैसे कमावण्याचा. त्यात आम्ही दान-धर्म सुरू केला तर आमचे कसे होणार त्याने क्रिकेटमधून अमाप संपत्ती कमावली आहे म्हणून आता काही लाख परत केले, आमचा राजकारण हा एकच उद्योग पैसे कमावण्याचा. त्यात आम्ही दान-धर्म सुरू केला तर आमचे कसे होणार’ वगरे वगरे. ज्या नेत्यांची आतापर्यंत संपत्ती जाहीर झाली (भुजबळ वगरे) ती नुसती वाचतानाही सर्वसामान्य माणसाला- मतदाराला धाप लागते.\nकितीही मिळाले तरी त्यांना समाधान नाहीच. जे नेते अन्नधान्य, नवीन प्रकल्प, जनावरांचा चारा, शेण, बालकांचा आहार, सुरक्षा दलांचा शस्त्रास्त्र-गणवेश, शवपेटय़ा, कॉमनवेल्थसारखे महोत्सव कशा-कशातही पैसे खाणे सोडत नाहीत आणि आरोप झाल्यावर कधी जेलमध्ये गेलेच तर सतत आपण निर्दोष असल्याचे सांगत निर्लज्जपणे दोन्ही हात उंचावून लोकांना अभिवादन करतात. ते जामिनावर सुटले तरी शत्रुराष्ट्रावर विजय मिळवून आल्यासारखे त्यांच्या मिरवणुका काढल्या जातात. हजारो-लाखो लोक मिरवणुकीत भाग घेतात. हे पाहता आमचे नेते सचिनचा आदर्श घेतील असा आशावाद ठेवणे म्हणजे भाकड गायीकडून दुधाची अपेक्षा करणे. अशा भ्रष्ट नेत्यांच्या ‘हम तुम्हारे साथ है’ वगरे घोषणा देत जोपर्यंत आपण मागे फिरणार तोपर्यंत हे असेच चालणार.\nभ्रष्ट नेत्यांना सर्वसामान्यांमध्ये मोकळेपणे फिरणे अशक्य व्हायला हवे. पण इथे जितका नेता भ्रष्ट तितकी जनता त्याच्या मागे अधिक. त्यामुळे आपल्या पात्रतेनुसार आपल्याला नेते मिळणार. शास्त्रीजी, कलामसाहेब हा इतिहास झाला. वर्तमान वेगळा आहे.\n– मनमोहन रो. रोगे, ठाणे\n‘लालकिल्ला’ या सदरातील ‘दलित आक्रोशाची बोथट हाताळणी’ (९ एप्रिल) हा लेख वाचला. २ एप्रिलच्या भारत बंदने अनेक राजकीय पक्षांची झोप उडवली. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा ‘गरवापर’ होतो याची किती उदाहरणे समाजापुढे दाखवली गेली हा प्रश्न कोणीच विचारत नाही. उलट या कायद्याची अंमलबजावणी नीट होत नाही हे वास्तव आहे. महाराष्ट्रात भोतमांगे कुटुंबाला न्याय मिळाला का हा प्रश्न कोणीच विचारत नाही. उलट या कायद्याची अंमलबजावणी नीट होत नाही हे वास्तव आहे. महाराष्ट्रात भोतमांगे कुटुंबाला न्याय मिळाला का नितीन आगेच्या कुटुंबाला न्याय मिळाला का नितीन आगेच्या कुटुंबाला न्याय मिळाला का अशी शेकडो उदाहरणे देता येतील. संविधानाच्या १५(२), १७, २९ (२), ३५, २४४ आणि ३७१ (९अ) नुसार जातीआधारित भेदभाव करण्यास मनाई करण्यात आली आहे. तरीही अस्पृश्यता नष्ट झाली असे म्हणणे धाडसाचे ठरेल.\nअन्याय-अत्याचारांचे प्रमाण कमी न होण्याची अनेक कारणे आहेत. या कायद्याच्या अंमलबजावणीत कुठे तरी कमतरता जाणवते. सन २०१३ मध्ये १५,३०० केसेसपैकी फक्त १०४२ निवाडे झाले. पोलिसांनी किमान १०,००० आरोपपत्रे दाखल केली असताना, ५४९९ निर्दोषमुक्त झाले. बऱ्याचशा प्रकरणांत कोर्टाबाहेर तडजोड केली जाते. हेही जाणवते की अशा अत्याचारित लोकांवर दबाव टाकला जातो काय अशी शंका येण्याचे एक महत्त्वपूर्ण कारण म्हणजे न्यायप्रणालीमध्ये असणाऱ्या लोकांचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन. त्याहीमुळे असेल, पण अ‍ॅट्रॉसिटी खटल्यांत ‘दोषसिद्धी दर’ (कन्व्हिक्शन रेट) केवळ ३० टक्के आहे. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे नुसतीच नावाला असलेली विशेष न्यायालये. कायद्याने तरतूद केली असली तरी प्रत्यक्षात मात्र विशेष न्यायालयावर अनेक खटल्यांचे ओझे आहे.\n२ एप्रिलचा संताप अनेक राजकीय पक्षांचे भवितव्य धोक्यात आणणारा आहे. सरकारने तसेच राजकीय पक्षांनी दलित शक्तीला दुर्लक्षित केले तर येत्या निवडणुकीत त्याचा फटका राजकीय पक्षांना बसेल यात शंका नाही.\n– विश्वास माने, चेंबूर (मुंबई)\nदुकाने व आस्थापना अधिनियम, १९४८ मध्ये शासनातर्फे बदल करण्यात येऊन महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम २०१७ अमलात आला. यानुसार संपूर्ण महाराष्ट्रात ० ते ९ कामगार असलेल्या आस्थापनांना आता शॉप अ‍ॅक्ट लायसन्स नोंदणी बंधनकारक नाही. त्याऐवजी अशा आस्थापनांनी कामगार मंत्रालयाकडे सरकारी पोर्टलवरून नोंदणी करून व्यवसाय सुरू केल्याची सूचना देणे आवश्यक आहे. यासाठी ऑनलाइन पावती तात्काळ उपलब्ध करून देण्यात येत आहे. परंतु या पावतीवर दुकाने निरीक्षकांची डिजिटल स्वाक्षरी येत नसल्याने बँकांचे कर्मचारी चालू खाते उघडण्यासाठी या पावतीला पुरावा म्हणून ग्राह्य़ धरण्यास नकार देत आहेत व व्यावसायिकांची अडवणूक करत आहेत. यात संबंधितांनी लक्ष घालून योग्य त्या सुधारणा कराव्यात.\n– प्रवीण तरहाळ, श्रीरामपूर (अहमदनगर)\nउसाची लागवड कमी होण्यासाठी शेतीपंपांना मीटर बसवणे गरजेचे\n‘वाळवंटी घाई..’ हा अग्रलेख (६ एप्रिल) वाचला. राज्यात उसाचे क्षेत्र अतोनात वाढल्याने परिस्थिती खूप गंभीर आहे; पण याकडे शासन गांभीर्याने पाहील वा प्रशासन विचार करील अशी मुळीच परिस्थिती नाही. तात्पुरत्या काही उपाययोजना करून वेळ मारून नेणे हेच एक धोरण दिसते.\nमराठवाडय़ासारख्या भागात उसाचे उत्पादन का वाढते याचा मुळाशी जाऊन कोणी विचार करीत नाही. उसाचे उत्पन्न घेण्यासाठी प्रामुख्याने जमीन, पाणी व वीज या तीन गोष्टींची गरज असते. या तीन बाबी म्हणजेच कृषी, जलसिंचन व ऊर्जा या तीन मंत्रालयांशी संबंधित आहेत. प्रत्यक्षात याबाबत या तीन खात्यांमध्ये समन्वय आहे, असा कोणी दावा करणार नाही. जायकवाडी, उजनी यांसारख्या प्रकल्पांमुळे उसाच्या क्षेत्रात प्रचंड वाढ झाली आहे. एकदा पाणी मिळाले की, विजेबाबत त्यांना चिंता नसते, कारण ती अधिकृतपणे नाही मिळाली तरी अनधिकृतपणे मिळण्याची बहुधा खात्री असते. ती किती वापरली याचे मो���माप नसते, त्याचा कुठेही हिशोब नसतो. शासन सांगते की, वीज पुरेशी नसल्याने शेतीपंपांना विजेचे भारनियमन करावे लागते. बऱ्याच शेतकऱ्यांचा समज असतो की, उसाला जास्त पाणी दिले की, जास्त उत्पन्न मिळते. मग आठ तास किंवा दहा तास पंप सुरू असतो. महावितरण कंपनी शेतीपंपांना सरासरी वापराने वीज बिल आकारते, जेणेकरून शासनाकडून जास्तीत जास्त अनुदान मिळेल व वीजगळती कमीत कमी दाखविता येईल. वीज बिल वसुलीची फारशी काळजी नसते, कारण अधूनमधून शासन थकबाकीसाठी वीजजोडणी तोडू नका असा फतवा काढत असतेच. त्यामुळे ना शेतकऱ्यांना बिल भरण्याचा प्रश्न ना वीज कंपनीला वसुलीचा प्रश्न\nवीज कायदा २००३ च्या कलम ५५ नुसार प्रत्येक वीज ग्राहकाला वीज मोजून दिली पाहिजे व वापरलेल्या विजेचेच बिल दिले पाहिजे; पण याबाबतीत महावितरण कंपनी कायम टाळाटाळ करीत आहे. वीज मोजून दिली तरच विजेचा काटकसरीने वापर होईल. वीज कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्याचे काम ‘महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग’ या संस्थेकडे आहे; परंतु ही संस्था योग्य प्रकारे नियंत्रण ठेवत नाही, असे नाइलाजाने म्हणावे लागते. सर्व ग्राहकांना मीटर बसविण्याची मुदत दोन वर्षे होती, म्हणजेच २००५ पर्यंत सर्व कृषिपंपांना मीटर लावून रीडिंगप्रमाणे आकारणी केली तर आज निर्माण झालेले विजेचा अतोनात वापर, जमिनीचे वाळवंटीकरण, कृषिपंपधारकांकडे असलेली २२ हजार कोटी रुपये थकबाकी असे प्रश्न उपस्थित झाले नसते. वीजदरवाढीच्या प्रत्येक सुनावणीत यावर खूप मोठय़ा प्रमाणात टीका होत असते. कंपनी त्याला थातूरमातूर उत्तर देत असते आणि आयोगाची त्यावर अतिशय मिळमिळीत भूमिका असते.\n२०१४ च्या दरवाढीच्या निर्णयानुसार कंपनीने मार्च २०१८ पर्यंत सर्व शेतीपंपांना मीटर बसविणे बंधनकारक करण्यात आले होते, पण मुदत संपून गेली तरी अजून कामाला सुरुवात नाही. आता तर कंपनीने सांगितले की, दरवर्षी एक लाख मीटर बसविण्यात येतील. म्हणजेच आणखी १५ वर्षे असेच चालणार. विजेच्या अनियंत्रित वापरामुळे जमिनीतील पाण्याची पातळी अतिशय खोल गेली आहे.\nमहाराष्ट्राच्या वाळवंटीकरणाचे हेच एकमेव कारण आहे. एकीकडे जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवीत असताना दुसरीकडे अनियंत्रितपणे पाणी उपसले जात आहे. विजेचे व पाण्याचे अतिशय जवळचे नाते आहे. वीज जपून वापरली त��� पाण्याची बचत होईल. वापरानुसार बिल न आकारल्याने थकबाकीची रक्कम वाढत जाते. याचा परिणाम म्हणून त्याचा बोजा इतर वीजग्राहकांवर पडतो. महावितरण कंपनी हजारो कोटी रुपये खर्च करून वेगवेगळ्या योजना राबवीत आहे; पण शेतीपंपांना मीटर बसविण्याइतके महत्त्वाचे दुसरे कोणतेही काम नाही हे मी माझ्या स्वत:च्या अनुभवावरून सांगू शकतो.\n– अरविंद गडाख, (नि. मुख्य अभियंता व माजी समन्वयक अक्षय प्रकाश योजना), नाशिक\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजाणूनबुजून टीका कराल तर मी देखील शांत राहणार नाही - रवी शास्त्री\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरण: सेवकाने दिला दगा, तरुणीने केले ब्लॅकमेल, ३ अटकेत\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nये बारामतीमध्ये बघतोच तुला; अजित पवारांचे गिरीश महाजनांना आव्हान\nतुमच्याकडे दुसरं काम नाही का; हार्दिक पांड्या प्रकरणावरून स्वरा भास्करचे कोर्टाला चिमटे\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/view_thalakBatmya.php?tbid=3604", "date_download": "2019-01-19T06:52:32Z", "digest": "sha1:BXWMRJBQGAJZSBPR56WXQA77WPVBGCRM", "length": 19793, "nlines": 106, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१\nआपली गडचिरोली | राजकिय | प्रशासकिय | शैक्षणिक | माध्यमे | पर्यटन | आरोग्य | संस्था | व्यक्तीविशेष | वाटाडया | दूरध्वनी\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्ड्यात पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न्युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nजुन्या कार्यकर्त्यांमध्ये जान फुंकत आहेत शिवसेनेचे संपर्कप्रमुख\nगडचिरोली, ता.१३:शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यानंतर जिल्हा संपर्कप्रमुख किशोर पोतदार यांनी जिल्ह्याचा दौरा करुन शिवसेनेसाठी रक्त आटवणाऱ्या; पण सदय:स्थितीत पक्षापासून दूर असलेल्या चार निष्ठावंतांची भेट घेऊन पक्षात जान फुंकण्याचा प्रयत्न केला. पोतदार यांच्या प्रयत्नामुळे शिवसेना पुन्हा नवी उभारी घेईल, असे जाणकारांना वाटत आहे.\nजिल्हा संपर्कप्रमुख किशोर पोतदार यांनी शिवसंपर्क अभियानांतर्गत उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार यांच्यासह नुकताच जिल्हा पिंजून काढला. या अभियानादरम्यान त्यांनी धानोरा येथील ज्येष्ठ शिवसैनिक मुन्ना चंदेल यांची भेट घेतली. यावेळी पोतदार यांनी शिवसेना पक्षप्रमुखांचे आदेश समजावून सांगितले. यावर मुन्ना चंदेल हेही भारावून गेले. आपण मागील ३० वर्षांपासून नि:स्वार्थपणे शिवसेनेचे काम करीत असून, घरची भाकर खाऊंन धानोरा तालुक्या�� गोरगरीब जनतेची सेवा करून शिवसेनेचा आवाज बुलंद ठेवण्याचे काम केले. तालुकाप्रमुख असताना आपण धानोरा पंचायत समितीचे उपसभापती व जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले. तसेच धानोरा तालुक्यातील ५० टक्के ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे सरपंच बसविले. त्यामुळे पक्षप्रमुखांच्या स्वळाबर निवडणूक लढविण्याच्या घोषणेला आपला पूर्ण पाठिंबा असून, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार निवडून आण्यासाठी प्राणाची बाजी लावू, असे मुन्ना चंदेल यांनी संपर्कप्रमुखांना आश्वस्त केले.\nयानंतर पोतदार यांनी चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा येथील ज्येष्ठ शिवसैनिक डॉ.सत्यविजय दुधबळे यांची भेट घेतली. यावेळी डॉ. दुधबळे यांनी तालुकाप्रमुख असताना आपण ६० टक्के ग्रामपंचायतींचे सरपंच, ४ जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापती निवडून आणून तालुक्यात शिवसेनेचा दरारा निर्माण केला होता, असे सांगितले. वैद्यकीय व्यवसाय असल्याने आपला गोरगरीब जनतेशी संबंध येतो. त्याचा फायदा शिवसेनेच्या राजकीय वाढीसाठी झाला, असे सांगून डॉ. दुधबळे यांनी पक्षप्रमुखांच्या भूमिकेला आपला पाठिंबा जाहीर केला.\nकिशोर पोतदार यांनी आरमोरी येथील ज्येष्ठ शिवसैनिक श्रीरंग धकाते यांचीही भेट घेतली. मागील ३० वर्षांपासून आपण शिवसेनेचे काम करीत असून, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, बांधकाम सभापती असे शिवसेनेचे लोकप्रतिनिधी म्हणून यशस्वीरित्या काम केले. वेळोवेळी गोरगरीब शिवसैनिकांसाठी धावून गेलो. तसेच आरमोरी विधानसभा क्षेत्राून १५ वर्षे शिवसेनेचा आमदार निवडून आण्यात आपली अपार मेहनत होती, असे श्रीरंग धकाते यांनी किशोर पोतदार यांना सांगितले. त्यांनीही उद्धव ठाकरे यांच्या स्वबळावर लढण्याच्या घोषणेचे स्वागत करुन यापुढे शिवसेनेसाठी पूर्णवेळ काम करण्याचा मनोदय व्यक्त केला.\nआरमोरी येथील दुसरे ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रशेखर मने यांचीही किशोर पोतदार यांनी सदिच्छा भेट घेतली. आपण स्वत: जिल्ह्यात शिवसेनेची स्थापना केली. आरमोरी ग्रामपंचायतीचा सरपंच, पंचायत समिती सभापती, नागपूर निवड मंडळाचा सदस्य अशी महत्वपूर्ण पदे भूषवून जनसेवा केली. पूर्णवेळ काम केल्यामुळे आपण आर्थिक अडचणीत सापडलो. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडला नाही. गोरगरीब जनतेची सेवा करत राहिलो. १५ वर्षे आरमोरी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचा आमदार, शिवसेनेचे पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य ते गडचिरोली जिल्हा परिषद अध्यक्ष निवडून आणण्यात आपला महत्वाचा वाटा होता, असे चंद्रशेखर मने यांनी किशोर पोतदार यांना सांगितले. शिवसेनेने स्वबळावरच निवडणुका लढवाव्यात. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भगवा फडकविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे चंद्रशेखर मने म्हणाले.\nगेल्या काही वर्षांपासून शिवसेना कमकुवत झाल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत होते. परंतु संपर्कप्रमुख किशोर पोतदार यांनी प्रथमच संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करुन जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची भेट घेतल्याने त्यांच्यात चैतन्य निर्माण झाले आहे. हा उपक्रम शिवसेनेने पुढेही सुरु ठेवल्यास या जिल्ह्यात पुन्हा शिवसेना सत्तेच्या दिशेने वाटचाल करु शकेल, असे राजकीय जाणकारांना वाटत आहे.\n(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-69493.html", "date_download": "2019-01-19T06:03:41Z", "digest": "sha1:PA6KLW2MY3WV3T2US4VS3WSR6XZINOVT", "length": 16874, "nlines": 168, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'पाण्या विना आम्ही दाहीदिशा अनवाणी'", "raw_content": "\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nनिवडणुकीपूर्वी काँग्रेस देणार भाजपला धक्का, दोन खासदार गळाला\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\n'रात्रीस खेळ चाले'मध्ये होतेय सुशल्याच्या आईची एन्ट्री\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nमालिकावीर धोनीचा ऑस्ट्रेलियाकडून अपमान\nविराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\n'पाण्या विना आम्ही दाहीदिशा अनवाणी'\n'पाण्या विना आम्ही दाहीदिशा अनवाणी'\n26 फेब्रुवारीना. धो. महानोरांच्या कविता... निसर्गाचं गुणगान करता करता माणसाने निसर्गाची जी हेळसांड केलीय, त्यावर भाष्य करणार्‍या..आणि ऐकणारे पर्यावरण प्रेमी नागरिक... ही मैफिल रंगली होती पुण्यातल्या बालगंधर्व कलादालनामध्ये.पुणे मसापने आयोजित केलेल्या पहिल्या पर्यावरण प्रेमी साहित्य संमेलनाचे आज उद्घाटन झालं. वसुंधरा महोत्सवाअंतर्गत या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. स्वत: महानोरांनी संमेलनाचं उद्घाटन केलं. यावेळी महानोरांनी त्यांच्या निसर्गकविता सादर केल्यात.\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\n#MustWatch: आजचे Top 5 ट्रेंडिंग व्हिडिओ पाहिलेत का\nVIDEO लडाखमध्ये पर्यटक अडकले, बर्फाखाली 5 जणांचा मृ��्यू, 5 बेपत्ता\nVIDEO : लष्कराचा पाकिस्तानला पुन्हा दणका, घुसखोरी करणाऱ्या 5 सैनिकांचा खात्मा\nVIDEO : काय असेल डान्स बारचे टायमिंग ऐका, कोर्टाने दिलेला संपूर्ण निर्णय\nSpecial Report : ...तर विदर्भात शिवसेनेचे पानिपत होणार\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\nVIDEO आरोग्यमंत्री बसले आणि खुर्ची तुटली, विभागाची लाज गेली\nVIDEO: रेखा आणि कंगनाचे 'कुठे-कुठे जायाचं हनीमूनला' ठुमके व्हायरल\nVIDEO : 'आमच्याच पतंगाचा मांजा जोरात आहे', पतंग उडवताना महाजनांची कोपरखळी\nVIDEO: 'शिवसेना-भाजप हे नवरा-बायको नाही तर प्रियकर-प्रेयसी' - आंबेडकर\nVIDEO: मनसेचा राडा, कोस्टल रोडचं काम पाडलं बंद\nVIDEO: 'शिवसेना अडचणीत असल्यामुळे त्यावर वक्तव्य नको', भाजपची कार्यकर्त्यांना सूचना\nVIDEO : बेस्ट संपावर सचिवांच्या बैठकीत कोणताही तोडगा नाही\nVIDEO: वागळे इस्टेट भागात आज्ञातांनी पुन्हा पेटवल्या गाड्या, आता उरला फक्त सांगाडा\nVIDEO : बेस्टच्या संपावर शशांक राव यांनी उद्धव ठाकरेंना दिलं प्रत्युत्तर\nSpecial Report : मुंबई काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ\nSpecial Report : पुणे काँग्रेसला संजय काकडेंचा धसका\nVIDEO साहित्य संमेलनात गाजला आसेगावकरांचा 'नादखुळा'\nVIDEO व्याघ्र गणना सुरू असतानाच आला वाघ, मग काय झालं पाहा...\nVIDEO जनताच नरेंद्र मोदींना हटवेल; राहुल गांधींची EXCLUSIVE UNCUT मुलाखत\nVIDEO मोदींची भाषणे ऐकली की 'गजनी'तला अमिर खान आठवतो - धनंजय मुंडे\nविजेच्या डीपीमध्ये व्यक्तीची जळून राख, धक्कादायक VIDEO आला समोर\n'आम्हाला लेचे-पेचे समजू नका', उद्धव ठाकरे यांचं UNCUT भाषण\nट्रम्प यांची वादग्रस्त ट्वीट छापली चपलांवर, गड्याने महिन्याला कमावले 20 लाख\nVIDEO: 'मेजर शशिधरन नायर अमर रहे', भावुक वातावरणात अंत्यसंस्कार सुरू\nVIDEO: 'निर्णय होईपर्यंत बेस्टला टाळे लागले तरी आम्हाला फरक पडत नाही'\n#MustWatch: शनिवारचे Top 5 ट्रेंडिंग व्हिडिओ पाहिलेत का\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळ���लं उत्तर\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\nमालिकावीर धोनीचा ऑस्ट्रेलियाकडून अपमान\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%82-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2019-01-19T06:20:03Z", "digest": "sha1:PR2BFNOGVRY4IRGAT735ZUJZPFUKWL7Y", "length": 13331, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राजू शेट्टी- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nरविवारी कर्मचाऱ्याकडून करुन घेतले काम, कंपनीला मोजावे लागणार 150 कोटी रुपये\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nनिवडणुकीपूर्वी काँग्रेस देणार भाजपला धक्का, दोन खासदार गळाला\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\n'रात्रीस खेळ चाले'मध्ये होतेय सुशल्याच्या आईची एन्ट्री\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nमालिकावीर धोनीचा ऑस्ट्रेलियाकडून अपमान\nविराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nVIDEO: दिलीप गांधींच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजू शेट्टी आक्रमक\nअहमदनगर, 15 जानेवारी : महागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी हेदेखील आक्रमक झाले आहेत. 'मोदींचीच सवय आता त्यांच्या इतर नेत्यांनाही लागली,' अशी टीका शेट्टी यांनी केली आहे. महागाई वाढली असा प्रश्न विचारला असता दिलीप गांधी यांनी आक्रमक होत त्या शेतकऱ्यालाच सुनावलं. दरम्यान, यापुर्वीही मनपा निवडणुकीत मंत्री पंकजा मुंडे यांच्यासमोर भरसभेत गांधी यांनी मतदारांना दमबाजी केली होती. त्यानंतर आता दिलीप गांधी पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.\nVIDEO : 'दम असेल तर..', सदाभाऊंचं राजू शेट्टींना आव्हान\nमोदींना टक्कर देण्यासाठी 'पॉवर'प्लॅन, मुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीला सुरूवात\nमॅरेथॉन बैठकांनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचं जागावाटप अखेर ठरलं, हा आहे नवा फॉर्म्युला\nमहाराष्ट्र Dec 26, 2018\n...तर माझे कार्यकर्ते त्याला नांगराखाली घेतील - सदाभाऊ खोत\nमहाराष्ट्र Dec 21, 2018\nमहाआघाडीत जागांची रस्सीखेच, राजू शेट्टींचा सहा जागांवर दावा\nराष्ट्रवादी सरकारविरोधात होणार आक्रमक, मुंबईत बोलावली मॅरेथॉन बैठक\nआघाडीतील मित्रपक्षाने मोक्याच्या या 8 जागा मागितल्यामुळे काँग्रेस-रा���्ट्रवादीची गोची\nमहाराष्ट्र Dec 15, 2018\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nशरद पवारांच्या खेळीने माजी महिला खासदार नाराज, घेतला सेनेचा झेंडा हाती\nमहाराष्ट्र Dec 15, 2018\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nशरद पवार : भाजपच्या पराभवानंतर आता राजकीय धुरंधराचा हा डाव बदलणार गणितं\nनगारे वाजले, सेनेच्या बाणाची अन् भाजपच्या कमळाची युती होणार\nरविवारी कर्मचाऱ्याकडून करुन घेतले काम, कंपनीला मोजावे लागणार 150 कोटी रुपये\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bhor-kille-rajgad-dhangarvasti-santosh-shinde-supriya-sule-vikram-kutwad/", "date_download": "2019-01-19T06:31:04Z", "digest": "sha1:YF7M3TIJAN7BS4WIBU75MJE6G4CJ5THH", "length": 8401, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "bhor kille rajgad dhangarvasti santosh shinde supriya sule vikram kutwad", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nस्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा पोहचली खुलसी गावात वीज\nभोर तालुक्यात अतिदुर्गम भागातील किल्ले राजगडच्या पायथ्याशी असलेल्या खुलशी या गावातील धनगरवस्तीला खऱ्या अर्थाने आता स्वातंत्र्य मिळणार आहे.\nकारण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच या वस्तीवर वीज पोचणार आहे.\nधनगरवस्तीतील संतोष शिंदे या युवकाच्या पाठपुराव्यामुळे महावितरण कंपनीने खुलशी गावातून धनगरवस्तीसाठी विद्युतवाहीनीचे काम सुरू केले.\nया कामाचा भूमीपूजन समारंभ नुकताच पार पडला,\nखासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांनी या कामासाठी विशेष प्रयत्न केले.\nत्यांच्या खासदार निधीतून निधी मंजूर झाला व अवघ्या ५-६ घरांसाठी हे काम करण्यास त्यांनी भाग पाडले.\nया कामासाठी सुप्रियाताई सुळे यांच्याकडून १९ लाख ५० हजार रुपये एवढा निधी प्राप्त झाला. शिवकालीन धनगर वस्तीवरील नागरिकांना आज खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाल्यासारखे वाटत आहे. ” राजगडावर दही ताक पाणी नेऊन आपला उदरनिर्वाह करणारे रहिवासी, आमचा जगाशी काही संपर्कच नव्हता” संतोष शिंदे म्हणाले.\nखासदार सुप्रियाताई सुळे कामात व्यस्त असल्यामुळे उपस्थ��त राहू शकल्या नाहीत परंतु त्यांनी आपले प्रतिनिधी प्रवीण शिंदे यांच्या मार्फत धनगर वस्तीवरील नागरिकांना लाडू पाठवले.\nत्यावेळी उपस्थित भोर तालुका राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा.चंद्रकांत बाठे ,\nमा.उपसभापती मानसिंग बाबा धुमाळ ,उपसभापती विक्रमदादा खुटवड ,प्रविण शिंदे , महावितरणचे अधिकारी श्री.डामसे साहेब व श्री.डेरे साहेब, भोर राष्ट्रवादीचे अध्यक्ष चंद्रकांत बाठे, वेल्हे शाखा महावितरण अभियंता गणेश झरांडे, गणेश खुटवड तसेच सर्व ग्रामस्थ आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.\nनिलेश राणेंचे डोके तपासण्याची गरज – दीपक केसरकर\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार मोठी घोषणा \nनिलेश राणेंचे डोके तपासण्याची गरज – दीपक केसरकर\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार मोठी घोषणा \nएका महिलेकडून मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nब्राह्मण आरक्षणाचा प्रश्न पेटणार,राज्यभरातील ब्राह्मण संघटना एकवटल्या\nटीम महाराष्ट्र देशा - आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज, मुस्लिम समाज आक्रमक झाला असताना ब्राह्मण समाजाने देखील…\nशासनाने डान्सबार संदर्भात नवीन कायदा करण्याची गरज : आ.विद्या चव्हाण\nगणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता देण्याची मागणी\nमुंबईच्या मतदार यादीमध्ये ८ ते ९ लाख बोगस मतदार\nगरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार – सुधीर मुनगंटीवार\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/girish-mahajan-cant-follow-trafic-rule/", "date_download": "2019-01-19T06:25:19Z", "digest": "sha1:GZQ7DAQE2SI6BJDDAACO4YSD6FJSBRAD", "length": 6875, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी वाहतुकीचे नियम पायदळी तुडवले", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nजलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी वाहतुकीचे नियम पायदळी तुडवले\nजळगाव: जलस��पदा मंत्री गिरीश महाजन यांनी बुलेटवरून शहराचा फेरफटका मारत प्रचार केला. दरम्यान, महाजन यांनी वाहतुकीचे नियम पायदळी तुडवाल्याचे स्पष्ट झाले आहे. महाजनांनी नंबर नसलेली विना हेल्मेट बुलेटचा वापर करीत वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहे.\nकाकडेंची नवी भविष्यवाणी, सेनेशी युती न केल्यास दानवेंचा…\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nगिरीश महाजन यांनी उमेदवारांकडून जामनेर नगरपालिका निवडणूक प्रचाराची माहिती घेतली. तसेच कार्यकर्त्यासोबत बुलेटवरुन प्रभागात जावून मतदारांशी संपर्क साधला. यावेळी महाजन यांनी वापरलेली बुलेट ही विनानंबरची होती. तसेच बुलेटवरून प्रचार करीत असताना त्यांनी हेल्मेटचा वापर टाळत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याची बाब समोर आली आहे.\nएकीकडे शासन वाहतुकीचे नियम पाळा म्हणून जाहिरात करत आहे. तर दुसरीकडे त्यांचेच मंत्री नियम पाळत नसल्यामुळे सामान्य वाहन चालक नवल व्यक्त करत आहेत.\nकाकडेंची नवी भविष्यवाणी, सेनेशी युती न केल्यास दानवेंचा दारूण पराभव निश्चित\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nमराठा आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या याचिका फेटाळा , राज्य सरकारची उच्च न्यायालयाला…\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nभारताकडून कांगारूंचा पुन्हा पराभव\nटीम महाराष्ट्र देशा : मेलबर्न येथे सुरु असलेल्या भारत – ऑस्ट्रेलिया तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताने सामना ७…\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक…\nआपण मागत होतो टँकर आणि छावण्या, पण चालू झाल्या डान्सबार आणि लावण्या –…\nडान्सबार बंदी विषयी राज्य सरकार कमी पडले – धनंजय मुंडे\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/mumbai-maharashtra-news-there-no-option-without-usual-debt-waiver-52738", "date_download": "2019-01-19T06:37:58Z", "digest": "sha1:2NXOLGYVEBPCEGBGYHTI3XSVW2NGVIPG", "length": 14115, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai maharashtra news There is no option without the usual debt waiver सरसकट कर्जमाफीशिवाय पर्याय नाही | eSakal", "raw_content": "\nसरसकट कर्जमाफीशिवाय पर्याय नाही\nगुरुवार, 15 जून 2017\nशेतकऱ्यांना बेबाकी प्रमाणपत्र देण्याची कॉंग्रेसची मागणी\nशेतकऱ्यांना बेबाकी प्रमाणपत्र देण्याची कॉंग्रेसची मागणी\nमुंबई - तत्त्वतः, अटी, शर्ती अशा शब्द जंजाळात शेतकऱ्यांना न फसवता राज्यात सरसकट कर्जमाफी द्यावी, त्याशिवाय पर्याय नाही. सरकारने घोषणा केल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज आणि कृषिपूरक कर्ज सरसकट माफ करावे, ही कॉंग्रेस पक्षाची मागणी आहे. ही भूमिका पक्ष लवकरच सरकारला लेखी कळवेल, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी बुधवारी केले.\nमहसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारतर्फे अशोक चव्हाण यांची भेट घेऊन कर्जमाफीसंदर्भात चर्चा केली होती. याबाबत चर्चा करण्यासाठी आज टिळक भवन दादर येथे कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी कॉंग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, की कर्जमाफीसाठी शेतीच्या क्षेत्राची किंवा कर्जाच्या रकमेची मर्यादा सरकारने घालू नये. मराठवाडा आणि विदर्भात बहुसंख्य शेतकऱ्यांचे क्षेत्र हे पाच एकरांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे शेती क्षेत्राची मर्यादा घातली, तर बहुसंख्य शेतकरी वगळले जातील.\nअल्पभूधारक शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असून, त्यांना तत्काळ नवीन कर्ज मिळेल, अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली होती; मात्र यासंदर्भात शासन निर्णय काढलेला नाही. बॅंकांना लेखी आदेश दिले नाहीत. अनेक शेतकऱ्यांनी बॅंकांमध्ये जाऊन नवीन कर्जाबाबत विचारणा केली; मात्र बॅंकांनी आम्हाला सरकारकडून लेखी आदेश नाहीत, असे सांगितले. त्यामुळे सरकारने तत्काळ सर्व शेतकऱ्यांना बेबाकी प्रमाणपत्र देऊन नवीन कर्ज उपलब्ध करून देण्याचा आदेश द्यावा. पेरणीसाठी शेतकऱ्यांना दहा हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. त्या संबंधीचा शासन निर्णय अद्याप काढला नाही. सरकारने सरसकट दहा हजार रुपये देण्यापेक्षा शेतकऱ्यांना पेरणीसाठी प्रतिएकर मदत द्यावी, असे चव्हाण म्हणाले.\nबैठकीला कॉंग्रेसचे ज्ये���्ठ नेते आणि देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री रोहिदास पाटील, आमदार बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील यांच्यासह आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.\nएकाच दिवशी तीन शेतकऱ्यांची आत्महत्या\nमालेगाव - नाशिक जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. त्यातूनच शुक्रवार हा मालेगाव तालुक्‍यासाठी घातवार ठरला. तालुक्‍यातील तीन शेतकऱ्यांनी...\nकॉंग्रेसी भ्रष्टाचारी, महाआघाडी \"ढकोसला'\nनागपूर : नेता, नीती, सिद्धांत नसलेल्या कॉंग्रेस पक्षानेच भ्रष्टाचार जन्माला घातला तर महाआघाडी हा \"ढकोसला'आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय...\nमंत्रालयात पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nमुंबई : सावकारी कर्जाला कंटाळून एका महिलेने मंत्रालयाच्या गार्डन प्रवेद्वाराजवळ अंगावर रॉकेल ओतून आज दुपारी आत्महत्येचा प्रयत्न केला....\nमालेगाव तालुक्यात तरूणासह तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nमालेगाव : कर्ज नापिकी व शेतमालाला भाव नसल्याने तरूणासह तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. या घटनांमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. मालेगाव ...\nना कर्जमाफी, ना मिळाले बोंडअळीचे अनुदान\nवानाडोंगरी - कर्जमाफी होऊन जवळजवळ दोन वर्षे लोटूनही हिंगणा तालुक्‍यातील कर्जमाफीचा घोळ अजूनपर्यंत संपला नाही. कान्होलीबारा येथील भाजप...\nत्या दिवशी घरातलं कुणी जेवलं नाय\nसुपे - एकच बैल होता. चितऱ्या त्याचं नाव. शेजारच्या बैलाच्या वारंगुळ्यावर शेती करायचो. चारा-पाण्याअभावी दावणीला मरण्यापरीस चितऱ्याला व्यापाऱ्याला इकला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://old.marathibooks.com/bookserve/index.php?showpage=showauthor&SearchWord=%E0%A4%AC.+%E0%A4%A8%E0%A4%BE.+%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%97+%2C+%E0%A4%9A%E0%A4%82.+%E0%A4%AA.+%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0+%2C+%E0%A4%B5%E0%A4%BF.+%E0%A4%A8%E0%A4%BE.+%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A7%E0%A4%B0", "date_download": "2019-01-19T06:20:10Z", "digest": "sha1:A3SZJBATY6T3MSN4NHOTRC5UYCPUNSGL", "length": 2961, "nlines": 55, "source_domain": "old.marathibooks.com", "title": "Category Main Page : MarathiBooks", "raw_content": "\nपुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती\n\"ब. ना. जोग , चं. प. भिशीकर , वि. ना. देवधर\" यांची उपलब्ध पुस्तके.\nपं. दीनदयाळ उपाध्याय विचार दर्शन : खंड दुसरा\nलेखक:ब. ना. जोग , चं. प. भिशीकर , वि. ना. देवधर\n५१० पाने | किंमत:रु.८०/-\nशिक्षण महर्षी भाऊराव पाटील\n२६ पाने | रु.२५/-\nलेखक: ना. बा. लेले\n१९२ पाने | रु.१५०/-\nलेखक: प्रा. शशिकांत गोखले\nलेखक: डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी\n४८ पाने | रु.२५/-\nमराठीसृष्टी या पोर्टलचे हे एक खास वैशिष्ट्यपूर्ण दालन. मराठीतील अनेक नामवंत, प्रकाशित तसेच अप्रकाशित व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा आगळावेगळा व्यक्ती-संदर्भ कोश.आपला संदर्भ आजच समाविष्ट करा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://shreeknsp.com/events/", "date_download": "2019-01-19T07:00:44Z", "digest": "sha1:7NVNAHBQAHWMXG2IHRMGBKVGJXVV3KTO", "length": 4691, "nlines": 33, "source_domain": "shreeknsp.com", "title": "Events – श्री केदारेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ,", "raw_content": "\nउंड्री -होळेवस्ती शाखा कार्यक्रमाचे उदघाटन करताना संस्थेचे जेष्ठ सभासद श्री. व सौ. हिराबाई जयवंत बाळा कामठे व संचालक ,सभासद\nभा.वि.से. क्षेत्रिय पासपोर्ट अधिकारी मा. अतुल एम. गोतसुर्वे यांचा सत्कार करताना संस्थेच्या व्हा. चेअरमन सौ. सुरेखा म. मरळ\nइयत्ता १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करताना चेअरमन श्री.अशोक ब. वाघ.\nइयत्ता १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करताना सेक्रेटरी श्री.किशोर जा.कामठे .\nइयत्ता १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करताना संचालक श्री.शाम ब.कामठे.\nइयत्ता १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करताना खजिनदार सौ. माधवी म.धांडेकर.\nइयत्ता १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करताना तज्ञ संचालक श्री. सूर्यकांत धों. कामठे .\nइयत्ता १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करताना तज्ञ संचालक श्री. प्रकाश धों. मासाळ .\nइयत्ता १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करताना संचालक सौ. शकुंतला खं. लंगोटे .\nइयत्ता १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करताना संचालक श्री.दिलीप सो. टिळेकर .\nइयत्ता १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करताना संचालक श्री. सं���ीप दे. धांडेकर .\nइयत्ता १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करताना संचालकश्री. महेश अं. धांडेकर .\nइयत्ता १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करताना संचालक श्री. अरुण दि. कामठे .\nइयत्ता १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करताना संचालक श्री. शशिकांत सो. कामठे .\nइयत्ता १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करताना संचालक श्री. प्रदीप बा. जगताप .\nइयत्ता १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करताना संचालक श्री.दशरथ पं . काळभोर .\nCopyright © 2019 श्री केदारेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-news-452366-2/", "date_download": "2019-01-19T05:57:12Z", "digest": "sha1:Q6GDYV46J37SLG4QAOIWLUKZPCTUMHOE", "length": 11678, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "निळवंडे, मुळातून आज जायकवाडीकडे पाणी झेपावणार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nनिळवंडे, मुळातून आज जायकवाडीकडे पाणी झेपावणार\nसकाळी 8 वाजता निळवंडेतून 9 हजार क्‍युसेकने पाणी सोडणार; विखे कारखान्याची याचिका फेटाळली\nअकोले – नगर जिल्ह्यातील भंडारदरा व मुळा धरणांमधून जायकवाडीला पाणी सोडू नये, या मागणीची पद्‌मश्री विखे पाटील कारखान्याने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका आज फेटाळण्यात आल्याने जायकवाडीत पाणी सोडण्याचा मार्गा मोकळा झाला आहे. तसेच अकोलेकरांनी सुरू केलेले आंदोलन आज मागे घेतल्याने सकाळी 8 वाजता निळवंडे धरणामधून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात येणार आहे.\nअकोले तालुका दुष्काळी जाहीर करावा, या मागणीसाठी अकोले तालुका पाणी बचाव सर्वपक्षीय संघर्ष कृती आंदोलन सुरू केले होते. मात्र त्यांचा मागणीला न्याय मिळण्याची चिन्हे दिसल्याने त्यांनी आंदोलन मागे घेतले. आज (दि.1) सकाळी 9 हजार क्‍युसेकचा विसर्ग निळवंडेतून सोडण्यास सुरवात झाल्यावर भंडारदरा धरणातूनही त्यावेळी 10 हजार क्‍युसेकचा विसर्ग किमान 3 ते 4 दिवस सुरु राहील. किमान 5 ते 6 दिवस हे आवर्तन सुरु राहील, असा प्राथमिक अंदाज आहे. त्याला जलसंपदा अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.\nसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उद्या सकाळी 8 वाजता निळवंडे धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यात येणार आहे. त्या आदेशानुसार निळवंडे धरणातून 3.85 टीएमसी आणि मुळा धरणातून 1.90 टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. निळवंडे धरणातून सुर���वातीला 9 हजार क्‍युसेकने पाणी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर 4 तासांनी 2 हजार क्‍युसेक आणि पुन्हा 4 तासांनी 2 हजार क्‍युसेक, असा 10 हजार क्‍युसेकने विसर्ग सोडण्यात येणार आहे. त्यानंतर 3 ते 4 दिवसांनी विसर्ग कमी होत जाईल.\nयाकाळात वीजपुरवठा 11 तास राहील. आवर्तन सुरु असतांना त्यात कपात केली जाणार नाही, असे सांगून जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी निळवंडे धरणाच्या टनेलमधून 1 हजार 800 व भिंतीवरून हा विसर्ग सुरू राहील. हा प्रवाह वाढीव असल्याने नदी काठच्या गावाना सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे. शिवाय अकोले तालुक्‍यात प्रमुख 5 ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.\nन्यायालयीन आदेशाने हे आवर्तन सोडले जात आहे. त्यामुळे कुणीही आंदोलन करून विसर्गास अडथळा आणू नये. नदीतील प्रवाह जास्त असल्याने कुणीही नदीपात्रात उतरू नये. कुणाचे विद्युत पंप जर नदीपात्रात असतील, तर ते सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात यावेत. यात कुणाचे नुकसान झाले तर त्याला जलसंपदा विभाग जबाबदार राहणार नाही, असे जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nप्रा. शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे मंत्री : गायकवाड\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\n‘गणपतीला बाप्पाला देशाचा राष्ट्रदेव करा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/4183", "date_download": "2019-01-19T06:06:59Z", "digest": "sha1:3IENHPXOIEDXGT5UBSPP7GOYOWKDBMR6", "length": 22771, "nlines": 296, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कार्यशाळा निकाल | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कार्यशाळा निकाल\nआता जाहीर करत आहोत कार्यशाळा निकाल...\nतृतीय पारितोषिक विजेती प्रवेशिका आहे...\nप्रवेशिका - २३ आणि ह्या रचनेचे गझलकार आहेत पुलस्ति.\nद्वितीय पारितोषिक विजेती प्रवेशिका आहे...\nप्रवेशिका - ३१ आणि ह्या रचनेच्या गझलकार आहेत संघमित्रा.\nआणि मायबोली मराठी गझल कार्यशाळा २००८ ची प्रथम पारितोषिक विजेती प्रवेशिका आहे....\nप्रवेशिका - २४ आणि ह्या रचनेचे गझलकार आहेत प्रसाद मोकाशी.\nमायबोलीवरील प्रथम कार्यशाळेनंतर नियमीतपणे उत्तमोत्तम गझल लिहिणारे अभिजीत दाते ( प्रवेशिका - २८ )ह्यांचा विशेष उल्लेख केल्याशिवाय ह्या कार्यशाळेचा निकाल पूर्ण होणार नाही.\nतसेच आवर्जून उल्लेख करायला हवा ITgirl, zelam आणि ashwini_k ह्यांचा. ह्या सहाध्यायींचा गझल लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता, आणि त्यांनी त्यासाठी ज्या चिकाटीने आपण होऊन प्रयत्न केले ते कौतुकास्पद आहे.\nमायबोली प्रातिनिधिक गझल संग्रहासाठी खालील रचना निवडल्या आहेतः\nप्रवेशिका - १ ITgirl\nप्रवेशिका - ६ jayavi\nप्रवेशिका - १० aaftaab\nप्रवेशिका - ११ jo_s\nप्रवेशिका - १३ sumedhap\nप्रवेशिका - १५ prasad_shir\nप्रवेशिका - १९ mrunmayee\nप्रवेशिका - २१ zaad\nप्रवेशिका - २२ zelam\nप्रवेशिका - २३ pulasti\nप्रवेशिका - २६ shyamali\nप्रवेशिका - २७ psg\nप्रवेशिका - २८ mi_abhijeet\nप्रवेशिका - २९ jlo\nप्रवेशिका - ३१ sanghamitra\nप्रवेशिका - ३४ daad\nप्रवेशिका - ४० ashwini_k\nसर्व विजेत्यांचे व सहाध्यायींचे हार्दिक अभिनंदन\nही तर केवळ सुरुवात आहे. \"मराठी गझल\" विभाग वाट पाहतो आहे.\nपुलस्ति, सन्मी आणि प्रसाद तुम्हा तिघांचही मनःपूर्वक अभिनंदन.\nअश्याच छान छान गजला लवकर लवकर येउ दे आता\nसंयोजकांना खूप खूप धन्यवाद\nप्रसाद, संघमित्रा आणि पुलस्ति,\nआणि प्रातिनिधिक संग्रहासाठी निवड झालेल्या सार्‍यांचंही\nकार्यशाळा संयोजकांचंही अभिनंदन आणि आभार, या यशस्वी उपक्रमाबद्दल.\nविजेत्यांचे अभिनंदन आणि सोबत सहभागी झालेल्या अन्य गजलकारांचेही अभिनंदन\nकार्यशाळेतील समस्त गुरुजनांचेही खूप खूप कौतुक आणि सोबत आभार.\nआता पुढे कवितांचे वृत्त यावर देखील कार्यशाळा होऊन जाउ द्या. इथे कविता लिहिणारे बरेच जण आहेत.\n विजेत्यांनी पार्टीची व्यवस्था करावी\nआणि कार्यशाळेतले गुरुजन, खूप खूप आभार\nआम्हाला प्रोत्साहन दिल्याबद्दल गुरुजी व बाईंचे आभार.\nविजेत्यांचे आणि संयोजकांचेही अभिनंदन.\nअरे हो एक सांगायचे राहिलेच\nटाकलेली गझल कुणाची आहे ह्याची शंका कुणाला येऊ नये म्हणून प्रत्येक सहाध्यायीला स्वतःच्या गझलला पण गुण देण्याविषयी सांगितले होते. अर्थातच ते गुण ग्राह्य धरण्यात आलेले नाहीत. जे सहभागी झाले होते त्या सर्वांना हे माहीतच आहे पण ज्यांनी सहभाग घेतला नव्हता त्यांनाही हे कळावे म्हणून हा संदेश...\nमज आयुष्याचा माझ्या, कळलेला आशय नाही\nजगतो हा तर्कच आहे, आलेला प्रत्यय नाही\nसगळ्या विजेत्यांचे अभिनंदन आणि सहभागी झालेल्या व प्रातिनिधिक गजलकारांचेही अभिनंदन\nविजेत्यांचं आणि सगळ्याच गझलकारांचं मनःपूर्वक अभिनंदन. मजा आली गझलांचं रसग्रहण करताना.. संयोजकांचही अभिनंदन...\nप्रसाद, संघमित्रा आणि पुलस्ति, ... मनापासून अभिनंदन\nप्रातिनिधिक संग्रहासाठी निवड झालेल्या सार्‍यांचंही... मनापासून अभिनंदन\nकार्यशाळा संयोजकांचंही अभिनंदन आणि आभार, या यशस्वी उपक्रमाबद्दल\nप्रसाद, संघमित्रा आणि पुलस्ति हार्दिक अभिनंदन\nतसंच आयटीगर्ल, झेलम आणि अश्विनी_के- तुमच्याकडून अजून खूप खूप गजल लिहून होवोत आणि आम्हाला त्या वाचायला मिळोत ही शुभेच्छा\nप्रसाद, मित्रा, पुलस्ती...... खूप खूप अभिनंदन\nसर्व गझलकारांचं अगदी मनापासून अभिनंदन \nसंयोजकांचं तर जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. ह्या सगळ्या प्रकल्पाला किती प्रचंड संयम, वेळ आणि मेहेनत लागली असेल ह्याची कल्पना प्रत्येकाला आहेच. तुम्हा सगळ्यांचे आभार\nविजेत्यांचे आणी कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्वांचे मनापासुन अभिनंदन... सर्व गुरूजनांना त्रिवार वंदन... :)त्यांनी आपल्याला उत्तमोत्तम गझल लिहायचा मार्ग दाखवलाय ..आता फक्त त्यावर न अडखळता चालायचं आहे....:)\nविजेत्यांच तसेच कार्यशाळेत भाग घेतलेल्या प्रत्येकाचे अभिनंदन\nआपल्या रोजच्या कामातून एव्हडा वेळ काढून काम केल्याबद्दल, गझल कार्यशाळेच्या मास्तर-मास्तरणींचे विशेष अभिनंदन.\nप्रसाद, संघमित्रा, पुलस्ती तुम्हा सर्वांचे अभिनंदन\nसर्व संयोजक मंडळातील सर्वांचे आभार आणि यशस्वी कार्यशाळेबद्दल अभिनंदन.\nसर्व विजेत्यांचे अभिनंदन. कार्यशाळेचे आभार आणि कौतुक.\nसंयोजक - तुम्ही चिकाटीने उत्तम मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचं विशेष कौतुक आणि आभार.\nसर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन...\nवाहत्या गर्दीत माझा चेहरा पाहू नको तू\nमुखवटे आहेत तेथे, त्यात हा 'नचिकेत' नाही\nकार्यशाळेत सहभागी झालेल्या खंद्या वीरांचं कौतुक\nआणि स्वतःच्या धकाधकीच्या आयुष्यात, रोजचे व्याप सांभाळत आम्हा सगळ्यांच्या गझलांवर येव्हडी मेहेनत घेतल्याबद्दल संयोजकांचे खूप खूप आभार\nकुणा आवडे चकली, कुणा कानोल्यात सुख; दिवाळीच्या फराळाचा, माझ्या पोटोबाला धाक\nखूप खूप अभिनंदन, सर्वांचेच\nप्रसाद, संघमित्रा आणि पुलस्ति, ... मनापासून अभिनंदन\nप्रातिनिधिक संग्रहासाठी निवड झालेल्या सर्व गझलकारांचेही मनापासून अभिनंदन\nका.शा. संयोजकांचे मन:पूर्वक आभार.. कविता करण दुरच.. मायबोली वर कविता मी कधी वाचत पण नाही.. पण कार्यशाळेमधले पोस्टवाचून मला पण गझल लिहायची इच्छा झाली कविता करण दुरच.. मायबोली वर कविता मी कधी वाचत पण नाही.. पण कार्यशाळेमधले पोस्टवाचून मला पण गझल लिहायची इच्छा झाली खूप वेगळा अनुभव होता हा. हा नुभव मिळवून दिल्याबद्दल खरच खूप आभार \nसर्व विजेत्यांचे आणि सह-अध्यायींचे मनःपूर्वक अभिनंदन आणि अर्थातच कार्यशाळेचे अनेक आभार...\nप्रसादमोकाशी, या निमित्ताने पुन्हा तुमच्या रचना मायबोलीवर नियमित वाचायला मिळतील अशी आशा करतो.\n मस्तच अभिनंदन विजेत्यांचे आणि निवड झालेल्या गझलकारांचे\nगझल कार्यशाळेच्या आयोजकांचे आभार..\nप्रसाद, संघमित्रा, पुलस्ती तुम्हा सर्वांचे अभिनंदन\nसर्व संयोजक मंडळातील सर्वांचे आभार आणि यशस्वी कार्यशाळेबद्दल अभिनंदन.:)\nप्रसाद, संघमित्रा, पुलस्ती अभिनंदन पहिल्या शाळेतही तुमच्या गझल खूप छान होत्या.\nअभिजीत, अश्विनी, झेलम, आयटी अभिनंदन\nकार्यशाळा यशस्वी केल्याबद्दल सहभागी झालेल्या सगळ्यांचे आणि संयोजकांचे अभिनंदन.\nगझल वाचायला खूप मजा आली. रोज उत्सुकता असायची. शाळा नंबर-३ कधी\nयावेळेस फार सुंदर गझल वाचायला मिळाल्या..\nप्रसाद, संघमित्रा आणि पुलस्ति, सर्वांचे हार्दिक अभिनंदन..\nआयटीगर्ल, झेलम आणि अश्विनी_के आपलं स्वागत आहे. अन अपेक्षाही आहेत आता..\nचांगल्या गझला वाचायला मिळाल्या. कार्यशाळा यशस्वीपणे राबवल्याबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल सर्व संयोजक नक्कीच कौतुकास पात्र आहेत..\nआणि उत्तम प्रतिसादाबद्दल सभासदही..\nभविष्यातही असेच उपक्रम राबवले जावोत ही सदिच्छा..\nया निमित्ताने खूप प्र���्नांची (मराठी गजलबाबत) उकल झाली. प्रत्येक प्रवेशिकेला स्वतंत्रपणे मार्गदर्शन करणार्‍या कार्यशाळेचे प्रथम आभार. सर्व विजेत्यांचे मनःपुर्वक अभिनंदन\nसर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन\nया निमित्ताने खूप काही शिकायला मिळाले...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80/", "date_download": "2019-01-19T06:30:05Z", "digest": "sha1:C5ZGFTRET7YVUAQUCDD54FHCG4SSHWTE", "length": 14619, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कुमार विश्‍वचषक नेमबाजी स्पर्धा; भारताच्या इलॅवेनिल वॅलरिवनला विश्‍वविक्रमासह सुवर्णपदक | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकुमार विश्‍वचषक नेमबाजी स्पर्धा; भारताच्या इलॅवेनिल वॅलरिवनला विश्‍वविक्रमासह सुवर्णपदक\nसिडनी – भारताचा गुणवान युवा नेमबाज इलॅवेनिल वॅलरिवन हिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारांत विश्‍वविक्रमी कामगिरीची नोंद करताना सुवर्णपदक पटकावून कुमार विश्‍वचषक नेमबाजी स्पर्धेचा पहिला दिवस गाजविला.\nकेवळ 18 वर्षे वयाच्या इलॅवेनिलने आपल्या छोट्या कारकिर्दीतील केवळ दुसऱ्या विश्‍वचषक स्पर्धेत सहभागी होताना पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली होती. परंतु त्याचे अजिबात दडपण न घेता तिने अंतिम फेरीत 249.8 गुणांची कमाई करताना सुवर्णपदकाची निश्‍चिती केली.\nत्यानंतर मोसमातील या पहिल्याच कुमारांच्या विश्‍वचषक स्पर्धेत श्रेया आगरवाल व झीना खिट्टा यांच्या साथीत सांघिक सुवर्णपदकही जिंकताना इलॅवेनिलने सलामीलाच दुहेरी मुकुटाची नोंद केली. त्याआधी इलॅवेनिलने प्राथमिक फेरीत 631.4 गुणांची नोंद करताना विश्‍वविक्रमाशी बरोबरी साधली होती. शेवटून दुसऱ्या फेरीत 9.6 अशा गुणांची नोंद केल्यानंतर निर्णायक 24व्या संधीला 10.7 गुणांची जबरदस्त कामगिरी करणाऱ्या इलॅवेनिलने तैपेई चीनच्या लिन यिंग शिन हिला दुसऱ्या क्रमांकावर फेकले. इलॅवेनिलने गेल्याच आठवड्यांत जागतिक नेमबाजी स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.\nभारताच्या अर्जुन बाबुताने पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारांत कां��्यपदकाची कमाई करताना विश्‍वचषक स्पर्धेतील आपल्या दुसऱ्या सुवर्णाची नोंद केली. बाबुताने याआधी गेल्या वर्षी जपानमधील वॅको येथे झालेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर रायफल प्रकारांत रौप्यपदक पटकावले होते. या वेळी मात्र त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.\nबाबुताने 226.3 गुणांची नोंद करताना तिसऱ्या स्थानाची निश्‍चिती केली. चीनच्या युकी लियूने 247.1 गुणांसह सुवर्णपदक जिंकले. तर हंगेरीच्या झालन पेकलरने 246 गुणांची नोंद करताना रौप्यपदकाची निश्‍चिती केली. या प्रकारातील अन्य भारतीय स्पर्धकांपैकी सूर्य प्रताप सिंगला सहाव्या, तसेच शाहू तुषार मानेला आठव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.\nगगन नारंगकडून इलॅवेनिलचे कौतुक\nइलॅवेनिल ही मूळची गुजरात येथील असून ती पुण्यात गन फॉर ग्लोरी अकादमीच्या प्रोजेक्‍ट लीप या उपक्रमाअंतर्गत नेमबाजीचे प्रशिक्षण घेते. तिच्यासह सांघिक सुवर्ण पटकावणारी श्रेया अगरवाल हीदेखील गन फॉर ग्लोरीच्या जबलपूर शाखेत प्रशिक्षण घेते. गेल्या काही महिन्यांपासून नेमबाजीचा केलेला सराव आणि मेहनतीच्या जोरावर हे यश अपेक्षित होते, अशी भावना इलॅवेनिल हिने व्यक्‍त केली. ती म्हणाली की, या यशाचे श्रेय माझे आई-वडील आणि ‘गन फॉर ग्लोरी’मधील माझ्या प्रशिक्षकांना जाते. गगन नारंग स्पोर्टस फाऊंडेशनचे सहसंस्थापक गगन नारंग यांचे मी विशेष आभार मानू इच्छिते.\nइलॅवेनिलमध्ये जागतिक स्तरावरील विक्रम प्रस्थापित करण्याची क्षमता आधीपासूनच होती.\nया स्पर्धेतील यशामुळे ती पुन्हा एकदा अधोरेखित झाली. यापुढेही ती हा लौकिक कायम ठेवेल याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे, असे प्रशंसोद्‌गार गन फॉर ग्लोरी अकादमीचे सहसंस्थापक गगन नारंग यांनी काढले आहेत. संस्थेचे सहसंस्थापक पवन सिंग म्हणाले की, आम्ही सुरू केलेला प्रोजेक्‍ट लीप हा प्रशिक्षण उपक्रम योग्य दिशेने सुरू आहे याचे हे द्योतक म्हणायला हवे. भविष्यात नेमबाजीत अधिकाधिक उत्तम कामगिरी होण्याच्या दृष्टीने हा उपक्रम निश्‍चत फलदायी ठरेल. ऑलिंपिक गोल्ड क्‍वेस्ट आणि डॉ. लाल पॅथलॅब यांचे या प्रशिक्षण उपक्रमास सहकार्य लाभले अहे. हा एक स्कॉलरशिप बेस्ड उपक्रम असून त्यात सहभागी होण्यासाठी नेमबाजांना कठीण चाचण्या पार कराव्या लागतात. त्याअंतर्गत गुणवान नेमबाजांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण घेण्याची संधी प्राप्त होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nयुवा दौडमध्ये धावणार 4 हजार स्पर्धक\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये दिया चितळे व स्वस्तिका घोष यांचे आव्हान कायम\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत\nखेलो इंडिया : मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा आकाश, देविका अंतिम फेरीत\nखेलो इंडिया : ‘खो-खो मध्ये ‘जय महाराष्ट्र’ चा नारा\nविजयासह बार्सेलोनाचे आव्हान कायम\n#AUSvIND : युझुवेंद्र चहलचा नवा विक्रम\n#AUSvIND : सलग तीन अर्धशतक करण्याची धोनीची तिसरी वेळ\n#AUSvIND : भारताचा ऐतिहासिक मालिका विजय\nकर्मचाऱ्यांच्या गाडया पार्किंगमध्ये अन् ग्राहकांच्या गाड्या रस्त्यावर\nपुसेसावळीकरांवर आता “सीसीटीव्हीची’ नजर\nचैतन्य बझारमध्ये दीड लाखाचे साहित्य लंपास\nम्हासुर्णेतील जिल्हा बॅंकेच्या शाखेचे नवीन जागेत स्थलांतर\nडॉ. तेलतुंबडे यांच्या जामिनावर 22 जानेवारीला सुनावणी\n‘हायब्रीड’ बाईकचा प्रयोग पुण्यात यशस्वी\nडान्सबार बंदीसाठी सरकार प्रयत्नशील\n…म्हणून मोदी जनतेला छळतात – राज ठाकरे\nमुख्यमंत्री फडणवीस सोमवारी दौलतनगरला\nखरोशी पूल दुर्घटनेत दोषी अभियंत्यावर गुन्हे दाखल करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/all_links_thalakBatmya.php?linkid=14", "date_download": "2019-01-19T06:34:08Z", "digest": "sha1:3RNVYM3QR2F6YGVY4XRVEB7OKN7HDVSE", "length": 20270, "nlines": 132, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१\nआपली गडचिरोली | राजकिय | प्रशासकिय | शैक्षणिक | माध्यमे | पर्यटन | आरोग्य | संस्था | व्यक्तीविशेष | वाटाडया | दूरध्वनी\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात\nगडचिरोली, ता.१६: रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करता सोडून दिल्याचा मोबदला म्हणून ट्रॅक्टर मालकाकडून १० हजारांची लाच स्वीकारताना काल(ता.१५) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरमोरी तालुक्यातील देलोडा बिटाचा वनरक्षक अतुल प्रभाकर धात्रक(३४)वर्ग-३ यास रंगेहाथ पकडले. एसीब�...\nआरमोरीतून पावणेदोन लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त, तिघांवर गुन्हे\nगडचिरोली, ता.११: आरमोरी येथे पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांसह टाकलेल्या धाडीत तीन जणांकडून सुमारे १ लाख ७६ हजारांचा सुगंधित तंबाखू जप्त केला. उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक अजित राठोड, अन्न सुरक्षा अधिकारी श्री.कुचेकर यांच्यासह हवालदार विजय राऊत, ...\nनक्षल्यांनी रस्त्याच्या कामावरील जेसीबी जाळली\nगडचिरोली, ता.२१: सशस्त्र नक्षल्यांनी आज भर दुपारी रस्त्याच्या कामावरील जेसीबी वाहन जाळून मजुरांना मारहाण केल्याची घटना एटापल्ली तालुक्यातील गट्टा(जांभिया)पोलिस मदत केंद्रांतर्गत गट्टागुडा गावानजीक घडली. गट्टागुडा हे गाव गट्टा पोलिस मदत केंद्रापासून अडीच किलोमीटर अंतरावर आहे. तेथे रस्त्�...\nखुनाचा प्रयत्न करणाऱ्यास पाच वर्षांचा सश्रम कारावास\nगडचिरोली, ता.१५: जादुटोणा करीत असल्याच्या संशयावरुन इसमास कुऱ्हाडीने वार करुन जखमी करणाऱ्या आरोपीस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने ५ वर्षांचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. धर्मपाल रघुनाथ कडाम, रा.डोंगरगाव, ता.देसाईगंज असे दोषी इसमाचे नाव आहे. आरोपी धर्मपाल कडाम हा पी...\nनक्षल्यांनी जाळली रस्त्याच्या कामावरील १६ वाहने\nगडचिरोली, ता.१: रविवारपासून(ता.२)सुरु होणाऱ्या पीएलजीए सप्ताहाच्या दोन दिवस आधीपासून नक्षल्यांनी हिंसाचार करण्यास सुरुवात केली असून काल(ता.३०)रात्री एटापल्ली तालुक्यातील वटेपल्ली-गटेपल्ली रस्त्याच्या कामावरील १६ वाहने जाळून टाकली. या वाहनांमध्ये १० जेसीबी, ३ ट्रॅक्टर्स, २ मोटारसायकली व १ पि...\nमुलीवर बलात्कार करणाऱ्या बापास २५ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा\nगडचिरोली, ता.२��: घरी कुणी नसताना स्वत:च्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापास येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने २५ वर्षांचा सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. आरोपी हा देसाईगंज येथील रहिवासी आहे. ही घटना आहे १२ नोव्हेंबर २०१७ ची. या दिवशी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास...\nजिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा उपविभागीय अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nगडचिरोली, ता.२८: ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या कामाचे देयक मंजूर करुन दिल्याचा मोबदला म्हणून तक्रारकर्त्या कंत्राटदाराकडून ६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज गडचिरोली जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा उपविभागीय अभियंता रमेश सोमाजी शे...\n२ हजारांची लाच स्वीकारणारा हवालदार एसीबीच्या जाळ्यात\nगडचिरोली, ता.१८: दारुच्या गुन्ह्यातील आरोपीवर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करताना कोणताही त्रास न देण्याचा मोबदला म्हणून दारु विक्रेत्याकडून २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल(ता.१७) देसाईगंज पोलिस ठाण्यातील हवालदार नेताजी भाऊजी मडावी(५३) यास र�...\nधानोऱ्यात देशी दारुसह ६ लाख ८४ हजारांचा ऐवज जप्त\nधानोरा, ता.१५: येथील पोलिसांनी आज भल्या पहाटे ३ लाख ८४ हजारांच्या देशी दारुसह एक पिकअप वाहन जप्त केले. या प्रकरणातील आरोपी पिंटू मंडल फरार झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस उपनिरीक्षक भागवत कदम हे आपल्या सहकाऱ्यांसह गस्तीवर असताना धानोरा शहरापासून पूर्वेस १ किलोमीटर अंतरावरील ...\nभांडण सोडविण्यास गेलेल्या महिलेला जखमी करणाऱ्यास ७ वर्षांचा सश्रम कारावास\nगडचिरोली, ता.१३: वडील व सावत्र मुलीचे भांडण सोडविण्यास गेलेल्या महिलेवर कुऱ्हाडीने वार करुन तिला जखमी करणाऱ्या इसमास जिल्हा व सत्र न्यायालयाने ७ वर्षांचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. गणेश रामाजी सिडाम रा. भामरागड असे दोषी इसमाचे नाव आहे. आरोपी गणेश रामाजी सिडाम �...\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्ड्यात पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न्युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचि��ोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/view_thalakBatmya.php?tbid=3606", "date_download": "2019-01-19T07:09:58Z", "digest": "sha1:7TGGZ37SXFZCB2ERCIRBXC7YV6MLJ66W", "length": 15494, "nlines": 104, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१\nआपली गडचिरोली | राजकिय | प्रशासकिय | शैक्षणिक | माध्यमे | पर्यटन | आरोग्य | संस्था | व्यक्तीविशेष | वाटाडया | दूरध्वनी\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्ड्यात पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीज��� बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न्युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nकोटगूलमध्ये महावितरणविरोधात तब्बल ९ तास चक्काजाम\nकोरची, ता.१४: वारंवार निवेदने देऊनही वीजपुरवठा खंडित होत असल्याने त्रस्त्‍ा झालेल्या कोटगूल परिसरातील नागरिकांनी आज कोटगूल येथे सकाळी ६ वाजतापासून तब्बल ९ तास चक्काजाम आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधले.\nकोटगूल हे गाव तालुका मुख्यालयापासुन ३५ किलोमीटर अंतरावर आहे. परंतु परिसरात मागील तीन महिन्यांपासून सतत अनियमित विद्युत पुरवठा होत असल्याने नागरिकांनी महावितरणला अनेकदा निवेदने दिली. मात्र, महावितरण कंपनी समस्या सोडवण्याबाबत कानाडोळा करीत होती. त्यामुळे कोटगूल परिसरातील सुमारे ४० गावांतील नागरिकांनी आज कोटगूल येथे सकाळी ६ वाजतापासून कोटगूल-मुरुमगाव व कोटगूल-कोरची मार्गावर चक्काजाम आंदोलन केले. दुपारी ३ वाजतापर्यंत हे आंदोलन सुरु होते. ७ ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच शेकडो नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.\nकोटगूल येथील मंजूर ३३ केव्ही सबसेंटर सुरु करावे, सौभाग्य योजने अंतर्गत प्रत्येकाच्या घरी विद्युत पुरठा करावा, रिडींग न करता बिल पाठवणे बंद करावे, शेतकऱ्यांना कृषिपंप देऊन मीटर लावावे, विद्युत ट्रान्सफार्मर तसेच सात ग्रामपंचायतींमधील गावांमध्ये वाढीव खांब उभारावे, टिपागड देवस्थानात वीजजोडणी करून वीजपुरवठा करावा इत्यादी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.\nजि.प.सदस्या सुमित्रा लोहंबरे, पंचायत समिती उपसभापती श्रावणकुमार मातलाम, सरपंच राजेश नैताम, सरपंच नरपतसिंग नैताम, सरपंच गिरजाबाई कोरेटी, प्रेमसिंग हलामी, माजी पंचायत समिती सदस्य रामदास हारामी, माजी पंचायत समिती सदस्य गुलाबसिंग कोडाप यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी महावितरणचे धानोरा येथील उपविभागीय अभियंता मिलिंद गाडगिळ, कोरचीच्या नायब तहसीलदार रेखा बोके, नायब तहसीलदार नारनवरे उपस्थित होते. श्री.गाडगिळ यांनी विजेची समस्या दहा दिवसांत दूर करु, असे लेखी आश्वासन दिले. परंतु आंदोलनकर्त्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळेयेत्या बुधवारी १८ जुलै २०१८ रोजी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना कोटगूल येथे आणून समस्या सोडवू, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले. याप्रसंगी पोलिस मदत केंद्राच्या पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.\n(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://nashikonweb.com/tag/bipin-gandhi/", "date_download": "2019-01-19T06:40:04Z", "digest": "sha1:BBD6AQSO6OZTOGRN7DURFXRIVK3TGPOK", "length": 6110, "nlines": 69, "source_domain": "nashikonweb.com", "title": "bipin gandhi - Nashik On Web", "raw_content": "\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 18 जानेवारी 2019\nजिल्ह्यात 24 तासात तीन शेतकरी आत्महत्या\nनाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 17 जानेवारी 2019\nप्रेम सबंधातून राडा : गंजमाळ येथे एका तरुणाचा खून, ९ ताब्यात\nजुन्या वादातून गंजमाळ परिसरात युवकाचा खून\nरेल परिषदेचे बिपीन गांधी यांचे निधन; नाशिकरोड स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर हृदयविकाराचा झटका\nनाशिक : रेल परिषदेचे बिपीन गांधी (६५) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. rel parishad president bipin gandhi died heartattack nashik panchavati express नाशिक रोड स्टेशन\nपंचवटी एक्स्प्रेस झाली आदर्श पंचवटी, धावली नव्या रुपात (Special Photo Feature)\nनाशिक : मुंबई येथे जाण्यासाठी सर्वांची आवडती पंचवटी एक्स्प्रेस आता आदर्श पंचवटी एक्स्प्रेस झाली आहे. आज औपचारिक घोषणा करत आदर्श पंचवटी धावली आहे.नव्या कोऱ्या २१\nपंचवटी एक्स्प्रेसची एकवीस नवीन बोगी लवकरच सेवेत\nनाशिक :नाशिक ते मुंबई रोज अपडाऊन करत असलेल्या प्रवासी वर्गाची आवडत्या पंचवटी एक्स्प्रेसला नवीन एकविसावी बोगी लवकरच जोडली जाणार आहे. या बोगीचे काम आता\nसंपुर्ण पंचवटी एक्स्प्रेसला आदर्श गाडी करून तिला रामरथ ही उपाधी द्या – रेल परिषदेची मागणी\nसंपुर्ण पंचवटी एक्स्प्रेसला आदर्श गाडी करून तिला रामरथ ही उपाधी द्या – रेल परिषदेची मागणी सन 2009 पासून पंचवटी एक्सप्रेस ला आदर्श बनवण्याचे स्वप्न\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/airoplane-highjacked-in-libiya/", "date_download": "2019-01-19T05:54:07Z", "digest": "sha1:BFKAUZQJWLP62YNQNKJ6BBXD3PWHUG2T", "length": 15958, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "११८ प्रवाशी असलेल्या विमानाचे लीबियात अपहरण | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nएसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n भाजप खासदार आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्��्यांनी महाग पडले\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nहिंदुस्थानने रचला ऑस्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n११८ प्रवाशी असलेल्या विमानाचे लीबियात अपहरण\nलीबियामध्ये एका आफ्रिकन एअरलाईन्स विमानाचे अपहरण करण्यात आले आहे. हे विमान उडविण्याची धमकी अपहरणकर्त्यानी दिली आहे. विमानात ११८ प्रवासी असून यात ८२ पुरुष व २८ महिलांचा समावेश आहे. दरम्यान, अपहरणकर्त्यानी हे विमान माल्टामध्ये उतरवले आहे. विमानातील काही महिला व मुलांना अपहरणकर्त्यांनी सोडले आहे.\nविमानातील दोन अपहरणकर्त्यांकडे बॉम्ब आहेत. त्याच्यांशी चर्चा सुरु आहे, अशी माहिती माल्टाचे पंतप्रधान जॉकेफ मस्कट यांनी ट्विटरवरून दिली आहे. दरम्यान, ��ा विमान अपहरणानंतर देशातील सर्व विमानतळावर अतीदक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलहिंदुस्थानच्या ४३९ मच्छिमारांना पाकिस्तान सोडणार\nपुढीलयुनोत हिंदुस्थानने पाकिस्तानला सुनावले\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nएसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nममतांच्या महारॅलीत आज विरोधकांचे शक्तिप्रदर्शन\nआता सैन्य पोलिसात महिलांची 20 टक्के भरती\nलोकसभा निवडणुकीचे बिगुल मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाजणार\nगिरीश बापट यांच्याकडून मंत्री पदाचा गैरवापर, मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे\nनिवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचे ‘गाजर’\nसामान्य माणूस ते असामान्य नेता हा प्रवास म्हणजे ‘ठाकरे’\nकोस्टल रोडमुळे वरळी सीफेसला धक्का लागणार नाही, पालिकेची ग्वाही\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/lower-parel-foot-over-bridge-start-today/", "date_download": "2019-01-19T06:03:39Z", "digest": "sha1:4AHKG74DBORVASY5VXPI4STHEBEP25C3", "length": 17964, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "शिवसेनेचा दणका! लोअर परळचा पूल पादचाऱ्यांसाठी आजपासून खुला | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्���, पवार यांची टीका\nएसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n भाजप खासदार आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nहिंदुस्थानने रचला ऑस्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n लोअर परळचा पूल पादचाऱ्यांसाठी आजपासून खुला\nलोअर परळचा पूल बंद केल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत होती. कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता बंद केलेल्या या पुलामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावे लागत होते. अखेर शिवसेनेच्या दणक्यानंतर करी रोड जंक्श��� ते लोअर परळ स्थानकाचा मार्ग पादचाऱ्यांसाठी शुक्रवारपासून खुला होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत.\nलोअर परळचा पूल नक्की किती धोकादायक आहे, पुलावरून पादचाऱ्यांना परवानगी देता येईल का यासाठी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव बुधवारी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या दालनात पालिका आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी पश्चिम रेल्वे, पालिका आणि वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या पुलाची संयुक्त पाहणी करण्यात आली. या पाहणी दौऱ्यात करी रोड जंक्शन ते लोअर परळ स्थानकापर्यंतचा मार्ग पादचाऱ्यांसाठी खुला करण्याचा निर्णय रेल्वे, पालिका आणि वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी घेतला. हा पूल करी रोड जंक्शनपर्यंत वाहतूक पोलिसांनी बंद केल्यामुळे पादचाऱ्यांना अतिशय गर्दीतून वाट काढावी लागत होती.\nयावेळी विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, आमदार सुनील शिंदे, आमदार अजय चौधरी, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, नगरसेविका किशोरी पेडणेकर, नगरसेविका स्नेहल आंबेकर, शाखाप्रमुख गोपाळ खाडय़े, दीपक बागवे, युवासेना उपविभाग अधिकारी अभिजित पाटील, पश्चिम रेल्वेचे अधिकारी कन्हैया झा, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक दुधे आदी उपस्थित होते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलप्रासंगिक : गुरु‘तत्त्व’ आणि ठेवा\nपुढीलअकरावीची तिसरी यादी ३१ जुलैला, आजपासून नव्याने अर्ज करता येणार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nएसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nममतांच्या महारॅलीत आज विरोधकांचे शक्तिप्रदर्शन\nआता सैन्य पोलिसात महिलांची 20 टक्के ��रती\nलोकसभा निवडणुकीचे बिगुल मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाजणार\nगिरीश बापट यांच्याकडून मंत्री पदाचा गैरवापर, मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे\nनिवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचे ‘गाजर’\nसामान्य माणूस ते असामान्य नेता हा प्रवास म्हणजे ‘ठाकरे’\nकोस्टल रोडमुळे वरळी सीफेसला धक्का लागणार नाही, पालिकेची ग्वाही\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=4269&typ=%C3%A0%C2%A4%C2%B8%C3%A0%C2%A4%C2%AE%C3%A0%C2%A4%C2%B8%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%A4+%C3%A0%C2%A4%C5%93%C3%A0%C2%A4%C2%A8%C3%A0%C2%A4%C2%A4%C3%A0%C2%A5%E2%80%A1%C3%A0%C2%A4%C2%B2%C3%A0%C2%A4%C2%BE+%C3%A0%C2%A4%C2%A6%C3%A0%C2%A5%E2%82%AC%C3%A0%C2%A4%C2%AA%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%B5%C3%A0%C2%A4%C2%B2%C3%A0%C2%A5%E2%82%AC+%C3%A0%C2%A4%C2%A4%C3%A0%C2%A4%C2%B8%C3%A0%C2%A5%E2%80%A1%C3%A0%C2%A4%C5%A1+%C3%A0%C2%A4%C2%AD%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C5%A0%C3%A0%C2%A4%C2%AC%C3%A0%C2%A5%E2%82%AC%C3%A0%C2%A4%C5%93%C3%A0%C2%A4%C5%A1%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%AF%C3%A0%C2%A4%C2%BE+%C3%A0%C2%A4%C2%B9%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%A6%C3%A0%C2%A4%C2%BF%C3%A0%C2%A4%E2%80%A2+%C3%A0%C2%A4%C2%B6%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%AD%C3%A0%C2%A5%E2%80%A1%C3%A0%C2%A4%C5%A1%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%E2%80%BA%C3%A0%C2%A4%C2%BE+:+%C3%A0%C2%A4%E2%80%A0%C3%A0%C2%A4%E2%80%9A%C3%A0%C2%A4%C2%A4%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%B7%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C5%B8%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A5%E2%82%AC%C3%A0%C2%A4%C2%AF+%C3%A0%C2%A4%C2%AE%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%A8%C3%A0%C2%A4%C2%B5%C3%A0%C2%A4%C2%A4%C3%A0%C2%A4%C2%BE+%C3%A0%C2%A4%C2%AA%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A4%C2%BF%C3%A0%C2%A4%C2%B7%C3%A0%C2%A4%C2%A6+", "date_download": "2019-01-19T06:07:26Z", "digest": "sha1:2JQVVIRJPJOOI7B7KPMGFUUN25ACNN77", "length": 10771, "nlines": 77, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nVNX मराठी न्यूज चॅनल\nगडचिरोली पोलीस दलाने २०१८ मध्ये केला तब्बल ५० नक्षल�..\nड्रेनेजमधून शेतीसाठी पाणी उपसताना दोन शेतकऱ्यांचा गुदमरून मृत्यू\nदाब वाढल्याने इटियाडोह प्रकल्पाचे पाणी आरमोरी तालुकाच्या टोकापर्यंत पोहचणार : आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नाला यश\nनागभिड - नागपूर ब्राॅडगेज बाबत खा. नेते यांची रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यासोबत चर्चा\nपत्नीच्या सौंदर्यामुळे चिंतीत पतीने विद्रुप केला पत्नीचा चेहरा\nपोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी रात्री १२ वाजता रक्तदान करुण दिले मानवतेचे दर्शन...\n२६ नोव्हेंबर ला दिल्ली येथील जंतर - मंतर मैदानावर ओबीसी बांधवांचे धरणे आंदोलन\n३१ डिसेंबरला देणार व्यसन विरोधी मानवी साखळीतून व्यसनमुक्तीची हाक\n२३ वस्तूंवरील जीएसटी दरात कपात , सुधारित जीएसटी दर १ जानेवारी पासून होणार लागू\nबस व ट्रकची समोरासमोर धडक : २५ प्रवासी जखमी\nतेलगु देसम पार्टीच्य��� आजी - माजी आमदारांच्या हत्येनंतर समर्थकांनी पोलीस ठाण्याला लावली आग\nदुचाकीची समोरा समोर धडक, दोन गंभीर जखमी\n'सौभाग्य' योजनेत महाराष्ट्रात १०० टक्के विद्युतीकरण\nड्रंक अँड ड्राइव्ह चे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकार करणार दारुची डिलिव्हरी थेट घरी \nवैनगंगा नदीत दोन सख्ख्या भावांना जलसमाधी, व्याहाड खुर्द येथील घटना\nपुलगाव दारूगोळा भांडार स्फोटातील मृतकांची संख्या सहा, जुने बॉम्ब निकामी करताना झाला स्फोट\nगोंदियामध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक, पती - पत्नीचा जागीच मृत्यू\nबेजुर येथील आदिवासींनी अनुभवली एकविसाव्या शतकातील आधुनिकतेची झलक\nआलापल्ली नजीक ट्रकला अपघात : दोघे जखमी\nशौचालयासाठी गेला अन दुकानदार वाघाची शिकार झाला : रामदेगी येथील घटना\nजिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते आलापल्ली येथे नाली बांधकामाचे भूमिपूजन\nआरमोरी नगर परिषदेच्या आरक्षण सोडतीनंतर अनेक दिग्गजांचे स्वप्न भंगले\nपोंभुर्णा- जुनोना मार्गावर भीषण अपघात : टाटा एसच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर १२ प्रवासी जखमी\nआश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी अटल आरोग्य वाहिनी योजना, भामरागड येथे विभागीय आयुक्तांनी केला शुभारंभ\nखेळ आदिवासींच्या सांघिक भावनेचे प्रतिक : डॉ. अभय बंग\nकारच्या धडकेने टेम्पोखाली येऊन तरुणीचा मृत्यू\nओबीसी आरक्षणाला हात न लावता आम्ही मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देणार : मुख्यमंत्री\nशासकीय रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बालकांना देणार बेबी केअर कीट\nराजकारणी लोकांनी साहित्य क्षेत्रात हस्तक्षेप करू नये : ना. नितीन गडकरी\nपालकमंत्री, जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक एटापल्लीत\nपालकमंत्री ना. आत्राम रमले बालगोपाल आणि गणेश भक्तांमध्ये\nअल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलीस हवालदारास १० वर्ष सश्रम कारावास\nतब्बल ४० सुवर्णपदके पटकाविलेल्या सुवर्णकन्या एंजल देवकुलेचा होणार दिल्लीत सन्मान\nजाफ्राबाद, टेकडा येथील अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई, सात जणांवर गुन्हे दाखल\nवंचितांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘वैयक्तिक सामाजिक उत्तरदायित्वाच्या’ माध्यमातून काम करावे : राज्यपाल\nराफेल जेट विमाने खरेदी करण्याच्या करारात कोणताही गैरव्यवहार नाही : सर्वोच्च न्यायालय\nपोलिसांची कार ट्रकवर आदळली, अपघातात ४ ठार तर ३ जण गंभीर जखमी\n३२ खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्त्या\nलोकबिरादरी प्रकल्पात आरोग्याच्या कुंभमेळ्यास प्रारंभ\nराष्ट्रसंतांच्या विचारात समाजपरिवर्तनाची शक्ती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nचंद्रपुर मारवाडी समाजाने केला सुशील कुमार शिंदे यांच्या गैरजबाबदार वक्तव्याचा निषेध\nगडचिरोली जिल्हयात ७ जानेवारी पर्यंत ३७ (१)(३) कलम लागू\nआता मत्स्यबीजाचे व मत्स्यबीज केंद्राचे होणार प्रमाणीकरण व प्रमाणन\nउमरेड - करांडला वन्यजीव अभयारण्यात एक नर वाघ मृतावस्थेत आढळला\nसामान्य प्रशासन विभागाने जाहीर केल्या २०१९ मधील २१ सार्वजनिक सुट्ट्या\nगडचिरोली जिल्हा पोलीस दलातील ३३ पोलीस कर्मचारी आणि दोन अधिकाऱ्यांना वेगवर्धित पदोन्नती, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगिकर यांनी केल�\nइंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ३० डॉक्टरांना डेंग्यू\nसिरोंचा ग्रामीण रूग्णालयातील औषधी भांडार कक्षाला शार्ट सर्कीटने आग, मोठा अनर्थ टळला\nपुलगाव आयुध निर्माणी परीसरात झालेल्या भिषण दुर्घटनेची सखोल चौकशी करा : खा. रामदास तडस यांची रक्षामंत्रालयाकडे मागणी\nजि. प. उपाध्यक्षांची अन्यायग्रस्त रोजगार सेविकेच्या उपोषणस्थळी भेट\nभावी पतीसोबत फिरत असलेल्या युवतीवर लालडोंगरी जंगल परिसरात सामुहिक बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/khadakwasala-dam-tourism-118040", "date_download": "2019-01-19T07:21:55Z", "digest": "sha1:KRK4NPPLEPJOWTGE3BLKOHOACBHE3BY6", "length": 12819, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "khadakwasala dam tourism खडकवासला धरणावर पर्यटकांची गर्दी वाढली | eSakal", "raw_content": "\nखडकवासला धरणावर पर्यटकांची गर्दी वाढली\nसोमवार, 21 मे 2018\nखडकवासला - उन्हाळ्याच्या सुट्या सुरू असल्याने खडकवासला धरणावर पर्यटकांची गर्दी वाढत आहे. धरणाच्या पाण्यात पोहण्याचा आनंददेखील काही उत्साही पर्यटक घेत आहेत. प्रत्यक्षात पोहण्याची परवानगी पाटबंधारे विभागाची नाही. तरीदेखील नागरिक येथे पोहताना दिसत आहेत.\nखडकवासला - उन्हाळ्याच्या सुट्या सुरू असल्याने खडकवासला धरणावर पर्यटकांची गर्दी वाढत आहे. धरणाच्या पाण्यात पोहण्याचा आनंददेखील काही उत्साही पर्यटक घेत आहेत. प्रत्यक्षात पोहण्याची परवानगी पाटबंधारे विभागाची नाही. तरीदेखील नागरिक येथे पोहताना दिसत आहेत.\nधरण परिसरातील चौपाटी हे पुणेकरां���े बारामाही पर्यटन ठिकाण झाले आहे. उन्हाळा, पावसाळ्यात गर्दी होते. ही चौपाटी सकाळी नऊपासून रात्री नऊपर्यंत सुरू असते.\nदरम्यान, पूर्वी वाहनेदेखील धुण्यासाठी नागरिक धरणात घेऊन जात होते. अनेक जणांचा धरणात पोहताना बुडून मृत्यू झाला आहे. अनेक जणांनी येथे येऊन आत्महत्यादेखील केल्या आहेत. हे पाणी पुण्यासाठी पिण्यासाठी असल्याने या पाण्याची सुरक्षितता म्हणून या सर्व गोष्टींना बंधन घालण्यासाठी धरणाकडेला भिंत घालण्याचे नियोजन होते.\nत्यानुसार तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबत पुढाकार घेतला होता. 2009- 2010मध्ये पुणे महापालिकेने खडकवासला धरणाच्या चौपाटी परिसरात पाण्याच्या बाजूला भिंत बांधण्यासाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च केला आहे. उर्वरित चौपाटी करण्याचे काम रखडले आहे. सध्या शाळांना सुट्या असल्याने मुले या धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी येत आहेत. तसेच, पर्यटकही येथे येत आहेत.\nगेल्या काही दिवसांपासून पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. काही उत्साही पर्यटक व नागरिक या धरणाच्या पाण्यात पोहण्याचा आनंद घेत आहेत. त्याची परवानगी मात्र पाटबंधारे विभागाने दिलेली नाही. त्यामुळे धोका निर्माण झालेला आहे.\nपुण्याला सध्या दररोज 1350 एमएलडी पाणी : जलसंपदामंत्री\nपुणे : पुण्याला सध्या दररोज 1350 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी देण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. या संदर्भात जलसंपदा विभाग आणि...\n#PublicProperty मनसेकडून सिंचन भवनात तोडफोड\nपुणे - मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठ्याबाबत आश्‍वासन देऊनही जलसंपदा विभाग पुणेकरांच्या भावनांशी खेळत आहे. जलसंपदा विभाग ठोस निर्णय घेत...\nशहरात पाणीटंचाई; सिंहगड रस्ता जलमय\nसिंहगड रस्ता - दांडेकर पूल कालवा फुटीच्या आठवणी ताज्या असतानाच सिंहगड रस्ता परिसराने गुरुवारी पुन्हा जलप्रलयाचा थरकाप अनुभवला. खडकवासलातून पर्वती...\nभय इथले संपत नाही... (व्हिडिओ)\nसिंहगड रस्ता - कालवा, जलशुद्धीकरण केंद्रामुळे सिंहगड रस्ता परिसरात खालच्या भागातील रहिवाशांच्या मनावर भीतीची टांगती तलवार कायम असल्याचे आजच्या घटनेने...\nपुण्याच्या पाणीकपात निर्णयाला जलसंपदाकडून स्थगिती\nपुणे : पुण्याच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात येत्या 25 जानेवारीपर्यंत मुख्यमंत्री यांच्यासमवेत बैठक होणार असून, या बैठकीत पाण्याच्या प्रश��नावर तोडगा...\nसिंचन भवनात मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली तोडफोड\nपुणे : शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सिंचन भवन येथील कार्यालयात पाइपलाइनची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://worldwarthird.com/index.php/2018/11/05/pakistani-gangs-scandal-sexual-abuse-women-uk-1500-incidents-exposed-rotherham-marathi/", "date_download": "2019-01-19T06:00:38Z", "digest": "sha1:4TDPWDAHTCFSR24R4634JCJGDGDTHXA3", "length": 20453, "nlines": 155, "source_domain": "worldwarthird.com", "title": "पाकिस्तानी वंशाच्या ‘गँग्ज्’चा ब्रिटनच्या महिलांवरील अत्याचारांचा भयंकर कट- एकाच शहरात दीड हजाराहून अधिक प्रकरणे उघडकीस", "raw_content": "\nनैरोबी - केनियाची राजधानी नैरोबीतील हॉटेलवर झालेला हल्ला हा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जेरुसलेमबाबत घेतलेल्या…\nनैरोबी - केनिया की राजधानी नैरोबी के होटल पर हुआ हमला यह अमरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प…\nमियामी - अमरिका ने आर्थिक प्रतिबंध लगाकर ईरान और हिजबुल्लाह की नसें दबाई है\nमियामी - अमेरिकेने आर्थिक निर्बंध लादून इराण तसेच हिजबुल्लाहच्या आर्थिक नाड्या आवळल्या आहेत. पण ही…\nकोलकाता - भारतीय संरक्षणदलांसह देशातील संवेदनशील यंत्रणा व राष्ट्रीय सुरक्षेला असणारा सायबरहल्ल्यांचा वाढता धोका लक्षात…\nकोलकाता - भारतीय रक्षा दलों के साथ देश की संवेदनशील यंत्रणा और राष्ट्रीय सुरक्षा के…\nमॉस्को - १८ टारपीडो, जमीन से हवा में प्रक्षेपित की जाने वाली आठ ‘क्लब’ प्रक्षेपास्त्रों…\nपाकिस्तानी वंशाच्या ‘गँग्ज्’चा ब्रिटनच्या महिलांवरील अत्याचारांचा भयंकर कट- एकाच शहरात दीड हजाराहून अधिक प्रकरणे उघडकीस\nलंडन – 1998 ते 2005 या काळात महिलांवर बलात्कार, लैंगिक छळ व त्यांना जबरदस्तीने डांबून ठेवण्यासारख्या भयंकर गुन्ह्यात सहभागी असलेल्या सात जणांना ब्रिटनच्या ‘शेफिल्ड क्राऊन’ न्यायालयाने ���ोषी ठरविले आहे. हे सारे आशियाई असल्याची माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे. पण अशा स्वरुपाच्या गुन्ह्यांची संख्या ब्रिटनमध्ये प्रचंड प्रमाणात वाढत चालली असून यामागे कटकारस्थान असल्याचे दावे समोर येऊ लागले आहे. ब्रिटनच्या लोकप्रतिनिधी सारा चॅम्पियन यांनी महिलांवरील लैंगिक गुन्ह्यांमागे पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांच्या टोळ्या असल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर ब्रिटनमध्ये खळबळ माजली होती व काहीजणांनी चॅम्पियन यांच्यावर वंशद्वेषाचे आरोप केले होते. मात्र गेल्या आठवड्यात ‘शेफिल्ड क्राऊन’ न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर ब्रिटनच्या माध्यांना सारा चॅम्पियन यांनी दिलेल्या इशार्‍याची आठवण झाली आहे.\nमोहम्मद इम्रान अली अख्तर, नबील खुर्शिद, इकलाख युसूफ, तन्वीर अली, सलाह अहमद अल् हकम, असीफ अली यांच्यासह आणखी एकाला सामुहिक लैंगिक अत्याचार व तशाच स्वरुपाच्या गंभीर गुन्ह्यांसाठी ‘शेफिल्ड क्राऊन’ न्यायालयाने दोषी ठरविले. तांत्रिक कारणांमुळे यातील एकाचे नाव उघड करण्यात आलेले नाही. तसेच हे सारे जण कुठल्या वंशाचे आहेत, याचीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र या निमित्ताने ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या भयंकर लैंगिक अत्याचारांची प्रकरणे ऐरणीवर आली आहे. ब्रिटनच्या गौरवर्णिय महिलांना कटकारस्थान आखून त्यांचे लैंगिक शोषण करण्याच्या अक्षरशः शेकडो घटनांची चौकशी सुरू झाली असून यातून धक्कादायक माहिती समोर येत असल्याचे सांगितले जाते.\nब्रिटनच्या एकट्या रॉदरहॅम भागात सामुहिक अत्याचार व लैेंगिक शोषण झालेल्या तरुणींची संख्या दीड हजाराहून अधिक असल्याचे चौकशीतून निष्पन्न झाले आहे. 2010 सालापासून अशा स्वरुपाच्या घटना समोर येऊ लागल्या होत्या. 2015 साली ब्रिटनच्या ‘नॅशनल क्राईम एजन्सी’ने या संदर्भात स्वतंत्र मोहीम हाती घेतली. याला ‘ऑपरेशन स्टोव्हवूड’ असे नाव देण्यात आले होते. याच्या अंतर्गत आत्तापर्यंत 420 संशयितांची चौकशी सुरू झाली आहे. 1997 ते 2013 सालापर्यंत घडलेल्या अशा प्रकारच्या सर्व घटनांची चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले जाते. या तपासातून आत्तापर्यंत बाहेर आलेली माहिती भयावह असल्याचा दावा माध्यमे करू लागली आहेत. 2017 साली ब्रिटिश संसदेच्या सदस्या सारा चॅम्पियन यांनी एका नियतकालिकात यासंदर्भात इशारे दिले होते.\nपाकि��्तानी वंशाच्या ब्रिटिश नागरिकांकडून गौरवर्णिय महिलांवर अत्याचार केले जात असून या गुन्ह्यांची संख्या भयावहरित्या वाढत असल्याची नोंद चॅम्पियन यांनी या लेखात केली होती. इतकेच नाही, तर लोकप्रतिनिधी म्हणून वावरताना आपल्यालाही असुरक्षित वाटत असल्याचे चॅम्पियन म्हणाल्या होत्या.\nया लेखानंतर चॅम्पियन यांच्यावर वंशद्वेषाचा आरोप झाला होता व त्याचे राजकीय परिणामही चॅम्पियन यांना सहन करावे लागले होते. पण आता पाकिस्तानी वंशाच्या गुन्हेगारांच्या टोळ्या कटकारस्थान आखून गौरवर्णिय महिलांना लक्ष्य करीत असल्याची बाब समोर येऊ लागली आहे. यामुळे माध्यमांनी 2017 चॅम्पियन यांनी लिहिलेला तो लेख व त्यातील दाव्यांकडे जनतेचे लक्ष वेधले आहे. 2017 साली किलियम नावाच्या एका संस्थेने दिलेल्या अहवालात ब्रिटनमध्ये ‘ग्रुमिंग गँग’ अर्थात महिला व अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणार्‍या टोळ्यांमध्ये 84 टक्के दक्षिण आशियातून ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्यांचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आले होते. यातील बहुसंख्य गुन्हेगार पाकिस्तानी वंशाचे इस्लामधर्मिय आहेत, असे या संस्थेने स्पष्टपणे बजावले होते. मात्र या अहवालाकडे ब्रिटनच्या यंत्रणे गंभीरपणे पाहिले नाही, अशी टीका सुरू झाली असून ब्रिटनच्या काही राजकीय पक्षांनी हा मुद्दा आता उचलून धरल्याचे दिसत आहे.\nया बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:\nरशिया से क्युबा में रक्षा अड्डा फिर से सक्रिय करने के संकेत ‘क्युबन मिसाईल क्रायसेस’का अगला हिस्सा शुरू होने का मीडीया का दावा\nपाकिस्तानी वंश के ‘गैंग्ज’ द्वारा ब्रिटन के महिलाओं पर अत्याचार का भयावह षडयंत्र – एकही शहर में देढ हजार से ज्यादा प्रकरण सामने आये\nसौदी व मित्रदेशांनी येमेनवरील हल्ले तीव्र केले\nसना - सौदी अरेबिया आणि अरब मित्रदेशांनी…\nअफगाणिस्तान युद्धात गेल्या चार वर्षात सुमारे 30 हजार अफगाणी सैनिकांचा मृत्यू – राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी\nकाबुल - नाटो व अमेरिकी लष्कराने 2015 साली…\nनॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड एग्रीमेंट नाफ्टा रद्द करके अमरिका एवं मेक्सिको में नया द्विपक्षीय व्यापारी करार\nवाशिंगटन / मेक्सिको सिटी - अमरिका, कनाडा,…\nइराणपासून इस्रायलच्या सुरक्षेला धोका\nजर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांची…\nइस्���ायली संसदेने संमत केलेल्या ‘नेशन स्टेट लॉ’वरून इस्रायल व तुर्कीच्या नेत्यांमध्ये खडाजंगी\nजेरुसलेम/अंकारा - तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष…\nचीन ऑस्ट्रेलियाशी मानसिक दबावतंत्राचे युद्ध खेळत आहे – ऑस्ट्रेलियन प्राध्यापकांचा आरोप\nकॅनबेरा/वॉशिंग्टन - ‘सध्याच्या परिस्थितीत…\nइस्लामधर्मियांमुळे बदलणारा नेदरलँड बघवत नसेल तर चालते व्हा – स्थानिकांना इस्लामधर्मियांच्या नेत्याचा इशारा\nअ‍ॅमस्टरडॅम - नेदरलँडमधील इस्लामधर्मियांचे…\nकेनियातील दहशतवादी हल्ला हा ट्रम्प यांच्या ‘जेरुसलेम’च्या निर्णयावर प्रतिक्रिया-‘अल शबाब’चा दावा\nकेनिया में हुआ आतंकी हमला यह ट्रम्प इनके ‘जेरूसलम’ के निर्णय पर प्रतिक्रिया – ‘अल शबाब’ का दावा\nखाडी क्षेत्र की आतंकी कार्रवाईयों के लिए हिजबुल्लाह से व्हेनेजुएला में सोने का खनन\nआखातातील दहशतवादी कारवायांसाठी हिजबुल्लाहकडून व्हेनेझुएलातील सोन्याचे उत्खनन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/all_links_thalakBatmya.php?linkid=16", "date_download": "2019-01-19T06:05:02Z", "digest": "sha1:OP5B5NJS27U2YT57DNLAIY2KFE4MQB2B", "length": 16812, "nlines": 119, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१\nआपली गडचिरोली | राजकिय | प्रशासकिय | शैक्षणिक | माध्यमे | पर्यटन | आरोग्य | संस्था | व्यक्तीविशेष | वाटाडया | दूरध्वनी\nभारताचा विकास दर वाढत असला; तरी विकास भरकटत आहे: हार्वर्ड विद्यापीठाचे प्रा.डॉ.शिवकुमार यांचे प्रतिपादन\nगडचिरोली, ता.९ : वाढती बेरोजगारी, आर्थिक विकासाचा श्रीमंतांना होणारा जास्तीचा लाभ, अर्थव्यवस्थेसोबत न झालेला लोकशाहीचा विकास, अस्मितेचे संकट, नैसर्गिक संसाधनाचा बेसुमार वापर या कारणांमुळे भारताचा आर्थिक विकास दर वाढत असला; तरी विकास मात्र भरकटत आहे, असे प्रतिपादन हार्वर्ड केनेडी स्कूलचे प्र�...\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nजयन्त निमगडे/गडचिरोली,ता.१७: डझनभर नेते बोलावूनही काँग्रेसला सोमवारच्या मोर्चात लोकांची गर्दी जमविता आली नाही. आंदोलन करण्याची सवय नसल्याने काँग्रेसला लोक जमविता आले नाही उन्हामुळे लोक आले नाहीत उन्हामुळे लोक आले नाहीत की, नेत्यांची लोकांवरील पकड ढिली झाली की, नेत्यांची लोकांवरील पकड ढिली झाली असे नानाविध प्रश्न या मोर्चाच्या निमित्ताने उप...\nविषमता दूर झाली तरच नक्षलवाद संपेल:पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे यांचे मत\nठाणे, ता.१३: समाजात सध्या असणारी विषमता आणि समाजावर होणारा अन्याय दूर झाला तरच नक्षलवादाची समस्या संपेल, असे मत ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले. कल्याणमधील सुभेदार वाडा कट्ट्याच्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त डॉ.प्रकाश आणि डॉ.मंदाकिनी आमटे या दाम्पत्याची प्रकट �...\n\"आदिवासी मुलांवर मारपीट, बंदुकांचेच संस्कार करणार का\nगडचिरोली, ता, २४: एकीकडे मोठमोठया कंपन्यांना गडचिरोली जिल्हयात आणून पोलिस संरक्षणात आदिवासींना रोजगार देण्याचे प्रयत्न सुरु असताना दुसरीकडे मात्र हेच पोलिस आदिवासींना वेठीस धरत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. यासंदर्भात लोकबिरादरी प्रकल्पातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व लेखक वि�...\nसमुद्रात भूस्तरे सरकली भूकंपे धरणी हादरली समुद्रास ढवळून खवळली किनारा चिरून आत शिरली ||१|| प्रलयंकारी लाट उसळली कर्दनकाळ बनून आली सुनामी राक्षसी भुकेली पशू ,माणसे खाऊन गेली ||२|| मर्यादा ओलांडून आली जहाजे , वाहने वाहून गेली मृत्यूच्या रंगमंची चढली तांडव नृत्य �...\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nगडचिरोली, ता.१२/जयन्त निमगडे: गडचिरोली जिल्हा परिषदेचे सदस्य आणि युवा कम्युनिस्ट नेते कॉ. अमोल मारकवार आज(ता.१२) आरमोरी येथे सत्यशोधक पद्धतीने विवाहबद्ध झाले. पारंपरिक रितीरिवाजांना फाटा देत या कडव्या कम्युनिस्टाचा वैचारिक संसार सुरु झाला, त्याची ही गोष्ट.... अारमोरी हे गाव तस�...\nवाघांशी दोस्ती, अहिंसेशी नाते\nजयन्�� निमगडे/गडचिरोली, ता.२३ मुलभूत सोयी-सुविधांचा अभाव असलेल्या, दारिद्र्य, अज्ञान आणि अंधश्रद्धेच्या खाईत भयावह आयुष्य जगणार्‍या आदिवासींच्या आयुष्यात जीवनांकूर निर्माण करणारे प्रख्यात समाजसेवक डॉ़ प्रकाश व डॉ़ मंदाकिनी आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाला २३ डिसेंबर रोजी ४० वर्ष�...\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्ड्यात पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न्युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Dr-Bharat-Patankar-Hint/", "date_download": "2019-01-19T07:07:22Z", "digest": "sha1:IIFSQXVJNOSPASLQDYUCILHPGCNMFNQR", "length": 7767, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विमानतळ विस्तारवाढ रेटाल तर खबरदार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › विमानतळ विस्तारवाढ रेटाल तर खबरदार\nविमानतळ विस्तारवाढ रेटाल तर खबरदार\nकराड विमानतळ विस्तारवाढ कोणत्याही परिस्थितीत होवू देणार नाही, ही आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे. तरीही प्रशासन पुनर्वसनाची कायदेशीर प्रक्रिया डावलून विमानतळ विस्तारवाढ रेटण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना आंदोलनाची तागद दाखवून द्यावी लागेल. जबरदस्तीने गेलात तर खबरदार, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे नेते व कराड विमानतळ विस्तारवाढ विरोधी कृती समितीचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी प्रशासनाला दिला. दि. 30 ऑगस्ट रोजी प्रशासना विरोधात इशारा मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.\nविमानतळ विस्तारवाढ विरोधी कृती समितीचा मेळावा मंगळवारी वारूंजी ता. कराड येथे झाला. तत्पुर्वी डॉ. पाटणकर यांनी विस्तारवाढीसंदर्भात पत्रकारांसमोर आपली भूमीका स्पष्ट केली.\nडॉ. पाटणकर म्हणाले, विमानतळ विस्तारवाढीत वारुंजी, केसे व मुंढे या तीन गावांतील शेती, घरे तसेच भैरवनाथ पाणी पुरवठा योजनेवरील शेकडो हेक्टर पिकावू जमीन बाधीत होणार आहे. एकून 50 हेक्टर 52 आर क्षेत्र बाधित होणार असून जवळपास 593 इतके खातेदार शेतकरी आहेत. या शिवाय इतर अधिकारात 207 शेतकरी आहेत. आम्ही विमानतळासाठी कोरेगाव तालुक्यातील निढळ व कराड तालुक्यातील शामगाव येथील पर्याय दिले होते. पुनर्वसन कायद्यानुसार पर्यायी तपासणी होणे आवश्यक असते पण प्रशासनाने तसे काही केलेले नाही.\nकराड विमानतळ विस्तारवाढीबाबतचा पर्याय त्यांनीच परस्पर अंतिम केला आहे. जमीन संपादनाची संयुक्‍त मोजणी अद्याप झालेली नाही. ही मोजणी झाल्याशिवाय पुनर्वसनाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत नाही. प्राधिकरणाने पुनर्वसनाचे पॅकेज जाहीर करायचे असते. तसे काही झालेले नाही. मग प्रशासन पॅकेजची भाषा कशी काय करते आहे\nकेवळ चार दोन शेतकर्‍यांना बोलावून त्यांना पुनर्वसन पॅकेजचे अमिष दाखवून प्रशासन विमानळ विस्तारवाढ रेटण्याचा प्रयत्न करत आहे. प्रांताधिकार्‍यांनी 28 लोकांचीच बैठक का बोलावली हा 28 लोकांचा आकडा आला कोठून हा 28 लोकांचा आकडा आला कोठून ही बैठक कायदेशिर आहे काय ही बैठक कायदेशिर आहे काय या प्रश्‍नांची उत्तरे प्रशासनाकडे नाहीत. 2015 ते 2018 चे दरम्यान कोणतीच प्रक्रिया चालू नसताना अचानक प्रांताधिकारी बैठक घेतात, हा काय प्रकार आहे या प्रश्‍नांची उत्तरे प्रशासनाकडे नाहीत. 2015 ते 2018 चे दरम्यान कोणतीच प्रक्रिया चालू नसताना अचानक प्रांताधिकारी बैठक घेतात, हा काय प्रकार आहे\nजर तुम्ही जबरदस्तीने ही विस्तारवाढ करणार असाल तर याद राखा. या प्रश्‍नावर यापूर्वी अनेक आंदोलने, मोर्चे झाले आहेत. हे आंदोलन भविष्यात अधिक तीव्र करण्यात येईल. याचाच पहिला टप्पा म्हणून येत्या दहा दिवसात प्रशासना विरोधात इशारा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे डॉ. पाटणकर यांनी सांगितले. प्रशासनाने आम्हाला सोन्याची घरे दिली तरी आम्ही घेणार नाही. विमानतळ विस्तारवाढ होवू देणार नाही.\nमलायका-अर्जुनची फ्रायडे नाईट पार्टी (Pics)\nAstralian Open : सेरेनाने १८ वर्षीय डायनाचा उडवला धुव्वा\nलालूंच्‍या मुलीने केली हात तोडण्‍याची भाषा\nभैय्यू महाराज आत्महत्या प्रकरण; ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेसह तिघांना अटक\nकांदा मातीमोल ; एक ट्रक कांदा फक्‍त पाच रुपये किलोने विकला (Video)\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/terror-attack-in-america-8-people-dead-as-vehicle-drives-onto-bike-path-in-lower-manhattan-latest-updates/", "date_download": "2019-01-19T06:25:41Z", "digest": "sha1:URNTSTNEH3QNRONWWMYXC4S2M4JIYYPI", "length": 9090, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अमेरिकेवर मोठा दहशतवादी हल्ला;ट्रम्प संतापले", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअमेरिकेवर मोठा दहशतवादी हल्ला;ट्रम्प संतापले\nट्रकने ८ लोकांना चिरडले\nन्यूयॉर्क : अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील मॅनहटनमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात ८ जणांचा मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले आहेत. वर्ल्ड ट्रेड सेंटर स्मारकाजवळ सायकलस्वारांसाठी राखीव असलेल्या मार्गावर हा हल्ला झाला. दहशतवाद्याने या मार्गावर ट्रक चालवत अनेकांना चिरडले. यानंतर त्याने ट्रकबाहेर उडी मारुन पळण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्याच्यावर गोळी झाडली आणि त्याला ताब्यात घेतले.\n‘आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत…\nभाजपसह कॉंग्रेसची झोप उडवणारी उत्तर प्रदेशातील आघाडी\nअमेरिकेतील या हल्ल्यात कोणत्या दहशतवादी संघटनेचा हात आहे, हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये. याआधी आयएस या दहशतवादी संघटनेने ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीमध्ये हल्ला केला होता. मात्र हा हल्ला आयसीसने केला की नाही हे अजून स्पष्ट झालं नाहीये.सायकलस्वारांसाठी राखीव असलेल्या मार्गावर अनेकांना चिरडल्यावर दहशतवाद्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाठलाग करणाऱ्या पोलिसांना भीती दाखवण्यासाठी त्याने खिशातून दोन बंदुका बाहेर काढल्या. मात्र त्या दोन्ही बंदुका बनावट असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ट्रकच्या मदतीने अनेकांना चिरडणारा दहशतवादी हा मूळचा उझबेकिस्तानचा असून त्याचे वय २९ वर्षे आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या दहशतवाद्याचे नाव सेफुल्लो सायपोव्ह असे आहे. या दहशतवाद्याने ट्रकबाहेर उडी मारुन अल्लाहू अकबर म्हटल्याची माहितीही पोलिसांनी दिली.\nया हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र शब्दात हल्ल्याचा निषेध केला आहे. “आता बस झालं, आखाती देश आणि इतरत्र आयसिसला नामोहरम केल्यानंतर त्यांना अमेरिकेत घुसू देणार नाही,” असं ट्वीट डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे.“या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबाच्या दु:खात मी सहभागी आहे. देव आणि तुमचा देश तुमच्यासोबत आहे,” असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.\n‘आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही’\nभाजपसह कॉंग्रेसची झोप उडवणारी उत्तर प्रदेशातील आघाडी\nपाणीपुरी विक्रेता झाला अटल बिहारी वाजपेयी\nशब्द माझ्याकडेही आहेत आणि मलाही बोलता येतं;दानवेंचा ठाकरेंना इशारा\n‘अमित शहांना कर्नाटकच्या शापामुळे डुकराचा आजार’\nटीम महाराष्ट्र देशा : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना स्वाईन फ्लू झाला असल्याने त्यांना एम्स रुग्णालयात…\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना…\nदाभोलकर – पानसरे यांच्या हत्यांप्रकरणी न्यायलयाचे ताशेरे\nराम रहीमला आजन्म कारावासाची शिक्षा, सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा…\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद…\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/women-should-take-the-initiative-to-set-up-the-industry/", "date_download": "2019-01-19T06:25:26Z", "digest": "sha1:SOCSPHYMGL4FDQAJAOAW7FI4UNSO3OI2", "length": 15835, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बचत गटातील महिलांनी उद्योग उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा - सुभाष देसाई", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nबचत गटातील महिलांनी उद्योग उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा – सुभाष देसाई\nमुंबई : राज्यात बचत गट चळवळ यशस्वी ठरली आहे. आता या बचत गटातील महिलांनी उद्योग उभारण्यासाठी पुढाकार घेऊन यशस्वी उद्योजक व्हावे, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. उद्योग विभाग आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय एमएसएमई दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय महिला उद्योजक चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी राज्यभरातील शेकडो यशस्वी उद्योजक महिलांनी चर्चासत्रात सहभाग नोंदवला.\nचर्चासत्राचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्योग राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील, उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सतीश गवई, उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, उद्योजिका कल्पना सरोज, पूनम सोनी, वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या संचालक रुपा नाईक, उद्योजक विजय कलंत्री आदी उपस्थित होते. यावेळी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अंकिता श्रॉफ, अरुंधती जोशी, मुमताज पठाण, पूजा अहिरे या यशस्वी उद्योजिकांचा विशेष सत्कार करण्यात आला.\nयावेळी बोलताना श्री. देसाई म्हणाले, राज्य शासन महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील आहे. महिला उद्योजकांची संख्या केवळ नऊ टक्के असून ती २० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे राज्य शासनाने उद्द‍िष्ट आहे. महिलांनी ठरवल्यास हे प्रमाण लवकरच पन्नास टक्क्यांपर्यंत जाऊ शकते. महिलांसाठीचे उद्योग धोरण केवळ कागदावर राहू नये, तर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्याची गरज श्री. देसाई यांनी व्यक्त केली. महिलांना उद्योग उभारण्यासाठी लागणारी जमीन, अनुदान, कर्ज सवलत देण्यास राज्य शासन तयार आहे. केवळ महिलांना या क्षेत्रात पुढे येण्याची गरज आहे. महिलांना उत्पादित केलेल्या मालाचे परदेशात मार्केटिंग करण्यासाठीदेखील राज्य शासन अनुदान उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे अधिकाधिक महिलांनी परदेशात आपल्या वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. शंभर टक्के महिलांची मालकी असेल तरच शासनाच्या सर्व सवलतींचा महिलांना फायदा होईल, असेही श्री. देसाई यांनी स्पष्ट केले. असे असले तरी पुरूषांच्या मालकीचा एखादा उद्योग बंद पडला असेल तर महिलांना एकत्र येऊन तो चालवण्याची तयारी दर्शवल्यास त्यांना मदत केली जाईल. महिला बचत गट एकत्र येऊन मोठा उद्योग उभा करू शकतात, त्यासाठी त्यांनी पुढे येण्याची गरज आहे. महिला उद्योजकांची संख्या वाढवण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत प्रत्येक जिल्ह्यात चर्चासत्राचे आय़ोजन केले जाणार असल्याचेही श्री. देसाई यांनी सांगितले.\nउद्योग राज्यमंत्री श्री. पोटे-पाटील यांनी जास्तीत जास्त महिलांनी उद्योग क्षेत्रात यावे व शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे सांगितले. आत्मविश्वास असेल तर कोणतेही ध्येय गाठता येते असेही ते म्हणाले. आता पर्यंत सुमारे २८ हजार महिला उद्योजकांना प्रशिक्षण दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.\nआपल्या दु:खाचे भांडवल न करता स्वावलंबी बनले पाहिजे :…\nअसंख्य नवरे बोलत असतील,बायको शिवसेनेसारखी पाहिजे-राणे\nअतिरिक्त मुख्य सचिव श्री. गवई यांनी महिलांच्या उद्योग वाढीसाठी पुरुषांच्या मानसिकतेत बदल होण्याची आवश्यकता आहे असे सांगितले. महिला उद्योजकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरजही त्यांनी बोलून दाखविली.\nविकास आयुक्त डॉ. कांबळे यांनी धोरण आखण्यामागची पार्श्वभूमी आणि धोरणातील फायद्यांची माहिती दिली. परदेश दौरे करण्यासाठी, पेटंट घेण्यासाठी आणि भाग भांडवल उभारण्यासाठी शासन मदत करण्यास तयार आहे. त्याचप्रमाणे ‘मैत्री’ इथे महिलांसाठी विशेष कक्ष तयार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.\nकमानी ट्यूबच्या व्यवस्थापकीय संचालक कल्पना सरोज म्हणाल्या, खेडेगावातून मुंबईत आल्यानंतर एकाही रस्त्याची ओळख नव्हती. राहण्यासाठी घर नव्हते. कपडे पुरेसे नव्हते. असे असताना कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर केवळ पन्नास हजाराच्या भागभांडवलावर दोन हजार कोटी रुपयांचा उद्योग उभारला. याच मुंबई शहरातील दोन रस्त्यांना आपले नाव लागल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. राज्य सरकारच्या विविध योजनांमुळे हे यश साधता आल्याचे त्यांनी सांगितले.\nयावेळी ज्वेलरी क्षेत्रातील पूनम सोनी यांनी आपला अनुभव सांगितला. ज्वेलरी क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सरकारने सवलत देण्याची गरज आहे. सकारात्मक बदल आणि यशस्वी मार्केटिंगच्या जोरावर कुठलीही गरूडझेप घेता येते, असे त्या म्हणाल्या. ज्वेलरी क्षेत्रात अनेक अडचणी असताना त्यावर मात करून आम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा फडकवला. तरीही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्याकडे पुरेशा सुविधा मिळत नाही, त्या मिळणे गरजेचे आहे.\nदिवसभर चाललेल्या या चर्चासत्रात उद्योग क्षेत्रात यशस्वी झालेल्या महिलांनी मार्गदर्शन केले. यात अभियांत्रिकी उद्योग- महिला उद्योजकांसाठी संधी, ग्रामीण उद्योग, वित्तीय सहाय्य, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ व उद्योगांचे व्यवस्थापन यासारख्या विविध विषयांवर चर्चासत्र पार पडले. या कार्यक्रमाला सुमारे ६०० महिला उद्योजकांनी सहभाग नोंदविला.\nआपल्या दु:खाचे भांडवल न करता स्वावलंबी बनले पाहिजे : सिंधुताई सपकाळ\nअसंख्य नवरे बोलत असतील,बायको शिवसेनेसारखी पाहिजे-राणे\nकोकणातील लोकसभा मतदार संघांची जबाबदारी एकनाथ शिंदेंकडे\nऔरंगाबाद : भाजप लोकप्रतिनिधींंना अंधारात ठेऊन उद्योगमंत्र्यांनी घेतली बैठक\nशासनाने डान्सबार संदर्भात नवीन कायदा करण्याची गरज : आ.विद्या चव्हाण\nटीम महाराष्ट्र देशा : सर्वोच्च न्यायालयाकडून आज राज्यात डान्सबार पुन्हा सुरू करण्याच्या निर्णय देण्यात आला. यावर…\nकर्नाटक वाचवण्यासाठी कॉंग्रेसची महत्वाची बैठक\nमुस्लिम बांधवांनी सक्षम समाजासाठी इस्लामिक बँकिंग प्रणालीत सहभागी…\nसर्जिकल स्ट्राईक नंतर भारताची सर्वात मोठी कारवाई\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद…\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mouse/lapcare+mouse-price-list.html", "date_download": "2019-01-19T06:35:02Z", "digest": "sha1:3RTNBKKT4R3JYBUTGOO2EQVWJCFS6FPE", "length": 14274, "nlines": 326, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "लापचारे मौसे किंमत India मध्ये 19 Jan 2019 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nIndia 2019 लापचारे मौसे\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nलापचारे मौसे दर India मध्ये 19 January 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 5 एकूण लापचारे मौसे समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन लापचारे वल२०० वायरलेस उब ऑप्टिकल मौसे मौसे ब्लू आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Naaptol, Amazon, Snapdeal, Indiatimes सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी लापचारे मौसे\nकिंमत लापचारे मौसे आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन लापचारे वल२०० ऑप्टिकल उब रेसिओव्हर ऑप्टिकल मौसे मौसे व्हाईट Rs. 500 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.249 येथे आपल्याला लापचारे ऑप्टिकल ल 70 उब ऑप्टिकल मौसे मौसे ब्लॅक उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 5 उत्पादने\nबेलॉव रस 3 500\nलापचारे वल२०० वायरलेस उब ऑप्टिकल मौसे मौसे ग्रे\n- ट्रॅकिंग मेथोड Optical Mouse\nलापचारे वल२०० वायरलेस उब ऑप्टिकल मौसे मौसे ब्लू\n- ट्रॅकिंग मेथोड Optical Mouse\nलापचारे वल२०० ऑप्टिकल उब रेसिओव्हर ऑप्टिकल मौसे मौसे व्हाईट\n- ट्रॅकिंग मेथोड Optical Mouse\nलापचारे वायर्ड ऑप्टिकल ल९० उब ऑप्टिकल मौसे मौसे ग्रीन\n- ट्रॅकिंग मेथोड Optical Mouse\nलापचारे ऑप्टिकल ल 70 उब ऑप्टिकल मौसे मौसे ब्लॅक\n- ट्रॅकिंग मेथोड Optical Mouse\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://old.marathibooks.com/bookserve/index.php?showpage=showauthor&SearchWord=%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%AD%E0%A4%BE+%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87", "date_download": "2019-01-19T07:04:48Z", "digest": "sha1:WMSGRIPNAQ7L4HZ6AZZOGHAH24QQGMAY", "length": 3044, "nlines": 60, "source_domain": "old.marathibooks.com", "title": "Category Main Page : MarathiBooks", "raw_content": "\nपुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती\n\"शोभा देशपांडे\" यांची उपलब्ध पुस्तके.\n११२ पाने | किंमत:रु.९०/-\n८८ पाने | किंमत:रु.७५/-\nशिक्षण महर्षी भाऊराव पाटील\n२६ पाने | रु.२५/-\nलेखक: ना. बा. लेले\n१९२ पाने | रु.१५०/-\nलेखक: प्रा. शशिकांत गोखले\nलेखक: डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी\n४८ पाने | रु.२५/-\nमराठीसृष्टी या पोर्टलचे हे एक खास वैशिष्ट्यपूर्ण दालन. मराठीतील अनेक नामवंत, प्रकाशित तसेच अप्रकाशित व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा आगळावेगळा व्यक्ती-स��दर्भ कोश.आपला संदर्भ आजच समाविष्ट करा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/thane-news-shiv-sena-54818", "date_download": "2019-01-19T07:11:10Z", "digest": "sha1:6AHHE2LQWRJSQ7AUS2WRYWNTZTCVKPCL", "length": 14203, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "thane news shiv sena चर्चेला शिवसेनेची बगल | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 24 जून 2017\nठाणे - पावसाळा सुरू झाल्यानंतरही शहरातील अनेक नाले कचरा आणि गाळाने भरून वाहत असतानाही पालिका प्रशासन नालेसफाई झाल्याचा दावा करून आपलीच पाठ थोपटून घेत आहे. पालिकेत मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी कॉंग्रेस नालेसफाईवर लक्षवेधी मांडून या दाव्याची पोलखोल करणार होती; पण शिवसेनेने या विषयाला बगल देऊन नालेसफाईसाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्याचा विचार असल्याचे सांगितले.\nठाणे - पावसाळा सुरू झाल्यानंतरही शहरातील अनेक नाले कचरा आणि गाळाने भरून वाहत असतानाही पालिका प्रशासन नालेसफाई झाल्याचा दावा करून आपलीच पाठ थोपटून घेत आहे. पालिकेत मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी कॉंग्रेस नालेसफाईवर लक्षवेधी मांडून या दाव्याची पोलखोल करणार होती; पण शिवसेनेने या विषयाला बगल देऊन नालेसफाईसाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्याचा विचार असल्याचे सांगितले.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने नगरसेवक नजीब मुल्ला आणि शानू पठाण यांनी नालेसफाईच्या कामाबाबतची लक्षवेधी मांडली होती. विशेष म्हणजे, सर्वसाधारण सभेच्या बाहेर फलक फडकावत पठाण यांनी मुंब्य्रात नालेसफाई झाली नसल्याचा दावा केला होता. त्यामुळे या विषयावर किमान सभागृहात चर्चा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती; पण नालेसफाईच्या लक्षवेधीवरून केवळ प्रशासनच नाही तर सत्ताधारी शिवसेनेलाही लक्ष्य करण्याची व्यूहरचना विरोधकांनी आखली होती. मुळात प्रशासनाने दावा केल्यानंतरही अनेक नाल्यांतील गाळ कायम असल्याचे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने आंदोलन केले. त्यानंतरही प्रशासनाला जाग आलेली नाही. विशेष म्हणजे, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांना सत्ताधारी शिवसेनेचे पालिकेतील पदाधिकारी पाठीशी घालत असल्याचे चित्र आहे. यावरून प्रशासनाबरोबरच नालसफाईमध्ये सत्ताधारी शिवसेनेचीही कोंडी होणार आहे. त्यामुळेच नालेसफाईच्या विषयावर विशेष सभा बोलावण्याचे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिले. सध्या सत्ताधार�� आपल्या बहुमताच्या जोरावर अनेक विषय रेटत आहे. विषय फार न ताणता विरोधी पक्षनेते नेते मिलिंद पाटील यांनी विशेष सभेसाठी अनुमती दिली.\nविशेष सभा कधी होणार, याबाबत कोणतीही घोषणा न झाल्याने या नालेसफाईच्या विशेष सभेबाबत गूढ कायम आहे. अशा वेळी सत्ताधारी शिवसेनेकडून नालेसफाईच्या विशेष सभेबाबत चालढकल झाल्यास विरोधी पक्ष या विषयावर आक्रमक होऊन सभा बोलाविण्याचा आग्रह धरणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका नगरसेवकाने दिली.\nपंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा सोलापूर महापालिकेवर स्मार्ट बोजा\nसोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्याचा सुमारे ९६ लाख रुपयांचा स्मार्ट बोजा महापालिकेवर पडला आहे. या दौऱ्याचा आणि महापालिकेचा काही...\nतीन न्यायाधीश बदलले; निकाल मात्र लागेना\nसोलापूर : स्थायी समिती सभापतीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. आतापर्यंत तीन न्यायाधीश बदलले, तरी निकाल न लागल्याने समितीतील सदस्यांमधील...\nसिंहगड, डेक्कन क्वीन उद्या ‘ब्लॉक’मुळे रद्द\nपुणे - मुंबईतील परेल यार्डमधील प्लॅटफॉर्म दुरुस्तीच्या कामामुळे सिंहगड एक्‍स्प्रेस (११००९ व ११०१०) आणि डेक्कन क्वीन (१२१२३ आणि १२१२४) या गाड्या...\nकर्जत पॅसेंजर धावणार आता पनवेलपर्यंत\nपुणे - पुण्यावरून कर्जतला जाणारी पॅसेंजर २० जानेवारीपासून पनवेलपर्यंत जाणार आहे. त्यामुळे चार नव्या स्थानकांवरील प्रवाशांना थेट पनवेलपर्यंत प्रवास...\n\"स्मार्ट वॉच'ला बगल; वेतन थकले\nनागपूर : महापालिकेने कामचुकार कर्मचाऱ्यांवर पाळत ठेवण्यासाठी जीपीएसयुक्त स्मार्ट वॉच मनगटाला बांधणे बंधनकारक केले होते. महापालिका प्रशासनाच्या या...\nसंघाच्या प्रवासी कार्यकर्ता शिबिराला सुरवात\nअमरावती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित विदर्भ प्रांत प्रवासी स्वयंसेवकांच्या तीनदिवसीय शिबिराला आज शुक्रवारी (ता. 18) प्रारंभ झाला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नो���िफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/two-police-alert-help-to-rescued-businessman-of-mumbai-from-kidnapped-1663766/", "date_download": "2019-01-19T06:31:48Z", "digest": "sha1:5LGXHQ26Z2IEZTDNXJGMLXUZUQIHMJIP", "length": 16656, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Two police alert help to rescued businessman of Mumbai from kidnapped | दोघा पोलिसांच्या सतर्कतेने मुंबईतील व्यावसायिकाची सुटका | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nदोघा पोलिसांच्या सतर्कतेने मुंबईतील व्यावसायिकाची सुटका\nदोघा पोलिसांच्या सतर्कतेने मुंबईतील व्यावसायिकाची सुटका\nव्यावसायिक वाद तसेच पैशाच्या देवाण-घेवाणीतून हे अपहरण करण्यात आले होते.\nअपहरणकर्त्यांच्या ताब्यातून सुटका केल्याबद्दल दिनेशसुमार शर्मा यांनी होलिस हवालदार आण्णा बर्डे व देवीदास उमाप यांचा गौरव केला. यावेळी सहायक अधीक्षक अक्षय शिंदे उपस्थित होते.\nनगरमधील थरार, एकाला अटक, लोणावळ्यातून अपहरण\nलोणावळ्यातून अपहरण करण्यात आलेल्या मुंबईतील व्यावसायिकाची आज, रविवारी पहाटे नगर शहरातून कोतवाली पोलीस ठाण्याच्या दोघा हवालदारांच्या मदतीने सुटका करण्यात आली. अपहरणकर्त्यां एकाला अटक करण्यात आली तर तिघे पसार झाले. शहरातील जुन्या बसस्थानकालगत हा पाठलागाचा थरार घडला. अटक केलेल्याला लोणावळा शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. व्यावसायिक वाद तसेच पैशाच्या देवाण-घेवाणीतून हे अपहरण करण्यात आले होते. मात्र ज्याचे अपहरण करायचे त्याऐवजी दुसऱ्याच नातेवाईकाचे अपहरण झाले.\nशुक्रवारी दुपारी दिनेशकुमार रामेश्वर शर्मा (५१, मुळ रा. अंधेरी, मुंबई, सध्या लोणावळा) यांची अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून सुटका करण्यात आली. दिनेशकुमार शर्मा यांचेच जवळचे नातेवाईक राम गुलाब शर्मा (मुळ रा. अंधेरी, सध्या लोणावळा) यांचे अपहरण करण्याचा डाव होता. पोलिसांनी दाऊ सऊ मरगळे (२३, पवनानगर, मावळ, पुणे) याला अटक केली आहे. आणखी एका आरोपीचे नाव निष्पन्न झाले आहे. साहिल अब्दुल सत्तार चौहाण असे त्याचे नाव आहे. तोच या अपहरणाचा सूत्रधार आहे. इतर आणखी दोघा आरोपींची ओळख पटली नसल्याचे लोणावळा शहरचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी दरेकर यांनी सांगितले.\nमुळचे उत्तर प्रदेशातील असलेले शर्मा कुटुंबीय इंटेरिअर, इस्टेट एजंट व हॉटेलच्या व्यवसायात आहेत. दिनेशकुमार शर्मा यांचा मुलगा उज्वल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार राम शर्मा यांनी साहिल चौहान याला एक बंगला भाडय़ाने दिला होता तसेच एक हॉटेलही चालवण्यास दिले होते. त्याच्याच पैशाच्या देवाण-घेवाणीतून व खंडणी वसूल करण्यासाठी अपहरण करण्यात आले. साहिलने राम शर्मा यांना बोलवले, मात्र त्याऐवजी दिनेशकुमार शर्मा शुक्रवारी दुपारी तेथे गेला व चौघांनी त्याला बळजबरीने होंडा सिटी (एमएच ०४ सीडी ५७०८) कारमध्ये बसवून अपहरण केले. तेथून त्यांना पुण्यात आणण्यात आले. तेथे त्यांना मारहाण करण्यात आली, त्यांच्या पायावर चाकूने वारही करण्यात आला. नंतर ते शर्मा यांना घेऊन नगरकडे आले. दरम्यान याचा गुन्हा लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.\nपहाटे साडेतीनच्या सुमाराला जुन्या बसस्थानकाजवळ कार उभी करण्यात आली. तिघेजण चहा पिण्यासाठी गेले व एकजण, दाऊ मरगळे शर्मा यांच्याजवळ थांबला. मरगळे याला डुलकी लागल्याचे पाहून शर्मा कारमधून बाहेर आले, जवळच दोन पोलीस असलेले दिसले, त्यांच्याकडे ते धावत गेले. हे दोघे पोलीस कोतवाली पोलीस ठाण्याचे आण्णा बर्डे व देवीदास उमाप होते. काल, गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीमुळे दोघेही पुतळा बंदोबस्तासाठी बाजार समिती चौकात तैनात होते. शर्मा यांनी त्यांना पळवून नेले जात असल्याची माहिती दिली. बर्डे व उमाप हे शर्मा यांना घेऊन कारकडे येत असतानाच चहा पिण्यासाठी गेलेले तिघे परत येत होते व कारमध्ये बसलेला मरगळेही बाहेर आला होता. पोलिसांना पाहून ते पळू लागले, त्यातील मरगळे याला पकडण्यात आले. कारमधून तीन चाकू व एक सत्तूर जप्त करण्यात आला. शर्मा यांच्या माहितीनुसार अपहरणकर्त्यांकडे गावठी कट्टाही होता. सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, कोतवालीचे निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी चौकशी करून सकाळी याची माहिती लोणावळा पोलीस व शर्मा कुटुंबीयांना दिली. शर्मा कुटुंबीयांनी नगरमध्ये येऊन पोलीस बर्डे व देवीदास उमाप यांचा सत्कार केला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही - रवी शास्त्री\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरण: सेवकाने दिला दगा, तरुणीने केले ब्लॅकमेल, ३ अटकेत\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n...म्हणून मोदी जनतेला छळतात; राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून सांगितले कारण\nतुमच्याकडे दुसरं काम नाही का; हार्दिक पांड्या प्रकरणावरून स्वरा भास्करचे कोर्टाला चिमटे\nये बारामतीमध्ये बघतोच तुला; अजित पवारांचे गिरीश महाजनांना आव्हान\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/49805", "date_download": "2019-01-19T07:05:22Z", "digest": "sha1:UCY5X4DMBKWSENFPZRUVAHMU7G45BI4D", "length": 20171, "nlines": 140, "source_domain": "www.maayboli.com", "title": "१२) स्वमग्न मुलांबरोबर नाते तयार करण्यासाठी - compliance training | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली - लेखमालिका /Autism.. स्वमग्नता.. /१२) स्वमग्न मुलांबरोबर नाते तयार करण्यासाठी - compliance training\n१२) स्वमग्न मुलांबरोबर नाते तयार करण्यासाठी - compliance training\nया लेखमालिकेतील ७व्या लेखात तुम्ही Applied Behavior Analysis बद्दल थोडे वाचले. आता जरासे खोलात जाऊन पाहू, एबीए मध्ये नक्की काय काय होते.\nआमच्या घरी जेव्हा एबीए थेरपिस्ट सर्वप्रथम आली, तेव्हा आम्ही खूप उत्सूक होतो, की आता काय होते. ही काय करतेय.. पण ती आल्यापासून इतकी शांतता घरात. नुसती बबल्स व पेन-कागद व कमालीचा पेशन्स घेऊन आली हो���ी ती. बसून राहीली मुलासमोर. बबल्सने त्याचे लक्ष वेधून घेतले. व कागदावर रेघोट्या मारत बसली. आश्चर्य म्हणजे मुलाने देखील पेन घेऊन रेघोट्या मारायला सुरवात केली. चक्क तिच्यासारखे पॅटर्न्स काढण्याचाही प्रयत्न केला त्याने. एक शब्द बोलण्याची, कमांड्स देण्याची गरज पडली नाही तिला.\nअर्थात एबीए म्हणजे कायम शांतता किंवा इतकेच नव्हे. परंतू सुरवात कायम मुलांच्या नेतृत्वाने होणार हे नक्की. हळूहळू मुलाला समजून घेतले, त्याच्या आवडीनिवडी - आवडीचे छंद, व्हिडीओज, खेळणी इत्यादी ओळख झाली की पुढील मार्ग सोपा होतो. रिलेशनशिप बिल्ड करणे सोपे जाते.\nमी मागील बर्‍याच लेखात उल्लेख केलेले पेरंट ट्रेनिंगबद्दल मी मुख्यत्वेकरून आज लिहीणार आहे. प्रत्येक थेरपिस्ट हे ट्रेनिंग कोळून प्यायलेली असते (निदान आयडीयली असं असावे.)\nट्रेनिंगची सुरवात होते, attend कसं करावं इथपासून. म्हणजे, पालकाने निदान १० मिनिटं तरी पाल्याबरोबर बसून त्याच्या नेतृत्वाने पुढे जावे. म्हणजे मुलगा जर लेगो ब्लॉक्सशी खेळत असेल, तर त्याला तो गेम खेळू द्यावा, \"चल, आपण कार्सशी खेळू \" असं म्हणून त्याचे लेगो ब्लॉक्स काढून घेणं हे चुकीचे. त्याला लेगो ब्लॉक्सशी खेळू द्यावे. आपण त्याच्या शेजारी बसून नुसते तो काय करत आहे याचे वर्णन करावे. उदा: \"You are playing with lego\", \"You took the yellow block\", \"Yellow on the red\" , \"Oh you are throwing the blocks\" इत्यादी. लक्षात ठेवा या स्टेपला आपण शेवटचे वाक्य म्हणू शकतो. कारण आपण त्याला अटेंड करत आहोत. त्यामुळे इनअप्रॉप्रिएट बिहेविअर देखील आपण अटेंड करणार आहोत. हे असं केल्यानंतर मुलं लगेच तुमच्याशी येऊन खेळतील असं नाही, परंतू त्याच्या डोक्यात कुठेतरी तुमचे बोलणे रजिस्टर होते. तो यलो ब्लॉक रेडवर ठेवेल तेव्हा तुमचे वाक्य ऐकून त्याला \"ऑन द टॉप ऑफ\" हे प्रिपोझिशन समजेल. पूर्णपणे नाही कदाचित परंतू हळूहळू भाषा समजायला या पद्धतीचा फायदा होतो. या फेजमध्ये आपण मुलांना ना प्रश्न विचारू शकतो, ना कमांड देऊ शकतो.\nदुसर्‍या स्टेपला अटेंड करता करता तुम्ही प्रेझेस द्या, कौतुक करा. उदा: \"you are playing with the legos (अटेंड)\" - \"I like the way you are sitting quietly (प्रेझेस)\" साधारण ३-४ अटेंड्स नंतर एक प्रेझ हा चांगला रेशो आहे. नुसतंच कौतुक करणं हे तोंडदेखलं आहे हे ही मुलंसुद्धा ओळखू शकतील त्यामुळे त्यांचे खेळणं बघा, तो कशा पद्धतीने खेळत आहे, त्याच्या डोक्यात काय चालले असेल ह्याचा विचार करून अटेंड्स करणं, प्रेझेस देणं हा खूप महत्वाचा मुद्दा आहे - रिलेशनशिप बिल्ड करण्याच्या दृष्टीने.\nइनअप्रॉप्रिएट बिहेविअर कडे दुर्लक्ष. लेगो खेळता खेळता मुलगा उठून रूममध्ये गोल गोल चकरा मारू लागला, फ्लॅपिंग-स्टिमिंग करू लागला तर तुम्ही त्याकडे कम्प्लिट दुर्लक्ष करणे. लक्षात ठेवा तुम्ही पहिल्या फेजवर असाल तर हे देखील काही प्रमाणात एक्स्प्लेन करू शकता, परंतू या आत्ताच्या फेजला नाही. मुलांना हळूहळू कळत जाते की असं वागलो की काही लक्ष नसतं बाबांचे माझ्याकडे, किंवा काहीच अटेंड्स वा प्रेझेस मिळत नाहीत मला. जाऊदे जाऊन बसूया शेजारी त्यांच्या. ज्या क्षणाला मुलगा बाबांच्या शेजारी जाऊन बसेल, तेव्हाच बाबांनी एकदम लक्ष मुलाकडे देऊन त्याचे कौतुक केले पाहीजे. \"अरे वा, तू खेळायला आलास परत\nया पुढच्या फेजला तुम्ही कमांड देऊ शकता. पण ती अल्फा कमांड असली पाहीजे. अल्फा कमांड म्हणजे प्लेन साधी कमांड. डू धिस. सिट डाऊन, गिव्ह मी अ कप या झाल्या अल्फा कमांड्स. बीटा कमांड म्हणजे जराश्या व्हेग वाटू शकतील अशी वाक्यं. \"let's do this\". \"why don't you clean up\" ऑटीझम असलेल्या मुलांना हळूहळू हे प्रश्न किंवा ही संवादशैली समजेलही, परंतू सुरवातील साधी,सोपी वाक्यं कमांड म्हणून वापरणे हेच श्रेयस्कर.\nमुलांच्याकडून जास्तीत जास्त कम्प्लायन्स हवा असेल तर हाय-पी, लो-पी पद्धतीचा वापर करावा. हाय-प्रोबॅबिलीटी कमांड फॉलोड बाय लो-प्रोबॅबिलिटी कमांड. मुलाला नाक, डोळे कुठे आहेत हे दाखवणे सहज जमत असेल, आवडत असेल तर ते विचारून नंतर लगेच त्याला जमणारे परंतू तो करायला खळखळ करेल असं काहीतरी विचारल्यास तो ते करून दाखवण्याची शक्यता जास्त असते. कारण आपण सुरवातीला त्याला आवडणारे, येणारे प्रश्न विचारून एक टेम्पो तयार करत असतो.त्या प्रत्येक हाय प्रोबॅबिलिटी प्रश्नाच्या त्याने दिलेल्या रिस्पॉन्सला आपण प्रेझ करत असतो, त्या नादात अवघड गोष्ट देखील बर्‍याचदा सहज केली जाते. हळूहळू येणार्‍या, हमखास जमणार्‍या गोष्टींमध्ये वाढ होऊन मूल नवनवीन गोष्टी शिकत जातो.\nह्या सर्वांहीपेक्षा जास्त महत्वाची गोष्ट : ३ स्टेप कम्प्लायन्स. १)टेल मी २) शो मी ३) हेल्प मी डू इट.\nतुम्ही मुलाला सांगत असाल, वॉश युअर हँड्स. तर फर्स्ट स्टेप : मुलाला सांगा, \"वॉश हँड्स\" त्याने लगेच ऐकले तर बिग पार्टी नाही ऐकले तर थोड्या वेळ थांब���न २) \"वॉश हँड्स\"-> बेसिनकडे हात दाखवा/ बेसिनपाशी जा. त्याने ऐकले तर थोडक्यात कौतुक करा. नाही ऐकले तर थोडं थांबून, ३) परत एकदा \"वॉश हँड्स\" म्हणून त्याच्या हातावर हात ठेऊन हात धूण्यास मदत करा. या वेळेस कौतुक नाही - कारण त्याला मॅक्झिमम प्रॉम्प्टची गरज पडली. प्रत्येक इंटरॅक्शनला हे असं वागणं पालकांकडून अपेक्षित आहे.\nहे चित्र इथून घेतले आहे.\nऑफकोर्स हे असं सतत वागणं, किंवा अशीच इंटरॅक्शन असणे, त्यावरच मुलांनी रिअ‍ॅक्ट करणं हे सगळं फार फार रोबोटीक आहे. मुलं रोबोसारखी वागतातच त्यामुळे बराच काळ वापरल्यानंतर एबीए पद्धत थोडी रोबोटीक वाटते. पण काही महत्वाच्या गोष्टी , शिस्त, मॅनर्स तसेच कसे खेळावे हे शिकवण्यासाठी या पद्धतीचा वापर अनिवार्य आहे. मुलं बरीच स्किल्स डेव्हलप करतात. दैनंदिन जीवनातील बर्‍याच गोष्टींसाठी ही सिस्टीम नक्कीच पूरक आहे.\nफारच उपयुक्त माहिती. इतकी\nफारच उपयुक्त माहिती. इतकी फोड करून लिहत आहात ते छानच. मुलांशी वागताना हे उपयोगी पडेल.\nखूपच छान माहिती देताय तुम्ही.\nखूपच छान माहिती देताय तुम्ही. आणि तुमच्या पॉसिटिव्ह अ‍ॅट्टिट्युडचा आदर पण वाटतोय.\nआभार मामी, रायगड, मराठी कुडी,\nआभार मामी, रायगड, मराठी कुडी, रीया, वेल व चैत्रगंधा\nपेरेंट ट्रेनिंग बद्दल फारच\nपेरेंट ट्रेनिंग बद्दल फारच उपयुक्त माहिती आहे.\nसर्वसामान्य मुलांसाठी, त्यांच्या काही समस्या हाताळण्यासाठी, उदा हट्टीपणा, विध्वंसक वृत्ती, यासाठी पण\nकाही ट्रेनिंग उपयोगाचे होईल का असा विचार मनात आला.\nखूप उपयोगी माहिती. तीही किती\nखूप उपयोगी माहिती. तीही किती व्यवस्थीत दिलीय\nहे सगळं करणार्‍या पालकांच्या पेशन्सबद्दल लिहायला शब्द नाहीत. हॅट्स ऑफ\nएक प्रयोग किंवा ट्रेनिंग विषयी हे आर्टिकल आहे. नक्की काय टिप्स दिल्या ते त्यांनी या आर्टिकल मधे सांगितलं नाहिये. पण रिझल्ट्स खूप चांगले आले म्हणून लिहिलं आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/gautam-adhikari-passed-away/", "date_download": "2019-01-19T06:33:01Z", "digest": "sha1:W2P4AFAGLSBAW7B6B4K4E2WSPIUK37X7", "length": 5851, "nlines": 80, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'अधिकारी ब्रदर्स'चे प्रमुख गौतम अधिकारी यांचे निधन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘अधिकारी ब्रदर्स’चे प्रमुख गौतम अधिकारी यांचे निधन\nसर्वाधिक एपिसोड्सचे दिग्दर्शन करण्याच्या विक्रमाची 'लिम्का बुक'मध्ये नोंद\nमुंबई :’अधिकारी ब्रदर्स’चे प्रमुख गौतम अधिकारी यांचे आज सकाळी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. गौतम अधिकारी यांच्या मागे पत्नी आणि २ मुले असा परिवार आहे. गौतम यांच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. गौतम अधिकारी मनोरंजन क्षेत्रातील मोठे नाव आहे. हिंदीतील सब टीव्ही या चॅनेलचे ते संस्थापक होते.\nगौतम यांनी मराठी टीव्ही मालिकांच्या दिग्दर्शनात विक्रम केला आहे. सर्वाधिक एपिसोड्सचे दिग्दर्शन करण्याचा विक्रम गौतम अधिकारी यांनी रचला आहे. याची ‘लिम्का बुक’मध्ये नोंद करण्यात आली आहे. गौतम यांच्या निधनामुळे टीव्ही आणि सिनेक्षेत्रावर शोककळा पसरली आहे\nप्रेक्षकांना खळखळून हसवणारे ‘डाॅ. हंसराज हाथी’ यांचं निधन\nठरलं तर मग…मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nटीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाढती जवळीकता महाराष्ट्राच्या राजकारणात…\nटेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत; गार्गी पवार हिला पराभवाचा धक्का\nपोलिस दलासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा अकादमी सुरु करणार –…\nपाचपुतेंचं राजकारण ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटासारखे ; टीका करताना…\nडान्सबार बंदी विषयी राज्य सरकार कमी पडले – धनंजय मुंडे\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/youth-prewedding-trend-116374", "date_download": "2019-01-19T07:35:36Z", "digest": "sha1:5U657FDMIUHY7B5FAN3K4ZDZ5KQXZSXN", "length": 14001, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "youth prewedding trend तरुणाईत रुजतोय प्रीवेडिंगचा ट्रेंड | eSakal", "raw_content": "\nतरुणाईत रुजतोय प्रीवेडिंगचा ट्रेंड\nमंगळवार, 15 मे 2018\n��िंपरी - लग्न ठरल्यानंतर छायाचित्रे व व्हिडिओ शुटिंगचा (प्री-वेडिंग शूट) करून तो लग्नात दाखविण्याचा ‘ट्रेंड’ तरुणाईमध्ये रुजत आहे. त्यासाठी लागणाऱ्या शुटिंगसाठी शहरातील ठराविक ठिकाणांना पसंती दिली जात आहे. हे शुटिंग विवाहप्रसंगी दाखविले जाते.\nपिंपरी - लग्न ठरल्यानंतर छायाचित्रे व व्हिडिओ शुटिंगचा (प्री-वेडिंग शूट) करून तो लग्नात दाखविण्याचा ‘ट्रेंड’ तरुणाईमध्ये रुजत आहे. त्यासाठी लागणाऱ्या शुटिंगसाठी शहरातील ठराविक ठिकाणांना पसंती दिली जात आहे. हे शुटिंग विवाहप्रसंगी दाखविले जाते.\nप्री-वेडिंग शूटसाठी शांतता असलेल्या जागांना प्राधान्य दिले जाते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांसह अन्य क्षेत्रांतील विवाह जमलेले प्री-वेडिंग शूट करताना दिसतात. छायाचित्रांचा एक अल्बम करण्यासाठी किमान सात ते आठ तास लागतात. त्यातून निवडलेली १५० छायाचित्रे संबंधितांना देण्यात येतात. तसेच व्हिडिओ अल्बमही करण्यात येतो. ग्राहकाच्या बजेटनुसार खर्चाचा आकडा ठरतो.\nलवासा, पवना धरण परिसर, लोणावळा परिसरातील नयनरम्य ठिकाणे आणि पुण्यातील शनिवारवाडा, पु. ल. देशपांडे उद्यान यांना शुटिंगसाठी प्राधान्य दिले जाते. पवना धरण परिसरात सुमारे शुटिंगसाठी दिली जाणारे अशी १०० ते १५० फार्म हाऊस आहेत. दोन दिवसांच्या शुटिंगसाठी ७० हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते. सात ते आठ तासांच्या शुटिंगमध्ये दैनंदिन कामे करतानाची छायाचित्रे व रोमॅंटिक हिंदी गीताच्या धर्तीवर व्हिडिओ अल्बम केला जातो. विवाह प्रसंगी ही छायाचित्रे व व्हिडिओ शुटिंग वऱ्हाडी मंडळींना स्क्रिनवर दाखविले जाते. सुमारे १५० छायाचित्रांसह व्हिडिओ शुटिंगासाठी ३० ते ३५ हजार रुपये शुल्क आकारण्यात येते.\nव्हिडिओ शुटिंग करण्यासाठी तिघांची टिम असते. त्यापैकी एकजण दिग्दर्शक असतो. तो शुटिंगचा विषय निवडून त्यासाठीचे लेखनही करतो. उर्वरित दोघेजण प्रत्यक्ष शुटिंग करतात.\nथेरगाव बोटक्‍लब, मोशी येथील इंद्रायणी नदीचा किनार, रावेत पूल, प्राधिकरणातील गणेश तलाव परिसर, दुर्गादेवी टेकडी, शाहूनगर येथील शाहू गार्डन, संभाजीनगर येथील उद्यान.\nगेल्या चार-पाच वर्षांत प्री-वेडिंगसाठी फोटोशूट, व्हिडिओ अल्बम बनविण्याचा ट्रेंड आपल्याकडे रुजत आहे.\n- अभिलाष पुजारी, व्यावसायिक छाया��ित्रकार, चिंचवड\nलेकीच्या आठवणीसाठी झाड माहेरी वाढते\nनंदुरबार - ‘सारखी माहेरची आठवण काढतेस, मग सासरी कशाला राहतेस या एका गोसाव्याच्या प्रश्‍नाला सासुरवाशिणीने दिलेले ‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी...\nलग्नगाठ टिकवण्यासाठी ‘चला बोलूया’ उपक्रम\nमुंबई - लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हटले जात असले तरी, त्या टिकवण्यासाठी पती-पत्नीलाच प्रयत्न करावे लागतात; परंतु अनेकदा कुरबुरी...\nअखेर सासरच्यांनी विष पाजलेल्या 'त्या' महिलेचा मृत्यू\nमरखेल (नांदेड) : सोमुर (ता.देगलूर) येथील एका विवाहित महिलेला सासरच्या लोकांनी लग्नानंतर सतत चार वर्षांपासून शारीरिक व मानसिक छळ करून ता.02 जानेवारी...\nशुभमंगलदरम्यान वधूवर गोळीबार; तरीही वधू...\nनवी दिल्लीः विवाह सोहळा सुरू असताना वधूच्या दिशेने गोळीबार झाला. नवरीच्या पायाला गोळी लागली. नवरी जखमी अवस्थेत रुग्णालयात गेली अन् उपचारानंतर पुन्हा...\nअल्पवयीन मुलीचा विवाह रोखला\nचाळीसगाव - दारुड्या बापाने व्यसनामुळे आपल्या अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्याचा घाट घातला. मात्र, मुलीच्या मावशीमुळे अल्पवयीन मुलीच्या लग्नाचा डाव...\nपोलिस ठाण्यात \"सैराट' जोडप्यांनी आणली गर्दी\nजळगाव - एकाचवेळी दोन जोडपी प्रेमविवाह करून रामानंदनगर पोलिस ठाण्यात धडकली. मुलीच्या कुटुंबीयांकडून भीती असल्याचे सांगत दोघा जोडप्यांनी कागदपत्र देत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://nashikonweb.com/tag/pune-kanda-dar/", "date_download": "2019-01-19T06:06:53Z", "digest": "sha1:VJUXI3YATFA5B74CY73VUVGUG7NHMTQ6", "length": 4471, "nlines": 55, "source_domain": "nashikonweb.com", "title": "pune kanda dar - Nashik On Web", "raw_content": "\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 18 जानेवारी 2019\nजिल्ह्यात 24 तासात तीन शेतकरी आत्महत्या\nनाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 17 जानेवारी 2019\nप्रेम सबंधातून राडा : गंजमाळ येथे एका ���रुणाचा खून, ९ ताब्यात\nजुन्या वादातून गंजमाळ परिसरात युवकाचा खून\nवाहतूकदारांचा संप : कांद्याला फटका, लाखो रुपयांचा माल खराब होण्याची भिती\nशेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार\nलासलगाव सह राज्यातील आजचा कांदा भाव दि. ४ मे २०१८\nआजचे नाशिक आणि आशियातील मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव सह, मुंबई व राज्यातील सर्वात महत्वाच्या बाजार पेठेतील कांदा शेतमाल: कांदा दर रु. प्रती क्विंटल शेतमाल जात/प्रत परिमाण\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/all_links_thalakBatmya.php?linkid=19", "date_download": "2019-01-19T07:06:49Z", "digest": "sha1:J33ODTNJJEXFRXZ3FVUSZRQTX6W4HKG2", "length": 19399, "nlines": 132, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१\nआपली गडचिरोली | राजकिय | प्रशासकिय | शैक्षणिक | माध्यमे | पर्यटन | आरोग्य | संस्था | व्यक्तीविशेष | वाटाडया | दूरध्वनी\nचला, निसर्गाच्या सफाई कामगाराचे संरक्षण करु या\nजगात साधारणत: प्रत्येक भागात आढळणारा मोठा मांसभक्षीय पक्षी म्हणून गिधाड पक्ष्याची ओळख आहे. याला निसर्गाचा स्वच्छतादूत म्हणूनसुद्धा ओळखतात. जगात गिधाडांच्या २३ प्रजाती आहेत. गिधाडे मृत पाळीव जनावरांचे मांस भक्षण करतात. गिधाड हा अन्नसाखळीतील एक महत्वाचा घटक आहे. ते कधीही शिकार न करता केवळ मृत �...\nरस्त्याच्या उजव्या बाजूने चला......\n(२३ एप्रिलपासून रस्ते सुरक्षा अभियान राज्यात सुरु झाले आहे. अपघातांची कारणे आणि अपघात टाळण्याचे उपाय याबाबत जनजागृती या अभियानात करण्यात येते. वाढते अपघात कमी करण्यासाठी प्रत्येक जबाबदार नागरिकाने नियम जाणून घेतले व पाळले पाहिजेत. या अभियानानिमित्त हा खास लेख.) साधे नियम देखील महत्वाचे असत�...\nगडचिरोली, ता.१८:वयाची चाळीशी ओलांडलेल्या विदर्भातील लोकांना 'नेताजी राजगडकर' हे नाव ज्ञात नसेल, असा एखादाच मनुष्य सापडेल. तो काळ 'आकाशवाणी'चा सुवर्णकाळ होता. संध्याकाळी ६.५० च्या नागपूर आकाशवाणीच्या बातम्या ऐकण्यासाठी लोक अक्षरश: वेड्यासारखे रेडिओजवळ येत. रेडिओही फार कमी जणांच्या घर�...\nमहिलांनी निर्भीडपणे पुढे यावे: शाहीन हकीम, जयश्री खोंडे यांचे आवाहन\nविधात्याची, नवनिर्माणाची कलाकृती तू... एक दिवस तरी स्वत:च्या अस्तित्वाचा साजरा कर तू.... जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही हे आवाहन 'गडचिरोली वार्ता' तर्फे समस्त महिलांना करीत आहोत. अनेक ठिकाणी महिला दिन साजरे होत आहेत. या पार्श्वभूमीवर महिला सक्षमीकरणासंदर्भात अहेरी येथील सामाजिक का�...\nमहिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घ्या-गायत्री शर्मा\nसर्वप्रथम जागतिक महिला दिनानिमित्त समस्त महिलांना हार्दिक शुभेच्छा. खरं तर छत्रपती शिवरायांना पराक्रमी बनविणारी, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना ज्ञानवंत बनविणारी आणि तमाम महापुरुषांना देशसेवेसाठी जन्म घालणारी महिलाच. सर्वप्रथम शाळा उघडून महिलांवर अनंत उपकार करणाऱ्या सावित्रीबाई फुले या�...\nसोमनूर .. एक विलक्षण अनुभव..\nसोमनूर .. एक विलक्षण अनुभव.. दोन खळाळते प्रवाह वेगाने सरकत एक बिंदूला एकत्र येतात आणि आपसात विरुन एका नव्या प्रवाहाला जन्म देतात आणि हा प्रवाह मग अधिक वेगाने पुढे धावायला लागंतो, असा प्रवाह आणि त्याचा धडकी भरायला लावणारा आवाज पाण्याची शक्ती काय असते याची अल्पशी �...\nआता पावसाळा म्हटलं की पाणीच पाणी चहुकडे, असं चित्र असायला हवं. मात्र, गेल्या काही वर्षात पावसाचं प्रमाण कमी झालेलं आवणास दिसतंय. शेतीवर जसा पावसाचा परिणाम होतो, तसाच तो जनजीवनावरदेखील होत असतो. आजही ग्रामीण भागात पावसामुळे चिखल-दलदल आणि त्यातून होणारे साथरोग अधून- मधून समोर येत असतात. ...\nलोकशाही बळकटीकरणासाठी... उज्ज्वल भवितव्यासाठी \nविधानसभा निवडणूक 2014 : विशेष लेख लोकशाही बळकटीकरणासाठी... उज्ज��वल भवितव्यासाठी देशात लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी पारदर्शक, निर्भय आणि नि:पक्षपणे आणि नैतिक मतदान ही त्रिसूत्री महत्त्वाची आहे. अशाच प्रकारे निवडणुका पार पडल्यानंतर बळकट लोकशाही निर्माण होऊन ना...\nमतदानाचा दिवस सणासारखा साजरा करा : रणजीत कुमार\nविधानसभा निवडणूक 2014 : विशेष मुलाखत मतदानाचा दिवस सणासारखा साजरा करा : रणजीत कुमार नक्षलप्रभावित असलेला गडचिरोली जिल्हा विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे. निवडणुकीत अधिकाधिकपणे मतदार राजाने मतदानाचा हक्क बजावावा. पारदर्शक, निर्भय आणि नि:पक्षपणे आणि नैतिक मतदान या त्रिसूत्रीनुसार दिनां�...\nप्रतिबिंब विकासाचे : विशेष लेख\nविशेष लेख: प्रतिबिंब विकासाचे 26 ऑगस्ट 2014 रोजी गडचिरोली जिल्हा निर्मितीला 32 वर्ष पुर्ण होत आहेत. या 32 वर्षात जिल्हयाने अनेक स्थित्यंतर अनुभवली आहेत. कुठल्याही जिल्हयाच्या निर्मितीसाठी 32 वर्षाचा काळ तसा मोठाच आहे. मात्र या काळात गडचिरोली सारख्या जिल्हयाने विकासाची अनेक मन्वंतर पाहली. &nbs...\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्ड्यात पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात सा��सफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न्युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/shiv-sena-announcement-new-mission-45225", "date_download": "2019-01-19T07:02:27Z", "digest": "sha1:F6ELOOTKKZG6RPIMZYJI2MHP45KUOI6T", "length": 12477, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shiv sena announcement of the new mission \"मी कर्जमुक्त होणारच' | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 15 मे 2017\nमुंबई - मराठवाड्यातील शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानात पक्षाच्या चाळीसपैकी 27 आमदारांनी दांडी मारली होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेकडे आमदारांनीच पाठ फिरवल्यानंतरही पक्षप्रमुखांनी आता नव्या अभियानाची घोषणा केली आहे. शिवसंपर्क अभियानाला फारसा प्रतिसाद मिळालेला नसतानाही याच मोहिमेचा दुसरा टप्पा \"मी कर्जमुक्त होणारच' अशी एकदिवसीय कार्यशाळा शिवसेना घेणार आहे.\nमुंबई - मराठवाड्यातील शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानात पक्षाच्या चाळीसपैकी 27 आमदारांनी दांडी मारली होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेकडे आमदारांनीच पाठ फिरवल्यानंतरही पक्षप्रमुखांनी आता नव्या अभियानाची घोषणा केली आहे. शिवसंपर्क अभियानाला फारसा प्रतिसाद मिळालेला नसतानाही याच मोहिमेचा दुसरा टप्पा \"मी कर्जमुक्त होणारच' अशी एकदिवसीय कार्यशाळा शिवसेना घेणार आहे.\nनाशिकमध्ये 19 मे रोजी होणाऱ्या या कार्यशाळेत कृषितज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शिवसंपर्क अभियानाला गैरहजर राहणाऱ्या आमदारांची कानउघडणी केल्यानंतर गैरहजेरीची कारणे पक्षप्रमुखांना पाठवली जात आहेत. शिवसेना पक्षप्रमुखांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत; पण आमदारांची सारवासारव उद्धव यांच्या पचनी पडलेली नाही. पक्षाचे 27 आमदार अभियानात गैरहजर होते. मोजकेच आजी-माजी नगरसेवकही या अभियानात सहभागी झाले होते. संपर्क अभियानाला गैरहजर राहणाऱ्यांची उद्धव यांनी कानउघडणी केल्याचे सूत्रांनी सांगितले.\nशिवसंपर्क अभियानात कोणाचाच कोणाला संपर्क नसल्याचे चित्र निर्माण झाल्यामुळे आता कर्जमुक्त कार्यशाळेत आमदार नगरसेवकांची हजेरी महत्त्वाची आहे, असे फर्मान पक्षातर्फे काढण्यात आले आहे.\nनिवडणुकीच्या ऐन तोंडावर प्रदर्शित होणारा \"ठाकरे' हा चित्रपट शिवसेनेच्या प्रचाराचा भाग आहे, यात शंका नाही. पण चित्रपटाच्या माध्यमातून प्रचार करण्याचा...\n'विप्रो'चा नफा 2,510 कोटींवर; बोनस शेअरची घोषणा\nमुंबई: भारतातील तिसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी 'विप्रो'चा नफा सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत 30 टक्क्यांनी वाढत 2,510.4 कोटी रुपयांवर पोचला आहे. गेल्यावर्षी...\n'औरंगाबाद महापालिकेच्या शाळा मुंबईपेक्षा चांगल्या'\nऔरंगाबाद - इंग्रजी शाळांच्या तुलनेत मराठी माध्यमांच्या, त्यात महापालिकेच्या शाळांचा दर्जा वाढला पाहिजे. मुंबई महापालिकेच्या शाळांपेक्षा औरंगाबाद...\nआम्हाला हे सरकार आमचे वाटतच नाही - अर्जुन खोतकर\nऔरंगाबाद - शिवसेनेच्या पाठिंब्यावर सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने आम्हाला नेहमीच दुय्यम वागणूक दिली. प्रत्येक ठिकाणी आमदार, मंत्र्यांची अडवणूक...\nलार्सन अँड टुब्रो इन्फोटेकला 375 कोटींचा नफा\nमुंबई: लार्सन अँड टुब्रो इन्फोटेकने सरलेल्या डिसेंबरच्या तिमाहीत 375.5 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदविला आहे. त्यात गेल्यावर्षीच्या...\nराष्ट्रवादीचे शिवसेनेवर \"सर्जिकल स्ट्राइक'\nमनमाड - दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार धनराज महाले यांनी गुरुवारी (ता. 17) समर्थकांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trackblog-news/underwater-world-experience-1255154/", "date_download": "2019-01-19T07:00:44Z", "digest": "sha1:5XNEYQH5JTX7YE7ECOJFOTDMYI4R3QCJ", "length": 36300, "nlines": 245, "source_domain": "www.loksatta.com", "title": "underwater world experience | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nट्रेनिंगनंतर स्कुबा डायव्हिंगचा प्लान ठरला होता.\nपाण्यात हलकी होऊन मी उडत होते. डोळ्यात किती आणि काय काय साठवावं ते समजत नव्हतं. शांत पाण्याचा उबदार स्पर्श. हाच का तो ज्याच्या लाटा आपल्याला घाबरवत असतात वरून रुद्रावतार असलेला हा समुद्र खोलवर किती शांत\n‘दिनांक १६ आणि १७ जानेवारी या दोन तारखा तुम्ही राखून ठेवा’ असं ऑफिसमधून डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात सांगण्यात आलं आणि नंतर एक आठवडा आधी सहलीचा अजेंडा आला. त्यामध्ये ट्रेनिंगनंतर स्कुबा डायव्हिंगचा प्लान ठरला होता. एका नामांकित संस्थेतर्फे आमची राहण्याची सोय केली होती. तिथे पोहचल्यावर प्रथम स्वीिमग पूलध्ये ट्रेिनग आणि नंतर रात्री कॉकटेल डिनर. दुसऱ्या दिवशी सकाळी १७ तारखेला स्कुबा डायव्हिंग आणि नंतर परतीचा प्रवास. एकंदर कार्यक्रम पाहता वाटलं की दोन दिवसांतला अर्धाअधिक वेळ प्रवासातच जाणार, मग काय मज्जा याआधी कधीच स्कुबा डायव्हिंग या शब्दाव्यतिरिक्त याबाबतीत काहीच माहीत नव्हतं. माझ्या सहकारी मित्रांनी थोडीफार माहिती सांगितली त्यावरून असं लक्षात आलं की समुद्राच्या आत जायचं असतं. छातीत धडकीच भरली याआधी कधीच स्कुबा डायव्हिंग या शब्दाव्यतिरिक्त याबाबतीत काहीच माहीत नव्हतं. माझ्या सहकारी मित्रांनी थोडीफार माहिती सांगितली त्यावरून असं लक्षात आलं की समुद्राच्या आत जायचं असतं. छातीत धडकीच भरली समुद्राच्या आत डोळ्यांसमोर त्या फेसाळणाऱ्या लाटा आणि हात वर करून गटांगळ्या खाणारी मी असे चित्र उभे राहिलं. एकदा वाटलं जाऊच नये. जाऊन उगाच शोभा नको. नाही जमलं तर सगळे काय म्हणतील नंतर विचार केला, ते आधी ट्रेिनग देणार आहेत ना नंतर विचार केला, ते आधी ट्रेिनग देणार आहेत ना जाऊ तर खरं. नाहीच जमलं तर सुमुद्रकिनारा, आजूबाजूच्या परिसराचा आस्वाद घेऊ. दोन दिवस इथल्या धकाधकीतून तरी बाहेर पडू. प्रथम सहलीचं टेन्शन आलं होतं.\nशेवटी एकदाचं निघालो. भारतीय रेल्वेच्या नियमानुसार एक तास कुडाळला उशिराच पोहोचली. आम्ही तारकर्लीला बसने निघालो. साधारणपणे तासभर वेळ लागणार होता. कोकण म्हणजे लालमातीचे नागमोडी रस्ते आणि आजूबाजूला हिरवीगार झाडी. हे मनातलं चित्र पार पुसून गेलं नाही म्हणायला शहरीकरणाचं वारं चांगलंच लागलं होतं. आजूबाजूला सिमेंटची घरे, हिरवीगार झाडी व काळेभोर नागमोडी डांबरी रस्ते. या नागमोडी वळणांवरून बसचालक अत्यंत शिताफीने बस घेऊन जात होता. बसमधून बाहेर पाहिलं तर सर्वत्र उंच माडांच्या रांगा, पोफळीच्या बागा आणि खोल दऱ्या नाही म्हणायला शहरीकरणाचं वारं चांगलंच लागलं होतं. आजूबाजूला सिमेंटची घरे, हिरवीगार झाडी व काळेभोर नागमोडी डांबरी रस्ते. या नागमोडी वळणांवरून बसचालक अत्यंत शिताफीने बस घेऊन जात होता. बसमधून बाहेर पाहिलं तर सर्वत्र उंच माडांच्या रांगा, पोफळीच्या बागा आणि खोल दऱ्या हिरव्या रंगाच्या अनेक छटा मनाला मोहवीत होत्या. नववधूच्या हिरवाकंच चुडय़ासारखा हिरव्या रंगाच्या अनेक छटा मनाला मोहवीत होत्या. नववधूच्या हिरवाकंच चुडय़ासारखा शिशिरऋतूच्या आगमनाने पिवळसर रंगाची छटा पसरलेली दिसत होती. मधूनच पोपटी रंगाची धावपळ दिसत होती. एक मात्र खरं डोळ्यांत मावत नव्हता इतका लांब तो हिरवा पट्टा होता. हवेत खूप थंडी नव्हती, पण उकडतही नव्हतं. हो���ा फक्त हवाहवासा वाटणारा उबदारपणा शिशिरऋतूच्या आगमनाने पिवळसर रंगाची छटा पसरलेली दिसत होती. मधूनच पोपटी रंगाची धावपळ दिसत होती. एक मात्र खरं डोळ्यांत मावत नव्हता इतका लांब तो हिरवा पट्टा होता. हवेत खूप थंडी नव्हती, पण उकडतही नव्हतं. होता फक्त हवाहवासा वाटणारा उबदारपणा इतक्यात तारकर्लीची पाटी दिसली. पर्यटकांना आकर्षति करणाऱ्या हॉटेल्सची रांगच रांग होती. मधूनच एखादं नारळाच्या झावळ्यांनी शाकारलेलं कौलारू घर दिसत होतं. आत कुठेतरी जाणवत होतं की कोकण बदलतंय. शहरीकरणाच्या विळख्यात अडकत चाललंय. पण निसर्ग तोच इतक्यात तारकर्लीची पाटी दिसली. पर्यटकांना आकर्षति करणाऱ्या हॉटेल्सची रांगच रांग होती. मधूनच एखादं नारळाच्या झावळ्यांनी शाकारलेलं कौलारू घर दिसत होतं. आत कुठेतरी जाणवत होतं की कोकण बदलतंय. शहरीकरणाच्या विळख्यात अडकत चाललंय. पण निसर्ग तोच तेवढय़ात आम्ही पोहोचलोच. समुद्राच्या किनाऱ्यावर उभी असलेली ती वास्तू. उतरताच फेसाळणाऱ्या समुद्राच्या लाटांचा तो लयबद्ध आवाज कानी पडला आणि आमचा प्रवासाचा शीण कुठल्या कुठे पळून गेला. आम्ही फ्रेश होऊन बसतोय तोच आमच्या सेवेला थंडगार कोकम सरबत आलं. प्यायल्यावर कळलं, उगाच नाही त्याला अमृत म्हणत. पृथ्वीवरचा स्वर्गच जणू तेवढय़ात आम्ही पोहोचलोच. समुद्राच्या किनाऱ्यावर उभी असलेली ती वास्तू. उतरताच फेसाळणाऱ्या समुद्राच्या लाटांचा तो लयबद्ध आवाज कानी पडला आणि आमचा प्रवासाचा शीण कुठल्या कुठे पळून गेला. आम्ही फ्रेश होऊन बसतोय तोच आमच्या सेवेला थंडगार कोकम सरबत आलं. प्यायल्यावर कळलं, उगाच नाही त्याला अमृत म्हणत. पृथ्वीवरचा स्वर्गच जणू त्यानंतर लाल माठाची भाजी, पोळ्या, पातळ खिचडी आणि सोलकढी. व्वा त्यानंतर लाल माठाची भाजी, पोळ्या, पातळ खिचडी आणि सोलकढी. व्वा काय जेवणाचा बेत होता काय जेवणाचा बेत होता सोलकढीची चव जिभेवर रेंगाळत राहावी म्हणून पाणी देखील प्यालं नाही.\nतिथून आम्ही सगळे ट्रेिनग हॉलला गेलो. आमची प्राथमिक माहिती एका फॉर्मवर भरून घेतली. कोणताही गंभीर आजार नसल्याचं लिहून घेतलं व नंतर आम्हाला स्कुबा डायव्हिंगची चित्रफीत दाखवली. समुद्राच्या पोटात काय काय दडलंय समुद्रात गेल्यावर काय करायचं समुद्रात गेल्यावर काय करायचं काय काळजी घ्यायची स्कुबा डायव्हिंग म्हणजे काय एका वेगळ्या दुनि���ेची ओळख करून दिली. एक वेगळंच दडपण जाणवलं. आम्हाला ग्रुपमध्ये ट्रेिनग देण्याच ठरलं. पहिला ग्रुप आम्हा महिलांचा. आम्हाला स्वीिमग कॉस्च्युम दिला गेला. इतके तोकडे आणि अंगाला घट्ट बसणारे कपडे आयुष्यात प्रथमच घातले होते म्हणून सर्वासमोर यायची लाजही वाटत होती; पण बरोबरचे सहकारीही तसेच आहेत हे बघून लाजेने पळ काढला. आम्हा प्रत्येकाबरोबर एक एक ट्रेनर होता. पाण्याखाली उतरण्याआधी प्रत्येकाच्या कंबरेला वजन बांधलं गेलं. कुणाला चार किलो तर कुणाला सहा किलो. त्यावर ऑक्सिजन सिलेंडर असलेला गाझेट विथ एअर प्रेशर रेग्युलेटर चढवला. पाण्यात उतरताच एक शिरशिरी आली. तोंडाने श्वास घेण्याकरता जो रेग्युलेटर दिला होता तो जबडय़ात घट्ट धरून ठेवायचा आणि तोंडाने हळूहळू श्वास घ्यायचा. पाण्यातलं दिसण्याकरता गॉगल दिला. त्याबरोबर नाक बंद झालं. फक्त तोंडानेच श्वास घेणं सुरू केलं. तोंडात दोन्ही जबडय़ात रेग्युलेटर घट्ट धरून ठेवायचा व मधूनच दाबून त्यातील पाणी बाहेर काढायचं. तेव्हा समजलं नाक, कान आणि तोंड हे एकमेकांना किती धरून असतात ते. सर्वप्रथम आम्हाला पाण्याखाली गुडघ्यावर बसायला सांगितलं. मला वाटलं मला बसताच येणार नाही. मी चक्क १५ मिनिटे बसले. पाण्याखाली आपण खूपच हलके होतो. पहिली परीक्षा पास एका वेगळ्या दुनियेची ओळख करून दिली. एक वेगळंच दडपण जाणवलं. आम्हाला ग्रुपमध्ये ट्रेिनग देण्याच ठरलं. पहिला ग्रुप आम्हा महिलांचा. आम्हाला स्वीिमग कॉस्च्युम दिला गेला. इतके तोकडे आणि अंगाला घट्ट बसणारे कपडे आयुष्यात प्रथमच घातले होते म्हणून सर्वासमोर यायची लाजही वाटत होती; पण बरोबरचे सहकारीही तसेच आहेत हे बघून लाजेने पळ काढला. आम्हा प्रत्येकाबरोबर एक एक ट्रेनर होता. पाण्याखाली उतरण्याआधी प्रत्येकाच्या कंबरेला वजन बांधलं गेलं. कुणाला चार किलो तर कुणाला सहा किलो. त्यावर ऑक्सिजन सिलेंडर असलेला गाझेट विथ एअर प्रेशर रेग्युलेटर चढवला. पाण्यात उतरताच एक शिरशिरी आली. तोंडाने श्वास घेण्याकरता जो रेग्युलेटर दिला होता तो जबडय़ात घट्ट धरून ठेवायचा आणि तोंडाने हळूहळू श्वास घ्यायचा. पाण्यातलं दिसण्याकरता गॉगल दिला. त्याबरोबर नाक बंद झालं. फक्त तोंडानेच श्वास घेणं सुरू केलं. तोंडात दोन्ही जबडय़ात रेग्युलेटर घट्ट धरून ठेवायचा व मधूनच दाबून त्यातील पाणी बाहेर काढायचं. तेव्��ा समजलं नाक, कान आणि तोंड हे एकमेकांना किती धरून असतात ते. सर्वप्रथम आम्हाला पाण्याखाली गुडघ्यावर बसायला सांगितलं. मला वाटलं मला बसताच येणार नाही. मी चक्क १५ मिनिटे बसले. पाण्याखाली आपण खूपच हलके होतो. पहिली परीक्षा पास आता दुसरी. ती म्हणजे मी पाण्यात असताना तोंडातलं रेग्युलेटर निघाला व पाणी तोंडात गेलं तर काय करायचं आता दुसरी. ती म्हणजे मी पाण्यात असताना तोंडातलं रेग्युलेटर निघाला व पाणी तोंडात गेलं तर काय करायचं प्रात्यक्षिक करून दाखवायचं. पाण्याखाली जायचं रेग्युलेटर काढायचा. पाणी अपोआपच तोंडात जातं. मग डाव्या बाजूने मांडीपर्यंत झुकून बोिव्लग करत ते रेग्युलेटर खांद्यावर आणायचं आणि उजव्या हाताने ते तोंडात घालायाचे. हे करताना तोंडाने हळू हळू बुडबुडे सोडत जायचं, श्वास रोखायचा नाही. हे सर्व काही सेकंदात. एकदा पाणी गेलं तोंडात वाटलं सोडावं सगळं पण ट्रेनर काही केल्या सोडत नव्हता. तो बराच सांभाळून घेत होता. आता तिसरी परीक्षा. गॉगलमध्ये पाणी गेलं तर ते कसं काढायचं. त्याने मुद्दाम पाणी घातलं. दोन्ही डोळ्यांच्या भुवईवर अंगठय़ाने दाबून चेहरा वर करायचा व नाकाने पाणी बाहेर सोडायचं. दोन वेळा प्रयत्न केल्यावर तेही जमलं प्रात्यक्षिक करून दाखवायचं. पाण्याखाली जायचं रेग्युलेटर काढायचा. पाणी अपोआपच तोंडात जातं. मग डाव्या बाजूने मांडीपर्यंत झुकून बोिव्लग करत ते रेग्युलेटर खांद्यावर आणायचं आणि उजव्या हाताने ते तोंडात घालायाचे. हे करताना तोंडाने हळू हळू बुडबुडे सोडत जायचं, श्वास रोखायचा नाही. हे सर्व काही सेकंदात. एकदा पाणी गेलं तोंडात वाटलं सोडावं सगळं पण ट्रेनर काही केल्या सोडत नव्हता. तो बराच सांभाळून घेत होता. आता तिसरी परीक्षा. गॉगलमध्ये पाणी गेलं तर ते कसं काढायचं. त्याने मुद्दाम पाणी घातलं. दोन्ही डोळ्यांच्या भुवईवर अंगठय़ाने दाबून चेहरा वर करायचा व नाकाने पाणी बाहेर सोडायचं. दोन वेळा प्रयत्न केल्यावर तेही जमलं या तिन्ही परीक्षा पास झाल्याशिवाय समुद्रात जाता येणार नव्हतं. उत्साह वाढला होता. कुडकुडत तर होतंच. आता सगळ्या खुणा शिकवल्या. अंगठा वर केला की वर जायचं, खाली केला की खाली जायचं. बरं वाटत नाही हे सांगताना तळहात आडवा धरून हलवायचा, मानेवर आडवा हात फिरवला की हातघाईची परिस्थिती आहे आणि सुंदरचं चिन्ह म्हणजे ऑल इज वेल. तोंड ब��द असणार म्हणून ही चिन्हांची भाषा या तिन्ही परीक्षा पास झाल्याशिवाय समुद्रात जाता येणार नव्हतं. उत्साह वाढला होता. कुडकुडत तर होतंच. आता सगळ्या खुणा शिकवल्या. अंगठा वर केला की वर जायचं, खाली केला की खाली जायचं. बरं वाटत नाही हे सांगताना तळहात आडवा धरून हलवायचा, मानेवर आडवा हात फिरवला की हातघाईची परिस्थिती आहे आणि सुंदरचं चिन्ह म्हणजे ऑल इज वेल. तोंड बंद असणार म्हणून ही चिन्हांची भाषा वेगळ्या जगाची वेगळीच भाषा वेगळ्या जगाची वेगळीच भाषा सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाण्यात गेल्यावर कानावर प्रचंड दाब येतो आणि डोकं दुखू लागतं. म्हणून हा दाब इक्वलाईज करायचा म्हणजे नाक दाबायचं, तोंड बंड ठेवायचं आणि कानातून हवा सोडायची हे दरदोन मिनिटांनी करायचं.\nआता तयारी स्वीिमग पूलमध्ये २५ फूट खाली जायची. मला पालथं घातलं. पायात बदकाचे पाय चढवले आणि प्रेशर वाढवलं मी दोरीला पकडून हळूहळू खाली जाऊ लागले. प्रत्येक दोन मिनिटांनी खूण करत मी ट्रेनरला इक्वलाईज करत होते आणि अचानक तोंडात पाणी गेलं. मी हातघाईची खूण केली आणि त्याने मला वर आणलं. मी खूप थकले होते. वाटलं नाही जमणार, आता नाही जमलं तर उद्या समुद्रात जाता येणार नाही. ट्रेनर म्हणाला मॅडम, इतकं केलंत हेही जमेल, मी आहे ना, चला मी परत प्रयत्न करायचं ठरवलं आणि यावेळी तो यशस्वी झाला. पुलाच्या तळाशी मी पोहोचले मी परत प्रयत्न करायचं ठरवलं आणि यावेळी तो यशस्वी झाला. पुलाच्या तळाशी मी पोहोचले माझे फोटो काढले. व्हिडिओ शूटिंग केलं. पूर्ण स्वीिमग पुलाला दोन राऊंड मारल्या आणि वर आले. पुलाजवळ माझे सहकारी उभे होते माझं स्वागत करायला. मी पहिली होते जी पुलाच्या तळाशी स्पर्श करून आलेले माझे फोटो काढले. व्हिडिओ शूटिंग केलं. पूर्ण स्वीिमग पुलाला दोन राऊंड मारल्या आणि वर आले. पुलाजवळ माझे सहकारी उभे होते माझं स्वागत करायला. मी पहिली होते जी पुलाच्या तळाशी स्पर्श करून आलेले मी भरून पावले. उद्या समुद्रात जाण्याचा मार्ग सुकर झाला मी भरून पावले. उद्या समुद्रात जाण्याचा मार्ग सुकर झाला येस्स, आय डिड इट येस्स, आय डिड इट त्या आनंदातच रूमवर आले. कपडे बदलून खाली आले. अंधार झाला होता. गरम गरम कॉफीचा घोट घेत शांतपणे समुद्राकडे पाहात बसले. त्या फेसाळणाऱ्या लाटा जमिनीला स्पर्श होताच तान्हं बाळ आईच्या कुशीत शिरल्यासारख्या शांत होत होत्���ा. या समुद्राच्या पोटात उद्या मी जाणार, मी त्यांना सांगत होते थांबा आता येतेच आणि पाहते काय काय दडवून ठेवलंय पोटात ते\nरात्री पार्टीनंतर रूमवर जाऊन झोपले. पहाटे कधीतरी जाग आली. मी समुद्रात गेले आणि माझ्या नाका-तोंडात पाणी गेलं आणि मी किंचाळत वर आले बापरे मी स्वत:लाच समजावलं. मनातली भीती स्वप्नात दिसली मुलीनं दिलेला ‘यू कॅन डू इट. यू कॅन डू इट. अ‍ॅण्ड येस यू कॅन डू इट.’ हा मंत्र म्हणत झोपले. सकाळी सहा वाजता तयार होऊन खाली गेले. समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारू लागले. किनाऱ्यावरील वाळूच्या मऊशार स्पर्शाने अंग मोहरून गेलं.\nहळूहळू पाण्यात चालत राहिले. लाटांचा तो स्पर्श रोमांचित करत होता. शांत, धीरगंभीर सागराकडे एकटक मी पाहात होते. वरून शांत दिसणारा समुद्र खोलवरही असाच असेल का देईल ना मला त्याच्या पोटात शिरायला देईल ना मला त्याच्या पोटात शिरायला एवढय़ात वरून हाक आली. युद्धावर निघाल्यासारखी आमची लेडीज स्पेशल बॅच निघाली. आम्हाला हॉटेलवरून एका बोटीतून नेणार होते. समुद्रात एका लाकडी बोटीवर आम्हाला सोडणार होते व तिथून आम्ही समुद्रात खाली जाणार होतो. तो क्षण जवळ येत होता तशी हुरहूर वाढली होती. आम्ही बोटीत चढलो. बोट प्रथम करली नदीतून जात होती. नंतर ती जिथे अरबी समुदा्रला मिळते तिथे संगमावर एका क्षणासाठी बोट हळू झाली. पाठी वळून पाहिलं तर नदीचा तो शांत प्रवाह आणि एका बाजूला खवळलेला समुद्र एवढय़ात वरून हाक आली. युद्धावर निघाल्यासारखी आमची लेडीज स्पेशल बॅच निघाली. आम्हाला हॉटेलवरून एका बोटीतून नेणार होते. समुद्रात एका लाकडी बोटीवर आम्हाला सोडणार होते व तिथून आम्ही समुद्रात खाली जाणार होतो. तो क्षण जवळ येत होता तशी हुरहूर वाढली होती. आम्ही बोटीत चढलो. बोट प्रथम करली नदीतून जात होती. नंतर ती जिथे अरबी समुदा्रला मिळते तिथे संगमावर एका क्षणासाठी बोट हळू झाली. पाठी वळून पाहिलं तर नदीचा तो शांत प्रवाह आणि एका बाजूला खवळलेला समुद्र ती सागरात इतकी मिसळून जाते की तिची ती राहतच नाही. इतकं सोपं असतं का एकमेकांत मिसळणं ती सागरात इतकी मिसळून जाते की तिची ती राहतच नाही. इतकं सोपं असतं का एकमेकांत मिसळणं हा तर नदीचा सागरावरचा विश्वास म्हणूनच ती स्वत:ला अशी झोकून देते\nसमुद्राच्या लाटांवर हेलकावे खात आम्ही आमच्या इष्ट स्थानी पोहचलो. आधीच एक बॅच अनुभव घेऊन तयार होती. त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह, आनंद पाहून मानवारचं ओझ उतरलं. स्वीिमगपूलपेक्षा सोपं आहे असं म्हटल्यावर तर अजूनही हलकं वाटलं. सगळे ट्रेनर आमची पाण्यात वाट पाहत होतं. प्रत्येक सहकाऱ्याबरोबर एक ट्रेनर असणार होता. परत कंबरेला सहा किलोचं वजन बांधलं. गाझेट चढवलं. बूट घातले व बदकाचे पाय लावले. मी सर्वप्रथम जावं असं ठरलं; जेणेकरून बाकीच्या महिला सहकाऱ्यांना स्फुरण मिळेल. शेवटच्या क्षणी सांगितलं बोटीच्या कडेवर बसायचं. डावा हात तोंडावरच्या मास्कवर धरायचा आणि उजवा हात पोटावर ठेवून पाठीवर स्वत:ला झोकून द्यायचं. बापरे जमणार का नदी नाही का मिळाली समुद्राला तिचा तो विश्वास तोच विश्वास मनात ठेव. ट्रेनर आहे तो तुला काही होऊ देणार नाही. मी उडी मारली. ट्रेनर होताच. मी त्याचा पंजा घट्ट पकडला. मी ठीक आहे अशी खूण केली. त्याने मला पालथं घातलं. प्रेशर रेग्युलेट केलं. जबडा उघडायचा नाही. तोंडाने श्वास चालू ठेवायचा हे मनाने पक्कं ठरवलं. तोपर्यंत एक वेगळीच दुनिया दिसू लागली. पाण्यात हलकी होऊन मी उडत होतं. डोळ्यात किती आणि काय काय साठवावं ते समजत नव्हतं. शांत पाण्याचा उबदार स्पर्श. हाच का तो ज्याच्या लाटा आपल्याला घाबरवत असतात वरून रुद्रावतार असलेला हा समुद्र खोलवर किती शांत वरून रुद्रावतार असलेला हा समुद्र खोलवर किती शांत पिवळ्या, करडय़ा, निळ्या रंगांचे विविध आकारांचे मासे माझ्या आजूबाजूने फिरत होते. आपल्याच नादात पिवळ्या, करडय़ा, निळ्या रंगांचे विविध आकारांचे मासे माझ्या आजूबाजूने फिरत होते. आपल्याच नादात आपल्याच लयीत मी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण हातात आलेच नाहीत. एवढय़ात एक मोठा मासा सोनेरी खवलं असलेला आणि गुलाबी रंगाचं तोंड असलेला सुळकन् बाजूने गेला त्याची लगबग पाहून मजाच वाटली. जसजसे खाली जात होत तसतसे पाण्याचा रंग बदलत होता. हिरवं, निळंशार पाणी त्याची लगबग पाहून मजाच वाटली. जसजसे खाली जात होत तसतसे पाण्याचा रंग बदलत होता. हिरवं, निळंशार पाणी स्वच्छ एरवी समुद्रकिनाऱ्यावर असतात तसे नाही तर त्याहुनी मोठाले त्या शिंपल्यातले ते हळूहळू हलणारे जीव त्या शिंपल्यातले ते हळूहळू हलणारे जीव किती पाहू आणि किती नको किती पाहू आणि किती नको वेगळ्या वेगळ्या आकारांची समुद्र फुलं, गोलाकार पानांच्या वनस्पती वेगळ्या वेगळ्या आकारांची समुद्र फु���ं, गोलाकार पानांच्या वनस्पती पिवळे, हिरवे, शेवाळे अलगत एका स्टारफिशला हात लावला. मी किती फूट खाली आले ते माहीत नव्हतं, पण पाण्याखालचं जग इतकं सुंदर, नितळ असेल अशी कल्पनाच नव्हती. जिथे पाहावं तिथे माशांची झुंबड. अगदी छोटय़ा माशांपासून ते मोठय़ा माशांपर्यंत अगदी लायनीत. कुणी कुणाला धक्का देत नव्हतं की कुणी अडखळत नव्हतं. ट्राफिक जॅम नाही कुठून आली असेल त्यांच्यात इतकी शिस्त कुठून आली असेल त्यांच्यात इतकी शिस्त जी आजही शिकून आपल्यात नाही जी आजही शिकून आपल्यात नाही आपल्याला पाहायला जमिनीवरचा प्राणी आलाय याची साधी दखलही घेत नव्हते.\nकिती छान होतं ते विश्व धन्य तो निसर्ग सगळं डोळ्यात साठवत कधी वर आलो ते समजलंही नाही. एका वेगळ्या जगाची सफर करून आल्यासारखं. येस्स. आय डिड इट. पाण्यातून वर आल्यावरही पाण्यातच असल्याचा भास होता.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजाणूनबुजून टीका कराल तर मी देखील शांत राहणार नाही - रवी शास्त्री\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरण: सेवकाने दिला दगा, तरुणीने केले ब्लॅकमेल, ३ अटकेत\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nये बारामतीमध्ये बघतोच तुला; अजित पवारांचे गिरीश महाजनांना आव्हान\nतुमच्याकडे दुसरं काम नाही का; हार्दिक पांड्या प्रकरणावरून स्वरा भास्करचे कोर्टाला चिमटे\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.manickpur.com/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80/", "date_download": "2019-01-19T06:46:35Z", "digest": "sha1:7EP535DWDBLMY64OFAMTSN325KXWLOI3", "length": 7707, "nlines": 85, "source_domain": "www.manickpur.com", "title": "असा डॉक्टर होणे नाही - Manickpur", "raw_content": "\nअसा डॉक्टर होणे नाही\nअसा डॉक्टर होणे नाही.\nतुझ्या मुलाला किती दिवसापासून अंगात ताप आहे डॉ. लेस्ली घोन्सालवीसना दाखवलंस का डॉ. लेस्ली घोन्सालवीसना दाखवलंस का अंगावर नागिण निघाली आहे का अंगावर नागिण निघाली आहे का डॉ. लेस्लीकडे कधी जाणार डॉ. लेस्लीकडे कधी जाणार डॉ. लेस्लीकडे जायचे आहे पण माझा नंबर 150 वा आहे. मला मध्ये संधी मिळेल का डॉ. लेस्लीकडे जायचे आहे पण माझा नंबर 150 वा आहे. मला मध्ये संधी मिळेल का तुझी दवाखान्यात ओळख आहे का तुझी दवाखान्यात ओळख आहे का होळीला जात आहे का होळीला जात आहे का डॉ. लेस्लीकडे माझा नंबर काढशील डॉ. लेस्लीकडे माझा नंबर काढशील अशी वाक्ये आता ऐकायला मिळणार नाहीत. ह्याचे कारण तमाम वसईकरांच्या गळ्यातील ताईत, ज्यांच्या स्पर्शज्ञानाने अवघी वसई रोगमुक्त झाली, वसईचे आरोग्यदूत, आरोग्यदाता, तळागाळातील, पददलितांच्या आरोग्याचे कैवार घेऊन अगदी स्वस्तात वैद्यकिय सेवा करणारे, जनसामान्यांचे लाडके असे डॉ. लेस्ली घोन्सालवीस ह्यांचे दुर्धर आजाराने तामिळनाडूतील वेल्लोर येथे काल राञी 10.30 वाजता निधन झाले.\nत्यांच्या जाण्याने अवघी वसई नगरी पोरकी झालेली आहे. जणू घरातील कर्ता पुरूष गमावल्याची भावना त्यांच्यात झाली आहे. त्यांचा स्वभाव शांत, कमालीची लोकप्रियता असूनदेखील चेह-यावर गर्वाचा अजिबात लवलेश नव्हता. ते अतिशय साधे होते. दिवसाला साधारणपणे 300 रोगी तपासत असत. एवढे रोगी तपासून सुध्दा उत्साह तोच असायचा. अचूक निदान करून अचूकऔषध देण्यामध्ये त्याचा हातखंडा होता. रामबाण औषध देण्याचे कसब त्यांना ब-यापैकी अवगत होते. रोग्याला मुमबईला नेण्याआधी डॉक्टर लेस्लींचा योग्य सल्ला घेण्याचा जणू पायंडा पडलेला होता. रोग्यांबरोबरचे त्यांचे संबंध जिव्हाळ्याचे होते. त्यांचा स्वभाव थोडासा विनोदी होता. त्यांच्याकडे गेल्यावर पहिला प्रश्न कोपात काल काय खालतं शिवणी खालती का\nऔषध दिल्यानंतर परत याव नाका असे वाडवली बोलीभाषेत ते सुचवायचे. एकदा औषध दिल्यानंतर सहसा परत बोलावत नसत. आजच्या युगात वैद्यकिय सेवा महागडी झाली आहे. डॉकिटरकडे जायचे म्हटल्यावर हुडहूडी भरते. अशावेळेला डॉक्टर लेस्लीसारखे देवमाणसं भेटतात जे रुग्णाला मदतीचा हात देऊन रोगमुक्त करतात. डॉ. लेस्ली ह्यांची जगण्याची आशा तीव्र होती.\nप्रार्थना सभेमध्ये ते सक्रिय होते. आजारपणातून ते बरे व्हावेत म्हणून प्रार्थना व्हायच्या. शेवटी नियतीपुढे कोणाचेही काहीही चालत नाही हेच कटूसत्य आहे. ज्याने अनेकांना नवसंजीवनी दिली, ज्याने अनेकांना जगण्याची उमेद जागवली त्यालाच मृत्यूने अखेर गाठलेच. असा हा सच्च्या मनाचा अवलिया आपणा सर्वांचा निरोप घेऊन अनंताच्या प्रवासाला निघाला परत कधीही न येण्यासाठीच. जो आवडे सर्वांना तोचि आवडे देवाला. ह्या भूतलावर डॉक्टरांनी फक्त प्रेम आणि प्रेमच पेरलेले आहे. अशा महान विभूतीला कोटी कोटी प्रणाम. तथास्तु. हे परमेश्वरा, आमच्या लाडक्या लेस्ली डॉक्टरांना तुझ्या शाश्वत नंदनवनात तू समाविष्ट कर. तथास्तु.\nआपलाच: विनय अंतोनी डिमेलो.\nअसा डॉक्टर होणे नाही\nवसईकरांना मिळणार अधिक दर्जेदार वीज पुरवठा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/maratha-reservation-parbhani-agitation-erupted-police-firing-in-the-air-297766.html", "date_download": "2019-01-19T06:20:56Z", "digest": "sha1:3T62UALIS74F2V6HFMQ5W3VSB22ALAW6", "length": 19495, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मराठा आरक्षण : परभणीत आंदोलन पेटलं, पोलिसांचा हवेत गोळीबार", "raw_content": "\nरविवारी कर्मचाऱ्याकडून करुन घेतले काम, कंपनीला मोजावे लागणार 150 कोटी रुपये\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nनिवडणुकीपूर्वी काँग्रेस देणार भाजपला धक्का, दोन खासदार गळाला\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\n'रात्रीस खेळ चाले'मध्ये होतेय सुशल्याच्या आईची एन्ट्री\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nमालिकावीर धोनीचा ऑस्ट्रेलियाकडून अपमान\nविराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nमराठा आरक्षण : परभणीत आंदोलन पेटलं, पोलिसांचा हवेत गोळीबार\nपरभणी जिल्ह्यात मराठा आंदोलन पेटलं असून, पोलिस-व्हॅन फोडणाऱ्या आंदोलकांना पांगविण्यासाठी अखेर पोलिसांना गोळीबार करावा लागला.\nपरभणी, ता. 28 जुलै : परभणी जिल्ह्यात मराठा आंदोलन पेटलं असून, पोलिस-व्हॅन फोडणाऱ्या आंदोलकांना पांगविण्यासाठी अखेर पोलिसांना गोळीबार करावा लागला. जिल्ह्यात मराठा आंदोलनकर्त्यांकडून ठिकठिकाणी चक्का जाम करण्यात आलाय. त्यामुळे परभणीत आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. आंदोलनकर्त्यांनी ग्रामीण पोलिसांच्या गाडीवर हल्ला केला आणि पोलीसांच्या गाडीची तोडफोड केली. यात दोन पोलीस गंभीर जखमी झाले आह��त. यावेळी पोलिसांनी गर्दीला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केल्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालीय.\nपरभणी जिल्ह्यात सलग 5 व्या दिवशी मराठा आरक्षण आंदोलनाची धग कायम असून, मराठा आंदोलकांकडून पुकारण्यात आलेलं चक्का जाम आंदोलन चांगलंच पेटलंय. शहरात 5 तर जिल्ह्यात 11 पेक्षा जास्त ठिकाणी चक्का जाम आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाने शहरासह जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था ठप्प झालीय. परभणी शहरातील वसमत मार्गावर आणि टाकळी येथे आंदोलनकांनी पोलिसांवर तुफान दगडफेक करून ग्रामीण पोलिसांची गाडी फोडली. या घटनेत 2 पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी संतापलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावी लागला. एकुणचं जिल्ह्यात सर्वत्र तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.\nदरम्यान, आंदोलकांनी पुन्हा सायंकाळीसुद्धा रस्त्यावर उतरुन परभणी-वसमत राष्ट्रीय महामार्गावर वाहनांवर तुफान दगडफेक केली. यात आंदोलकांनी 5 ते 6 ट्रकची तोडफोड केली असून, पोलीस व आंदोलकांमध्ये धुमश्चक्री सरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.\nमराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा...\nनांदेडमध्ये आंदोलकांनी रुग्णवाहिका पेटवली\nमराठा आरक्षणासाठी पेटलेली आग अजूनही विझलेली नाही. नांदेडमध्ये सुद्धा आंदोलनाला हिंसक वळण लागले असून, आंदोलनकर्त्यांनी थेट रुग्णवाहिकाच पेटवून दिल्याचा प्रकार घडलाय. नांदेड-देगाव रोडवर ही रुग्णवाहिका कार्यकर्त्यांनी पेटवून दिली. रुग्णाला नांदेडला सोडून परत जाणारी रुग्णवाहिका अडवून आंदोलकांनी ती जाळली आणि रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला.\nसोलापूरमध्ये अंगावर रॉकेल ओतून घेतलं पेटवून\nसोलापूरात मराठा आरक्षणासाठी एक गंभीर प्रकार घडला आहे. सोलापूरच्या माढ्यात मराठा आंदोलकाने रॉकेल अंगावर ओतून घेऊन पेटवुन घेण्याचा प्रयत्न केला आहे. माढा शहरात रास्तारोको सुरू असतानाच त्याने अंगावर ओतून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तानाजी नरसिंह पाटील असे या आंदोलकर्त्याचे नाव आहे. माढा तालुक्यातील माढा-वैराग मार्ग हा आज सकाळी पुन्हा एकदा आंदोलकांनी रोखून घरला होता. माढा तालुक्यातील दारफळ गावच्या तरुणांनी पहाटे 5 वाजल्यापासुन चक्का जाम आंदोलनाला सुरूवात केली होती. जाळपोळ करत आंदोलकांनी रस्तारोक��� केला आहे. रस्त्यावर टायर टाळून आणि झाडांच्या फांदा टाकत त्यांनी आंदोलनाला पुन्हा एकदा हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केला. या तीव्र आंदोलनामुळे मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.\nमराठा समाजाला आताचे आरक्षण कायम ठेवून आरक्षण देणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसंच राज्य मागास आयोगाने मराठा समाजाबद्दलचा अहवाल शक्य ते लवकर दिला तर त्यानंतर लगेच विशेष अधिवेशन बोलावणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. मराठा आंदोलनादरम्यान आंदोलकांवरील किरकोळ गुन्हे मागे घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला.\nमुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटलांनी मराठा आंदोलनात तेल ओतलं - शरद\nBus Accident Update : ट्रेकर्सच्या मदतीने मृतांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू\nदापोली ते आंबेनळी घाट - 'त्या' चार तासांत काय घडलं \nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nरविवारी कर्मचाऱ्याकडून करुन घेतले काम, कंपनीला मोजावे लागणार 150 कोटी रुपये\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\nनिवडणुकीपूर्वी काँग्रेस देणार भाजपला धक्का, दोन खासदार गळाला\nमालिकावीर धोनीचा ऑस्ट्रेलियाकडून अपमान\nरविवारी कर्मचाऱ्याकडून करुन घेतले काम, कंपनीला मोजावे लागणार 150 कोटी रुपये\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/high-court/all/page-3/", "date_download": "2019-01-19T06:05:20Z", "digest": "sha1:IV6HA4LWM3GE2KCJPZGPABPPG2BGNDAH", "length": 12224, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "High Court- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nनिवडणुकीपूर्वी काँग्रेस देणार भाजपला धक्का, दोन खासदार गळाला\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\n'रात्रीस खेळ चाले'मध्ये होतेय सुशल्याच्या आईची एन्ट्री\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nमालिकावीर धोनीचा ऑस्ट्रेलियाकडून अपमान\nविराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nप्रीती झिंटा विनयभंग प्रकरणी नेस वाडीयांना कोर्टाचा दिलासा, एफआयआर रद्द करण्याचे आदेश\n२०१४ साली आयपीएल सामन्यादरम्यान नेसनं विनयभंग केल्याचा प्रीतीचा आरोप होता. तर या प्रकरणातील गुन्हा रद्द करण्यासाठी नेसनं हायकोर्टात धाव घेतली होती.\nखराब अक्षरासाठी कोर्टानं तीन डॉक्टरांना ठोठावलाय दंड\nगौतम नवलखांच्या सुटकेविरोधात महाराष्ट्र सरकारची सुप्रीम कोर्टात धाव\nभीमा कोरेगाव प्रकरण: दिल्ली हायकोर्टाने गौतम नवलाखा यांच्यावरील नजरकैद उठवली\nतिहेरी तलाक गुन्हा ठरवणाऱ्या अध्यादेशाविरोधातली याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली\n'तिहेरी तलाक'च्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nमेळघाटातील कुपोषणाबाबत माहितीच नाही; हायकोर्टात राज्य सरकार पडले उघडे\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nगणपती विसर्जनादरम्यान डीजेला परवानगी नाहीच- हायकोर्टाचा निर्णय\nडीजे आणि डॉल्बी वाजवण्याला राज्य सरकारचा विरोधच\nसोशल मीडियातून अनिष्ट प्रथांवर टीका करणं गुन्हा नाही -औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय\nविसर्जन मिरवणुकीत डीजेच्या वापरावर कोर्टाकडून तूर्तास बंदी\nKamla Mill Fire Update : आगीला हुक्का पार्लरच जबाबदार, तज्ज्ञांच्या समितीने ठेवला ठपका\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://sandeepramdasi.com/2011/11/11/sugarcane_problem/", "date_download": "2019-01-19T06:03:47Z", "digest": "sha1:WDNZN54LL2VIRZN567DRMLASUH5U25AC", "length": 14617, "nlines": 74, "source_domain": "sandeepramdasi.com", "title": "ऊस गोड लागला म्हणून… | रामबाण", "raw_content": "\nऊस गोड लागला म्हणून…\nप्रकृती अस्वास्थ्य तसंच इतर काही कारणांमुळे महिना दीडमहिना मला इंटरनेटपासून दूर राहावं लागलं. या काळात गद्दाफी मारला गेला, टीम अण्णा फुटली, ऊसप्रश्न पेटला, जगभरात बऱ्याच उलथापालथी झाल्या. मी एक सर्वसामान्य माणूस आहे,अण्णा किंवा बाळासाहेबांसारखा मी ���ाग्यवान नाही; माझा ब्लॉग मला स्वत:लाच लिहावा लागतो; त्यामुळेच इच्छा असूनही मला काही दिवस तुमच्यापर्यंत पोचता आलं नाही असो. अनेक विषय आहेत सुरुवात ऊसापासून करुया.\nसाखर कारखाने ऊसाला प्रति टन जो दर देतात किंवा पहिला हफ्ता देतात तो दर केंद्र सरकार ठरवतं. त्याला आधी SMP वैधानिक किमान मूल्य म्हणायचे आता त्याला FRP (Fair and Remunerative Price) म्हणजेच रास्त आणि किफायतशीर किंमत म्हणतात. या हंगामासाठी केंद्र सरकारनं एफआरपी १४५० रुपये प्रति टन ठरवला. उत्पादन खर्च वाढत असताना हा दर जो कोणी ठरवतात त्या तज्ञांना भेटून एकदा त्यांना साष्टांग दंडवत घालायची माझी खूप दिवसाची इच्छा आहे, असो. कायद्यानं एफआरपीपेक्षा कमी दर कारखाने देऊ शकत नाहीत, जास्त दर द्यायचा असेल तर राज्य किंवा साखर कारखाने आपल्या जीवावर तो द्यायला मोकळे असतात.\nमहाराष्ट्र राज्य सहकारी बँक म्हणजेच शिखर बँक, स्थानिक ते आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचा दर किती राहील वगैरे गोष्टी लक्षात घेऊन साखर कारखान्यांना आगाऊ कर्ज देत असते त्यातूनच कारखाने शेतकऱ्यांना उचल किंवा पहिला हफ्ता देत असतात. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर गेली अनेक वर्ष अजित पवारांची म्हणजेच राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. याचा विरोधकांना त्रास देण्यासाठी तसंच कारखानदारांच्या स्वैराचारासाठी पुरेपुर वापर झाल्याचा आरोप अनेकदा झाला.\nआदर्श प्रकरणात अशोक चव्हाणांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं आणि दिल्लीनं पृथ्वीराज चव्हाणांना राज्यात पाठवलं. त्यांनी आल्या आल्या राष्ट्रवादीच्या आर्थिक नाड्या आवळायला सुरुवात केली त्याचाच एक भाग म्हणजे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटलांच्या मदतीनं ऐन शताब्दी वर्षातच जून २०११ मध्ये MSC बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करत बँकेवर प्रशासक नेमण्यात आला. या खेळीनं पवार आणि राष्ट्रवादीला अस्वस्थ केलं नसते तरच नवल. ऊस दराचा प्रश्न चिघळण्यास या वादाची किनारही आहे.\nसहसा महाराष्ट्रातले साखर कारखाने एफआरपीपेक्षा जास्त भाव देतात, अगदी आकंठ कर्जात बुडालेले किंवा डबघाईला आलेले साखर कारखानेसुद्धा ऐपत नसताना जास्त दर जाहीर करतात, मात्र यंदाचा गाळप हंगाम सुरु होण्याआधी शिखर बँकेनं साखर कारखान्यांना एक प्रमुख अट घातली ती म्हणजे पहिला हफ्ता एफआरपी एवढाच दिला जावा, तेवढेच कर्ज दिले जाईल. सा���र सम्राटांना आर्थिक शिस्त लावण्याचं कारण दिलं जात असलं तरी; सहकारी साखर कारखानदारीमध्येही राष्ट्रवादीचं प्राबल्य असल्यानं त्यांची गोची व्हावी असा उद्देश, कारखानदारांनी या आदेशाची अंमलबजावणी करण्याचं ठरवलं आणि संघर्षाला सुरुवात झाली. इंदापूर आणि बारामतीच्या इगोमध्ये सामान्य शेतकरी भरडला जातोय. केंद्रीय कृषी आणि सहकार मंत्री शरद पवार यांचं मौनही बोलकं आहे. साखर निर्यात खुली करण्यावरुन त्यांनी थॉमसपासून प्रणबदापर्यंत सगळ्यांशी खेटे घेतले असतील, आता या आंदोलनानमुळं शेतकऱ्यांच्या नावाखाली तो प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता वाढली आहे. साहेबांनी मनात आणलं असतं तर हा प्रश्न एवढा चिघळला असता का असाही प्रश्न आहेच असो.\nसाड्डा हक, एथ्थे रख\nपद्मश्री विठ्ठलराव विखेपाटलांनी ७-८ दशकांपूर्वी ज्या उद्देशानं सहकारी साखर कारखानदारीची सुरूवात केली त्याला आपल्या राजकारण्यांनी कधीच हरताळ फासलाय. नेत्यांच्या वाढलेल्या लोभी वृत्तीनं गेल्या काही दशकांत ऊस हे राजकीय पीक बनलंय आणि साखर कारखाने राजकारणाचा अड्डा. मालक म्हणवला जाणारा शेतकरी रात्री अपरात्री कारखान्याबाहेर बैलगाडी/ट्रॅक्टरमध्ये थंडीत कुडकुडत असतो आणि कारखान्याचे संचालक एसीत दुलईमध्ये गाढ झोपलेले असं चित्र सगळीकडे दिसतंय. जी गोष्ट जनता आणि लोकप्रतिनिधींची तीच शेतकरी आणि कारखानदारांची, ज्याच्या जीवावर जगायचं त्यालाचं उपेक्षित ठेवायचं काम साखर सम्राट करत आलेयत. साखर कारखाने आणि दूध संघांच्या बळावर मजा मारणाऱ्या नेत्यांना शेतकऱ्याचा विसर कधीच पडलाय. एखादा शरद जोशी, एखादा एनडी किंवा एखादा राजू शेट्टी भेटला की परिस्थितीत थोडासा बदल झाल्याचा भास होतो पण तो तेवढ्यापुरताच असतो.\nगेल्या काही वर्षात कुणाचं तरी आंदोलन झाल्याशिवाय गाळप हंगाम सुरु झालाय असं मला तरी आठवत नाही. शेतकरी संघटनेच्या मुशीत तयार झालेल्या राजू शेट्टींना अशी आंदोलनं नवी नाहीयत. ऊस-दूध उत्पादकांना दोन पैसे जास्त मिळवून देण्यासाठी लाठ्याकाठ्या खाऊनच राजू शेट्टी मोठे झालेयत, त्याचं फळ म्हणून प्रस्थापितांना बाजुला ढकलून शेतकऱ्यांनी शेट्टीनां आधी विधानसभेला नंतर लोकसभेलाही निवडून दिलं. दिल्लीतील बदल हळुहळु आत्मसात करत; जमेल तसं शेतकऱ्यांची बाजू ते लावून धरत असतात. त्यातच काँग्रेस-राष��ट्रवादीतील अंतर्गत कलहामुळे त्यांच्या हाती आयती संधी आली, त्यांनी ती गमावली नाही. शरद पवारांच्या बारामतीत शेतकरी आंदोलन करतायत, उपोषण करतायत म्हटल्यावर चॅनेलवाल्यांची उत्सुकता चाळवली नसती तरच नवल, ऐवीतेवी ओब्या-रिपोर्टरं होतीच राळेगणजवळ…\nराजू शेट्टींना; अण्णा हजारेंप्रमाणेच वेळ आणि स्थळ दोन्ही साधलंय, आता हा फायदा सामान्य ऊस उत्पादकांपर्यंत पोचेल याची काळजी त्यांनी घ्यायला हवी.\nThis entry was posted in AGRICULTURE and tagged अजित पवार, ऊसदर, बारामती, राजू शेट्टी, शरद पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटना, हर्षवर्धन पाटील, FRP, sugar factory by रामबाण. Bookmark the permalink.\n3 thoughts on “ऊस गोड लागला म्हणून…”\nPingback: ऊस दरासाठी दरवर्षी आंदोलन का करावं लागतं \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/dilip-joshi-article-on-school-days/", "date_download": "2019-01-19T05:50:31Z", "digest": "sha1:ZIAWDPDQQD7I6C2VS3EELBUHAYPSLCSM", "length": 26013, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "लेख : कौतुकाचे चार शब्द | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nएसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n भाजप खासदार आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nहिंदुस्थानने रचला ऑस्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nलेख : कौतुकाचे चार शब्द\nअनेक वर्षांपूर्वीची गोष्ट. असेच पावसाळय़ाचे दिवस. पाठीवर हल्ली ज्याला ‘बॅक पॅक’ म्हणतात तशी सॅक घेऊन आमचा २०-२५ जणांचा तांडा डोंगरवाटेला लागलेला. यामधले काही जुने काही नवे. पहाटेची गाडी पकडून खिडकीतून आत येणारा पाऊस अंगावर घेत प्रवास सुरू झाला. नवख्यांची ओळख झाली. मग गप्पा रंगल्या. औपचारिकतेचे बंधन निखळले. नवे मित्र-मैत्रिणी मिळाल्याचा आनंद झाला. कोण काय करते कॉलेज शिक्षण सुरू आहे की नोकरी कॉलेज शिक्षण सुरू आहे की नोकरी कोण कुठे राहते प्रश्नोत्तरे संपत नव्हती. तेवढय़ात कुणीतरी ‘‘आता गाणे’’ असे ओरडले. त्याला तितकाच दणक्यात प्रतिसाद मिळाला. आमचे पहिले गाणे ठरलेले होते- ‘जय जय महाराष्ट्र माझा’. आमच्यातले तीन-चार गायक- गायिकेच्या भूमिकेत असायचे. आम्ही कोरसमध्ये. मग एकेक गाणी सुरू झाली. प्रवास एका टप्प्यावर थांबला. आता पुढे पायी डोंगरवाटेने जायचे. दोन-चार जणांचे गट तयार झाले. सभोवतालची हिरवाई निरखत आणि त्या हिंवस वातावरणात गुरफटत आमची उत्साही पदयात्रा सुरू झाली. रात्र एका डोंगरकपारीतल्या गुहेत. जवळच एक डोह. तिथेच काटक्या गोळा करून स्वयंपाक करायचा असा नेहमीचा शिरस्ता. ज्याच्याकडे शिधा होता त्याची शोधाशोध सुरू झाली. तो जवळच होता. तेव्हा लक्षात आले की, हा सुरुवातीपासून गप्प गप्प आहे. त्याचा भाऊ आमच्या परिचयाचा. तो याला घेऊन आला होता. याने तोंड उघडण्याआधीच तो बोलला, ‘‘हा असाच…मुखदुर्बल. घरीसुद्धा घुम्यासारखा बसून असतो.’’ धाकटा कसंनुसं हसला. पाठीवरचा शिधा उतरवून मुकाटय़ाने कामाला लागला.\nरात्री पुन्हा मैफल. गप्पा, गोष्टी, गाणी… हा सगळय़ांना दाद देत स्वतः गप्पच. म्हटले, याच्याशी बोलले पाहिजे. चार दिवसांच्या ट्रेकमध्ये त्याच्याशी चांगली मैत्री झाली. विचारले, ‘‘तू पहिल्यापासून असाच अबोल आहेस’’ ‘‘मी काय बोलणार’’ ‘‘मी काय बोलणार आपण आपले ऍव्हरेज आहोत. दादा हुशार आहे. साहजिकच त्याचे कौतुक होते.’’ त्याचा स्वर कुठेतरी दुखावलेला वाटला. आणखी एका मोठय़ा मित्राला सांगून त्याच्याशी बोललो. ‘‘तुझी आवड काय आपण आपले ऍव्हरेज आहोत. दादा हुशार आहे. साहजिकच त्याचे कौतुक होते.’’ त्याचा स्वर कुठेतरी दुखावलेला वाटला. आणखी एका मोठय़ा मित्राला सांगून त्याच्याशी बोललो. ‘‘तुझी आवड काय’’ ‘‘आवड कसली आपण ऍव्हरेज आहोत असेच सगळे म्हणतात. तरी पण… कधी कधी गाणे गुणगुणतो.’’ ‘‘म्हणशील काहीतरी’’ ‘‘नको, उगीच सगळे चेष्टा करतील.’’ ‘‘इथे कोणीही नाही, म्हण…’’ आणि त्याने सुरेल स्वरात एक गाणे म्हटले. आमचे डोळे पाणावले. हा ऍव्हरेज कसा’’ ‘‘नको, उगीच सगळे चेष्टा करतील.’’ ‘‘इथे कोणीही नाही, म्हण…’’ आणि त्याने सुरेल स्वरात एक गाणे म्हटले. आमचे डोळे पाणावले. हा ऍव्हरेज कसा थोडे प्रोत्साहन मिळाले तर एक्स्ट्राऑर्डिनरी होईल. त्या रात्रीच्या गप्पाटप्पांनंतर त्याने कोणती गाणी म्हणायची हे त्याच्याकडून वदवून घेतले आणि त्याने आत्मविश्वासाने छान गाणी म्हटली. पुढचे दोन दिवस तो सगळय़ांच्या चर्चेचा विषय होता. त्याचा भाऊ म्हणाला, ‘‘याला इतके काही येते हे माहीतच नव्हते. कधी बोलेल तर ना थोडे प्रोत्साहन मिळाले तर एक्स्ट्राऑर्डिनरी होईल. त्या रात्रीच्या गप्पाटप्पांनंतर त्याने कोणती गाणी म्हणायची हे त्याच्याकडून वदवून घेतले आणि त्याने आत्मविश्वासाने छान गाणी म्हटली. पुढचे दोन दिवस तो सगळय़ांच्या चर्चेचा विषय होता. त्याचा भाऊ म्हणाला, ‘‘याला इतके काही येते हे माहीतच नव्हते. कधी बोलेल तर ना\n‘घुम्या’ ठरवल्या गेलेल्या त्याला घरी बोलायची किती संधी मिळत होती कुणास ठाऊक मग कौतुकाची थाप दूरची गोष्ट. त्या ट्रेकने मात्र त्याचा ट्रक बदलला. तो गाणे शिकला. छोटय़ा कार्यक्रमात, स्पर्धेत भाग घेऊ लागला. आता पन्नाशीला आलेला तो म्हणतो, ‘‘हे तुमच्यामुळे झाले.’’ आम्ही म्हणतो ‘‘तुला तुझे स्वत्व गवसले.’’\nकौतुकाचे चार शब्द माणसाच्या जीवनात किती बदल घडवतात याची ही अनुभवलेली गोष्ट. कौतुक केल्याने आत्मविश्वास असलेला धैर्यधर होतो आणि नसलेल्याच्या मनाला उभारी येते. आमच्या शाळेच्या वक्तृत्व स्पर्धेत मंचावर उभ्या राहिलेल्या एका मुलीला बोलताच येईना. ‘त-त-प-प’ करत ती खाली बसली. सारे हसले, पण मुख्याध्यापक बाई तिला केबिनमध्ये घेऊन गेल्या. आचार्य अत्रे यांचा ‘मी वक्ता कसा झालो’ याबाबतचा अनुभव तिला वाचायला दिला आणि म्हणाल्या, ‘‘पुढच्या स्पर्धेत तू चमकतेस की नाही बघ’ याबाबतचा अनुभव तिला वाचायला दिला आणि म्हणाल्या, ‘‘पुढच्या स्पर्धेत तू चमकतेस की नाही बघ आतापासून तयारीला लाग.’’ त्या आश्वासक शब्दांनी ती धीट झाली आणि खरोखरच पुढच्या वक्तृत्व स्पर्धेत पहिली आली. एखाद्याचे न्यून पाहून त्याला हसणे सोपे आहे. ते दूर करून त्या व्यक्तीला ठामपणे उभे करण्यात खरी कसोटी असते. अनेकांना वेळीच पाठीवर हात ठेवून ‘लढ’ म्हणणारे हात लाभत नाहीत. कोणीतरी आपल्याला थोडासा धीर द्यावा एवढीच ज्यांची अपेक्षा असते ती पूर्ण करण्यात कंजूषपणा करू नये. तसे आपल्यालाही अनेक गोष्टी येत असतातच. कुणाच्या तरी सल्ल्याने आणि मार्गदर्शनानेच आपण अनेक कामे करीत असतो. प्रोत्साहन किती उपयुक्त ठरते यावरच्या पाहणीत फुटबॉलपटूंना प्रेक्षकांच्या प्रोत्साहनाचा किती फायदा होतो याचा आढावा घेतला तेव्हा ‘चीअर अप’ करणाऱ्या प्रेक्षकांच्या जल्लोषातून ज्यांच्या बाजूने तो जल्लोष होतो त्यांच्या प्रयत्नांचे बळ सुमारे दहा टक्क्यांनी वाढते किंवा त्यांना संघात ‘आणखी एक’ खेळाडू असल्यासारखे जाणवते असा निष्कर्ष काढण्यात आला. प्रेक्षकांनी आपल्या बाजूने जल्लोष केला की, खेळाडू हात उंचावून अभिवादन करतात तेव्हा त्यांच्यातील आत्मविश्वास दुणावलेला असतो. थोडक्यात काय तर आपल्या आसपासच्या व्यक्तींचे सुप्त गुण क्वचित जाणवले तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. धीराचे, कौतुकाचे चार शब्द विपरीत परिस्थितीविरुद्ध झुंज देण्याचे बळ देतात. कुसुमाग्रजांच्या कवितेतला ‘तो’ पुराने झालेल्या नुकसानीचा पाढा वाचायला किंवा मदतीची याचना करायला झालेला नसतो. ‘मोडून पडलं ���ारं तरी मोडला नाही कणा’ ही जिद्द त्याच्यात असतेच. ‘पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा’ एवढीच त्याची अपेक्षा असते. असे कुठे जाणवते तेव्हा कुणाचा कणा मोडण्याआधीच पाठीवर हात ठेवावा. तेवढे तरी प्रत्येक जण करू शकतो.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nएसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nममतांच्या महारॅलीत आज विरोधकांचे शक्तिप्रदर्शन\nआता सैन्य पोलिसात महिलांची 20 टक्के भरती\nलोकसभा निवडणुकीचे बिगुल मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाजणार\nगिरीश बापट यांच्याकडून मंत्री पदाचा गैरवापर, मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे\nनिवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचे ‘गाजर’\nसामान्य माणूस ते असामान्य नेता हा प्रवास म्हणजे ‘ठाकरे’\nकोस्टल रोडमुळे वरळी सीफेसला धक्का लागणार नाही, पालिकेची ग्वाही\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/due-to-burning-fire-on-the-farming-season/", "date_download": "2019-01-19T06:06:23Z", "digest": "sha1:5OQ5N7VEDKQZSHKLGBH7VDEWL6JCSGLS", "length": 19148, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "सोराळा शेतवस्तीवर आग लागून गोठा जळून खाक | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nएसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक ���शोक गावकर यांचे निधन\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n भाजप खासदार आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nहिंदुस्थानने रचला ऑस्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nसोराळा शेतवस्तीवर आग लागून गोठा जळून खाक\nयेथून जवळच असलेल्या सारोळा शेतवस्तीवर अचानक लागलेल्या आगीत जनावरांसह शेती अवजारे व गोठा जळून खाक झाला. ही घटना बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली.आगीत गाय, वासरांसह शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाल्याने हळ्हळ व्यक्त होत आहे.जनार्दन माणिक बनकर यांचे गट नं. २२३ मध्ये घर व लागूनच जनावरांचा गोठा आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोसाट्याचा वारा वाहत आहे. बुधवार, १३ रोजी दुपारी अचानक जोराचा वारा वाहू लागल्याने गोठ्याने आग धरली.\nवाऱ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. गोठ्यात बांधलेली गाय, दोन कालवड, दोन शेळया, शेळीच्या दोन पिलांचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला. दोन वासरे दावे तोडून पळाल्यामुळे सुदैवाने वाचली. परंतु ती जखमी झाली. गाय, वासरांचा हंबरडण्याचा आवाज आल्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धावत येऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग मोठ्या प्रमाणात असल्याने जनावरांसह ठिबक, पीव्हीसी पाईप, मका, चारा, शेती अवजारे, टीनपत्रे, स्प्रिंकलरसह घरातील कपडे व धान्य जळून खाक झाले. घटनेत जखमी झालेल्या वासरांवर नाचनवेल येथील पशू वैद्यकीय अधिकारी डॉ एस.एच.सरपाटे व एस.एम.मुरडकर यांनी तत्काळ घटनास्थळावर येऊन औषधोपचार केलो. सारोळा सज्जाच्या तलाठी अलका दांडगे यांनी पंचनामा केला. त्यात चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले. यावेळी विठ्ठल ढमाल यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.\nआग विझविण्यासाठी गावकरी धावले\nआग विझविण्यासाठी कारभारी कळम, देविदास बनकर, संदीप बनकर, अशोक कच्छवे, कारभारी बनकर, प्रकाश मोरे, गजानन सोनगिरे, आजिनाथ बनकर, फकिरराव बनकर, रामदास कळम, संतोष बनकर, योगेश लेणेकर, काकासाहेब सपकाळ, बाबूराव ढमाले, रमेश बनकर, विजय गाडेकर, ज्ञानेश्वर जाधव आदींनी धावपळ करीत आग विझवली.अचानक लागलेल्या या भीषण आगीत शेतकरी जनार्दन बनकर यांचे मोठे नुकसान झाल्याने त्यांना शासनाने तात्काळ मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही; मात्र आग शॉर्टसर्विâटने लागली असल्याचा अंदाज ग्रामस्थांकडून वर्तविला जात आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलपाहा फोटो : ले मार्कच्या विद्यार्थ्यांचा फॅशन शो\nपुढीलतुमची शुर्पणखा करू, भाजपच्या महिला शिक्षणमंत्र्यांना धमकी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nअंबाजोगाईत भाजप नगरसेवकाची हत्या\nशिवसेनेने लावले श्री वैद्यनाथ मंदिर मार्गावर विविध भाषेतील दिशादर्शक फलक\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बाल��ांचा कुपोषणाने मृत्यू\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nएसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nममतांच्या महारॅलीत आज विरोधकांचे शक्तिप्रदर्शन\nआता सैन्य पोलिसात महिलांची 20 टक्के भरती\nलोकसभा निवडणुकीचे बिगुल मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाजणार\nगिरीश बापट यांच्याकडून मंत्री पदाचा गैरवापर, मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे\nनिवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचे ‘गाजर’\nसामान्य माणूस ते असामान्य नेता हा प्रवास म्हणजे ‘ठाकरे’\nकोस्टल रोडमुळे वरळी सीफेसला धक्का लागणार नाही, पालिकेची ग्वाही\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh-manoranjan/kabali-rajni-just-thoughts-11479", "date_download": "2019-01-19T06:53:53Z", "digest": "sha1:OQU3W6EM6QBRFXHQMKOBPEMT3W6FQHF7", "length": 15735, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "'Kabali\" Rajni Just thoughts ... \"कबाली' रजनीसाठी कायपण... | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 8 ऑगस्ट 2016\nचेन्नई - दक्षिणेचा सुपर डुपर स्टार रजनीकांत याच्या \"कबाली‘ने पहिल्याच दिवशी देशभरात धूम केली. लाडक्‍या अभिनेत्याचा चित्रपट पाहण्यासाठी उतावीळ झालेल्या त्याच्या \"फॅन्स‘नी शुक्रवारी पहाटे चार पासूनच चित्रपटगृहांवर गर्दी केली होती. बहुतेक ठिकाणी \"हाउस फुल्ल‘चे फलक झळकत होते. अनेकांनी \"ब्लॅक‘मधून तिकिटे मिळविली. एका शौकिनाने पहिल्या खेळासाठी तब्बल 14 हजार रुपये मोजले\nचेन्नई - दक्षिणेचा सुपर डुपर स्टार रजनीकांत याच्या \"कबाली‘ने पहिल्याच दिवशी देशभरात धूम केली. लाडक्‍या अभिनेत्याचा चित्रपट पाहण्यासाठी उतावीळ झालेल्या त्याच्या \"फॅन्स‘नी शुक्रवारी पहाटे चार पासूनच चित्रपटगृहांवर गर्दी केली होती. बहुतेक ठिकाणी \"हाउस फुल्ल‘चे फलक झळकत होते. अनेकांनी \"ब्लॅक‘मधून तिकिटे मिळविली. एका शौकिनाने पहिल्या खेळासाठी तब्बल 14 हजार रुपये मोजले\n\"कबाली‘ची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. दक्षिणेकडे देवाच्या रूपात रज���ीकांतला पाहिले जाते. त्यामुळे साहजिकच त्याच्या नव्या चित्रपटाबद्दल सर्वत्र उत्सुकता होती. अखेर आज देशातील पाच हजार चित्रपटगृहांमध्ये \"कबाली‘ झळकला. त्यातील एक हजार चित्रपटगृहे एकट्या तमिळनाडूतील आहेत. \"कबाली‘बद्दलच्या अपेक्षा वाढल्या होत्या. रजनीकांतचा \"लिंगा‘ बॉक्‍स ऑफिसवर आपटला, तरी रसिकांनी पहिल्याच दिवशी भरभरून प्रतिसाद दिला. काही कंपन्या व चाहत्यांनी आधीच तिकिटांचे आरक्षण केल्याने सर्व खेळ \"फुल्ल‘ होते. तिकिटे न मिळालेल्या प्रेक्षकांनी चित्रपटगृहाच्या बाहेरच या यशाचा आनंद साजरा केला. अनेक ठिकाणी रजनीकांतचे मोठे कटआउट व बॅनर लागल्याने संपूर्ण शहर \"थलैवा‘मय (नेता) झाले होते.\nमुंबई, हैदराबाद, बंगळूर व केरळातही रसिकांनी \"कबाली‘ला डोक्‍यावर घेतले. मुंबईमध्ये सकाळी सहापासून खेळांना सुरवात झाली. या चित्रपटातील स्टंट, संगीत व संवादातील खास \"पंचेस‘ला रजनीकांत \"टच‘ असल्याची प्रतिक्रिया चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकांनी दिली. केरळमधील 300 चित्रपटगृहांमध्ये आज \"कबाली‘ झळकला.\n\"कबाली‘ आज प्रदर्शित होणार असल्याने चेन्नईत रसिक जणू वेडेपिसे झाले होते. मेगास्टार रजनीकांत याच्या भव्य पोस्टरवर त्यांनी पहाटे चार वाजता दुधाचा अभिषेक केला. गाणी म्हणून व नृत्य करून त्यांनी आनंद साजरा केला. भारतासह अमेरिका, ब्रिटन, मलेशिया व सिंगापूरमध्येही \"कबाली‘ झळकला. रजनीकांतचे भक्त असलेले काही प्रेक्षक तर जपानहून चेन्नईला आले होते. रजनीकांत सुटीसाठी सध्या अमेरिकेत असून, तेथेच त्याने \"कबाली‘च्या विशेष खेळाचे आयोजन केले होते.\nकाही दिवसांपासून एअर एशिया कंपनीच्या विमानांवर \"कबाली‘चे पोस्टर झळकत आहेत. चेन्नईत हा चित्रपट पाहण्यासाठी बंगळूरहून रजनीकांतचे चाहते \"एअर एशिया‘च्या विमानाने आले होते; मात्र आयत्या वेळी चित्रपटगृह व वेळ बदल्याची तक्रार त्यांनी केली. त्यांना रजनीकांतच्या चेन्नईतील \"फॅन्स‘सह चित्रपट पाहायचा होता. नियोजनात बदल केल्याचे रसिकांना कळविता आले नाही, याबाबत कंपनीने दिलगिरी व्यक्त करून भरपाई देण्याचे आश्‍वासन दिले आहे.\n65 लाख रुपये कटआउटची एकूण किंमत\n200 कोटी रुपये पहिल्या दिवसाची कमाई\n110 कोटी रुपये निर्मितीचा खर्च\nकसोटीतनंतर वनडेतही भारत अजिंक्य; 2-1 ने मालिका जिंकली\nमेलबर्न : भारताचं 'रन मशिन' विराट कोहली एखाद्या सामन्यात फार खेळला नाही, तरीही भारतीय संघाची ऑस्ट्रेलियातील विजयी मालिका मात्र कायमच राहिली....\nपुणेकरांना उद्यापासून घडणार ‘वारसा दर्शन’\nपुणे - भारताला हजारो वर्षांचा वैभवसंपन्न ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हा इतिहास जसा ग्रंथांमध्ये असतो, तसाच तो जेथे घडला तेथील वस्तूंमध्येही असतो. त्या...\nलातूर - तरुणांत राष्ट्रभक्तीची भावना जागृत ठेवण्याच्या उद्देशाने येथील जिल्हा क्रीडा संकुलात उभारलेल्या १५० फूट उंचीच्या राष्ट्रध्वजाचे...\n‘इंद्रायणी’ होणार प्रदूषण मुक्त\nपिंपरी - काटछेद तयार करून नदीपात्राची खोली वाढविणे, लाल व निळी पूररेषा कमी करून पाण्याचा प्रवाह नदी पात्रातच सीमित करणे, पर्यटन व अन्य सुविधांसाठी...\nआगामी इलेक्‍शननंतर भारताचा पंतप्रधान कोण असा सवाल सर्वत्र चर्चिला जात असून, त्यास सांप्रतकाळी विविध (पक्षनिहाय) उत्तरे मिळत आहेत. कुणाचे कोण फेवरिट...\nसूक्ष्म सिंचनात राज्याचा पुढाकार महत्त्वाचा - यू. पी. सिंग\nऔरंगाबाद - राज्यात ठिबक आणि तुषार सिंचन वाढविण्याच्या कामासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. मात्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/casseroles/grey+casseroles-price-list.html", "date_download": "2019-01-19T06:47:33Z", "digest": "sha1:RCDMLAYAV5X5RDZWIYYAIIB5RVDZ2VIL", "length": 13133, "nlines": 283, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ग्रे कॅस्सेरोल्स किंमत India मध्ये 19 Jan 2019 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धा�� लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nIndia 2019 ग्रे कॅस्सेरोल्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nग्रे कॅस्सेरोल्स दर India मध्ये 19 January 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 4 एकूण ग्रे कॅस्सेरोल्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन किंग इंटरनॅशनल होत पॉट डबले वॉल इन्सुलेटेड 3500 M आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Homeshop18, Naaptol, Indiatimes, Ebay सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी ग्रे कॅस्सेरोल्स\nकिंमत ग्रे कॅस्सेरोल्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन मिल्टन क्रिस्पजर दिलूक्सने 1200 मला 2000 मला 500 मला कॅस्सेरोल Rs. 1,134 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.491 येथे आपल्याला मिल्टन 290 मला कॅस्सेरोळे ग्रे पॅक ऑफ 1 उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 4 उत्पादने\n5 ल अँड दाबावे\nमिल्टन 290 मला कॅस्सेरोळे ग्रे पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 290 ml\nमिल्टन क्रिस्पजर दिलूक्सने 1200 मला 2000 मला 500 मला कॅस्सेरोल\nकिंग इंटरनॅशनल होत पॉट डबले वॉल इन्सुलेटेड 3500 M\n- कॅपॅसिटी 3500 ml\nमिल्टन 360 मला कॅस्सेरोळे ग्रे पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 360 ml\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/arun-jaitley/all/", "date_download": "2019-01-19T06:59:04Z", "digest": "sha1:METCJCZ47EWNCUUL5GATLWUSMQQQNBMF", "length": 11931, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Arun Jaitley- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nरविवारी कर्मचाऱ्याकडून करुन घेतले काम, कंपनीला मोजावे लागणार 150 कोटी रुपये\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nनिवडणुकीपूर्वी काँग्रेस देणार भाजपला धक्का, दोन खासदार गळाला\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\n'रात्रीस खेळ चाले'मध्ये होतेय सुशल्याच्या आईची एन्ट्री\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nमालिकावीर धोनीचा ऑस्ट्रेलियाकडून अपमान\nविराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'���रून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nशेतकऱ्यांना अर्थसंकल्पात मिळणार मोठा दिलासा - जेटलींचे संकेत\nबजेटमध्ये शेतकऱ्यांना खास महत्व दिलं जाणार आहे. निवडणुका जवळ आल्याने केंद्र सरकार मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.\nआधी तुम्ही किती स्वच्छ आहात ते बघा, जेटलींचा काँग्रेसवर हल्लाबोल\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\n'राफेल'मध्ये भ्रष्टाचार नाही तर चौकशीला का घाबरता शिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल\nVIDEO : तुम्ही लहान मुलं आहात का राहुल यांच्या भाषणानंतर सुमित्रा महाजन संतापल्या\nराफेल करार VIDEO: राहुल गांधींचा थेट मोदींवर आरोप, अरूण जेटलींचं जोरदार प्रत्युत्तर\nGSTमध्ये होणार मोठा बदल, अरुण जेटलींनी दिले संकेत\nमोदी सरकारकडून न्यू इयर गिफ्ट, 33 वस्तू होणार स्वस्त\nनोटबंदी करुन पैसे जप्त करण्याचा आमचा हेतू नव्हता -अरुण जेटली\nसीबीआय प्रकरणी आम्ही काहीच करू शकणार नाही - अरुण जेटली\nइंधन आयातीमुळे भारत आर्थिक संकटात -नितीन गडकरी\nरविवारी कर्मचाऱ्याकडून करुन घेतले काम, कंपनीला मोजावे लागणार 150 कोटी रुपये\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/mayor/all/page-6/", "date_download": "2019-01-19T06:07:03Z", "digest": "sha1:7GHLBCIN3FPE7474CIBUEWS47BW5VFRK", "length": 10629, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mayor- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nनिवडणुक���पूर्वी काँग्रेस देणार भाजपला धक्का, दोन खासदार गळाला\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\n'रात्रीस खेळ चाले'मध्ये होतेय सुशल्याच्या आईची एन्ट्री\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nमालिकावीर धोनीचा ऑस्ट्रेलियाकडून अपमान\nविराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nशुभा राऊळ शिवसेनेत परतल्या\nडेंग्यूला मीडियानंच मोठं केलं, मुंबईच्या महापौरांची मुक्ताफळं\nचर्चा तर होणारच @ नाशि���\nदत्ता धनकवडे पुण्याचे नवे महापौर\n'...तरी मला मफलर सांभाळावी लागेल'\n'मनसेचा हा शेवटचा अंक'\n'ही यांची छुपी युती होती'\nपिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी शकुंतला धराडे\nआघाडीच्या मदतीने मनसेने नाशिकचा गड राखला\nनाशिकच्या महापौरपदासाठी मनसे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र\n'त्यांच्या'शी चर्चा केलेली नाही\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-business-news/online-shopping-118031500019_1.html", "date_download": "2019-01-19T07:10:40Z", "digest": "sha1:JD5YNMMJQN6LNUV3FVXHMAZIW2HC5EYU", "length": 10537, "nlines": 128, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ईएमआय भरून कपडे खरेदी करा | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 19 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nईएमआय भरून कपडे खरेदी करा\nमिंत्रा या ऑनलाइन शॉपिंग पोर्टलने भारतातील पहिली कपड्यांची ईएमआयवर विक्री सुरू केली आहे.\nयासाठी दरमहिन्याला 51 रूपयांचा ईएमआय भरावा लागेल. 3 ते 24 महिने असा ईएमआयचा कालावधी असेल. ज्या प्रमाणे आपण एखादी महागडी वस्तू खरेदी केल्यावर योग्य महिन्याचा प्लॅन निवडून ईएमआय भरतो तोच नियम कपडे खरेदीच्या बाबतीतही लागू होतो आहे.\nक्रेडिट कार्ड वापरून महाग वस्तू खरेदी केल्यावर ज्याप्रकारे इन्स्टॉलमेंट विभागून मिळतात. तसंच या पॉलिसीमध्येही असेल. 1300 किंवा त्यापेक्षी कमी किंमतीची वस्तू मिंत्रावरून खरेदी केल्यानंतर ही ईएमआय पॉलिसी घेता येईल. त्यामुळे मिंत्रावरून कपडे, दागिने किंवा इतर वस्तू खरेदी करून तुम्हाला नंतर ईएमआय स्वरूपात पैसे भरता येतील.\nमिंत्राने एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, सिटी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँक, अॅमेक्स, एचएसबीसी यांसारख्या बँकाबरोबर मिंत्राची पार्टनरशीप आहे. याच बँका ईएमआय पॉलिसीमध्ये मदत करतील. या बँका खरेदीवर 13 ते 15 टक्के इंटरेस्ट आकारतील.\nबीएसएनलच्या प्रीमियम पोस्टपेड प्लान्सवर ६० टक्के डिस्काऊंट\nमॉरिशस: क्रेडिट कार्डा���े शॉपिंग केले, राष्ट्राध्यक्ष पद जाणार\nआता आयपीएलचा स्वागत सोहळा ६ एप्रिलला\nबागेतले औषध : गवती चहा\nकच्ची केळी खाण्याचे फायदे\nयावर अधिक वाचा :\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nमुंबईत रेल्वेचा मेगाब्लॉक, वाहतुकीत मोठा बदल\nपश्चिम, हार्बर रेल्वेवर देखभाल आणि दुरुस्तीसाठी आणि मध्य रेल्वेवर परळ टर्मिनसकडील नवीन ...\nभुजबळ यांची टीका : अबकी बार छम छम सरकार\nमाजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी डान्सबारप्रकरणी आपल्या अनोख्या शैलीत सत्ताधारी भाजपवर ...\nखोटी गुणवत्ता सांगणारी शिक्षणपद्धती बंद : विनोद तावडे\nराज्यातल्या शिक्षण विभागाकडून डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. विजय भटकर, सोनम ...\nलोकसभा निवडणुक: तारखा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ...\nलोकसभा निवडणुकीची घोषणा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. याबाबत ...\nमराठा आरक्षणाविरोधातली याचिका फेटाळा, सरकारची विनंती\nमराठा आरक्षणाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळण्याची विनंती राज्य सरकारने मुंबई ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-business-news/sbi-118030700003_1.html", "date_download": "2019-01-19T06:37:35Z", "digest": "sha1:4F2HIXDJCAUWNXXCTBWWMDEGT2KB74OF", "length": 9787, "nlines": 133, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "त्यामुळे स्टेट बँक खात्यातून १४७.५० रुपये कट झाले | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 19 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nत्यामुळे स्टेट बँक खात्यातून १४७.५० रुपये कट झाले\nखात्यातून १४७.५० रुपयांची कपात केल�� असा मेसेज आला आहे.\nहा एसबीआयकडून एटीएमचा वार्षिक चार्ज आहे. त्यामुळे ही रक्कम वसूल करण्यात आली आहे.\nएटीएम चार्ज खात्यातून प्रत्येक वर्षी कट करण्यात येतो. पण यंदा ही रक्कम जास्त कट झाली आहे. एप्रिल २०१७ मध्ये एसबीआयने\nसेवांच्या सर्व्हिस चार्जमध्ये बदल करण्यात आला आहे. यामध्ये\nएटीएम चार्जमध्येही वाढ करण्यात आली.\nआता बँकेने एटीएम चार्ज वाढवून १२५ रूपये करण्यात आले आहेत. यातमग पुन्हा\nजीएसटीचा समावेश आहे. असे मिळून\nएकूण चार्ज १४७.५० रुपये कट करण्यात येणार आले आहे.\nसोने आणि चांदीच्या दरात वाढ\nतीन मोठ्या बँकांनी केली कर्जावरील व्याजदरात वाढ\nरिलायन्स बिग टीव्हीची सेवा एक वर्ष मोफत\nभारताची अर्थव्यवस्था 2018मध्ये 7.6 टक्के दराने वाढेल : 'मूडीज'\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आर्थिक घोटाळा\nयावर अधिक वाचा :\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nमुंबईत रेल्वेचा मेगाब्लॉक, वाहतुकीत मोठा बदल\nपश्चिम, हार्बर रेल्वेवर देखभाल आणि दुरुस्तीसाठी आणि मध्य रेल्वेवर परळ टर्मिनसकडील नवीन ...\nभुजबळ यांची टीका : अबकी बार छम छम सरकार\nमाजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी डान्सबारप्रकरणी आपल्या अनोख्या शैलीत सत्ताधारी भाजपवर ...\nखोटी गुणवत्ता सांगणारी शिक्षणपद्धती बंद : विनोद तावडे\nराज्यातल्या शिक्षण विभागाकडून डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. विजय भटकर, सोनम ...\nलोकसभा निवडणुक: तारखा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ...\nलोकसभा निवडणुकीची घोषणा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. याबाबत ...\nमराठा आरक्षणाविरोधातली याचिका फेटाळा, सरकारची विनंती\nमराठा आरक्षणाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळण्याची विनंती राज्य सरकारने मुंबई ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://nashikonweb.com/organizing-a-free-aliabetes-diabetes-guidance-camp-organized-by-brahmakumari-sansthan/", "date_download": "2019-01-19T06:41:59Z", "digest": "sha1:3EKDRCH3OPKKN624RWABMDAX63QQAMK7", "length": 12882, "nlines": 72, "source_domain": "nashikonweb.com", "title": "ब्रह्माकुमारी संस्थे तर्फे मोफत अलविदा डायबेटीस मार्गदर्शन शिबीराचे आयोजन - Nashik On Web", "raw_content": "\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 18 जानेवारी 2019\nजिल्ह्यात 24 तासात तीन शेतकरी आत्महत्या\nनाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 17 जानेवारी 2019\nप्रेम सबंधातून राडा : गंजमाळ येथे एका तरुणाचा खून, ९ ताब्यात\nजुन्या वादातून गंजमाळ परिसरात युवकाचा खून\nब्रह्माकुमारी संस्थे तर्फे मोफत अलविदा डायबेटीस मार्गदर्शन शिबीराचे आयोजन\nब्रह्माकुमारी संस्थे तर्फे मोफत अलविदा डायबेटीस मार्गदर्शन शिबीराचे आयोजन\nनाशिकरोड- येथील साप्ताहिक नाशिक परिसरच्या 7 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन दि. १६ जुलै रोजी येथील श्रीकृष्ण लॉन्स, बोधले नगर, नाशिक येथे ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय प्रस्तुत मोफत “अलविदा डायबेटीस” शिबीर सकाळी ६ ते संध्या. 6 पर्यंत सपूर्ण दिवस आयोजित करण्यात आले आहे.\nपूर्ण दिवस शिबीरात उपस्तीत राहणार्यांसाठी चहा – नाष्टा व जेवणाची सोय उपलब्ध आहे. या शिबिरास मधुमेह तज्ञ डॉ. मल्हार देशपांडे, डॉ. उज्वल कापडणीस यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. भव्य एल ई. डी. स्क्रीन वर दृक श्राव्य माध्यमातून अतिशय सोप्या भाषेत मधुमेह या आजाराविषय माहिती देण्यात येणार आहे. सोबतच प्रक्टिकल एक्सरसैझ च्या माध्यमातून शरीर स्वास्थ्या वर विशेष मार्गदर्शन करण्यात येइल. विशेषतः ब्रह्मकुमारी संस्थे तर्फे शिकविण्यात येणारा राजयोग मेडीटेशन आपली जीवन शैली कशी सुधारतो याचे स्पष्टीकरण या शिबिरात देण्यात येणार आहे.\nमधुमेहाची गुंतागुंत अर्थात कॉम्प्लीकेशान्स काय असतात व या पासून आपला बचाव कसा करावा याचे येथे विशेष स्लाईड शो द्वारे समजविण्यात येणार आहे. या कार्यक्रमातून डायबेटीस असेल तर नियंत्रण होईल, नसेल तर कधीच होणार नाही, असा अनुभव हे शिबीर केल्या नंतर येतो त्या मुळे हे शिबीर प्रत्येकाने करावे असे आवाहन ब्���ाह्मकुमारी संस्थेच्या नाशिक मुख्य सेवा केंद्र संचालिका राजयोगिनी ब्राह्मकुमारी वासंती दीदी यांनी केले आहे पूर्ण दिवस कार्यक्रम चा लाभ घेणाऱ्यांसाठी चहा , नाष्टा व जेवण्याची सोय आहे.\nयासाठी मोफत नोंदणी करणे आवश्यक असून नोंदणी साठी मोबाईल नंबर – नाशीक रोड- 9860077819, पंचवटी- ९४२३४८१९७३, द्वारका- ९०२८९०९३८४ या ठिकाणी संपर्क करावा. किवा ऑन लाइन नोंदणी साठी लिंक- (Free online registration\nसोबतच साप्ताहिक नाशीक परिसर तर्फे उपलब्ध स्टॉल्स मधून श्री दत्त क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने दुपारी २ ते ४ यावेळेत त्वचा विकार तपासणी शिबीर, मातोश्री हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने दुपारी २ ते ४ यावेळेत रक्तातील साखर व रक्तदाब तपासणी शिबीर, वाबळे हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने दुपारी २ ते ४ यावेळेत महिलांची आरोग्य तपासणी शिबीर, तसेच संस्कृती हॉबी क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने दुपारी २ ते ४ यावेळेत खास महिलांसाठी आईसक्रिम मेकिंग वर्कशॉप, वेव्ह वूमन टीचर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर्फे महिलांसाठी करियर मार्गदर्शन व लकी ड्रॉ चे आयोजन स्टॉल वर करण्यात आले आहे.\nतसेच हेंनरी सर इंग्लिश स्पिकिंग क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने दुपारी २ ते ४ चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात गट क्र. १ (केजी ते ३ री) गट क्र.२ (४ थी ते ७ वी), गट क्र.३ (इ. ८ वी ते १० वी) व गट क्र.४ (११ वी पुढील विद्यार्थी) असे विविध गटातुन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी प्रवेश फी फक्त रु. २० ठेवण्यात आली असून गतिमंद व दिव्यांगासाठी मात्र प्रवेश विनामुल्य असेल. या विषयीच्या अधिक माहितीसाठी ९९२२९६०१२५, ९६८९२१८३७७ या क्रमांकावर साधावा.\nसायंकाळी ६ च्या सत्रात गोल्डन बिट ऑर्केष्ट्रा तर्फे सुमधुर हिंदी, मराठी, देशभक्ती व भावगीतांचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. त्याबरोबरच चित्रकला स्पर्धेत बशीस पात्र विध्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात येतील.. या कार्यक्रमांसाठी आयडीयल कोचिंग क्लासेस, वेव वुमन टीचर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, सोनी गिफ्ट, हेंनरी स्पोकन इंग्लिश यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. वरील कार्यक्रमांना उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान ब्रह्मकुमारी संस्थे तर्फे करण्यात आले आहे.\nजिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे नागरिकांना सतर्कतेच्या सुचना\nगोदेचे पाणी मराठवाड्या कडे; तर वाहून गेलेला युवकाचा मृतदेह सापडला\nलासलगाव सह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : डाळींब, टोमॅटो 5 सप्टेंबर 2018\nराज्यात विविध कारणांमुळे बंद असलेल्या 45,500 उदयोगांचे पुनरुज्जीवन\nमाळी समाजातील तरुणांनी उद्योगाबरोबरच सरकारी पदांवर देखील पोहचावे – छगन भुजबळ\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/the-winter-session-of-the-winter-convention-is-partial-meal/", "date_download": "2019-01-19T06:08:25Z", "digest": "sha1:EXHFGIFFG3WGJ54IL4GT65YTZ6NVYJ6B", "length": 12046, "nlines": 226, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "हिवाळी अधिवेशनाच्या पोलीस अर्धवट जेवण. | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Maharashtra/Nagpur/हिवाळी अधिवेशनाच्या पोलीस अर्धवट जेवण.\nहिवाळी अधिवेशनाच्या पोलीस अर्धवट जेवण.\nहिवाळी अधिवेशनाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना अर्धवट जेवण .\n0 232 एका मिनिटापेक्षा कमी\nनागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना अर्धवट जेवण दिल्याची बातमी झी मीडियाने दाखवल्यावर अर्धवट जेवण देणाऱ्या कॅटरर्सवर कारवाई करीत पोलीस विभागाने श्रीकृष्ण केटरर्सची सेवा तात्काळ बंद केली आहे.\nश्रीकृष्ण केटरर्स असे या केटरर्सचे नाव आहे. नागपुरात हिवाळी अधिवेशनास सोमवार पासून सुरवात झाली आहे. अधिवेशनाच्या सुरक्षेकरिता सुमारे ५ हजार पोलीस कर्मचाऱ्यांची तैनाती करण्यात आली आहे. विविध पॉईंट्स वर या कर्मचाऱयांना तैनात करण्यात आले आहे.\nयाच पॉईंट्स वर पोलिसांना जेवण उपलब्ध करून देण्याची सोय पोलीस विभागाने केली आहे. याकरिता १० रुपयात चपाती, दोन भाज्या, वरण, भात, सलाद, लोणचे, पापड व एक स्वीट देण्यात येणार होते. मात्र काही पॉईंट्सवर पोलिसांना केवळ वरण-भातावरच समाधान मानावे लागले.\nयाबाबतचे वृत्त झी मीडियाने प्रसारित केल्यावर पोलीस प्रशासनाने जेवण पुरविणाऱ्या संबंधित श्रीकृष्ण केटरर्सची सेवा बंद करण्यात आल्याची माहिती दिली. शिवाय नागपूर पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी व पोलीस कल्याण विभाग पोलीस कर्मचाऱ्यांच्या भोजन, निवास व इतर व्यवस्थेवर सतत लक्ष ठेऊन आहेत व कोणालाही असुविधा होणार नाही याची काळजी घेत असल्याचे पोलीस खात्याकडून सांगण्यात आले आहे.\nशरद पवार वाढदिवशी रस्त्यावर उतरणार,विरोधकांचा हल्लाबोल मोर्चा.\nविराट-अनुष्काचा विवाह झाला .\nसतीश चतुर्वेदी काँग्रेसमधून बडतर्फ\nनागपुरात १८८ कोटी रुपयांचा संरक्षण हब\nनागपूरमध्ये व्यापाऱ्याकडे काम करणाऱ्या अकाऊंटंटचा खून\nअमरावती मार्गावर वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू .\nअमरावती मार्गावर वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/honorable-prime-minister-people-do-not-want-speech-ration-havens-shatrughan-sinha/", "date_download": "2019-01-19T06:26:45Z", "digest": "sha1:WXW2LBQIGUICFAKGEKQ6U33PPQG6MMLH", "length": 7329, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "माननीय पंतप्रधान महोदय! ज��तेला भाषण नकोय, रेशन हवंय- शत्रुघ्न सिन्हा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n जनतेला भाषण नकोय, रेशन हवंय- शत्रुघ्न सिन्हा\nशत्रुघ्न सिन्हा यांचा नरेंद्र मोदींना घरचा आहेर\nटीम महाराष्ट्र देशा: भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल चढवला आहे. “मोदीजी जनतेला भाषण नकोय रेशन हवंय” अशा शब्दात वेस्टमिनिस्टर हॉलमध्ये झालेल्या ‘भारत की बात सबके साथ’ कार्यक्रमात मोदींनी केलेल्या भाषणावर टीका केली.\nखासदार शत्रुघ्न सिन्हा भाजपवर नाराज आहे. त्यांची भाजपमधून बाहेर पडण्याची चर्चा चांगलीच रंगली होती. सिन्हा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केले. ते म्हणाले, माननीय पंतप्रधान महोदय तुम्ही लंडनमधील वेस्टमिनिस्टरमध्ये चांगले भाषण दिले. जे अत्यंत चांगल्या पद्धतीने ऑर्केस्ट्रेटेड, कोरियॉग्राफ्ड आणि स्क्रिप्टेड होते. पण भारताच्या जनतेला भाषण नकोय, रेशन हवंय, ते देण्यास तुम्ही सक्षम आहात. वेळ संपत आलीय. पण माझ्या सदिच्छा तुमच्याबरोबर आहेत. जय हिंद\nकाकडेंची नवी भविष्यवाणी, सेनेशी युती न केल्यास दानवेंचा…\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nकाकडेंची नवी भविष्यवाणी, सेनेशी युती न केल्यास दानवेंचा दारूण पराभव निश्चित\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nमराठा आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या याचिका फेटाळा , राज्य सरकारची उच्च न्यायालयाला…\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nकाकडेंची नवी भविष्यवाणी, सेनेशी युती न केल्यास दानवेंचा दारूण पराभव निश्चित\nपुणे : आपल्या रोकठोक आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले भाजपचे राज्यसभेतील सहयोगी सदस्य संजय काकडे हे…\nडान्सबारवरची बंदी उठवली ; जाणून घ्या आबांच्या लेकीला काय वाटतं \nभय्यूजी महाराजांना ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीला अटक\nदाभोलकर – पानसरे यांच्या हत्यांप्रकरणी न्यायलयाचे ताशेरे\nभारताकडून कांगारूंचा पुन्हा पराभव\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मो���ा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/wiki-cyclone/", "date_download": "2019-01-19T06:31:34Z", "digest": "sha1:HV6BTJVBZOPBBDTJNZJYFD7QQPDR67FA", "length": 5949, "nlines": 84, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ओखी चक्रीवादळ : मुंबईकरांसाठी रेल्वेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nओखी चक्रीवादळ : मुंबईकरांसाठी रेल्वेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज\nमुंबई : ‘ओखी’ चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेता मध्य रेल्वेने अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी स्वतंत्र रेल्वेची व्यवस्था केली आहे. तसेच प्रशासनाने वाहनांची व्यवस्थादेखील केली आहे. संकटकाळी प्रवाशांची गर्दी नियंत्रणात येण्यासाठी विशेष २५० रेल्वे पोलीस तसेच महाराष्ट्र पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली आहे.\nवादळाच्या नुकासानाचे पंचनामे सुरू- चंद्रकांत पाटील\nओखी चक्रीवादळाचा रत्नागिरी जिल्ह्याला फटका\nसीएसटी आणि कल्याण रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन कक्ष उभारण्यात आले आहेत. त्याठिकाणी सर्वप्रकारची मदत उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्याकरता आपत्ककालीन संपर्क क्रमांक जारी करण्यात आले आहेत.\nवादळाच्या नुकासानाचे पंचनामे सुरू- चंद्रकांत पाटील\nओखी चक्रीवादळाचा रत्नागिरी जिल्ह्याला फटका\nवरळी सी लिंक वाहतुकीसाठी खुला, अफवांवर विश्वास ठेऊ नये \nबापटांनी केला मंत्रीपदाचा गैरवापर ; हायकोर्टाचा ठपका\nटीम महाराष्ट्र देशा : अन्नपुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या औरंगाबाद खंडपीठाने मंत्रीपदाचा गैरवापर केल्याचा ठपका…\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद…\nराम रहीमला आजन्म कारावासाची शिक्षा, सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा…\nनिलेश लंके , सुजय विखे माझ्या संपर्कात ; जानकरांचा गौप्यस्फोट\nब्राह्मण आरक्षणाचा प्रश्न पेटणार,राज्यभरातील ब्राह्मण संघटना एकवटल्या\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://nashikonweb.com/tag/%E0%A4%9B%E0%A4%97%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%B3/", "date_download": "2019-01-19T05:57:03Z", "digest": "sha1:YVLF67OAASQRMOA7XJXIPQ4K7FXROKXZ", "length": 14169, "nlines": 113, "source_domain": "nashikonweb.com", "title": "छगन भुजबळ - Nashik On Web", "raw_content": "\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 18 जानेवारी 2019\nजिल्ह्यात 24 तासात तीन शेतकरी आत्महत्या\nनाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 17 जानेवारी 2019\nप्रेम सबंधातून राडा : गंजमाळ येथे एका तरुणाचा खून, ९ ताब्यात\nजुन्या वादातून गंजमाळ परिसरात युवकाचा खून\nमांजरपाडा योजना: प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा: भुजबळ\nनाशिक : मांजरपाडा योजनेतील प्रकल्पग्रस्त स्थानिक नागरिकांचे पाण्याचे आरक्षण, बंधारे, दळणवळणासाठी पूल व रस्त्यांची कामे तसेच येथील नागरिकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना राज्याचे\nकांद्याची लक्षवेधी सूचना चुकीची छापली; भुजबळांनी व्यक्त केला संताप\nतर लोक जोड्याने मारतील; कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी मुंबई/ नाशिक :- कांद्याच्या प्रश्नावर छगन भुजबळ यांनी मांडलेली लक्षवेधी सूचना बदलून ती चुकीची\nमांजरपाडा प्रकल्पाच्या बोगद्याचे काम ३१ जानेवारी पर्यंत पूर्ण होणार – छगन भुजबळ\nनाशिक मांजरपाडा प्रकल्पाच्या बोगद्याचे केवळ १२० मीटर काम बाकी असून दररोज १.८ मीटर बोगद्याचे काम केले जात असल्याने ३१ जानेवारीपर्यंत बोगद्याचे काम पूर्ण होणार असून त्याचबरोबर धरणाचे अपूर्ण काम एप्रिल २०१९ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना माजी\nतुम्ही पाणी सोडता की आम्ही धरणाचे दरवाजे उघडू’ छगन भुजबळांचा इशारा, पालखेड येथून आवर्तन\nPosted By: admin 0 Comment छगन भुजबळ, नदी, पालखेड, भुजबळ, भुजबळ नाशिक\n‘पालखेड धरणातुन येवला, निफाड परिसरासाठी पाणी सोडावे या मागणीसाठी आज माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शेतक-यांसह जिल्हाधिका-यांची भेट घेतली. पालखेड धरणातून येवला, निफाड परिसरासाठी\nमनुस्मृती पुरस्कर्त्यांकडून भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; तुमचा दाभोलकर करू\nPosted By: admin 0 Comment chagan bhujbal, manusmruti, nashik, ncp nashik, sambhaji bhide, छगन भुजबळ, जयंत जाधव, नाशिक, पोलिस आयुक्त, मनुस्मृती, राजकारण, राष्ट्रवादी काँग्रेस, संभाजी भिडे\nमनुस्मृती हा पृथ्वीतलावरील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. ही मनुस्मृती जाळल्याने नष्ट होईल हा तुमचा गैरसमज असून असे कृत्य केल्यामुळे आम्हास तुम्हाला संपवण्यास वेळ लागणार नाही\nसंविधान बचाव रॅली: घरात बॉम्ब बनवणे मेक इन इंडियाचा भाग आहे का\nमनुस्मृती आणि ईव्हीएम मशिनची होळी; सरकारकडून घटना पायदळी; सरकारच्या धोरणांवर टीका नाशिक २३ ऑगस्ट :- एकीकडे मनुस्मृती जाळली म्हणून महिलांवर गुन्हे दाखल केले जातात. मात्र संविधान जाळले की\nनाशिक जिल्हा टंचाईग्रस्त जाहीर करा; भुजबळांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nPosted By: admin 0 Comment nashik, कळवण, चांदवड, छगन भुजबळ, देवळा, नांदगाव, निफाड, पूर्व दिंडोरी, पूर्व नाशिक, बागलाण, मालेगाव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, येवला, सिन्नर\nनाशिक : जिल्ह्यातील तीव्र टंचाई परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा टंचाईग्रस्त जाहीर करण्यात यावा अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली\nमराठा आरक्षण : वैधानिक बाबींची पूर्तता करण्यासाठी तातडीने राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती श्री रामराजे निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष श्री हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेत सकल मराठा समाजाच्या मागण्या आणि मराठा आरक्षणासंदर्भात एक\nरिलायन्स एनर्जीकडील दोन हजार कोटी रुपयांची थकबाकी कधी वसूल करणार -छगन भुजबळ\nनाशिक जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या वनजमिनीचे प्रश्न तात्काळ मार्गी लावा. पुरवणी मागण्यांवरील चर्चेत भुजबळांची जोरदार टोलेबाजी. नागपूर,नाशिक :एकीकडे सामान्य नागरिकांचे वीजबील थकले की विद्युत पुरवठा\nपंधरा फेरी नंतर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दराडे विजयी, विजयात पुन्हा भुज’बळ’ \nविधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या अटीतटीच्या निवडणुकीत १५व्या फेरी अखेर शिवसेनापुरस्कृत किशोर दराडे विजयी झाले आहेत. दराडे यांनी विजयासाठी आवश्यक कोटा पूर्ण करीत टीडीफ\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathidhamaal.com/news/celebrity-diary-chirag-patil", "date_download": "2019-01-19T07:29:16Z", "digest": "sha1:GAVUICAABQNDCKQTYVMGQ77RJMHK6O4X", "length": 5153, "nlines": 67, "source_domain": "www.marathidhamaal.com", "title": "Celebrity Diary: Chirag Patil | Marathi Dhamaal", "raw_content": "\nसेलिब्रिटी डायरी: चिराग पाटील\nमराठी सिनेसृष्टीतील ���ार्मिंग आणि स्मार्ट अभिनेता चिराग पाटील याचा चाहता वर्ग जास्त आहे. आज त्याच्या चाहत्यांना 'सेलिब्रिटी डायरी' यामधून त्याच्या आवडी-निवडी कळणार आहेत. स्टार प्रवाह वरील 'येक नंबर' या मालिकेत चिरागने काम केले होते आणि आता 'वझनदार' या चित्रपटातून लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.\nजन्मतारीख- १० मार्च १९८७\nआवडते ठिकाण- कर्जत येथील माझे फार्महाऊस\nआवडता पदार्थ- ड्राय मटन\nफर्स्ट ब्रेक- करम अपना अपना (बालाजी टेलिफिल्म्सची मालिका)\nसेलिब्रिटी नसता तर- रॅली ड्रायव्हर\nआवडता सिनेमा- दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे (डीडीएलजे)\nफर्स्ट क्रश- ऐश्वर्या राय (माझं पहिलं आणि शेवटचं क्रश)\nरोल मॉडेल- माझे वडिल\nफिटनेस फंडा- किप इट सिंपल… नियंत्रण महत्त्वाचे, आरोग्य नियंत्रणात ठेवा\nकोणत्या गोष्टीची चीड येते – ट्रॅफिक, सहन नाही करु शकत.\nतुमचा दिवस कशामुळे चांगला होतो\nतुमच्या आत्मचरित्राची शेवटची ओळ कोणती असेल- कभी कभी जितने के लिए हारना पडता है और हार कर जितने वाले को बाझीगर कहते है|\nतुम्हाला हे वाचायला आवडेल \n‘चला हवा येऊ द्या’ का घेतायेत विश्रांती...\nफर्जंद येतायेत ११ मे ला...\n'गच्ची' वर झाला होता गंभीर अपघात\nहि मराठी अभिनेत्री लवकरच करतेय लग्न...\nअमृताला कोणी लिहिल पत्र...\nअंकुश आणि तेजस्विनीच नवीन रॉमेंटीक गाण...\nआता काय नवीन करतोय स्वप्नील जोशी...\n‘माझा एल्गार’ येणार १० नोव्हेंबरला...\nबघा शनायाने आयुष्यात पहिल्यांदा काय घेतला विकत\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation संजय, संस्कृती आणि प्रार्थना एकत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-19T07:12:41Z", "digest": "sha1:U33KDBJW4DCX7EEZRUZWF233KRKSHVKM", "length": 15790, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अर्थसंकल्पाचा खेळखंडोबा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपिंपरी – चिंचवड महापालिकेच्या सन 2018 – 19 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्प मंजुरीला मुहुर्त मिळेना झाला आहे. सत्ताधारी भाजपने कोणतेही सबळ कारण न देता अर्थस��कल्पीय विशेष महासभा तब्बल चार वेळा तहकूब केल्या आहेत. 5262 कोटी 30 लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला सुमारे 300 कोटी रुपयांच्या 729 पोटउपसूचना देणाऱ्या सत्ताधाऱ्यांमध्ये उपसूचनांवरुन मतभेद आहेत. कोणत्या उपसूचना स्वीकारायच्या आणि कोणत्या नाकारायच्या याबाबत एकमत होत नसल्यामुळे महासभा तहकूबीचा मार्ग अवलंबिला जात आहे. आता अर्थसंकल्प मान्यतेसाठी 27 मार्चचा मुहूर्त काढण्यात आला आहे. अर्थसंकल्प मंजुरीचा भाजपने तब्बल सव्वा महिने मांडलेला खेळखंडोबा पाहता हे वागणं बरं नव्हं असे म्हणण्याची वेळ शहरवासियांवर आली आहे.\nशहरवासियांनी आदर्श कारभाराची आस बाळगत भाजपच्या हातात मोठ्या विश्‍वासाने महापालिकेची सूत्रे स्विकारली. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपच्या कारभाराची तुलना करता कालचा गोंधळ बरा होता, असे म्हणण्याची वेळ शहरवासियांवर आली आहे. हमरी-तुमरी, विरोधकांची मुस्कटदाबी, खालच्या स्तरावर जात केली जाणारी टीका, पाशवी बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजुरीची खेळी अशा साऱ्या चुकीच्या कारभाराचे दर्शन महापालिका सभागृहात भाजपने मागील वर्षभराच्या कालावधीत घडवले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गतवर्षीचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्‍तांनी स्वतःच्या अधिकारामध्ये मंजूर केला होता. त्यामुळे यावेळी प्रथमच महासभेत अर्थसंकल्पाला मंजुरी देताना त्यावर भाजपच्या कारभाराची छाप दिसून येणार होती. आदर्श, शिस्तबध्द कारभाराचे भाजप दर्शन घडवेल, अशी अपेक्षा शहरवासियांना होती. मात्र, ती फोल ठरली आहे.\nमहापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सन 2018 – 19 या आर्थिक वर्षाचा मूळ 3500 कोटी तर जेएनएनयूआरएमसह 5235 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प 15 फेब्रुवारी रोजी स्थायी समितीला सादर केला. त्याच दिवशी स्थायी समितीने अर्थसंकल्पावर चर्चा करत त्यामध्ये उपसुचनांद्वारे 27 कोटी रुपयांची वाढ केली. त्यामुळे महापालिकेचा अर्थसंकल्प 5262 कोटी 30 लाखांवर पोहोचला. स्थायी समितीने अर्थसंकल्पाला त्याच दिवशी मंजुरी देऊन एक नवा विक्रम नोंदविला. त्यानंतर, तत्कालीन स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी 26 फेब्रुवारी रोजी महासभेसमोर अंदाजपत्रक सादर केले. त्यानंतर विविध क्षेत्रातील निधन झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहून सभा तहकूब करण्यात आली. त्यानंतर ही तहकूब सभा नऊ मार्च रोजी आयोजित करण्यात आली. परंतु, नऊ मार्च रोजी श्रद्धांजली वाहून 20 मार्चपर्यंत महासभा तहकूब करण्यात आली. 20 मार्च रोजी अर्थसंकल्पावर साडेसात तास चर्चा झाली. त्यानंतर अर्थसंकल्पाला सुमारे 300 कोटी रुपयांच्या तब्बल 729 पोटउपसूचना देण्यात आल्या. यात टोकन हेड सर्वाधिक आहेत.\nमहापालिकेने 21 मार्च रोजी सर्व उपसूचना प्रसिद्धीस दिल्या होत्या. उपसूचना स्वीकारुन अंदाजपत्रक मंजुरीसाठी 23 रोजी सभा बोलाविण्यात आली होती. परंतु, पुन्हा सत्ताधारी भाजपने सभा तहकुबीचे अस्त्र उपसले. कोणतेही सबळ कारण न देता विविध क्षेत्रातील निधन झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहून ही सभा 27 मार्चपर्यंत तहकूब केली. महापालिका अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी वेळेवर सादर करुनही सत्ताधाऱ्यांमध्ये उपसूचनांवरुन मतभेद आहेत. कोणत्या उपसूचना स्वीकारायच्या आणि कोणत्या नाकारायच्या याबाबत एकमत होत नसल्यामुळे महासभा तहकूब केली जात आहे. अर्थसंकल्पात घुसडलेल्या उपसूचनांबाबत चर्चा होवू न देता त्या रेटून नेण्याची खेळी भाजपकडून सुरु आहे. त्यासाठी सभाशास्त्र पायदळी तुडवले जात आहे. भाजपने 300 कोटींच्या 729 उपसूचना दिल्या. त्यामध्ये 746 नवीन लेखाशीर्ष निर्माण करण्याच्या उपसूचनांचा समावेश आहे. त्यातील 386 उपसूचना शून्य तरतूदीच्या आहेत. तर तरतुदींमध्ये वाढ व घट करण्याच्या 360 उपसूचना आहेत. विशेष म्हणजे आयुक्तांनी महापालिका अर्थसंकल्प सादर करताना शून्य तरतुदी रद्द केल्या होत्या. त्यामुळे 250 पाने वाचवल्याचा दावा आयुक्तांनी केला होता. मात्र, नगरसेवकांनी पुन्हा शून्य तरतुदी केल्या त्यामुळे अर्थसंकल्पाचं भजन झाल आहे. अर्थसंकल्पाची मंजुरी लांबवण्यात अर्थ काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. महापालिका अर्थसंकल्पाबाबत सत्ताधाऱ्यांच्या या बेशिस्त वर्तनामुळे शहरवासियांचा भ्रमनिरास झाला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदेहुरोड : अर्धवट विकासकामांमुळे दूरवस्था\nनोकरीच्या आमिषाने तरुणांना गंडा\n‘राँग साईड’ने वाहने चालविणाऱ्यांना आणले वठणीवर\nमंडईतील अतिक्रमणाविरोधात भाजी विक्रेत्यांचा मोर्चा\nपाच लाख बालकांना लसीकरण\nरावेत बंधाऱ्यात महिलेचा मृतदेह\nमहिलेकडे खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा\nपिंपरीत घरफोडी, 65 ह���ारांचा ऐवज चोरीला\nबेंबीतील हार्नियाची किचकट शस्त्रक्रिया यशस्वी\n‘मी पण सचिन’ ट्रेलर रिलीज\nमाणसाने तळहातावरच्या रेषा बघण्यापेक्षा मनगटातील सामर्थ्य बघावे : दाभोलकर\nकॉंग्रेसने मुस्लिम, दलितांचं वाटोळं केलं : ना. पाशा पटेल\nशेतकऱ्यांचा विमा परस्पर काढणाऱ्या बॅंकावर कारवाई : सचिन बारवकर\nपुण्याचा फुल बाजार भारतात अव्वल असावा\nविद्यमान लोकप्रतिनिधींना विरोध म्हणूनच जनतेची मला साथ\nबेळगाव येथून तस्करी होणारे खवले मांजर जप्त\nकर्मचाऱ्यांच्या गाडया पार्किंगमध्ये अन् ग्राहकांच्या गाड्या रस्त्यावर\nपुसेसावळीकरांवर आता “सीसीटीव्हीची’ नजर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-01-19T05:49:14Z", "digest": "sha1:PQCOZWEHFQHXTS3GB4XU456DUMQ22GKA", "length": 9991, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "युगांडाचे उपराष्ट्राध्यक्ष सेकांडी यांनी घेतली राज्यपालांची भेट | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nयुगांडाचे उपराष्ट्राध्यक्ष सेकांडी यांनी घेतली राज्यपालांची भेट\nमुंबई – मुंबई येथे युगांडा-भारत गुंतवणूक परिषदेला उपस्थित राहण्यासाठी आलेले युगांडाचे उपराष्ट्राध्यक्ष एडवर्ड किवानुका सेकांडी यांनी गुरुवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली.\nभारत आणि युगांडाचे संबंध नेहमीच मैत्रीपर राहिले असून भारतीय वंशांच्या लोकांचे युगांडाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान असल्याचे सेकांडी यांनी सांगितले. भारतीय उद्योजकांनी युगांडामध्ये मध्यम, लघु व सूक्ष्म उद्योग क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. भारतीय लोकशाही व्यवस्थेचे कौतुक करताना युगांडातील जिल्हा तसेच ग्रामस्तरावर निवडणूक प्रणाली तसेच प्रशासन व्यवस्था बळकट करण्यासाठी भारताने सहकार्य करावे, अशी विनंती उपराष्ट्राध्यक्षांनी केली.\nभारत आणि युगांडामध्ये थेट विमानसेवा सुरु करण्याबद्दल प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भारताच्या “मेक ईन इंडिया’च्या धरतीवर युगांडाने “बाय युगांडा, बिल्ड युगांडा’ हे धोरण अंगिकारले असल्याचे सांगितले. त्याद्वारे स्थानिक वस्तू व सेवा यांना प्रोत्साहन देण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले.\nस्थानिक निवडणूक ���्रक्रीयेच्या मजबुतीकरणासाठी युगांडाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाशी चर्चा करावी व त्यासाठी महाराष्ट्रात आपले शिष्टमंडळ पाठवावे, असे राज्यपाल विद्यासागर राव यांनी यावेळी सांगितले. युगांडाने महाराष्ट्रासोबत विद्यार्थी देवाण-घेवाण तसेच सांस्कृतिक देवाणघेवाण सुरु करावी, अशीही सुचना राज्यपालांनी यावेळी केली. युगांडाच्या भारतातील उच्चायुक्त एलिझाबेथ पावला नेपेयोक तसेच मानद वाणिज्यदूत मधुसूदन अग्रवाल यावेळी उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदेशात आठवीपर्यंत आता हिंदी भाषा अनिवार्य \nमोदी पुन्हा करू शकतात सर्जिकल स्ट्राईक; पाकिस्तानच्या मंत्र्यांची भीती\nभारतात यापुढेही “एकच’ प्रमाण वेळ\n#Christmas 2018 : ख्रिसमस शॉपिंगसाठी हे आहेत प्रसिद्ध ठिकाण\nकीप इट अप विराट…\nभारताला इस्लामिक देश बनवण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा…- मेघालय हायकोर्ट\nभारताला परराष्ट्र धोरण बदलावे लागणार\n‘पाकिस्तानने आधी धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनावे’\nफलटणमध्ये आदर्की भागात विद्युत मोटारी, ट्रान्सफॉर्मर चोरीत वाढ\n“एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nमांढरदेव यात्रेत चोख पोलिस बंदोबस्त\nवाईतील शैक्षणिक नवकल्पनांचा दिल्लीत डंका\n‘गणपतीला बाप्पाला देशाचा राष्ट्रदेव करा’\nबोगदा-डबेवाडी रस्त्याने घेतला मोकळा श्‍वास\nनाटक करताना त्यातील नाट्यशास्त्र समजून घ्या\nमसूरला जेठाभाई उद्यान, स्मशानभूमीत पेव्हर ब्लॉक\nलोणंदला गरव्या कांद्याचे दर 751 पर्यंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sci-tech/video-replay-facility-instagram-54678", "date_download": "2019-01-19T06:29:47Z", "digest": "sha1:WZ7ZT6WUL6ZMPP5JBCZJTL3KLI3BHJW4", "length": 12063, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Video Replay facility on Instagram इन्स्टाग्रामवर व्हिडिओ रिप्लेची सोय | eSakal", "raw_content": "\nइन्स्टाग्रामवर व्हिडिओ रिप्लेची सोय\nशुक्रवार, 23 जून 2017\nलोकप्रिय फोटो शेअरिंग ऍप असलेल्या इन्स्टाग्रामवर युजर्सचे लाइव्ह व्हिडिओ इतर युजर्सना शेअर करता येणार आहेत. इन्स्टाग्राममधील स्टोरीज या फिचरमध्ये युजर्सना 24 तासांसाठी व्हिडिओ शेअर करता येतील. यापूर्वी युजर्सचे लाइव्ह प्रसारण संपल्यानंतर संबंधित व्हिडिओ अदृश्‍य होत असल्याने तो तातडीने पाहणे गरजेचे होते. मात्र, नव्या फिचरमुळे ही मर���यादा दूर झाली आहे.\nलोकप्रिय फोटो शेअरिंग ऍप असलेल्या इन्स्टाग्रामवर युजर्सचे लाइव्ह व्हिडिओ इतर युजर्सना शेअर करता येणार आहेत. इन्स्टाग्राममधील स्टोरीज या फिचरमध्ये युजर्सना 24 तासांसाठी व्हिडिओ शेअर करता येतील. यापूर्वी युजर्सचे लाइव्ह प्रसारण संपल्यानंतर संबंधित व्हिडिओ अदृश्‍य होत असल्याने तो तातडीने पाहणे गरजेचे होते. मात्र, नव्या फिचरमुळे ही मर्यादा दूर झाली आहे.\n\"\"आम्ही 21 जूनपासून लाइव्ह व्हिडिओचे रिप्ले शेअर करण्याचा पर्याय दिला असून, तुमच्या मित्रांना लाइव्ह व्हिडिओ पाहता न आल्यास तो नंतर सवडीने पाहता येईल,'' असे इन्स्टाग्रामने म्हटले आहे. यासाठी युजर्सना व्हिडिओ संपल्यावर तळाशी असलेल्या शेअर बटनवर टॅप करावे लागेल. त्यानंतर 24 तासांसाठी तो स्टोरीजमध्ये दिसेल. इन्स्टाग्राम स्टोरीजवरील युजर्सची संख्या 25 कोटींवर पोचली असून, एप्रिलपासून या संख्येत तब्बल पाच कोटींची भर पडली आहे. इन्स्टाग्राम स्टोरीज हे फिचर कंपनीने मागील वर्षी उपलब्ध करून दिले होते. या फिचरद्वारे युजर्सना 24 तासांनंतर अदृश्‍य होणारी छायाचित्रे आणि व्हिडिओ पोस्ट करण्याची सोय झाली आहे.\nव्हॉट्सअॅपवरही करता येणार 'शेड्यूल'\nनवी दिल्लीः माहितीची देवाण घेवाण करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या व्हॉट्सऍपवर आता फेसबुकप्रमाणे शेड्युल करता येणार आहे. यामुळे वाढदिवस अथवा विशेष मजकूर...\n\"बीएसएनएल'चे आता पेपरलेस बिलिंग\nजळगाव ः बिलांची छपाई करून त्यांचे घरोघरी वितरण करण्याच्या प्रक्रियेस भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) विराम दिला आहे. नववर्षाच्या सुरवातीपासून \"...\nऑग्मेंटेड रिऍलिटी (अच्युत गोडबोले)\nखऱ्या (रिअल) वास्तवावर आभासी (डिजिटल प्रतिमांचं) वास्तव किंवा जग सुपरइम्पोज करणं म्हणजेच \"ऑग्मेंटेड रिऍलिटी.' या तंत्रज्ञानाचा उपयोग आपण कुठं आणि कसा...\nपुणे : मुंबईकरांना प्रत्येक पंधरा मिनिटाला हवामानात झालेले बदल मोबाईलवर मिळणार आहेत. त्यासाठी हवामान विभागाने \"वेदर लाइव्ह' हे ऍप विकसित केले...\nशिष्यवृत्तीचा सराव आता मोबाईल ऍपद्वारे\nसातारा - पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी \"ईझी ऍप'द्वारे ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचा निर्णय माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश...\nमच्छीमारांना नुकसानभरपाईसाठी \"ऍप'चा आधार\nमुंबई - जाळ्यात अडकलेल��या सागरी जीवांना जाळे तोडून सोडल्यास मच्छीमारांना नुकसानभरपाई देण्यासाठी सरकार पुढे सरसावले आहे. त्याबाबतची योजना त्वरित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-category/vyakhtivedh/", "date_download": "2019-01-19T06:36:19Z", "digest": "sha1:6TOKOWERHZNXKMNLN6OPC4CIN6MUMGA3", "length": 14110, "nlines": 248, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Online Editors, Read E news online, online Articles | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलूरकर यांच्या निधनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारशृंखलेतील महत्त्वाचा दुवा निखळला आहे.\nएडिंबर्ग विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मॅथॅमॅटिक्समधून ते निवृत्त झाले.\nकिशोर प्रधान यांनाही निरनिराळ्या प्रांतांतील प्रेक्षकांचा अनुभव गाठीशी आला.\nमार्च २०१५ मधील त्या घटनेनंतर शिवाजीराव देशमुख विधान परिषदेचे सदस्य होते, पण नंतर त्यांच्या राजकारणास ओहोटीच लागली.\nआपल्यासारख्या अनेकांनीही हा मार्ग निवडल्यास राजकारणाची झालेली गटारगंगा स्वच्छ करता येईल\nब्रिटिश साम्राज्याच्या आर्थिक पायाचा त्यांनी अभ्यास केला होता.\nभारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांना अनेक देशांत सेवेची संधी मिळते.\nप्रकाशशास्त्रातून द्रव्याचा वेध घेता येईल ही नवीन कल्पना ग्लॉबर यांना सुचली.\nविश्वाचा पसारा अगाध आहे. त्याचा वेध घेण्यासाठी हबल अवकाश दुर्बीण सोडण्यात आली, आधुनिक तंत्रज्ञानाचा हा चमत्कार होता.\nऔरंगाबादमध्ये शिकत असल्यापासूनच त्या दलित युवक आघाडीसारख्या संघटनांमध्ये कार्यरत होत्या.\nसाठोत्तरीतल���या प्रायोगिक कथासाहित्याच्या विश्वात त्यांचे मराठी कथालेखन सुरू झाले.\nक्रिकेट गुरू आणि प्रशिक्षक अशा बिरुदांनी रमाकांत आचरेकर यांना गौरवले जाते, तरी त्यांचा पिंड एका कणखर, सजग शाळामास्तराचा होता.\nकादर खान यांचा जन्म काबूलमधला. वडील कंदहारचे, आई पाकिस्तानची, पण ते लहानाचे मोठे झाले ते इथे मुंबईतील कामाठीपुरा भागात.\nप्रा. डॉ. यशवंत रारावीकर\nपाच पुस्तके, शेकडो विचारप्रवर्तक लेख आणि भाषणांमधून आर्थिक विषयावर त्यांनी भाष्य केले.\nबुमराचा गोलंदाजी करण्याचा सरासरी वेग हा १४२ किमी प्रतितास इतका आहे.\n१९६७ मध्ये पहिल्यांदा त्यांनी उन्मादी इस्रायलींविरोधात स्पष्ट इशारा दिलेला होता.\nते तमिळ भाषेतून लेखन करीत असले तरी मूळ पुडुचेरीचे होते. तेथेच त्यांचा जन्म झाला.\nजोधपूर विद्यापीठ व अहमदाबादच्या दर्पण कला संस्थेत त्या गेली तीस वर्षे अध्यापन करीत आहेत.\nपनवेल येथे सुरू झालेले तिचे शालेय शिक्षण पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीतून पूर्ण झाले. त्या\nमुंबईचे गतकालीन पोलीस आयुक्त मानसिंग चुडासामा यांचे पुत्र, नरेंद्रभाई हे ‘नाना’ म्हणूनच पहिल्यापासून परिचित राहिले.\nगेली आठ वर्षे कुस्तीच्या आखाडय़ात अविरत सराव सुरू असताना त्याने शिक्षणही सांभाळले आहे\nकाहींना गाता गळा ही दैवी देणगी असते, तसेच आसाममधील या गायिकेचे होते.\nवैज्ञानिक, सामाजिक विषयांवर चतुरस्र लेखन करणाऱ्या चित्रा बेडेकर यांची निधनवार्ता बुधवारी आली.\n८ ऑगस्ट १९५५ रोजी जन्मलेल्या सक्सेना यांनी दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून स्थापत्य शाखेची पदवी मिळवली.\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिद��न १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/balacha-janm-asa-hoto", "date_download": "2019-01-19T07:20:57Z", "digest": "sha1:XBCXYPDJTQTFWLK2AD7CXB2PCIYN4PYC", "length": 11782, "nlines": 224, "source_domain": "www.tinystep.in", "title": "बाळाच्या जन्माशी संबंधीत ह्या ७ गोष्टी जाणून घ्या - Tinystep", "raw_content": "\nबाळाच्या जन्माशी संबंधीत ह्या ७ गोष्टी जाणून घ्या\nतुम्ही पहिल्यांदाच आई बनताय तर मग तुमचा उत्साह आणि आनंद अगदी शिगेला पोहचलेला असेल. अगदीच स्वाभाविक आहे. कारण होणारे बाळ खूप आनंदाचा ठेवा घेऊन येणार आहे. अगदी सिझेरियन साठी दवाखान्यात टेबल वर पहुडली असेल तरीही होणाऱ्या वेदना आणि त्रासाचा नव्हे तर बाळाचाच विचार एक आई करत असते.\nआम्ही तुम्हाला बाळ आणि त्याच्या जन्माबद्दलच्या अशा ७ गोष्टी सांगणार आहोत ज्याची माहिती तुम्हाला असायलाच हवी.\n१) बाळाच्या जन्माची तारीख तंतोतंत नसते\nतुमच्या बाळाच्या जन्माची तारीख आणि महिना डॉक्टरांनी तुम्हाला नक्कीच सांगितला असेल. तुम्हीही आतुरतेने त्या दिवसाची वाट पाहत असाल. पण तुम्हाला माहित आहे का फक्त ७ टक्के स्त्रियांची प्रसूती दिलेल्या तारखेला होते. तुमची प्रसूतीही दिलेल्या तारखे पेक्षा उशिरा किंवा आधी झाली तर काळजी करण्याचे काहीच कारण नाही.\n२) तात्पूरत्या भूलीनंतर संपूर्ण बधिरता येत नाही\nशरीराच्या खालच्या भागात आणि पोटात वेदनांची जाणीव होऊ नये म्हणून तात्पुरती भूल दिली जाते. इंजेक्शन द्वारे पाठीच्या मणक्यात दिल्या जाणाऱ्या या भूलीमुळे तुमच्या संपूर्ण शरीराला प्रसूती वेदना जाणवणारच नाहीत असे नाही. काही स्त्रियांना प्रसूतीदरम्यान पायांत तर काहींना पोटात थोड्या वेदनांचा अनुभव आल्याचे दिसून आले आहे. प्रसूतिकळा अगदीच सहन होत नसतील तरच तात्पुरती भूल घेण्याबद्दल विचार करा.\n३) भूलीमध्ये तुम्ही काहीही खाऊ शकत नाही\nतुम्हाला शरीराच्या खालच्या भागात तात्पुरती भूल दिली जाणार असेल किंवा नसेल तरीही प्रसूतीअगोदर रिकाम्या पोटी राहू नका. कारण प्रसूतीच्या कळा आणि वेदना सहन करणे यांत तुमची खूप ऊर्जा कामी येणार असते. तुम्हाला भूल दिली जाणार असेल तर घरून निघताना खाऊनच निघा. द���ाखान्यात प्रसूतिकळा चालू असतांना बर्फाचे छोटे तुकडे चघळण्यास दिले जातात पण याने तुमची भूक जाणार नाही.\n४) प्रसुतीदरम्यान तुम्हाला मलविसर्जन होऊ शकते\nहा एक अप्रिय प्रसंग असतो हे सर्वच स्त्रिया मान्य करतील. तुमच्या बाबतीत ही असे झाले तर संकोच बाळगु नका. डॉक्टर आणि नर्सेसना अशा घटनांची सवय झालेली असते.\n५) बाळ बाहेर आल्यानंतरही प्रसूती बाकी असते\nबाळ पूर्णपणे बाहेर आल्यानंतरही नाळ बाहेर येण्यासाठी तुम्हाला कळा द्याव्या लागतील. काही वेळेला, वेदना न होता नाळ पटकन बाहेर येते.\n६) नवजात बाळाच्या शरीरावर चिकट द्राव असतो\nबाळ जन्मल्यानंतर त्याच्या त्वचेवर असणारा चिकट,पांढरा द्राव काही दिवसानंतर आपोआप निघून जातो. याला व्हर्निक्स कॅसिओसा असे म्हणतात ज्यमुळे गर्भात असतांना बाळाच्या त्वचेचे रक्षण होते. ४० आठवड्यां अगोदर जन्मलेल्या बाळांमध्ये हे सामान्यपणे आढळून येते.\n७) बाळांच्या पूर्ण शरीरावर केस असतात\nकाही बाळांच्या दंड, खांदे किंवा पाठीवर ही भरपूर आणि काळे केस असू शकतात. काही दिवसांनंतर या केसांचा रंग फिका होतो .हे सामान्य आणि नैसर्गिक आहे. गोंधळून जाऊ नका.\nहा लेख वाचून तुम्हाला नक्कीच नवीन माहिती मिळाली असेल. इतरानाही लेख वाचण्यास सांगा आणि शेयर करा.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://nashikonweb.com/ilm-making-possible-through-mobile-device/", "date_download": "2019-01-19T05:59:23Z", "digest": "sha1:RSVF6EOTLCB6Z75FYN5CWX4AGZ7CPSO2", "length": 10029, "nlines": 77, "source_domain": "nashikonweb.com", "title": "मोबाईलच्या माध्यमातून फिल्म मेकिंग सहज शक्य - Nashik On Web", "raw_content": "\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 18 जानेवारी 2019\nजिल्ह्यात 24 तासात तीन शेतकरी आत्महत्या\nनाशिकसह महाराष्ट्रातील आजचा ��ांदा भाव : 17 जानेवारी 2019\nप्रेम सबंधातून राडा : गंजमाळ येथे एका तरुणाचा खून, ९ ताब्यात\nजुन्या वादातून गंजमाळ परिसरात युवकाचा खून\nमोबाईलच्या माध्यमातून फिल्म मेकिंग सहज शक्य\nनाशिककरांना मिळाले मोबाईल फिल्म मेकिंगचे धडे\nमोबाईलच्या माध्यमातून फिल्म मेकिंग सहज शक्य आहे. यासाठी महागडे मोबाईल वापरण्याची मुळीच गरज नसून फक्त मोबाईलची योग्य हाताळणी आणि बेसिक गोष्टीचा सुयोग्य वापर करण्याची गरज असल्याचे मत प्राध्यापक फैझ उल्ला, सेंटर फॉर द स्टडी ऑफ मिडीया अॅण्ड कल्चर स्टडी, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, मुंबई यांनी व्यक्त केले आहे. अंकुर फिल्म फेस्टीव्हलमध्ये मोबाईल फिल्म मेकिंगची कार्यशाळा संपन्न झाली. त्यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी थेट मोबाईलवर फिल्म मेकिंग आणि त्याचे एडीटींगचे प्रात्यक्षिकही करून दाखवले.\nप्राध्यापक फैझ उल्ला, सेंटर फॉर द स्टडी ऑफ मिडीया अॅण्ड कल्चर स्टडी, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स\nअभिव्यक्ती, मिडीया फॉर डेव्हलपमेंट, नाशिक आयोजित हॉलमध्ये ६ वा अंकुर फिल्म फेस्टीव्हल कुसुमाग्रज स्मारकात विशाखा आणि स्वगत हॉलमध्ये सुरु आहे. यामध्ये फिल्मच्या सादरीकरणासह मोबाईल फिल्म मेकिंग या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली.सामान्यपणे महागडा मोबाईल म्हणजे चांगले शुटिंग, फोटो असे मानले जाते. मात्र हे अत्यंत चुकीचे आहे. अगदी सात आठ हजार रुपयात येणाऱ्या मोबाईलमध्येही चांगली फिल्म बनते. कारण त्या मोबाईलचा वापर कसा करतो यावर लक्ष द्यायाला हवे असे उल्ला यांनी सांगितले. साधारपणे मोबाईलवर फिल्म बनवतांना मोबाईल हाताळतांना तो कधीही उभा धरून शूट करू नये, चित्रीकरण करतांना मोबाईल फ्लाईट मोडवर टाकावा, बॅटरी पूर्णपणे भरलेली असावी, मोबाईलमध्ये मेमेरी असली पाहिजे आणि चित्रीकरणाचा बॅंक अप घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.\nसोबतच चित्रीकरण करतांना ट्रायपॉडचा वापर करावा जेणेकरून दृश्य स्थित टिपली जातील, चित्रीकरणाची वस्तू जवळ ठेवावी यासोबतच लाईट, आवाज या गोष्टीकडे लक्ष द्यावे. विशेष म्हणजे रूम टोन घ्यायला कधीही विसरून नये या टिप्स उल्ला यांनी दिल्या.यावेळी त्यांनी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. सोबतच गुगल मॅप बनवण्याचे धडे ही दिले.\nदिनांक २६ रविवारची आकर्षण\nवेळ : सकाळी ११ ते ४, ठिकाण : स्वगत हॉल.\nवेळ : सकाळी१०: ३० वाजेपासून , ठिकाण : विशाखा हॉल.\nरसन पिया, छाया, धनुष्कोडी, डेप्थ, देव माणूस, अनुराधा, गोवंडी क्राईम और कॅमेरा, आकर्षण, बुद्धी, डीय- लॉग, गाठ, पहाटेची रात्र, रिअल लव्ह, उत्सव.\nवेळ: सायंकाळी ५ वाजता, ठिकाण : विशाखा हॉल.\nउपस्थित मान्यवर : प्रसिद्ध माहितीपटकार, फरीदा पाशा, प्रसिद्ध माहितीपटकार (MIFF-Golden Conch winner 2016) यांच्या माय नेम ईस सॉल्ट माहितीपटाचे सादरीकरण.\nदबावाच्या वातावरणात चित्रपट निर्मिती अशक्य : दिग्दर्शक उमेश कुलकर्णी\nइगतपुरी : कसारा घाटात द बर्निंग कार तिघांचे जीव वाचवण्यात आले\nस्टार झालेल्या प्रिया प्रकाशने फॅन्सचे हटके अंदाजात मानले आभार (video)\nकांद्याचे भाव पडायला सुरुवात, शेतकरी सणासुदीत अडचणीत\nविराट-अनुष्का हनिमून : नाशिक रोड ते जेजुरी भन्नाट फोटो व्हारल\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-19T06:36:44Z", "digest": "sha1:UQX2C4E6ZNLCIU4LE2AB5L2P677YZRS6", "length": 11288, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कॉंग्रेसने उघडा पाडला भाजपचा दावा… | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकॉंग्रेसने उघडा पाडला भाजपचा दावा…\nकर्नाटकात लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्यावरून घमासान\nबंगळुरू – कर्नाटकातील कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील सिद्धरामैय्या सरकारने तेथील लिंगायत समाजाला वेगळा धर्म म्हणून मान्यता देऊन त्यांना अल्पसंख्याकांच्या सवलती लागू करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. पण त्यावरून भारतीय जनता पक्षाने कॉंग्रेसवर हिंदु धर्मियांमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.\nभाजपचा हा आरोप फेटाळून लावताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनीच मनमोहनसिंग पंतप्रधान असताना त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे ही मागणी केली होती ही बाब निदर्शनाला आणून देऊन भाजपचा दावा कॉंग्रेसने उघडा पाडला आहे. त्यावेळी येडियुप्पा यांनी मनमोहनसिंग यांना पाठवलेल्या निवेदनाच्या प्रतीच कॉंग्रेसने पत्रकारांना सादर केल्या आहेत.\nलिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याच्या कॉंग्रेसच्या निर्णयावर आक्��ेप घेताना भाजपचे नेते सी. टी. रवि यांनी म्हटले आहे की हिंदु धर्मियांमध्ये फूट पाडण्याचा डाव सोनिया गांधींनी आखला असून त्याची पुर्तता कर्नाटकात या निर्णयाद्वारे मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनी केली आहे. समाजात फूट पाडून राज्य करण्याचे त्यांचे हे धोरण आहे असा आरोप त्यांनी ट्विटवर केला होता.\nत्याला प्रत्युत्तर देताना कॉंग्रेस नेत्यांनी येडियुरप्पा यांनी तत्कालिन पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पाठवलेल्या निवेदनाची प्रत माध्यमांना सादर केली. त्यात लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता द्यावी अशी मागणी करण्यात आली असून त्या निवेदनावर बी. एस. येडियुरप्पा यांची स्वाक्षरी आहे. हा दावा समोर आल्यानंतर भाजपला बचावात्मक भूमिकेत जावे लागले असून त्यांनी म्हटले आहे की येडियुरप्पा यांनी जेव्हा हे निवेदन पाठवले त्यावेळी ते भाजपच्या बाहेर गेले होते त्यामुळे त्यांच्या त्या वेळच्या या निवेदनाशी भाजपचा संबंध नाही. येडियुरप्पा हे भाजपचे सध्याचे मुख्यमंत्रपदाचे दावेदार असून ते पक्षाचे प्रदेशाध्यक्षही आहेत. कर्नाटकात या विषयावरून निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मोठेच घमासान निर्माण होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n…म्हणून मोदी जनतेला छळतात – राज ठाकरे\nममतांच्या मेळाव्याला राहुल गांधींच्या शुभेच्छा आणि पाठिंबा\nभाजप आमदाराने राहुल गांधींची तुलना केली औरंगजेबाशी\nभविष्यातील पंतप्रधान उत्तरप्रदेशमधील जनताच निश्चित करेल – मायावती\nभाजपकडून निवडणुका रद्द केल्या जाण्याची शक्‍यता – केजरीवाल\nउत्तर प्रदेशातील सर्व जागा लढविण्याचा काँग्रेसचा निर्णय\n‘स्टॉर्म वॉटरलाइन’च्या निविदेत संगनमत\n‘त्या’ वक्तव्याबद्दल महिला आयोगाची राहुल गांधींना नोटीस\nपुण्यात कमळाचा ‘हात’ कुणाला\nबेळगाव येथून तस्करी होणारे खवले मांजर जप्त\nकर्मचाऱ्यांच्या गाडया पार्किंगमध्ये अन् ग्राहकांच्या गाड्या रस्त्यावर\nपुसेसावळीकरांवर आता “सीसीटीव्हीची’ नजर\nचैतन्य बझारमध्ये दीड लाखाचे साहित्य लंपास\nम्हासुर्णेतील जिल्हा बॅंकेच्या शाखेचे नवीन जागेत स्थलांतर\nडॉ. तेलतुंबडे यांच्या जामिनावर 22 जानेवारीला सुनावणी\n‘हायब्रीड’ बाईकचा प्रयोग पुण्यात यशस��वी\nडान्सबार बंदीसाठी सरकार प्रयत्नशील\n…म्हणून मोदी जनतेला छळतात – राज ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/ecm-machines-ready-for-lok-sabha-elections-2/", "date_download": "2019-01-19T06:26:22Z", "digest": "sha1:ZH2AROD2ZZ4O32UERF5ZJMIETH7OF6W4", "length": 10801, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सरकारी जमिनीवरील मैदाने आता फक्त 30 वर्षांसाठी भाडेपट्ट्याने मिळणार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसरकारी जमिनीवरील मैदाने आता फक्त 30 वर्षांसाठी भाडेपट्ट्याने मिळणार\nभाडेपट्टे नूतनीकरणाबाबत नवे धोरण जारी\nमुंबई – राज्यातील सरकारी जमिनीवर असलेली क्रीडांगणे, खेळाचे मैदान तसेच व्यायामशाळा आता फक्त 30 वर्षांसाठी भाडेपट्ट्याने मिळणार आहे. अशा जमिनीच्या भाडेपट्ट्यांबाबत नवे धोरण निश्‍चित करण्यात आले असून त्यानुसार अशा जमिनींच्या मुल्यांकनाच्या 10 टक्के रकमेच्या 0.1 टक्के रक्कम भुईभाडे म्हणून आकारण्यात येणार आहे. परंतु, अशा जमिनी शासनास सार्वजनिक प्रयोजनासाठी हव्या असतील तर त्यांचे नूतनीकरण शासनावर बंधनकारक राहणार नाही.\nराज्यातील शासकीय जमिनीवर असलेल्या क्रीडांगण किंवा खेळाचे मैदान, व्यायामशाळा यांच्या भाडेपट्टे नूतनीकरणाबाबत धोरण निश्‍चितीचा आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. राज्यातील विविध शैक्षणिक संस्था, स्थानिक प्राधिकरण, शासनमान्य व्यायामशाळा यांना क्रीडांगण किंवा खेळाचे मैदान यांच्या उभारणीसाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 आणि महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनींची विल्हेवाट करणे) नियम 1971 मधील तरतुदीनुसार सरकारी जमीनी एक रूपये वार्षिक नाममात्र दराने भाडेपट्ट्याने देण्यात आल्या आहेत.\nअशा जमिनीच्या भाडेपट्ट्यांबाबत नव्या धोरणानुसार जमिनींच्या प्रचलित वार्षिक दर विवरण पत्रानुसार येणाछया मुल्यांकनाच्या 10 टक्के रकमेच्या 0.1 टक्के रक्कम भुईभाडे म्हणून आकारण्यात येणार आहे. तसेच भाडेपट्ट्याचे नूतनीकरण 30 वर्षांपर्यंत करण्यात येणार आहे. नूतनीकरणाचे अधिकार संबंधित जिल्हाधिकाछयांना देण्यात आले असून बृहन्मुंबईसाठी मात्र शासनाची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे. दरम्यान, ज्या जमिनींचा भाडेपट्टा संपला आहे मात्र, त्यांच्या भाडेपट्ट्याचे अद्याप नूतनीकरण करण्यात आलेले नाही, अशा भाडेपट्ट्यांचे मानीव नूतनीकरण करता���ा 31 डिसेंबर 2017 पर्यंत जुन्या दराने वसुली करण्यात येणार आहे. त्यानंतर सुधारित धोरणानुसार 1 जानेवारी 2018 पासून नूतनीकरण करण्यात येईल.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nयंदाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन पाच दिवसीय\nसर्व आधार केंद्र शासकीय जागेत स्थलांतरीत करा\nशासकीय जागांवरील अतिक्रमित घरे नियमित\nभाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे आणि आरपीआयला बेकायदा होर्डिग प्रकरणी नोटीस\nराम मंदिराच्या मुद्यावर देशात सार्वमत घ्या\nराज्यात एकत्रित निवडणूकीची चाचपणी सुरू\nराजभवनात 22 टन वजनाच्या दोन ब्रिटीशकालीन तोफा सापडल्या\nन्या. नरेश पाटील यांनी घेतली मुख्य न्यायाधीशपदाची शपथ\nवीजमंडळाच्या कर्मचाऱ्यांना 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर\nपुसेसावळीकरांवर आता “सीसीटीव्हीची’ नजर\nचैतन्य बझारमध्ये दीड लाखाचे साहित्य लंपास\nम्हासुर्णेतील जिल्हा बॅंकेच्या शाखेचे नवीन जागेत स्थलांतर\nडॉ. तेलतुंबडे यांच्या जामिनावर 22 जानेवारीला सुनावणी\n‘हायब्रीड’ बाईकचा प्रयोग पुण्यात यशस्वी\nडान्सबार बंदीसाठी सरकार प्रयत्नशील\n…म्हणून मोदी जनतेला छळतात – राज ठाकरे\nमुख्यमंत्री फडणवीस सोमवारी दौलतनगरला\nखरोशी पूल दुर्घटनेत दोषी अभियंत्यावर गुन्हे दाखल करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/necklace-2-1207997/", "date_download": "2019-01-19T06:36:50Z", "digest": "sha1:E3WGUON3IYJWTFFAMT7KDZK3BMFQVJGF", "length": 33651, "nlines": 264, "source_domain": "www.loksatta.com", "title": "गल्यानं साखली सोन्याची… | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nदागिन्यांमधला महत्त्वाचा जिन्नस म्हणजे गळ्यातील आभूषणे.\nकेसांपासून पायाच्या बोटांपर्यंत अनेक प्रकारचे दागिने घातले जात असले तरी गळ्यात घातल्या जाणाऱ्या दागिन्याने त्या सगळ्यांमध्ये महत्त्वाचं स्थान पटकावलं आहे.\nदागदागिन्यांची आवड तर सर्वच महिलांना असते, परंतु दागिन्यांमधला महत्त्वाचा जिन्नस म्हणजे गळ्यातील आभूषणे. दागिन्यांची खरेदी करताना आपण आधी नेकले�� घेतो. मग त्यावर साजेसे कानातले, बांगडय़ा, अंगठी अशा इतर गोष्टी. शिवाय प्रत्येक नेकलेसची एक वेगळीच शोभा असते. घालणाऱ्याच्या गळ्यावर, त्याच्या रंगावर, त्याने घातलेल्या पेहरावावर शोभून दिसेल अशाच नेकलेसची निवड करावी. बसकी मान असलेल्या लोकांनी गळ्याला घट्ट बसतील असे दागिने घालू नयेत. तर काळपट रंग असलेल्या लोकांनी खडय़ाच्या दागिन्यांचा जास्त वापर करू नये, त्यापेक्षा सोनं किंवा मोत्यांचे दागिने त्यांच्यावर गोरा वर्ण असणाऱ्या लोकांपेक्षाही जास्त खुलून दिसतात. अशाच प्रकारे आडवा बांधा असलेल्यांनी भरगच्च दागिने घालावेत तर छोटा बांधा असलेल्यांनी नाजूक दागिने घालावेत. एकच हार पण प्रत्येकाच्या शरीरयष्टीप्रमाणे त्यात होणारा बदल नेकलेसमध्ये लगेच जाणवून येतो. तरी काही पारंपरिक नेकलेस असे असतात जे सगळ्यांवर शोभून दिसतात व त्यांची घडणावळच एवढी सुरेख असते की त्यांना घालण्याचा मोह आपण आवरू शकत नाही. असेच काही पारंपरिक गळ्यातील आभूषणांचे प्रकार आपण पाहू-\nमंगळसूत्र हा विवाहित स्त्रीच्या आयुष्यातला महत्त्वाचा दागिना. सौभाग्यवतीला प्राणापेक्षा मोलाचं असणाऱ्या मंगळसूत्राची शान त्याच्या काळ्या मण्यांमध्ये असते. बाकीचे दागिने सोन्या-चांदीच्या धातूंना आकार देऊन बनवण्यात येतात. परंतु मंगळसूत्रात काळ्या मण्यांचं विशेष महत्त्व असतं. वटपौर्णिमेच्या दिवशी देखील स्त्रिया वडाची पूजा करून झाल्यावर काळे मणी मंगळसूत्रात ओवतात व त्या काळ्या मण्यांना आपल्या सौभाग्याचं लेणं मानतात. नवीन लग्न झालेल्या वधूने मंगळसूत्राच्या वाटय़ा उलटय़ा बाजूने दिसतील अशी घालण्याची प्रथा आहे व एका वाटीत हळद तर दुसऱ्या वाटीत कुंकू असतं. मंगळसूत्र हे सातवाहन काळापासून चालत आलं आहे. या काळात याला कनकसर किंवा कनकदोर म्हणजेच सोन्याची सर किंवा सोन्याचा दोर असे म्हणत. पुढे यादवकाळात ते कनकसूत्र व हेमसूत्र या नावाने ओळखलं जाऊ लागलं तर नंतर त्यास साज असं नाव पडलं. गावाकडे अजूनही मंगळसूत्राला डोरलं म्हणतात तर शहराकडे आता त्याला मंगळसूत्र असं नाव आहे. काळे मणी आणि सोन्याच्या दोन वाटय़ा अशी जरी मंगळसूत्राची रचना असली तरी आता काळ्या मण्यांसोबत वेगवेगळ्या आकाराचं, खडय़ांचं पेंडंट घालून मंगळसूत्राचं वेगळं रूप पाहायला मिळतंय. मंगळसूत्रामध्ये खूप व्हरायटी सध्��ा मार्केटमध्ये आलीय. त्यात जान्हवीचं तीन पदरी मंगळसूत्र मध्यंतरी खूप गाजत होतं. त्या मंगळसूत्राला तीन पदरी मंगळसूत्र म्हणण्यापेक्षा जान्हवीचं मंगळसूत्र म्हणून लोकांना जास्त माहीत होतं. अशाच मालिका, चित्रपटांमधून नायिकेच्या मंगळसूत्राची फॅशन रुजू होतेय.\nसाज म्हणजे पारंपरिक पद्धतीचं मंगळसूत्र होय. कोल्हापूरच्या स्थानिक लोकांनी साज हा दागिना मोठय़ा प्रमाणात घातल्याने त्याला कोल्हापुरी साज म्हणून ओळखलं जाऊ लागलं. या साजात चंद्र, शंख, नाग, कमळ, कासव अशी पदकं समोरासमोर तारेने जोडलेली असतात. मध्यभागी असणाऱ्या लोलकला म्हणजेच पेंडंटला पानडी असंही म्हणतात. पूर्वी साज हा संपूर्ण सोन्याचा अलंकार होता, परंतु काळानुरूप सोन्याच्या वाढत्या भावामुळे साजेमध्ये काळे मणी घातले जाऊ लागले. नजर लागू नये म्हणून हे वापरण्याची प्रथा आहे. त्यानंतर या साजाचा फक्त पेंडंटचा भाग शिल्लक राहिला आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं रूपांतर मंगळसूत्रात झालं. काळ्या मण्यांच्या पाच-सहा सरी आणि मध्ये सोन्याचं पेंडंट असलं की त्याला डोरलं म्हणून संबोधू जाऊ लागलं. त्याच प्रकारे कंठा, कारलं, अंबरसा, आयवोळी, पेंडे, गोफ बिरडं, पोत, गुंठण,पोवतं असे अनेक प्रकार मंगळसूत्रात निघाले, परंतु भरभक्कम असा कोल्हापुरी ढाच्यातला संपूर्ण सोन्याचा असलेला कोल्हापुरी साज अजूनही मोठय़ा प्रमाणात वापरला जातो.\nपुतळी हार हा आभूषणाचा प्रकार सतराव्या शतकापासून प्रचलित आहे, परंतु अजूनही तो ग्राहकांच्या मनाला तितकाच भिडतोय. गोल चपटय़ा नाण्यांप्रमाणे असणाऱ्या चकत्या एकत्र गुंफून जी माळ बनवली जाते त्यास पुतळी माळ असे म्हणतात. या गोलाकार नाण्यांच्या आकाराच्या चकत्यांवर पुरातन काळातील अश्मयुगीन चित्रे किंवा देवी-देवतांची मूíतचित्रे, भित्तिचित्रे, भाला, त्रिशूळ अशी चित्रे काढलेली असतात. पूर्वीच्या काळी सोन्याच्या, चांदीच्या, पितळेच्या पुतळ्या असत. आता फॅशन म्हणून अशा पुतळ्या अँटिक सिल्व्हर, ऑक्सिडाइझमध्ये दिसू लागल्या आहेत. पूर्वी मंगळसूत्रातदेखील सवतीची पुतळी हा प्रकार होता. विवाहित स्त्री स्वर्गवासी झाल्यावर जर तिच्या पतीने दुसरे लग्न केले आणि पहिल्या पत्नीच्या स्मरणार्थ दुसऱ्या पत्नीला तिची पुतळी द्यावी लागे त्या पुतळीला सवतीची पुतळी म्हणत.\nचिंचपेटी हा आभूषणाचा प्रकार गळ्याला घट्ट भिडून बसणाऱ्या दागिन्यांमध्ये मोडतो. पोकळ सोन्याच्या आयताकार पटीने बनवण्यात येणारा चिंचपेटी हा दागिना आहे. आयताकार दिसणाऱ्या चपटय़ा पेटय़ांवर कोरीव नक्षी कोरून सरीप्रमाणे एकापुढे एक अशी रचना करून चिंचपेटी हा दागिना बनवतात. या भरगच्च सोन्याच्या चिंचपेटीप्रमाणेच नाजूक चिंचपेटीदेखील असते, ती मोत्यापासून बनवली जाते. मोत्यांच्या नाजूक सरींना यष्टीलता किंवा यष्टीका म्हणतात. लांबट टपोरे आकाराचे सोन्याचे मणी तारेत गुंफून जी एकसरीची माळ बनवतात त्याला एकलट किंवा एकदानी म्हणतात, तर बोरमाळेत बोराएवढे सोन्याचे मणी सोन्याच्या नाजूक तारेत गुंफून असतात. मोत्याच्या सरीच्या चिंचपेटीला खाली लटकन म्हणून आणखी मोती जोडले जातात व ते गळ्याभोवती लोंबतात, म्हणून अशा मोत्याच्या चिंचपेटीला लटकन असेही म्हणतात. नाजूक शरीरयष्टीच्या स्त्रियांना मोत्याची लटकन चिंचपेटी शोभून दिसते तर आडवा बांधा असणाऱ्यांना सोन्याची चिंचपेटी.\nश्रीमंत दागिना म्हणून ठुशीचा उल्लेख केला जातो. राजघराण्यातील स्त्रियांच्या अंगावर दिसणारा हा दागिना फार पूर्वीपासून प्रचलित आहे. ठुशी या नावातच त्याचा अर्थ दडला आहे. ठुशी म्हणजे ठासून भरलेला गोल मणी. हा दागिनादेखील गळ्याला भिडून बसणाऱ्या दागिन्यांपकीच एक आहे. गोलाकार वाकलेल्या तारेत सोन्याचे भरीव मणी गुंफून ठुशी दागिना तयार केला जातो. याला व्हरायटी म्हणून एकावर एक असे भरीव चार-पाच सरी तर असतातच, परंतु म्हणून पेंडन्ट म्हणून साडीला मॅचिंग होईल असा एखादा मणी लटकत ठेवला असता त्यात वेगळेपणा येतो. मणी न घालतादेखील खूप सुंदर दिसतो. नऊवारी साडीवर या दागिन्यांची शान काही औरच आहे. त्यावर साजेशी कुडी घातली की झाला एकदम पारंपरिक पोशाख. ठुशीप्रमाणेच चितांग, वजरटीका हे दागिनेदेखील गळ्याला भिडून असणाऱ्यांमधले आहेत.\nलफ्फा हा दागिना मुसलमानी कलेचा प्रभाव असणारा प्रकार आहे. या दागिन्याला बघूनच त्याची चमक आणि शाहीपणा जाणवतो. मुसलमानी राजघराण्यातील स्त्रिया हा दागिना वापरत. त्यांना हाराच्या बारीक तारा टोचू नयेत म्हणून रेशमी गादी मागच्या बाजूस लावण्यात येई, याशिवाय हाराला पाठीमागे अडकवण्यासाठी कडय़ा किंवा दोरे असत. अगदी राणीहारासारखा दिसणारा हा लफ्फा कुशलतेने बनवण्यात येई. रंगीबेरंगी आकर्षक ख���य़ापासून, सोन्यापासून याची कोरीव घडणावळ केली जाई. यामध्ये बेलपान लफ्फा, गादी लफ्फा असे अनेक प्रकार आहेत. अजूनही मुस्लीम घराण्यात खानदानी दागिना म्हणून लफ्फा ओळखला जातो व त्या स्त्रिया अजूनही लग्नकार्यात त्याचा वापर करतात. आता बाजारात अनारकली ड्रेसवर वगरे घालायला साध्या धातूपासून, खडय़ांपासून लफ्फा तयार केला जातो व कमी भावात विकला जातो.\nबोरमाळेसारखा दिसणारा मोहनमाळ हा प्रकार सध्या स्त्रियांच्या अंगावर जास्त दिसण्यात येतोय. फक्त बोरमाळेत बोराएवढे मणी असतात, तर मोहनमाळेत मिरीएवढे मणी असतात. एकपदरी, दोनपदरी, तीनपदरी अशा कितीही सरीच्या मोहनमाळा असू शकतात. मोहनमाळेप्रमाणेच गुंजमाल, जांभूळमाळ, जवमाळादेखील असतात. मोहनमाळेत सोन्याचा वापर जास्त प्रमाणात केला जातो.\nपोहेहार म्हणजे सोन्यापासून घडवलेली पोह्य़ासारखी दिसणारी बारीक नक्षीची माळ. जय मल्हार मालिकेतील म्हाळसाने परिधान केलेल्या पोहेहारामुळे या दागिन्याला पुन्हा मार्केटमध्ये भाव आला आहे. लांबसडक असणारा हा पोहेहार त्याच्यावरच्या पोह्य़ासारख्या बारीक नक्षीमुळे सुरेख दिसतो. सध्या यात व्हरायटी म्हणून पोहेहार कम लक्ष्मीहार हा प्रकार निघाला आहे. पोहेहारात मध्ये मध्ये लक्ष्मीचे चित्र असणारे गोलाकार चपटे नाणे आणि मध्ये मध्ये पोह्य़ाची नक्षी अशा प्रकारे या हाराची रचना असते. सोन्याचा असणारा हा पोहेहार सध्या लोकनृत्यासाठी कलाकार वापरतात, म्हणून तो पत्र्याच्या धातूपासून कमी किमतीतदेखील बनवण्यात येत आहे.\nलक्ष्मीहार हा पारंपरिक दागिना महिलांच्या खास पसंतीचा. गोलाकार छोटय़ा चपटय़ा मण्यांवर लक्ष्मीची प्रतिमा कोरून व एकावर एक अशी नाण्यांची रचना करून आतल्या बाजूस छोटे किंवा चपटे मणी असतात. हा लक्ष्मीहार काठपदराच्या साडय़ांवर शोभून दिसतो आणि भरगच्च भासतो. पारंपरिक लक्ष्मीहार जरी महिलांना प्रिय असला तरी काळानुरूप त्यात थोडा बदल होऊन त्यात मध्ये पेंडन्ट, कुंदन घातले जाऊ लागले, शिवाय दुपदरी लक्ष्मीहारदेखील महिलांना आवडू लागला. त्यात चेनॉय लक्ष्मीहार हा दागिना म्हणजे मद्रासी डिझाइनचा लक्ष्मीहार आहे. लक्ष्मीहारासोबत हारातल्याच नाण्यांमधली तीन नाणी जोडून त्याचे कानातले तयार करून सेट केला जातो. हे कानातलेदेखील खूप सुंदर दिसतात.\nअसे गळ्यातील आभूषणांचे प्रकार जेवढ��� पाहू तेवढे कमीच. पोवळे, खडे, मोती, कुंदन, मीनावर्क केलेल्या दागिन्यांची सध्या चलती आहे, तर सोन्यासोबतच चांदीच्या दागिन्यांनाही लोक पसंती दर्शवतात. सध्या महागाई वाढत जात असल्यामुळे सोन्याची जागा अँटिक गोल्ड, बेन्टेक्सने घेतली, तर चांदीची जागा अँटिक सिल्वर ऑक्सिडाइझने घेतली आहे. सोन्या-चांदीचे दागिने जर रोजच्या वापरात नसतील तर ते काळपट पडण्याची शक्यता असते. ते पुन्हा पॉलिश करून घेण्यापेक्षा हे अँटिक दागिने रोजच्या वापरासाठी उत्तम. याशिवाय सेमी क्रशर स्टोन,ऑनिक्स स्टोन, अमेरिकन डायमंडचे दागिने घातल्यावर रिच लुक येत असल्यामुळे अशा दागिन्यांकडेही लोकांचा कल वाढतो आहे. एकूणच काय तर दागिना कोणताही असो त्याचा आकर्षकपणा, त्यावरील नक्षी, त्याचा रंग पाहून तो घेण्याचा मोह स्त्रियांना आवरत नाही. त्याचा वापर कितपत होईल हे माहीत नसतं, परंतु हा दागिना आपला व्हावा असा वेडा हट्ट प्रत्येक स्त्रीचा असतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nwear हौस: सेफझोन तोडताना..\nफॅशनबाजार : सुपरहिरोंची सुपर फॅशन\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरण: सेवकाने दिला दगा, तरुणीने केले ब्लॅकमेल, ३ अटकेत\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nतुमच्याकडे दुसरं काम नाही का; हार्दिक पांड्या प्रकरणावरून स्वरा भास्करचे कोर्टाला चिमटे\nये बारामतीमध्ये बघतोच तुला; अजित पवारांचे गिरीश महाजनांना आव्हान\n...म्हणून मोदी जनतेला छळतात; राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून सांगितले कारण\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-article/aelovira-118052500024_1.html", "date_download": "2019-01-19T07:05:51Z", "digest": "sha1:FHKQRQIAYZFSTWF4ODFF3YLY2QYLA4ZG", "length": 10209, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "डायबेटीस रुग्णांना वरदान असलेली बहुगुणी कोरफड | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 19 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nडायबेटीस रुग्णांना वरदान असलेली बहुगुणी कोरफड\nवरवर रुक्ष दिसणारी कोरफड ही वनस्पती अनेक औषधी गुणधर्म असलेली आहे. विशेषतः डायबेटीस म्हणजेच मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी ही वनस्पती वरदान ठरते. अनेक संशोधनातून हे समोर देखील आले आहे.\nकोरफडीमध्ये क्रोमियम आणि मँगनीझ ही तत्वे देखील आहेत. यामुळे शरीरातील इंश्युलीनची पातळी नियंत्रित राहते आणि मधुमेह होण्यापासून बचाव होतो. कोरफडीच्या गराचा किंवा रसाचा वापर करण्याऐवजी ताज्या कोरफडीचा उपयोग करणे जास्त फायद्याचे आहे. दररोज दोन लहान चमचे कोरफडीचा ताज्या गराचे सेवन केल्याने शरीरामध्ये असलेले साखरेचे प्रमाण पुष्कळ अंशी कमी होण्यास मदत मिळते.\nमधुमेह असणाऱ्या व्यक्तींना लहानशी जखम देखील भरून येण्यास खूप वेळ लागतो. वरही कोरफड उपयुक्त आहे. कोरफडीचा गर सरळ जखमेवर लावल्याने जखमेमुळे होणारी आग किंवा वेदना कमी होतात, व जखम लवकर भरून येण्यास मदत मिळते. योग्य आणि संतुलित आहाराच्या जोडीने कोरफडीचे नियमित केलेले सेवन मधुमेह नियंत्रित ठेवण्यास सहायक ठरते.\nटिप्स: प्रेग्नेंसीमध्ये या गोष्टींकडे लक्ष्य ठेवा\nकॉफीमुळे वाढू शकतो मुलांमध्ये लठ्ठपणा\nसोयाबीनयुक्त आहार बाळासाठी धोकादायक\nदहीचे सेवन केल्याने सूज दूर होते : शोध\nदही खाण्याची योग्य पद्धत\nयावर अधिक वाचा :\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल���या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nसर्वप्रथम कस्टर्ड पावडर दूधात मिसळून घ्यावे बाकी उरलेले दूध उकळत ठेवावे व त्यात हळू हळू ...\nफास्टफूड एका प्रकारे व्यसन, सिगारेट-अल्कोहोल जितकेच घातक\nसिगारेट किंवा अल्कोहोलचे व्यसन असलेल्या लोकांना याचे सेवन सोडल्यावर ज्या प्रकारे ...\nफळांपासून कोण कोणते जीवनसत्व मिळतात जाणून घ्या...\nफळे आपल्या आरोग्याची तसेच आपल्या सौंदर्याची काळजी घेत असतात. दररोजच्या आहारात फळाचा ...\nऍमेझॉन भारतात करणार मोठी नोकर भरती\nऍमेझॉनमध्ये सध्या १३०० च्या आसपास जागा असून, त्या लवकरच भरण्यात येणार आहेत. कंपनीच्या ...\nउच्च रक्तदाबावर घरच्या घरी करा उपचार\nउच्च रक्तदाबात चक्कर येतात, डोकं घर घर फिरायला लागतं, कुठल्याही कामात मन लागत नाही. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://old.marathibooks.com/bookserve/index.php?showpage=showauthor&SearchWord=%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6+%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-01-19T07:02:42Z", "digest": "sha1:MS63JGIJTJG7CTGRLAEG4EPPR4JFCIEU", "length": 2776, "nlines": 55, "source_domain": "old.marathibooks.com", "title": "Category Main Page : MarathiBooks", "raw_content": "\nपुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती\n\"गोविंद नांदापूरकर\" यांची उपलब्ध पुस्तके.\nशिक्षण महर्षी भाऊराव पाटील\n२६ पाने | रु.२५/-\nलेखक: ना. बा. लेले\n१९२ पाने | रु.१५०/-\nलेखक: प्रा. शशिकांत गोखले\nलेखक: डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी\n४८ पाने | रु.२५/-\nमराठीसृष्टी या पोर्टलचे हे एक खास वैशिष्ट्यपूर्ण दालन. मराठीतील अनेक नामवंत, प्रकाशित तसेच अप्रकाशित व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा आगळावेगळा व्यक्ती-संदर्भ कोश.आपला संदर्भ आजच समाविष्ट करा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/crime-news-452377-2/", "date_download": "2019-01-19T07:00:17Z", "digest": "sha1:YDJBATX4GHGKIWTEDAIVKOLXOIXLICOV", "length": 10037, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सव्वादोन लाख रूपयांच्या एेवजावर चोरांचा डल्ला | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसव्वादोन लाख रूपयांच्या एेवजावर चोरांचा डल्ला\nनगर – कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या झाल्या. त्यात दोन जबरी चोरी आहेत. चोरांनी या तीन चोरींमध्ये सुमारे 2 लाख 16 हजारांचा ऐवज लांबवली आहे. दुचाकीवरून आलेल्या चोरांनी सोनसाखळी आणि जबरीने मोबाईल चोरून नेला आहे. दुचाकीवरील चोरांची शहरात सणासुदीला दहशत वाढली आहे. त्यामुळे शहरात सायंकाळी फिक्‍स पॉईंट लावण्याची मागणी होत आहेत.\nअर्चना शेळके (वय 23) या युवतीच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरील चोरांनी लांबवली. कल्याण रोडकडून लिंकरोडने केडगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गायके मळ्यात हा प्रकार झाला. अर्चना या दुचाकीवरून प्रवास करत होत्या. त्यावेळी त्यांच्या दुचाकीमागून काळ्या रंगाची दुचाकी आली. ही दुचाकी पांढऱ्या रंगाचा खादीचा शर्ट घातलेला व्यक्ती चालवत होती. त्याने तोंडावर रुमाल बांधलेला होता.\nया दुचाकीवरील चोराने अर्चना यांच्या गळ्यातील 20 हजार रुपयांची सोनसाखळी ओढून चोरून नेली. चंद्रकांत मुळे (वय 55) या व्यक्तीचा आठ हजार रुपयांचा मोबाईल दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरांनी लांबविला. चंद्रकांत मुळे या पत्नीसह मार्केटयार्डमधून रेल्वेस्टेशनकडे जात होते. लोखंडी पुलावर आले असताना त्यांच्या दुचाकीला चोरांनी दुचाकी आडवी घातली. त्यांच्याकडील आठ हजार रुपयांचा मोबाईल चोरांनी काढून घेतला.\nसंजित माणिक मंडल (वय 32, हल्ली रा. माळीवाडा, नगर) हा युवकाला चार चोरांनी लुटले. गंजबारातील जैन मंदिरामागून संजित सायकलीवरून चालला होता. त्यावेळी संजित याच्या सायकलीला दागिने असलेली पिशवी होती. त्यात सुमारे 1 लाख 88 लाखांचे दागिने होते. चौघा चोरांनी संजित यांच्या सायकलीला असलेली दागिन्यांची पिशवी चोरून नेली. हे चोर दुचाकीवरून आले होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nप्रा. शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे मंत्री : गायकवाड\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू क���ावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\n…म्हणून मोदी जनतेला छळतात – राज ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3/", "date_download": "2019-01-19T05:49:24Z", "digest": "sha1:TWYJC3OKNTJ3Z3MADBBACUN6ETPT37XE", "length": 10530, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इसबगोल आणि आरोग्यरक्षण | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nइसबगोल पित्तशामक असल्यामुळे पित्ताच्या विकारात अत्यंत गुणकारी आहे. आमांश झाला असल्यास इसबगोल हे शीतवीर्य असून आमांश थांबविते.\nअतिसारावर – फार वेळ परसाकडे होत असेल तर तीन ग्रॅम इसबगोल 50 मि. लि. पाण्यात भिजत घालावे. भिजले म्हणजे त्यात सहा ग्रॅम खडीसाखर घालून द्यावे म्हणजे रोज परसाकडे साफ होते.\nअंगातील कडकीवर- अंगातील कडकी कमी होण्यासाठी पाव लिटर गाईच्या दुधात 20 ग्रॅम खडीसाखरेत रात्री 10 ग्रॅम भिजवलेले इसबगोल घालून सकाळी प्यावे. अंगातील कडकी निघून जाते.\nसंधिवात व सूजेवर बहुगुणी- इसबगोल पाण्यात भिजत घालून वाटून तयार केलेला लगदा संधिवातात वेदनेच्या ठिकाणी लावावा. तसेच वातरक्तामुळे शरीराला सूज येते. अशावेळी सूजच्या अवयवांवर भिजवलेलया इसबगोलचा लेप लावला असता अंगावरील सूज कमी होते.\nआतड्यातील व्रणावर- इसबगोल हे अत्यंत उपयुक्‍त आहे. ते आतड्यातील आंतरत्वचेला स्निग्ध बनवते. त्यामुळे आतड्यातील व्रण बरे होतात.\nआमदोष व संग्रहणीवर- आमदोष व संग्रहणीवर इसबगोलाचे औषध लागू पडते.\nपोटदुखी, पोटातील गुबारा यासाठी- जर का पोट असह्य दुखत असेल किंवाप पोटात गुबारा धरला गेला असेल तर\nइसबगोलचे चूर्ण थोडीशी खडीसाखर घालून मोठ्या मात्रेत द्यावे. लगेच जुलाब होऊन पोट साफ होते.\nमूळव्याधीवर- साखरेचे पाणी किंवा ताज्या ताकाबरोबर अथवा गाईच्या दुधाबरोबर एक मोठा चमचा इसबगोल चूर्ण दररोज रात्री घ्यावे. यामुळे मुळव्याध बरी व्हायला मदत होते.\nलघवी साफ होण्यासाठी- लघवीची तक्रार इसबगोल चूर्णामुळे बरी व्हायला मदत होते.\nघशाला जर वारंवार कोरड पडत असेल तर… घशाची कोरड इसबगोल आदल्या दिवशी भिजत टाकून दुसऱ्या दिवशी गाईच्या दुधातून खडीसाखर घालून घेतले असता घशाची कोरड थांबते.\nजुन्या मुरड्यावर- जुन्या जीर्ण मुरड्यामध्ये 2 ग्रॅम भाजलेले इंद्रजव चूर्ण, इसबगोल चूर्ण 1 चमचा व साखर 5 ग्रॅम दिवसातून 3 वेळा पाण्याबरोबर अथवा ताज्या ताकाबरोबर घेतल्यामुळे आराम पडतो. मुरड्यातील प्रत्येक औषधाबरोबर इसबगोल चूर्ण साखरेबरोबर घेतल्यास त्याचा उत्तम फायदाच होतो. जुन्या मुरड्याचे दुखणे हटते. अशाप्रकारे आयुर्वेदियदृष्ट्या इसबगोल हे महत्त्वाचे आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजाणून घ्या तांदूळजाचे (चवराई भाजी) औषधी उपयोग\nनाळेतील रक्‍तामधल्या मूळ पेशी : अम्बिलिकल कॉर्ड ब्लड स्टेम सेल्स\n मग ‘हे’ आसन करून पहाच…\n#आरोग्यपर्व: हाय एनर्जी सीड्‌स\nफलटणमध्ये आदर्की भागात विद्युत मोटारी, ट्रान्सफॉर्मर चोरीत वाढ\n“एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nमांढरदेव यात्रेत चोख पोलिस बंदोबस्त\nवाईतील शैक्षणिक नवकल्पनांचा दिल्लीत डंका\n‘गणपतीला बाप्पाला देशाचा राष्ट्रदेव करा’\nबोगदा-डबेवाडी रस्त्याने घेतला मोकळा श्‍वास\nनाटक करताना त्यातील नाट्यशास्त्र समजून घ्या\nमसूरला जेठाभाई उद्यान, स्मशानभूमीत पेव्हर ब्लॉक\nलोणंदला गरव्या कांद्याचे दर 751 पर्यंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/no-cash-atm-disadvantages-of-the-citizens/", "date_download": "2019-01-19T06:23:29Z", "digest": "sha1:WEGQ4CVI7ZNNHV5KRLOMSRCVOBTPGSPK", "length": 7020, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "एसटीमध्ये ठणठणात, नागरिकांची गैरसोय | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nएसटीमध्ये ठणठणात, नागरिकांची गैरसोय\nसातारा – दिपावलीच्या सुट्ट्यांमुळे बॅंका बंद आणि एटीएममध्ये खडखडाट झाल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली आहे. शनिवार आणि रविवारही जोडून आल्याशिवाय हातात रोकड पडण्यासाठी नागरिकांना आता सोमवारची वाट पाहावी लागणार आहे. दिपावली, लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने बहुतेकांनी बॅंकातून एटीएममधून पैसे काढले. त्यामुळे एटीएम रिकामी झाली आहेत.\nसध्या दिपावलीची सुट्टी आणि यानंतर शनिवार आणि रविवार जोडून आल्यामुळे बॅंक बंद राहिल्या आहेत. अनेक बॅंकांच्या एटीएममध्येही खडखडाट असल्याने नागरिकांची मोठी गैरेसोय झाली आहे. ज्याठिकाणी एटीएम सुरू आहे, तिथे नागरिकांची गर्दी दिसून येत होती. सलग सुट्ट्या असल्यानंतर नेहमीच अशी गैरसोय होत असते. यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. बॅंकांना सलग सुट्टया असल्या तर किमान एटीएममध्ये मुबलक भरणा करून नागरिकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचैतन्य बझारमध्ये दीड लाखाचे साहित्य लंपास\nम्हासुर्णेतील जिल्हा बॅंकेच्या शाखेचे नवीन जागेत स्थलांतर\nडॉ. तेलतुंबडे यांच्या जामिनावर 22 जानेवारीला सुनावणी\n‘हायब्रीड’ बाईकचा प्रयोग पुण्यात यशस्वी\nडान्सबार बंदीसाठी सरकार प्रयत्नशील\n…म्हणून मोदी जनतेला छळतात – राज ठाकरे\nमुख्यमंत्री फडणवीस सोमवारी दौलतनगरला\nखरोशी पूल दुर्घटनेत दोषी अभियंत्यावर गुन्हे दाखल करा\nनवदाम्पत्याला लुटणारे दोघे जेरबंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AB%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA/", "date_download": "2019-01-19T07:13:32Z", "digest": "sha1:5Y5HRLU57JKLZVHJGZS5RI24JQJKTL7Y", "length": 10671, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्टार ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा 2018: पीडीसीए क्‍लबची विजयी आगेकूच सुरुच | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nस्टार ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा 2018: पीडीसीए क्‍लबची विजयी आगेकूच सुरुच\nपुणे: निलेश नेवस्करची अष्टपैलू कामगिरी आणि अनिश पलेशाच्या अर्धशतकी खेळीच्या बलावर पीडीसीए संघाने पीवायसीच्या संघाचा 5 गडी राखून पराभव करताना येथे सुरु असलेल्या स्टार ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या साखळी फेरीत आपली विजयी आगेकूच कायम ठेवली आहे.\nनाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना पीवायसीच्या संघाने निर्धारीत 45 षटकांत आठ बाद 214 धावांची मजल मारताना पीडीसीएच्या संघासमोर विजयासाठी 215 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात फलंदाजी करताना पीडीसीएने हे आव्हान 44.4 षटकांत 5 बाद 215 धावा करताना सामना 5 गडी राखून जिंकला.\nयावेळी 215 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पीडीसीएच्या सलामीवीरांनी चांगले सुरुवात करुन दिली. यावेळी अनिश पलेशायाने 50 धावांची खेळी केली. तर, एस. महाजनने 28 धावांची खेळी करत त्याला सुरेख साथ दिली. हे दोघेही परतल्यानंतर निलय नेवसकरने संघाचा डाव सावरला. यावेळी दुसऱ्याबाजुने खेलणारे ऋषभ पारिख 4 आणि वरद खानविलकर शुन्यावरच बाद झाल्यानंतर निलयने अक्षय चव्हानला साथीत घेत संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. यावेळी निलयने 60 धावा केल्या. निलय बाद झाल्यानंतर अक्षयने संघाच्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली. अक्षयने नाबाद 49 धावांची खेळी केली तर दिपक डांगीने 9 धावा करत त्याला साथ दिली.\nतत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पीवायसीच्या संघाची सुरुवात खराब झाली. त्यांचा सलामीवीर अमेय भावे केवळ दोन धावा करुन बाद झाला. तर, अमेय बाद झाल्यानंतर श्रेयाज वाळेकर आणि आदर्श बोथ्रायांनी संघाचा डाव सावरायला सुरुवात केली. यावेळी श्रेयाजने 32 धावांची खेळी केली. तर, आदर्शने 86 धावांची खेळी करत संघाला 150 धावांचा टप्पा ओलांडून दिला. हे दोघेही बाद झाल्यानंतर पीवायसीचा संघ चांगलाच अडचणेत सापदला होता. मात्र, गवाळे पाटिलने अखेरच्या षटकांमध्ये 37 धावांची खेळी करत पीवायसीच्या संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nइब्राहिमोविचने केली रोनाल्डोवर टीका\nअझारेंका ऑस्ट्रेलियन ओपनच्या बाहेर\nकेविन अँडरसनचा धक्कादायक पराभव\nविराट आणि धोनीची भागीदारी तोडण्यात आम्ही कमी पडलो- ऍरॉन फिंच\nमाझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठा सन्मान -विराट\n“ही’ धोनीची एक लक्षणीय खेळी – कोहली\nबार्सिलोनाचा इबारवर 3-0ने विजय ; मेस्सीचे ला लिगा मध्ये 400 गोल\nऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा: फेडरर, नदाल यांची विजयी सलामी\nमोहम्मद सिराजच्या नावावर पदार्पणातच “नकोसा’ विक्रम\n‘मी पण सचिन’ ट्रेलर रिलीज\nमाणसाने तळहातावरच्या रेषा बघण्यापेक्षा मनगटातील सामर्थ्य बघावे : दाभोलकर\nकॉंग्रेसने मुस्लिम, दलितांचं वाटोळं केलं : ना. पाशा पटेल\nशेतकऱ्यांचा विमा परस्पर काढणाऱ्या बॅंकावर कारवाई : सचिन बारवकर\nपुण्याचा फुल बाजार भारतात अव्वल असावा\nविद्यमान लोकप्रतिनिधींना विरोध म्हणूनच जनतेची मला साथ\nबेळगाव येथून तस्करी होणारे खवले मांजर जप्त\nकर्मचाऱ्यांच्या गाडया पार्किंगमध्ये अन् ग्राहकांच्या गाड्या रस्त्यावर\nपुसेसावळीकरांवर आता “सीसीटीव्हीची’ नजर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/release-fund-development-work-first-demands-baramati-zp-president-112874", "date_download": "2019-01-19T06:30:29Z", "digest": "sha1:PORUPXDDWQGT6OBXTYPDZAIFFEUKYCSG", "length": 13849, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Release fund for development work first, demands Baramati ZP president आधी निधी द्या; मग भूमिपूजन करा | eSakal", "raw_content": "\nआधी निधी द्या; मग भूमिपूजन करा\nरविवार, 29 एप्रिल 2018\nमाळेगाव : बारामतीत पालकमंत्र्यांचे स्वागत करू...परंतु, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व जिल्हा परिषदेने केलेल्या कामांचे श्रेय कोणीतरी सांगतो म्हणून घेऊ नये. सरकार तुमचे आहे. माळेगावच्या विकासासाठी निधी द्या आणि खुशाल त्या कामाचे भूमिपूजन करा. आम्ही तुमचे मोठ्या मनाने स्वागतच करू, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी केले.\nमाळेगाव : बारामतीत पालकमंत्र्यांचे स्वागत करू...परंतु, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व जिल्हा परिषदेने केलेल्या कामांचे श्रेय कोणीतरी सांगतो म्हणून घेऊ नये. सरकार तुमचे आहे. माळेगावच्या विकासासाठी निधी द्या आणि खुशाल त्या कामाचे भूमिपूजन करा. आम्ही तुमचे मोठ्या मनाने स्वागतच करू, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी केले.\nमाळेगाव बुद्रुक (ता. बारामती) ग्रामपंचायत हद्दीतील बाजार तळ, गोफणेवस्ती रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन शनिवारी (ता. 28) देवकाते यांच्या हस्ते झाले. या कामांसह या अगोदर सुरू झालेल्या कामांचे भूमिपूजन सोमवारी (ता. 30) पालकमंत्री बापट यांच्या हस्ते करण्याचे नियोजन भाजपचे सरपंच जयदीप तावरे, रंजन तावरे यांनी केले आहे.\nतो धागा पकडत देवकाते यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, \"\"माळेगावातील विकासकामांना निधी मंजूर करण्यासाठी रोहिणी रविराज तावरे, संजय भोसलेंसह राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत सदस्यांनी पाठपुरावा केला. म्हणूनच माळेगावात प्राथमिक आरोग्य केंद्र, शिरवली-कऱ्हावागज रस्त्यासाठी निधी मंजूर झाला. असे असताना रंजन तावरे गावासाठी तीन महिन्यांत सात कोटी रुपये आणले असे म्हणतात. अर्थात ही बनवा बनवी पालकमंत्री जाणून आहेत.''\nरविराज तावरे यांनी विकासकामांसाठी केलेल्या पाठपुराव्याबाबत माहिती दिली. या वेळी बाळासाहेब तावरे, संभाजी होळकर, दीपक तावरे, रमेश गोफणे, धनवान वदक, राहुल झारगड, वसंत तावरे, प्रवीण बनसोडे, बंडू पडर, प्रशांत मोरे आदी उपस्थित होते.\nआम्ही जे केले, तेच बोलतो. त्यामुळेच मतदार आम्हाला हजा���ोंच्या पटीत मतदान करून निवडून देतात. त्यामुळे तीन महिन्यात गावासाठी सात कोटी आणले म्हणणाऱ्यांनी माळेगावकरांची दिशाभूल करू नये, अशी टीका रविराज तावरे यांनी रंजन तावरे यांच्यावर केली.\nराष्ट्रवादीचे शिवसेनेवर \"सर्जिकल स्ट्राइक'\nमनमाड - दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार धनराज महाले यांनी गुरुवारी (ता. 17) समर्थकांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे...\n\"राष्ट्रवादी' पुन्हा होईल बलवान\nस्वातंत्र्यपूर्व काळात जळगाव जिल्ह्यात झालेले फैजपूर कॉंग्रेस अधिवेशन हे ऐतिहासिक आहे. त्यानंतर कॉंग्रेसची पाळेमुळे जिल्ह्यात रुजली होती....\nबळिराजाला घामाची योग्य किंमत द्या - शरद पवार\nशिरूर - ‘‘बळिराजाला त्याच्या घामाची योग्य किंमत द्या, बाकी कुठलीही तक्रार नाही. परंतु शेतमालाच्या बाजारभावात चालढकल सहन करू शकत नाही. शेतकऱ्यांवरच...\nमाजी आमदार महालेंचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'\nवणी (नाशिक) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे माजी आमदार धनराज हरिभाऊ महाले यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश होण्याची दाट शक्यता...\nयुती खड्ड्यात घाला, लोकांचे प्रश्न सोडवा - अजित पवार\nनाशिक - महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. मात्र भाजप-शिवसेनेला त्याचे काही देणे-घेणे नाही, ते एकमेकांची उणीधुणी काढण्यात...\nइनक्‍युबेशन सेंटरची आज पायाभरणी\nबारामती - शेतीच्या जागतिक दर्जाच्या स्टार्टअपसाठी नीती आयोगाने निवडलेल्या भारतातील एकमेव बारामती कृषी महाविद्यालयाच्या इनक्‍युबेशन व इनोव्हेशन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Always-be-persistent-in-protecting-the-country/", "date_download": "2019-01-19T06:43:55Z", "digest": "sha1:NGMNROHDO6G5PUT4FITUYWMRIIGYOONP", "length": 5802, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " देश संरक्षणासाठी सतत प्र��त्नशील राहा : एअर व्हाईस मार्शल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › देश संरक्षणासाठी सतत प्रयत्नशील राहा : एअर व्हाईस मार्शल\nदेश संरक्षणासाठी सतत प्रयत्नशील राहा : एअर व्हाईस मार्शल\nप्रशिक्षण ही सतत चालणारी प्रक्रिया असून त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानानुसार बदल होत गेले आहेत. प्रत्येक प्रशिक्षणार्थीने आपले कौशल्य वाढीस लावले पाहिजे. भारतीय हवाई दलामध्ये वैयक्तिरित्या प्रगती करण्याकरिता खूपच वाव आहे. प्रत्येकाने भारतीय हवाई दलाची परंपरा पुढे नेण्यासाठी व देशाचे संरक्षण करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे आवाहन एअर व्हाईस मार्शल एस. पी. धारकर यांनी केले.\nसांबरा येथील हवाई दल प्रशिक्षण स्कूलमधून 3106 प्रशिक्षणार्थींनी आपले प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आहे. त्या प्रशिक्षणार्थींनी यानिमित्ताने पासिंग आऊट परेड सादर केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एस. पी. धारकर उपस्थित होते. एअर कमाडोर अरुण भास्कर गुप्ता यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी प्रशिक्षणार्थींच्या पासिंग आऊट परेडची पाहणी केली.\nधारकर पुढे म्हणाले, कौशल्य व गुणवत्तेवर हवाई दलामध्ये प्रत्येकाचा विकास होतो. प्रत्येक प्रशिक्षणार्थीने आपल्या जीवनात शिस्त व कौशल्य मिळविण्यावर भर दिला पाहिजे. हवाई दलामार्फत लढाई करण्याच्यादृष्टीने प्रत्येक प्रशिक्षणार्थीने आपली बाजी लावली पाहिजे. यावेळी प्रशिक्षणार्थींचे आई-वडील उपस्थित होते. उत्कृष्ट प्रशिक्षणार्थींना प्रमुख पाहुणे एस. पी. धारकर यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. जनरल सर्व्हिसमध्ये उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून विवेक राजेंद्र खाडे याला व प्रशिक्षणामध्ये उत्कृष्ट म्हणून आयजाज खान, मोहितकुमार सेन याला उत्कृष्ट गुणवत्ताधारक व सर्वच प्रशिक्षणामध्ये उत्कृष्ट म्हणून रोहित शर्मा यांना पुरस्कार देण्यात आले.\nमलायका-अर्जुनची फ्रायडे नाईट पार्टी (Pics)\nलालूंच्‍या मुलीने केली हात तोडण्‍याची भाषा\nभैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी महिलेसह तिघांना अटक\nकांदा मातीमोल ; एक ट्रक कांदा फक्‍त पाच रुपये किलोने विकला (Video)\nछमछम सुरू करणाऱ्या सरकारला घुंगरू पाठविणार : फौजिया खान\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मत���ार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sandeepramdasi.com/tag/arvind-kejriwal/", "date_download": "2019-01-19T06:04:57Z", "digest": "sha1:QN2H5GP67QEFPEKXGXKTI4APAPI7OWGV", "length": 4859, "nlines": 53, "source_domain": "sandeepramdasi.com", "title": "arvind kejriwal | रामबाण", "raw_content": "\nसगळीकडे बोकाळलेला भ्रष्टाचार पाहून कुछ नही हो सकता इस देश का किंवा चलता है, सामान्य माणसासाठी-जनतेसाठी- देशासाठी कोणताच राजकीय पक्ष काम करत नाही, परिस्थिती बदलूच शकत नाही असं आपण नकळत गृहित धरलेल. त्यामुळेच करायचं कशाला, आणि करायचं असेल तर आपणच का, दुसऱ्या कुणाला तरी करु दे की असं नकारात्मक वातावरण असताना अण्णांचं भ्रष्टाचार विरोधी आंदोलन आलं. त्या आंदोलना दरम्यान सोशल मीडियाची औट घटकेची का असेना पण ताकद आणि अरविंद केजरीवाल, त्यांचं संघटन कौशल्य लोकांना पाहायला मिळालं. आम आदमी पार्टी म्हणजेच AAP ‘आप’ चा इथेच जन्म झाला.\nअरविंद केजरीवाल यांच्या कार्यपद्धतीबद्दल किंवा त्यांच्या आणि अण्णा हजारेंमधील वादाबद्दल मत-मतांतरं असतीलही, तसे ते काही रुढार्थाने मुरब्बी, धुर्त वगैरे राजकारणी नाहीयत, पण अमर्यादीत सत्तेमुळे मुजोर झालेल्या राजकारण्यांचं आव्हान त्यांनी स्वीकारलं. चांगल्या माणसांनी राजकारणात येऊ नये असा प्रघात रुढ असल्यामुळे असेल कदाचित; गेली काही वर्ष अनेक SCOUNDRELS नी POLITICS ला शेवटचं नाही तर पहिलं आश्रयस्थान बनवल्याचं चित्र तयार होत होतं, Continue reading →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://gangadharmute.com/home?order=title&sort=asc", "date_download": "2019-01-19T07:33:46Z", "digest": "sha1:D2637TFPQWWKP3WHDLTYMDSEN7QSUA4G", "length": 17934, "nlines": 311, "source_domain": "gangadharmute.com", "title": " मुखपृष्ठ | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nतिसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन,गडचिरोली\nतिसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन,गडचिरोली\nस्व. शरद जोशी यांना \"युगात्मा\" ही उपाधी बहाल\nदुसरे अ.��ा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नागपूर\nदुसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नागपूर\nपहिले अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, वर्धा\nपहिले अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, वर्धा\n* ताजे लेखन *\n\"माझी गझल निराळी\" दुसरी आवृत्ती प्रकाशन सोहळा काव्यधारा 1,541 24-06-2014 1\nअभ्यासपूर्ण आणि अस्सल काव्य अभिप्राय 1,037 23-06-2011 0\nकापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन शेतकरी संघटना 2,500 16-10-2011 9\n\"आप\" चा धूर्तपणा अंगलट येतोय\n\"माझी गझल निराळी\" प्रस्तावना - श्री सुधाकर कदम प्रस्तावना 1,099 10-03-2014 0\n'कमल’ ’आप’के ’हाथ’ - विडंबन गीत काव्यधारा 1,640 16-12-2013 0\n'ब्लॉग माझा-२०१२' स्पर्धा - विजेता रानमोगरा पारितोषिक 1,503 27-10-2012 2\n'योद्धा शेतकरी' विमोचन समारंभ चित्रफ़ित Vdo 5,331 25-07-2012 2\n'लुच्चे दिन' आले : नागपुरी तडका काव्यधारा 1,034 29-05-2015 0\n'सकाळ' 'सप्तरंग पुरवणीत' 'रानमेवा' ची दखल समीक्षण 1,861 23-06-2011 0\nआता उठवू सारे रान 2,544 25-05-2011\nआम्ही शेतकरी बाया 1,524 26-07-2011\nआयुष्य कडेवर घेतो 2,048 29-07-2011\nउषःकाल होता होता 1,258 31-05-2011\nऊठ ऊठ शेतकरी बाळा 2,647 22-06-2011\n\"माझी गझल निराळी\" दुसरी आवृत्ती प्रकाशन सोहळा 1,541 24-06-2014\n\"माझी गझल निराळी\" प्रस्तावना - श्री सुधाकर कदम 1,099 10-03-2014\nअन्नधान्य स्वस्त आहे 943 28-05-2013\nअस्तित्व दान केले - लोकमत दिवाळी अंक 1,160 06-09-2011\nअस्थी कृषीवलांच्या 892 11-06-2014\n'लुच्चे दिन' आले : नागपुरी तडका 1,034 29-05-2015\nआंब्याच्या झाडाले वांगे 1,439 18-06-2011\nखाया उठली महागाई 1,288 18-06-2011\nगोवंशाला अभय द्या : नागपुरी तडका 803 03-02-2015\nअंगाईगीत, लावणी, पोवाडा, बडबडगीत, गौळण\nगवसला एक पाहुणा 1,083 15-07-2011\nचिडवितो गोपिकांना 1,009 15-07-2011\nझाडावर पाखरू बसलं : लावणी 985 28-08-2016\nनिसर्गकन्या : लावणी 1,059 23-07-2014\nभ्रष्टाचार्‍यास हाण पाठी : पोवाडा 1,916 23-08-2011\nरंगताना रंगामध्ये 1,766 15-07-2011\nतुला कधी मिशा फुटणार\nअभ्यासपूर्ण आणि अस्सल काव्य 1,037 23-06-2011\n'सकाळ' 'सप्तरंग पुरवणीत' 'रानमेवा' ची दखल 1,861 23-06-2011\nअंगार चित्तवेधी 862 18-06-2011\nअनुभवांची शिदोरी आणि सृजनशीलतेची समृद्धी 1,101 23-06-2011\nअनादि काळापासूनच भ्रष्टाचाराचा उगम : लेखांक - २ 1,629 20-08-2011\nअसा आहे आमचा शेतकरी 3,326 14-02-2012\nआता गरज पाचव्या स्तंभाची 2,263 28-06-2011\nकापसाचा उत्पादन खर्च. 15,490 18-11-2011\nकुर्‍हाडीचा दांडा 1,329 26-06-2011\nकुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....\nअशीही उत्तरे-भाग - २ 1,561 30-06-2011\nअशीही उत्तरे-भाग- १ 2,377 30-06-2011\nअशीही उत्तरे-भाग-३ 1,568 30-06-2011\nआंब्याच्या झाडाले वांगे 1,439 18-06-2011\nउद्दामपणाचा कळस - हझल 1,790 24-05-2012\nकापला रेशमाच्या सुताने गळा 1,545 19-05-2012\n\"माझी गझल निरा���ी\" दुसरी आवृत्ती प्रकाशन सोहळा 1,541 24-06-2014\n'योद्धा शेतकरी' विमोचन समारंभ 5,331 25-07-2012\nअंकुर साहित्य संघ, वर्धा - साहित्य संमेलन 1,067 09-10-2013\nमीमराठी बक्षिस समारंभ : ठाणे 1,843 30-05-2011\nश्रीमद भागवत ज्ञानयज्ञ व ग्रामस्वच्छता सप्ताह, आर्वी (छोटी) 838 19-04-2014\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी) 2,272 02-07-2011\nअभ्यासपूर्ण आणि अस्सल काव्य 1,037 23-06-2011\n'सकाळ' 'सप्तरंग पुरवणीत' 'रानमेवा' ची दखल 1,861 23-06-2011\nअनुभवांची शिदोरी आणि सृजनशीलतेची समृद्धी 1,101 23-06-2011\nअविस्मरणीय दिवस : ३०/११/२०१४ 744 30-11-2014\nइतके उत्तम भाष्य फ़क्त श्रेष्ठ कवीच करू शकतो 1,198 23-06-2011\nएक “अनुभवसिद्ध रानमेवा\" 1,078 23-06-2011\nकाळ्या मातीचा गंध शब्दाशब्दांतून जाणवतो. 1,221 23-06-2011\nआग्रा, दिल्ली, मैहर, बेडाघाट, खजुराहो 577 01-08-2013\nएबीपी माझा, विनोद कांबळी आणि माझी भटकंती 1,455 31-01-2013\nऔन्ढा, विजापूर, गोलघुमट, शनीशिंगनापूर : देशाटन 648 14-04-2015\nचंद्रभागेच्या तिरी : पंढरपूर 567 28-06-2014\nचित्रकूट, वाराणसी, सारनाथ, हरिव्दार, ॠषिकेश 1,133 01-08-2011\nडोंगरगढ, माँ बम्लेश्वरी, नवेगावबांध, टिटियाडोह 1,142 15-09-2011\nमाझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.\nतुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल\nकाव्यवाचन - राजीव खांडेकर\nकविता - गंगाधर मुटे\nस्टार माझा TV - प्रसारण Vdo\nस्टार माझा TV - प्रसारण Vdo\nब्लॉग माझा -३ स्पर्धा विजेता\nदिनांक - २७ मार्च २०११\nABP माझा TV - प्रसारण Vdo\nब्लॉग माझा - 4 स्पर्धा विजेता\nदिनांक - ३ फेब्रुवारी २०१३\nमुख्यमंत्र्यांशी भेट - IBN लोकमत\nमुख्यमंत्र्यांशी भेट - IBN लोकमत\nदि. २३ नोव्हें २०११\nगजल सागर प्रतिष्ठान तर्फे आयोजित सातव्या अखिल भारतीय गजल संमेलनात संपन्न झालेल्या गझल मुशायर्‍यात सादर केलेली गझल.\nशेतकरी संघटनेचे प्रणेते, दुसर्‍या आर्थिक क्रांतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक, प्रख्यात अर्थतज्ज्ञ, दिवंगत माजी खासदार युगात्मा शरद जोशी यांच्या समग्र जीवनकार्याचा आढावा घेणारे संकेतस्थळ. शरद जोशी डॉट इन www.sharadjoshi.in\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nवेळ : ३२ सेकंद Format-Mp3\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nशेतकरी संघटनेच्या ३ तपाचा सविस्तर चित्रवृत्तांत येथे बघा\n\"माझी वाङ्मयशेती\" शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९\n© लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Karjat-dhol-bajo-Movement/", "date_download": "2019-01-19T06:21:49Z", "digest": "sha1:TYYMWY2OJIJQY6NG6KC6DGJV3LAOAWZ7", "length": 8030, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महावितरणमध्ये वाजवले ढोल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › महावितरणमध्ये वाजवले ढोल\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाच्या युवक अघाडीच्या वतीने जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर भैलुमे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयामध्ये विविध मागण्यांसाठी ढोल बजाओ आणि ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये भास्कर भैलुमे, आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता कदम, भाऊ तोरडमल, अजय भैलुमे, विशाल काकडे, शहराध्यक्ष सागर कांबळे, अनुराग भैलुमे, धिरज पवार, जमीर शेख, सचिन धेंडे, राजु भैलुमे, पप्पू लोंढे, मिलींद भैलुमे, सुशांत भैलुमे, सनी वेळेकर, किरण भैलुमे, श्रीधर लोंढे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.\nसकाळी अकरा वाजता आरपीआयचे कार्यकर्ते महावितरण कार्यालयात गेले. यावेळी अधिकारी नव्हते. त्यानंतर त्यांनी कार्यालयामध्ये अधिकार्‍यांच्या खुर्चीला हार घालत ठिय्या दिला. काही वेळानंतर ढोल बजाओ आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी कर्जत उपविभागामध्ये इन्फ्रा 2 मध्ये मंजुर झालेल्या 3 फेज डीपींची कामे सुरू करण्याची मागणी केली. ज्या ठिकाणी 63 केव्हीचे ट्रान्स्फार्मर आहेत, तेथे व ज्या डीपी व जादा लोड आहे, अशा सर्व ठिकाणी 100 केव्हीचे ट्रान्स्फॉर्मर बसवावेत, डीपीडीसीच्या टेंडरची कामे करावीत, इन्फ्रा 2 मध्ये मंजूर सिंगल फेजची कामे करावीत, इन्फ्रा 2 मध्ये अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्यात यावी, बापुराव कदम यांच्या प्लॉटमध्ये नियमबाह्य वीजवाहिनी टाकली आहे, ती काढण्यात यावी. सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांत कोणत्या कामांना वर्क ऑर्डर देण्यात आल्या, त्याची माहिती द्यावी, कर्जत उपविभागमध्ये सुरक्षा रक्षकांच्या नेमणुकी कशा केल्या आहेत, याची सविस्तर माहिती मिळावी आणि न्यू एस आय मध्ये मंजुर झालेली कामे किती ��िवसांमध्ये पूर्ण होतील, याचा खुलास करण्यात यावा आदी मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. तसे निवेदन या पूर्वीच देण्यात आले होते.\nया वेळी आंदोलकांशी महावितरणचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी शैलेश जैन यांनी प्रत्येक मागणी बाबत सविस्तर चर्चा केली. जी कामे वरिष्ठ कार्यालयाशी निगडीत आहेत, या बाबत वरिष्ठ कार्यालयाकडे तातडीने पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले. तसेच या मागण्यांसंदर्भात जी माहिती उपलब्ध आहे, ती देताना मागण्यांना लेखी उत्तर दिले. लेखी आश्‍वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र मागण्यांप्रमाणे कामे सुरू झाली नाही, तर पुन्हा आंदोलनाचा इशारा भास्कर भैलुमे यांनी दिला.पोलिस कर्मचारी मनोज लातुरकर हे उपस्थित होते.\nकोपर्डी प्रकरणातील तोतया गजाआड\nअपहृत बालकाचा आढळला मृतदेह\n‘कृषी संजीवनी’ला २५टक्केच प्रतिसाद\nबंदोबस्ताला गेले अन् दरोडेखोर पकडले\n‘शाळाबंदी’वरून विखेंचा सरकारला जाब\nभैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी महिलेसह तिघांना अटक\nकांदा मातीमोल ; एक ट्रक कांदा फक्‍त पाच रुपये किलोने विकला (Video)\nछमछम सुरू करणाऱ्या सरकारला घुंगरू पाठविणार : फौजिया खान\n#metoo महिलांच्या आदराविषयी खूप बोलतात पण, कमी लोक कृतीत आणतात : सिंधू\nएकजूट रॅलीसाठी पश्चिम बंगालमध्ये दिग्गजांची मांदियाळी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/There-is-no-money-left-to-pay-electricity-bills-in-the-vicinity-of-Municipal-Corporation-/", "date_download": "2019-01-19T06:09:48Z", "digest": "sha1:BCWKRM4C6X4JZGEPSXTERB5BGL2MJY6O", "length": 6588, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 1274 कोटींचा ‘खडखडाट’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › 1274 कोटींचा ‘खडखडाट’\nमहानगर पालिकेच्या तिजोरीत सध्या वीजबिल भरण्यासाठी पैसे राहिलेले नाहीत. त्यामुळे पालिका डबघाईला आल्याची टीका होत आहे. या पार्श्‍वभूमिवर सोमवारी पालिका आयुक्‍तांनी सन 2018-19 चे तब्बल 1274 कोटी रुपये खर्चाचे अंदाजपत्रक स्थायी समितीकडे सादर केले. जमा खर्चाचे हे अंदाजपत्रक 16 लाख रुपये शिलकीचे आहे. एवढ्या अवाढव्य खर्चाचे अंदाजपत्रक पाहून स्थायी समिती सदस्यांच्याही भुवया उंचावल्या.\nअंदाजपत्रकात 265 कोटींचा प्रशासकीय खर्च, 207 कोटींचे नवे रस्ते, 42 कोटींचे पॅचवर��क, 38 कोटींचे एलईडी पथदिवे, पाणीपुरवठ्याचे वीजबिल अशा प्रमुख मोठ्या खचार्र्ंचा समावेश आहे. प्रभारी महापालिका आयुक्‍त नवलकिशोर राम यांनी सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत सभापती गजानन बारवाल यांना हे अंदाजपत्रक सादर केले. त्यात नगररचना विभागाच्या उत्पन्नात वाढ करणे, सहा आदर्श रस्ते, सातारा देवळाई भागात 75 कोटींचे रस्ते बनविणे, दहा उद्यानांचा विकास करणे, मालमत्ता कराची वसुली सक्षमपणे करणे, शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन, जीआयएस तंत्रज्ञानाद्वारे सर्वेक्षण करणे, पालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये डायलिसिस सेंटर उभारणे, मॉडल स्कूल तयार करणे, आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या पाल्यांसाठी वसतिगृह चालविणे, अशी अनेक कामे करण्याचा मनोदय प्रभारी मनपा आयुक्‍तांनी व्यक्‍त केला. अंदाजपत्रकावर बोलताना अनेक सदस्यांनी अंदाजपत्रकाचा अभ्यास करण्यासाठी वेळ द्यावा, अशी विनंती सभापती बारवाल यांच्याकडे केली. त्यांची ही विनंती मान्य करीत सभापती बारवाल यांनी आजची बैठक तहकूब केली. पुढील बैठकीत सविस्तर चर्चा करून आवश्यक त्या दुरुस्तीसह या अंदाजपत्रकास मंजुरी दिली जाईल, असे बारवाल यांनी सांगितले.\nऔरंगाबादमध्ये पाण्यासाठी महिलांचे आंदोलन\nअच्छे दिन हवे आहेत, तर भाजपाला धडा शिकवा : राजू शेट्टी\nपुन्हा भाजपसोबत अजिबात नाही : राजू शेट्टी\nआजपासून शहरात ‘पाणी कपात’\nकचर्‍याची खोटी आकडेवारी सांगू नका\nदोन वर्षांच्या चिमुकल्यासाठी सुपर फास्ट रेल्वेही थांबली\nभैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी महिलेसह तिघांना अटक\nकांदा मातीमोल ; एक ट्रक कांदा फक्‍त पाच रुपये किलोने विकला (Video)\nछमछम सुरू करणाऱ्या सरकारला घुंगरू पाठविणार : फौजिया खान\n#metoo महिलांच्या आदराविषयी खूप बोलतात पण, कमी लोक कृतीत आणतात : सिंधू\nएकजूट रॅलीसाठी पश्चिम बंगालमध्ये दिग्गजांची मांदियाळी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Ten-thousand-rupees-to-help-the-victims/", "date_download": "2019-01-19T07:11:17Z", "digest": "sha1:GEI3OKD5B2LCQRN5KNPERSYUFDHHWYCZ", "length": 5117, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नुकसानग्रस्त नागरिकांना मदतीसाठी दहा हजार रुपयांची मदत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur �� नुकसानग्रस्त नागरिकांना मदतीसाठी दहा हजार रुपयांची मदत\nनुकसानग्रस्त नागरिकांना मदतीसाठी दहा हजार रुपयांची मदत\nबंदमध्ये समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीत ज्या फेरीवाले तसेच रिक्षा चालकांचे नुकसान झाले आहे, त्यांनी शहर शिवसेना कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन आ. राजेश क्षीरसागर यांनी केले. या दगडफेकीत दवाखाने, बँका, तसेच फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते, रिक्षा चालक यांचे मोठे नुकसान झाले. फेरीवाले व रिक्षा चालकांचे हातावरचे पोट असते. दगडफेकीत ज्यांचे आर्थिक नुकसान झाले, अशा फेरीवाले व रिक्षाचालकांनी शिवसेना शहर कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन क्षीरसागर यांनी केले.\nदरम्यान, महापालिकेसमोरील मंडई व्यापारी ग्रुपने दहा हजार रुपयांची मदत गोळा करून नुकसान ग्रस्तांना मदत देण्यासाठी आ. क्षीरसागर यांच्याकडे सुपूर्द केले. समाजकंटकांना रोखण्यासाठी क्षीरसागर यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले. यावेळी अमर क्षीरसागर, अजित कारंडे, अनंत नासिपुडे, अमित बेंडके, दिनेश कापडीया, विपूल मूग, अश्रफभाई बारवावाला आदी उपस्थीत होते.\nभीमा कोरेगाव प्रकरण : कोल्हापूरात दोषींवर कठोर कारवाई\nप्रमुख आंदोलकांसह दीड हजारांवर गुन्हे दाखल; २५ लाखांची हानी\nरूकडीत ७२ तासांची संचारबंदी\nगांधीनगर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ\nपानसरे हत्या प्रकरण : पवार, अकोळकर फरारी घोषित\nभाविकाची लाखाची रोकड लंपास\nमलायका-अर्जुनची फ्रायडे नाईट पार्टी (Pics)\nAstralian Open : सेरेनाने १८ वर्षीय डायनाचा उडवला धुव्वा\nलालूंच्‍या मुलीने केली हात तोडण्‍याची भाषा\nभैय्यू महाराज आत्महत्या प्रकरण; ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेसह तिघांना अटक\nकांदा मातीमोल ; एक ट्रक कांदा फक्‍त पाच रुपये किलोने विकला (Video)\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Housing-business-issue/", "date_download": "2019-01-19T06:10:53Z", "digest": "sha1:MBS53GBHYH4Q24Y34SHZVUTGZ3SPHMV3", "length": 6230, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महामुंबई प्रदेशात ८६ हजार सदनिका पडून | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › महामुंबई प्रदेशात ८६ हजार सदनिका पडून\nमहामुंबई प्रदेशात ८६ हजार सदनिका पडून\nमुंबई : पुढारी वृत्तसेवा\nगृ���बांधणी व्यवसाय त्यातील नफ्याच्या प्रचंड प्रमाणामुळे एकेकाळी सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून ओळखला जायचा. मात्र आता मंदीमुळे ही कोंबडी घायकुतीला आली आहे. भारतातील महत्त्वाच्या शहरांत 4 लाख 40 हजार सदनिका विक्रीविना पडून आहेत. त्यातील एकट्या मुंबई महानगर विभागात विक्री न झालेल्या सदनिकांची संख्या 86 हजार 296 इतकी आहे. जेएलएलने केलेल्या सर्वेक्षणात ही आकडेवारी उघडकीस आली आहे.\nराजधानी दिल्‍लीच्या परिसरात विक्रीविना पडून असलेल्या सदनिकांची संख्या 1 लाख 50 हजार 654 इतकी प्रचंड आहे. 2017 साली देशातील हे सर्वोच्च प्रमाण आहे.\nमुंबई महानगर क्षेत्रात ठाणे शहरात विक्रीविना पडून असलेल्या सदनिकांची संख्या सर्वात कमी असून यातील 12 हजार 500 सदनिका अंडर कन्स्ट्रक्शन तर 163 बांधून पूर्ण झाल्या आहेत. दर्जेदार बांधकाम, चांगल्या वाहतूक सुविधा, सामाजिक पायाभूत सुविधांत होत असलेल्या सुधारणा यांमुळे ठाणे शहराला घरांसाठी खरेदीदारांची अधिक पसंती मिळत आहे.\nनवी मुंबईत विक्री न झालेल्या सदनिकांची संख्या 24 हजारहून अधिक आहे. यातील केवळ 2 हजार 654 सदनिका बांधून पूर्ण झाल्या आहेत. यातील बहुसंख्य सदनिका या खारघर आणि पनवेल येथे आहेत. हा भाग गुंतवणूकदारांचा म्हणून ओळखला जातो.\nमुंबईत विनाविक्री सदनिकांची संख्या 50 हजार इतकी आहे. त्यातील बहुसंख्य हे अंडर कन्स्ट्रक्शन आहेत. प्रकल्प पूर्णत्वाकडे आले की विक्रीचा वेग वाढेल, अशी व्यावसायिकांना आशा आहे. मुंबईपाठोपाठ पुणे सर्वच बाबतीत झपाट्याने वाढत आहे. बांधकाम व्यवसायासाठी ते महत्त्वपूर्ण शहर आहे. पुण्यात विक्रीविना असलेल्या सदनिकांची संख्या 36 हजार इतकी असून, त्यातील 500 सदनिका बांधून पूर्ण झाल्या आहेत. किमतींच्या बाबतीत पुणे खूपच संवेदनशील आहे. विक्री न झालेल्या बहुसंख्या सदनिका पुण्याबाहेर असून त्या विशेषत्वाने गुंतवणूकदारांसाठी बांधण्यात आल्या आहेत.\nभैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी महिलेसह तिघांना अटक\nकांदा मातीमोल ; एक ट्रक कांदा फक्‍त पाच रुपये किलोने विकला (Video)\nछमछम सुरू करणाऱ्या सरकारला घुंगरू पाठविणार : फौजिया खान\n#metoo महिलांच्या आदराविषयी खूप बोलतात पण, कमी लोक कृतीत आणतात : सिंधू\nएकजूट रॅलीसाठी पश्चिम बंगालमध्ये दिग्गजांची मांदियाळी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/2-lakh-unauthorized-constructions-in-the-pimpri-city/", "date_download": "2019-01-19T06:19:42Z", "digest": "sha1:JQHSF6ZVKYOTW47NR5JUJO3BPMB42QWO", "length": 8969, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शहरात पावणे २ लाख अनधिकृत बांधकामे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › शहरात पावणे २ लाख अनधिकृत बांधकामे\nशहरात पावणे २ लाख अनधिकृत बांधकामे\nपिंपरी-चिंचवड शहरात एकूण 4 लाख 78 हजार 787 बांधकामांची नोंद पिंपरी-चिंचवड महापालिका कर संकलन कार्यालयाकडे झाली आहे. त्यापैकी तब्बल 1 लाख 73 हजार 488 बांधकाम अनधिकृत व विनापरवाना आहेत. त्यावरून शहरात अनधिकृत बांधकामे वाढतच असल्याचे धक्कादायक चित्र आहे.\nशिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी शनिवारच्या (दि.19) पालिका सर्वसाधारण सभेत या संदर्भातील प्रश्‍न उपस्थित करून, त्या संदर्भात प्रशासनाकडून उत्तरांची मागणी केली होती. त्या अंतर्गत प्रशासनाने दिलेल्या उत्तरामध्ये ही बाब समोर आली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम होत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. पालिका अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे कागदोपत्री दाखवित असले तरी, अशी बांधकामे शहरातील विविध भागांत वाढतच आहेत.\nत्यास पालिका अधिकार्‍यांसह राजकीय पाठबळ असल्याचे बोलले जात आहे. शहरात सध्या एकूण 4 लाख 78 हजार 787 नोंदणीकृत बांधकामे आहेत. त्याकडून पालिका नियमितपणे कर आकारणी करीत आहे. अनधिकृत बांधकामधारकांकडून शास्तीकर ही वसुल केला जात आहे. त्यापैकी एकूण 3 लाख 13 हजार 85 बांधकामे नियमित आहेत. तर, 1 लाख 73 हजार 488 बांधकामे अनधिकृत व विनापरवाना आहेत.\n56 अर्जांपैकी एकही अनधिकृत बांधकामे नियमित नाही-\nराज्य शासनाने 7 ऑक्टोबर 2017ला काढलेल्या अधिसूचनेनुसार 31 डिसेंबर 2015 पर्यंतच्या अनधिकृत बांधकाम नियमितीकरणासाठी केवळ56 अर्ज पालिकेस प्राप्त झाले आहेत. त्यापैकी एकही बांधकाम नियमित झालेले नाही, असे पालिकेने दिलेल्या उत्तरात स्पष्ट केले आहे. अर्ज स्वीकृतीची मुदत 30 एप्रिलला संपली आहे. त्यामुळे ही योजना फसवी असल्याचे सिद्ध होत असल्याचा आरोप राहुल कलाटे यांनी केला आहे.\nकेवळ नागरिकांच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी ही अभय योजना सत्ताधारी भाजपने अंमलात आणली होती. सत्ताधार्‍यांनी या संदर्भात शहरभर फ्लेक्��� लावून स्वत:ची पाठही थोपटून घेतली होती. तसेच, साखर व मिठाई वाटपही केले होते. या योजनेत एकाही नागरिकांला लाभ झाला नसल्याचे सत्ताधारी उघडे पडले आहेत, असा आरोप कलाटे यांनी केला आहे.\nतीन वर्षांत 2 हजार 397 अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nन्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेने शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी पालिकेने बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग स्थापन केला. या विभागाच्या वतीने 1 जून 2015 ते 30 एप्रिल 2018 या कालावधीत एकूण 2 हजार 397 अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. एकूण 1 हजार 39 अनधिकृत बांधकामांवर पोलिसांमध्ये गुन्हे दाखल झाले. कारवाईसाठी बांंधकाम परवाना विभागातील 3 कार्यकारी अधियंता, 12 उपअभियंता, 16 कनिष्ठ अभियंता, 63 बीट निरीक्षक, मजूर, पालिका पोलिस, तसेच स्थानिक पोलिस बंदोबस्त वापरण्यात आला.\nबांधकामे पाडण्यासाठी जेसीबी, पोकलॅण्ड, डंपर आदी यांत्रिक वाहनांचा वापर झाला. वाहनांसाठी आतापर्यंत एकूण 1 कोटी 66 लाख 50 हजार इतका खर्च झाला. दरम्यान, भाजप सत्तेमध्ये आल्यानंतर 1 मार्च 2017 नंतर ते 30 एप्रिल 2018 या 14 महिन्यांच्या कालावधीत एकूण 4 हजार 7 अनधिकृत बांधकामांना नोटीस दिली आहे. एकूण 1 हजार 247 अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाली तर, 307 तक्रारीची पोलिसांत गुन्हे नोंदविण्यात आले.\nभैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी महिलेसह तिघांना अटक\nकांदा मातीमोल ; एक ट्रक कांदा फक्‍त पाच रुपये किलोने विकला (Video)\nछमछम सुरू करणाऱ्या सरकारला घुंगरू पाठविणार : फौजिया खान\n#metoo महिलांच्या आदराविषयी खूप बोलतात पण, कमी लोक कृतीत आणतात : सिंधू\nएकजूट रॅलीसाठी पश्चिम बंगालमध्ये दिग्गजांची मांदियाळी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/State-boxing-tournament-concluded/", "date_download": "2019-01-19T06:27:15Z", "digest": "sha1:QHCD7YAVG5P5YPYIO7BK5FVLV6SC2EWU", "length": 8097, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खेळामध्ये सातार्‍याचा चेहरा मोहरा बदलला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › खेळामध्ये सातार्‍याचा चेहरा मोहरा बदलला\nखेळामध्ये सातार्‍याचा चेहरा मोहरा बदलला\nक्रिकेट, हॉकी आणि फुटबॉल हे खेळ वगळता सातार्‍यात आता कबड्डी, खो-खो, मॅरेथॉन, सायकलिंग आणि बॉक्सिंग सारख्य��� स्पर्धा मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या आहेत. त्यामुळे खेळांमध्ये सातार्‍याचा चेहरा मोहरा बदलत आहे. बॉक्सिंगमध्ये यापूर्वी सातार्‍याचे युवक हे फक्‍त सहभाग नोंदवत होते. आता मात्र परिस्थिती बदलली असून योग्य मार्गदर्शन, मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर सातार्‍याचे खेळाडू पुणे व मुंबईच्या स्पर्धकांना नमवून यश प्राप्‍त करत असल्याचे मत महाराष्ट्र राज्य ऑल्मपिक संघटनेचे अध्यक्ष आ. अजित पवार यांनी व्यक्‍त केले.\nतालीम संघ मैदानावर भरवण्यात आलेल्या राज्य बॉक्सिंग स्पर्धेच्या समारोप प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा क्रीडाधिकारी सुहास पाटील, राज्य बॉक्सिंग संघटनेचे महासचिन भरतकुमार व्हावळ, जिल्हा अ‍ॅमॅच्युअर संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, कार्यवाह रवींद्र झुटींग, राजेेंद्र हेंद्रे, बी. जी. अगवणे व मान्यवर उपस्थित होते.\nआ. पवार म्हणाले, बॉक्सिंगला राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रियता आहे. मात्र, सातार्‍यात म्हणावी तशी लोकप्रियता मिळालेली नाही. राज्य बॉक्सिंग संघटनेकडून या खेळाला पोहचवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. अनेक खेळाडूंनी या खेळात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करत चेहरा दिला आहे. मात्र, मार्गदर्शन, कौशल्य आणि योग्य पध्दतीने मेहनत न घेतल्याने राज्यातील खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचत नाही. मंत्री असताना खेळाचा विकास व्हावा यासाठी निधी उपलब्ध केला होता. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एखादे क्रीडा संकुल व्हावे असा प्रयत्न केला होता. ऑल्मिपिकचे पदक मिळावे असे फक्‍त म्हटले जाते. मात्र, त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्‍चर तयार करावे लागते. याकडे कोणी लक्ष देत नाही. याबाबत क्रिडा मंत्र्यांकडे गार्‍हाणे मांडले आहे.\nआ. शिवेंद्रराजे म्हणाले, बॉक्सिंगमध्ये सातार्‍याची आता ओळख होऊ लागली आहे. या खेळाचा प्रचार होऊ लागल्याने या खेळाकडे युवकांचा ओढा वाढला आहे. क्रिकेट, फुटबॉल व हॉकी हे खेळ वगळून इतर खेळांमध्ये सातार्‍यातील मुले यश मिळवू लागली आहे हे अभिमानास्पद आहे. या खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. यासाठी आ. अजित पवार हे सहकार्य करतील, अशी खात्री आहे. राजेंद्र चोरगे यांनी प्रास्ताविक केले.\nआमची आधीच प��चिंग झाली आहे...\nकार्यक्रमस्थळी आ. शिवेंद्रराजे भाषणाला निघाले असताना ‘बाबा, जरा पंच मारा,’ असा आवाज आला. आपल्या भाषणात त्याचा संदर्भ देत आ. शिवेंद्रराजे म्हणाले, आमचे मित्र पंच मारा म्हणाले, पंच मारायला समोर कुठे कोण आहे आमची आधीच पंचिंग झाली आहे.\nलालूंच्‍या खासदार मुलीने केली हात तोडण्‍याची भाषा\nभैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी महिलेसह तिघांना अटक\nकांदा मातीमोल ; एक ट्रक कांदा फक्‍त पाच रुपये किलोने विकला (Video)\nछमछम सुरू करणाऱ्या सरकारला घुंगरू पाठविणार : फौजिया खान\n#metoo महिलांच्या आदराविषयी खूप बोलतात पण, कमी लोक कृतीत आणतात : सिंधू\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/career-vrutantta-news/strength-companionship-gratitude-to-amba-mata-215724/", "date_download": "2019-01-19T06:32:34Z", "digest": "sha1:VF4EM4ERSWXCXDRWVRJMDFZVVZQVTFCI", "length": 27267, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "शक्ती, साहचर्य आणि सीमोल्लंघन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nशक्ती, साहचर्य आणि सीमोल्लंघन\nशक्ती, साहचर्य आणि सीमोल्लंघन\nआदिशक्ती दुग्रेचा उत्सव म्हणजे स्त्रीच्या शक्ती आणि सामर्थ्यांला दिलेली ओळख आहे.\nआदिशक्ती दुग्रेचा उत्सव म्हणजे स्त्रीच्या शक्ती आणि सामर्थ्यांला दिलेली ओळख आहे. मानवजातीच्या इतिहासात रेणुका शेतीनिपुण होती तर दुर्गा-पार्वती शस्त्रविद्यानिपुण असे उल्लेख सापडतात. त्यांच्या स्त्रीत्वानं त्यांना कुठल्याच ज्ञानशाखेपासून अडवलं नव्हतं. उलट त्या त्या काळानुसार, गरजेतून लागणाऱ्या बहुतेक शोधांच्या जननी स्त्रियाच होत्या. समाजाला उपयोगी पडणारं काहीतरी मोठं काम त्यांनी तेव्हा केलं होतं. आदिशक्तीनं दिलेल्या सर्व प्रकारच्या शक्ती, क्षमतांबद्दल, समृद्धीबद्दल कृतज्ञता म्हणून नवरात्रौत्सव साजरा केला जातो. या प्रतीकांचा उपयोग सकारात्मकतेसाठी कसा करता येईल, त्याबद्दल..\nनवरात्र. नऊ दिवस आणि नऊ रात्री चालणारा ��दिशक्ती दुग्रेचा उत्सव. स्त्रीच्या शक्ती आणि सामर्थ्यांला दिलेली ओळख. जाती-धर्म-लिंगभेदाच्या अभिनिवेशात न शिरता एक प्रतीक म्हणून आपण उत्सवांकडे पाहू शकलो तर त्या सणाच्या किंवा रूढीच्या गाभ्यापर्यंत पोहोचणं शक्य हेतं. कर्मकांडाचा अतिरेक बाजूला सारून त्यामागच्या मूळ हेतूपर्यंत गेल्यावर लक्षात येतं, तो गाभा म्हणजे नेहमीच एखादं चिरंतन शाश्वत मूल्य असतं.\nमानवजातीचा इतिहास सांगेल की, या स्त्रिया असणार. रेणुका शेतीनिपुण होती तर दुर्गा-पार्वती शस्त्रविद्यानिपुण असे उल्लेख सापडतात. त्यांच्या स्त्रीत्वानं त्यांना कुठल्याच ज्ञानशाखेपासून अडवलं नव्हतं. उलट त्या त्या काळानुसार, गरजेतून लागणाऱ्या बहुतेक शोधांच्या जननी स्त्रियाच होत्या. त्यांच्या समूहानं कायम त्यांचं ऋणी राहावं असं समाजाला उपयोगी पडणारं काहीतरी मोठं काम त्यांनी तेव्हा तेव्हा केलं होतं म्हणून त्या पूजनीय होत्या. स्त्री-पुरुषांमधला अनसíगक फरक त्या काळात अस्तित्वात नसावा. आजच्या काळातलं पुरुषप्रधान ‘कंडिशिनग’ नसावं. कारण मातृकुलातील सगळी मातेचीच मुलं. तिच्यासाठी सगळीच सारखी. मातेकडून दोघांचाही त्यांच्या नसíगक वैशिष्टय़ांसह बिनशर्त स्वीकार असणार. त्यामुळे मुलगा-मुलगी असा फरक संधीबाबत त्या वेळी नसावा. स्त्री-पुरुष दोघांसाठी ज्ञानशाखा सारख्याच खुल्या असाव्यात.\nया देवींची वैशिष्टय़ं पाहिली तर दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मी या मुख्य तीन प्रकारांमध्ये साधारणपणे सर्व देवी बसतात. दुर्गा ही दुर्जनांचा नाश करणाऱ्या शक्तीचं प्रतीक, सरस्वती ही कुणाच्या अध्यातमध्यात न पडणारी ज्ञानाची-बुद्धीची प्रतीक तर लक्ष्मी सोज्वळता, वात्सल्य आणि परिपूर्णतेचं प्रतीक. (त्या वत्सलतेमधला सेवाभाव वाढवून तिचं शेषशायी विष्णूचे- पतीचे सतत पाय चेपत बसणं नंतरच्या पितृसत्ताक आर्यानी घुसडलं असावं. असो.)\nखरं तर शक्ती, बुद्धी आणि वात्सल्य हे माणसातले मूलभूत गुणधर्म (ट्रेटस) आहेत. स्त्री-पुरुष दोघांतही म्हणजे कुठल्याही ‘व्यक्ती’च्या स्वभावात या तिन्हीचे अंश असतात आणि त्यातला एखादा ठळक असतो. त्या त्या गुणाचं विशिष्ट दिवसाच्या निमित्तानं जागरण म्हणजे त्या त्या देवीचा सण किंवा वार. रोजच्या एकसुरी जगण्यात थोडा बदल करून चतन्य आणणं आणि संपूर्ण समूहाचं विविध गुणांशी साहचर्य जा��ं करणं हे सणांचे उद्देश असतात. सण सामुदायिक असले तरी सामुदायिकपणे करण्याच्या विधींसोबत प्रत्येकानं आपल्या घरात वैयक्तिकरित्याही सण साजरे करायचे असतात. म्हणजे व्यक्तीकडून समूहाकडे आणि समूहाकडून व्यक्तीकडे असा दोन्ही अंगांनी सणांमागचा साहचर्याचा विचार जातो.\nवैयक्तिक किंवा समूहाच्या मानसशास्त्रात ‘साहचर्य‘ ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे सणांमागची मानसिकता समजावून घेताना प्रतिकाशी, कृतीशी, घटनेशी, आचारपद्धतीशी साहचर्य जुळणं म्हणजे काय ते आधी रोजच्या व्यवहारातल्या सोप्या उदाहरणातून समजून घेऊ या.\nपरीक्षा जवळ आली की अनेक विद्यार्थ्यांच्या मनात एक अनाकलनीय भीती जागी होते. अभ्यास झाला नसेल तर काही लोक नवस बोलून देवाशी वाटाघाटी करायला सुरुवात करतात. देवाच्या दारी जाऊन आलं, परीक्षेला निघताना मोठय़ांना नमस्कार केला, कंपासपेटीत (पेनाजवळ) तुळशीचं पान ठेवलं की पेपर लिहिताना वेळेवर आठवतं असा विश्वास लहानपणी (किंवा कधी कधी मोठेपणीदेखील) अनेकांचा असतो. परीक्षेची अतिरेकी भीती कमी करायला असले उपाय थोडेफार उपयोगी पडतात. अभ्यास झालेला असेल तर फक्त भीती घालवण्यापुरती अशा गोष्टींची मदत घेण्यात काही चूकही नाही. पण मुळात हा विश्वास कुठून निर्माण होतो तर लहानपणापासून विशिष्ट गोष्टी पाहून, ऐकून रुजतात. क्वचित एखादा अनुभव त्याच्याशी जोडला जातो, एकदोनदा घडलं की ते रुजणं पक्कं होतं आणि त्यातून निर्माण झालेल्या साहचर्यातून विश्वास वाटतो.\nअशी नकळत निर्माण झालेली साहर्चय भावनिक पातळीवरची असतात. त्यांच्यावर फार अवलंबून राहिलो तर ती आपल्या स्वविकसनाच्या प्रक्रियेमध्ये अडथळाही आणतात. पण साहचर्य ही संकल्पना समजून घेऊन आपल्या भीती आणि ताणातून बाहेर येण्यासाठी घेतलेली त्यांची मदत सकारात्मक असते. मनोबल वाढवणारी असते. अतिरेकी भीतीवर उपाय म्हणून एखाद्या गोष्टीशी सकारात्मक साहचर्य जाणीवपूर्वक निर्माण करावं लागतं. त्यासाठी कधी कधी खालीलप्रकारे स्वयंसूचनेच्या स्वाध्यायाचा प्रयोग उपयोगी ठरू शकतो.\nडोळे मिटून शांतपणे श्वास घ्या. डाव्या हाताचं पहिलं बोट आणि अंगठा जुळवून सुंदर अशी खूण करा आणि बोटं तशीच ठेवून कल्पना करा. डोळ्यासमोर आणा, ‘तुमची परीक्षा आहे. तुम्ही पेपरसाठी वर्गात बाकावर बसला आहात. पेपर अतिशय सोप्पा आहे. त��म्ही जे केलंय त्यावरच सगळे प्रश्न आहेत. तुम्ही अतिशय आनंदानं भराभर पेपर सोडवता आहात. आपल्याला जमणार आहे असा तुम्हाला आत्मविश्वास वाटतोय. वेळेआधी पंधरा मिनिटं तुमचा पेपर लिहून संपलाय. तुम्ही मन एकाग्र करता. पूर्ण पेपर शांतपणे तपासता. काही सिली मिस्टेक्स सापडतात, त्या दुरुस्त करता. पेपर संपल्याची बेल होता होता परीक्षकांकडे पेपर देऊन तुम्ही बाहेर पडता. तुम्हाला मनात अतिशय छान वाटतंय. समाधान वाटतंय. ‘कसा गेला पेपर’ असं कुणीतरी तुम्हाला विचारलं, तर बोटांनी केलेली ‘सुंदर’ अशी खूण तुम्हाला मनात दिसतेय. त्या खुणेकडे पाहून तुम्हाला आणखीनच छान वाटतंय..’\nदोन बोटांच्या ‘सुंदर’ अशा अर्थाच्या खुणेसोबत आत्मविश्वास, आनंद समाधान या भावना जोडल्या जातात. असा प्रयोग अनेकदा एकाग्रतेने केल्यावर हे साहचर्य मनात पक्कं होतं. मग जेव्हा जेव्हा खूप दडपण, भीती वाटेल, छाती धडधडायला लागेल तेव्हा क्षणभर एकाग्र होऊन बोटांची तशी खूण केली की त्यासोबत तो आनंदाचा अनुभव आठवता येतो. धडधड कमी व्हायला मदत होते. हे साहचर्य वैयक्तिक पातळीवर आपली शक्ती वाढवतं. असं अनेक व्यक्तीचं साहचर्य एकाच गोष्टीशी निर्माण झालं की उत्सव, सण, देवाच्या मूर्ती, धर्मग्रंथ, धार्मिक स्थळं, आरती, प्रार्थना, नमाज अशी प्रतीकं बनतात.\nसाहचर्य सकारात्मक आणि नकारात्मक अशी दोन्ही प्रकारची असू शकतात. जसं, परीक्षेची भीती ही त्यासोबत जोडल्या गेलेल्या त्रासदायक पूर्वानुभवाने वाढते. देवीच्या उत्सवातून स्वत:साठी किंवा समूहासाठी काहीच चांगलं न निघता नुसताच आवाज, गोंधळ, वर्गणी, भांडणं झाली तर नकारात्मक साहचर्यही जुळू शकतं. उदा स्पर्धापरीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलाच्या घराजवळच्या चौकात देवीचा उत्सव चालू आहे. लाऊडस्पीकरच्या ढणढण आवाजानं त्याला दहा दिवस वेडं केलं. ऐन परीक्षेआधीच्या अभ्यासाच्या दहा रात्री वाया घालवल्या किंवा एखाद्या रुग्णाची झोप दहा दिवस हराम केली तर शक्ती, दुर्गा, गुण वगरे सगळं खरं असलं तरी ‘देवीचा उत्सव’म्हटलं की त्याच्या पोटात गोळाच येणार.\nकाही लोकांना देवभोळेपणाचा, गोंधळाचा संताप येतो. यातून उत्सवच नकोत अशी वृत्ती बनते. खरं तर समूह आणि साहचर्य सकारात्मकतेनं एकत्र वापरलं तर ऊर्जा वळती करता येते.\nसाहचर्याची संकल्पना आणि ते निर्माण होण्याची भावनिक प्रक्रिया बुद्धीनं समजून घ्यावी लागते. मग नकारात्मक साहचर्य निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करता येतात. आजच्या काळानुसार आणि आपल्या गरजेनुसार सकारात्मकतेसाठी प्रतीकांचा जाणीवपूर्वक वापर करता येऊ शकतो. बायोडेटामध्ये स्वत:चा व्यवसाय ‘समाजसेवा’ असं लिहिणारे, समूहांवर प्रभाव पाडू शकणारे अनेक तण सामूहिक पातळीवर प्रतीकांचं नातं उत्साहाशी असेल, उन्मादाशी नसेल यासाठी जागरूक असू शकतात.\nप्रतीकांना कवटाळून बसणं किंवा ओरबाडून काढून फेकणं हे दोन्ही टोकाचे विचार झाले. प्रतीकं एवीतेवी रुजलीच आहेत तर त्याकडे डोळसपणे पाहून साहचर्याचे फायदे आपण कसे मिळवू शकतो\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकरिअरनीती : निर्भीड असावं, पण..\nसचिन, द्रविडमुळे माझ्या करियरचे झाले ‘हे’ नुकसान – रोहित शर्मा\nएमपीएससी मंत्र : इंग्रजीच्या अभ्यासाचे नियोजन\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरण: सेवकाने दिला दगा, तरुणीने केले ब्लॅकमेल, ३ अटकेत\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n...म्हणून मोदी जनतेला छळतात; राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून सांगितले कारण\nतुमच्याकडे दुसरं काम नाही का; हार्दिक पांड्या प्रकरणावरून स्वरा भास्करचे कोर्टाला चिमटे\nये बारामतीमध्ये बघतोच तुला; अजित पवारांचे गिरीश महाजनांना आव्हान\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/businessman-implementing-the-lake-samrudhi-scheme-to-welcome-the-birth-of-girls/", "date_download": "2019-01-19T06:27:58Z", "digest": "sha1:YJFQRJMRCBDPH5PE3SNXYFB523H6SINV", "length": 11346, "nlines": 85, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुलींच्या जन्माच स्वागत करण्यासाठी ‘लेक समृद्धी’ योजना राबवणारा उद्योगपती", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमुलींच्या जन्माच स्वागत करण्यासाठी ‘लेक समृद्धी’ योजना राबवणारा उद्योगपती\nया गावामध्ये मुलींना मिळतो ‘लेक समृद्धी’ आणि ‘लेक पाठवणी’ या योजनांचा लाभ\nमहाराष्ट्र देशा स्पेशल : 21 व्या शतकात मुलगा – मुलगी हा भेदभाव कमी झाला आहे. मात्र, स्त्री-पुरुष समानतेच्या कितीही गप्पा मारल्या तरी आजही जन्माला येणाऱ्या मुलीचे व मुलाचे स्वागत शहरी आणि ग्रामीण भागांत वेगवेगळ्या पद्धतीने केल जात हे नाकारता येणार नाही. हि परिस्थिती बदलण्यासाठी आज ग्रामीण भागात अनेक लोक पुढाकार घेत असल्याच दिसून येत आहे. आज आपण पहाणार आहोत अशा एका उद्योजकाची कहाणी ज्यांनी पुण्यासारख्या मेट्रो शहरात राहून देखील आपल्या गावातील मुलींच्या जन्माच्या स्वागतासाठी खास योजना सुरु केली आहे.\nराजेंद्र सुरवसे मुळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामध्ये असणाऱ्या सौंदरे या जेमतेम २५०० ते ३००० हजार लोकसंख्या असणाऱ्या गावचे रहिवासी. कामाच्या शोधात १९८७ -८८ च्या दरम्यान ते पुण्याला आले. पुढे मेहनतीच्या जोरावर त्यांनी स्वतची ट्रान्सपोर्ट कंपनी सुरु केली. आज सुरवसे यांच्या कंपनीचा आवाका महाराष्ट्रभर आहे. उद्योगामध्ये प्रगती करत असताना राजेंद्र सुरवसे यांनी ‘समर्थ प्रतिष्ठान’ या सामाजिक संस्थेची स्थापना करत सौंदरे या आपल्या मुळगावी मुलींच्या जन्माच स्वागत करण्यासाठी ‘लेक समृद्धी’ हियोजना सुरु केली आहे, या योजनेमध्ये मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावावर बँकेमध्ये पाच हजार रुपयांची दीर्घ मुदतीची ठेव ठेवली जाते. या योजने माघील उद्देश हा मुलगी मोठी झाल्यानंतर वयाच्या १८ व्या वर्षी तिच्या उच्च शिक्षणासाठी पैस्यांची मदत व्हावी हा आहे. हि योजना राबवत असताना दुसरीकडे गावातील मुलींच्या लग्नाचा थोडासा भार उचलण्यासाठी ‘लेक पाठवणी’ हि खास योजना राबवली जात आहे. यामध्ये मुलीच्या लग्नामध्ये तिच्या माता – पित्यांना रोख अकरा हजार रुपयांची ‘फुल नाही तर किमान फुलाची पाकळी’ म्हणून मदत केली जाते . गेल्या वर्षभरात १५ मुलींच्या लग्नामध्ये हि मदत करण्यात आली आहे.\nती जन्मली आणि तिला अवघ्या ६ मिनिटांत आधार कार्ड मिळाले\nसुरवसे यांच्या वतीने माघील २० वर्षापासून गावामधील हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक बक्षिसे देण्यात येतात. यामध्ये इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यासाठी रोख स्वरुपात तसेच भेटवस्तूच्या माध्यमातून बक्षीसे दिली जात आहेत. गावामध्ये आजही इंग्लिश विषय म्हणल कि विद्यार्थी थोडे माघे पडतात. मात्र अस्यातही चांगला अभ्यास करून इयत्ता सातवीमध्ये इंग्लिश विषयात प्रथम येणाऱ्याला मनगटी घड्याळ दिल जात. दहावीमध्ये ९० टक्यांच्या वर गुण घेवून उत्तीर्ण होणाऱ्या गावातील विद्यार्थ्यास लॅपटॅाप. तर ८५ ते ९० टक्यांच्या दरम्यानच्या विद्यार्थ्याला प्रोत्साहन बक्षीस टॅब म्हणून दिला जातो.\n‘आपण कितीही प्रगती केली\nतरी आपल्या जन्मभूमीच देन लागतो ह्याच भावनेतून आज मी समर्थ प्रतिष्ठान मार्फत गावामध्ये सामाजिक कार्य करत आहे. ग्रामीण भागामध्ये कुटुंबाकडून मुलीच्या बाबत आज हि थोड्या प्रमाणात कानाडोळा केला जातो. मात्र मुलांना हव ते पुरवल जात . हीच परिस्थिती बदलण्यासाठी मुलींच्या जन्माच स्वागत करण्यासाठी हि योजना सुरु केली आहे’ – राजेंद्र सुरवसे .उद्योगपती\nती जन्मली आणि तिला अवघ्या ६ मिनिटांत आधार कार्ड मिळाले\nसरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक झालं मग शिवस्मारक का नाही \nटीम महारष्ट्र देशा : शिवस्मारक होणार आहे कि नाही याबाबत सर्वत्र आता संभ्रमी चर्चा ऐकायला मिळत आहे. त्यामुळे आता…\nमोनिका राजळेंना नगर दक्षिण लोकसभेसाठी विचारणा \nबनावट पी.आर कार्डमुळे तुळजापूरातील विकास कामांचा बोजवारा\nदाभोलकर – पानसरे यांच्या हत्यांप्रकरणी न्यायलयाचे ताशेरे\nफडणवीस सरकारने मराठा आरक्षण म्हणजे लॉलीपॉप दिला आहे – जितेंद्र…\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचि���ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/financial-resolution-and-deposit-insurance-act/", "date_download": "2019-01-19T06:32:49Z", "digest": "sha1:Y2LUMGXTDSDWWSDAZMURG3SJCNFGXDH3", "length": 7485, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "तुम्ही मोठ्या कष्टाने कमवलेल्या बँक ठेवींवर सरकार मारणार डल्ला ?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nतुम्ही मोठ्या कष्टाने कमवलेल्या बँक ठेवींवर सरकार मारणार डल्ला \nटीम महाराष्ट्र देशा: तुम्ही कष्ट करता आणि मोठ्या मेहनतीने पैसे कमवून विश्वासाने बँकेत मुदतठेव म्हणून ठेवून देता. पण आता जर तुम्ही मुदतपूर्तीनंतर ती परत घ्यायला गेलात आणि बँकेने तिची मुदत तुमच्या परवानगीशिवाय वाढवली तर तुम्ही काहीच करू शकत नाही. किंवा ठेवीची रक्कम सुद्धा पूर्ण दिली नाही तरी सुद्धा तुमच्या हातात काहीही नसणार कारण केंद्र सरकार संसदेच्या हिवाळी अधिवेशनात फायनान्शियल रिझोल्युशन अँड डिपॉझिट इन्शुरन्स (एफआयडीआय) हे विधेयक मंजूर करून घेण्याच्या प्रयत्नात आहे.\nसर्जिकल स्ट्राईक नंतर भारताची सर्वात मोठी कारवाई\nरोहित शर्माचे शानदार शतक\nया विधेयकातील तरतुदीनुसार आज बुडत असणारी बँक वाचवण्यासाठी कलम ४८ व ५३ मध्ये ठेवीदारांसाठी हेअर कटची तरतूद आहे. यानुसार बँक कोणत्याही कारणांनी आजारी झाल्यास किंवा अवसायनात गेल्यास तिला वाचवण्यासाठी बँकेच्या ठेवीदारांनीच आपल्या स्वकष्टार्जित ठेवींतील काही रकमेचा त्याग करावा आणि ही रक्कम भागभांडवलात परिवर्तित करावी. अर्थात याचा निर्णय एफआरडीआय महामंडळ घेणार आहे. यात ठेवीदाराला मत किंवा इच्छा विचारली जाणार नाही.’\nदरम्यान, या विधेयकाला ग्राहक पंचायतीने कडाडून विरोध केला आहे. तेव्हा येत्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मंजूर होत का \nसर्जिकल स्ट्राईक नंतर भारताची सर्वात मोठी कारवाई\nरोहित शर्माचे शानदार शतक\nयादिवशी येणार भारत – पाकिस्तान आमने – सामने\nऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड दौऱ्यात चांगल्या फॉर्मात असणाऱ्या बुमराह विश्रांती\nपाचपुतेंचं राजकारण ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटासारखे ; टीका करताना आ.जगतापांचा तोल…\nटीम महाराष्ट्र देशा : श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच तापला आहे. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी…\nशासनाने डान्सबार संदर्भात नवीन कायदा करण्याची गरज : आ.विद्या चव्हाण\n‘खावटी कर्जम��फी म्हणजे सरकारचा आदिवासींना भुलवण्यासाठी…\nगणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता देण्याची मागणी\nनिलेश राणेंचे डोके तपासण्याची गरज – दीपक केसरकर\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=1481", "date_download": "2019-01-19T06:07:40Z", "digest": "sha1:CDJOO52AL3PYHC5K444GGRVHHXWU7MVH", "length": 13161, "nlines": 81, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nकोठी - अहेरी बस पलटली, चालकाची प्रकृती बरी नसल्याने वाहक चालवित होता बस, ११ प्रवासी किरकोळ जखमी\nमनीष येमूलवार / भामरागड : तालुक्यातील रस्त्यांची पावसामुळे दुरवस्था झाली असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अशाच रस्त्यामुळे कोठी - अहेरी बस पलटली असून या अपघातात ११ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे ही बस चालकाची प्रकृती बरी नसल्याने वाहक चालवित असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.\nएमएच ०६ एस ८८३५ क्रमांकाची अहेरी आगाराची बस अहेरी येथून कोठी येथे काल ८ सप्टेंबर रोजी पोहचली. रात्री मुक्कामी राहिल्यानंतर बस प्रवासी घेवून आज ९ सप्टेंबर रोजी सकाळी निघाली. दरम्यान कारमपल्ली वळणाजवळ बस आल्यानंतर बस रस्त्याच्या कडेला उलटली. या ठिकाणी रस्ता वाहून गेला होता. रस्त्याची दुरूस्ती करण्यासाठी मातीचा वापर करण्यात आला. माती टाकण्यात आली मात्र दाबण्यात आली नाही. यामुळे बसची चाके रूतली आणि बस एका बाजूला होत पलटली. यामुळे या अपघाताला कंत्राटदाराचा निष्काळजीपणा आणि चालक व वाहक कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nगडचिरोली पोलीस दलाने २०१८ मध्ये केला तब्बल ५० नक्षल�..\nहनीट्रॅपमध्ये अडकून देशाच्या सुरक्षेबाबतची महत्त्वाची माहिती आयएसआयला दिल्याप्रकरणी बीएसएफच्या जवानाला अटक\nदेसाईगंज येथील बस थांब्याचा मार्ग मोकळा : आ. कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नांना यश\nमराठा आरक्षणप्रकरणी याचिकेच्या सुनावणीदरम्यान २३ जानेवारीपर्यंत मेगा भरती करणार नाही\nगडचिरोली पंचायत समितीच्या सदस्यांचा मासिक सभेवर बहिष्कार : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर\nआता २१ प्रकारच्या दिव्यांगांना मिळणार दिव्यांगत्वाचे ऑनलाईन प्रमाणपत्र\nसंतप्त ग्रामस्थांनी पोर्ला प्राथमिक आरोग्य केंद्राला ठोकले कुलूप\nआठ ते दहा हजार तरूणांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ\nवन्यजीव हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांना १५ लाख रुपये मदत देणार\nमराठा आरक्षणासंदर्भात राजपत्र जारी, राज्यात १६ टक्के आरक्षण लागू\nलगाम येथील भगवंतराव पोस्ट बेसिक आश्रमशाळेतील शिक्षकाचा विद्यार्थिनीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, गुन्हा दाखल\nस्वतंत्र पोर्टल द्वारे मिळणार राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ\nमराठी भाषेच्या विकासासाठी शासन कटिबद्ध : मुख्यमंत्री\nछत्तीसगडमध्ये नक्षल्यांच्या आयईडी स्फोटात सीआरपीएफचे चार जवान शहीद\nराज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची ९ महिन्याची थकबाकी ऑक्टोबर च्या वेतनात रोखीने\nलोकेशन मिळत नसल्याने मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर अर्धा तास मारत होते चकरा\nकाश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात चार दहशतवाद्यांना कंठस्नान\n१२ वीची परीक्षा २१ फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून\nशिर्डी येथे १०, ११ व १२ डिसेंबरला शेतकरी संघटनेचे १४ वे संयुक्त अधिवेशन\nकर्नाटकात बस कालव्यात कोसळून २५ हून अधिक प्रवाशांचा मृत्यू\nमुरमाडीत साजरा झाला ग्रामपंचायतीचा वाढदिवस , ज्येष्ठ नागरिकांचा केला सत्कार\nबेलोरा शिवारात बिबट्या मृतावस्थेत आढळला\nराज्यातील ७३८ अस्थायी डाॅक्टर स्थायी कधी होणार\nसोयरीक जुळविण्यासोबतच रंगू लागल्या राजकारणाच्या चर्चा \nसुधीर ढवळे, सोमा सेन,रोना विल्सन,सुरेंद्र गडलिंग,महेश राऊत विरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसाची मुदतवाढ\nराज्यातील ९३० ग्रामपंचायतींसाठी अंदाजे ७९ टक्के मतदान\nएसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी भेट, अधिकाऱ्यांना १० टक्के अंतरीम वेतनवाढ, महागाई भत्त्यातही झाली वाढ\nडिझेलही प्रति लिटर आणखी दीड रुपयांनी स्वस्त करण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री\nगोवर आणि रुबेला च्या लसीबाबत गैरसमज, ४१ शाळांचा लस देण्यासाठी नकार\nविकासकामांची वानवा, मोदी सरकारचा जाहिरातबाजीवर ५,२४५ कोटींची अमाप खर्च : आ. जयंतराव पाटील\nगडचिरोली - चंद्रपूर मार्गावर ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक, प्रवासी जखमी\nआईच्या चितेजवळच मुलाने चारचाकी वाहनासह स्वत:ला पेटविले\nटायर फुटल्याने कार डोहात कोसळली : पाच जणांचा मृत्यू तर दोन जण जखमी\nआरोग्य मेळाव्यात पन्नास पेक्षा अधिक रुग्णांवर औषधोपचार, पोलीस प्रशासनाचा उपक्रम\nगडचिरोली जिल्ह्यात २१९ गावात एक गाव - एक गणपती, पोलिस विभागातर्फे चोख बंदोबस्त\nगडचिरोली जिल्ह्यात पाच नवीन पोलिस मदत केंद्राचा प्रस्ताव गृह विभागाकडे प्रलंबित\nसफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांना स्वयंरोजगाराची संधी : दिलीप हाथीबेड\nगडचिरोली पोलीस दलाने २०१८ मध्ये केला तब्बल ५० नक्षल्यांचा खात्मा, २९ जहाल नक्षल्यांना अटक\nवडधा जिल्हा परिषद शाळेतील १९ विद्यार्थ्यांना जेवनातून विषबाधा\nभरधाव कार झाडावर आदळल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू\nगडचिरोली जिल्हा पोलिस भरतीसाठी फक्त जिल्ह्यातीलच उमेदवारांना संधी, पोलिस भरतीच्या नियमांत बदल\nबल्लारपूर पेपरमिल मधील मृतक कामगाराचे शव मागण्या पूर्ण झाल्यानंतरच हलविले\nधावत्या वाहनाने घेतला पेट : चालक भस्मसात\nराज्यातील ३३ प्राथमिक आश्रमशाळांना आठवी ते १० वी तर २६ माध्यमिक शाळांना उच्च माध्यमिक वर्ग सुरू करण्यास मान्यता\nनागपंचमीच्या दिवशीच विठ्ठलपूर येथे सर्पदंशाने युवकाचा मृत्यू\nखरगी या आदिवासी गावाने काढली दारूची प्रेतयात्रा \nउद्योजकांनी सकारात्मक असणे आवश्यक : आ.डाॅ. देवराव होळी\nकालिदास महोत्सवात दुसऱ्या दिवशी रंगली सूर आणि नृत्याची जुगलबंदी\nमहावितरणची नवीन वीजजोडणी, नावांतील बदल ऑनलाईनद्वारेच\nपाऊस कमी होऊनही विकेंद्रीत पाणी साठ्यामुळे कृषी उत्पन्नात वाढ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nचिमूरात अवैध वाहतूक करणाऱ्या साई ट्रॅव्हल्स च्या मालकाची एस टी आगार प्रमुखास चिरडून ठार मारण्याची धमकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=4271&typ=%C3%A0%C2%A4%C2%B8%C3%A0%C2%A4%C2%AE%C3%A0%C2%A4%C2%B8%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%A4+%C3%A0%C2%A4%C5%93%C3%A0%C2%A4%C2%A8%C3%A0%C2%A4%C2%A4%C3%A0%C2%A5%E2%80%A1%C3%A0%C2%A4%C2%B2%C3%A0%C2%A4%C2%BE+%C3%A0%C2%A4%C2%A6%C3%A0%C2%A5%E2%82%AC%C3%A0%C2%A4%C2%AA%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%B5%C3%A0%C2%A4%C2%B2%C3%A0%C2%A5%E2%82%AC+%C3%A0%C2%A4%C2%A4%C3%A0%C2%A4%C2%B8%C3%A0%C2%A5%E2%80%A1%C3%A0%C2%A4%C5%A1+%C3%A0%C2%A4%C2%AD%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C5%A0%C3%A0%C2%A4%C2%AC%C3%A0%C2%A5%E2%82%AC%C3%A0%C2%A4%C5%93%C3%A0%C2%A4%C5%A1%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%AF%C3%A0%C2%A4%C2%BE+%C3%A0%C2%A4%C2%B9%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%A6%C3%A0%C2%A4%C2%BF%C3%A0%C2%A4%E2%80%A2+%C3%A0%C2%A4%C2%B6%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%AD%C3%A0%C2%A5%E2%80%A1%C3%A0%C2%A4%C5%A1%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%E2%80%BA%C3%A0%C2%A4%C2%BE+:+%C3%A0%C2%A4%C2%AA%C3%A0%C2%A5%E2%80%B9%C3%A0%C2%A4%C2%B2%C3%A0%C2%A5%E2%82%AC%C3%A0%C2%A4%C2%B8+%C3%A0%C2%A4%E2%80%A6%C3%A0%C2%A4%C2%A7%C3%A0%C2%A5%E2%82%AC%C3%A0%C2%A4%E2%80%A2%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%B7%C3%A0%C2%A4%E2%80%A2+%C3%A0%C2%A4%E2%80%A2%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%AF%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%B2%C3%A0%C2%A4%C2%AF+%C3%A0%C2%A4%E2%80%94%C3%A0%C2%A4%C2%A1%C3%A0%C2%A4%C5%A1%C3%A0%C2%A4%C2%BF%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A5%E2%80%B9%C3%A0%C2%A4%C2%B2%C3%A0%C2%A5%E2%82%AC+", "date_download": "2019-01-19T06:07:35Z", "digest": "sha1:L4JTQMXAI634R36S72QHHKPQRAQJEBCB", "length": 10830, "nlines": 77, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nVNX मराठी न्यूज चॅनल\nगडचिरोली पोलीस दलाने २०१८ मध्ये केला तब्बल ५० नक्षल�..\nसार्वजनिक सेवेतील वाहनांना आता लोकेशन ट्रॅकींग डिव्हाईस व इर्मजन्सी बटन\nराफेल युद्ध विमान घोटाळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच राज्य सरकार देखील भागिदार\nमेक इन गडचिरोलीचे उद्योग क्रांतीचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार : पद्मश्री मिलिंद कांबळे\nबेरोजगारांना नौकरीचे आमिष दाखवून लुबाडणाऱ्या कृषी सेवकास चिमूर पोलीसांनी ठोकल्या बेड्या\nपुलगाव आयुध निर्माणी परीसरात झालेल्या भिषण दुर्घटनेची सखोल चौकशी करा : खा. रामदास तडस यांची रक्षामंत्रालयाकडे मागणी\nआम आदमी नजरेसमोर ठेवून प्रत्येकानी जिल्ह्याच्या विकासासाठी कटीबध्द होऊ : पालकमंत्री ना. आत्राम\nपंचतारांकित रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये पोलिसांची धाड : दलाल महिलेला अटक , पीडित तरुणीची सुटका\nचंद्रपूर आरटीओ कार्यालयात परवाना विभागातील खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात\n'तिबेट टू मासोद व्‍हाया हिमालय' : ‘चक्रवाक’ पक्षांचा तलावांवर बसेरा\nदुष्काळ सदृष्य सर्व जिल्ह्यात बैठका घेणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nबोगस पटसंख्या दाखविणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यासंदर्भात सरकार गंभीर : ना. तावडे\nदक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात चकमक : तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nअवकाळी पावसाची रिपरिप, गारठा वाढला, रब्बी पिकांची वाताहात\nरसायनमिश्रित विहिरीत पाच जणांचा मृत्यू , दोघे अग्निशमन दलाचे जवान\nमुलांची हत्या करून पित्याने केली आत्महत्या\nअसंतोषाविरोधात सामान्यांचा एल्गार मल्टीस्टारर ‘आसूड’\nमंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारून तरुणाच्या आत्महत्येचा प्रयत्न\nग्रामीण मुलींना मिळणार १२ वी पर्यंत एसटीचा मोफत सवलत पास\nनवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातर्फे विद्यार्थ्यांसाठी सफारी शुल्कात सवलत\nतब्बल ४० सुवर्णपदके पटकाविलेल्या सुवर्णकन्या एंजल देवकुलेचा होणार दिल्लीत सन्मान\nतिहेरी तलाकच्या मुद्द्यावरून विरोधकांचा प्रचंड गदारोळ, राज्यसभेचे कामकाज २ जानेवारीपर्यंत स्थगित\nशेतकऱ्यांना योग्य दाबाने व दिवसाही वीज देणाऱ्या महावितरणच्या योजनांचे १६ ऑक्टोबरला उद्घाटन\nजिल्हा रुग्णालयाने घेतली प्रहार च्या मागणीची दखल : आता दिव्यांग बांधवांना दिव्यांग प्रमाणपत्र काढणे होणार सोयीस्कर\nनक्षल्यांनी गळा चिरून इसमाची केली निर्घृण हत्या : कुरखेडा तालुक्यातील घटना\nजम्मू-काश्मीरच्या नौगाम सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या गणवेशातील दोघांचा खात्मा\nअसगर अलीच्या मुलाने अवनीच्या शिकारीसाठी वापरलेली बंदूक बेकायदा\nकेंद्र व राज्यांचे संबंध अधिक सुदृढ : मुख्यमंत्री\nऐन दिवाळीत बँकांना सलग पाच दिवस सुट्ट्या, नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता\nदेशातील सर्वात अवजड उपग्रह म्हणजेच GSAT-11 चं प्रक्षेपण\nग्यारापत्ती हद्दित पोलिस - नक्षल चकमक, नक्षल साहित्य जप्त\nनागपूर विभागीय मंडळाच्या सहसचिव माधूरी सावरकर यांची लोक बिरीदरी प्रकल्पास भेट\nमहावितरणच्या नव्या योजनांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल : ना. देवेंद्र फडणवीस\nपुन्हा वाढले पेट्रोल, डिझेल चे दर, पेट्रोलच्या किंमतीत प्रति लिटर २१ पैशांनी वाढ\nजीप दरीत कोसळून चार जणांचा मृत्यू\nप्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गडचिरोली वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन\nसातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीची रक्कम भविष्य निर्वाह निधीत जमा होणार\nजिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घेतली अपघातग्रस्ताची भेट\nस्कूल बसच्या धडकेत सुरक्षा रक्षक ठार, राजुरा येथील घटना\nअन्नदात्याचा सखा आणि बैलपोळा\nकोठारी पोलिसांची धडक कारवाई, कारसह पाच लाख ४० हजारांची देशी दारू जप्त\nवडसा - लाखांदूर मार्गावर अपघातात एक ठार, एक गंभीर जखमी\nनक्षल घटना घडल्यानंतर तत्काळ सर्व सीमा सील करणे आवश्यक\nरेंगेवाही उपक्षेत्रातील वनपाल रमेश बलैया ला ४० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक\nवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे रूग्णाचा मृत्यू झाल्यास होणार तत्काळ निलंबन\nविदर्भ माध्यमिक शिक्षक संघ चामोर्शीने दिले उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन\nलैंगिक गैरवर्तणुकीप्रकरणी गुगल ने ४८ कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले\nकोण���ाही वन्यप्राणी हिंसक नसून दोन पायाचा प्राणीच सर्वात धोकादायक : डॉ. प्रकाश आमटे\nअपघातानंतर पोलिस विभागाने तातडीचे पाऊल उचलल्याने टळले कोट्यवधींचे नुकसान\nजाफ्राबाद, टेकडा येथील अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई, सात जणांवर गुन्हे दाखल\nमुरपार येथे वाघाने घेतला बालकाचा बळी, पहाटे साडेपाच वाजताची घटना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ganeshfestival2016-news/netherlands-marathi-mandal-celebrates-ganesh-utsav-2016-1306321/", "date_download": "2019-01-19T06:30:50Z", "digest": "sha1:F5HLBQFSZPZJUCH3E2PVSQESE4YRH4X6", "length": 12491, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Netherlands marathi mandal celebrates ganesh utsav 2016 | नेदरलॅंड्समध्ये थाटामाटात साजरा झाला गणेशोत्सव | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nगणेश उत्सव २०१६ »\nनेदरलॅंड्समध्ये थाटामाटात साजरा झाला गणेशोत्सव\nनेदरलॅंड्समध्ये थाटामाटात साजरा झाला गणेशोत्सव\n'गणेशोत्सव' साजरा करण्याची संधी मिळणे ही एक आनंदाची पर्वणीच\nसौजन्य - डॉ. विश्वास अभ्यंकर\nपरदेशस्थ भारतीयांसाठी आणि विशेषतः मराठी माणसांसाठी ‘गणेशोत्सव’ साजरा करण्याची संधी मिळणे ही एक आनंदाची पर्वणीच असते. नेदरलँड्स मराठी मंडळाने देखील नेदरलँड्समधल्या मराठी तसेच भारतीय, डच व सुरिनामी-भारतीयांसमवेत १० सप्टेंबरला गणेशोत्सव साजरा केला. सर्व प्रथम पारंपरिक ढोल-ताश्यांच्या गजरात दिमाखदार मिरवणुकीतून ‘श्रीं’चे आगमन झाले. नेदरलँड्समध्ये शिक्षण-व्यवसायानिमित्त स्थायिक मुली व स्त्रियांनी सादर केलेले ‘बर्ची नृत्य’ या मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले. त्यानंतर पूजा व आरती झाल्यानंतर, ‘नेट न्यूट्रॅलिटी’ विषयक चर्चासत्र भरविण्यात आले आणि त्याचबरोबर लहान मुले व मोठ्या माणसांसाठी खेळ घेण्यात आले. पुरुषांसाठी मेंदी स्पर्धा व स्त्रियांसाठी ‘ठिपक्यांच्या रांगोळी’ची स्पर्धा घेण्यात आली. उत्सवाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे लहान मुलांसाठी मातीच्या गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. विविध गुणदर्शन व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत जल-पुनर्भरण ��्रकल्पासाठी भरीव कामगिरी केल्याबद्दल विनोद कदम यांना पहिल्या ‘रश्मिन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\nलाडक्या गणपती बाप्पांचे एइनदोवन नेदरलॅंडसमध्येसुद्धा प्रथमच पण थाटामाटात आगमन झाले. या कार्यक्रमाचे आयोजन चर्चच्या सभागृहात करण्यात आले होते. स्वागतासाठी अगदी छोटी मुले, वयोवृद्ध नागरिक आणि डच पाहुणे सर्व उत्साहाने सामील झाले. भरपूर मनोरंजनाचे कार्यक्रम, गाणी व गप्पा यांत सर्व रंगून गेले. रंगबेरंगी नववारीतल्या स्त्रिया व पारंपरिक वेशभूषेतील पुरुषांनी परिसर फुलून गेला होता.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही - रवी शास्त्री\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरण: सेवकाने दिला दगा, तरुणीने केले ब्लॅकमेल, ३ अटकेत\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n...म्हणून मोदी जनतेला छळतात; राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून सांगितले कारण\nतुमच्याकडे दुसरं काम नाही का; हार्दिक पांड्या प्रकरणावरून स्वरा भास्करचे कोर्टाला चिमटे\nये बारामतीमध्ये बघतोच तुला; अजित पवारांचे गिरीश महाजनांना आव्हान\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://old.marathibooks.com/bookserve/index.php?showpage=showpublisher&SearchWord=%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7+%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2019-01-19T06:21:03Z", "digest": "sha1:QAZ5QJ35WUOP5YPU6YGNRF6PZXOLDJ4C", "length": 5992, "nlines": 110, "source_domain": "old.marathibooks.com", "title": "Category Main Page : MarathiBooks", "raw_content": "\nपुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती\n\"ग्रंथाविशेष प्रतिष्ठान\" यांची उपलब्ध पुस्तके.\nलेखक:डॉ. जयश्री खांबेटे , प्रा. पुरुषोत्तम शेठ , शैलजा माने\n२०८ पाने | किंमत:रु.१४०/-\n७२ पाने | किंमत:रु.१५०/-\n२४ पाने | किंमत:रु.३०/-\n१३६ पाने | किंमत:रु.१२०/-\n९६ पाने | किंमत:रु.८०/-\n९६ पाने | किंमत:रु.८०/-\n६४ पाने | किंमत:रु.६०/-\nदे दान त्या क्षणांचे\n७२ पाने | किंमत:रु.६०/-\n४० पाने | किंमत:रु.३०/-\n२३४ पाने | किंमत:रु.२००/-\nशिक्षण महर्षी भाऊराव पाटील\n२६ पाने | रु.२५/-\nलेखक: ना. बा. लेले\n१९२ पाने | रु.१५०/-\nलेखक: प्रा. शशिकांत गोखले\nलेखक: डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी\n४८ पाने | रु.२५/-\nमराठीसृष्टी या पोर्टलचे हे एक खास वैशिष्ट्यपूर्ण दालन. मराठीतील अनेक नामवंत, प्रकाशित तसेच अप्रकाशित व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा आगळावेगळा व्यक्ती-संदर्भ कोश.आपला संदर्भ आजच समाविष्ट करा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/view_thalakBatmya.php?tbid=3610", "date_download": "2019-01-19T06:02:45Z", "digest": "sha1:O2RYJJLFW53PSB43JE5PEY6TPSPYVXU7", "length": 13224, "nlines": 128, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१\nआपली गडचिरोली | राजकिय | प्रशासकिय | शैक्षणिक | माध्यमे | पर्यटन | आरोग्य | संस्था | व्यक्तीविशेष | वाटाडया | दूरध्वनी\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्ड्या��� पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न्युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व�� गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nमध्य रेल्वेत २५७३ 'अप्रेन्टिस'ची भरती\n१) मुंबई क्लस्टर - १७९९ जागा\nकॅरेज व वॅगन (कोचिंग) वाडीबंदर - २५८ जागा\nकल्याण डिझेल शेड - ५३ जागा\nकुर्ला डिझेल शेड - ६० जागा\nसिनिअर डीईई(टीआरएस) कल्याण - १७९ जागा\nसिनिअर डीईई(टीआरएस) कुर्ला- १९२ जागा\nपरेल वर्कशॉप - ४१८ जागा\nमाटुंगा वर्कशॉप - ५७९ जागा\nएस अँड टी वर्कशॉप, भायखळा- ६० जागा\n२) भुसावळ क्लस्टर - ४२१ जागा\nकॅरेज व वॅगन डेपो - १२२ जागा\nइलेक्ट्रिक लोको शेड - ८० जागा\nइलेक्ट्रिक लोकोमोटिव वर्कशॉप - ११८ जागा\nमनमाड वर्कशॉप - ५१ जागा\nटीएमडब्ल्यू नाशिक रोड - ५० जागा\n३) पुणे क्लस्टर - १५२ जागा\nकॅरेज व वॅगन डेपो - ३१ जागा\nडिझेल लोको शेड - १२१ जागा\n४) नागपूर क्लस्टर - १०७ जागा\nइलेक्ट्रिक लोको शेड, अजनी - ४८ जागा\nकॅरेज व वॅगन डेपो - ५९ जागा\n५) सोलापूर क्लस्टर - ९४ जागा\nकॅरेज आणि वॅगन डेपो - ७३ जागा\n३)कुर्डुवाडी वर्कशॉप- २१ जागा\nशैक्षणिक पात्रता - ५० टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय\nवयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी १५ ते २४ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)\nऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २५ जुलै २०१८\nअधिक माहितीसाठी https://goo.gl/hc4QSm ही व ऑनलाईन अर्जासाठी https://goo.gl/P3StEQही वेबसाईट पाहावी.\n(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/tag/firingi/", "date_download": "2019-01-19T06:08:44Z", "digest": "sha1:3GILJ53BPIVG36ZERFAMGCL3MTZL3VV2", "length": 7065, "nlines": 179, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "firingi | Maharashtra City News", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जा��ारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nFirangi Movie Review : ​बोअर करतो ‘फिरंगी’,कपिल शर्माचा ‘अ‍ॅव्हरेज ड्रामा’\nप्रेक्षकांना हसून हसून लोटपोट करणारा कॉमेडियन कपिल शर्मा याचा दुसरा बॉलिवूड सिनेमा आज शुक्रवारी रिलीज झाला. ‘फिरंगी’ हे या चित्रपटाचे…\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/3-policemen-injured-in-mob-attack-at-satara/", "date_download": "2019-01-19T07:01:48Z", "digest": "sha1:3CPEQTBIIZ6LP3OZRO3NSH7AFOB5CZGX", "length": 17553, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "साताऱ्यात संतप्त जमावानं पोलीस व्हॅन फोडली, तीन पोलीस जखमी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nत्रास देणाऱ्या विद्यार्थ्याला तिघांनी चोपले, मारहाणीचा व्हीडिओ वडिलांना पाठवला\nपंजे तोडले, दात उपटले; पुण्याजवळ बिबट्याची क्रूर शिकार\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणा��� लवकरच पहिले फोन आंदोलन\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\nभाजप खासदार आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nहे आहे महिलांना वियाग्रा घेण्यास परवागी देणारे पहिले अरब राष्ट्र\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nहिंदुस्थानने रचला ऑस्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nसाताऱ्यात संतप्त जमावानं पोलीस व्हॅन फोडली, तीन पोलीस जखमी\nमराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेला मोर्चा संपल्यानंतर बुधवारी दुपारी जमावाने आक्रमक पवित्रा घेत पोलिसांच्या गाडीवर तुफान दगडफेक केली. जमावाला आवर घालण्यासाठी पोलिसांना अखेर हवेत गोळीबार करावा लागला आहे. आंदोलकांच्या दगडफेकीत तीन पोलीस जखमी झाले आहेत.\nसाताऱ्यात मराठा आराक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेला मोर्चा संपल्यानंतर दुपारी आंदोलक आपापल्या घरी गेले. मात्र, त्यानंतर अचानक पुणे – बेंगलुरु महामार्गावरील वाहनांवर दगडफेक सुरू झाली. संतप्त जमावाने पोलीस व्हॅनलाही लक्ष्य केले. दगडफेकीत पोलीस व्हॅनचे आणि एका कंटेनरचे मोठे नुकसान झाले असून यामध्ये तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nजमाव आणखीनच हिंसक बनत चालल्याने पोलिसांना अखेर हवेत गोळीबार करावा लागला आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी विखुरल्या जमावातील काहींना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. आंदोलक हिंसक बनत चालल्याचे निदर्शनास येताच पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडाव्या लागल्या.\nदरम्यान, दगडफेकीमुळे महामार्गावर अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती.त्यामुळे कोल्हापूर आणि पुण्याच्या बाजूकडील वाहतुक काही काळासाठी थांबविण्यात आली होती.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलसूनेसोबत अनैतिक संबंधात अडथळा, बापाने काढला पोराचा काटा\nपुढीलनैसर्गिक आपत्तींमध्येही सुरक्षित राहणार ‘हे’ शहर\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nपंजे तोडले, दात उपटले; पुण्याजवळ बिबट्याची क्रूर शिकार\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nसरकार नेभळट, बुळचट म्हणून जवान ‘शहीद’ होताहेत\nहे आहे महिलांना वियाग्रा घेण्यास परवागी देणारे पहिले अरब राष्ट्र\nत्रास देणाऱ्या विद्यार्थ्याला तिघांनी चोपले, मारहाणीचा व्हीडिओ वडिलांना पाठवला\nपंजे तोडले, दात उपटले; पुण्याजवळ बिबट्याची क्रूर शिकार\nPhoto : ‘छावा कप’ च्या अंतिम सामन्यांची क्षणचित्रं\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nएसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nममतांच्या महारॅलीत आज विरोधकांचे शक्���िप्रदर्शन\nआता सैन्य पोलिसात महिलांची 20 टक्के भरती\nलोकसभा निवडणुकीचे बिगुल मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाजणार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=2571", "date_download": "2019-01-19T06:38:39Z", "digest": "sha1:CMSARVMYTO4ZJ43QIIIY5NITDLQYIFZA", "length": 14934, "nlines": 82, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nपोंभुर्णा- जुनोना मार्गावर भीषण अपघात : टाटा एसच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर १२ प्रवासी जखमी\nतालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : तालुक्यात येत असलेल्या पोंभुर्णा मार्गावरील जुनोना आसेगाव गावाजवळ प्रवासी ने भरलेली टाटा एस वाहन पलटल्याने एका प्रवाशाचा टाटा एस खाली दबून जागीच मृत्यू झाला तर १४ प्रवाशी जखमी आहेत.केशव कवडूजी मोहुर्ले रा. सावली असे मृताचे नाव असून जखमींना सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे .हा अपघात १ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडला.\nमृतकाचे शव बल्लारपूर ग्रामीण रुग्णालय येथे शव विच्छेदनाकरिता आणले. जखमीमध्ये विजय सोनुले (४५), मोरेश्वर कावळे (३२), उषा कावळे (२७), रेखा शेंडे (४२), पतृ शेंडे (५०), दामोदर सोनुले (४५), सुखदेव वाढई (५०), अनिता वाढई (४२), आशा सोनुले (४०) ,संतोष गुरुनुले (३२) , छायाबाई वाढई (४२), कुसुम मुमम्डीवार या सर्व जखमींचा उपचार चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात चालू आहे. दोन प्रवाशांना कोणतेही इजा झाली नाही. टाटा एस चा ड्रायवर अपघात झाल्यापासून फरार आहे.\nहे सर्व प्रवासी सोयाबीन काढण्याचा सीजन असल्याने चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातून हजारो च्या संख्येने वर्धा, चांदुर रेल्वे बडनेरा या गावाकडे सोयाबीन काढण्याकरिता जात होतो. सर्व प्रवासी राहणार सावली गावातून टाटा एस गाडीत बसून रेल्वे स्टेशन बल्लारपूर ला येत होते. जुनोना आसेगाव गावाजवळ टाटा एस गाडी पलटी झाली. त्या एकूण १६ प्रवासी बसलेले होते.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nगडचिरोली पोलीस दलाने २०१८ मध्ये केला तब्बल ५० नक्षल�..\nअभियांत्रिकीचा पेपर देण्याकरिता पोहोचला दुसराच विद्यार्थी\nअंत्यविधीसाठी नेत असलेली मुलगी निघाली जिवंत\nआरमोरी नगर परिषद निवडणूक, छाणणीअंती नगराध्यक्षपदासाठी ८ तर ��गरसेवकपदासाठी १०४ अर्ज वैध\nमहावितरणच्या निष्काळजीपणामुळे महिलेने गमावला जीव, विद्युत तारा कोसळल्या अंगावर\nरेतीचा ट्रक पकडल्यानंतर कारवाई न करण्यासाठी लाच घेणारा देऊळगाव येथील तलाठी एसीबीच्या जाळ्यात\nचोप येथील शेतकऱ्याने बनविला ट्रॅक्टरच्या साहाय्याने चालणारा बहुपयोगी 'पल्टी डोजर'\nराज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आता सुरू करणार मालवाहतूक सेवा\nविदर्भाच्या विकासासाठी ९५८ कोटी रुपयांचा विशेष कार्यक्रम : अनूप कुमार\nकोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा : - अजयभाऊ कंकडालवार जिल्हा परिषद उपाध्यक्ष गडचिरोली\nकालिदास समारोहाचा समारोप , संगीता शंकर यांच्या 'गाणा-या व्हायोलिन'ने आणि परविन सुलताना यांच्या बहारदार गायनाने रसिक तृप्त\nआंतरीक रक्षण करीत असतांनाच अवयव दान करुन जवानानी सामाजिक दायीत्वाची भावना जपली : पोलिस महानिरिक्षक राज कुमार\nसंशोधन हे नाविण्याचे आणि शोधाचे शास्त्र आहे : व्यास\nस्कूल बसच्या धडकेत सुरक्षा रक्षक ठार, राजुरा येथील घटना\nवैधता प्रमाणपत्राच्या मागणीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी माना समाजबांधवांचे इंदिरा गांधी चौकात 'चक्काजाम आंदोलन'\nआरमोरी नगर परिषद निवडणूक २०१८-१९ : प्रभावी अंमलबजावणीसाठी पेड न्यूज समिती\nनागरी सुरक्षा क्षेत्रातील शांघायमधील उपाययोजना मुंबईसाठीही महत्वपूर्ण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\n‘ठाकरे’ च्या ३ मिनिटांच्या ट्रेलरने उपस्थितांना केले रोमांचित\nमराठा आरक्षणप्रकरणी याचिकेच्या सुनावणीदरम्यान २३ जानेवारीपर्यंत मेगा भरती करणार नाही\nहिवाळी अधिवेशन केवळ नऊच दिवस घेण्याचा निर्णय, अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची विरोधकांची मागणी\nहाॅटेल मधुन ५० तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग लंपास\nशिक्षक दिनी आयोजित शिक्षकांचे आंदोलन मागे, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी यशस्वी चर्चा\nताडोब्याच्या कोअर व बफरच्या सीमेवर अर्जुनी-कोकेवाडा गावालगत बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार\n'वन बूथ-२५ युथ' हे भाजपचे धोरण, आगामी निवडणुकीची चिंता नाही : खा. रावसाहेब दानवे\nभारतीय टेलिव्हिजन प्रथमच दाखवणार भारतीय लष्कराच्या रेजिमेंट सेंटर्समधील दृश्ये आणि सैनिकांशी व्यक्तिगत स्तरावर साधलेला संवाद\nबिबट्याच्या हल्ल्यातून बालिका बचावली , चिचगाव (डोर्ली) येथील घटना\nसाईंचे दर्शन घेऊन मुंबईकडे जाणाऱ्या लक्झरी बसला मोठा अपघात ४ ठार , ४० जखमी\nपुस्तोडे ट्रॅक्टर्सच्या डाईट्स फार ट्रॅक्टरला गडचिरोलीतील कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांची पसंती\nदुचाकी पुलाच्या कठड्यावर आदळून एक ठार , एक गंभीर\nवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे रूग्णाचा मृत्यू झाल्यास होणार तत्काळ निलंबन\nमाहिती अधिकारात मागविलेल्या माहितीऐवजी अर्जदाराला मिळाले वापरलेले कंडोम\nपालकमंत्री ना.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी वाहिली भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयींना श्रद्धांजली\nजिल्हा रुग्णालयाने घेतली प्रहार च्या मागणीची दखल : आता दिव्यांग बांधवांना दिव्यांग प्रमाणपत्र काढणे होणार सोयीस्कर\nएटापल्ली अपघातातील मृतकांच्या नातेवाईकांना अधिकाधिक मदत मिळवून देणार : पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम\nदीना धरणाचे पाणी सोडल्याने रोवणीला आला वेग : चामोर्शी तालुक्यातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण\nउधारीवर साहित्य घेऊन व्यापाऱ्याची २ कोटी ४६ लाखांनी केली फसवणूक\nअवनीच्या बछड्यांचा आठवडाभरानंतरही शोध नाही\nझोपलेल्या कुंभकर्णाला उठवायला मी अयोध्येत आलो : उद्धव ठाकरे\nजम्मू काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nआदिवासी विद्यार्थी संघही उतरणार गडचिरोली - चिमूर लोकसभेच्या रिंगणात \nअयोध्या वादावर २९ जानेवारी ला सुप्रीम कोर्टात सुनावणी\nगडचिरोली जि.प. च्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील उपविभागीय अभियंता ६ हजारांची लाच स्वीकारतांना सापडला\nआगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही : शरद पवार\nस्टॅंडप इंडिया क्लिनिक व उद्योजकता जागृती अभियान कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहा : आमदार डॉ. देवराव होळी\nआलापल्ली येथील पावसामुळे बाधित नागरिकांना जिल्हा परिषद उपाध्यक्ष कंकडालवार यांनी केली आर्थिक मदत\nपेट्रोल २९ पैसे तर डिझे ३२ पैशांनी स्वस्त\nचंद्रपुरात दुहेरी हत्याकांड, लग्नास नकार दिल्यामुळे प्रियकराने प्रेयसीच्या आईसह नातीचा केला खून\n‘काही लोक पत्नीपेक्षा फाईलवर प्रेम करतात' : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा अधिकाऱ्यांवर निशाणा\nआर्थिक डबघाईस आलेल्या नागपूर, वर्धा आणि बुलडाणा जिल्हा सहकारी बँका शासन ताब्यात घेणार\nभाजपाची शिवसेनेला ३१ जानेवारीपर्यंत डेडलाइन\n८० टक्के व्यसनी क्लिनिकल समुपदेशनाने बरे होऊ शकतात : ���ॉ. सुधीर भावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/akolas-sakshi-gaydhane-got-medal-117460", "date_download": "2019-01-19T07:13:55Z", "digest": "sha1:GKMT326UJKCH3HDMZLG6ZDR474ZEGWKI", "length": 14994, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Akolas Sakshi gaydhane got medal अकाेल्याच्या साक्षी गायधनेने रौप्य पदकावर कोरले नाव | eSakal", "raw_content": "\nअकाेल्याच्या साक्षी गायधनेने रौप्य पदकावर कोरले नाव\nशुक्रवार, 18 मे 2018\nयूथ एशियन चॅम्पियनशिपसाठी महाराष्ट्रातून एकादा खेळाडू जाण्याची ही पहिलीच वेळ हाेती. त्यामुळे साक्षीची जबाबदारीही वाढलेली हाेती. पण आतापर्यंतच्या प्रवासात ढाल म्हणून उभी असलेली आई अन् प्रशिक्षक सतीशचंद्र भट्ट यांच्या मार्गदर्शनामुळे संपूर्ण लक्ष खेळाकडे असल्याचं साक्षीने 'सकाळ'शी बाेलताना सांगितले.\nअकाेला : बँकाॅक (थायलँड) येथे झालेल्या 'एशियन युथ बॉक्सिंग चॅम्पियनशिप'मध्ये अकाेल्याच्या साक्षी गायधनेने रौप्य पदकावर आपले नाव काेरले. महाराष्ट्राच्या क्रीडा विश्वाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या खेळाडूने एशियन युथ चॅम्पियनशिपमध्ये पदक पटकाविल्याची ही पहिलीच वेळ आहे. एशियन चॅम्पियनशिपनंतर साक्षी पहिल्यांदाच अकाेल्यात आली. यानिमित्ताने शुक्रवारी (ता.१८) साक्षीने ‘सकाळ’ ला विशेष मुलाखत देत, पुढचे ध्येय वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळविण्याचे असल्याचे सांगितले.\nहरियाणातील राेहतक येथे २०१७ मध्ये झालेल्या राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये ७५-८१ किलाे वजन गटात साक्षीने सुवर्ण पदकावर नाव काेरले अन् बँकाॅक येथे हाेणाऱ्या युथ एशियन चॅम्पियनशिपमध्ये जागा पक्की झाली. तत्पूर्वी साक्षीची निवड इंडिया कॅम्पसाठी झाली. आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण अन् त्यानंतर मुक्क्यांचा दम दाखवण्यासाठी साक्षीने थेट बँकाॅक (थायलँड) गाठले.\nयूथ एशियन चॅम्पियनशिपसाठी महाराष्ट्रातून एकादा खेळाडू जाण्याची ही पहिलीच वेळ हाेती. त्यामुळे साक्षीची जबाबदारीही वाढलेली हाेती. पण आतापर्यंतच्या प्रवासात ढाल म्हणून उभी असलेली आई अन् प्रशिक्षक सतीशचंद्र भट्ट यांच्या मार्गदर्शनामुळे संपूर्ण लक्ष खेळाकडे असल्याचं साक्षीने 'सकाळ'शी बाेलताना सांगितले.\nस्पर्धेतील पहिला राऊंड हा चीन साेबत झाला. या राऊंडमध्ये साक्षीनं अगदी सहज विजय मिळवला, पण उपांत्यपूर्व फेरीत कजाकिस्तानं चांगलीच टक्कर दिली. या फेरीत ४-१ च्या फरकानं अंतिम सामन्यात प्रवेश केला. मात्र, त्याचवेळी हाताला दुखापत झाल्याने अंतिम फेरीमध्ये संघर्ष करावा लागला. असे असले, तरी रिंगणाबाहेरून येणाऱ्या ‘साक्षी- साक्षी’ या आवाजामुळे आत्मविश्वास वाढला. मात्र, सुवर्णपदकाचे स्वप्न पूर्ण हाेऊ न शकल्याची साक्षीने खंत व्यक्त केली.\nजिंकण्याची जिद्द अजूनही कायम ठेवत, साक्षीनं पुढचं ध्येय हंगेरीत हाेणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक असल्याचे साक्षीने यावेळी सांगितले.\n२०१४ पासून बॉक्सिंग खेळायला सुरवात केली. आतापर्यंत साक्षी राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळली. यामध्ये १० सुवर्ण, १ रौप्य आणि २ कास्य पदकांची कमाई केली. साक्षीनं २०१७ मध्ये राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेत सलग पाच सुवर्ण पदक पटकावले, हे विशेष.\nकरणी सेना, लक्षात ठेवा मी पण राजपूत: कंगना\nमुंबई : पद्मावत नंतर आता कंगना राणावतची प्रमुख भूमिका असलेल्या 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झाँसी' या चित्रपटाला महाराष्ट्र करणी सेनेने विरोध केल्याने...\nपुन्हा एकवार... चांदनी बार\nसरसकट बंदीपासून कडक निर्बंधांपर्यंत अनेक अडचणी पार करत सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढणाऱ्या महाराष्ट्रातील डान्सबारच्या मालकांना अखेर तेथे \"न्याय'...\nतीन वर्षांत निरक्षर जाणार थेट दहावीत\nयवतमाळ : तुम्ही 17 वर्षांचे असाल आणि दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण तुम्हाला पूर्ण करता आले नसेल तर तीन वर्षांत दहावीची परीक्षा देण्याची सुवर्णसंधी...\nनागपूरला प्रथमच प्रवासी भारतीय सन्मान\nनागपूर : शांघाय येथील इंडियन असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि चीनमधील डोहलर ग्रुपचे वरिष्ठ उपाध्यक्ष (विक्री) अमित वाईकर यांना यंदाचा प्रवासी भारतीय...\n...तर महाराष्ट्रात एकही जागा मागणार नाही; ओवैसींची काँग्रेसला ऑफर(व्हिडिओ)\nमुंबई- आज एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी काँग्रेसला एक थेट ऑफरच दिली. जर काँग्रेसने भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर...\nमुख्यमंत्री महोदय, 'त्या' सोळा भ्रष्ट मंत्र्यांना घरी बसवा- मुंडे\nचाळीसगांव- मुख्यमंत्री महोदय, सबंध महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतोय की, खरंच पारदर्शी असाल तर सोळा भ्रष्ट मंत्र्यांना घरी बसवा,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्���ा स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/these-are-some-of-the-signs-to-show-a-person-would-die-early-117022500017_1.html", "date_download": "2019-01-19T06:02:32Z", "digest": "sha1:5XNIKMNCZCYOTIHAZXNZB7B6E4Y3VT2Q", "length": 17243, "nlines": 165, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जाणून घ्या लवकर मृत्यू होण्याचे काही संकेत! | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 19 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजाणून घ्या लवकर मृत्यू होण्याचे काही संकेत\nपुराणानुसार वेद आणि शास्त्र सर्व मनुष्यांसाठी माहितीचा स्रोत आहे. मग तो कर्म, धर्म किंवा इतर कुठला शस्त्र असो, आमच्या आजू बाजूस उपलब्ध सर्व गोष्टींची माहिती या वेदांमध्ये उपलब्ध आहे.\nया पुराणांनुसार काही असे लक्षण आहे जे एखाद्या व्यक्तीचे लवकर मृत्यू होण्याचे संकेत देतात. आम्ही तुम्हाला या लक्षणांबद्दल सांगत आहे.\nयानुसार ज्या व्यक्तीला ध्रुव तारा दिसत नाही, त्याचा मृत्यू त्याच वर्षी कधीही होऊ शकतो.\nजर कोणी व्यक्ती सूर्याचे खराब चित्र बघतो तर त्याचा मृत्यू लवकरच होतो, कारण वेदानुसार 11 महिन्यांच्या आत त्या व्यक्तीचा मृत्यू होतो.\nअसे म्हटले जाते की जर वाळूवर व्यक्तीच्या पूर्ण पायांचे ठसे दिसत नाही तर वेदानुसार अशी शक्यता वर्तवण्यात येते की त्या व्यक्तीचा मृत्यू 7 महिन्याच्या आत होतो.\nअसे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर कावळा किंवा गिद्ध येऊन बसतो तर निश्चितच हा दुःखाचा संकेत आहे. असे मानले जाते की 6 महिन्याच्या आत त्या व्यक्तीचा मृत्यू होऊन जातो.\nपुराणांनुसार, जर एखादा व्यक्ती आपली विकृत छवि बघतो किंवा स्वत:ला धुळीत माखलेला बघतो तर या गोष्टीची शक्यता असते की त्याचे जीवनकाल आता फक्त 4-5 महिन्यांसाठीच आहे.\nजर एखाद्या व्यक्तीला बीना पावसाचे वीज कडकडताना दिसत असेल तर या गोष्टीचे संकेत आहे त्या व्यक्तीजवळ आता फक्त 2-3 महिन्याचा वेळ उरला आहे.\nजर कोणाचे पाय अंघोळ केल्यानंतर लगेचच वाळून जात असतील तर या गोष्टीची शक्यता आहे की पुढील 10 दिवसांमध्ये त्याचा मृत्यू अटळ आहे.\nजेव्हा एखादा दिवा विझतो आणि कुणा व्यक्तीला जळण्याचा गंध बर्‍याच वेळेपर्यंत येत असेल तर समजावे त्याचे जीवनकाल फारच लहान आहे.\nचंद्र ग्रहण 2018: 104 वर्षांनंतर दिसेल दुर्लभ नजारा, या राशींवर पडेल प्रभाव\nजास्त मिठाचे सेवन केल्यानं होऊ शकतो मृत्यू, जाणून घ्या कसे...\nपूजेच्या सुपारीचे 10 असे उपाय, जे बदलून देतील तुमचे दिवस, नक्की वाचा ...\nअंघोळ करताना पाण्यात या वस्तूंचा वापर केल्याने धनलाभ होतो\nयावर अधिक वाचा :\nआर्थिक स्थितीत सुधारणा होईल. प्रशासकीय कामे पूर्ण होतील. नवीन कार्याचे स्वरूप बनविण्यासाठी वेळ उत्तम. वेळेचे सदुपयोग केल्याने यश मिळेल....Read More\n\"कौटुंबिक विषयांमध्ये काळजी घ्या. नोकरदार व्यक्तींनी कार्यात सावधगिरी बाळगावी. वादादाची स्थिती टाळा. खर्च होईल. आपल्या नवीन व विविध विचारांनी आपण...Read More\n\" आपल्या कौटुंबिक तणावांचा समस्यांचा प्रभाव आपल्या कार्यावर होऊ देऊ नका. महत्वाकांक्षा वाढतील. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात अपेक्षेनुसार घडेल. घर...Read More\nयथायोग्य विचार करून कामे करा. कौटुंबिक विषयांसाठी वेळ उत्तम राहील. अधिकार क्षेत्रात स्थिती अनुकूल राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती आशाजनक राहील. ...Read More\n\" बेपर्वाई आपणासमोर अनपेक्षित प्रश्न उभे करेल. आरोग्याची काळजी बाळगणे आवश्यक राहील. व्यापार-व्यवसायात परिस्थिती मध्यम राहील. कोणत्याही प्रकारची जोखीम...Read More\n\"दिवस चांगला आहे. आपल्या छान वागण्याने इतरांना हवेहवेसे वाटू शकता. दिवसाच्या सुरुवातीला काही मोठे कार्य करायची वेळ येऊ शकते...Read More\n\"मित्रांबरोबर सामुदायिक उपक्रम किंवा पिकनिकच्या रूपात दिवसाचा आनंद घेऊ शकता. आपण इतरांना प्रभावित करण्यासाठी स्वतःचे सादरीकरण योग्य पद्धतीने करा. इतर...Read More\n\"मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल वार्ता मिळतील. नोकरीपेशा व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे. मान-सन्मान वाढेल. आनंदाची बातमी मिळेल. आपल्या दिनचर्येचा सुरुवात...Read More\n\"आज पैसे आणि बळाची विशेष भूमिका राहील. नंतर केव्हातरी एखाद्या सामाजिक समारंभात आपल्या विचारांचा परिणाम होईल. जेव्हा इतर...Read More\n\"महत्वाच्या बातम्या मिळाल्याने आपण एक सुखद परिस्थितीत आपणास बघाल. नोकरीपेशा व्यक्तींना अनुकूल परिस्थितीत असल्याचे जाणवेल. काह��� महत्वपूर्ण प्रश्नांची सोडवणूक होण्याची...Read More\n\"जवळच्या नात्याचा आनंद घेण्यावर आपले चित्त एकाग्र करा. स्वार्थी बनू नका. प्रेम-प्रसंगात यश मिळेल. नोकरीपेशा व्यक्तींसाठी कामात स्थिती सुखदायक राहील....Read More\n\"आर्थिक व व्यापारिक मुद्द्यांबद्दल आपले गंभीर विचार श्रेयस्कर ठरतील. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर एकांतात वेळ घालवण्याची आपली इच्छा पूर्ण होण्याची शक्यता...Read More\nवेग वेगळ्या प्रसंगासाठी होतो चौरंगाचा वापर\nचौरंग म्हटल्यावर डोळय़ासमोर येते ते चार पायांचे चौकोनी आकाराचे ठेंगणे आसन. या चौरंगालाच ...\nदेवघरातले धार्मिक महत्वाचे नियम जाणून घ्या..\nदेवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे असू नये. स्त्रियांनी केव्हाही तुळस ...\nSwapna Jyotish- चार प्रकारचे असतात स्वप्न\nसामान्य प्रकारे सर्वांनाच स्वप्न येतात. मग ते लहान मुलं असो किंवा वृद्ध. स्वप्न येणे एक ...\nKumbh 2019: काय असतो कल्पावास आणि किती अवघड असतो, जाणून ...\nप्रयागराजमध्ये गंगा-यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगम स्थळावर कल्पवासची परंपरा ...\nपृथ्वीवर राहणार प्रत्येक प्राण्याला, जीवाला गरज आहे ती, फक्त आणि फक्त प्रेमाची, प्रेमाने ...\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/view_thalakBatmya.php?tbid=3611", "date_download": "2019-01-19T06:51:30Z", "digest": "sha1:YQX6QE5C2NWUX626LZJ75L3WPLPCWSSK", "length": 14822, "nlines": 104, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१���-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१\nआपली गडचिरोली | राजकिय | प्रशासकिय | शैक्षणिक | माध्यमे | पर्यटन | आरोग्य | संस्था | व्यक्तीविशेष | वाटाडया | दूरध्वनी\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्ड्यात पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापरान��� समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न्युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nगडचिरोली शहरातील घरांत घुसले पावसाचे पाणी; भामरागडपलिकडील शंभर गावांचा संपर्क तुटला\nगडचिरोली,ता.१६: रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आज गडचिरोली शहर जलमय झाले. शहरातील चामोर्शी मार्गावरील दोन्ही बाजूंच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. तिकडे भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीवरुन ३ फूट पाणी वाहू लागल्याने तालुक्यातील शंभर गावांचा संपर्क तुटला आहे.\nआठवडाभरापासून जिल्ह्यात पाऊस पडत आहे. मात्र, काल रात्रीपासून आज सकाळपर्यंत विक्रमी पाऊस पडला. गडचिरोली शहरात जिल्ह्यात सर्वाधिक २३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. चामोर्शी मार्गावरील केमिस्ट भवनापासून ते राधे बिल्डिंगपर्यंतच्या रस्त्यावर तीन फूट पाणी होते. हे पाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या खोलगट भागातील घरांमध्ये शिरले. अनेकांची चारचाकी वाहने अंगणात व बाहेर उभी होती. पावसाचे पाणी शिरल्या���े वाहने बंद पडल्याचे नागरिकांनी सांगितले. तब्बल नऊ वाजतापर्यंत पाणी असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे शक्य झाले नाही. संततधार पावसामुळे काही शाळांना आज सुटी देण्यात आली.\nतिकडे भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीवरुन आज सकाळी साडेनऊ वाजतापर्यंत ३ फूट पाणी वाहत असल्याने त्या भागातील शंभर गावांचा संपर्क तुटला होता. परंतु दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास पाणी ओसरले. कुमरगुडा नाल्यावरुनही पाणी वाहत असल्याने नागरिकांची गैरसोय झाली. चामोर्शी तालुक्यातील दिना नदी, कुरखेड्यातील सती नदी, गडचिरोलीनजीकची कठाणी नदी, पोटफोडी नदी व आरमोरीनजीकची गाढवी नदी व अन्य नाले दुथडी भरुन वाहत आहेत. यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.\nगेल्या चोवीस तासांत गडचिरोली तालुक्यात सर्वाधिक १८४.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल भामरागड तालुक्यात १०४ मिलिमीटर पाऊस पडला. जिल्ह्यात गडचिरोली शहरात सर्वाधिक २३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बामणी येथे २०५, तर पोर्ला येथे १८५ मिलिमीटर पाऊस पडला.\n(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/burglary/", "date_download": "2019-01-19T07:10:33Z", "digest": "sha1:K75SH3EXWSX6NKQP5NA5Z4CU2HK6T57O", "length": 16865, "nlines": 255, "source_domain": "www.saamana.com", "title": "दरोडेखोरांना आठ तासात पकडले | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nत्रास देणाऱ्या विद्यार्थ्याला तिघांनी चोपले, मारहाणीचा व्हीडिओ वडिलांना पाठवला\nपंजे तोडले, दात उपटले; पुण्याजवळ बिबट्याची क्रूर शिकार\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\nभाजप खासदार आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nहे आहे महिलांना वियाग्रा घेण्यास परवागी देणारे पहिले अरब राष्ट्र\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉ��िंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nहिंदुस्थानने रचला ऑस्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nदरोडेखोरांना आठ तासात पकडले\nठाणे: ठाणे पूर्वेकडील कोपरी परिसरात ४ जानेवारीला ओला कॅब चालकाला लुटल्याची घटना घडल्यानंतर अवघ्या ८ तासांत दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात पोलीसांना यश आले आहे. या दरोडेखोरांकडून १५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.\nजोगेश्वरी येथे राहणाऱ्या राधेकृष्ण यादव या ४४ वर्षीय ओला कॅब वाहनाच्या चालकाने बुधवारी सकाळी साडे आठच्या सुमारास ठाणे पूर्वेला कोपरी परिसरात गाडी उभी केली होती. यावेळी गाडीबाहेर प्रवाशाची वाट पाहत असताना पाच अनोळखी इसमांनी त्यांना मारहाण करून धमकावत यादव यांच्याकडील पाकीट, तीन मोबाईल तसेच गाडीतील श्रीकृष्णाची काढून पोबारा केला. कोपरी पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद होताच पोलीस आयुक्त परमबीर सिंह, सह पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शन��खाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने हाती घेतलेल्या शोधकार्यात व्हॅली रॉड्रीक्स, अजय डिसोजा, चंद्रकांत शिंदे, अमन ढेंडवाळ, मनोज गोहील या पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरून नेलेले पाकीट, ३ मोबाईल आणि श्रीकृष्णची मुर्ती असा ऐवज हस्तगत करण्यात आला.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलकपिल शर्माने श्रद्धा व आदित्यला पाच तास ताटकळत ठेवले\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nपंजे तोडले, दात उपटले; पुण्याजवळ बिबट्याची क्रूर शिकार\nसरकार नेभळट, बुळचट म्हणून जवान ‘शहीद’ होताहेत\nमुंबईकरांची वर्षाला 175 मेगावॅटने विजेची भूक वाढणार\nहे आहे महिलांना वियाग्रा घेण्यास परवागी देणारे पहिले अरब राष्ट्र\nत्रास देणाऱ्या विद्यार्थ्याला तिघांनी चोपले, मारहाणीचा व्हीडिओ वडिलांना पाठवला\nपंजे तोडले, दात उपटले; पुण्याजवळ बिबट्याची क्रूर शिकार\nPhoto : ‘छावा कप’ च्या अंतिम सामन्यांची क्षणचित्रं\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nएसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nममतांच्या महारॅलीत आज विरोधकांचे शक्तिप्रदर्शन\nआता सैन्य पोलिसात महिलांची 20 टक्के भरती\nलोकसभा निवडणुकीचे बिगुल मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाजणार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/dadasaheb-yendhe-article-on-plastic-banned/", "date_download": "2019-01-19T07:08:44Z", "digest": "sha1:CVC5UEJLBYOOQJZVAQ6M66RSMQQCQ7CI", "length": 26116, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "लेख – प्लॅस्टिकबंदीः व्यापक जनजागृतीची गरज | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nत्रास देणाऱ्या विद्यार्थ्याला तिघांनी चोपले, मारहाणीचा व्हीडिओ वडिलांना पाठवला\nपंजे त���डले, दात उपटले; पुण्याजवळ बिबट्याची क्रूर शिकार\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\nभाजप खासदार आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nहे आहे महिलांना वियाग्रा घेण्यास परवागी देणारे पहिले अरब राष्ट्र\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nहिंदुस्थानने रचला ऑस्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nलेख – प्लॅस्टिकबंदीः व्यापक जनजागृतीची गरज\nप्लॅस्टिकच्या कचऱ्याचे दुष्परिणाम आणि त्याचा आपल्याच आयुष्यावर होणारा परिणाम याविषयी नागरि���ांना संवेदनशील बनवण्यासाठी आणि प्लॅस्टिकच्या उत्पादनांना विविध चांगले पर्याय उपलब्ध करण्यासाठी जोमाने प्रयत्न होण्याचीही नितांत गरज आहे. प्लॅस्टिकबंदीचा निर्णय अमलात आणताना लोकप्रबोधन करून पर्यावरणपूरक व मुबलक पिशव्या बाजारात उपलब्ध करणेही आवश्यक आहे.\nमुंबईमध्ये प्लॅस्टिकबंदीसाठी मोठय़ा प्रमाणात जनजागृती होण्याची गरज आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी असतानाही जनता याच पिशव्यांचा आग्रह धरत असते. तेल, दूध सुटे घेताना उपलब्ध होणाऱ्या पिशव्याही पातळ असतात. या पातळ पिशव्या रिसायकल होत नसल्यामुळे त्या गोळा केल्या जात नाहीत. त्यामुळे असा कचरा साठत जातो. मुंबईतील काही पर्यावरणप्रेमी, प्लॅस्टिकच्या पिशव्यांमुळे होणारी हानी जाणून जागरूक झालेले नागरिक प्लॅस्टिकबंदीसाठी प्रयत्न करत आहेत, मात्र हे प्रमाण कमी आहे. खरेतर प्लॅस्टिकचा कचरा कमी होण्यासाठी भाजीवाल्यांनी कागदी पिशव्यांमध्ये भाज्या द्यावयास हव्या. मोठय़ा मॉल्समध्ये ज्या पद्धतीने पैसे देऊन पिशव्या विकत घ्यायला लागतात तशी भाजी मार्केटमध्ये पैसे देऊन पिशव्या विकत घेण्याची सवय लोकांना लागणे गरजेचे आहे.\nप्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये अधिक काळ खाद्यपदार्थ ठेवणे हे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असते. प्लॅस्टिक हे द्रवरूपातील खाद्यपदार्थांसाठी हानीकारक असते. प्लॅस्टिक कंटेनर किंवा पिशवी याच्या आतील स्तराचा थेट द्रव खाद्यपदार्थांशी संबंध येतो. कालांतराने रासायनिक प्रक्रिया होऊन प्लॅस्टिकच्या त्या आतील स्तरातील रसायने विरघळून द्रव खाद्यपदार्थात थेट मिसळतात. प्लॅस्टिक कंटेनरमधील घन स्वरूपातील खाद्यपदार्थ आपण एकवेळ पाण्याने धुऊन घेऊ शकतो, मात्र द्रव खाद्यपदार्थांच्या बाबतीत ते शक्य नसते. पिशव्या किंवा कंटेनरमध्ये शक्यतो खाण्याची वस्तू न ठेवण्याची काळजी नागरिकांनी घ्यायला हवी.\nदात घासण्याच्या ब्रशपासून ते घरातील प्रत्येक उपकरणे आणि छतांपर्यंत, स्मार्टकार्डपासून रेल्वे आणि रेल्वे स्थानकातील आसनांपर्यंत, बाईकपासून चारचाकी वाहनांपर्यंत तसेच जमिनीवर आणि अवकाशात जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीत प्लॅस्टिकचा समावेश आढळून येतो. थोडक्यात, मूलभूत गरजांएवढे स्थान प्लॅस्टिकला प्राप्त झाले आहे. या सर्व ठिकाणी वापरले जाण���रे प्लॅस्टिक हे पुनर्वापरात येणारे प्लॅस्टिक आहे. मग प्रश्न उरतो तो म्हणजे प्रदूषण करणारे प्लॅस्टिक नेमके कुठे आहे त्याचा. किती प्रमाणात ते वापरले जात आहे, त्यापासून काय इजा पोहोचते आहे आणि ते बंद करणे खरोखर गरजेचे आहे काय कारण फक्त स्वार्थापोटी मानवी जीवनच नव्हे तर संपूर्ण जीवसाखळी धोक्यात आणली जात आहे. त्यामुळे प्लॅस्टिकबंदी रास्तच आहे.\nप्लॅटिकचा वापर आणि त्यामुळे प्रदूषणात होणारी वाढ ही जागतिक पातळीवरील गंभीर समस्या आहे. त्यामुळे विविध देशांनी प्लॅस्टिकच्या वापरासंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ते जाणून घेतल्यास हिंदुस्थानातही प्लॅस्टिकच्या वापरला आळा घालणे किती महत्त्वाचे आहे हे लक्षात येईल. अमेरिकेत प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर पूर्णपणे बंदी आहे. चीनमध्ये २००८ पासून प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. बांगलादेशात तर २००२ पासूनच प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदी आहे. इटलीनेही २०११ पासून प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदीचा निर्णय घेऊन अमलात आणला आहे.\nप्लॅस्टिकच्या कचऱ्याचे दुष्परिणाम आणि त्याचा आपल्याच आयुष्यावर होणारा परिणाम याविषयी नागरिकांना संवेदनशील बनवण्यासाठी आणि प्लॅस्टिकच्या उत्पादनांना विविध चांगले पर्याय उपलब्ध करण्यासाठी जोमाने प्रयत्न होण्याचीही नितांत गरज आहे. प्रशासनाने राज्यव्यापी मोहीम उघडून अलीकडेच प्लॅस्टिक पिशव्या जप्त करून संबंधितांवर कारवाई केली. कचरा कोंडाळ्यातील निम्मा कचरा प्लॅस्टिक पिशव्यांचा असतो. याचा उपद्रव पावसाळ्यामध्ये अधिक जाणवतो. पावसाच्या पाण्यात वाहत जाणाऱ्या या पिशव्या गटारामध्ये अडकल्यामुळे पाण्याचा लवकर निचरा होत नाही. बऱ्याचदा मुंबईत पाणी तुंबण्याच्या घटनेमागचे निष्कर्ष प्लॅस्टिक पिशव्याच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्लॅस्टिकवर बंदी आवश्यकच होती. मात्र त्याची तेवढय़ाच काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. सध्या तशी ती होताना दिसत आहे, पण प्लॅस्टिक कसे हानीकारक आहे हे जनतेला प्रबोधनात्मक मार्गाने पटवून दिले तर ते अधिक सकारात्मकतेने स्वीकारले जाईल.\nत्यासोबतच पर्यावरणपूरक पिशव्या पुरेशा प्रमाणात बाजारात उपलब्ध केल्या तर नागरिक प्लॅस्टिक पिशव्या वापरणे बंद करतील. अशा प्रकारच्या उत्पादनाला सरकारने प्रोत्साहन दिले तर उपलब्धता वाढून प्लॅस्टिकबंदीचा निर्णय शंभर टक्के यशस्वी होईल. राज्य सरकारने गुटखाबंदीचा कायदा केला, परंतु हे केवळ कागदोपत्रीच आहे. अनेक ठिकाणी आडमार्गाने गुटखा उपलब्ध होत आहे. पुरेशा मनुष्यबळाअभावी अन्न आणि औषध विभागाकडून कठोर कारवाई होत नाही. त्या पार्श्वभूमीवर प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाकडे पाहायला हवे. हा निर्णय अमलात आणताना लोकप्रबोधन करून पर्यावरणपूरक व मुबलक पिशव्या बाजारात उपलब्ध करणेही आवश्यक आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलठसा – वसंत तावडे\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nहे आहे महिलांना वियाग्रा घेण्यास परवागी देणारे पहिले अरब राष्ट्र\nत्रास देणाऱ्या विद्यार्थ्याला तिघांनी चोपले, मारहाणीचा व्हीडिओ वडिलांना पाठवला\nपंजे तोडले, दात उपटले; पुण्याजवळ बिबट्याची क्रूर शिकार\nहे आहे महिलांना वियाग्रा घेण्यास परवागी देणारे पहिले अरब राष्ट्र\nत्रास देणाऱ्या विद्यार्थ्याला तिघांनी चोपले, मारहाणीचा व्हीडिओ वडिलांना पाठवला\nपंजे तोडले, दात उपटले; पुण्याजवळ बिबट्याची क्रूर शिकार\nPhoto : ‘छावा कप’ च्या अंतिम सामन्यांची क्षणचित्रं\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nएसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nममतांच्या महारॅलीत आज विरोधकांचे शक्तिप्रदर्शन\nआता सैन्य पोलिसात महिलांची 20 टक्के भरती\nलोकसभा निवडणुकीचे बिगुल मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाजणार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/friend-3/", "date_download": "2019-01-19T05:58:15Z", "digest": "sha1:X6R3ZXIBOWF67STDMVGZXYMGRUOV77T5", "length": 17648, "nlines": 269, "source_domain": "www.saamana.com", "title": "मैत्रीण | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द ���रत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nएसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n भाजप खासदार आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nहिंदुस्थानने रचला ऑस्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nशशांक केतकर…ती म्हणजे सकारात्मक ऊर्जा\nतुझी मैत��रीण… अनुजा साठे\nतिच्यातली सकारात्मक गोष्ट.. ती खूप सुंदर असून तिच्यात खूप सकारात्मक ऊर्जा आहे.\nतिच्यातली खटकणारी गोष्ट…पटकन चिडते, खूप हळवी, थोडी भित्रीही आहे.\nतिच्यातली आवडणारी गोष्ट… सकारात्मक दृष्टिकोन, ती आसपास असली की, स्वतःबरोबर इतरांनाही आनंदी ठेवते.\nतिच्याकडून मिळालेले आतापर्यंतचे सुंदर भेट…विशेष काही नाही.\n… करियरचं नियोजन कसं करायचं.\nएकमेकांसाठी वेळ देता का\nतिचा आवडता पदार्थ… सगळे मांसाहारी पदार्थ. ती फिटनेसबाबतही जागरुक आहे. त्यामुळे फिटनेससाठी लागणारे सलाड वगैर आहारही आवडीने घेते.\nती निराश असते तेव्हा.. ती मला फोन करून भेटण्याचा आग्रह करते. खूप बोलते करियर आणि वैयक्तिक आयुष्याविषयी.\nतिच्यासोबतचा अविस्मरणीय क्षण.. ‘बाजीराव मस्तानी’च्या प्रिमियरला गेलो होतो. तेव्हा ती रणवीर सिंग, प्रियांका चोप्रा, दीपिका, दिग्दर्शक यांच्याबरोबर उभी होती तेव्हा मला तिचा खूप अभिमान वाटला. ‘क्रिकेट’ ही खूपच वेगळ्या धाटणीची सीरियल तिने केली तेव्हा मला असं वाटलं की, ठराविक सीरियलमध्ये न राहता तिने हिंदीत काम करून करियरची कक्षा रुंदावली.\nतू चुकतोस तेव्हा ती काय करते… तेव्हा ती मला यथेच्छ आणि हक्काने ओरडते.\nभांडण झाल्यावर काय करता… भेटतो. एकमेकांच्या चुका मान्य करतो.\nदोघांपैकी जास्त राग कोणाला येतो\nतिचे वर्णन.. तिला स्वतःबद्दल आत्मविश्वास आहे. तिचं वाचन खूप आहे, तितकंच तंत्रज्ञानाबाबतही अज्ञान आहे. तिला माहित असतं की, करियरमध्ये एखाद्या वळणावर कोणते निर्णय घ्यायचे.\nतुझी एखादी तिला न आवडणारी सवय.. मी हिंदीमध्ये काम न करणं आणि तिला कमी वेळ देणं याचा तिला राग येतो.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलकेरळमधील वाढता राजकीय हिंसाचार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nएसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nममतांच्या महारॅलीत आज विरोधकांचे शक्तिप्रदर्शन\nआता सैन्य पोलिसात महिलांची 20 टक्के भरती\nलोकसभा निवडणुकीचे बिगुल मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाजणार\nगिरीश बापट यांच्याकडून मंत्री पदाचा गैरवापर, मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे\nनिवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचे ‘गाजर’\nसामान्य माणूस ते असामान्य नेता हा प्रवास म्हणजे ‘ठाकरे’\nकोस्टल रोडमुळे वरळी सीफेसला धक्का लागणार नाही, पालिकेची ग्वाही\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/six-arrested-in-thane-for-robbery/", "date_download": "2019-01-19T06:40:34Z", "digest": "sha1:J2WDL4EF72TNA33AJFBN7KFVWBB2MFZH", "length": 16232, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "जन्माष्टमीला दागिने चोरले, गोपाळकाल्याला सापडले; ठाणे पोलिसांची वेगवान कामगिरी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nत्रास देणाऱ्या विद्यार्थ्याला तिघांनी चोपले, मारहाणीचा व्हीडिओ वडिलांना पाठवला\nपंजे तोडले, दात उपटले; पुण्याजवळ बिबट्याची क्रूर शिकार\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n भाजप खासदार आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nहिंदुस्थानने रचला ऑस्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nजन्माष्टमीला दागिने चोरले, गोपाळकाल्याला सापडले; ठाणे पोलिसांची वेगवान कामगिरी\nश्रीकृष्ण जन्माष्टमीला ठाण्याच्या कृष्ण मंदिरात चोरट्यांनी 35 लाख रुपयांचे दागिने चोरी केली. ठाणे पोलिसांनी अवघ्या आठ तासांत या चोरट्यांना अटक केली असून यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे.\nकृष्ण मंदिरात जन्माष्टमीच्या वेळी दागिन्यांची चोरीकरून एक महिला आणि तिच्या पाच साथीदारांनी पळ काढला. याची माहिती ठाणेनगर पोलिसांना मिळताच त्यांनी अत्यंत वेगानं या चोरीचा तपास केला. अवघ्या आठ तासांत मुद्देमालासह या आरोपींच्या दिवा येथून अटक करण्यात आली. ठाणेनगर पोलिसांच्या या कामगिरीचं कौतुक होत आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलवृद्ध मालकिणीवर विषप्रयोग करणाऱ्या आचाऱ्याला अटक\nपुढीलपत्नीचे अत्याचार सहन करणाऱ्या पुरुषांसाठी हवा ‘पुरुष आयोग’\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nत्रास देणाऱ्या विद्यार्थ्याला तिघांनी चोपले, मारहाणीचा व्हीडिओ वडिलांना पाठवला\nपंजे तोडले, दात उपटले; पुण्याजवळ बिबट्याची क्रूर शिकार\nPhoto : ‘छावा कप’ च्या अंतिम सामन्यांची क्षणचित्रं\nत्रास देणाऱ्या विद्यार्थ्याला तिघांनी चोपले, मारहाणीचा व्हीडिओ वडिलांना पाठवला\nपंजे तोडले, दात उपटले; पुण्याजवळ बिबट्याची क्रूर शिकार\nPhoto : ‘छावा कप’ च्या अंतिम सामन्यांची क्षणचित्रं\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nएसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nममतांच्या महारॅलीत आज विरोधकांचे शक्तिप्रदर्शन\nआता सैन्य पोलिसात महिलांची 20 टक्के भरती\nलोकसभा निवडणुकीचे बिगुल मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाजणार\nगिरीश बापट यांच्याकडून मंत्री पदाचा गैरवापर, मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/stolen-ruby-slipper-found-after-13-years/", "date_download": "2019-01-19T05:50:07Z", "digest": "sha1:QCDHIKCTAQAI3TUZ4SH4O2Z6EFSZYLEX", "length": 19763, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "13 वर्षांपूर्वी चोरी झालेली 80 वर्षे जुनी रत्नजडीत सँडल सापडली ! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nएसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n भाजप खासदार आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवाद�� हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nहिंदुस्थानने रचला ऑस्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n13 वर्षांपूर्वी चोरी झालेली 80 वर्षे जुनी रत्नजडीत सँडल सापडली \nअमेरिकेतील मिनेसोटा संग्रहालयातून 13 वर्षांपूर्वी चोरी झालेली माणिक जडवलेली सँडल सापडली आहे. ही सँडल कोठून आणि कशी मिळाली याची माहिती पोलिसांनी दिलेली नाही. सँडल चोरी झाल्याबाबातची आणि परत मिळाल्याबाबतची माहिती संग्रहालयाकडूनही देण्यात आलेली नाही. ही सँडल सुमारे 80 वर्षांपूर्वीची आहे. 2005 मध्ये या सँडलची चोरी झाल्यानंतर 13 वर्षांपासून त्यांचा शोध सुरू होता.\nऑस्करविजेत्या ‘विजर्ड ऑफ ओज’ चित्रपटात हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जूडी गारलँड यांनी 1939 मध्ये या सँडल घातल्या होत्या. या सँडलचा 10 लाख डॉलर (7 कोटी रुपये) विमा काढण्यात आला होता. सध्या याची किंमत 30 लाख डॉलर (21 कोटी रुपये) आहे. सँडल चोरी झाल्यापासून त्या शोधण्यासाठी पोलिसांनी जंगंजंग पछाडले होते. चोरी झाली त्यादिवशी संग्रहालायातील सीसीटीव्ही बंद असल्याने पोलिसांनी कोणताही पुरावा मिळाला नव्हता. सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने चोरट्यांनी सहजतेने संग्रहालयाची काच तोडून सँडल चोरले होते. पोलिसांनी शोध घेऊनही त्यांना काहीच माहिती मिळत नव्हती. एका रेस्टॉरंटच्या भिंतीमध्ये या सँडल सजवून ठेवण्यात आल्याचे काही लोकांनी सांगितले. तर लोखंडाच्या खाणीत या सँडल फेकण्यात आल्याची माहितीही पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या सर्व माहितीची पोलिसांनी शहानिशा केली. मात्र, त्यांना त्यात काहीही तथ्य आढळले नाही. तसेच या सँडलबाबत माहिती देणाऱ्याला 10 लाख डॉलरच्या बक्षीसाची घोषणाही करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात या सँडलसारख्या अनेक सँडल बाजारात आल्याने पोलिसांसमोरचे आव्हान वाढले होते.\nही सँडल परत मिळण्याची आशा आम्ही सोडून दिली होती, असे पोलिसांनी सांगितले. मात्र, गेल्यावर्षी याबाबतचा पुरावा हाती लागल्याने या सँडल परत मिळाल्याचे त्यांनी सांगितले. या सँडलचा विमा उतरवलेल्या कंपनीकडे एकाने वर्षभरापूर्वी विम्याच्या पैशांची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी एफबीआयची मदत घेतली आणि सँडलचोरीचा छडा लावून परत ती संग्रहालयात ठेवण्यात आली आहे. सँडलमध्ये जडवण्यात आलेली रत्ने आणि माणिक सुस्थितीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यात काहीही फेरबदल करण्यात आलेला नाही. या बनावट सँडल नसल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले. सँडल चोरीच्या या घटनेवर 2015 मध्ये ‘हू स्टोल रुबी स्लिपर्स’ नावाची डॉक्युमेंटरी बनवण्यात आली होती.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलआता मलायका अरोरासोबत करा हॅलो हॅलो\nपुढीलपाथर्डी: आश्रमशाळेत विद्यार्थिनींचा विनयभंग, दोनजण अटकेत\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nएसबीआयचे ��ाजी मुख्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nममतांच्या महारॅलीत आज विरोधकांचे शक्तिप्रदर्शन\nआता सैन्य पोलिसात महिलांची 20 टक्के भरती\nलोकसभा निवडणुकीचे बिगुल मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाजणार\nगिरीश बापट यांच्याकडून मंत्री पदाचा गैरवापर, मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे\nनिवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचे ‘गाजर’\nसामान्य माणूस ते असामान्य नेता हा प्रवास म्हणजे ‘ठाकरे’\nकोस्टल रोडमुळे वरळी सीफेसला धक्का लागणार नाही, पालिकेची ग्वाही\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/all_links_thalakBatmya.php?linkid=20", "date_download": "2019-01-19T06:31:56Z", "digest": "sha1:HKF5FLSXZF6TXFUMQYCWLPCUDTKBQO2V", "length": 20298, "nlines": 132, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१\nआपली गडचिरोली | राजकिय | प्रशासकिय | शैक्षणिक | माध्यमे | पर्यटन | आरोग्य | संस्था | व्यक्तीविशेष | वाटाडया | दूरध्वनी\nप्रेस क्लबच्या गीतगायन स्पर्धेत महेश बोदलकर प्रथम\nगडचिरोली, ता.८: गडचिरोली प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या गीतगायन स्पर्धेत महेश बोदलकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. स्थानिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात आयोजित गीतगायन स्पर्धेत जिल्ह्यातील ५३ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे बक्षीस वितरण गडचिरोलीच्�...\nप्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे यंदाच्या 'गडचिर���ली जिल्हा गौरव' पुरस्काराचे मानकरी\nगडचिरोली, ता.१८: येथील दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक संशोधन संस्थेचे अध्यक्ष व कुरखेडा येथील श्री. गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे यांना गडचिरोली प्रेसक्लबतर्फे दिला जाणारा यंदाचा प्रतिष्ठेचा 'गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्कार' जाहीर करण्यात आ...\nदेवाजी तोफांच्या गावातील लोकांनी केला सामूहिक गटशेतीचा संकल्प\nगडचिरोली, ता.६: प्रसिद्ध समाजसेवक देवाजी तोफा यांच्या मेंढा(लेखा) या गावातील नागरिकांनी जागतिक मृदा दिनी वैयक्तिक शेतीऐवजी सामूहिक सेंद्रीय गटशेती करण्याचा संकल्प करुन नव्या अध्यायास सुरुवात केली आहे. मेंढा येथे काल(ता.५) समाजसेवक देवाजी तोफा यांच्या उपस्थितीत गावकऱ्यांची सभा झाली. या सभेल�...\nसंगणकशास्त्राची 'लक्ष्मणरेषा' ओलांडून त्याने काळ्या मातीत शोधले आपले भवितव्य\nगडचिरोली, ता.४: बहुतांश जण नोकरी मिळेल, याच आशेने शिक्षण घेत असतात; नव्हे शिक्षण पूर्ण होताच त्यांची त्यासाठी धडपडही सुरु होते. परंतु संगणकशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या एका युवकाने आपल्या शिक्षणाची लक्ष्मणरेषा ओलांडून काळ्या मातीत आपले भवितव्य शोधले आहे. लक्ष्मण राजबाबू पेदापल�...\nगोंडवाना विद्यापीठाच्या जलतरणपटूंची बंगलोरच्या स्पर्धेसाठी निवड\nगडचिरोली, ता.२६: बंगलोर येथील जैन विद्यापीठात आयोजित अखिल भारतीय आंतरविद्यापीठस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी गोंडवाना विद्यापीठाचे जलतरणपटू निखिल भोयर, संतोष गेडेकर व महेश भोई यांची निवड झाली असून, ते आज बंगलोरला रवाना झाले. निखिल भोयर ५० मीटर फ्रीस्टाईल, महेश भोई ५० मीटर फ्रीस्टाईल, ३० मीटर बॅकस�...\nउद्योगाबरोबरच लॉयड मेटल्सची पर्यावरण रक्षणाशीही बांधिलकी: बोदलीत करणार ११ हजार वृक्षलागवड\nगडचिरोली, २६: औद्योगिक क्षेत्रात देशात नावलौकिक प्राप्त केलेल्या लॉयड मेटल्स आणि एनर्जी लिमिटेड या अग्रगण्य संस्थेने आता जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाबरोबरच पर्यावरण रक्षणाचाही विडा उचलला आहे. लॉयडने राज्य शासनाशी करार केला असून, त्या माध्यमातून बोदली येथे १० हेक्टर जमिनीवर सुमारे ११ हजार ...\nदारू आणि तंबाखू निर्मितीला औषध कंपन्यांनी विरोध करावा: डॉ. अभय बंग\nगडचिरोली, ता.१३ : बदलत्या जीवनशैलीमुळे नवनवीन रोग निर्मा�� होत आहेत. या रोगांवरील नियंत्रणात औषधनिर्माण शास्त्राची महत्वाची भूमिका आहे. पण, रोगांवरील नियंत्रणासाठी निव्वळ औषध निर्मिती न करता लोकांचे आरोग्य कसे चांगले राहील, हे ध्येय समोर ठेवणे जास्त आवश्यक आहे. यासाठी सर्व औषध कंपन्यांनी अल्...\nप्रा.राम वासेकर यांना पीएचडी\nगडचिरोली, ता.२७: चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा(रै) येथील युवा कवी प्रा. राम वासेकर यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने आचार्य पदवी बहाल केली आहे. 'मराठी आदिवासी कवितेचा विविधांगी चिकित्सक अभ्यास' हा प्रा.वासेकर यांच्या शोधप्रबंधाचा विषय होता. त्यांना प्राचार्य डॉ. श्याम मोह�...\nडॉ. बंग दाम्पत्याला फिक्कीचा 'हेल्थकेअर ह्युमनिटेरियन' पुरस्कार\nगडचिरोली,ता.३०: जिल्ह्यातील आदिवासींच्या आरोग्यासाठी निष्काम भावनेतून काम करणाऱ्या डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग दाम्पत्याला फेडरेशन ऑफ इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री(फिक्की) म्हणजेच भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाच्याच्या वतीने दिल्या जाणाऱ्या 'हेल्थकेअर ह्युमनिटेरियन' पुरस्कार...\n'केबीसी' मध्ये झळकणार आमटे दाम्पत्य\nगडचिरोली, ता.२२: छोट्या पडद्यावर अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या 'कौन बनेगा करोडपती' या रिअॅलिटी शो मध्ये महानायक अमिताभ बच्चन हे सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे व त्यांच्या सहचारिणी डॉ.मंदाकिनी आमटे यांच्या आयुष्यातील एकेक पैलू उलगडणार आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी केबीसीच�...\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्ड्यात पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न्युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/uddhav-thackeray-criticize-maharashtra-goverment/", "date_download": "2019-01-19T07:07:38Z", "digest": "sha1:4NIOQYD2HP6M2A4UHYV6RBT6H7GEFHA4", "length": 15663, "nlines": 226, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "सरकारची तीन वर्षे बोलण्यात गेली: उद्धव ठाकरे- शिवसेना, Uddhav Thackeray, Shiv Sena, , उद्धव ठाकरे, शिवसेना, | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/महाराष्ट्र /सरकारची तीन वर्षे बोलण्यात गेली: उद्धव ठाकरे- शिवसेना\nसरकारची तीन वर्षे बोलण्यात गेली: उद्धव ठाकरे- शिवसेना\nमहाराष्ट्रात सध्या बोलणाऱ्यांचे दिवस आहेत. सरकारची तीन वर्षे बोलण्यात गेली, उरलेली वर्षे डोलण्यात जातील असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.\n0 286 1 मिनिट वाचा\n‘हे सरकार सत्तेत आल्यापासून प्रत्यक्ष कामापेक्षा घोषणा आणि सत्ताधाऱ्यांची वादग्रस्त विधाने यामुळेच जास्त चर्चेत राहिले आहे. आता एकनाथ खडसे, बबनराव लोणीकर आणि गिरीश बापट या आजी-माजी मंत्र्यांनीच या सरकारबद्दल विधाने केली आहेत. महाराष्ट्रात सध्या बोलणाऱ्यांचे दिवस आहेत. सरकारची तीन वर्षे बोलण्यात गेली, उरलेली वर्षे डोलण्यात जातील,’ असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून लगावला आहे.\nशिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार ताशेरे ओढले आहेत. ‘भारतीय जनता पक्षाच्या दोन पुढाऱ्यांनी राज्य सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. त्या दोन्ही नेत्यांचा शिवसेनेशी काडीमात्र संबंध नाही हे आम्ही इथे नम्रपणे सांगू इच्छितो. शिवसेना सत्तेत राहून सरकारवर टीका करते असे ज्यांना वाटते त्यांनी भाजपच्या मंत्र्यांची वक्तव्ये गांभीर्याने घ्यायला हवीत,’ असा चिमटाही उद्धव ठाकरे यांनी काढला.\nविकासकामांसाठी पैसा नाही, असे राज्याचे एक मंत्री सांगतात, पण कर्ज काढून दिवाळी साजरी करण्���ाचे प्रकार काही थांबत नाहीत. अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन असेल नाहीतर समृद्धी महामार्ग, कर्जबाजारी होऊन सावकारी करण्याचा प्रकार महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या विनाशाकडे नेत आहे काय मुख्यमंत्र्यांकडून विकासकामांच्या घोषणा रोज सुरू आहेत व त्या घोषणांचा पाऊस पाहिल्यावर राज्याची तिजोरी भरभरून वाहते आहे असेच वाटते, पण फडणवीस सरकारचे मंत्री मात्र काही वेगळेच सांगत आहेत असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.\nसरकारातील आणखी एक मंत्री गिरीश बापट यांनी तर नवाच फटाका फोडला. कार्यकर्त्यांना आणि जनतेला त्यांनी बजावले आहे, ‘‘काय मागायचे ते आताच मागून घ्या, नंतरचा काही भरवसा नाही. वर्षभरानंतर सरकार बदलणार आहे.’’ यावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची सारवासारव अशी की, बापट यांच्या विधानांचा चुकीचा अर्थ काढू नका. त्यांचे वक्तव्य हे कार्यकर्त्यांत प्रेरणा आणि जोश निर्माण करण्यासाठी होते. नव्या राजवटीत मराठी भाषेचे वाप्रचार, म्हणी व शब्दांचे अर्थही बदलले जात आहेत. हे असे बोलणे म्हणजे जोश निर्माण करणारे किंवा प्रेरणादायी असेल तर विषयच संपला असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.\n'झाकीर नाईक हिरो', असे शिकवण्यात येत आहे शाळे मधे\nमहाराष्ट्र सिटी न्यूज़ बुलेटिन 09/01/2018\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/article-by-anant-sonawane-on-dnyanganga-sanctury/", "date_download": "2019-01-19T07:05:42Z", "digest": "sha1:XFJ2ZRWA3PACK57CKIPFMOTSQW5P6QWE", "length": 22526, "nlines": 276, "source_domain": "www.saamana.com", "title": "ज्ञानगंगेच्या तीरावर… | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nत्रास देणाऱ्या विद्यार्थ्याला तिघांनी चोपले, मारहाणीचा व्हीडिओ वडिलांना पाठवला\nपंजे तोडले, दात उपटले; पुण्याजवळ बिबट्याची क्रूर शिकार\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\nभाजप खासदार आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nहे आहे महिलांना वियाग्रा घेण्यास परवागी देणारे पहिले अरब राष्ट्र\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nहिंदुस्थानने रचला ऑस्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क���षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य हे शुष्क पानगळीचं जंगल आहे. जंगलाजवळून ज्ञानगंगा नदी वाहते. त्यामुळे विविध पशु-पक्ष्यांचं हे आश्रयस्थान बनलं आहे.\nविदर्भाला वन्यजीवप्रेमींची पंढरी मानलं जातं. देशातली अत्यंत महत्त्वाची अभयारण्यं तसंच व्याघ्र प्रकल्प विदर्भात आहेत. मात्र याच विदर्भात कुणाला फारशी माहीत नसलेली इतरही अनेक जंगलं आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य. बुलढाण्यापासून आठ किलोमीटरवर तर खामगावपासून २० किलोमीटर अंतरावर हे अभयारण्य आहे. या जंगलाचं एकूण क्षेत्र कमी असलं तरी इथली जैवविविधता अत्यंत वैशिष्टय़पूर्ण आहे. त्यामुळेच ९ मे १९९७ रोजी या परिसराला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला.\nज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य हे शुष्क पानगळीचं जंगल आहे. जंगलाजवळून ज्ञानगंगा नदी वाहते. तसंच अभयारण्याच्या आत दोन तलाव आहेत. त्यामुळे विविध पशु-पक्ष्यांचं हे आश्रयस्थान बनलं आहे. धरण परिसर, लाखाचा झिरा, नळकुंड, ब्रिटिशकालीन तलाव ही ठिकाणं अभयारण्यात येणाऱया पर्यटकांच्या विशेष पसंतीची. वन विभागानं इथं निसर्ग परिचय केंद्रही उभारलं आहे. त्याशिवाय इथलं प्रमुख आकर्षण स्थळ म्हणजे नक्षत्र वन.\nबोथा शिवारात नक्षत्रानुसार वृक्ष लागवड करून वन विभागानं हे नक्षत्र वन निर्माण केलंय. प्रत्येक झाडावर त्याचं नाव व वैशिष्टय़ दर्शवणारी पाटी लावण्यात आली आहे.\nअर्थात हाडाच्या वन्यजीवप्रेमीला या लागवड केलेल्या वृक्षराजीपेक्षा नैसर्गिक झाडाझुडुपांमध्ये अधिक रस असतो. ज्ञानगंगाच्या जंगलात धावडा, ऐन, साग, मोह, चिंच, आवळा, आंबा, वड, पिंपळ, बेहडा, अंजन, बेल, बहावा, पळस, पांगारा, निवस, भेरा, चारोळी, सालाई इत्यादी प्रकारचे वृक्ष जोमाने वाढलेले दिसतात. इथे निरगुडी, बोराटी, भराडी यासारख्या झुडूप प्रजातीही आहेत. याशिवाय बांबूबरोबरच तिखाडी, कुसळी, पवन्या, कुंदासारख्या गवताच्या प्रजातीही पाहायला मिळतात.\nज्ञानगंगा अभयारण्यात वाघाचा वावर असल्याचं बोललं जातं. मात्र पाणवठय़ांवरच्या वन्यप्राणी गणनेत इथं बिबटय़ाचं अस्तित्व अत्यंत ठळकपणे सिद्ध झालं असून दिवसाही त्याचं दर्शन होतं. याशिवाय इथं चितळं, सांबर, नीलगाय, चौशिंगा, झपरे अस्वल, रानडुक्कर, रानमांजर, उदमांजर, मुंगूस, ससा, कोल्हा, लांडगा, रानकुत्रे, तरस, साळींदर, खवले मांजर इत्यादी वन्यप्राणीही आळतात.\nया अभयारण्यात पक्ष्यांच्या १६५ पेक्षा जास्त प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. त्यात स्थानिक तसंच स्थलांतरीत पक्ष्यांचा समावेश आहे. इथं सोनपाठी व मराठा सुतार, मोठा तांबट, राखी धनेश, मोर, तित्तर, टकाचोर, रानकोंबडा, लावा, रंगीत भटतित्तर, भारद्वाज, महाभृंगराज, पोपट, नकल्या खाटीक, उघडचोच बलाक, रंगीत करकोचा, टिबुकली, पावशा, चातक, परटेरी वटवटय़ा, पाणथळ पिपीट, लालमुखी टिटवी, सर्पगरुड, शिक्रा, बहिरी ससाणा, लाल मुनिया इत्यादी विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात.\nज्ञानगंगा अभयारण्याला सर्वात मोठा धोका आहे तो वणव्याचा. गेल्या काही महिन्यांमध्ये अभयारण्याच्या परिसरात तब्बल १५ वेळा वणवा पेटला आणि त्यात अनेक हेक्टर जंगल जळून गेलं. वनसंपदेचं प्रचंड नुकसान झालं. हे वणवे थांबणं गरजेचं आहे. त्यासाठी वन विभागाने प्रामाणिक व अधिक प्रयत्न करायला हवेत. तसंच स्थानिक नागरिक व पर्यटकांनीही जंगलाचे नियम पाळून वन विभागाच्या प्रयत्नांना साथ द्यायला हवी. तरच हे वैशिष्टय़पूर्ण समृद्ध जंगल टिकून राहील.\nप्रमुख आकर्षण – बिबळय़ा व अस्वल\nक्षेत्रफळ – २०५ चौ. कि. मी.\nजवळचे रेल्वे स्थानक – खामगाव (२० कि. मी.)\nजवळचा विमानतळ – संभाजीनगर (१९० कि. मी.)\nनिवास व्यवस्था – खामगावात खासगी हॉटेल्स.\nसुट्टीचा काळ – नाही.\nसाप्ताहिक सुट्टीचा काळ – नाही.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलसच्चा रंगकर्मी : प्रदीप पटवर्धन\nपुढीललेखकाच्या घरात; वैद्य गुरुजींच्या वाडय़ाचा संस्कार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nह�� आहे महिलांना वियाग्रा घेण्यास परवागी देणारे पहिले अरब राष्ट्र\nत्रास देणाऱ्या विद्यार्थ्याला तिघांनी चोपले, मारहाणीचा व्हीडिओ वडिलांना पाठवला\nपंजे तोडले, दात उपटले; पुण्याजवळ बिबट्याची क्रूर शिकार\nPhoto : ‘छावा कप’ च्या अंतिम सामन्यांची क्षणचित्रं\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nएसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nममतांच्या महारॅलीत आज विरोधकांचे शक्तिप्रदर्शन\nआता सैन्य पोलिसात महिलांची 20 टक्के भरती\nलोकसभा निवडणुकीचे बिगुल मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाजणार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=1088", "date_download": "2019-01-19T06:06:44Z", "digest": "sha1:6YG3LHKWDMLOPIRCCSUDN2EWUO64WUVO", "length": 16905, "nlines": 81, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nगॅस जोडणी धारकांनी केरोसीन घेतल्यास होणार कारवाई\nप्रतिनिधी / शिर्डी : एकीकडे शासन उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना गॅस संच मोठ्या प्रमाणात देत असतांना दुसरीकडे सरकार अनुदानीत मिळत असलेले राॅकेल मी घेणार नाही असे हमीपत्र रेशन दुकानदाराच्या माध्यमातून भरुन घेत असल्यामुळे इथुन पुढच्या काळात दिवा बत्तीलाही राॅकेल घेणे व मिळणे अवघड झाले आहे. जर चुकीची माहिती दिली तर जिवनाशक वस्तु अधीनियम १९५५ तसेच कायद्यात असलेल्या तरतुदीनुसार शिक्षेस तो रेशन कार्ड धारक जबाबदार राहणार असल्याने ज्यांच्याकडे गॅस संच आहे, मात्र कुपनवर शिक्का नाही अशा रेशन धरकानी धस्का घेतला आहे.\nशासनाने ज्यांच्याकडे गॅस आहे एक किंवा दोन टाक्या आहे, मात्र काहींनी राॅकेल मिळावे या साठी आपल्या संबंधाच्या जोरावर गॅस आहे अशी नोंद करणे बंधनकारक असतांना काहिच्या कुपनावर ती नसल्यामुळे सवलीतीच्या केरोसीनचा लाभ घेत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले होते. शासनाने एक गॅस असेल किंवा दोन गॅस असेल त्यांना १२ गॅस टाक्या सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले आहे. त्या लोकांना केरोसीन न देण्याचे धोरण ठरवले असल्याने केरोसीनचा पुरवठा कमी प्रमाणात उपलब्ध केला जात आहे. राहाता तालुक्यात ८४ राॅकेल वितरक आहेत. त्यात शिर्डीतील ४ दुकानदारांचाही समावेश आहे. कमी होणाऱ्या केरोसीनमुळे व्यवसाय कसा करायचा असा प्रश्न या दुकानदारासमोर उभा राहिला आहे. जर एखादा दुकानदारला शंभर लिटर राॅकेलचा कोठा येत असेल तर त्याला अवघे ५० रुपये कमिशन मिळणार असल्याने घर कसे चालवायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. ऐकीकडे शासन परीपत्रक क्रमांक राॅकेल २०१८ नागरी पुरवठा २७ अन्वये हमीपत्र भरुन घेत आहेत. माझ्याकडे गॅस नाही चुकीची माहिती दिली तर माझ्यावर कारवाई झाल्यास शासन जबाबदार नाही असे लेखी कुटूंब प्रमुखाकडुन लिहुन घेतले जात आहे. तर दुसरीकडे सबंधित गॅस वितरकानाही जे लोक गॅस धारक आहे त्यांच्या कार्डवर एक टाकी असो किंवा दोन तसा शिक्का मारने बंधनकारक केले आहे. त्या आधारावर केरोसीन पुरवठा करण्याचे धोरण सबंधीत विभागाचे दिसुन येत आहे. एकुनच भरुन घेत असलेल्या या हमीपत्रामुळे लगतच्या काळात शासनाची फसवणूक करणारे निदर्शनास येनार आहे. असे असले तरीही गॅस जोडणी असतांनाही केरोसीनचा लाभ घेणाऱ्यावर मोठा अंकुश बसणार आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nगडचिरोली पोलीस दलाने २०१८ मध्ये केला तब्बल ५० नक्षल�..\nपर्यावरण खात्याचे कडक पाऊल : प्लॅस्टिक पिशवी आढळल्यास दुकान कायमचे बंद\nराफेल डीलसंबंधी फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी केलेल्या नव्या गौप्यस्फोटामुळे मोदी सरकार कोंडीत\nमंत्रालयात येणाऱ्या नागरिकांना सोयीसुविधा पुरावा : मुख्य सचिव दिनेशकुमार जैन\nभरधाव ट्रॅव्हल्सची ऑटोरिक्षाला धडक : रिक्षाचालकासह १४ विद्यार्थी जखमी\nब्रम्हपुरी - वडसा मार्गावर दोन दुचाकींची धडक, दोन ठार, तीन गंभीर जखमी\n३१ डिसेंबरला देणार व्यसन विरोधी मानवी साखळीतून व्यसनमुक्तीची हाक\nलोकबिरादरी प्रकल्पात आरोग्याच्या कुंभमेळ्यास प्रारंभ\nतहसीलदारांच्या शासकीय वाहनाला रेती माफियांच्या ट्रकने उडविले, तहसीलदारांसह तिघे गंभीर जखमी\nदहीहंडी फोडतानाची एकात्मता प्रत्येक समाजकार्यात यावी : पालकमंत्री ना. अम्ब्रीशराव आत्राम\nगडचिरोलीत शार्ट सर्कीटने विद्युत जनित्राला लागली आग, चप्पल दुकान जळून खाक\nगडचिरोली जिल्ह्यातील विविध विकासात्मक मुद्द्यांवर पालकमंत्री ना. आत्राम यांची ना, गडकरी यांच्याशी चर्चा\nधनगर समाज सरकारच्या निषेधार्त घरावर काळे झेंडे लावणार \nशाळांमध्ये पुरविले जातेय निकृष्ट दर्जाचे मीठ, विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता\nविदर्भात ७२ तासात थंडीची लाट, हवामान विभागाचे काळजी घेण्याचे आवाहन\nदुचाकीची समोरा समोर धडक, दोन गंभीर जखमी\nभुपेश बघेल यांच्याकडे छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा\n‘खेलो इंडिया’चा ९ जानेवारीपासून शुभारंभ महाराष्ट्राच्या खेळाडूंना १५ दिवसांचे विशेष प्रशिक्षण : विनोद तावडे\nभारत-फ्रान्स औद्योगिक सहकार्याचे नवे पर्व नागपूर-विदर्भातून सुरु करावे : देवेंद्र फडणवीस\nसरपंच, सरपंचाचा पती, मुलगा आणि ग्रामसवेक अडकले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात\nसमस्त शिक्षक बंधू आणि भगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा : अजयभाऊ कंकडालवार , जिल्हा परिषद उपाध्यक्ष\nघरकामाला आणलेल्या १५ वर्षीय मुलीवर बलात्कार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल\nशिक्षक बदली घोटाळ्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती विश्वास भोवते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त पदयात्रेत सहभागी व्हा : आ.डाॅ. देवराव होळी\nरमाई घरकुल योजनेचे धनादेश काढून देण्यासाठी लाच घेणारा पवनी पंचायत समितीमधील कंत्राटी अभियंता अडकला एसीबीच्या जाळ्यात\nमुंबईतील 'टाटा कॅन्सर' हॉस्पिटलच्या बसचा अपघात ; चालक ठार , ३० डॉक्टर जखमी\nमाओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून पाच जणांवर दोषारोपपत्र दाखल\nउद्या भामरागड तहसील कार्यालयावर ग्रामसभा, पारंपारिक इलाका गोटूल समितीचा भव्य धडक मोर्चा\nमुसळधार पावसामुळे कन्नमवार जलाशय झाले ‘ओव्हरफ्लो’\nअयोध्या वादावर २९ जानेवारी ला सुप्रीम कोर्टात सुनावणी\nआमदार चषकातील स्पर्धेदरम्यान दुर्घटनाग्रस्तांना सर्वोतोपरी सहाय्य\nगडचिरोलीत नक्षलविरोधी अभियानात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक पतीला भेटण्यासाठी येत असलेल्या पत्नीसह दोघांचा अपघातात मृत्यू\nनिती आयोगाच्यावतीने आकांक्षित जिल्हयांची क्रम���ारी जाहीर, गडचिरोली ३३ व्या स्थानावर\nआज गडचिरोली येथे अर्पण करणार माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली\nदिवाळीतील प्रवासी वाहतूक लक्षात घेऊन रापम कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द\nचामोर्शी मार्गावरील डॉ. गगपल्लीवार लेआऊट मधील ओपन स्पेसचे सौंदर्यीकरण करा\nनरबळीसाठी गेला चिमुकल्या युगचा जीव : दोन मांत्रिकांना अटक\n'त्या' बसमधील प्रवाशांचा जीव वाचविणाऱ्या युवकांचा पालकमंत्र्यांनी केला गौरव\nचोप येथील शेतकऱ्याने बनविला ट्रॅक्टरच्या साहाय्याने चालणारा बहुपयोगी 'पल्टी डोजर'\nसहा हजारांची लाच स्वीकारताना विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपीक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात\nआरमोरी विधानसभा क्षेत्रातील चारही तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश : आ. कृष्णा गजबे यांच्या प्र�\nजीप दरीत कोसळून चार जणांचा मृत्यू\nआठ ते दहा हजार तरूणांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ\nमहाराष्ट्रातील २ कोटी ३० लाख ग्राहकांना स्वयंपाकाच्या गॅस अनुदानाचा थेट लाभ\nआरोपी कडून तीन पोलिसांना बेदम मारहाण, एक पोलीस ठार\nकाँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुखाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह ट्विट\nबागडी ट्रॅव्हल्स मधून ९९ हजार रुपयांची विदेशी दारू जप्त : तीन आरोपींना अटक\nगुलाबी थंडीत गुलाबी बोंड अळीचा घाला : ओलिताच्या क्षेत्रात प्रकोप , होता नव्हता कापूस अळीच्या घशात\nविकृत दिराने वहिनी व चार वर्षांच्या पुतणीची हत्या केल्यानंतर मृतदेहावर केला बलात्कार\nअवैद्य दारू वाहतूक करणाऱ्यावर नेरी पोलिसांची धाडसी कारवाही, १३ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त\nअज्ञात वाहनाच्या धडकेत आश्रम शाळेतील कर्मचाऱ्याचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://old.marathibooks.com/books/index.php?lang=marathi&article=999", "date_download": "2019-01-19T06:15:57Z", "digest": "sha1:IKBXT3UOOLGOYWVLFMUK2M5W2DJ4ENDC", "length": 7321, "nlines": 109, "source_domain": "old.marathibooks.com", "title": "गोफ जन्मांतरीचे -: मराठीबुक्स | Marathibooks", "raw_content": "\nपुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती\nलेखक: डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर\nवर्गवारी: माहितीपर : विज्ञानविषयक : वैचारिक : नवीन पुस्तके\nमाणसाला आकाशातील चंद्र-ताऱ्यांचे कुतूहल फार पूर्वीपासून आहे, पण ज्या शक्तीने या विश्वाला जन्म दिला त्याचेच आपणही घटक आहोत. माणूस अशीच एक जगावेगळी निर्मिती आहे, त्यामुळे त्याला मी कोण आहे, हा प्रश्न तुलनेने थोडा उशिरा पडला असला तरी आता त्याबाबतही आपल्याला बरेच ज्ञान प्राप्त झाले आहे. माणसाचे आजचे स्वरूप हा उत्क्रांतीचा\nउत्क्रांती या विषयावर मराठीत फार थोडी पुस्तके असली तरीही हा विषय आता नवीन राहिलेला नाही; पण रोजच्या संशोधनागणिक त्यात आणखी काही हरवलेले दुवे सापडत आहेत. त्यामुळे उत्क्रांतीवर जेवढी चर्चा करावी तेवढी अपुरीच राहणार आहे. डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर यांचे 'गोफ जन्मांतरीचे' हे पुस्तक मानवी उत्क्रांतीचा एका वेगळ्या दृष्टिकोनातून वेध घेणारे आहे.\nया पुस्तकाला आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगवरुन लिंक देण्यासाठी पुढील URL वापरा http://marathibooks.com/\nहे पुस्तक आपण वाचले आहे का,वाचले असल्यास ते कसे वाटले\nया पुस्तकावर अजून अभिप्राय आलेले नाहीत,पहिला अभिप्राय आपण देऊ शकता\nआपल्याला हे पुस्तक कसे वाटले,या पुस्तका बद्दलचा आपला अभिप्राय लिहा.\nलेखक: डॉ. एम कटककर\n२१० पाने | रु.२००/-\nउद्योजकीय संस्कृती आणि महाराष्ट्र\nलेखक: डॉ. श्री. वि. कडवेकर\nचिंतामणी सोसायटी, नागनाथ पाराजवळ\nPhone: ०२०-२४४६५०६३ / २४४७३४५९\nया प्रकाशन संस्थेची मराठी बुक्स वर उपलब्ध पुस्तके: 455\nया प्रकाशन संस्थेशी संपर्कासाठी आपण दिलीप माजगावकर यांच्याशी संपर्क करु शकता.\nशिक्षण महर्षी भाऊराव पाटील\n२६ पाने | रु.२५/-\nलेखक: ना. बा. लेले\n१९२ पाने | रु.१५०/-\nलेखक: प्रा. शशिकांत गोखले\nलेखक: डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी\n४८ पाने | रु.२५/-\nमराठीसृष्टी या पोर्टलचे हे एक खास वैशिष्ट्यपूर्ण दालन. मराठीतील अनेक नामवंत, प्रकाशित तसेच अप्रकाशित व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा आगळावेगळा व्यक्ती-संदर्भ कोश.आपला संदर्भ आजच समाविष्ट करा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://old.marathibooks.com/bookserve/index.php?showpage=showauthor&SearchWord=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE+%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2019-01-19T06:20:36Z", "digest": "sha1:PE4EWJKJDI7OE3GEJMYQRCHKDBYLNBAR", "length": 2814, "nlines": 55, "source_domain": "old.marathibooks.com", "title": "Category Main Page : MarathiBooks", "raw_content": "\nपुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती\n\"प्रतिमा जोशी\" यांची उपलब्ध पुस्तके.\nसाहसी अवकाशयात्री डॉ. कल्पना चावला\n४८ पाने | किंमत:रु.३२/-\nशिक्षण महर्षी भाऊराव पाटील\n२६ पाने | रु.२५/-\nलेखक: ना. बा. लेले\n१९२ पाने | रु.१५०/-\nलेखक: प्रा. शशिकांत गोखले\nले���क: डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी\n४८ पाने | रु.२५/-\nमराठीसृष्टी या पोर्टलचे हे एक खास वैशिष्ट्यपूर्ण दालन. मराठीतील अनेक नामवंत, प्रकाशित तसेच अप्रकाशित व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा आगळावेगळा व्यक्ती-संदर्भ कोश.आपला संदर्भ आजच समाविष्ट करा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/pune/article-173489.html", "date_download": "2019-01-19T06:39:24Z", "digest": "sha1:QNHEAJXMTHDANWDJLS6GZM4ZTA4S5K7W", "length": 13069, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी 'एक्स्प्रेस वे'वरची वाहतूक ठप्प", "raw_content": "\nरविवारी कर्मचाऱ्याकडून करुन घेतले काम, कंपनीला मोजावे लागणार 150 कोटी रुपये\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nनिवडणुकीपूर्वी काँग्रेस देणार भाजपला धक्का, दोन खासदार गळाला\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\n'रात्रीस खेळ चाले'मध्ये होतेय सुशल्याच्या आईची एन्ट्री\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, ���द्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nमालिकावीर धोनीचा ऑस्ट्रेलियाकडून अपमान\nविराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nदरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी 'एक्स्प्रेस वे'वरची वाहतूक ठप्प\n22 जून : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर खंडाळा घाटातल्या बोगद्याजवळ दरड कोसळल्याने या मार्गावरची वाहतूक सध्या बंद करण्यात आली आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून वळवण्यात आली आहे.\nगेल्या दोन दिवसांपासून लोणावळ्यामध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे. त्यातच आज (सोमवारी) सकाळी खंडाळा घाटात मुंबईकडे जाणार्‍या मार्गावर दरड कोसळल्याने या मार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ही वाहतूक जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून वळवण्यात आली आहे.\nदरड बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आलं आहे. दरम्यान, आठवड्याच्या पहिल्या दिवशी, सोमवारी ही घटना घडल्याने महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला असून, प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहतूक सुरळीत होण्यासाठी अनेक तास लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: landsliddingmumbai pune expresswayखंडाळा घाटदरड कोसळल्यानेमुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे\nSpecial Report : पुणे काँग्रेसला संजय काकडेंचा धसका\nविजेच्या डीपीमध्ये व्यक्तीची जळून राख, धक्कादायक VIDEO आला समोर\nVIDEO: 'मेजर शशिधरन नायर अमर रहे', भावुक वातावरणात अंत्यसंस्कार सुरू\nVIDEO : पुण्यात दारूच्या बाटलीत चहाचं पाणी ठेवून हेल्मेटचं घातलं श्राद्ध\nVIDEO : पिंपर���मध्ये शिवशाही बसने भर रस्त्यात अचानक घेतला पेट\nUNCUT VIDEO : राज ठाकरे यांनी सांगितली 'एका लग्नाची पहिली गोष्ट'\nरविवारी कर्मचाऱ्याकडून करुन घेतले काम, कंपनीला मोजावे लागणार 150 कोटी रुपये\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/donald-trump-jrs-wife-vanessa-trump-files-for-divorce-284756.html", "date_download": "2019-01-19T06:44:21Z", "digest": "sha1:HDEE4FIHBGAQAVBD7BHSW7JRR4CZWIO3", "length": 14607, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ज्युनिअर ट्रम्प घेणार घटस्फोट, 13 वर्षांचं वैवाहिक नातं येणार संपुष्टात", "raw_content": "\nरविवारी कर्मचाऱ्याकडून करुन घेतले काम, कंपनीला मोजावे लागणार 150 कोटी रुपये\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nनिवडणुकीपूर्वी काँग्रेस देणार भाजपला धक्का, दोन खासदार गळाला\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\n'रात्रीस खेळ चाले'मध्ये होतेय सुशल्याच्या आईची एन्ट्री\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुर��्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nमालिकावीर धोनीचा ऑस्ट्रेलियाकडून अपमान\nविराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nज्युनिअर ट्रम्प घेणार घटस्फोट, 13 वर्षांचं वैवाहिक नातं येणार संपुष्टात\nडोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर आणि त्याची पत्नी वेनेसा ट्रम्प या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.\n16 मार्च : डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर आणि त्याची पत्नी वेनेसा ट्रम्प या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. वेनेसाने मॅनहॅटन सर्वोच्च न्यायालयात घटस्फोटासाठीचा अर्ज दाखल केला आहे. डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर आणि वेनेसा यांचे १३ वर्षांचे नाते या घटस्फोटामुळे संपुष्टात येणार आहे.\nट्रम्प ऑर्गनायझेशनच्या स्थापनेपासूनच मी आनंदी नाही असे वेनेसाने आपल्या घटस्फोटासाठी दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे.डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर आणि वेनेसा यांचे लग्न २००५मध्ये झाले होते. एका फॅशन शोमध्ये या दोघांचे नाते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समोर आणले होते. या दोघांचे लग्न जमवण्यात डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा वाटा होता.\nडोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यापासूनच ट्रम्प कुटु���बातील सदस्यांकडे सगळ्या जगाचे लक्ष आहे. ही बाब वेनेसाला मुळीच पटली नव्हती. तसेच तिला तिच्या मुलांबाबतही सारखी काळजी लागून राहिलेली असे.\nडोनाल्ड ट्रम्प ज्युनिअरने हल्ली वेनेसाला वेळ देणे बंद केले होते. मागील वर्षी डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर काही काळासाठी घर सोडून अज्ञात स्थळी राहिला होता. तसेच तो मुलांकडेही लक्ष देत नव्हता. या सगळ्या कारणांमुळे वेनेसा वैतागली होती त्याचमुळे या दोघांचे नाते संपुष्टात येणार असे संकेत मिळत होते. वेनेसाने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याने या दोघांचे १३ वर्षांचे वैवाहिक नाते संपुष्टात आले आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: divorcedonald trump jrघटस्फोटडोनाल्ड ट्रम्पडोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर\nरविवारी कर्मचाऱ्याकडून करुन घेतले काम, कंपनीला मोजावे लागणार 150 कोटी रुपये\n'या' देशात तुरुंगात जाण्यासाठी वृद्ध व्यक्ती मुद्दाम गुन्हे करतायत\nअमेरिकेत मोठी खळबळ; डोनल्ड ट्रंपविषयी POST च्या बातमीमागचं सत्य काय\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजगभरातल्या 'या' देशांमध्ये गरिबी शोधून सापडणार नाही\nआता वाॅरंटी संपल्यावरही कंपनी दुरुस्त करेल बिघडलेल्या वस्तू\nरविवारी कर्मचाऱ्याकडून करुन घेतले काम, कंपनीला मोजावे लागणार 150 कोटी रुपये\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.nyecountdown.com/product/sample-from-leave-your-hat-on-uhhhhh-its-not-that-kind-club-no-stripping-allowedproduced/", "date_download": "2019-01-19T06:52:42Z", "digest": "sha1:7T2WUE6E7Z53L3NQAXX6RMQDNEXG4KME", "length": 3580, "nlines": 61, "source_domain": "mr.nyecountdown.com", "title": "(आपले टोपी सोडून देण्याचा नमूना) उह्ह्ह्ह ..... तो हा प्रकारचा क्लब नाही नाही stripping परवानगी! (निर्मिती) - डीजे, Vjs, नाइट क्लब 2020 साठी NYE उलटी", "raw_content": "\nहे कसे कार्य करते\n(आपल्या टोकावर चालू नमुना) Uhhhhh .. .. त्या प्रकारची क्लब नाही. नाही stripping परवानगी\nकेलेल्या SKU: DJ DROP 100 - #66 वर्ग: डीजे ड्रॉप\n(आपल्या टोकावर चालू नमुना) Uhhhhh .. .. त्या प्रकारची क्लब नाही. नाही stripping परवानगी\nआपण देखील आवडेल ...\nएक्सNUMX पूर्वनिर्मित डीजे ड्रॉप\nविवाह डीजे ड्रॉप - व्हॉल. 2\nसुट्टीचा खंड व्हॉल 1\nविवाह डीजे ड्रॉप - व्हॉल. 1\nसानुकूल डीजे ऑडिओ थेंब\nहे कसे कार्य करते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://sandeepramdasi.com/2012/11/05/mad-city/", "date_download": "2019-01-19T06:51:41Z", "digest": "sha1:TILZMZHXYRM7KDY56YXL5UFREPUVFFMO", "length": 18297, "nlines": 85, "source_domain": "sandeepramdasi.com", "title": "टीव्ही पत्रकारिता ‘मॅड सिटी’ होऊ नये | रामबाण", "raw_content": "\nटीव्ही पत्रकारिता ‘मॅड सिटी’ होऊ नये\nदूरदर्शनवर रामायण अवतरलं त्यावेळी देशभरात रस्ते ओस पडायचे. रामानं रावणाचा वध केला त्या रविवारी कित्येत घरात टीव्हीवर फुलं उधळली गेली. तोच प्रकार कमीअधिक प्रमाणात महाभारताच्या वेळी. शक्तिमान सुरु होतं तेव्हा स्वत:चा एक हात छातीवर आणि एक हात वर करत स्वत:भोवती गरगर फिरत वरुन खाली झोकून देणाऱ्या कितीतरी लेकरांनी हात पाय मोडून घेतले, काहींना जीवही गमवावा लागला. कौन बनेगा करोडपतीच्या पहिल्या सीझनच्यावेळी स्पर्धकांसोबत रडणारे आणि नवाथे करोडपती बनला तेव्हा ते कोटभर रुपये आपल्याच घरात येणार असा आनंद झालेले कमी नव्हते. टेलिव्हिजनची ताकद, माध्यमाचा प्रभाव अधोरेखित करणाऱ्या घटनांची ती नांदी होती.\nबातम्यांची मक्तेदारी तेव्हा सरकारी दूरदर्शनकडेच होती. लोकांच्या गरजांचा विचार करायचा नाही आणि काळासोबत चालायचं नाही हा अलिखित सरकारी नियम दूरदर्शननेही इमानेइतबारे पाळला. त्यामुळेच, गरज होती म्हणा किंवा एखादा नवा पर्याय मिळाला की लोक स्वीकारतात म्हणा, खाजगी न्यूज चॅनल्स कधी आले, कधी वाढले, कधी पुढं गेले हे कळलंही नाही.\nआज जगात सर्वात जास्त न्यूज चॅनल्स आपल्या देशात आहेत. परखड पत्रकारितेची परंपरा अगदी ब्रिटिशकाळापासूनच आपल्याला लाभलीय असं म्हणतात. काही मोजक्या वृत्तपत्रांनी किंवा वृत्तपत्रातील काही मोजक्यांनी ती टिकवायची धडपड सुरु ठेवलीय. टिव्ही चॅनल्सकडूनही जनसामान्यांनी तशीच अपेक्षा करणं ओघानं आलंच. आजचं देशातलं चित्र पाहता या अपेक्षा पूर्ण करण्यात टीव्ही मीडियाला किती यश आलंय हा वादाचा मुद्दा आहे.\nलोकसभेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत, देशातलं वातावरण तापू लागलंय. छोट्या पडद्यावर रोज नवनवे गौप्यस्फोट सुरुच आहेत. बाईट वर बाईट देणं आणि घेणं सुरु आहे. येत्या काळात न्यूज चॅनल्सची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यामुळेच छोट्या पडद्याकडे राजकारण्यांचं बारीक लक्ष राहणार आहे.\nगेली काही वर्ष राज्य आणि देशात विरोधी पक्ष संभ्रमित अवस्थेत असताना, ती भूमिका देशातला मीडिया पार पाडतोय असा सर्वसामान्य जनतेचा समज होता. तो भ्रम फार काळ टिकणार नव्हताच. ‘अशोक पर्व’ने भ्रमाच्या भोपळ्याला पहिला तडा दिला आणि जिंदाल – झी न्यूज प्रकरणाने आणखी एक घाव बसला आहे.\nजिंदालचा झी न्यूजला ‘प्रतिडंख’\nप्रकरण वरवर दिसतं तितकं सोपं नक्कीच नाहीय.\nटुजी, कोळसाप्रकरणी मनमोहनसिंह सरकारची लाज जाणं सुरुच होतं. त्यातच वाड्रा डिएलएफ प्रकरणामुळे बोफोर्सनंतर पहिल्यांदाच गांधी घराण्यावर थेट आरोप झाले. या वातावरणाचा फायदा मुख्य विरोधी पक्ष भाजपला होणार हे स्पष्ट होतं पण नितीन गडकरींच्या रुपात सत्ताधाऱ्यांनी नवा बंगारु लक्ष्मण मिळवला. आम्ही चांगले नसलोत तरी तुमच्यासमोर पर्यायही चांगला नाही हा संदेश लोकांपर्यंत पोचवण्यात काँग्रेसप्रणित सत्ताधारी यशस्वी झाले. सत्तेतला मुख्य पक्ष आणि मुख्य विरोधी पक्ष या दोघांची विश्वासार्हता धोक्यात आल्यावर, न्यूज चॅनल्सची विश्वासार्हता टिकून राहणं त्यांना कसे परवडेल\nप्रसिद्धी मिळतेय म्हणून असेल किंवा उगाच पंगा घेतला तर आपल्या ‘कर्तृत्वाची’ कुंडली बाहेर येईल म्हणून असेल राजकारणी मंडळी मीडियाला कुरवाळत राहायचे. न्यूज चॅनेलचा प्रभाव माहित असल्यानं फार फार तर मीडिया से न दोस्ती अच्छी होती है न दुश्मनी हे तत्व ते पाळायचे पण आता ते बाजूला ठेवून न्यूज चॅनल्सना थेट अंगावर घ्यायला सुरुवात केलीय.\nराजकारणी आणि मीडिया यांचा मधुचंद्र संपू लागला आहे. त्याला अर्थातच न्यूज चॅनल्सही तितकेच जबाबदार आहेत. अंजली दमानियापासून अरविंद केजरीवालपर्यंत कोणीही पत्रकार परिषद घ्यायची, फक्त आरोप करायचे आणि चोवीस तास चॅनल चालवण्याच्या अपरिहार्यतेमुळे त्याची शहानिशा न करता न्यूज चॅनल्सनं त्याची ब्रेकिंग न्यूज करत राहायची, लाईव्हची ही घाई पत्रकारितेला परवडणारी नाहीय.\nजशी सगळीकडेच गळेकापू स्पर्धा आहे, तशी ती मीडियामधेही आहे. देशातलं न्यूज चॅनेल्सचं मार्केट अंदाजे अडीच हजार कोटीं रुपयाचं आहे. त्या जाहीरातींमधील जास्तीत जास्त वाटा आपल्याला कसा मिळेल यासाठी सगळ्यांचेच प्रयत्न. त्याचाच साईड इफेक्ट म्हणजे या क्षेत्राच�� झालेलं बाजारीकरण आणि चुकलेला प्राधान्य क्रम.\nमोठ्या शहरात दोन चार गाड्या जाळल्या आणि एक दीड लाखाचं नुकसान झालं तर तर ती मोठी बातमी ठरते, दिवसभर कॅमेऱ्यासमोर तज्ञांच्या चर्चा झडतात, अधिकारी पुढारी चिंता व्यक्त करतात. नुकताच वाशिम जिल्ह्यातल्या 12 गावात सोयाबीनला आगी लावण्याच्या घटना वाढल्या. राजकीय हेवेदावे आणि अंधश्रद्धेतून फक्त 10 दिवसात थोडथोडकं नव्हे 45 लाखांचं सोयाबीन भस्मसात झालं. किती चॅनल्सवर तुम्हाला ही बातमी दिसली हे चुकलेल्या प्राधान्यक्रमाचं उदाहरण नाही का\nसर्वसामान्य माणसाच्या मनातून मीडियाची विश्वासार्हता आणखी उतरली तर ते अनेकांना हवंच आहे. कोट्यामधून दोनदोन तीनतीन घरं पदरात पाडून घेणारांकडून किंवा पाकिटापासून ते जाहीरातींपर्यंत अनेक गोष्टींकडे वर्षभर डोळ्यात प्राण आणून वाट पाहणाऱ्यांकडून तत्वनिष्ठ, परखड वगैरे पत्रकारितेची अपेक्षा करण्यात फार अर्थ नाही. पण जसे सगळे राजकारणी, सगळे पोलिस, सगळी न्याय व्यवस्था किंवा सगळी नोकरशाही भ्रष्ट नाही तसंच प्रसार माध्यमांचं. त्यामुळेच या क्षेत्रात जी काही चांगली लोक उरली आहेत त्यांच्यावर जास्त जबाबदारी येऊन पडते. पुढचा मार्ग खडतर आहे, अखंड सावधान राहून बातमीशी इमान राखावं लागणार आहे. 26 नोव्हेंबरच्या मुंबई हल्ल्याच्या कवरेजमधे इलेक्ट्रॉनिक माध्यमांची गेलेली पत, आझाद मैदानावरील हिंसाचारावेळी दाखवलेल्या प्रगल्भतेनं काही प्रमाणात परत मिळवली असली तरी त्यात सातत्य आणणं गरजेचं आहे.\nअण्णांच्या जनलोकपाल आंदोलनाविरोधात झाडून सारे राजकीय पक्ष एकत्र आल्याचं चित्र देशाला पाहायला मिळालं. त्याचवेळी इ डिब्बा का कुछ किजीए असा सूर जोर धरु लागला. टीम अण्णाचा व्यवस्थित बंदोबस्त केल्यानंतर राजकारणी आता मीडियाकडे वळले आहेत असं दिसतंय.\n‘चार काम वो हमारे करते है, चार काम हम उनके करते है’ असं गडकरींचं वाक्य सांगत, गडकरीं आणि पवारांचे साटेलोटे असल्याचा आरोप दमानिया बाईंनी केला आणि क्विड प्रो को (Quid Pro Quo) हा खूप छान शब्द देशाला माहिती झाला. ज्याचा डिक्शनरीतला अर्थ आहे, A favor or advantage granted in return for something. राजकारणी आणि पत्रकारांमधल्या QPQ ची जाहीर चर्चा कधी व्हायचीच नाही. ती आता सुरु होईल. मीडियावरचा लोकांचा जो काही विश्वास आहे तो 2014 पर्यंत कमी कमी होत जाईल अशी स्ट्रॅटेजी असली तर नवल वाटा��ला नको.\nआत्ताचं न्यूज चॅनल्स कव्हरेज पाहिलं की मला साधारण 15 वर्षांपूर्वी आलेला मॅड सिटी सिनेमा आठवतो. One Man will Make a MISTAKE, The Other will Make it a SPECTACLE अशी टॅग लाईन. त्यात न्यूज चॅनल्स बातमीसाठी कुठल्या थराला जाऊ शकतात हे दाखवलंय. डस्टीन हॉफमनमधला रिपोर्टर जॉन ट्रॅवोल्टाच्या अगतिकतेला मीडिया इव्हेंटचं स्वरुप देतो. त्यात तथ्य, भावनांचा बळी ठरलेला. शेवटी ‘WE’ KILLED HIM हे डस्टीनचं वाक्य सगळं काही सांगून जातं.\nआपल्या टीव्ही पत्रकारितेची वाट मॅड सिटीच्या दिशेनं जाऊ नये ही अपेक्षा.\nदिव्य मराठीत छापून आलेल्या या लेखाची ही लिंक\n3 thoughts on “टीव्ही पत्रकारिता ‘मॅड सिटी’ होऊ नये”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/view_thalakBatmya.php?tbid=3614", "date_download": "2019-01-19T06:22:01Z", "digest": "sha1:ACXTXZZAXWBL44FVNDVBN7I2TRVTYY3R", "length": 22644, "nlines": 110, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१\nआपली गडचिरोली | राजकिय | प्रशासकिय | शैक्षणिक | माध्यमे | पर्यटन | आरोग्य | संस्था | व्यक्तीविशेष | वाटाडया | दूरध्वनी\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्ड्यात पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न्युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nगडचिरोलीतील शेतकऱ्यांना शेततळ्यासोबत मोटारपंपही द्या:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nनागपूर,ता.१७ : 'मागेल त्याला शेततळे' योजनेंतर्गंत गडचिरोली जिल्हयाने लक्षणीय कामगिरी केली आहे. जिल्ह्यात ३६६२ शेततळे पूर्ण झाले. उर्वरित सर्व ५५०० अर्जांना तातडीने मंजुरी द्यावी. तसेच या शेतकऱ्यांना तळ्यांसोबत मोटारपंपही देण्याबाबत कार्यवाही करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.\nनागपूर येथे विधानभवनाच्या मंत्रिपरिषद सभागृहात गडचिरोली जिल्हयातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी खासदार अशोक नेते, आ.रामदास आंबटकर, आमदार डॉ. देवराव होळी, आ.क्रिष्णा गजबे, मुख्य सचिव डी.के. जैन, अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, सचिव वने तथा गडचिरोलीचे पालक सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड उपस्थित होते.\nमागेल त्याला शेततळे योजनेंतर्गंत जिल्हयाला १५०० शेततळ्यांचे उद्दिष्ट होते. या योजनेला गडचिरोलीत शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. १० जुलैअखेर पात्र असणारी मंजूर ३६६२ कामे पूर्ण झाली. उर्वरित अर्जांना मंजूर देऊन या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. जलयुक्त शिवार अभियानांतर्गंत गेल्या तीन वर्षात १० हजार ८१७ कामे आतापर्यंत पूर्ण झाली आहेत. तसेच माजी मालगुजारी तलाव दुरुस्ती अंतर्गत १८१ कामे पूर्ण झाली आहेत. सिंचन विहिरी अंतर्गत ३१३८ कामे पूर्ण झालेली आहेत. उर्वरित कामे मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. विविध योजनांमधून जिल्ह्यात जलसंधारणाची कामे मोठया प्रमाणावर झालेली आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांना पाण्याचा वापर करणे शक्य व्हावे, यासाठी विविध विभागाच्या योजनांमधून शेतकऱ्यांना शेतीपंप देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.\nमुख्यमंत्री ग्रामसडक योजना तसेच प्रधानमंत्री आवास योजना, रमाई व शबरी आवास योजना यांच्या कामाला गती देण्याची आवश्यकता आहे. आवास योजनांच्या कामांसाठी २० अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यापैकी २४ जण सध्या कार्यरत आहेत. त्यामुळे आव��स योजनांची कामे गतिमान करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.\nलॉयडस् मेटलतर्फे कोनसरी येथे लोहखनीज प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी काम पूर्ण होईपर्यंत लोहखनिजाची जी वाहतूक चालू आहे, त्यात महिनाभरात स्थानिकांना वाहतुकीचे काम मिळेल, या दृष्टीने प्रशासनाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. या प्रकल्पासाठी कोनसरी येथे जागा देण्यासोबतच ६ इतर सामंजस्य करार झालेले आहेत. त्यात लोहखनीज प्रकल्प सर्वात मोठा आहे. येथे स्थानिक युवकांची निवड करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यावेळी सांगितले.\nजिल्हयात दळणवळणाच्या दृष्टिकोनातून मोबाईलचे जाळे अधिक मजबूत असणे आवश्यक आहे. यासाठी बी.एस.एन.एल. ने ४१ टॉवर्सचे कामपूर्ण केले असून २५ टॉवर्स नोव्हेंबर २९१८ पर्यंत कार्यन्वित होतील. या यंत्रणेसाठी मंडळ कार्यालये तसेच पोलिस ठाण्यांमध्ये जागा देऊन काम पूर्ण करुन घ्यावे. जेथे बॅन्डविडथ वाढवणे आवश्यक आहे, तेथे आपल्या स्तरावर पैसे भरा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी दिले. एव्हरेस्ट मोहिमेबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, गडचिरोलीनेही चंद्रपूरप्रमाणे काही उद्दिष्ट ठरवावे. चंद्रपूरचे युवक एव्हरेस्ट सर करुन नुकतेच आले आहेत. त्यामुळे गडचिरोलीहीने असे काही वेगळे उद्दीष्ट ठरवून काम करावे. भामरागड येथील तालुका क्रीडा संकूलासाठी आवश्यक जमिनीचा ताबा क्रीडा विभागाला प्राप्त झाला आहे. याचा अंदाजपत्रकासह आराखडा क्रीडा आयुक्तांना पाठविण्यात येणार आहे.\nजिल्हयात अपुऱ्या गोदामांच्या संख्येमुळे बरेचसे धान्य वाया जाते. या पार्श्वभूमीवर पी.पी.पी. अंतर्गंत २२ गोदामांचा प्रस्ताव आहे, तर आदिवासी विकास विभाग १० गोदामांना जागा देणार आहे. या कामांना अधिक विलंब होऊ नये व धानाचे नुकसान टाळणे शक्य व्हावे यासाठी जमिनीचा आगाऊ ताबा घेऊन काम सुरु करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. याबाबतचे प्रस्ताव त्वरित पाठवा. त्यांना १५ दिवसात शासन मंजुरी देईल, असेही ते म्हणाले.\nसौर उर्जेवर वीज पुरवठयासाठी दुर्गम अशी ४९ गावे निवडण्यात आली. यापैकी १६ गावांचे काम पूर्ण झाले आहे. 'सौभाग्य' योजनेत प्रत्येक घरात वीज कनेक्शन देण्याचे काम डिसेंबर अखेर पूर्ण होईल. जिल्हयात ५ बॅरेजेची कामे सुरु आहेत. त्यापैकी चिचडोह बॅरेजचे काम पूर्ण झाले असून यातून ६२.५३ दलघमी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. याव्दारे चामोर्शी तालुक्यातील २२४० हेक्टर क्षेत्र देखील सिंचनाखाली येणार आहे. बॅरेज प्रमाणेच उपसा जलसिंचनाची कामे जिल्हयात सुरु आहेत. या प्रकल्पांचे सातत्य राखण्यासाठी सौर उर्जेचा वापर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.\nमहत्वाकांक्षी अशा गडचिरोली-वडसा रेल्वे मार्गासाठी खाजगी जमिनी संपादित करण्याचे काम वनविभागाची परवानगी मिळेपर्यंत थांबवण्याच्या सूचना रेल्वेतर्फे देण्यात आल्या होत्या. वन विभागाची परवानी येत्या ८ दिवसांत प्राप्त होईल. त्यानंतर या कामाला पुन्हा सुरुवात होईल, असे सचिव वने व पालकसचिव विकास खारगे यांनी यावेळी सांगितले.\nजिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या बैठकीत सादरीकरण केले. बैठकीस सर्व विभागाचे सचिव तसेच जिल्हयातील अधिकारी उपस्थित हेाते.\n(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.scm-cnc.com/services/", "date_download": "2019-01-19T07:15:51Z", "digest": "sha1:LWAIOCQLX42SXAU3U2R62FWTKPQWSPUX", "length": 13887, "nlines": 166, "source_domain": "mr.scm-cnc.com", "title": "सेवा - जिनान सूर्योदय सीएनसी मशीन कंपनी, लिमिटेड", "raw_content": "\n1. किती काळ सीएनसी कोन लाइन स्थापित करण्यासाठी घ्या का\nसूर्योदय सीएनसी ANGLE सल्ल्याची, चिन्हांकित आणि लोकर मशीन पेक्षा कमी 5 दिवस मशीन प्राप्त झाल्यानंतर आपल्या सुविधा स्थापित आणि कार्यरत केले जाऊ शकते. मशीन स्थापित करणे सोपे आहे आणि काम सर्वात ग्राहक सेवा तंत्रज्ञ ग्राहकाच्या सुविधा येथे आगमन अगोदर केले जाते.\nएक. अगोदर आपल्या मशीन स्थापित करण्यासाठी आपल्याला खालील पुरवठा करणे आवश्यक आहे.\nब. फ्लॅट आणि स्तर ठोस पॅड 100mm किंवा 4 \"जाड (किंवा अधिक).\nक. 0.8 MPa (किंवा 90-125 PSI) कोरड्या दुकान हवा.\nड. मशीन चालवू वीज. मशीन 3 टप्प्यात 380V वीज पुरवठा आवश्यक आहे. आपण 380V शक्ती नसेल तर, आम्ही कोन ओळ आवश्यक मुळ 480V करण्यासाठी 208/22, 380, 400 आणि 560V, कोणत्याही 3 टप्प्यात स्रोत अनियमित रूपांतरित एक ट्रान्सफॉर्मर तुम्हाला पुरवठा करू शकता.\nई. हायड्रॉलिक प्रणाली हायड्रोलिक तेल.\nमशीन मानक वाहतुक वाहक दिसतो. आपण, क्लायंट, वाहतूक ट्रक पासून सूर्योदय मशीन ऑफलोड आणि त्याच्या सुविधा मशीन सेट जबाबदार आहेत.\n2 प्रशिक्��ण सूर्योदय मशीन प्रदान करण्यात येत आहे\nएकदा आपण पाया काम पूर्ण केले आहे की सूर्योदय सूचित केले आहे, आणि आपण फॅक्स किंवा सूर्योदय प्रतिष्ठापन तयारी मेल, नंतर सूर्योदय सेवा तंत्रज्ञ आपल्या सुविधा प्रवास आणि आपले मशीन अंतिम सेटअप आणि कॅलिब्रेशन करू, आणि नंतर वेळ खर्च आमच्या साध्या, तरीही कसून प्रशिक्षण कार्यक्रम घेऊन आपल्या ऑपरेटर आहे.\nआपला ऑपरेटर प्रशिक्षण प्राप्त होईल:\nएक. मशीन सेटअप आणि समायोजन.\nब. मशीन देखभाल आणि वंगण.\nक. शोध आणि समस्या निवारण दूषित.\nई. भाग आयात करत आहे.\nफ. आमच्या पंच आणि मरण पावला कसे बदला.\nग्रॅम. आपल्या धान्य पेरण्याचे यंत्र बिट पाजणे.\n3. मी काय सॉफ्टवेअर प्रशिक्षण प्राप्त का\nसूर्योदय सीएनसी मशीन उद्योग मानक पीएलसी विभाग वापर करतो, त्यामुळे मशीन सॉफ्टवेअर मध्ये काही मूल्ये इनपुट करणे खूप सोपे आहे आणि पीएलसी या सर्व मापदंड पाठवा. इतका वेळ तो मजकूर स्वरूपात उघडले जाऊ शकतात अशा TEKLA, एक्स-स्टील, LIPINGYI, किंवा आपल्या AutoCAD रेखाचित्रे काही lofting सॉफ्टवेअर, वापरत असाल तर, आमच्या मशीन आपोआप योग्य मशीन डेटा डेटा रूपांतरित करू शकता. आमच्या सीएनसी प्लेट ड्रिलिंग मशीन, सीएनसी एच तुळई ड्रिलिंग मशीन आपोआप AutoCAD फायली वाचू शकते.\nआमच्या प्रतिष्ठापन तंत्रज्ञ मशीन आणि ऑफलाइन आपल्या कार्यालयात दोन्ही सूर्योदय मशीन मध्ये भाग कार्यक्रमास किती सोपे आहे हे दर्शवेल.\nआपण तूट तपशीलवार फाइल आमच्या मशीन पूर्णपणे ऑपरेटर त्रुटी शक्यता दूर थेट (DSTV स्वरूपात समर्थन) कशी आयात देखील दर्शविले जाईल.\nआम्ही ऑपरेटर प्रशिक्षण अभ्यासक्रम देण्यास सक्षम आहेत आणि नवीन ऑपरेटर (आणि विद्यमान जिनान, चीन मध्ये सूर्योदय सुविधा येथे चालकांसाठी उजळणी अभ्यासक्रम - तपशील आणि किंमतीसाठी कॉल करा.\nकारण सूर्योदय सीएनसी मशीन तांत्रिक समर्थन\nसूर्योदय सीएनसी एक विनंती प्राप्त झाल्यानंतर साइटवर सेवा तंत्रज्ञ आहे प्रयत्न करीत आहे. आम्ही अनेक वितरक, एजंट आणि अनेक विविध देश आणि भागात सेवा संघ आहे.\nसूर्योदय विनामूल्य हमी कालावधीत सर्वोत्तम सूचना सेवा पुरवठा होईल. हमी पलीकडे, आम्ही केवळ सेवा खर्च शुल्क आकारू.\nसूर्योदय सीएनसी सीएनसी कोन मशीन, सीएनसी कोन सल्ल्याची मशीन, सीएनसी कोन ड्रिलिंग मशीन, टॉवर प्रक्रिया machine.CNC बीम लाईन्स, सीएनसी कोन लाईन्स आणि CNC प्लेट ड्रिलिंग मशीन, सीए��सी बाहेरील कडा ड्रिलिंग आणि दळणे मशीन, सीएनसी ट्यूब पत्रक ड्रिलिंग चीन शीर्ष व्यावसायिक निर्माता आहे मशीन, कोन तिसऱ्या क्रमांकावर मशीन, सीएनसी प्लेट सल्ल्याची मशीन. सूर्योदय गेल्या 3 एकटा वर्षे उत्तम 300 सीएनसी मशीन जावे. SUNRISE CNC always take prompt response for all customers’feedback. If problems cannot be solved by calling and mail, we send engineers to customers’factory for site service without fail. Our Technical Support, Parts Supply and After Sales Service, are unparalleled in the industry.\n4. तुमची मशीन किंवा इतर उत्पादने सानुकूल करणे शक्य आहे\nहोय, आम्ही सीएनसी सल्ल्याची, ड्रिलिंग, कटिंग, आणि कोन आहे, बशा, अनेक वर्षे, बीम, फ्लॅट्स, नलिका पत्रके, बाहेरील कडा साठी sawing मशीन specializes जो व्यावसायिक निर्माता आहेत. भक्कम डिझाइन संघ आहे, म्हणून कोणत्याही परंपरागत उत्पादने ऐच्छिक करता येऊ शकते.\nसहसा आम्ही अधिक सोयीस्कर आणि मोठ्या मशीन स्वस्त आहे कारण, खवळलेला समुद्र घ्या. कधी कधी आम्ही रेल्वेने मशीन वाचव. पण त्वरित आवश्यक सुटे भाग आम्ही हवा व्यक्त करून तो वाचव.\n6. आपले मशीन गुणवत्ता तपासणी काय आहे\nअनेक वर्षे 2008 गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली प्रमाणपत्र: सूर्योदय महामंडळ ISO9001 पुरवले जाते. आणि सूर्योदय तसेच शिपिंग आधी आमच्या ग्राहकांना वतीने SGS तपासणी स्वीकारतो.\n7. आपले पेमेंट काय आहे\nसाधारणपणे, 30% टी / तिलकरत्ने, आगाऊ वेतन, 70% टी / तिलकरत्ने (शिपिंग नंतर) ब / एल प्रत विरुद्ध. सूर्योदय देखील नजरेतील 100% एल / सी स्वीकारा.\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/deadline-for-aadhaar-extended-till-december-31-government-informs-supreme-court-attorney-general-k-k-venugopal/", "date_download": "2019-01-19T06:30:10Z", "digest": "sha1:NVN5IOVR7N5GRRTYK5FVSI234YQ75536", "length": 8452, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "‘आधार’ सक्तीला ३० सप्टेंबरवरून ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘आधार’ सक्तीला ३० सप्टेंबरवरून ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ\n'आधार'ला आव्हान देणाऱ्या याचिकांची सुनावणी नोव्हेंबरमध्ये सुनावणी\nवेबटीम : ‘आधार’ सक्तीसाठी ३० सप्टेंबरवरुन ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दिली. या प्रकरणाची तीन सदस्याच्या घटनापीठाऐवजी पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी घ्यावी अशी विनंतीही ��ेंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात केली आहे.\nरेल्वेभरती परीक्षेची वयोमर्यादा वाढवली\nआता चेहराही ठरणार तुमच्या आधार पडताळणीचा पर्याय\nव्यक्तिगत गोपनीयता हा घटनात्मक मूलभूत हक्क असल्याचा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने गेल्या आठवड्यात दिला होता या पार्श्वभूमीवर सुप्रीमकोर्टामध्ये बुधवारी आधार सक्तीच्या निर्णयावर सुनावणी झाली . ३१ डिसेंबरपर्यंत आधार सक्तीसाठी मुदतवाढ देण्यात आल्याचे सरकारने कोर्टात सांगितले आहे. अटर्नी जनरल के के वेणू यांनी तीन सदस्यांच्या घटनापीठाऐवजी पाच सदस्यांच्या घटनापीठासमोर या याचिकांवर सुनावणी घ्यावी अशी विनंती सुप्रीम कोर्टात केली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यावर सुप्रीम कोर्टाने ‘आधार’ला आव्हान देणाऱ्या याचिकांची सुनावणी नोव्हेंबरमध्ये घेणार असल्याचे स्पष्ट केले. आधार सक्तीविरोधात याचिकांवरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने या निकालाचा विचार करावा अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.\nकेंद्र सरकारने सरकारी अनुदान आपल्या बँक खात्यात जमा करण्यासाठी आधार कार्डाला वैधानिक दर्जा देण्याबाबतचे विधेयक एप्रिलमध्ये मांडले होते. केंद्र सरकारने हे विधेयक अर्थ विधेयक म्हणून मांडले होते आणि मंजूर करून घेतले होते . काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी याविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणाची लवकर सुनावणी घ्यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात केली होती.\nरेल्वेभरती परीक्षेची वयोमर्यादा वाढवली\nआता चेहराही ठरणार तुमच्या आधार पडताळणीचा पर्याय\n‘सरकारसाठी विद्यार्थी हे प्रयोगशाळेतील प्राणीच’\nथर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन महागणार, बिअरच्या दरात होणार वाढ\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nटीम महाराष्ट्र देशा :(प्रवीण डोके) बीड लोकसभा मतदार संघातून २००९ आणि २०१४ साली दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे…\nमराठा आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या याचिका फेटाळा , राज्य सरकारची उच्च…\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना…\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nसर्जिकल स्ट्राईक नंतर भारताची सर्वात मोठी कारवाई\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=1685", "date_download": "2019-01-19T06:11:11Z", "digest": "sha1:AXEBMZWBGP76RLZMOY4N2BPMZACIVL7F", "length": 17736, "nlines": 81, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nआरोग्यास हानीकारक असलेल्या ३४३ औषधांवर औषध नियंत्रक विभागाने आणली बंदी\nवृत्तसंस्था / नवीदिल्ली : एका औषधामध्ये एकापेक्षा अधिक घटक वापरून तयार करण्यात येणाऱ्या ३४३ औषधांवर अखेर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. ही औषधे आरोग्यास हानीकारक असल्याने केंद्रीय आरोग्य विभागाच्या औषध नियंत्रक विभागाने बंदी आणली आहे. हा निर्णय़ औषधनिर्माण क्षेत्रातील त्यामुळे सॅरेडॉन , डी कोल्ड टोटल सारख्या तात्काळ गुणकारी ठरणाऱ्या गोळ्या मिळणार नाहीत.\nगेल्या काही वर्षांमध्ये प्रतिजैविकांचा प्रतिरोध सातत्याने वाढता आहे. वाढते प्रदूषण, व्याधींचे बदलते प्रकार आणि त्यामुळे निर्माण होणारा प्रतिरोध हा रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरतो आहे. प्रतिजैविकांचा वाढता वापर वेळीच आटोक्यात आणला नाही तर त्याचे दुष्परिणाम सर्वसामान्य रुग्णांना मोठ्या प्रमाणात सोसावे लागतील याकडेही वैद्यकीय तज्ज्ञ सातत्याने लक्ष वेधत होते. काही वेळा औषधांमध्ये एकापेक्षा अधिक घटकांची आवश्यकता नसते. तरीही आजारावर त्वरित उतारा मिळावा यासाठी ही औषधे दिली जातात. या फिक्स्ड डोस कॉम्बिनेशनच्या औषधांचे प्रमाण बाजारामध्ये सातत्याने वाढते आहे. त्यामुळे या औषधांचे सेवन हे रुग्णांच्या आरोग्यासाठी अपायकारक ठरत असल्याच्या असंख्य तक्रारी केंद्र सरकारच्या औषधनियंत्रक विभागाकडे आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत औषध नियंत्रक विभागाने ही कारवाई केली आहे. औषधनियंत्रक विभागाकडे आलेल्या या तक्रारींची दखल घेत दोन वर्षांपूर्वी अशा ३४३ फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन असलेल्या औषधांवर अखेर बंदी जाहीर केली, मात्र या निर्णयाविरोधात औषध कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. त्यानुसार दीड वर्षापूर्वी पहिल्या टप्प्यात घातलेली ह�� बंदी उठवण्यात आली.\nऔषधांमधील हे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी हितकारक नसल्याचे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध करण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचा समावेश असलेली समितीही स्थापन करण्यात आली होती. या समितीने दिलेल्या शिफारसींचाही विचार हा निर्णय घेताना करण्यात आला आहे. औषध कंपन्यांनी फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन योग्य असल्याबद्दल याचिका दाखल केली होती. त्यावेळी झालेल्या सुनावणीच्या वेळीही औषधनियंत्रक विभागाने ही औषधे हानीकारक असल्याचे यासंदर्भात केलेल्या अभ्यासातील निष्कर्षासह निदर्शनास आणून दिले. या बंदीमुळे औषध कंपन्यांमध्ये नाराजी पसरली असली तरीही औषधविक्रेत्यांनी मात्र या निर्णयाचे स्वागत केले आहे. अनेकदा गरज नसताना प्रतिजैविकांप्रमाणे ही औषधेही रुग्णांना दिली जातात. त्यामुळे रुग्णांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो. आता या औषधांना पर्यायी व तितकीच गुणकारी औषधे रुग्णांना उपलब्ध होतील, अशी अपेक्षा औषधनिर्माण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nगडचिरोली पोलीस दलाने २०१८ मध्ये केला तब्बल ५० नक्षल�..\nलैंगिक गैरवर्तणुकीप्रकरणी गुगल ने ४८ कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले\nगडचिरोली येथील जिल्हा प्रेक्षागार मैदानाचा विकास करणार : ना. सुधीर मुनगंटीवार\nबचतगटांची चळवळ अधिक गतिमान करणारा ‘नवतेजस्वीनी’ प्रकल्प राबविण्यास मंत्रिमंडळाची मान्यता\nआयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून गरिबांच्या सेवेची संधी : पालकमंत्री आत्राम\nसमस्त शिक्षक बंधू आणि भगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा : अजयभाऊ कंकडालवार , जिल्हा परिषद उपाध्यक्ष\nगडचिरोली शहरातून राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुुरूवात, रस्त्यालगतची दुकाने हटविली\nदहा वर्षांत ३८४ वाघांना ठार मारणाऱ्या ९६१ शिकाऱ्यांना अटक\nसामान्य प्रशासन विभागाने जाहीर केल्या २०१९ मधील २१ सार्वजनिक सुट्ट्या\nभाजप-सेना सरकारच्या अपयशाची गाथा राष्ट्रवादी राज्यातील प्रत्येक गावागावात पोचवणार : नवाब मलिक\nकारच्या धडकेने टेम्पोखाली येऊन तरुणीचा मृत्यू\nढिसाळ नियोजन व बेजाबदार वक्तव्यामुळे मुरखळा चक वासीयांनी मुख्याध्यापकाला धरले धारेवर\nअहेरी पंचायत समितीच्या सदस्यांचा मासिक सभेवर बहिष्कार\nदेशात लवकरच १४० नवीन पासपोर्ट कार्यालये सुरू होणार\nचांदाळा मार्गावर दुचाकी नाल्यात कोसळून वनरक्षक ठार\nसीएम चषक स्पर्धेत कबड्डी सामन्यादरम्यान प्रेक्षक गॅलरीचा लोखंडी कठडा कोसळला, १०० हुन अधिक जखमी\nआशिष देशमुख यांचा काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश\nशेतकऱ्यांना योग्य दाबाने व दिवसाही वीज देणाऱ्या महावितरणच्या योजनांचे १६ ऑक्टोबरला उद्घाटन\nकिष्टापूर येथील गुराख्याचा उष्माघाताने मृत्यू \nमराठा समाजाचा ओबीसीत समावेश केल्याशिवाय महाराष्ट्रात न्याय, बंधुता, समता प्रस्थापित होणार नाही\nदोन हजारांची लाच स्वीकारतांना देसाईगंज पोलीस ठाण्याच्या हवालदारास रंगेहाथ अटक\nस्वतंत्र विदर्भ राज्याचा विषय ‘रालोआच्या’ च्या पुढील बैठकीत मांडणार : रामदास आठवले\nसोनेगावात शेतीला पाणी देण्याच्या वादातून एका इसमाची हत्या\nकमलापूर परिसरातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची माजी आमदार आत्राम , जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांनी केली पाहणी\nआदिवासी भागातील आरोग्यसेवेचा चेहरामोहरा बदलणार , ‘अटल आरोग्यवाहिनी’ योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ\n३१ डिसेंबरला देणार व्यसन विरोधी मानवी साखळीतून व्यसनमुक्तीची हाक\nस्वतंत्र पोर्टल द्वारे मिळणार राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ\nयुवतीच्या व्हाॅट्सऍपवर अश्लिल संदेश पाठविल्याप्रकरणी आंबेटोलाच्या पोलिस पाटलावर गुन्हा दाखल, आरोपी फरार\nलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) नागपूर परिक्षेत्राचे अधीक्षक पी. आर. पाटील यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा\nपोलिस स्थापना दिनानिमित्त गडचिरोली पोलिस दलातर्फे विविध कार्यक्रम\nगडचिरोली शहरातील चुकीचे रस्ता दुभाजक ठरत आहेत कर्दनकाळ, टमाटर वाहून नेणारा ट्रक चामोर्शी मार्गावर पलटला\nआयकर विभागाचे देशातील विविध शहरात अचानक ‘सर्च ऑपरेशन’ , बड्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले\nवैनगंगा नदीत दोन सख्ख्या भावांना जलसमाधी, व्याहाड खुर्द येथील घटना\nपूर्व विदर्भाला होणार पूर्ण दाबाने वीजपुरवठा, पारेषणच्या ५ उपकेंद्रांना संचालक मंडळाची मान्यता\nकृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यावर भर द्यावा : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू\nअखेर अहेरीचे तहसीलदार पोहचले आपापल्लीत\nडॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी केबीसी मध्ये जिंकले २५ लाख, आदिवासींच्या कल्याणासाठी खर्च करणार रक्कम\n‘नासा’ने सुर्याच्या जवळून अभ्यासासाठीच्या मोहिमेला केली यशस्वीरित्या सुरुवात\nकोतवालांच्या मानधनात अडीच हजार वाढ : ना. चंद्रकांत पाटील\n‘व्हॉट्सॲप युजर्ससाठी लवकरच येणार ‘व्हॉट्सॲप लव’\nअल्पवयीन शाळकरी मुलींना रस्त्यात अडवून त्रास देणाऱ्या युवकांवर आष्टी पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल\nलोहप्रकल्प उभारण्याच्या नावावर सुरू असलेले सुरजागड पहाडीवरील उत्खनन बंद करा, अन्यथा अहेरी उपविभागात चक्काजाम आंदोलन करणार\nचंद्रपूर जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांतर्गत दारू विक्रेत्यांच्या विरोधात १६ गुन्ह्यांची नोंद : ९ आरोपीसह २० लाख ३७ हजारांचा मुद्द�\nपेपर जिप गाडीची अ‍ॅल्टो कार ला जब्बर धडक : दोघांचा मृत्यू तर पाच गंभीर जखमी\n५ जानेवारीला राज्यातील विविध खात्यातील अधिकारी संपावर\nभाजपा आयटी सेलची वेबसाईट हॅक\nसाहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांवर केली कारवाई\nदाब वाढल्याने इटियाडोह प्रकल्पाचे पाणी आरमोरी तालुकाच्या टोकापर्यंत पोहचणार : आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नाला यश\nमुंबईतील क्रिस्टल टॉवरला भीषण आग, श्वास गुदमरून चौघांचा मृत्यू\nआलापल्ली - सिरोंचा मार्गावर बामणी येथे बोलेरो वाहनाने बालिकेस चिरडले\nग्रामीण मुलींना मिळणार १२ वी पर्यंत एसटीचा मोफत सवलत पास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=4952", "date_download": "2019-01-19T06:16:53Z", "digest": "sha1:YWU5LM2O32CPUVRQHNIC4ZQ45JSHMQZ2", "length": 12710, "nlines": 81, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nकर्नाटकात बस कालव्यात कोसळून २५ हून अधिक प्रवाशांचा मृत्यू\nवृत्तसंस्था / बंगळुरू : कर्नाटकातील मांड्या येथे एक खासगी बस कालव्यात कोसळून २५ हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये लहान मुलं आणि महिलांचा समावेश आहे.\nप्राप्त माहितीनुसार, मांड्या जिल्ह्यातील कावेरी नदीला जोडणाऱ्या कालव्यात शनिवारी एक खासगी बस कोसळली. या भीषण अपघातात २५हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये मुले आणि महिलांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरु आहे .\nVNX मराठी न्यूज चॅनल\nगडचिरोली पोलीस दलाने ���०१८ मध्ये केला तब्बल ५० नक्षल�..\n२० वर्षीय युवतीची गळफास घेऊन आत्महत्या\nइंडीकाची दुचाकीला धडक, दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी\nछत्तीसगडमध्ये नक्षल्यांच्या आयईडी स्फोटात सीआरपीएफचे चार जवान शहीद\nआंबा खाल्ल्याने मुलगा होत असल्याचे विधान केल्याच्या प्रकरणात संभाजी भिडे यांना जामीन\nराज्यात खरेच प्लाॅस्टिकबंदी आहे काय\nसोलापुरातील मंगळवेढा तालुक्यात ऑनर किलिंगची घटना, आई - वडिलांकडून मुलीचा खून\nमहाराष्ट्रातील पाच अंगणवाडी सेविकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nनेपाळमध्ये १०० पेक्षा जास्त रूपयांच्या भारतीय नोटांवर बंदी\nमित्राच्या पासपोर्टवर सौदीतून भारतापर्यंत प्रवास\nसिरोंचा तालुक्यातील कोत्तापल्ली येथे नदीत बुडून युवकाचा मृत्यू\nखाजगी बसची मोटारसायकला धडक, तीन युवक जागीच ठार\nकुरखेडा येथील अंगणवाड्यांच्या इमारतींची दुरवस्था\nवंचितांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘वैयक्तिक सामाजिक उत्तरदायित्वाच्या’ माध्यमातून काम करावे : राज्यपाल\nवेकोलि कर्मचारी युवतीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या : भारतीय युथ टायगर्स संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे म\nवन्यजीव सप्ताहास प्रारंभ, गडचिरोली वनविभागातर्फे रॅलीद्वारे जनजागृती\nगडचिरोली ग्रंथ महोत्सवाच्या नियोजनाबाबत सभा आज\nशिर्डी येथे १०, ११ व १२ डिसेंबरला शेतकरी संघटनेचे १४ वे संयुक्त अधिवेशन\nविदर्भ राज्य निर्माण यात्रा उद्यापासून गडचिरोली जिल्ह्यात\n'प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे' : प्रल्हाद कुरतडकर\nनव्या कोऱ्या टाटा स्टाॅर्म वाहनातून दारू तस्करी करताना पाथरी पोलिसांनी पकडले\nपोस्ट खात्याच्या ग्रामीण डाकसेवकांनी पुकारला देशव्यापी संप, मंगळवारपासून डाक सेवा ठप्प\n'त्या' बसमधील प्रवाशांचा जीव वाचविणाऱ्या युवकांचा पालकमंत्र्यांनी केला गौरव\nआदिम जमाती योजना अंतर्गत ताटीगुडम ते येमली रस्ता बांधकामाचे भूमिपूजन\nदेशात चार वर्षात सव्वा कोटी घरांची निर्मिती , २०२२ पर्यंत सर्वांना घर देण्याचा संकल्प : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी\nसमस्त शिक्षक बंधू आणि भगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा : मा. ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम\nबागडी ट्रॅव्हल्स मधून ९९ हजार रुपयांची विदेशी दारू जप्त : तीन आरोपींना अटक\nचिमुर येथील ढोकेश्वर मल्टीस्टेट बँक १० दिवसांपासून कुलूपबंद , खातेदारांची लाखो रूपयांची फसवणूक\nआ. डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी स्वच्छता सेवा व संवाद अभियान कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nपेट्रोल १८ पैसे आणि डिझेल ३१ पैशांनी महाग\nआम आदमी नजरेसमोर ठेवून प्रत्येकानी जिल्ह्याच्या विकासासाठी कटीबध्द होऊ : पालकमंत्री ना. आत्राम\nचामोर्शी मार्गावरील डॉ. गगपल्लीवार लेआऊट मधील ओपन स्पेसचे सौंदर्यीकरण करा\n१ एप्रिल २०२० मध्ये BS-४ वाहनांची विक्री होणार बंद, BS-६ प्रकारच्या इंजिनाचा वापर करणार\nआरमोरी नगर परिषद निवडणूक, नाराज झालेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नवीन आघाडी करून वाढविली पक्षांची डोकेदुखी\nअहेरी उपविभागातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पालकमंत्री ना. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केली पाहणी\nवैनगंगा नदीत दोन सख्ख्या भावांना जलसमाधी, व्याहाड खुर्द येथील घटना\nतृप्ती देसाई यांना पोलिसांनी पुण्यातून घेतले ताब्यात\nपरिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणतात, एसटी कर्मचाऱ्यांचे पगार इतके वाढले की ते आता वेडे झाले\nराज्यात ६१५ नक्षल्यांचे आत्मसमर्पण : गडचिरोलीतील ५९६ नक्षल्यांनी धरली नवजीवनाची वाट\nतलावात आढळले पुरुष जातीचे नवजात मृत अर्भक\nसमलैंगिकता गुन्हा नाही : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल\nअवैध दारू तस्करांकडून १४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त : एसडीपीओ पथकाची कारवाई\nराज्य उत्पादन शुल्क, विभागाच्या भरारी पथकाने केला १६ लाख ६९ हजार ५५४ रुपयांचा मुद्देमाल जप्त\n‘साई रुग्‍णवाहिका प्रकल्‍प’ राबविण्‍यासाठी २५ कोटी रुपयांच्या खर्चास शासनाची मान्‍यता\n‘अटलजी यांच्या निधनाने सर्वाधिक लाडके नेते गमावले आहे, : विद्यासागर राव\nरेल्वे स्थानकांच्या अत्याधुनिक कामांना गती द्या : ना. हंसराज अहीर\nविकृत दिराने वहिनी व चार वर्षांच्या पुतणीची हत्या केल्यानंतर मृतदेहावर केला बलात्कार\nकोठारी पोलिसांची धडक कारवाई, कारसह पाच लाख ४० हजारांची देशी दारू जप्त\nआरोग्य मेळाव्यात पन्नास पेक्षा अधिक रुग्णांवर औषधोपचार, पोलीस प्रशासनाचा उपक्रम\nचारा छावणीत घेतली जातेय जनावरांसोबत माणसांचीही काळजी, चारा छावणीच बनली अनेक शेतकऱ्यांचे घर\nड्रेनेजमधून शेतीसाठी पाणी उपसताना दोन शेतकऱ्यांचा गुदमरून ���ृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/job-creation-back-on-track-1658379/", "date_download": "2019-01-19T06:32:28Z", "digest": "sha1:PHYIMWSV4VEDNSO45NPTMVJYMG2YZMW5", "length": 12956, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Job creation back on track | Good News – भारतात नोकऱ्यांची निर्मिती सात वर्षातील उच्चांकी पातळीवर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nGood News – भारतात नोकऱ्यांची निर्मिती सात वर्षातील उच्चांकी पातळीवर\nGood News – भारतात नोकऱ्यांची निर्मिती सात वर्षातील उच्चांकी पातळीवर\nविविध कंपन्या कर्मचारी संख्या वेगाने वाढवत असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे. निक्की इंडिया सर्व्हीसेस बिझनेस अॅक्टीव्हीटीचा निर्देशांक मार्च महिन्यात ५०.३ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. फेब्रुवारी महिन्यात\nपंतप्रधान नरेंद्र मोदी (संग्रहित छायाचित्र)\nभारतात रोजगार निर्मितीसंबंधी एक चांगली बातमी आहे. मार्च महिन्यात विविध क्षेत्रांमध्ये नोकऱ्या निर्मितीचे प्रमाण वाढले असून रोजगार निर्मिती सात वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. विविध कंपन्या कर्मचारी संख्या वेगाने वाढवत असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे.\nनिक्की इंडिया सर्व्हीसेस बिझनेस अॅक्टीव्हीटीचा निर्देशांक मार्च महिन्यात ५०.३ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. फेब्रुवारी महिन्यात हाच निर्देशांक ४७.८ टक्क्यांवर होता. निर्देशांक ५० च्या पुढे असणे हा अर्थव्यवस्था विस्तारत असल्याचे लक्षण आहे. फेब्रुवारीमध्ये निर्देशांकात झालेली घट ही क्षणिक ठरली आहे. एकूणच भारतीय अर्थव्यवस्था विकासाच्या मार्गावर आहे असे अर्थतज्ञ आशना दोधिया यांनी सांगितले.\nहा सर्वेक्षण अहवाल राजकीय आघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी दिलासा देणारी बाब आहे. कारण काँग्रेससह सर्वच विरोधी पक्ष रोजगाच्या मुद्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत आहेत. मोदींच्या राजवटीत बेरोजगारी वाढल्याचा त्यांचा आरोप आहे. निक्की इंडियाच्या मार्चच्या अहवालानुसार सेवा आणि उत्पादन या द��न्ही प्रमुख क्षेत्रात नोकऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.\nमागणी वाढल्यामुळे सध्या जे स्त्रोत आहेत, व्यवस्था आहे त्यावर दबाव येत आहे. त्यामुळे सर्वा पुरवठादरांनी मागणी पूर्ण करण्यासाठी कर्मचारी संख्येमध्ये वेगाने वाढ केली आहे. जून २०११ नंतर ही आशादायक स्थिती आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nतुम्हीच भेदू शकता काचेचे छत\n‘या’ कंपनीमध्ये नोकरीसाठी ‘रिझ्युमे’ नाही तर ‘लव्ह लेटर’ महत्वाचे\nअकरावीत प्रवेश न मिळाल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये मुलीची आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरण: सेवकाने दिला दगा, तरुणीने केले ब्लॅकमेल, ३ अटकेत\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n...म्हणून मोदी जनतेला छळतात; राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून सांगितले कारण\nतुमच्याकडे दुसरं काम नाही का; हार्दिक पांड्या प्रकरणावरून स्वरा भास्करचे कोर्टाला चिमटे\nये बारामतीमध्ये बघतोच तुला; अजित पवारांचे गिरीश महाजनांना आव्हान\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/hitguj/beauty-treatments", "date_download": "2019-01-19T06:39:17Z", "digest": "sha1:56OEFJNWASIQT5BMMOJZ7QHO3FNDXV2P", "length": 5522, "nlines": 130, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सुंदर मी होणार Make me beautiful", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सुंदर मी होणार\nकेसांचे आरोग्य लेखनाचा धागा\nउजळ का��ती हवी लेखनाचा धागा\nहातांचे आरोग्य, निगा इ. अनुशंगाने चर्चा लेखनाचा धागा\nDec 3 2017 - 6:51am सिंथेटिक जिनियस\nलोक स्वतःला सुंदर का समजतात\nगौंदण कायमचे कसे मिटवावे\nचेहर्यावरील चरबी कशी कमी करता येईल...उपाय काय करता येईल.\nबायो ओइल बद्दल कोनि सागु शकेल का\nकुर ळ्या केसान्साठी वेगळे cuts/styles सुचवा प्रश्न\nसुंदर दिसण्यासाठी लिंबाच्या रसाचा उपयोग लेखनाचा धागा\nलग्नामधे वधु-वरच्या करवलीने कशी मेक्-अप करावी\nलांब केस कापवतानाचे अनुभव लेखनाचा धागा\nनवरीचा मेकअप लेखनाचा धागा\nबॉडीबिल्डींग - फिटनेस लेखनाचा धागा\nVLCC - खरच किती उपयोगी \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://old.marathibooks.com/bookserve/index.php?showpage=showauthor&SearchWord=%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0+%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2019-01-19T06:17:01Z", "digest": "sha1:4Q3SUTDWNA53LHGV6Z5EUWP63AJFX2SP", "length": 3304, "nlines": 65, "source_domain": "old.marathibooks.com", "title": "Category Main Page : MarathiBooks", "raw_content": "\nपुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती\n\"सुधाकर जोशी\" यांची उपलब्ध पुस्तके.\n१०६ पाने | किंमत:रु.८०/-\nजाती अंताच्या चळवळीची दशा आणि दिशा\n३२ पाने | किंमत:रु.२०/-\n१८४ पाने | किंमत:रु.१५०/-\nशिक्षण महर्षी भाऊराव पाटील\n२६ पाने | रु.२५/-\nलेखक: ना. बा. लेले\n१९२ पाने | रु.१५०/-\nलेखक: प्रा. शशिकांत गोखले\nलेखक: डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी\n४८ पाने | रु.२५/-\nमराठीसृष्टी या पोर्टलचे हे एक खास वैशिष्ट्यपूर्ण दालन. मराठीतील अनेक नामवंत, प्रकाशित तसेच अप्रकाशित व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा आगळावेगळा व्यक्ती-संदर्भ कोश.आपला संदर्भ आजच समाविष्ट करा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/view_thalakBatmya.php?tbid=3616", "date_download": "2019-01-19T06:39:29Z", "digest": "sha1:UH2HWPUP3FL4I5DGWYBVPZQEXEB33UMG", "length": 14089, "nlines": 104, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१\nआपली गडचिरोली | राजकिय | प्रशासकिय | शैक्षणिक | माध्यमे | पर्यटन | आरोग्य | संस्था | व्यक्तीविशेष | वाटाडया | दूरध्वनी\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्ड्यात पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न्युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nअल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा\nगडचिरोली, ता.२०: मोबाईल चार्जिंग करण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीच्या घरी जाऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांचा सश्रम कारावास व २ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. नागेश समय्या मडे(२२)रा. वियमपल्ली, ता. सिरोंचा असे दोषी युवकाचे नाव आहे.\nही घटना आहे २९ एप्रिल २०१६ ची. या दिवशी ८ वर्षीय पीडित मुलगी घरी एकटीच असल्याची संधी साधून आरोपी नागेश मडे हा मोबाईल चार्जिंग लावण्याच्या बहाण्याने तिच्या घरी गेला. त्यानंतर तिला आतील खोलीत नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला. शिवाय झालेल्या प्रकाराची माहिती कुणाला दिल्यास जिवानिशी ठार करेन, अशी धमकीही त्याने पीडितेला दिली. त्यानंतर तिने आपल्या आईला आपबिती सांगितली. आईच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी नागेश मडे याच्यावर भादंवि कलम ३७६(२),५०६ व बालकाच्या लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ६ अन्वये गुन्हा दाखल केला. तपास पूर्ण झाल्यावर तत्कालिन पोलिस निरीक्षक दीपक लुकडे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.\nआज या प्रकरणाचा निकाल लागला. जिल्हा व सत्र न्यायालयाने बचाव पक्षाचे बयाण नोंदवून व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी नागेश मडे यास भादंवि कलम ३७६ व बालैअसं कायद्यान्वये १० वर्षांचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड, तसेच कलम ५०६ अन्वये १ वर्षांचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.\nसरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान व सहायक सरकारी वकील नीळकंठ भांडेकर यांनी काम पाहिले.\n(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/india-sa-test/", "date_download": "2019-01-19T06:15:56Z", "digest": "sha1:L4OSNBFZQKY2C7JWBOYK6OTMLSUOARH2", "length": 13288, "nlines": 226, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "भारताचीही निराशाजनक सुरुवात | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nभुवनेश्वर कुमारच्या नियंत्रित मा-याच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटी सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ७३.१ षटकात २८६ धावांमध्ये संपुष्टात आणला. भुवनेश्वरने ८७ धावांत ४ खंदे फलंदाज बाद करत यजमानांच्या फलंदाजीला खिंडार पाडले.\n0 334 एका मिनिटापेक्षा कमी\nकेपटाऊनः गोलंदाजांच्या कामगिरीमुळे भारतीय संघाला झालेला आनंद फारकाळ टिकू शकला नाही. यजमान दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत पहिल्या केपटाऊन कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताची ३ बाद २८ अशी अवस्था केली. विजय (१), धवन (१६), विराट कोहली (५) असे स्टार फलंदाज फिलँडर, स्टेन, मॉर्कल आणि रबाडापुढे निष्प्रभ ठरले.\nफिलँडरने पाचव्या षटकात मुरली विजयला बाद करून भारताला पहिला धक्का दिला. त्याच्याच पुढच्य��� षटकात डेल स्टेनने आपल्याच गोलंदाजीवर झेल घेऊन धवनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. भारताचा कर्णधार विराट कोहलीही अवघ्या ५ धावा करून परतला. खेळ थांबला, तेव्हा पुजारा ५ धावांवर खेळत होता, तर रोहित शर्माने अद्याप खाते उघडले नव्हते.\nत्याआधी भुवनेश्वरकुमारच्या प्रभावी गोलंदाजीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावामध्ये २८६ डावांत रोखण्यात यश मिळवले. सामन्याच्या तिसऱ्याच चेंडूवर भुवनेश्वरने दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर एल्गरला बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. खेळपट्टीकडून मिळणारी साथ आणि वाऱ्यामुळे चेंडू स्विंग होत असल्याचा पुरेपूर फायदा भुवनेश्वरने घेतला. त्याने मार्क्रम आणि हशिम अमला यांनाही झटपट माघारी पाठवले. पाचव्या षटकात दक्षिण आफ्रिकेची अवस्था ३ बाद १२ अशी झाली होती.\nकर्णधार डुप्लेसिस आणि अनुभवी अब्राहम डिव्हिलियर्स यांनी आफ्रिकेच्या डावाची पडझड थांबवली. कसोटी पदार्पण करणाऱ्या बुमराहने दुसऱ्या सत्रात डिव्हिलियर्सचा त्रिफळा उडवून आपली पहिलीवहिली कसोटी विकेट मिळवली. डिव्हिलियर्सने ८४ चेंडूंमध्ये ६५ धावा करताना डुप्लेसिससह ११४ धावांची भागीदारी रचली. डुप्लेसिसही १०४ चेंडूंत ६२ धावा करून पंड्याच्या गोलंदाजीवर बाद झाला.\nनविन 10 रुपयांची नोट लवकरच येणार\nचारा घोटाळा- लालू प्रसाद यादव यांना साडे तीन वर्षांचा कारावास व पाच लाख रूपये दंड\nU19 Cricket World Cup final : भारताच्या पोरांनी जग जिंकलं\nUnder 19 worldcup-पाकवर 203 धावांनी मात, भारताची फायनलमध्ये धडक\nIPL 2018 AUCTION: कोणता खेळाडू कोणाच्या संघात\nऑस्ट्रेलियन ओपन टेनिस :नदाल विजय\nऑस्ट्रेलियन ओपन टेनिस :नदाल विजय\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिने��ा नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-farmer-strike-49885", "date_download": "2019-01-19T07:17:15Z", "digest": "sha1:NMPNWOQLOQHVNYU2DRP3T6FPY6UHMKCL", "length": 11263, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news farmer strike गावोगावी पोचले आंदोलनाचे लोन | eSakal", "raw_content": "\nगावोगावी पोचले आंदोलनाचे लोन\nशनिवार, 3 जून 2017\nदूध, भाजीपाला रोखला; पालेभाज्यात सोडली जनावरे\nदूध, भाजीपाला रोखला; पालेभाज्यात सोडली जनावरे\nऔरंगाबाद - शेतकरी संपाचे लोण आता गावोगावी पोचले आहे. शहराकडे येणारा भाजीपाला, दूध शेतकरी आंदोलनकर्त्यांनी चौकाचौकांत रोखून धरले. अनेक गावांत भाजीपाला, दूध रस्त्यावर फेकून शासनाचा निषेध करण्यात आला. काही शेतकऱ्यांनी शासनाच्या निषेधार्थ भाजीपाल्यात शेळ्या सोडून दिल्या, तर काहींनी भाजीवर ट्रॅक्‍टर फिरविला.\nशेतकरी संप दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. दोन) तीव्र झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागांत शेतकऱ्यांनी भाजीपाला, टोमॅटो, कांदे, लसूण, दूध रस्त्यावर फेकून दिला आहे.\nआडगाव येथील शेतकऱ्यांनी संपाच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी दूध रस्त्यावर सांडले होते. दुसऱ्या दिवशी मात्र, शेतकऱ्यांनी दूध फेकून न देता घरोघरी वाटून दिले. आंदोलन सुरू असेपर्यंत दररोज गावातच दूध वाटप करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला. एवढेच नाही तर गावातील जे शेतकरी चिकलठाणा येथे भरणाऱ्या बाजारात भाजीपाला, फळे घेऊन जातात त्यांनीही बाजारात माल न नेणेच पसंत केले.\nअंबाजोगाईत भाजप नगरसेवक विजय जोगदंड यांचा खून\nअंबाजोगाई (जि. बीड) : अंबाजोगाई नगर पालिकेतील भाजपचे नगरसेवक विजय शेषेराव जोगदंड (वय ३४, रा. परळी वेस, अंबाजोगाई) यांचा तीक्ष्ण हत्याराने वार...\nशांत साताऱ्याची ओळख पुसतेय\nसातारा - कोडोली व औद्योगिक वसाहत परिसरात घडलेल्या हल्ल्यांच्या घटनांमुळे शहर व उपनगरांतील नागरिकांच्या मनात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झालेले आहे....\nमुलाच्या आत्महत्येच्या धक्क्याने आईचीही आत्महत्या\nलातू�� : मुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना ...\nतरुणाच्या हत्येप्रकरणी सहा जणांना जन्मठेप\nपुणे : पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादातून एका तरुणाचा खून केल्याप्रकरणी सहा तरुणांना जन्मठेप आणि प्रत्येकी 15 हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त...\n'औरंगाबाद महापालिकेच्या शाळा मुंबईपेक्षा चांगल्या'\nऔरंगाबाद - इंग्रजी शाळांच्या तुलनेत मराठी माध्यमांच्या, त्यात महापालिकेच्या शाळांचा दर्जा वाढला पाहिजे. मुंबई महापालिकेच्या शाळांपेक्षा औरंगाबाद...\nगिरीश बापट यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केला : उच्च न्यायालय\nमुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी कर्तव्यात कसूर केले, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ताशेरे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/66147", "date_download": "2019-01-19T06:52:04Z", "digest": "sha1:YGEX42J7KE2KOPWC5HQRMZ7Q3LK4FS7M", "length": 26081, "nlines": 104, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कुंजपुरा येथील लढाई- पानिपतची सुरुवात?? | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कुंजपुरा येथील लढाई- पानिपतची सुरुवात\nकुंजपुरा येथील लढाई- पानिपतची सुरुवात\nपानिपत प्रकरणाबद्दल वाचायला लागल्यानंतर हे लक्षात आले की नुसते युद्ध अभ्यासून चालणार नाही कारण पानिपतचे युद्ध होण्याची कारणे ही अनेक आहेत. पानिपत हे अटळ होते फक्त ते लांबवर ढकलेले इतकेच. पानिपतचे युद्ध होण्यास एक महत्वाची घटना कारणीभूत ठरली ती सदाशिवराव भाऊं यांनी केलेला कुंजपुरावरील हल्ला\nभाऊंनी दिल्ली काबीज केली आणि दिल्ली ते कुंजपुरा हा पट्टा आपल्या ताब्यात राखण्याचे प्रयत्न चालू केले. भाऊंचा इरादा असा होता की पूर्व आणि पश्चिम दोन्हीकडून अब्दालीस घेरून त्याला मध्ये चेपायचे. अब्दालीच्या दक्षिणेस असणाऱ्या यमुना नदीने त्याचा दक्षिणेकडे येणारा मार्ग अडवला होता. त्यामुळे भाऊ यांना इकडे हालचाली करायला वाव मिळत होता. त्यामुळे जर आग्रापासून कुंजपुरा हे गाव जर ताब्यात घेतले तर अब्दाली यमुना नदी ओलांडूच शकणार नाही अशी परिस्थिती. पूर्वेकडे असणाऱ्या गोविंदपंताना मदत पाठवून पूर्वेकडून अब्दालीवर दबाव टाकणे हा एक पर्याय भाऊंच्याकडे होता पण यमुना नदीमुळे ते शक्य नव्हते. त्यामुळे कुंजपुरा जिंकून मग पुढे सहारणपुऱ्यावरून अब्दालीस गाठणे आणि मागे चेचणे हा मार्ग भाऊना योग्य वाटला असावा. अर्थात ही खेळी त्यांनी सर्वांच्या मतेच घेतली असावी पण यमुनेचे उतार राखण्यास थोडी ढिलाई झाल्याने बागपतला अब्दालीला खाली उतरायला वाव मिळाला हे मात्र खरे असो, त्याबद्दल पुढे येईलच\nकुंजपुरा लढाईच्या आधी कुंजपुरा आणि दिल्ली येथील अंतरे पाहणे हे महत्वाचे ठरेल. दिल्लीपासून कुंजपुरा हे अंतर साधारण ७८ मैल होते तसेच दिल्ली ते आग्रा हे अंतर १२० मैल. अगोदरच मराठे दिल्ली ते आग्रा हे अंतर राखण्यात शर्थीचे प्रयत्न करत होते आणि त्यात आता दिल्ली ते कुंजपुरा या ७८ मैलांची भर पडली होती. तुमच्या लक्षात येईल की बागपत हे ठिकाण दिल्ली आणि कुंजपुरा यांच्या मधेच आहे. दिल्लीपासून बागपत हे ठिकाण साधारण २० मैल आहे आणि पुढे बागपत पासून पानिपत ३४ मैल आणि पुढे कुंजपुरा अजून २४ मैल. नेटवर शोधशोध करत असताना एक उत्तम फोटो सापडला ज्यावरून तुम्हाला नेमक्या भौगोलिक परिस्थितीचा अंदाज येईल की कोणते ठिकाण कसे होते ते\nकुंजपुराला निघण्याआधी, सदाशिवराव भाऊंनी गोविंदपंतांना एक पत्र लिहिले होते ज्यातून ते त्यांची योजना काय आहे आहे याचे वर्णन करतात. हे पत्र मराठी भाषेत सरदेसाई यांनी ‘मराठी रियासत- मध्य विभाग-३’ यात छापले आहे. भाऊ लिहितात की,\n“तुम्हास तिकडे मोठ्या कामास जावयाविषयी वारंवार लिहिले, परंतु अद्याप गोपाळराव गणेश व तुम्ही गेला नाहीत. (कदाचित अब्दालीवर छोटे मोठे छापे घालण्याचे काम असावे कारण गोविंदपंतांच्याकडे थोडीफार फौज होती) कोठे किरकोळ जमीदारांचे गढागाव घेत बसला, हे ठीक नाही. या उपरी लौकर तिकडे जाऊन पेशजी लिहिल्याप्रमाणे गडबड करून धुंद उडवणे. या गोष्टीस हयगय एकंदर न करणे. यमुनेचे पाणी फार या���रिता आम्ही दिल्लीस बसणे योग्य नाही. यास्तव कुंजपुऱ्यास अब्दुसमदखानाचे पारिपत्य करावयास जात आहो. (यापुढील काही मजकूर हा दिल्लीविषयक आहे त्यामुळे तो इथे देत नाही) आम्ही कुंजपुऱ्याकडे गेलो. अब्दाली इकडे कूच करून आलीया उत्तमच झाले. दिल्लीकडून मागे मुलुख मोकळा राहील, लढाई इकडेच पडेल. कदाचित इकडे न येता तिकडे तुमचे रोख जाहले तरी बरेच आहे. आम्ही पाठीवरी यमुना उतरून अंतर्वेदीतून येऊन त्याचे पारिपत्य करू. कुंजपुरेवाला ठरत नाही. डावा डौल होऊन दमवायच्या मुद्द्यावरी आहे. ठरला तरी मोर्चे लाऊन यथास्थितच पारिपत्य करू. तुम्ही तिकडे सत्वर जाऊन पोहोचणे. (कुठे ते नेमके काळात नाही), केवळ छोट्या मोठ्या कामात गुंतोनी न राहणे. गनिमी मेहनत करून, रोहिले व सुजा यांचे प्रांतात धामधूम होईल असे करणे. अब्दाली आम्हाकडेच येईल. तिकडे आला तरी पाणी आहे, तो आहे. चार रोजात कुंजपुऱ्याचे पारिपत्य करून सारंगपुराकडे उतरून नजीबखानाचे विल्हे लावून पुढे अब्दालीचे पाठीवर येउ. ऐवज लवकर येऊन पावेसा करणे. अलीगोहारचा शिक्का दिल्लीत पडला त्याची चिठ्ठी पाठवली आहे. त्याप्रमाणे लिहून पातशहाची जरब मोडून याचे नावे करणे. लवकर जाऊन सर्व कामे यथास्थित करणे. ग्वाल्हेर आग्रा मथुरेवरून ऐवज दिल्लीस येई ते करणे. जाठ वल्लभगडास आहेत, तिकडून रसदेचा वगैरे पेच पडावयाचा नाही. त्याची फौज पुत्र हुजूर येणार. ते तेथे राहून पलीकडे पायबंद द्यावा. तिकडून तुम्ही फौज सुद्धा जाऊन शहावरी असावे. इकडे यमुनेचे पाणी हलके होताच अब्दालीचे पारिपत्य करावे असा डौल आहे. त्याजकडून तहाचे राजकारण अद्याप आहे परंतु मळमळीत आहे, ठीक नाही. येथील मर्जीनुरूप झाल्याशिवाय तह होणार नाही. प्रस्तुत आम्ही दिलीहून दोन मजली कुंजपुऱ्यास आलो. पुढे जाऊ. आलीगौहरचे पुत्र बाहेर काढून वलीहदी शुक्रवारचे मुहूर्ते केली. आपले तालुक्यातही शहाआलमचा गजशिक्का चालविणे. महिनाभर फौज उतरण्याजोगे पाणी होत नाही. कुंजपुऱ्यास समदखानाचे पारिपत्य करू, अब्दाली तिकडे आला तर उत्तम, न आलीया फिरोन घेऊ. लिहिल्याप्रमाणे तुम्ही शह देणे. जाठ आपलाच आहे. वसवास नाही.”\nपत्र बरेच मोठे आहे परंतु यातून बऱ्याच गोष्टी निदर्शनास येतात त्या अशा की, -\n· अब्दालीसोबत लढण्यासाठी भाऊंच्याकडे एक योजना होती. पानिपत झाले हा केवळ नशीबाचा भाग. नाहीतर कुंजपुरा जिंकून वरून अब्दालीवर हल्ला करायचा भाऊंचा स्पष्ट डाव दिसून येतो.\n· भाऊ अविचारी नव्हते हे सुद्धा निदर्शनास येते कारण, कुंजपुरा सारखा धाडसी हल्ला करताना त्यानी अब्दाली गोविंदपंत यांच्याकडे न जाता आपल्याकडेसुद्धा येऊ शकतो आणि इकडे युद्ध होऊ शकते याचे त्यांना पूर्ण भान होते.\n· भाऊ गनिमी काव्याच्या विरोधात होते असे अनेक जणांचे म्हणणे असते आणि ते पानिपतच्या पराभवातून येणे हे साहजिक आहे परंतु इथे स्वतःच भाऊ गोविंदपंताना, “गनिमी मेहनत करून” असा सल्ला देतात यावरून ते कमीतकमी गनिमी काव्याच्या विरोधात नसावे हे कळून येते.\n· जाठ आपलाच आहे, वसवास नाही यावरून जाठ हे मराठ्यांच्या बाजूने असावे किंवा मराठ्यांना ते मदत करत असावेत असे वाटते त्यामुळे \"काबिले ग्वालेरीस ठेवले नाही, मीर शाहबुदिन यांस वजिरी दिली नाही, सभागृहातील छत काढून त्याची नाणी पाडली आणि दिल्लीचा बंदोबस्त जाठांकडे दिला नाही\" यावरून जाठ रुसून बसला या पानिपत बखरकार काशीरायाच्या विधानांवर पुनश्च विचार करावा लागतो. कदाचित ‘रसद पोचण्यास जाठ तुम्हास त्रास देणार नाही’ या इशारावजा वाक्यावरून तत्कालीन लोकांमध्ये जाठ रुसला आहे अशी भावना निर्माण झाली असावी.\"\nसप्टेंबर मध्ये कुंजपुरा मोहीम करायची असे ठरल्यानंतर, काहींनी पुढे जाऊन सोनपत आणि बागपत अशी ठाणी हस्तगत केली. पानिपत जिंकल्यानंतर बळवंतराव मेहेंदळे भाऊ यांना लिहितो की,\n\"कुंजपुऱ्यास जाण्यास पानिपतपावेतो येऊन पोचले, व लोकांस तफावत आहे. नदीस पाणी आठ चार दिवस उतरावयास पाहिजेत. गिलच्यांची फौज दिल्लीजवळ पलीकडे ये काठीच आहे. कूच करून पलीकडे तीराने येणार होते. प्रस्तुत लष्करात खर्चाची निकड फारच आहे. आम्हासारख्यांनी वस्त्या मोडून खादल्या. सर्वही पेच श्रीमंतांचे प्रतापे वारतील. एक भाऊसाहेबांची हिंम्मत व लोकांवर उत्तम दृष्टी आहे, येणेकरून फत्त्तेच आहे.\"\nतसे बघायला गेले तर कुंजपुरा काबीज करण्यामागे मराठ्यांचे दोन हेतू होते. एक म्हणजे सध्या ज्या ठिकाणी अब्दाली आहे त्या ठिकाणी अब्दाली वर मागून हल्ला करणे शक्य होणार होते आणि दुसरे म्हणजे अब्दालीच्या स्वगृही जाण्याच्या मार्गावर अडथळे येणार होते. तसेच स्वदेशातून जी मदत त्यास रसद स्वरूपात मिळत होती त्यावर बंधने येणार होती. त्यामुळे कुंजपुरा येथील मोहीम ही अनाठयी होती असे म्हण���ा येणार नाही .\nअब्दालीला जेव्हा ही माहिती कळली तेव्हा मात्र त्याच धाबे दणाणले आणि त्याने कुंजपुरा येथील अधिकारी असेलेल्या खानास पत्र पाठवले की फौज मदतीसाठी पाठवत आहोत तर मदत येईपर्यंत टिकाव धरा. मात्र मराठ्यांच्या हाती ते पत्र लागले आणि लगेचच दोन-तीन दिवसात इब्राहिमखान गारदी याच्या तोफखान्याकडून जोराचा मारा झाला आणि किल्ल्याला भगदाड पडले. शिंदे तर दत्ताजीच्या मरणाचा बदला घेण्यासाठी त्वेषाने लढत होते. दामाजींनी किल्ल्याला पडलेल्या भगदाडातून घोडे आत घातले. त्या हर हर महादेवाच्या घोषणांतून किल्ला आणि शहर लगेचच ताब्यात आले.\nकुत्बशहा आणि अब्दूस्समदखान हे मराठ्यांच्या हाती सापडले आणि दामाजीने त्यांना हत्तीवर बसवून सदाशिवरावांकडे पाठवले. अब्दालीने केलेल्या दत्ताजीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी भाऊने दोघांचे मुंडके छाटण्याचा आदेश दिला. नजाबतखानाने अब्दाली साठी ठेवलेली मोठी रसद मराठ्यांच्या हाती लागली. पूर्वी लुटलेला जव्हेरगज नावाचा शिंद्यांचा हत्ती सुद्धा मराठ्यांच्या हाती लागला आणि दत्ताजीच्या वधाचा बदला घेतल्याचे समाधान शिंदेना मिळाले आणि मराठी सैनिकांमध्ये मोठे जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.\nशरण आलेल्या किंवा युद्धात कैदी सापडलेल्या सैनिकांना मारण्याचा मराठ्यांचा रिवाज नव्हता. त्यामुळे शिंदे, होळकर इत्यादी सरदार भाऊंना असे करू नका असे सांगत होते परंतु भाऊंनी कुणाचेही न ऐकता या दोघांची हत्या केली. कदाचित यामुळेच चिडून अब्दालीने जेव्हा मराठ्यांचे सैन्य त्याच्या हाती लागले तेव्हा त्यांना जिवंत नाही सोडले. त्यावेळी कसेही असले तरी ते कृत्य हे वाईटच होते आणि कदाचित त्याच क्षणाला पानिपतची खरी ठिणगी पडली असावी.\n१७ ऑक्टोबर रोजी कुंजपुऱ्याचे युद्ध झाले, आणि २३ ऑक्टोबर रोजी नाना पुरंदरे याने पुण्यास पत्र लिहून कळवले की, \"दिल्लीचा बंदोबस्त करून श्रीमंत कुंजपुऱ्यास आले. अब्दालीकडील दहा हजार फौज, समदखान, कुत्बखान होते, त्यांजवर हल्ला करून झुंज झाले. मोडले, गोठ लुटला. तसेच हल्ला करून गाव घेतला. लोकांस लूट पुरती घोडा, उंट विगेरे मिळाले. दाणादुणा लष्करास मिळाला. आपल्याकडील सर्व ब्राह्मण मराठे मंडळी खुश आहेत. तुम्ही झुंजाच्या खबरी भलत्या ऐकाल. घाबरे व्हाल, मातुश्री चिंता करतील यास्तव लिहित आहे.\"\nकुंजपुऱ्या��� जाऊ नये असे जाठ सदाशिवरावांना सांगत होता परंतु त्यानी ते मानले नाही. कदाचित कुंजपुऱ्यावर आक्रमण न करता जर दिल्लीस राहिले असते किंवा कुंजपुऱ्यावर जाऊन परत लगेच माघारी आले असते तर कदाचित युद्धाचा प्रसंग टाळता आला असता. पण इतिहासात जर तर ला अर्थ काहीच नसतो त्यामुळे जे झाले ते आपल्याला स्वीकारावेच लागते.\nपानिपत होण्याची कारणे अनेक असली तरी कुंजपुऱ्याचे युद्ध मात्र प्रमुख कारण होते हे विसरून चालणार नाही.\nआणखी इतर लेख वाचण्यासाठी या संकेतस्थळाला नक्की भेट द्या www.shantanuparanjape.com\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/casseroles/nayasa+casseroles-price-list.html", "date_download": "2019-01-19T07:17:13Z", "digest": "sha1:JLSGIH7T42XXQOAUFVLYXNYZTTF5LKEB", "length": 14961, "nlines": 333, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "नापास कॅस्सेरोल्स किंमत India मध्ये 19 Jan 2019 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nIndia 2019 नापास कॅस्सेरोल्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nनापास कॅस्सेरोल्स दर India मध्ये 19 January 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 8 एकूण नापास कॅस्सेरोल्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन नापास मंगोलिया इन्सुलेटेड कॅस्सेरोळे 500 मला 1000 मला 15 आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Homeshop18, Naaptol, Indiatimes, Ebay सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी नापास कॅस्सेरोल्स\nकिंमत नापास कॅस्सेरोल्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन नापास ग्लीम्मेर 2000 मला 1500 मला 1000 मला कॅस्सेरोळे सेट Rs. 2,200 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.456 येथे आपल्याला नापास मॅग्नोलिया 1500 मला कॅस्सेरोळे ब्लू व्हाईट पॅक ऑफ 1 उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 8 उत्पादने\nनापास मॅग्नोलिया 1500 मला कॅस्सेरोळे ब्लू व्हाईट पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1500 ml\nनापास ग्लीम्मेर 2000 मला 1500 मला 1000 मला कॅस्सेरोळे सेट\nनापास मंगोलिया इन्सुलेटेड कॅस्सेरोळे 500 मला 1000 मला 15\nनापास ग्लीम्मेर ट्वीन 1500 मला कॅस्सेरोळे सेट ब्राउन पॅक\n- कॅपॅसिटी 1500 ml\nनापास ग्लीम्मेर 1500 मला कॅस्सेरोळे ब्राउन पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1500 ml\nनापास मॅग्नोलिया 1500 मला कॅस्सेरोळे पिंक व्हाईट पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1500 ml\nनापास मॅग्नोलिया 500 मला 1000 मला 1500 मला कॅस्सेरोळे सेट\nनापास मॅग्नोलिया 1500 मला कॅस्सेरोळे व्हाईट ब्राउन पॅक O\n- कॅपॅसिटी 1500 ml\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/swachha-bharat-117121100004_1.html", "date_download": "2019-01-19T06:34:59Z", "digest": "sha1:DOOPDT2DNRXWXFD7DQUXKTSTYVWN3ROP", "length": 10424, "nlines": 116, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "स्वच्छ भारतसाठी सार्वजनिक शौचालयांना ‘विशेेष क्रमांक’ | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 19 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nस्वच्छ भारतसाठी सार्वजनिक शौचालयांना ‘विशेेष क्रमांक’\nयापुढे स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधण्यात येणार्‍या सार्वजनिक शौचालयांना ‘विशेेष क्रमांक’ दिला जाणार आहे. शौचालयांच्या प्रवेशद्वारावरच हा क्रमांक टाकलेला असेल. योग्य देखभाल राखली जावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.\nयाशिवाय कोणत्या स्थानिक स्वराज संस्थेने हे शौचालय बांधले, देखभाल करणार्‍या संस्थेची संपूर्ण माहिती, कंत्राटदार आणि त्याचा संपर्क क्रमांक याचीही माहिती शौचालयांवर असणार आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरात 2 लाख 34 हजार सार्वजनिक शौचालये बांधली जाणार आहेत. त्यांच्या स्वच्छता आणि देखभालीवर विशेष लक्ष दिले जाणार आहे.\nयात अस्वच्छता दिसल्यास तक्रार कोणाकडे करायची, याची माहिती लोकांना व्हावी त्यादृष्टीने हे निर्णय घेण्यात आले आहे. यासंदर्भात गृह आणि शहरी विकास मंत्रालयाने चार हजार महापालिका आयुक्‍तांना पत्रे पाठवली आहेत. लोकांना शौचालयासंदर्भात सविस्तर माहिती दिली जावी, असे या पत्रात म्हटले आहे.\nयेत्या 23 मार्चला अण्णा हजारे यांचे पुन्हा आंदोलन\nट्रम्प कन्येला जगातील सर्वात मोठ्या डायनिंग हॉलमध्ये मेजवानी\nकाँग्रेसकडून वादग्रस्त ट्विट डिलीट\n13 वर्षांनंतर 'मूडीज'कडून भारताच्या रेटिंगमध्ये सुधार\nमोदी यांची लोकप्रियता कायम\nयावर अधिक वाचा :\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nलोकसभा निवडणुक: तारखा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ...\nलोकसभा निवडणुकीची घोषणा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. याबाबत ...\n'त्या' दोन महिलांना पोलिस संरक्षण द्या\nशबरीमला मंदिरात प्रवेश करून शेकडो वर्षांचा नियम मोडीत काढणाऱ्या त्या दोन महिलांना पोलिस ...\nआता कामाला लागा, पुन्हा एकदा आमचे सरकार येईल\n‘भाजपाने ११ आणि १२ तारखेला राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत आयोजित केले होते. त्यामध्ये भाजपाचे ...\nसोमवारी रात्री सुपरमूनचे दर्शन होणार\nयेत्या सोमवारी दि. २१ जानेवारी रोजी खग्रास चंद्रग्रहण होणार आहे, तसेच त्यावेळी ब्लडमून, ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मार���ाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/view_thalakBatmya.php?tbid=3617", "date_download": "2019-01-19T06:03:50Z", "digest": "sha1:2NMMGNR5BLCSUC7EDW4YV4LB3YQICEDE", "length": 15489, "nlines": 105, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१\nआपली गडचिरोली | राजकिय | प्रशासकिय | शैक्षणिक | माध्यमे | पर्यटन | आरोग्य | संस्था | व्यक्तीविशेष | वाटाडया | दूरध्वनी\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्ड्यात पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न्युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nरोहयोचे १८ कोटी रुपये तत्काळ द्या:आ.डॉ.देवराव होळी यांची विधानसभेत मागणी\nगडचिरोली, ता.२०:विकास व रोजगारासंदर्भात अत्यंत महत्वाची योजना असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा सुमारे १८ कोटी रुपयांचा निधी शासनाने अदा न केल्याने जिल्ह्यात अनेक कामे प्रलंबित आहेत. शासनाने हा निधी तत्काळ उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी गडचिरोली विधानसभे��े आ.डॉ.देवराव होळी यांनी आज विधानसभेत केली.\nआज विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करुन आ.डॉ.होळी यांनी निधीअभावी रोहयोची कामे बंद असून, नागरिकांना रोजगारापासून वंचित राहावे लागत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.\nमहत्वपूर्ण योजना म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेकडे पाहिले जाते. मात्र, सरकारने या योजनेच्या निधीला कात्री लावल्याने या योजनेलाच घरघर लागली आहे. प्राप्त माहितीनुसार, २० एप्रिल ते ११ मे २०१८ या कालावधीत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना आयुक्तालयाला केंद्र शासनाकडून ५७१ कोटी रुपये देण्यात आले. या निधीपैकी २७१ कोटी रुपये विविध जिल्ह्यांना वितरीत करण्यात आले. परंतु मागास गडचिरोली जिल्ह्याला मात्र निधी देण्यात आला नाही.\nअकुशल खर्चाचा सुमारे १८ कोटी रुपयांचा निधी शासनाकडे अजूनही प्रलंबित आहे. निधीच उपलब्ध नसल्याने मजुरांच्या खात्यात ऑनलाईन प्रणालीद्वारे पैसे वळती करण्यास बराच विलंब होत आहे. परिणामी मजूर त्रस्त झाले आहेत. मग्रारोहयो कायद्यानुसार, प्रत्येक नोंदणीकृत मजुराला शंभर दिवस काम देण्याची हमी देण्यात आली आहे. मात्र, निधी देण्यास राज्य शासनाकडून विलंब होत असल्याने मजुरांनी रोहयोच्या कामाकडे पाठ फिरविल्याचे चित्र जिल्ह्यात बघावयास मिळत आहे. शिवाय, लहान दुकानदार व शेतकऱ्यांचेही नुकसान होत आहे, असे आ.डॉ.होळी यांनी सांगितले.\nमग्रारोहयो अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील बाराही तालुक्यांत असलेल्या सुमारे ३०० कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही निधीअभावी त्यांचे मानधन देण्यात आलेले नाही. हे मानधनही तत्काळ अदा करावे, अशी मागणी आ.डॉ.होळी यांनी केली. 'निधीअभावी रोहयोची कामे प्रलंबित' या मथळ्याखाली सर्वप्रथम 'गडचिरोली वार्ता'ने ९ जून २०१८ रोजी वृत्त प्रकाशित करुन शासनाचे लक्ष वेधले होते, हे येथे उल्लेखनीय.\n(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/triple-talaq-bill-deferred-to-next-session-118081100008_1.html", "date_download": "2019-01-19T06:47:16Z", "digest": "sha1:NA5MFRYVW2DV2SGBVHWFWKOM5477EGEI", "length": 9447, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "तीन तलाक विधेयकाला हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 19 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोग���व्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nतीन तलाक विधेयकाला हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त\nतीन तलाकशी संबंधित दुरुस्ती विधेयक\nआता हिवाळी अधिवेशनापर्यंत पुढे ढकलले गेले आहे. त्यामुळे सरकार विधेयकाबाबत वटहुकूम काढण्याच्या विचारात आहे.\nराफेल सौद्याच्या चौकशीवरून गदारोळ झाल्याने दुपारी अडीच वाजेपर्यंत कामकाज तहकूब झाले. यानंतर हे विधेयक मंजूर करण्यासाठी अधिवेशनाचे कामकाज एका दिवसाने वाढवण्याची चर्चा होती. मात्र कामकाज सुरू झाल्यानंतर सभापती व्यंकय्या नायडूंनी तीन तलाक विधेयक मंजूर करण्याबाबत सर्व पक्षांची सहमती नसल्याने ते हिवाळी अधिवेशनात मंजुरीसाठी मांडले जाईल, अशी घोषणा केली.\nतीन तलाकच्या विधेयकाला सुधारणेसाठी मंजुरी\nकरपलेली चपाती वाढली म्हणून पत्नीला बेदम मारहाण करत तीन तलाक\n'हे' घटस्फोटासाठी वैध कारण ठरते\nएका इसमाचा लग्नाच्या 15 मिनिटात घटस्फोट\nबायकोला काळी म्हटले, झाला घटस्फोट\nयावर अधिक वाचा :\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nलोकसभा निवडणुक: तारखा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ...\nलोकसभा निवडणुकीची घोषणा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. याबाबत ...\n'त्या' दोन महिलांना पोलिस संरक्षण द्या\nशबरीमला मंदिरात प्रवेश करून शेकडो वर्षांचा नियम मोडीत काढणाऱ्या त्या दोन महिलांना पोलिस ...\nआता कामाला लागा, पुन्हा एकदा आमचे सरकार येईल\n‘भाजपाने ११ आणि १२ तारखेला राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत आयोजित केले होते. त्यामध्ये भाजपाचे ...\nसोमवारी रात्री सुपरमूनचे दर्शन होणार\nयेत्या सोमवारी दि. २१ जानेवारी रोजी खग्रास चंद्रग्रहण होण���र आहे, तसेच त्यावेळी ब्लडमून, ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/all_links_thalakBatmya.php?linkid=26", "date_download": "2019-01-19T06:49:15Z", "digest": "sha1:ZQ6BX2RDZ2WANCVLGIMT3KWQRUKFPNTM", "length": 19748, "nlines": 132, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१\nआपली गडचिरोली | राजकिय | प्रशासकिय | शैक्षणिक | माध्यमे | पर्यटन | आरोग्य | संस्था | व्यक्तीविशेष | वाटाडया | दूरध्वनी\nकेंद्रिय विद्यालयांमध्ये प्राचार्य, उपप्राचार्य, पोस्ट ग्रॅज्युएट. टिचर्स, ट्रेन ग्रॅज्युएट टिचर्स, ग्रंथपाल, प्रायमरी टिचर्स, प्रायमरी टिचर्स(संगीत) यांची थेट जम्बो भरती\nऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात-२४ ऑगस्ट २०१८ ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ सप्टेंबर २०१९ अधिक माहितीसाठी www.kvsangathan.nic.in ही वेबसाईट पाहावी ...\nइंडियन बँकेत ४१७ प्रोबेशनरी ऑफिसर भरती\n१) प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ)(पीजीडीबीएफ) शैक्षणिक पात्रता-पदवीधर वयोमर्यादा-१ ऑगस्ट २०१८ रोजी २० ते ३० वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) परीक्षा आणि प्रवेशपत्र - पूर्व परीक्षा प्रवेशपत्र- २४ सप्टेंबर २०१८ पूर्व परीक्षा- ६ ऑक्टो�...\nमहाराष्ट्र गृहनिर्माण विभागात विविध पदांची भरती\n१) निम्नश्रेणी लघुलेखक - ४ प���े शैक्षणिक पात्रता-कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन १०० श.प्र.मि., टंकलेखन इंग्रजी ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. आणि एमएस-सीआयटी २) लिपिक टंकलेखक-१० पदे शैक्षणिक पात्रता-कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. आ�...\nमहाराष्ट्र रस्ते विकास महामंडळात इंजिनिअर्सची भरती\n१) एक्झिक्युटिव इंजिनिअर-८ जागा शैक्षणिक पात्रता - सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी, वाहतूक / स्ट्रक्चरल / ब्रिज / महामार्ग पदव्युत्तर पदवी आणि ७ वर्षांचा अनुभव २) डेप्युटी इंजिनिअर-१२ जागा शैक्षणिक पात्रता-५५ टक्के गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी आणि ५ वर्षाचा अनुभव वयोमर्यादा - १ जून २०१८ रोजी �...\nमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती\n१) सहायक विधी सल्लागार - १ जागा शैक्षणिक पात्रता-विधी शाखेची पदवी किंवा समतुल्य आणि ७ वर्षाचा अनुभव २) लघु-टंकलेखक-१४ जागा शैक्षणिक पात्रता- दहावी उत्तीर्ण, लघुलेखन ८० श.प्र.मि. व टंकलेखन ४० श.प्र.मि. वयोमर्यादा-२४ ऑगस्ट २०१८ रोजी ३८ वर्षे (अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) ऑन�...\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०१८\n१) कृषि उपसंचालक (गट-अ)-१७ जागा २) तालुका कृषि अधिकारी (गट-ब)-८३ जागा ३) कृषि अधिकारी (गट-ब)-२९९ जागा शैक्षणिक पात्रता - कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी किंवा उद्यानविद्या पदवी किंवा समतुल्य पदवी आणि कृषी सेवा पूर्व परीक्षा २०१८ वयोमर्यादा-१ जुलै २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमे�...\nन्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लि. मध्ये ६८५ जागांची भरती\n१)असिस्टंट - ६८५ जागा शैक्षणिक पात्रता - पदवीधर किंवा समतुल्य वयोमर्यादा- ३० जून २०१८ रोजी २१ ते ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) पूर्व परीक्षा - ८/९ सप्टेंबर २०१८ मुख्य परीक्षा - ६ ऑक्टोबर २०१८ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटच�...\nमध्य रेल्वेत २५७३ 'अप्रेन्टिस'ची भरती\n१) मुंबई क्लस्टर - १७९९ जागा कॅरेज व वॅगन (कोचिंग) वाडीबंदर - २५८ जागा कल्याण डिझेल शेड - ५३ जागा कुर्ला डिझेल शेड - ६० जागा सिनिअर डीईई(टीआरएस) कल्याण - १७९ जागा सिनिअर डीईई(टीआरएस) कुर्ला- १९२ जागा परेल वर्कशॉप - ४१८ जागा माटुंगा वर्कशॉप - ५७९ जागा एस अँड टी वर्कशॉप, भायखळा- ६० जागा २) भुसावळ �...\nभारतीय विमानतळ प्राधिकरणात दिव्यांग व्यक्तींकरिता विशेष भरती\n१) सिनिअर असिस्टंट (अकाउंटस)- २ जागा शैक्षणिक पात्रता - बी.कॉम, कॉम्प्युटर ट्रेनिंग कोर्स आणि २ वर्षाचा अनुभव २) सिनिअर असिस्टंट (स्टेनो)-१ जागा शैक्षणिक पात्रता-पदवीधर, टाइपिंग ८०/४०श.प्र.मि. आणि २ वर्षाचा अनुभव ३) असिस्टंट (ऑफिस) - ४ जागा शैक्षणिक पात्रता - पदवीधर पदवी, टाइपिंग ४० श.प्र.मि. आणि...\nभारतीय रिझर्व्ह बँकेत १६६ जागांसाठी भरती\n१) ऑफिसर ग्रेड बी(डीआर) जनरल-१२७ जागा शैक्षणिक पात्रता-६० टक्के गुणांसह पदवी किंवा समतुल्य २) ऑफिसर ग्रेड बी (डीपीईआर)-२२ जागा शैक्षणिक पात्रता- ५५ टक्के गुणांसह अर्थशास्त्र / संख्यात्मक अर्थशास्त्र / गणितीय अर्थशास्त्र / एकात्मिक अर्थशास्त्र अभ्यासक्रम / वित्त पदव्युत्तर पदवी ३) ऑफि�...\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्ड्यात पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त म���ंडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न्युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/view_thalakBatmya.php?tbid=3618", "date_download": "2019-01-19T06:57:20Z", "digest": "sha1:OSKKUYZHYLO3X3WDLMAWQ3SMF5CCQIX5", "length": 16199, "nlines": 104, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केल�� असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१\nआपली गडचिरोली | राजकिय | प्रशासकिय | शैक्षणिक | माध्यमे | पर्यटन | आरोग्य | संस्था | व्यक्तीविशेष | वाटाडया | दूरध्वनी\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्ड्यात पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्र���\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न्युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nगडचिरोलीत वैद्यकीय महाविद्यालय सुरु करा:शिवसेनेची मागणी\nगडचिरोली, ता.२१: जिल्ह्यात वैद्यकीय सुविधांचा अभाव असून, वैद्यकीय अधिकारी येथे येण्यास येण्यास इच्छूक नसतात. त्यामुळे नागरिकांच्या सुविधेसाठी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.\nशिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने २० जुलै रोजी नागपूर येथे सार्वजनिक बांधकाम व सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले. गडचिरोली जिल्ह्यातील ११ लाख नागरिकांना आरोग्याची सुविधा पुरविण्यासाठी जवळपास ४५ आरोग्य केंद्रे व उपकेंद्र आहेत. जिल्हा मुख्यालयी असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात २५१ खाटाची, तर नव्यानेच सुरु झालेल्या महिला रुग्णालयात १०० खाटाची व्यवस्था आहे. गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या लक्ष्यात घेता येथे आरोग्याची सुविधा पुरेशा प्रमाणात नाही. येथे वैद्यकीय अधिकारी येण्यास अनुत्सुक असतात. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाल्यास अधिष्ठाता व प्राध्यापकाची सेवा या रुग्णाच्या कामी येईल. त्यांचा फायदा जिल्हावासीयाना होईल, असे अरविंद कात्रटवार यांनी एकनाथ शिंदे यांना सांगितले.\nशासकीय निकषानुसार वैद्यकीय महाविद्यालयासाठी जिल्ह्यात असलेल्या भौतिक सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. सध्या गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात चंद्रपुर, गोंदिय���, भंडारा या सीमावर्ती जिल्ह्यसह तेलंगणा व छत्तीसगड राज्यातील रुग्णही मोठ्या प्रमाणावर येत असतात. त्यामुळे येथील रुग्णालयात नेहमीच गर्दी असते. येथे वैद्यकीय महाविद्यालय झाल्यास तेथील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाचा लाभ होईल. तसेच जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांना होणाऱ्या आजाराची कारणे व त्यावर उपाययोजना करण्यासाठीही विद्यार्थ्याना मदत होईल. यासोबतच ग्रामीण भागात अनेक आजारावर वनस्पती औषधीचा वापर केला जातो. त्याचा अभ्यास करुन नवीन औषध निर्मितीसाठी येथील होतकरु विद्यार्थ्यांना मिळेल, असे अरविंद कात्रटवार यांनी मंत्रीमहोदयांच्या लक्षात आणून दिले.\nयावर एकनाथ शिंदे यांनी आपण स्वत: मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मागणी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करु. तसेच सप्टेंबर महिन्यात गडचिरोली जिल्हयाच्या दौऱ्यावर येऊन चर्चा करु, असे आश्वासन दिले. शिष्टमंडळात उपतालुका प्रमुख यादव लोहंबरे, योगेश कुड़वे, उपशहर प्रमुख संदीप दुधबळे, विभागप्रमुख गजानन नैताम, उपविभागप्रमुख संजय बोबाटे, दिवाकर वैरागडे यांचा समावेश होता.\n(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/now-new-offers-after-demonitization/", "date_download": "2019-01-19T06:30:22Z", "digest": "sha1:64ZDELIJUNYW7NTI3LQXEYSC74NWFENB", "length": 23416, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "नोटाबंदीनंतर आता सवलतींची ‘मलमपट्टी’ | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nएसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n भाजप खासदार आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्ट�� पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nहिंदुस्थानने रचला ऑस्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nनोटाबंदीनंतर आता सवलतींची ‘मलमपट्टी’\nविधानसभा निवडणुकांच्या तोंडावर निर्णयांची शक्यता\nकर्जांवरील व्याजदर कमी होणार, गरीबांना स्मार्टफोन देणार\nनवी दिल्ली – नोटाबंदीचा त्रास ३० डिसेंबरनंतरही कमी होण्याची शक्यता नाही. त्यातच नवीन वर्षात उत्तर प्रदेशसह ५ राज्यांत होणार्‍या विधानसभा निवडणुकीत ‘नाराज’ मतदारांचा फटका बसण्याचीच जास्त शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकींच्या तोंडावर केंद्र सरकारकडून नोटाबंदीमुळे जनतेला झालेल्या जखमांवर विविध सवलतींची ‘मलमपट्टी’ केली जाणार असल्याचे वृत्त आहे. त्यामध्ये कर्जांवरील व्याजदर कमी होतील, गरीबांना मोफत स्मार्टफोन, करांमध्ये सवलती मिळू शकणार आहेत.\n८ नोव्हेंबरला केलेल्या नोटाबंदीची मुद्दत शुक्रवारी (दि. ३०) संपत आहे. मात्र, ४६ दिवसांनंतरही नोटाबंदीचा त्रास कमी झालेला नाही. बँकांमध्ये अद्याप पुरेसे चलन नाही आणि एटीएममध्ये खडखडाटच आहे. ही नोटा टंचाईची परिस्थिती ३० डिसेंबरनंतर आणखी ४ ते ६ महिने राहू शकते, असे बहुतांशी अर्थतज्ज्ञांचे स्पष्ट मत आहे. याच काळात नवीन वर्षांत उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. पंजाब, मणिपूर आणि गोवा विधानसभेची मुद्दत १८ मार्चला संपत आहे. तर, उत्तर प्रदेशची २७ मार्च, उत्तराखंडची २६ मार्चला विधानसभेची मुदत संपेल. त्यामुळे अर्थसंकल्पानंतर (१ फेबु्रुवारीनंतर) तत्काळ विधानसभेच्या निवडणुका जाहीर होतील किंवा जानेवारीच्या तिसर्‍या किंवा चौथ्या आठवड्यात ही घोषणा होईल, अशी दाट शक्यता आहे. नोटाबंदीमुळे त्रस्त झालेल्या जनतेला फुंकर घालण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nविधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कर प्रणालीची रचना बदलली जाण्याची दाट शक्यता आहे. सध्या अडीच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर आयकर सूट आहे. ही मर्यादा ४ लाख रुपयांपर्यंत केली जाऊ शकते. दरम्यान, आज आयआरएस अधिकार्‍यांपुढे बोलताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी करांची मर्यादा कमी करण्याचा विचार असल्याचे स्पष्ट संकेतच दिले आहेत. जास्त कर असला की सरकारला जास्त महसूल मिळतो, असा समज १९९१ पासून केला गेला आहे. मात्र, आता त्यामध्ये बदल करण्याची वेळ आली असून, जागतिक कर रचनेशी स्पर्धा करू शकेल असे कर आपल्याकडे असले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. अधिकार्‍यांनी व्यवहारिक स्मार्टनेस ठेवावा, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. लोकांचा कल कर भरण्याकडे वाढला पाहिजे त्या दृष्टीने पावले उचलावीत, अशा सूचनाही जेटली यांनी यावेळी केल्या.\nएसबीआयसह काही बँकांचे व्याजदर कमी होणार\nनोटाबंदीमुळे निर्माण झालेल्या चलन तुटवड्याचा परिणाम बँकांच्या कर्ज व्यवहारावर आणि बाजारातील उलाढालींवरही होत आहे. लोकांकडून घर आणि कार खरेदीसाठी मागणी कमी झाली आहे. नवीन वर्षांत कर्जपुरवठा वाढविण्यासाठी देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी स्टेट बँक ऑफ इंडियासह काही बँकांकडून कर्जांवरील व्याजदर कमी केले जाण्याची दाट शक्यता आहे. जानेवारीच्या सुरुवातीलाच याबाबत घोषणा होऊ शकते. परंतु याचा फटका बचतीवर बसणार आहे. बचतीवरील व्याजदर कमी होऊ शकतो. बहुतांशी बँकांकडून सध्या बचतीवर ४ टक्के व्याजदर आहे.\nगरीबांना मोफत स्मार्टफोनची शक्यता\nनोटा टंचाईमुळे त्रस्त झालेल्या जनतेला कॅशलेस व्हा, असा आग्रह सरकार करीत असले तरी देशातील बहुतांशी गावांमध्ये आणि गरीबांकडे स्मार्टफोन नाही. त्यामुळे सरकारकडून गरिबांना मोफत स्मार्ट फोन आणि डेटा देण्याचा विचार सरकार करीत असून, अर्थसंकल्पात याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात ७० लाख गरिबांना स्मार्ट फोन देण्यात येतील. दरम्यान, मोबाईल सेवा देणार्‍या कंपन्यांना सरकारकडे युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड जमा करावा लागतो. नफ्यातील काही रक्कम मोबाईल कंपन्या या फंडमध्ये जमा करतात. २०१४ पर्यंत ६६ हजार कोटी रुपये यात जमा झाले. यातील केवळ २५ हजार कोटी रुपये सरकारने खर्च केले आहेत. आता या फंडातील पैसा वापरून सरकार देशातील गरीबांना कॅशलेस व्हा असे सांगण्यासाठी मोफत स्मार्ट फोन आणि डेटा देऊ शकते, अशी माहिती आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलथर्टी फर्स्टला मालवणात पर्यटनाची धूम\nपुढीलआता पालिका शाळांमधून घडणार फुटबॉल स्टार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n भाजप खासदार आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nPhoto : ‘छावा कप’ च्या अंतिम सामन्यांची क्षणचित्रं\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nएसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nममतांच्या महारॅलीत आज विरोधकांचे शक्तिप्रदर्शन\nआता सैन्य पोलिसात महिलांची 20 टक्के भरती\nलोकसभा निवडणुकीचे बिगुल मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाजणार\nगिरीश बापट यांच्याकडून मंत्री पदाचा गैरवापर, मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे\nनिवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचे ‘ग��जर’\nसामान्य माणूस ते असामान्य नेता हा प्रवास म्हणजे ‘ठाकरे’\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/jal-yukt-shiwars-work-in-chalisgaon-taluka-will-be-a-role-model-in-the-district-ram-shinde/", "date_download": "2019-01-19T06:30:19Z", "digest": "sha1:IX2XBRTBM5PIELWGQIAWK32Z5QO7ZPCF", "length": 8830, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "चाळीसगाव तालुक्यातील जलयुक्त शिवाराची कामे जिल्ह्यात रोल मॉडेल ठरणार – राम शिंदे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nचाळीसगाव तालुक्यातील जलयुक्त शिवाराची कामे जिल्ह्यात रोल मॉडेल ठरणार – राम शिंदे\nजलयुक्त शिवार अभियानांतर्गत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यातील साठलेले पाणी पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे - शिंदे\nजळगाव- चाळीसगाव येथील शेतकऱ्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत असून या अभियानामुळे महाराष्ट्राची देशपातळीवर वेगळी ओळख निर्माण झाली आहे. चाळीसगाव तालुक्यात आमदार उन्मेश पाटील व सहकाऱ्यानी घेतलेल्या मेहनतीमुळे निश्चितपणे ही कामे जिल्ह्यात रोल मॉडेल ठरतील, असे प्रतिपादन जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले. तालुक्यातील वाघळी येथील जलयुक्त शिवार योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या सिमेंट नाला बंधाऱ्यांची पाहणी करताना ते बोलत होते.\nपालकमंत्र्यांच्या विकासाच्या गप्पा म्हणजे केवळ माझ्यावर टीका\nसोलापूर महोत्सवाचे फेब्रुवारी मध्ये मुंबईत आयोजन –…\nजलसंधारण विभागामार्फत चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे 47.70 लक्ष रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सिमेंट नाला बंधारा व वाघळी येथील मधुई देवी जवळ 47.61 लक्ष रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सिमेंट नाला बंधाऱ्यांच्या फलकाचे अनावरण शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी बंधाऱ्यातील पाण्याचे जलपुजन करण्यात आले. शिंदे म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यातील साठलेले पाणी पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. या अभियानामुळे परिसरातल्या विहीरींच्या पाण्याची पातळीत वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ होऊन त्य��ंचा विकास होणार आहे. शेतकरी समृध्द झाला तर देश समृध्द होईल म्हणून राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित आहे. या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घेवून आपला विकास साध्य करावा असेही त्यांनी सांगितले.\nपालकमंत्र्यांच्या विकासाच्या गप्पा म्हणजे केवळ माझ्यावर टीका\nसोलापूर महोत्सवाचे फेब्रुवारी मध्ये मुंबईत आयोजन – सहकरमंत्री सुभाष देशमुख\nऑगस्टा वेस्टलॅण्ड घोटाळ्यावर राहुल गांधी गप्प का \n‘माझ्या काळातही दुष्काळ होता मात्र शहर आणि ग्रामीण भागाला कधीही पाणी कमी पडू…\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nटीम महाराष्ट्र देशा : श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच तापला आहे. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी…\nफडणवीस सरकारने मराठा आरक्षण म्हणजे लॉलीपॉप दिला आहे – जितेंद्र…\nनिलेश लंके , सुजय विखे माझ्या संपर्कात ; जानकरांचा गौप्यस्फोट\n‘लकी’ सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात ‘कोपचा’ गाण्यावर ‘जीतेंद्र…\nसर्जिकल स्ट्राईक नंतर भारताची सर्वात मोठी कारवाई\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/stretch-from-vasantdada-sugar-factory-on-thursday-warning-of-retired-employees/", "date_download": "2019-01-19T06:33:22Z", "digest": "sha1:JMIAZUJIDDANAH6WNVTPCJL3N2VPY4XJ", "length": 10721, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "वसंतदादा साखर कारखान्यासमोर गुरूवारपासून ठिय्या; सेवानिवृत्त कर्मचा-यांचा इशारा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nवसंतदादा साखर कारखान्यासमोर गुरूवारपासून ठिय्या; सेवानिवृत्त कर्मचा-यांचा इशारा\nटीम महाराष्ट्र देशा -: वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडील सेवानिवृत्त कर्मचा-यांची देणी तातडीने देण्यात यावीत, या मागणीसाठी गुरूवार ९ नोव्हेंबरपासून साखर कारखाना कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या वतीने देण्यात आल��. मुंबई येथील श्री दत्त इंडिया कंपनीने वसंतदादा शेतकरी साखर कारखाना भाडेकराराने चालविण्यास घेतला होता.\nया भाडेकरारात या साखर कारखान्याकडील सर्व जुनी देणी ही कंपनी देणार असल्याचे मान्य करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात आजअखेर सुमारे ७०० सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची कोणतीही देणी देण्यात आलेली नाहीत. याविरोधात वारंवार निवेदने व चर्चाही संबंधित कंपनीच्या व्यवस्थापनाशी करण्यात आली होती. परंतु संबंधितांकडून चालढकलपणा सुरू होता. या सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या थकित फंड व ग्रॅच्युईटी रकमेबाबत वसंतदादा कामगार भवनात व्यापक बैठक पार पडली. या बैठकीनंतर संतप्त सेवानिवृत्त कर्मचार्‍यांनी श्री दत्त इंडिया कंपनीच्या कार्यालयासमोर जाऊन जोरदार घोषणाबाजी करीत ठिय्या मारला. त्यावेळी कंपनी व्यवस्थापनाने आम्ही सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी करार केला आहे.\nसाखर दर उपाययोजनेसाठी केंद्र सरकार सकारात्मक; सुरेश प्रभू…\nट्रंम्प तात्या म्हणतात उसाला भाव ‘पस्तीशेच’…\nत्यात १ जुलै पूर्वीची कोणतीही देणी देणे लागत नाही, असे सांगत या कर्मचा-यांसमोर करारपत्र ठेवले. कंपनी व्यवस्थापनाच्या या भूमिकेमुळे कर्मचारी अधिकच संतप्त झाले. त्यांनी आपण देणी देणार नसाल, तर या साखर कारखान्याचा बॉयलर व यंत्रसामुग्री कशासाठी वापरता, असा प्रश्‍न उपस्थित करीत कंपनी व्यवस्थापनाने चुकीची भूमिका घेतल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा सेवानिवृत्त कर्मचा-यांनी दिला\n. सेवानिवृत्त कर्मचा-यांचा रूद्रावतार पाहून साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, श्री दत्त इंडिया कंपनीचे संचालक जितेंद्र धारू, उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे,ॲड. के. डी. शिंदे व प्रदीप शिंदे यांची बैठक झाली. या बैठकीत कंपनी व्यवस्थापनाने नरमाईची भूमिका घेत लवकरच दिलीप पाटील यांची वेळ घेऊन बैठक घेतली जाईल. त्यात जो निर्णय होईल, तो कंपनी व्यवस्थापनाला मान्य असेल व त्यानुसार सेवानिवृत्त कर्मचा-यांची देणी अदा केली जातील, असे आश्‍वासन दिले. कंपनी व्यवस्थापनाच्या या निर्णयामुळे सेवानिवृत्त कर्मचारी पुन्हा आक्रमक झाले. त्यांनी श्री दत्त इंडिया कंपनी व जिल्हा मध्यवर्ती बँक काय निर्णय घेतात, ते घेऊ द्या, आपल्या थकित देणीसाठी ९ नोव्हेंबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलन उभारण्याचा इशारा ��िला\nसाखर दर उपाययोजनेसाठी केंद्र सरकार सकारात्मक; सुरेश प्रभू यांचे आश्वासन\nट्रंम्प तात्या म्हणतात उसाला भाव ‘पस्तीशेच’ पाहिजे; रितेश देशमुखने ट्विट…\nसाखरेचे दर खाली आणण्यासाठी देशपातळीवर षडयंत्र – हर्षवर्धन पाटील\nसोलापूर जिल्ह्यातली ऊस दराची कोंडी फुटली ; एफआरपी+400चा भाव मिळणार\nकाकडेंची नवी भविष्यवाणी, सेनेशी युती न केल्यास दानवेंचा दारूण पराभव निश्चित\nपुणे : आपल्या रोकठोक आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले भाजपचे राज्यसभेतील सहयोगी सदस्य संजय काकडे हे…\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nपोलिस दलासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा अकादमी सुरु करणार –…\nशासनाने डान्सबार संदर्भात नवीन कायदा करण्याची गरज : आ.विद्या चव्हाण\nमुंबईतील स्वच्छ कांदळवन अभियानाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/india-should-show-religious-reconciliation-world-says-dalai-lama-136476", "date_download": "2019-01-19T06:57:58Z", "digest": "sha1:HPY4N66VGQO4RMA67E6IJMUD2FRCYWX4", "length": 13727, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "India should show religious reconciliation to the world says Dalai Lama धार्मिक सलोखा भारताने जगाला दाखवावा : दलाई लामा | eSakal", "raw_content": "\nधार्मिक सलोखा भारताने जगाला दाखवावा : दलाई लामा\nबुधवार, 8 ऑगस्ट 2018\nअनेक धर्म एकाच राष्ट्रात असूनही भारतासारखे मोठे राष्ट्र गुण्यागोविंदाने नांदू शकते, हे दाखविण्याची वेळ आता आली' असल्याचे मत तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांनी व्यक्‍त केले.\nपणजी : 'भारताला पूर्वापार काळापासून धार्मिक सलोख्याची देणगी मिळाली आहे. जगभरातील धर्मांमध्ये असणाऱ्या वादांना मिटविण्यासाठी हा धार्मिक सलोखा भारताने जगाला दाखवावा. अनेक धर्म एकाच राष्ट्रात असूनही भारतासारखे मोठे राष्ट्र गुण्यागोविंदाने नांदू शकते, हे दाखविण्याची वेळ आता आली' असल्याचे मत तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांनी व्यक्‍त केले.\nगोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या साखळी येथील संस्थेच्या वर्धापनदिनी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. भारतात असणाऱ्या सध्याच्या शिक्षणपध्दतीची ओळख ब्रिटिशांनी करून दिली. मात्र आपण आपल्या पूर्वजांनी रचलेली शिक्षणपद्धती या ओघात विसरलो. जगभरात असणाऱ्या ताणतणावाचे मूळ हे शिक्षणपद्धतीतही दडले आहे. मनाशी शांतता आवश्‍यक असण्याची गरज जर मुलांना सांगितली तर अनेक प्रश्‍न सुटणे शक्‍य आहे. पुरातन भारतात असणाऱ्या शिक्षणपध्दतीची मुळे शोधून काढून पुन्हा भारतीयांसह जगाला या शिक्षणपध्दतीची पुनःओळख करून द्यायला हवी. भारतीयांकडे असणाऱ्या या शिक्षणपध्दतीचे कौतुक आजपर्यंत अनेक मोठ्या शास्त्रज्ञांनी केलेले असून आपल्याच शिक्षणपध्दतीचा विसर आपल्याला पडता कामा नये, असेही दलाई लामा म्हणाले.\n'मी वयाच्या 16 व्या वर्षी स्वातंत्र्य आणि चोविसाव्या वर्षी माझा देश गमावला. चीन आणि तिबेटमध्ये असणाऱ्या संघर्षामध्ये भरडले जाताना आम्ही सत्याची कास कधीच सोडली नाही. मार्च 1959 मध्ये देश सोडतानाही असे अनेक प्रसंग आयुष्यात आले, ज्यातून आमच्या अस्तित्वावरही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. चीनच्या हातात बंदुकांची ताकद होती, आमच्यात सत्याची कास होती. आजही तिबेटियन लोक चीनला आपला शत्रू मानत नाहीत तर आम्ही त्यांना आमच्या कुटुंबीयांचा दर्जा देत असल्याचे'ही दलाई लामा म्हणाले.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nकसोटीतनंतर वनडेतही भारत अजिंक्य; 2-1 ने मालिका जिंकली\nमेलबर्न : भारताचं 'रन मशिन' विराट कोहली एखाद्या सामन्यात फार खेळला नाही, तरीही भारतीय संघाची ऑस्ट्रेलियातील विजयी मालिका मात्र कायमच राहिली....\nपुणेकरांना उद्यापासून घडणार ‘वारसा दर्शन’\nपुणे - भारताला हजारो वर्षांचा वैभवसंपन्न ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हा इतिहास जसा ग्रंथांमध्ये असतो, तसाच तो जेथे घडला तेथील वस्तूंमध्येही असतो. त्या...\nआगामी इलेक्‍शननंतर भारताचा पंतप्रधान कोण असा सवाल सर्वत्र चर्चिला जात असून, त्यास सांप्रतकाळी विविध (पक्षनिहाय) उत���तरे मिळत आहेत. कुणाचे कोण फेवरिट...\nसूक्ष्म सिंचनात राज्याचा पुढाकार महत्त्वाचा - यू. पी. सिंग\nऔरंगाबाद - राज्यात ठिबक आणि तुषार सिंचन वाढविण्याच्या कामासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. मात्र...\nचित्रपट संग्रहालयाचे आज उद्‌घाटन\nमुंबई - राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयाचे उद्‌घाटन शनिवारी (ता. 19) पंतप्रधान नरेंद्र मोदी...\nबालकुमार साहित्य संमेलन ग्रंथदिंडीने सुरू\nपु. ल. देशपांडे साहित्यनगरी, भिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावित्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलींच्या हस्ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/worked-one-and-half-thousand-people-korfale-113561", "date_download": "2019-01-19T06:41:50Z", "digest": "sha1:OBLUFAH3EU47IKJAIIBIQJS4QRIESQBU", "length": 13963, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "Worked of one and a half thousand people at Korfale कोरफळे येथे दीड हजार लोकांचे श्रमदान | eSakal", "raw_content": "\nकोरफळे येथे दीड हजार लोकांचे श्रमदान\nबुधवार, 2 मे 2018\nपाणी फाऊंडेशनच्या जलसंधारण कामासाठी १ मे महाराष्ट्र दिनी आयोजित महाश्रमदानात दीड हजार लोकांनी श्रमदान करून ८०८ घन मीटर इतके काम केले आहे. या कामातून तब्बल ८० लाख लिटर पाणी साठवण होणार असल्याचे तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी सांगितले.\nबार्शी : कोरफळे (ता.बार्शी) येथे सुरू असलेल्या पाणी फाऊंडेशनच्या जलसंधारण कामासाठी १ मे महाराष्ट्र दिनी आयोजित महाश्रमदानात दीड हजार लोकांनी श्रमदान करून ८०८ घन मीटर इतके काम केले आहे. या कामातून तब्बल ८० लाख लिटर पाणी साठवण होणार असल्याचे तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी सांगितले.\n१ मे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून कोरफळे गावात महाश्रमदान कार्यक्रम घेण्यात आला. या श्रमदानासाठी हांडे गल्ली युवा प्रतिष्ठान, भारतीय जैन संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदा���िकारी, रोटरी क्लब, आर.के. क्लब, महाराष्ट्र बँक कर्मचारी, एल आय सी कर्मचारी, मुंबई-पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते, तलाठी, तहसील कार्यालय कर्मचारी, पोलीस पाटील, रेशन दुकानदार तसेच कोरफळे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. श्रमदानासाठी उपस्थित सर्व लोकांचे वेगवेगळे गट करून त्यांना शेततळे, सलग समतल चर, गाळ काढणे आधी कामाचे वाटप करण्यात आले होते.\nश्रमदानास उपस्थित लोकांनी वाटून दिलेले काम सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत केले. यात दोन शेततळे, सीसीटी, नाल्यातील गाळ काढणे, ढाळीचे बांध करणे अशी अनेक कामे करण्यात आली. या कामाचे मोजमाप केले असता ८०८ घन मीटरची हे काम झाले असून यातून प्रत्येक पावसात ८ लाख लिटर पाणी साठवण होणार आहे. तसेच पूर्ण पावसाळ्यात मोठया प्रमाणात पाणी जमिनीत मुरवून ८० लाख लिटर पाणी साठवण शक्य होणार असल्याचे पाणी फाऊंडेशनच्या तज्ञांनी सांगितले.\nया आलेल्या स्वयंसेवकां कोरफळे गावकऱ्यांनी चहा-नाश्त्याची सोया कामाच्या जागेवरच केली होती. तर काम संपल्या ग्रामदैवत यमाई देवी मंदिरात सर्वांच्या भोजनाची सोया करण्यात आली होती. डोंगरावर जलसंधारणासाठी नैसर्गिक साईट असलेल्या ठिकाणी काम व नंतर निसर्गाच्या सानिध्यात यमाई देवीच्या मंदिरामागे वन भोजन यामुळे शहरातून आलेल्या अनेकांना छोट्याशा सहलीचा आनंद मिळाला.\nपुणेकरांना उद्यापासून घडणार ‘वारसा दर्शन’\nपुणे - भारताला हजारो वर्षांचा वैभवसंपन्न ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हा इतिहास जसा ग्रंथांमध्ये असतो, तसाच तो जेथे घडला तेथील वस्तूंमध्येही असतो. त्या...\nसंशोधन शिष्यवृत्तीसाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन\nपुणे - संशोधनपर कामासाठी २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात दिल्या जाणाऱ्या ‘सकाळ इंडिया फाउंडेशन शिष्यवृत्ती’ आणि ‘ओक संशोधन पाठ्यवृत्ती’साठी इच्छुकांना...\nजुनी सांगवी - पिंपळे निलख येथील चोंधे पाटील जंक्‍शन भुयारी मार्गातील सांडपाणी वाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम गेल्या आठ दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे...\nअभ्यासाखेरीज सामाजिक भानही ठेवावे - प्रशांत पाटील\nजुनी सांगवी - ‘‘केवळ परीक्षा डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी अभ्यास करू नये. मला हे जमेल का, ही भीती मनातून काढून टाकावी. अभ्यासाबरोबरच सामाजिक...\nसुशोभीकरणामुळे विश्रांतीनगर चौकाचे रूपडे बदलले\nसिंहगड रस्ता - येथील विश्रांतीनगर चौकाचे रुंदीकरण आणि सुशोभीकरण झाल्याने या परिसराचा चेहराच बदला आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे....\nअखेर सासरच्यांनी विष पाजलेल्या 'त्या' महिलेचा मृत्यू\nमरखेल (नांदेड) : सोमुर (ता.देगलूर) येथील एका विवाहित महिलेला सासरच्या लोकांनी लग्नानंतर सतत चार वर्षांपासून शारीरिक व मानसिक छळ करून ता.02 जानेवारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://kapilpatilmumbai.blogspot.com/", "date_download": "2019-01-19T06:16:27Z", "digest": "sha1:3L23Z6VKMXI3COL7FZZ4HBB44X7Z53MT", "length": 146980, "nlines": 280, "source_domain": "kapilpatilmumbai.blogspot.com", "title": "Kapil Harischandra Patil", "raw_content": "\nआनंद तेलतुंबडे यांच्या पाठीशी कोण उभं राहणार\nप्रख्यात विचारवंत प्रा. आनंद तेलतुंबडे यांच्यावर शहरी नक्षलवादी असल्याचा आरोप पोलीसांनी केला आहे. न्यायालयीन लढाई ते लढत आहेत. उद्या पोलीस आपल्या दारातही येणार आहेत, हे लक्षात घेऊन संवेदनशील नागरिकांनी आताच कृती करायला हवी. या कठीण परिस्थितीत प्रा. तेलतुंबडे यांना एकाकी न सोडता त्यांच्या पाठीशी उभे रहावे, असे ज्यांना वाटते. त्यांच्या सह्यांची मोहीम मुक्त शब्दचे संपादक येशू पाटील यांनी सुरु केली आहे.\nप्रा. आनंद तेलतुंबडे कुणी सामान्य असामी नाही. देशातील मोजक्या विद्वानांमध्ये त्यांची गणना होते. त्यांच्या पत्नी या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नात आहेत. आयआयटीचे प्राध्यापक, भारत पेट्रोलियमचे कार्यकारी संचालक, पेट्रोनेट इंडियाचे माजी एम.डी., गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये बिग डाटा अॅनालिटिक्स प्राध्यापक आणि अध्यासन प्रमुख, २६ पुस्तकांचे लेखक, अनेक शोध निबंधांचे लेखक, समाजशास्त्रज्ञ, अर्थतज्ज्ञ अशी त्यांची ख्याती आहे.\nवेगळं मत मांडणारे, सरकारच्या चुकांवर बोट ठेवणारे, पीडितांसाठी आवाज उठवणारे या सर्वांसाठी सत्ताधाऱ्यांनी तीन शिक्के तयार केले आहेत. आतंकी, देशद्रोही आणि अर्बन नक्षल. देशातील स्वातंत्र्य आणि समता या दोन्ही चळवळींशी ज्यांचा काडीचाही संबंध नव्हता ते आता विरोधकांवर असे शिक्के मारत आहेत. कन्हैया कुमार आणि हार्दिक पटेल देशद्रोहाच्या आरोपाचा सामना करत आहेत. कधीही लोकशाही मार्गांची साथ न सोडणारे प्रा. आनंद तेलतुंबडे यांना अर्बन नक्षल ठरवण्यात आलं आहे. सरकारला त्यांची भिती वाटते आहे.\nप्रा. आनंद तेलतुंबडे यांना लोकशाही मार्गाने न्याय मागण्याचा अधिकार आहे. आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आपली ही साधी कृतीही संविधानावरचा आणि देशातील लोकशाहीवरचा विश्वास बळकट करील.\nत्यांच्या मूळ इंग्रजी पत्राचा मराठी अनुवाद पुढे देत आहे. तो सर्वांनी वाचून घ्यावा. muktashabd@gmail.com वर आपली सहमती नोंदवावी. मित्र आणि सहकारी यांनाही आवाहन करावं, ही विनंती.\nइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट-अहमदाबादचा माजी विद्यार्थी, आयआयटीचा प्राध्यापक, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचा कार्यकारी संचालक, पेट्रोनेट इंडियाचा माजी व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि मुख्य कार्यकारी संचालक (सीईओ), गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये बिग डाटा अॅनालिटिक्स वरिष्ठ प्राध्यापक आणि अध्यासनप्रमुख, २६ पुस्तकांचा लेखक, इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकली या प्रतिष्ठित नियतकालिकात स्तंभलेखक म्हणून लेखन, असंख्य विद्वत्तापूर्ण शोधनिबंधांचा आणि लेखांचा लेखक, जाती-वर्ग आणि सार्वजनिक धोरण मुद्द्यांवरील प्रख्यात बुद्धिवंत, आघाडीचा जनवादी विचारवंत आणि लोकशाही आणि शैक्षणिक हक्क कार्यकर्ता असलेल्या मला, स्वातंत्र्योत्तर काळात राज्याद्वारे रचलेल्या कथित कथानकात 'शहरी नक्षलवादी' म्हणून अटक करण्याच्या थेट धमकीचा सामना करावा लागत आहे.\nमला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे\nतुम्हाला प्रसारमाध्यमांतून हे समजलेच असेल की पुणे पोलिसांनी माझ्याविरोधात दाखल केलेली खोटी एफआयआर रद्द करण्याची माझी याचिका सर्वोच्च न्यायालयाने १४ जानेवारी रोजी फेटाळून लावली. सुदैवाने, सक्षम न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी मला चार आठवड्यांची मुदत देण्यात आलेली आहे. पोलिसांनी माझ्यावर जे काही तथाकथित आरोप केले होते त्याची सुनावणी न्यायालयासमोर होताच ती बनावट गुन्हेगारी असल्याचे सिद्ध होईल याबाबत आतापर्यंत मला पूर्णत: खात्री होती आणि त्यामुळे यासंदर्भात तुम्हाला तसदी देण्याची मला तशी गरजही वाटली नव्हती. पण माझ्या या आशेला संपूर्णत: तडा गेला आणि सध्या पुण्याच्या सत्र न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत जामीन मिळवत राहण्यापलीकडे माझ्या हाती काहीही उरलेले नाही. मला या अटकेच्या संकटातून वाचवण्यासाठी माझ्या बाजूने विविध संघटनांतील, विभागांतील लोकांद्वारे दृश्य मोहीम उभारण्याची वेळ आता येऊन ठेपलेली आहे.\nआपल्यापैकी बऱ्याचजणांना हे माहीत नसेल की यूएपीए (UAPA) अंतर्गत अटक होणे म्हणजे अनेक वर्षांचा तुरुंगवास. एखादा खतरनाक गुन्हेगारदेखील त्याच्या गुन्ह्यासाठी केवळ एक किंवा दोन वर्षांच्या सश्रम कारावासानंतर सुटू शकतो. परंतु सदैव राज्यकर्त्यांच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या पोलिसांनी जर त्यांच्याकडे यूएपीएअंतर्गत फक्त पुरावा असल्याचा दावा जरी केला तरी एखाद्या निष्पाप व्यक्तीच्या वाट्याला मात्र अनेक वर्षांचा तुरुंगवास येऊ शकतो. माझ्यासाठी अटक म्हणजे केवळ तुरुंगवासातील कष्टप्रद जीवन नव्हे, तर याचा अर्थ मला माझ्या शरीराचा अविभाज्य भाग असलेल्या माझ्या लॅपटॉपपासून, माझ्या आयुष्याचा भाग असलेल्या माझ्या ग्रंथालयापासून मला दूर ठेवणे आहे, विविध प्रकाशकांना प्रकाशनासाठी आश्वासन दिलेल्या पुस्तकांची अर्धवट राहिलेली हस्तलिखिते, पूर्ण होण्याच्या विविध टप्प्यांत असलेले माझे शोधनिबंध, ज्यांचे भविष्य माझ्या व्यावसायिक प्रतिष्ठेशी जोडले गेलेले आहे त्या माझ्या विद्यार्थ्यांपासून, माझी संस्था जिने माझ्या नावावर इतकी संसाधने गुंतवली आहेत आणि अलीकडेच मला त्यांच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्समध्ये घेतले आहे, त्या संस्थेपासून आणि माझे अनेक मित्र आणि अर्थातच माझे कुटुंब - माझी पत्नी, जी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची नात असून अशाप्रकारचे प्राक्तन वाट्याला येण्यासाठी नक्कीच अपात्र आहे आणि गेल्या वर्षी ऑगस्टपासून माझ्यासोबत जे काही घडते आहे त्यामुळे सतत चिंतेच्या छायेखाली असलेल्या माझ्या मुली, या सर्वांपासून मला हेतुपुरस्सर दूर ठेवणे आहे.\nगरिबातल्या गरीब कुटुंबातून आलेलो असूनही, मी देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षणसंस्थांमधून सर्वोत्तम गुण आणि प्राप्तींसह उत्तीर्ण झालेलो आहे. भोवतालातील सामाजिक विषमतेकडे दुर्लक्ष करायचे मी जर ठरवले असते तर, केवळ आयआयएम अहमदाबादमधून विद्यार्जन केले म्हणून मला सहजच विलासी जीवन जगता आले असते. परंतु, सामान्य लोकांचे जीवन चांगले करण्याच्या दृष्टीने योगदान देण्याच्या भावनेने, मी माझ्या कुटुंबाची वाजवी जीवनशैली टिकवण्यापुरते आवश्यक तितकेच कमवून उर्वरित वेळ बौद्धिक योगदानासाठी देण्याचा निर्णय घेतला, जग आणखी जास्त न्याय्य बनवण्याच्या दिशेने प्रयत्नशील राहण्यासाठी माझ्या पातळीवर मला जे शक्य होते ते हेच होते. या अंत:प्रेरणेने जागृत आणि शाळा व महाविद्यालयीन जीवनातील सक्रियतेच्या अवशेषाने मला नैसर्गिकरित्या कमिटी फॉर प्रोटेक्शन ऑफ डेमोक्रेटिक राइट्स (सीपीडीआर), जिचा मी आज सरचिटणीस आहे आणि अखिल भारतीय फोरम फॉर राइट टू एज्युकेशन (एआयएफआरटीई) जिचा मी प्रेसीडियम सदस्य आहे, यांसारख्या संघटनांमध्ये आणून सोडले.\nमाझ्या प्रचंड विस्तृत लेखनात किंवा निःस्वार्थी कार्यकर्तेपणात बेकायदेशीरपणाचा अणुमात्र लवलेशही नाही. तसेच, माझ्या चार दशकांच्या संपूर्ण अकादमिक आणि कॉर्पोरेट कारकिर्दीत माझ्यावर एकही ठपका ठेवला गेलेला नसून, माझी कारकीर्द ही उच्च पातळीवरील प्रामाणिकपणाची आदर्श द्योतक मात्र आहे. त्यामुळेच या देशाची राज्ययंत्रणा, जिला मी माझ्या व्यावसायिक जीवनाच्या माध्यमातून भरपूर योगदान दिले आहे, तीच गुन्हेगारासारखे अपशब्द वापरत एके दिवशी माझ्यावरच उलटेल असे कधी मला माझ्या दु:स्वप्नातही वाटले नव्हते.\nअसं नाहीये की भारतामध्ये राज्यसत्तेची दमनयंत्रणा चोर आणि लुटारूंना वाचवण्यासाठी सूडबुद्धीने देशातील निष्पाप लोकांना गुन्हेगार ठरवतेय, हीच गोष्ट तर या देशाला जगभरात सर्वांत जास्त अतुलनीय बनवतेय. पण ज्या पद्धतीने मागच्या वर्षी पुणे येथे घडलेल्या एल्गार परिषदेसारख्या एका निरुपद्रवी घटनेतून देशातील तीव्र मतभेदाचा आवाज संपूर्णत: दडपण्यासाठी निवडक मानवाधिकार कार्यकर्त्यांना, बुद्धिवंतांना, विचारवंतांना आणि जन चळवळीतील कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्याचा जो वर्तमान गुन्हेगारी फार्स रचला जात आहे, तो त्याच्या उघड नग्नतेत आणि सत्तेच्या अनिर्बंध निर्लज्ज गैरवापरात अभूतपूर्व ठरला आहे. स्वातंत्र्योत्तर भारतातील हा सर्वांत अधम असा कथित कट आहे, जो राज्याने त्याच्या टीकाकारांविरुद्ध सर्व प्रकारच्या लोकशाही मर्यादा सोडू��� सूडबुद्धीने पेटून उठून रचलेला आहे.\n[आपण प्रकरणाचा तपशील जाणून घेऊ इच्छित असल्यास पुढे वाचू शकता अन्यथा अंतिम तीन परिच्छेदांपर्यंत वाचन वगळूही शकता.]\nकथित कटकर्ते आणि मी:\nसर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती पी. बी. सावंत आणि मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी १८१८मध्ये भीमा-कोरेगाव येथे झालेल्या अंतिम अँग्लो-मराठा लढाईच्या २००व्या वर्धापनदिनानिमित्त तेथे जमलेल्या लोकांना भाजपच्या सांप्रदायिक आणि जातिवादी धोरणांविरुद्ध एकत्र आणण्याचा विचार पक्का केला. त्यांनी कार्यकर्त्यांना आणि पुरोगामी विचारवंतांना नियोजन बैठकीसाठी आमंत्रित केले. मलासुद्धा कोणीतरी सुरुवातीला न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्यावतीने आणि नंतर बी. जी. कोळसे पाटील यांच्यावतीने आमंत्रित केले होते. माझ्या अकादमिक व्यस्ततेमुळे उपस्थित राहू न शकण्याविषयी मी खेद व्यक्त केला पण इतर अनेक जणांसोबत परिषदेचा सह-संयोजक म्हणून सामील होण्याची त्यांची विनंती मी मान्य केली. व्हॉटसअॅपवरील एल्गार परिषदेसंबंधीतील पत्रक पाहण्यापूर्वीपर्यंत त्याविषयी थेटपणे काहीही माझ्या ऐकिवात नव्हते. अन्यायी पेशवाईच्या अंताचे आणि भीमा-कोरेगावच्या दगडी विजय-स्तंभावर नाव कोरलेल्या महार सैनिकांच्या हौतात्म्याचे स्मरण करण्याच्या कल्पनेला माझे समर्थन होते. पण पेशव्यांच्या ब्राह्मणी सत्ता काळातील जुलुमी दडपशाहीचा बदला घेण्यासाठीच महार सैनिकांनी भीमा-कोरेगावची लढाई जिंकली होती, असे जे एल्गार परिषदेत प्रक्षेपित केले जात होते ते मला अस्वस्थ करणारे होते. इतिहासाचे हे असे विकृत वाचन पुढे जाऊन दलितांना अस्मितावादाने आणखी जास्तच पछाडून टाकेल आणि लोकांचे व्यापक ऐक्य घडवून आणण्याच्या मार्गात मोठी अडचण ठरेल, असे मला वाटले. मी याविषयी 'द वायर'मध्ये एक लेख लिहिला, ज्यामुळे मला दलितांच्या संतापजनक प्रतिक्रियाही सहन कराव्या लागल्या. मी या संपूर्ण प्रकरणाचा पुनर्विचार केला आणि तरीही माझ्या भूमिकेवर ठाम राहिलो, खऱ्या विचारवंताच्या प्रामाणिक तत्त्वाला जागून. त्यामुळे, मी माझ्याच मतांवर पुन्हा पुन्हा ठाम राहिल्याने ह्या लेखाला जो प्रतिसाद मिळाला, त्यावरून तरी मी कोणाच्यातरी हुकुमाने काम करून दलितांना चिथावतो ह�� जो दोषारोप माझ्यावर केला जातो, तो समूळ उखडून टाकायलाच हवा. पण जिथे सर्वोच्च दर्जाच्या अतार्किकतेचा सुकाळ आहे तिथे असा तर्क राज्य किंवा तिच्या पोलिसयंत्रणेसह कुठल्याही प्रकारचा गैरसमज तोडूच शकत नाहीत\n२५०पेक्षाही अधिक संघटना या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या, त्यापैकी काही मराठ्यांच्या होत्या, ज्या भूतकाळात कधीही दलितांसोबत राजकीयदृष्ट्या एकत्र आल्या नव्हत्या. राज्यात जेव्हापासून भाजप-शिवसेना युतीचे सरकार ब्राह्मण मुख्यमंत्र्यांच्या मुखात्यारीत आले तेव्हापासूनच मराठ्यांचा असंतोष वेगवेगळ्या स्वरूपात आविष्कृत होत होता, त्यांपैकी अर्थातच सर्वांत मोठा असंतोष म्हणजे मराठा मोर्चा, ज्याचा स्फोट कोपर्डीतील दुर्दैवी घटनेच्या नाममात्र सबबीखाली झाला, ज्यात अल्पवयीन मराठा मुलीवर काही समाजकंटकांनी बलात्कार करून तिचा खून केला होता, आरोपींमध्ये एक दलितही सामील होता. यावर प्रशासनाने तातडीने कारवाई केली आणि म्हणूनच पीडितेला न्याय मिळण्याच्या कायदेशीर मागणीला कलाटणी मिळत ती थेट अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याच्या असंबद्ध मागणीपर्यंत येऊन पोहोचली. नंतर मात्र मोठ्या प्रमाणावरील लोकांची ही जमवाजमव मराठ्यांसाठी आरक्षणाच्या मागणीसाठी वापरली गेली. राज्यातील ब्राह्मणी संकेत-मान्यतेला पराभूत करण्यासाठीच केवळ मराठ्यांना दलितांसोबत एकत्र येण्याची निकड जाणवायला सुरुवात झाली होती. याचे प्रतिबिंब एल्गार परिषदेच्या आयोजकांसोबत जोडल्या गेलेल्या मराठ्यांच्या काही युवा संघटनांमध्ये उमटलेले दिसते, म्हणूनच त्यांच्या या भावनेचा प्रतिध्वनी \"पेशवाईला गाडा\" या घोषणेतून निनादला होता.\nहे फक्त सांकेतिक होते पण तसं पाहू गेल्यास तो भाजपच्या रथासाठीचा आगाऊ सूचित धोकाही सिद्ध होऊ शकतो. तसेच परिषदेचे दोन्हीही मुख्य आयोजक योगायोगाने मराठाच होते. याने सत्तालोलुप भाजपला घाबरवून सोडले आणि प्रतिक्रिया म्हणून त्याने दलित आणि मराठ्यांमध्ये फूट पाडण्यासाठी समरसता हिंदुत्व आघाडीच्या मिलिंद एकबोटे आणि शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांच्या रूपात चिथावणीखोर एजंट पेरले. भीमा-कोरेगावपासून फक्त चार किमी अंतरावरील वढु बुद्रुक येथील शिवाजी महाराजांच्या पुत्राची म्हणजेच संभाजी महाराजांची समाधी हा कट शिजवण्यासाठी ��ापरली गेली. गत ३०० वर्षांतील समाधीच्या प्रसिद्ध इतिहासावरून, जेव्हा औरंगजेबाने संभाजीराजांना ठार मारले आणि त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून इतस्ततः विखुरले, तेव्हा गोविंद महाराने हे तुकडे एकत्र करून संभाजीराजांचा यथोचित सन्मानाने अंत्यसंस्कार पार पाडला. त्याने स्वतःच्या शेतात त्यांचे स्मारक बांधले. जेव्हा त्याचे निधन झाले तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी संभाजीराजांच्या समाधीशेजारीच त्याचेही स्मारक बांधले. या दोघा कटकर्त्यांनी मात्र, गोविंद महाराने नाही तर 'शिवाले' या मराठा कुटुंबाने ही समाधी बांधली असे बनावट कथन रचले आणि मराठ्यांना दलितांविरोधात भडकवले. वढु बुद्रुक येथील या फुटीचा वापर करून १ जानेवारी २०१८ रोजी भीमा-कोरेगाव येथे होणाऱ्या दलितांच्या एकत्रिकरणाच्या विरोधात मराठ्यांना चिथावण्यात आले. सभोवतालच्या गावांमध्ये याची होत असलेली तयारी लोकांना स्पष्ट दिसत असूनही प्रशासनाने मात्र अज्ञानाचे चांगलेच ढोंग वठवले. २९ डिसेंबर २०१७ रोजी दलितांना गोविंद महार यांच्या समाधीचे छत आणि माहितीफलक मोडक्या अवस्थेत आढळून आले. रचलेल्या कटानुसार दोन्ही समुदायांमध्ये तणाव तर उद्भवला मात्र कटकर्त्यांच्या दुर्दैवाने गावकऱ्यांनी दुसऱ्याच दिवशी सामोपचाराने हे प्रकरण मिटवले.\n३१ डिसेंबर २०१७ रोजी शनिवारवाडा या नियोजित ठिकाणी एल्गार परिषद झाली. परिषदेच्या शेवटी, तिथे उपस्थित सर्व लोकांनी भाजपला मत न देण्याची आणि भारतीय संविधानाचे संरक्षण करण्याची शपथ घेतली. त्या संपूर्ण परिषदेचे व्हिडिओ-रेकॉर्डिंग पोलिसांनी आणि आयोजकांनीही केले होते. परिषदेच्या ठिकाणी काहीही अनिष्ट घडले नाही आणि सर्व प्रतिनिधी शांतपणे तिथून गेले. माझं म्हणाल तर, मी माझ्या एका जवळच्या मित्राच्या मुलाच्या लग्नासाठी ३० डिसेंबर २०१७ रोजी सकाळी १०:५५वा. पुण्यात आलो होतो. आम्ही श्रेयस हॉटेलमध्ये थांबलो होतो आणि दुसऱ्या दिवशी ३१ डिसेंबर २०१७ला लग्नाला जाऊन आल्यावर १२:४०वा. गोव्याला परतण्यासाठी आम्ही हॉटेल सोडले. पुण्यात आल्यावर माझ्या पत्नीला तिच्या भाच्याला (सुजात आंबेडकर) आणि वहिनीला (अंजली आंबेडकर) शनिवारवाड्यावर भेटावेसे वाटले म्हणून मग आम्ही केवळ ५-१० मिनिटांसाठी तिथे फेरफटका मारला आणि टायर दुकानाच्या शोधात तिथून लगेच बाहेर पडलो कार��� माझ्या कारच्या एका चाकाला चीर पडली होती त्यामुळे तो बदलायचा होता. सुदैवाने, माझ्यापाशी मी कुठल्या वेळी कुठे उपस्थित होतो आणि आम्ही एल्गार परिषदेत उपस्थित नव्हतो हे सिद्ध करणारे अचूक पुरावे उपलब्ध आहेत. पुण्यात आलेलो असताना, मला परिषदेत सहजच जाता आले असते मात्र परिषदेच्या उद्देशांबाबतच्या माझ्या मतभेदांमुळे आणि मला इन्स्टिट्यूटच्या कामांसाठी लवकरात लवकर परतायचे असल्यामुळे, मी तिथे जाणे टाळले.\n१ जानेवारी २०१८ रोजी जेव्हा भीमा-कोरेगाव येथे दलित एकत्रित आले, तेव्हा हिंदुत्ववादी गुंडांनी नियोजित पद्धतीने हल्ला चढवून रस्त्याला लागून असलेल्या घरांच्या गच्च्यांमधून दगडफेक करायला, लोकांना मारहाण करायला आणि स्टॉल्स जाळायला सुरुवात केली. पोलिसांची संख्याही कमी होती आणि त्यांनी निव्वळ बघ्याची भूमिका निभावली, यावरून प्रशासनाचा या योजनेत सहभाग होता ही बाब स्पष्टच होते. त्या परिसरात काहीतरी कटकारस्थान शिजतंय याची चाहूल जवळजवळ सर्वच सामान्य लोकांना कधीचीच लागली होती. २९ डिसेंबर २०१७च्या संभाजींच्या समाधीच्या घटनेने तर या अफवांना अधिकच बळकटी मिळाली होती. पण प्रशासनाने आपल्या ढोंगी अज्ञानाने ही दंगल जाणीवपूर्वक घडू दिली. व्हॉटसअॅपवर सगळीकडे फिरणाऱ्या व्हिडिओमध्ये भगवे ध्वजधारी लोक एकबोटे आणि भिडे यांच्या नावाने घोषणाबाजी करत काय चाललंय याची खबरबात नसलेल्या दलितांची धरपकड करून त्यांना जबर मारहाण करताना स्पष्टपणे दिसत आहेत. असंख्य दलित जखमी झाले, त्यांच्या वाहनांचे नुकसान करण्यात आले, अनेक स्टॉल्स जाळण्यात आले आणि तरुणांना मारहाण करण्यात आली. एल्गार परिषदेत काय घडलं याची किंवा अगदी १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या हल्ल्याबाबत, त्या दिवशीच्या दुपारी २ जानेवारी २०१८ रोजीच्या 'द वायर'मध्ये येणाऱ्या माझ्या लेखाविषयी 'द वायर'चे संपादक सिद्धार्थ वरदराजन यांनी माझ्याशी इमेलवर संवाद साधेपर्यंत मला किंचितही कल्पना नव्हती.\n२ जानेवारी रोजी सामाजिक कार्यकर्त्या आणि बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या सदस्या, अनिता रवींद्र साळवे यांनी आदल्या दिवशी दलितांवर झालेल्या हल्ल्याला जबाबदार गुन्हेगार म्हणून एकबोटे आणि भिडे यांच्यावर नावानिशी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर कसलीच कारवाई ���रण्यात आली नव्हती. ३ जानेवारी २०१८रोजी, प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली जी ४ जानेवारी २०१८लाही कुठलीच अनिष्ट घटना न घडता उत्स्फूर्तपणे पाळण्यात आली. यानंतर, पोलीस कारवाईस आरंभ झाला आणि चक्क हिंसा उसळवण्याच्या खोट्या सबबीखाली दलित तरुणांच्या अटकसत्राला सुरुवात झाली. ८ जानेवारी २०१८रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अधिकारी आणि संभाजी भिडेंचा अनुयायी असलेल्या तुषार दामगुडेनामक व्यक्तीने एल्गार परिषदेत दिल्या गेलेल्या प्रक्षोभक भाषणांमुळे १ जानेवारी २०१८ची हिंसा उसळली, असा दावा करत परिषदेचे आयोजन केले म्हणून कबीर कला मंचच्या काही कार्यकर्त्यांच्या नावे एफआयआर दाखल केली. प्रथमदर्शनी हा एक हास्यास्पद दावा आहे. प्रथमतः, पोलीस स्वतःच या संपूर्ण एल्गार परिषदेच्या कार्यवाहीचे साक्षीदार होते आणि ह्या दाव्याची सत्यता पडताळून पाहाण्यासाठी त्यांच्यापाशी परिषदेचे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंगही उपलब्ध होते. जर खरोखरच तिथे प्रक्षोभक भाषणबाजी झाली असती तर, त्यांनी स्वतःच एफआयआर दाखल करून वक्त्यांविरोधात कारवाई केली असती. नऊ दिवसांनी कोणीतरी येऊन एफआयआर दाखल करण्याची वाट पाहाण्याची त्यांना काहीही गरज नव्हती. आणि, एल्गार परषदेतली चिथावणी केवळ दलितांनाच उद्देशून होती असे म्हटल्यास, त्यांनाच भडकवले जात असताना त्यांनीच मार कसा बरं खाल्ला या दंगलीत, एका युवकाला आपल्या प्राणास मुकावे लागले, जो सुरुवातीला दलित समजला गेला होता. तथापि, पोलिसांनी आपल्या नियोजित पटकथेच्या अंमलबजावणीसाठी ती उचलली होती. त्यांनी प्रथितयश लोकांच्या घरांवर धाडी टाकल्या. परिषदेचे मुख्य आयोजक असलेल्या न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील आणि न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी, या परिषदेच्या आयोजनासाठी आम्हाला कुठल्याही प्रकारच्या पैशांची गरज भासलेली नाही असे जाहीरपणे विधान करूनही त्याकडे साफ दुर्लक्ष करीत पोलिसांनी अल्पशा खोट्यानाट्या सुगाव्याच्या बळावर एल्गार परिषदेला माओवाद्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे निधी पुरवला असल्याचा युक्तिवाद करायला सुरुवात केली. या घटनेला माओवाद्यांचे मोठे कारस्थान म्हणून वळण लावण्याआधी आणि न्यायालयाला त्यांच्या या खोट्या दाव्यांवर विश्वास ठेवायला भाग पाडण्याआधी, पोलिसांनी त्यांच्या अनुमानांची पडताळणी करण्यासाठी या दोन न्यायामूर्तींची साधी चौकशी करण्याची तसदीही आजपर्यंत घेतलेली नाही या दंगलीत, एका युवकाला आपल्या प्राणास मुकावे लागले, जो सुरुवातीला दलित समजला गेला होता. तथापि, पोलिसांनी आपल्या नियोजित पटकथेच्या अंमलबजावणीसाठी ती उचलली होती. त्यांनी प्रथितयश लोकांच्या घरांवर धाडी टाकल्या. परिषदेचे मुख्य आयोजक असलेल्या न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील आणि न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी, या परिषदेच्या आयोजनासाठी आम्हाला कुठल्याही प्रकारच्या पैशांची गरज भासलेली नाही असे जाहीरपणे विधान करूनही त्याकडे साफ दुर्लक्ष करीत पोलिसांनी अल्पशा खोट्यानाट्या सुगाव्याच्या बळावर एल्गार परिषदेला माओवाद्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे निधी पुरवला असल्याचा युक्तिवाद करायला सुरुवात केली. या घटनेला माओवाद्यांचे मोठे कारस्थान म्हणून वळण लावण्याआधी आणि न्यायालयाला त्यांच्या या खोट्या दाव्यांवर विश्वास ठेवायला भाग पाडण्याआधी, पोलिसांनी त्यांच्या अनुमानांची पडताळणी करण्यासाठी या दोन न्यायामूर्तींची साधी चौकशी करण्याची तसदीही आजपर्यंत घेतलेली नाही आरोपपत्रात, त्यांनी न्यायमूर्ती पी. बी. सावंतांचे जे वक्तव्य संलग्नित केले आहे, ते खरंतर त्यांनी जाहीरपणे नाकारलेले वक्तव्य होते. असे झाले तरी, इतका मोठा गंभीर गुन्हा न्यायालयाकडून दुर्लक्षितच राहिला.\nमाओवादी निधीपुरवठा सिद्धांताच्या खोट्या सबबीसह, पुणे पोलिसांनी, 'संयुक्त ऑपरेशन'अंतर्गत नागपूर, मुंबई आणि दिल्लीच्या पोलिसांशी दृढ समन्वय साधून ६ जून २०१८ रोजी पाच कार्यकर्त्यांच्या घरांवर धाडी टाकून त्यांना अटक केली. ते तर दूर दूरपर्यंत एल्गार परिषदेशी संबंधित नव्हतेच. मात्र अटक केल्यापासून, पोलीस खोट्या कथानकांचे जाळे विणताहेत - भीमा कोरेगाव स्मारकाचा वार्षिक उत्सव साजरा होत असताना उफाळलेल्या हिंसेमागे ह्या पाच व्यक्ती होत्या या कथनापासून ते थेट नक्षलवादी कारवायांना पाठिंबा देताहेत या कथनापर्यंत, याउप्पर तर शेवटी अगदी अलीकडच्या कथनापर्यंत - की ते 'राजीव गांधी स्टाईलने' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्याकांडाच्या योजनेत सामील आहेत. या खोट्यानाट्या कथनांचे कोलित पोलिसांच्या हाती असल्याने कठोर युएपीए (UAPA) लागू करणे त्यांच्यासाठी अत्यंत सोयीचे होऊन जाते, मात्र या कायद्याअंतर्गत अडकलेली एखादी व्यक्ती कुठल्याही प्रकारच्या बचावात्मक उपायांशिवाय उरते आणि तिला कित्येक वर्षांसाठी तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते.\nमुळातच, या धाडसत्रांचा वापर पीडितांची इलेक्ट्रॉनिक साधने ताब्यात घेण्यासाठी केला गेला, म्हणजे नंतर त्यांचा गैरवापर करून हवे असलेले दावे सिद्ध करण्यासाठी पोलीस मोकळे. धाडीची पद्धत खूपच चमत्कारिक होती. धाड टाकणारे पोलीस आपल्यासोबत पुण्यातूनच दोन साक्षीदार घेऊन दिल्ली, नागपूर आणि मुंबई यांसारख्या दूर अंतरावरील ठिकाणी जात होते, ही खरंतर या कार्यवाहीची चेष्टा करण्याचाच प्रकार होता. ते आरोपींना घरातील एका खोलीत थांबवून ठेवत आणि जप्त केलेले साहित्य दुसऱ्या खोलीत सील करण्यासाठी घेऊन जात. वरनॉन गोन्साल्विस यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरावर टाकलेल्या धाडीची साक्षीदार असलेली त्यांची पत्नी सुसान अब्राहम जी स्वतः एक वकील आहे, तिने या धाडप्रक्रियेचे वर्णन करताना सांगितले की पोलिसांनी त्यांच्यासोबत त्यांचे स्वत:चे संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक साधने आणली होती. जप्तीची पूर्ण प्रक्रिया बिनधोक (फुलप्रूफ) असल्याचे सांगताना आणि न्यायाधीशही त्यावर विश्वास ठेवून ते स्वीकारताना यामागील पोलिसांद्वारे केला जाणारा एकमात्र दावा म्हणजे त्या संपूर्ण धाडप्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आलेले आहे. न्यायाधीशांनी हे समजून घेण्याची तसदीही घेतलेली नव्हती की इलेक्ट्रॉनिक साधनांमध्ये दुरूनही बदल केले जाऊ शकतात आणि थोड्याच सेकंदांमध्ये कितीतरी फाईल्स प्रसारित केल्या जाऊ शकतात. इलेक्ट्रॉनिक साधनांची सत्यता सिद्ध करण्यासाठी व्हिडिओ म्हणजेच अचूक पद्धत असे अजिबातच होऊ शकत नाही. मी स्वतः माहिती तंत्रज्ञानातील तज्ज्ञ असल्याने हे फसवं असल्याचे सिद्ध करून दाखवू शकतो. संगणक साधनांच्या प्रामाणिकतेची/सत्यतेची हमी केवळ विशिष्ट अल्गोरिदमने व्युत्पन्न केलेल्या हॅश व्हॅल्यूनेच देता येते आणि जोपर्यंत या दोन्हींना पीडितांद्वारे मान्यता दिली जात नाही तोपर्यंत त्यांच्यावर अजिबातच भरवसा ठेवता येत नाही. तपासासाठी कित्येक वर्षांचा कालावधी लागू शकतो हे पुरते जाणून असूनही न्यायालय याबाबत आंधळी दृष्टी स्वीकारून हे तपासाचे प्रकरण आहे असं म्हणू शकते, पण ती पूर्��� होईपर्यंत मात्र निष्पाप व्यक्ती आणि तिचे कुटुंब पूर्णत: देशोधडीला लागलेले असते.\nपोलिसांनी अटक केलेल्या एका कार्यकर्त्याच्या संगणकातून त्याला माओवाद्यांनी विशेष उद्देशाने लिहिलेली पत्रं (मेल न केलेली - कारण मेल विना-प्रेषक असतात) मिळाल्याचा दावा करायला सुरुवात केली. पोलिसांद्वारे सादर केलेली ही पत्रं खूपच चमत्कारिक होती कारण त्यात चक्क लोकांच्या खऱ्या नावांचा, त्यांच्या खऱ्या दूरध्वनी क्रमांकाचा वगैरे स्पष्ट उल्लेख करून संवाद साधला गेला होता. या पत्रांतील मजकूर लिहिण्याच्या पद्धतीवरून कोणालाही हे लगेच समजू शकेल की ही पोलिसांद्वारे तयार केलेली शुद्ध बनावटी पत्रं आहेत. असे आहे का की, माओवादी एक सरकारी संघटना चालवताहेत जी त्यांच्या योजनांबाबत सविस्तरपणे संवाद साधते आणि त्यांच्या प्रेषिताने हे संदेश पुढेमागे लेखापरीक्षणासाठी जपून ठेवावेत अशी अपेक्षाही बाळगते खरंतर ते त्यांच्या उच्चतम कोटीच्या गुप्ततेसाठी, संदेशाची देवाणघेवाण करण्यासाठी मानवी संदेशवाहकांचे जाळे वापरण्यासाठी आणि संदेश वाचून झाल्यानंतर त्यांची तातडीने विल्हेवाट लावण्यासाठी ओळखले जातात. अशा संघटनेने आपल्या कार्यकर्त्यांशी निबंधावजा पत्रांद्वारे संवाद साधणे, ही खरंच अशक्य कोटीतील गोष्ट आहे. सार्वजनिक विचारक्षेत्रातील अनेक लोकांनी या पत्रांचे विश्लेषण करून ती खोटी व बनावट असल्याचे सिद्ध केले आहे. अशा संघटनांचा अभ्यास करत असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ काॅन्फ्लिक्ट मॅनेजमेंटचे कार्यकारी संचालक अजय साहनी यांच्यासारख्या तज्ज्ञांनीही ती पत्रे खोटी म्हणून निकालात काढली आहेत. अगदी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रचूड, हे एकमेव असे न्यायाधीश होते ज्यांनी पोलीस खटल्याच्या गुणवत्तेवर शंका घेतली, आणि त्यांच्या अल्पसंख्याक निवाड्यात ह्या पत्रांना सदोष ठरवले आणि रोमिला थापर आणि इतर जनवादी विचारवंतांच्या विनंतीनुसार एसआयटीद्वारे या संपूर्ण खटल्याचा तपास करण्याची शिफारस केली. पण कायद्याची ही विचित्र प्रक्रिया या सर्व विरोधी पुराव्यांपुढे अजिबातच नमतं घेत नाही आणि तथाकथित कायदा प्रक्रियेच्या - जी खुद्द एक भयानक शिक्षा आहे - वेदीवर निष्पाप लोकांचे बळी चढवायला सज्ज होते.\nया पत्रांमध्ये राहुल गांधी, प्रकाश आंबेडकर, दिग्विजय सि���ग यांसारख्या व्यक्तिमत्त्वांचीही नावे आहेत, ज्यांना माओवाद्यांच्या योजनेत साथीदार असल्याचे दर्शवले जात आहे. या नेत्यांची अपकीर्ती पसरवण्याचा स्पष्ट राजकीय हेतू यावरून उघड होतो. पोलिसांनी या राजकीय व्यक्तींकडून सत्य जाणून घेण्याचा साधा प्रयत्नही केलेला नाही आणि न्यायालयानेही याविषयी त्यांना का म्हणून प्रश्न विचारलेला नाही, ही खूपच विचित्र बाब आहे.\nमाझ्यावर केलेले चमत्कारिक आरोप :\nइतर सहा कार्यकर्त्यांसह, ज्यांपैकी पाच जणांना २८ ऑगस्ट २०१८ रोजी अटक केली गेली, माझ्या घरावरही पुणे पोलिसांनी धाड टाकली होती. त्यांनी रखवालदाराकडून डुप्लिकेट चावी मागवली आणि आमच्या अनुपस्थितीत विनावाॅरंट आमचे घर उघडले. पंचनाम्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांनी घराच्या अंतर्भागाचे व्हिडिओ चित्रीकरण केले आणि घर पुन्हा बंद केले. आम्ही तेव्हा मुंबईत होतो. पोलीस आमचे घर उघडून झडती घेत असल्याचे दृश्य टीव्हीवर पाहून माझी पत्नी लगेचच्या फ्लाईटने गोव्याला रवाना झाली आणि तिने बिचोलीम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि पोलिसांना अधिकची काही चौकशी करावीशी वाटल्यास आमचे दूरध्वनी क्रमांकही दिले. ३१ ऑगस्ट २०१८ रोजी अतिरिक्त महासंचालक पोलीस श्री परमजीत सिंग यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली आणि इतरांसह, माझा सहभाग असल्याच्या दाव्याच्या समर्थनार्थ एक पत्र सादर केलं. ते पत्र कोणा माओवादी कॉम्रेड आनंदला लिहिल्याचे म्हटले गेले होते ज्यात एप्रिल २०१८मध्ये झालेल्या पॅरिस कॉन्फरन्सचा उल्लेख होता, तशी कॉन्फरन्स झाली होती हे खरे आहे. अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिसद्वारे आयोजित त्या अकादमिक कॉन्फरन्सला जगभरातील इतर अनेक विद्वज्जनांसोबत मीसुद्धा उपस्थित होतो. त्यांनी पत्रकार परिषदेत खूपच हास्यास्पद बाब सूचित केली होती, ती अशी की या कॉन्फरन्ससाठी त्या युनिव्हर्सिटीला माओवाद्यांनी पैसे पुरवले होते आणि वर कडी म्हणजे त्यांना मला आमंत्रित करायलाही सांगितले होते. त्यात असेही सूचित केले होते की त्यांनी 'कॉम्रेड इटीने बालिबर' (प्रा. बालिबर हे एक अत्यंत आदरणीय फ्रेंच मार्क्सवादी विद्वान आहेत) यांच्याशी बोलून त्यांना माझी मुलाखत घ्यायची व्यवस्थाही लावून दिली होती. आणि 'कॉम्रेड अनुपमा राव आणि कॉम्रेड शैलजा पैक' (दोघी अनुक्रमे बर्नार्ड कॉल��ज आणि सीनसिन्नाती युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापिका आहेत) यांना त्यांनी अतिथी व्याख्याता म्हणून मला त्यांच्या विद्यापीठामध्ये आमंत्रित करण्याविषयीही सांगून ठेवले होते. ते पत्र मी NDTV मधून मिळवले आणि प्रा. बालिबर यांना आणि त्या कॉन्फरन्सचे आयोजक, प्रा. लिसा लिंकन यांना मेलने पाठवले. ते अशा स्वरूपाची अफवा पाहून स्तब्धच झाले आणि त्यांनी मला प्रत्युत्तर लिहिले. प्रा. बालिबर यांनी संतापाने भरलेले निषेधाचे पत्र पाठवले आणि तसे फ़्रेंच दूतावासालाही लिहिले. प्रा. लिंकन यांनी सविस्तर नमूद केले की कसे त्यांच्या युनिव्हर्सिटीनेच मला आमंत्रित केले होते आणि माझ्या उपस्थितीचा संपूर्ण खर्चही केला होता. या विश्वसनीय पुराव्यांच्या बळावर मी परमजीत सिंग यांच्यावर माझी बदनामी केली म्हणून फौजदारी खटला नोंदविण्याचे ठरवले आणि ५ सप्टेंबर २०१८रोजी महाराष्ट्र सरकारला कार्यपद्धतीनुसार परवानगी मागणारे पत्रही लिहिले मात्र आजही त्या पत्राला काहीही प्रतिसाद मिळालेला नाही.\nदरम्यानच्या काळात, माझ्याविरोधात वरवर पाहाता कोणताही खटला नव्हता आणि महाराष्ट्र सरकारला माझ्या पत्राने कदाचित त्यांच्या दोषांची जाणीव झाली असेल असे वाटून, मी माझ्याविरोधात दाखल केलेली एफआयआर रद्दबातल ठरवण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचे ठरवले. खंडपीठाने यथायोग्यपणे पोलिसांना माझ्याविरोधात त्यांच्याकडे असलेल्या सर्व आरोपांची यादी असलेले प्रतिज्ञापत्र (अॅफिडेविट) सादर करण्यास सांगितले. पोलिसांनी पाच आरोपांची म्हणजेच वर आधीच चर्चा केलेल्या पत्रासह पाच पत्रांची यादी असलेले प्रतिज्ञापत्र (अॅफिडेविट) न्यायालयासमोर सादर केले. माझ्या प्रत्युत्तरात, आम्ही त्यांचे सर्व वादाचे मुद्दे खोडले होते आणि ती पत्रं जरी खरी असली तरी त्यावरून कुठलाही गंभीर खटला उभा राहत नाही, हेही सिद्ध करून दाखवले होते. त्या इतर चार पत्रांपैकी :\nपहिले पत्र कोणीतरी कोणालातरी लिहिलेले होते ज्यात सूचित केल्याप्रमाणे कोणी आनंदनामक व्यक्ती २०१५मध्ये आयआयटी मद्रास प्रशासनाने मान्यता काढून घेतल्यानंतर प्रसिद्धीझोतात आलेले आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल (एपीएससी) आयोजित करण्याची जबाबदारी घेणार होता. त्या वेळी मी मद्रासपासून २००० किमी दूर अंतरावर असलेल्या आयआयटी, खरगपूरच��या बिझिनेस स्कूलमध्ये प्राध्यापक होतो. मला विद्यार्थी संघटित करायचेच होते असे जर तात्पुरते मानले तर ते मी माझ्याच खरगपूर आयआयटीत केले असते ना; त्यासाठी २०००किमी दूर अंतरावर असलेल्या मद्रास आयआयटीमध्ये जाण्याची मला काय गरज पडली असती पण तरीही, एपीएससीच्या संस्थापक सदस्यांना जेव्हा ही बातमी वर्तमानपत्रांतून समजली, तेव्हा त्यांनी त्यांना माहिती देण्यात अथवा त्यांच्या कुठल्याही उपक्रमात माझा दूरान्वयेही संबंध नसल्याचा निर्वाळा देणारे पत्र मला पाठवले.\nपुन्हा कोणीतरी कुणालातरी लिहिलेल्या आणि कोणा आनंदचा संदर्भ असलेल्या दुसऱ्या पत्रात, आनंदने अनुराधा गांधी मेमोरियल कमिटी (एजीएमसी)च्या बैठकीत 'उत्तम सल्ला' दिल्याचा उल्लेख होता. असो, त्या आनंदचे जरी माझ्याशी साम्य निघाले तरी, इतर अनेक आदरणीय सदस्यांसह मीसुद्धा या ट्रस्टचा एक सदस्य आहे, जी दशकभरापूर्वीपासून नोंदणीकृत असलेली संघटना असून तिचे पॅन, बँक खाते आणि आदरणीय व्यक्ती सदस्य म्हणून आहेत. त्यावेळी समीर अमीन आणि एंजेला डेव्हिस यांसारखे ख्यातनाम विद्वान जाहीर व्याख्याने देण्यासाठी आले होते आणि याचे विस्तृत कव्हरेजही त्या वेळच्या वृत्तपत्रांनी केले होते. ट्रस्ट किंवा कमिटीमध्ये मी सदस्य असूनही खरंतर मी एक किंवा दोन अपवाद वगळता मागच्या दहा वर्षांमध्ये शारीरिकदृष्ट्या दूर राहत असल्याने (आयआयटी खरगपूर येथे २०१० ते २०१६ आणि त्यानंतर गोव्यामध्ये) कधी त्यांच्या बैठकींना अथवा व्याख्यानांना उपस्थित राहू शकलेलो नाहीये.\nपुन्हा कोणीतरी कुणालातरी लिहिलेल्या आणि कोणा आनंदचा संदर्भ असलेल्या तिसऱ्या पत्रात, आनंदने गडचिरोली एन्काऊंटरचे सत्यशोधन तडीस नेण्यासाठी आयोजन करण्याची जबाबदारी घेतली होती. या पत्रातला आनंद मी आहे असं तात्पुरते समजल्यास, मी कमिटी फॉर प्रोटेक्शन ऑफ डेमोक्रॅटिक राईट्स (सीपीडीआर)चा सरचिटणीस आहे, ज्याची जबाबदारी मानवी हक्क उल्लंघनांच्या संशयास्पद प्रकरणांचे सत्यशोधन करणे ही आहे. तरीही, सत्य हे आहे की मी अशी कुठलीही कमिटी आयोजित केली नव्हती आणि त्यात कधी सहभागीही झालो नव्हतो. खरंतर, मी सुरुवातीला सरचिटणीस झालो ते माजी सरचिटणीस पी.ए.सबॅस्टिअन यांच्या इच्छेचा मान ठेवून, आणि नंतर कित्येक वर्षांपासून महाराष्ट्रापासून दूर राहूनही केवळ सदस्यांच्या आग्रहाखातर या पदावर मी कायम राहिलो.\nचौथा आरोप म्हणजे कोणाच्यातरी संगणकामधून मिळालेली एक खरडलेली टीप असून : त्यावर 'आनंद टी ... ९०टी सुरेंद्र (मार्फत मिलिंद)' लिहिलेले आहे. याचा असा अर्थ लावला जातोय की मला सुरेंद्रच्या वतीने मिलिंदमार्फत ₹९०,०००/- देण्यात आले. मी पैसे घेतले असा अर्थ काढणे म्हणजे हास्यास्पद आणि अत्यंत वाईट कल्पनाशक्तीचा परिपाक आहे, मी स्वतः इतके पैसे तर दर महिन्याला इन्कम टॅक्सच्या रूपात अनेक वर्षांपासून भरतो आहे. खरंतर, अशाप्रकारचा खरडलेला टिपकागद कायद्यासमोर पुरावा म्हणून ग्राह्यच धरला जात नाही.\nपोलीस प्रतिज्ञापत्राला मी दिलेल्या प्रत्युत्तरात (रिजॉइण्डर) अशाप्रकारे सर्व आरोप खोडून काढण्यात आले आहेत. पण शेवटी मात्र पोलिसांनी एक 'सील्ड' पाकीट न्यायाधीशांसमोर सादर केलं, आणि माझ्या वरील कुठल्याही नकार-मुद्द्यांचा किंवा माझ्या वैयक्तिक श्रेय-उपलब्धींचा आणि पोलिसांनी माझ्यावर केलेल्या आरोपांचे दावे माझ्या निष्कलंक चरित्राच्या आसपास तरी फिरकण्याच्या लायकीचे आहेत का याचा कसलाच संदर्भ लक्षात न घेता न्यायालयाने माझी याचिका फेटाळून लावली.\nमाझी बाजू सबळ आहे असं वाटून, मी सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली पण त्यांनी या टप्प्यावर पोलीस छाननीत हस्तक्षेप करणार नाही अशी भूमिका घेतली आणि मला सक्षम न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळवण्याचा सल्ला देण्यात आला.\n[मधले परिच्छेद वगळले असल्यास इथून पुढे वाचा.]\nखटल्याचा निर्णायक क्षण आता येऊन ठेपला आहे जिथे माझ्या सर्व निरागस समजुती धुळीस मिळाल्या आहेत आणि मी अटक संकटाच्या संभाव्यतेने उद्ध्वस्त झालो आहे. तुरुंगामध्ये असलेले माझे इतर नऊ सह-आरोपी आधीच कायदेशीर प्रक्रियेची छळवणूक सोसत आहेत. माझ्याप्रमाणे त्यांच्याजवळ तुमच्याकडून मदत मिळवण्याची संधी नाहीये. ऐक्य दाखवण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत उभं राहण्याने मला आणि माझ्या कुटुंबाला हा जुलूम सोसण्याचे बळ मिळणार आहे इतकेच केवळ नाही तर यामुळे फॅसिस्ट (हुकूमशाही) सत्ताधाऱ्यांनाही हे कळून चुकणार आहे की भारतात असेही लोक आहेत जे त्यांना निर्धाराने 'नाही' म्हणू शकतात.\nउद्धवजी, कामगारांना वाऱ्यावर सोडून बेस्ट विकणार आहात काय - आमदार कपिल पाटील\nमा. श्री. उद्धव ठाकरे\nबेस्ट कामगारांचा संप सुरु आहे. आज सातवा दिवस आ���े. महापालिकेत आपली सत्ता आहे. महापौर शिवसेनेचा आहे. बेस्ट कमिटी आपल्या ताब्यात आहे. स्टँडिंग कमिटी आपल्याच ताब्यात आहे. बेस्ट कामगार मराठी आहेत. तरीही या संपात समेट होऊ शकलेला नाही. बेस्ट कामगारांच्या बाजूने आपण प्रशासनाला नमवाल अशी अपेक्षा होती. आशा फोल ठरली. पण कालच्या आपल्या वक्तव्याने धक्का बसला.\nआपण म्हणालात, कामगारांच्या मागण्या अवाजवी आहेत. एक दिवस बेस्टच बंद पडेल.\nमाननीय उद्धवजी आपणास माहित असेलच, बीईएसटीचा ज्युनिअर कामगार किमान वेतनापेक्षा कमी पगार घेतो. महापालिकेच्या कंत्राटी मजुराला रुपये २१ हजार पगार आहे. बेस्टच्या ज्युनिअर गे्रडला १४ ते १५ हजार मिळतात. बेस्टच्या एकूण कामगारांमध्ये त्यांची संख्या निम्मे आहे. एकाही कामगारांची नोकरी जाणार नाही असे आपण म्हणता. पण खाजगीकरणाला संमती देता. कंत्राटीकरणाला संमती देता. हे कसं काय खाजगीकरण आणि कंत्राटीकरण म्हणजे बेस्ट बंद करण्याची सुरुवात आहे. कंत्राटीकरण म्हणजे कामगारांच्या शोषणाला मान्यता. १४ अन् १५ हजाराच्या पगारात कर्जाचे हफ्ते जाऊन बेस्ट कामगारांनी आपल्या आईवडील आणि बायकामुलांचा संसार कसा हाकायचा खाजगीकरण आणि कंत्राटीकरण म्हणजे बेस्ट बंद करण्याची सुरुवात आहे. कंत्राटीकरण म्हणजे कामगारांच्या शोषणाला मान्यता. १४ अन् १५ हजाराच्या पगारात कर्जाचे हफ्ते जाऊन बेस्ट कामगारांनी आपल्या आईवडील आणि बायकामुलांचा संसार कसा हाकायचा १२ तास ड्युटी करणाऱ्या कामगारांना थोड्यात भागावा आपण म्हणता. सुधारणा हव्यात पण त्या कामगारांच्या मुळावर कशाला १२ तास ड्युटी करणाऱ्या कामगारांना थोड्यात भागावा आपण म्हणता. सुधारणा हव्यात पण त्या कामगारांच्या मुळावर कशाला पिक्चर आणि गाणी बेस्ट असतीलच पण कामगारांचं जीवन बेस्ट नाही वर्स्ट आहे. त्यात सुधारणा का करत नाहीत पिक्चर आणि गाणी बेस्ट असतीलच पण कामगारांचं जीवन बेस्ट नाही वर्स्ट आहे. त्यात सुधारणा का करत नाहीत त्यांचं जीवन बेस्ट का करत नाही\nबेस्ट कामगारांच्या संपाला अख्ख्या मुंबईची सहानुभूती आहे. एकही काच फुटलेली नाही. एकही टायर पंक्चर झालेला नाही. तरीही एकही बस बाहेर निघालेली नाही. इतकी अहिंसक एकजुट मुंबई कामगारांच्या इतिहासात पहिल्यांदाच झाली असेल. त्यासाठी शशांक राव आणि त्यांच्या सगळ्या सहकारी कामगारांना श्रेय ���्यायला हवं. बस नसल्याने हाल होताहेत तरीही मुंबईकर शशांक राव आणि बेस्ट युनियनला दोष देत नाहीत, त्याचं हे कारण आहे. दोष पालिकेची सत्ता ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडेच जातो. महापालिका आणि बेस्टची युनियन जॉर्ज फर्नांडीस यांच्याकडे होती. त्यांचाच वारसा शरद राव यांच्याकडे होता. आता शशांक राव चालवत आहेत. दिवंगत शिवसेनाप्रमुख मा. श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी जॉर्ज साहेबांच्या आंदोलनाला कधी मोडता घातला नव्हता. आपणकडून तीच अपेक्षा होती.\nमहापालिकेची तिजोरी रिकामी होईल अशी भिती आपण व्यक्त केली आहे. माननीय उद्धवजी, महापालिकेची तिजोरी बेस्ट कामगारांना त्यांच्या हक्काचा पगार दिल्याने रिकामी होणार नाही. कामगार पगार वाढ मागत नाहीत, हक्क मागताहेत. मुंबई महानगरपालिकेची तिजोरी रिकामी झाली असेल तर ती ज्यांची सत्ता पालिकेवर चालते त्यांच्या कारभारामुळे. मुंबईच्या रस्त्यांवर भ्रष्टाचाराचे खड्डे पडले आहेत. तुमच्या गैर कारभाराने पाणी पुरवठ्याचे नळ सडले आहेत. लोक दुषित पाणी पीत आहेत. तुम्हाला कोस्टल रोड हवा आहे. पण मुंबईचे मूळ मालक, खरे भूमिपुत्र असलेल्या कोळ्यांचे वाडे आणि त्यांची समुद्र शेती उद्ध्वस्त होणार आहे, याची पर्वा नाही. कोळ्यांनी सुचवलेल्या सुधारणा तुम्ही स्विकारायला तयार नाहीत. पण बेस्ट कामगारांना देशोधडीला लावणाऱ्या तथाकथित सुधारणा तुम्हाला हव्या आहेत.\nदीड कोटीच्या इलेक्ट्रीकल बससाठी केंद्र सरकार ८० लाखांची सबसीडी देणार आहे. खाजगीकरणातून कंत्राटदारांच्या घशात ही सबसीडी का घालता वेट लिझींगमधून प्रशासनाचे ५० कोटी रुपये सुद्धा वाचणार नाहीत. वेट लिझिंगसाठी तयार आहात पण कामगारांचा पगार द्यायला तुम्ही तयार नाही. आपण कुणाच्या बाजूने आहात वेट लिझींगमधून प्रशासनाचे ५० कोटी रुपये सुद्धा वाचणार नाहीत. वेट लिझिंगसाठी तयार आहात पण कामगारांचा पगार द्यायला तुम्ही तयार नाही. आपण कुणाच्या बाजूने आहात कामगारांच्या की कंत्राटदारांच्या गिरणी कामगार मोडून पडला. ५ लाख कामगार हद्दपार झाला. कामगारांची मुंबई आम्ही वाचवली नाही. आता मुुंबईची लाईफलाईन चालवणाऱ्या बेस्ट कामगारांना तुम्ही हद्दपार करणार आहात काय बेस्टचा संप आहे म्हणून रस्ते ओस पडलेले नाहीत. उलट ट्राफिक जाम आहे. बेस्टची बस सामान्यांना परवडते आणि रस्ते वाहतुकही सुरळ��त होते. जगात कुठेही बस वाहतुक फायद्यात चालत नाही. अनेक मोठी शहरं तर मोफत बस सेवा देतात. तुम्हाला तर कामगारांचा पगारही महाग झाला आहे. त्यासाठी कामगारांना वाऱ्यावर सोडून बेस्ट विकणार आहात काय\nशिवसेनेकडून ही अपेक्षा नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. बेस्ट कामगारांना त्यांच्या हक्काचं देणं देऊन टाका. बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई मनपाच्या मूळ अर्थसंकल्पात विलीन करण्याचा प्रस्ताव तातडीने सरकारकडे पाठवा. नाईट लाईफचा प्रस्ताव एका रात्रीत मंजूर होतो. बेस्ट कामगारांच्या प्रस्तावाला इतका उशीर का उद्धवजी, सामान्य मुंबईकर हाच प्रश्न विचारतो आहे.\nशिक्षणमंत्री, फक्त संवेदनशीलतेची अपेक्षा\nसरप्लस शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या अटकेबाबत खुले पत्र\nदिनांक : ५ जानेवारी २०१९\nमा. ना. श्री. विनोद तावडे\nअत्यंत व्यथित अंतःकरणाने हे पत्र लिहतो आहे. शिक्षकांच्या छळाचा दुसरा अध्याय सुरु झाला असतानाच अमरावतीच्या विद्यार्थ्याला थेट अटक करण्याचे आदेश आपण दिल्याचे लोकमतच्या पहिल्या पानावर वाचले. त्या मुलाचा काय गुन्हा होता\nगरीबा घरचा पोरगा. त्याने प्रश्न विचारला होता,\n'आर्थिक स्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांना इच्छा असूनही उच्च शिक्षण घेता येत नाही; सरकार त्यांना मोफत उच्च शिक्षणासाठीची सोय उपलब्ध करुन देईल काय\nत्यावर आपण उत्तर दिलंत,\n'तुला झेपत नसेल, तर तू शिकू नको. नोकरी कर.'\nआपले उत्तर धक्कादायक आहे. त्याचं मोबाईलवर चित्रीकरण करणाऱ्या अन्य विद्यार्थ्याला अटक करण्याचे आपण आदेश दिलेत. पोलिसांनी त्या मुलांना पकडलं. मोबाईल जप्त केला. व्हीडीओ डिलीट केला.\nही सारी बातमी खरी असेल तर काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. आपणाकडून तरी असं व्हायला नको होतं. आपण विद्यार्थी चळवळीतून आला आहात. त्यामुळे या मुलांना समजून घ्यायला हवं होतं. पोलिसांनी स्वतःहून काही अतिरेक केला असेल, तर आपण तो थांबवायला हवा होता.\nइथे मुंबईतल्या शिक्षकांचा छळ सुरू झाला आहे. सहाशेहून अधिक शिक्षक सरप्लस झाले आहेत. मुलं कमी झाली या कारणासाठी हे शिक्षक सरप्लस झालेले नाहीत. संचमान्यतेचे बदललेले निकष आणि सरप्लस करण्याची सरधोपट पद्धत यामुळे एवढी मोठी संख्या वाढली आहे. त्यात ८०टक्के महिला आहेत. त्यांना आता रायगड जिल्ह्यात पोलादपूरला, पालीला जायला सांगणार आहात का पालघर जिल्ह्यात मोखाडा, विक��रमगडला पाठवणार आहात का\nयातील बऱ्याच शिक्षिका सीनिअर आहेत. वर्ष दोन वर्षात रिटायर होणार आहेत. कुणी एकट्या कमावत्या आहेत. काहींची मुलं लहान आहेत. काही प्रेग्नंट आहेत. आपलं घरदार सोडून एकटी बाई जंगलातली वाट कशी तुडवणार शिक्षक प्रचंड तणावात आहेत. अनेकांचा बीपी वाढला आहे. झोप नाही. घरच्यांचीच झोप उडाली आहे. त्रास फक्त अतिरिक्त शिक्षकांनाच नाही, शाळेत राहिलेल्या शिक्षकांचाही वर्कलोड वाढणार आहे. विद्यार्थ्यांना महत्वाच्या विषयांचे शिक्षक मिळणार नाहीत.\nकाल भांडूपच्या डीएव्ही कॉलेजमध्ये समायोजन सुरु असताना या शिक्षकांचा क्षोभ बाहेर आला. मी स्वतः तिथे गेलो होतो. मा. शिक्षण आयुक्तांनी नकार नोंदवून घेण्याचे मान्य केले. मार्ग निघेपर्यंत पगार बंद होणार नाहीत, असं आश्वासनही दिले. ज्यांना पालघर, रायगडमध्ये जायची इच्छा आहे, अशा शिक्षकांचं समायोजन जरूर त्या त्या भागात करा. परंतु सक्ती करू नका, अशी आपणाला विनंती आहे.\nमार्ग कसा काढता येईल, याबद्दल मी एक सविस्तर टीपणी मा. शिक्षण आयुक्तांकडे यापूर्वी पाठवली आहे. तुकडीला किमान दीड शिक्षक हा जुना फॉर्म्यूला कायम ठेवला तरी कुणी सरप्लस होणार नाही. प्रत्येक विषयाला शिक्षक मिळालाच पाहिजे. कला, क्रीडा शिक्षक हे स्पेशल टीचर आहेत. विषय शिक्षकांचा संच वेगळा आहे. हे सूत्र पाळलं तरी प्रश्न सुटेल. अर्थात हा मर्यादीत काळाचा उपाय आहे. दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी आपण एखादा अभ्यासगट नेमावा. कारण राज्यभर ही परिस्थिती थोड्याफार फरकाने आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा तोंडावर असताना अकारण सरप्लस झालेल्या शिक्षकांना बाहेर काढणं आणि वर्ग ओस पाडणं यात मुलांचं नुकसान होईल. शिक्षकांना मनस्ताप होईल. त्यामुळे तूर्त सरप्लस समायोजन थांबवावं. शिक्षकांना त्यांच्याच मूळ शाळेत शिकवू द्यावं. कुणाचेही पगार बंद करु नयेत. एवढीच आग्रहाची विनंती.\nहा प्रश्न गंभीर आहे. तो आपण संवेदनशीलतेने हाताळावा, ही विनंती.\nयासाठी जे सहकार्य आवश्यक राहील ते मी द्यायला तयार आहे.\nसेवा दलाचा पूर्णवेळ कार्यकर्ता असताना आचार्य दादा धर्माधिकारी यांची व्याख्यानं मी पार्ल्यात आयोजित केली होती. दादांच्या व्याख्यानांचा प्रभाव आजही अमीट आहे. दादा म्हणजे भारतीय संस्कृतीचे भाष्यकार धर्माधिकारी. दादा म्हणजे आधुनिकता, समता आणि न्याय य��ंनाच धर्म मानणारे धर्माधिकारी. आचार्य दादांचा तो वारसा तितक्याच सशक्तपणे चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी पुढे चालवला. वडिलांचा वारसा असा चालवणं सोपं नसतं. गांधी, विनोबा यांच्यासोबतीने एखाद्या धर्माधिकाऱ्यासारखं ज्यांच्या शब्दाला वजन होतं त्या आचार्य दादा धर्माधिकारी यांची परंपरा पुढे चालवणं, हा रस्ता सोपा नव्हता.\nचंद्रशेखर धर्माधिकारी यांचा संचार सर्व क्षेत्रात होता. न्यायमूर्ती म्हणून मुंबई हायकोर्टात जेव्हा ते बसत होते, तेव्हा सत्तेची त्यांना तमा नव्हती. आणीबाणीचा काळ होता. सगळ्या स्वातंत्र्यावर वरवंटा फिरत होता. पण निकाल देताना रामशास्त्री प्रभूणेंप्रमाणे चंद्रशेखर धर्माधिकारी वागत असत. संविधान, कायदा आणि न्याय यांच्या पलिकडे भय आणि मोहाला ते बळी कधीच पडले नाहीत. न्यायमूर्ती म्हणून पायउतार झाल्यानंतर चळवळी आणि संघटनांमधील कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम त्यांनी अव्याहतपणे पार पाडलं. डहाणूच्या राष्ट्रीय हरित लवादाचं प्रमुख म्हणून काम करताना त्यांनी सरकारला कधी जुमानलं नाही. लोकांच्या बाजूने ते उभे राहिले. पालघर जिल्ह्यातील सगळा डहाणू पट्टा अजूनही गर्द हिरवा आहे, याचं मुख्य श्रेय न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनाच जातं.\nमहाराष्ट्रातील असंख्य संस्थांशी त्यांचा संबंध होता. त्या संस्थांना जोपासणं, वाढवणं, कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणं, कामाला दिशा देणं हा जणू त्यांचा छंद होता. त्यांचं वक्तृत्व अमोघ नसे. शांत सुरावटीसारखं त्यांचं भाषण असे. सुभाषितांसारखं ते बोलत असत. किंचितही न अडखळता शब्दांमागून शब्द येत. मुक्ताईच्या मंदिरात एकतारीवरचं भजन मी एकदाच ऐकलं होतं. हरखून गेलो होतो. तो प्रत्यय चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या प्रत्येक भाषणातून येत असे. सर्वोदयी चळवळीतील गांधी-विनोबाजींचा सत्याचा आग्रह, अपरिग्रह, अहिंसा या मूल्यांशी त्यांची अविचल बांधिलकी होती. शब्दांच्या वापरातूनही कधी त्या विचारांशी प्रतारणा त्यांनी केली नाही. त्यांच्यासाठी ती जीवननिष्ठा होती. आंबेडकरी, विद्रोही, समाजवादी, डाव्या चळवळींशीही त्यांचा तितकाच संवाद होता.सामाजिक न्यायाच्या प्रश्नावर म्हणून ते ठामपणे उभे राहत.\nशिक्षक भारतीच्या एका शिबिरासाठी ते आवर्जून आले होते. त्यांच्या भाषणाने शिक्षक मंडळी खूश झाली होती.\nशिक्षक भारतीने दुष्काळग्रस्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मोठा निधी जमा केला होता. मुंबईतील शिक्षकांनी भरभरुन दान दिलं होतं. त्या स्टुडटन्स् रिलीफ फंडचं अध्यक्षपद न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी स्वीकारताना पेंशनमधले १० हजार रुपये त्यांनी चेकने दिले होते. पैशापैशाचा हिशोब त्यांनी स्वतः तपासला. विद्यार्थ्यांना थेट मदत तीही चेकने दिली गेली. त्याचं त्यांना समाधान होतं. कश्मीरमधील काही मुलं पुण्यातील सरहदमध्ये शिकतात. खोऱ्यातील आतंकी कारवाऱ्यांमुळे आई वडिलांकडून पैसे येण्याचं बंद झालं. तेव्हा याच फंडातून मदत दिली गेली.\nफारच थोड्यांना माहित असेल अंधश्रद्धा विरोधी बिलाचा ड्राफ्ट धर्माधिकारी यांनी तयार केलाय. डॉ. नरेंद्र दाभोलकर ज्या विधेयकासाठी आयुष्यभर लढले आणि शहीद झाले ते बिल नीट आकाराला यावं यासाठी सरकारने न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांची मदत घेतली. त्या कमिटीवर न्या. धर्माधिकारी यांच्यासोबत विधान परिषद सदस्य म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली होती. नरबळी आणि जादुटोणा विरोधी विधेयकाचा तो प्रस्ताव धर्माधिकारी यांच्या हातून तयार होतो आहे, हे कळताच काही सनातनी कार्यकर्ते त्यांच्याकडे गेले होते. हा आमच्या धर्मात हस्तक्षेप आहे, असं ते म्हणत होते. त्यावर न्यायमूर्ती धर्माधिकारी त्यांना शांतपणे म्हणाले, 'मी स्वतःच धर्माधिकारी आहे. त्यामुळे धर्मातलं मला जास्त कळतं.' निरुत्तर होऊन सनातनी निघून गेले. अल्पावयीन मुलांकडून होणाऱ्या बलात्कारांसारख्या घटनांमध्ये काय व कशी भूमिका घ्यायची याचं मार्गदर्शनही धर्माधिकारी यांनीच केलं. महिलांवरील अत्याचारांबाबत तीन अहवाल त्यांनी सरकारला दिले.\nधर्माधिकारी मला त्यांच्या परिवारातला मानत. कुणी काही सांगितलं तरी ते ठामपणे माझ्या बाजूने उभे राहत. दादा धर्माधिकारी आणि नंतर चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या सावलीत राहता आलं, म्हणून धर्मातलं सत्य आणि असत्य पारखण्याची ताकद मिळाली. त्यासाठी त्यांच्या प्रती आयुष्यभर कृतज्ञ राहावं लागेल.\nमुंबई क्रिकेटचा बाप गेला\n'रमाकांत आचरेकर सरांना द्रोणाचार्य का म्हणतात', हे मला समजत नाही.\nमाझ्या या वाक्यावर सचिन तेंडुलकरने डोळे मोठे केले. जन्मदात्या वडिलांइतकंच ज्यांचं स्थान भारतरत्न सचिन तेंड��लकरांच्या जीवनात आहे, त्यांच्याबद्दल असे उद्गार काढणारा हा 'शहाणा' माणूस कोण, अशा काही रागानेच सचिनचे डोळे बोलत होते.\n'द्रोणाचार्यांनी अर्जून आणि एकलव्यामध्ये फरक केला. एकलव्याला शिक्षण नाकारलं. राजघराणं आणि वर्णाश्रमाशी निष्ठा राखली. आचरेकर सरांनी असा भेदभाव कधीच केला नाही. सचिन तेंडुलकर असो की विनोद कांबळी. प्रवीण आमरे असो की नरेश चुरी. लालचंद राजपूत असो की अजित आगरकर. कोण कोणत्या घरातून आलाय हे आचरेकर सरांनी पाहिलं नाही. समोर आलेल्या मुलाने हातात बॅट कशी धरलीय बॉल कसा फेकतोय एवढंच ते पाहत होते. त्यांच्यातला खेळाडू हेरत होते आणि भरभरुन त्याला शिकवत होते. म्हणून आचरेकर सरांना द्रोणाचार्य म्हणणं बरोबर नाही. आचरेकर सरांचं स्थान द्रोणाचार्यापेक्षा खूप खूप मोठं आहे.'\nमाझ्या या प्रस्तावनेवर सचिनचे मोठे झालेले डोळे हसू लागले. संजीव पाध्येचं आचरेकर सरांवरचं पुस्तक लोकमुद्रा प्रकाशनने प्रकाशित केलं ते सचिनच्या हस्ते. द्वारकानाथ संझगिरी आणि आज दिनांक परिवारातील अनेक लेखक मंडळी हजर होती. शिवाजी पार्कवरचे आचरेकर सरांचे अनेक चाहते आले होते. एमआयजी क्लबमधला तो प्रसंग आजही मला आठवतो आहे. सचिन तेंडुलकर तेव्हा भारतरत्न झालेला नव्हता. भारतीयांच्या गळ्यातला ताईत मात्र तो कधीच झाला होता. आपलं सारं श्रेय तो आचरेकर सरांच्या पारड्यात टाकत होता.\nतेंडुलकर आज भारतरत्न आहेत. जगातील सर्वोत्तम क्रिकेट दिग्गज आहेत. परवा आचरेकर सर गेले तेव्हा तेंडुलकरांना अश्रू आवरता आले नाहीत. ग्लॅमर, किताब, सेलीब्रिटी आणि मोठेपणा हे सारं विसरुन भारतरत्न आपल्या गुरुला खांदा देत होते. विनोद कांबळी आणि प्रवीण आमरे रडत होते. सगळं शिवाजीपार्क आचरेकर सरांच्या मोठ्या झालेल्या शिष्यांच्या अश्रूंनी भिजून गेलं होतं.\nआचरेकर सरांनी किती खेळाडू घडवले त्याला गणती नाही. लहान वयातली मुलं पालक किंवा कुणी क्रिकेटप्रेमी आचरेकर सरांकडे आणून देत. आचरेकर सर त्याच्यातला खेळाडू ओळखत आणि तसा त्याला आकार देत. सचिन तेंडुलकरांच्या शब्दात सांगायचं तर, 'भारतीय क्रिकेट विश्व आचरेकर सरांनी समृद्ध केलं.\nखेळ विश्वातल्या गुरुंची परंपरा मोठी आहे. फोगट भगिनींच्या वडिलांपासून ते सिंधूला घडवणाऱ्या गोपीचंद पर्यंत. महाराष्ट्राच्या मातीत कुस्ती फुलवणारे काका पवारांसारखे वस्ता��ही खूप आहेत. त्या सर्वांनी आपापल्या शिष्यांवर घेतलेली प्रचंड मेहनत, लगन, त्याग आणि खेळावरची निष्ठा वादातित आहे. पण आचरेकर सर खास आहेत. त्यांनी भारतरत्न घडवला आहे. पण सचिन हेच त्यांचं एकमेव प्रॉडक्ट नाही. द्रोणाचार्यांप्रमाणे त्यांनी भेदभाव केला नाही. प्रतिस्पर्धी संघाला धावांचं दान मिळणार नाही, याचं अचूक प्रशिक्षण त्यांनी झारीतल्या शुक्राचार्यांप्रमाणे दिलं. मैदानावरची सभ्यता आणि विवेक शिकवणारे आचरेकर सर शिवाजीपार्कवरचे आचार्य बृहस्पती होते. क्रिकेटचं परीक्षण द्वारकानाथ संझगिरींच्या उपमांनीच होऊ शकतं. आचरेकर सरांना शुक्राचार्य आणि बृहस्पतींच्या उपमा मी उगाच देत नाहीय. क्रिकेट मला कमी कळतं. पण संझगिरींमुळे आचरेकर सरांसह शिवाजीपार्कवरची माणसं मला कळली. क्रिकेटही थोडं कळलं. शिवाजी पार्कावरच्या माणसांमध्ये आचरेकर सर हा बाप माणूस होता. म्हणून दिग्गजांच्या पापण्या अश्रू थांबवू शकल्या नाहीत. मुंबई क्रिकेटचा बाप गेला, हीच भावना त्यांचे अश्रू बोलत होते.\nटाटाचं पाणी दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला द्या - आमदार कपिल पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nमा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस\nमहाराष्ट्रात यंदा भयावह दुष्काळ आहे. परिस्थिती 1972 पेक्षा जास्त चिंताजनक आहे. पाण्याचं दुर्भिक्ष आताच जाणवू लागलं आहे. पुढचे सात महिने काढायचे आहेत. शासन काम आणि अन्न धान्य देईल. पण पाण्याचं काय\nमहाराष्ट्रातील पर्जन्यमानानुसार यंदा तुटीचा पाऊस झाला असला तरी राज्याकडे पुरेसे पाणी नाही, ही स्थिती मात्र खरी नाही. कायम दुष्काळी पट्टयांना त्यांचे हक्काचे पाणी मिळत नाही. धरणांचे पाणी न्यायाने वाटले जात नाही, ही खरी अडचण आहे. त्यामुळे हा दुष्काळ नैसर्गिक नसून सरकारनिर्मित आहे. धोरणकर्त्यांनी महाराष्ट्राला दुष्काळात लोटले आहे.\nकोयना जलविद्युत प्रकल्प आणि टाटा जलविद्युत प्रकल्पाद्वारे अनुक्रमे सरासरी 67.5 TMC आणि 42.5 TMC पाणी पश्चिमेकडे वळवलं जातं, जे अरबी समुद्रात नेऊन ओतण्यात येतं. हे पाणी अनुक्रमे अप्पर कृष्णा आणि अप्पर भीमा या उपखोऱ्यातील आहे. कृष्णा खोऱ्यातील हे पाणी वीज निर्मितीसाठी अरबी समुद्राकडे नेणे हे अनैसर्गिक आणि दुष्काळी भागावर अन्याय करणारे आहे. सरकारच्याच 2 ऑगस्ट 2018 च्या शासन निर्णयात टाटा जलविद्युत प्रकल्पातून वळवण्यात येणारे प��णी भीमा या तुटीच्या खोऱ्यातील असून हा बहुतांश भाग अवर्षणग्रस्त आहे. शाश्वत स्वरुपातील पाणी उपलब्ध होत नसल्याने सिंचनावर मर्यादा येत आहेत, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.\nशासनाच्या जलसंपदा विभागाने दि. 2 ऑगस्ट 2018 रोजी शासन निर्णय जारी करुन या दोन जलविद्युत प्रकल्पातील पाणी टप्प्याटप्याने कमी करण्याकरता अभ्यासगट गठीत केला आहे. या अभ्यासगटाने तीन महिन्यात अहवाल देणे अपेक्षित होते. अभ्यासगटाचा कालावधी संपूनही अहवाल आलेला नाही. धक्कादायक बाब ही आहे की, या अभ्यासगटाची एकही बैठक झालेलीच नाही. या अभ्यासगटावर टाटा पॉवर कंपनीचे अधिकारी आहेत. त्यांनीच ही बैठक होऊ दिलेली नाही किंवा टाटाचे हितसंबंध जपण्यासाठी शासनच हा अभ्यासगट निष्क्रीय ठेवत आहे, असे म्हणण्यास जागा आहे.\nमहाराष्ट्रातील दुष्काळाच्या प्रश्नावर झालेल्या चर्चेत मी स्वतः टाटा व कोयनेचे पाणी मराठवाड्याकडे वळवण्याची मागणी केली होती. मात्र महसुलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी चर्चेला उत्तर देताना त्याची दखल घेतली नाही, हे मला खेदाने नमूद करावेसे वाटते. शुक्रवार दि. 30 नोव्हेंबर 2018 रोजीचा तारांकित प्रश्न क्रमांक 4894 च्या लेखी उत्तरात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अभ्यासगटाचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करणे अभिप्रेत आहे, असे म्हटले आहे. सर्वश्री जनार्दन चांदुरकर, शरद रणपिसे, भाई जगताप, श्रीमती खलिपे यांना दिलेल्या लेखी उत्तरात शासनाने एक तर माहिती दडवली आहे किंवा सभागृहाची दिशाभूल केली आहे, असे म्हणण्यास जागा आहे. कारण अभ्यासगटाची बैठक झालेली नाही आणि तिचा कालावधीही संपून गेलेला आहे. मुदत वाढ मिळालेली नाही.\nनैसर्गिक स्रोत हे कुणाच्या खाजगी मालकीचे नाहीत. टाटा पाणीदार नव्हेत. फक्त वीजनिर्माते आहेत. या विशिष्ट पाण्याच्या वापरावर फक्त 450 MW वीज निर्मिती होते. टाटाच्या एकूण वीजनिर्मितीत ही फक्त 4 टक्के आहे. तर महाराष्ट्राच्या एकूण वीज निर्मितीत तीचा वाटा फक्त 1 टक्का आहे. 1 टक्का वीजेचं नुकसान आपण सोसलं तरी अर्धा अधिक महाराष्ट्र पाण्याने भिजून जाईल. टाटाचं 42.5 TMC आणि कोयनचं 67.5 TMC पाणी नैसर्गिक मार्गाने पूर्वेकडे जाऊ दिलं तर संपूर्ण महाराष्ट्रातील अवर्षणग्रस्त भागात पाणी उचलून देता येईल. पाण्यावर ज्यांचा हक्क आहे, त्यांचं पाणी त्यांना न देता 110 टीएमसी पाणी अरबी समुद्रात फेकून देणं हे अक्षम्य आहे. पाण्याचे भीषण दुर्भिक्ष असताना आणि हायकोर्टाचे आदेश असतानाही सरकार कार्यवाही करत नाही, हे अनाकलनीय आहे. पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि उर्वरित दुष्काळी भागात त्यांच्या वाट्याचं पाणी सरकार का देत नाही आधीच्या धोरणकर्त्यांनी काही केलं नाही म्हणून आताचे सरकारने काही करणार नाही का\nअभ्यासगटाची बैठक होईल तेव्हा होईल. राज्यातील दुष्काळी भागाला टाटाचे आणि कोयनेचे पाणी तातडीने सोडण्यात यावे, अशी विनंती आहे. मराठवाडा तहानेला असताना पुन्हा रेल्वेने पाणी पोचवण्याची वेळ येऊ नये, इतकंच.\nकाँग्रेस - राष्ट्रवादीला खुले पत्र\nमा. श्री. अशोक चव्हाण\nअध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी\nमा. श्री. अजितदादा पवार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारचा पराभव करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणूक विरोधी पक्षांनी एकजुटीने लढावी यासाठी आपण पुढाकार घेतला आहे, त्याबद्दल आपला आभारी आहे. देशाचं संविधान आणि लोकशाही संस्था संकटात असताना फॅसिस्ट शक्तींच्या विरोधात सर्व पुरोगामी शक्तींनी एकत्र आलं पाहिजे, याबद्दल कुणाचंही दुमत नाही. पण कोणत्याही मुद्दयांची वा अजेंडयाची चर्चा न करता मित्र पक्षांना तीन जागा सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी झाल्याचं जाहीर केलं आहे, याचं आश्चर्य वाटतं. छोटया डाव्या पुरोगामी पक्षांनी प्रचाराच्या वाजंत्री वादनाचं कामं करावं, अशी आपली अपेक्षा दिसते. वाजंत्री कोणत्या मुद्दयांची वाजवायची हे मात्र आपण स्पष्ट केलेलं नाही.\nमा. प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय महाराष्ट्रात महाआघाडीला पूर्ण स्वरुप येऊ शकणार नाही. मा. प्रकाश आंबेडकर आणि मा.राजू शेट्टी यांना एक-एक जागा सोडली आणि अन्य पक्षांना विधान सभेत जागा सोडण्याचं आश्वासन दिलं की आघाडी झाली, असं आपण मानत असाल तर वास्तवापासून आपण खूप दूर आहोत. देशातील आणि महाराष्ट्रातील स्थितीमधे काही एक अंतर आहे. महाराष्ट्रात योगी किंवा खट्टर सरकार नाही. मराठा आरक्षण जाहीर झालं आहे. सरकारनं दुष्काळ जाहीर करुन टाकला आहे. हिवाळी अधिवेशनात ना सरकारला थंडी वाजली ना विरोधी पक्षांची धग जाणवली. राज्यात १९७२ पेक्षा तीव्र दुष्काळ आहे. आताच पाणी टंचाई आहे. पुढचे सात महिने काढायचे आहेत. शेतकरी परेशान आहे. पण दुष्काळाच्या प्रश्नावर सभागृहात ना साधक बाधक चर्चा झाली. ना सरकारला घेरता आलं.\nअनेक वर्ष सत्तेवर राहिल्यामुळे विरोधी पक्ष म्हणून सभागृहात कसं काम करायचं याचा अनुभव कमी पडला असण्याची शक्यता आहे. मला आपल्याला नम्रपणे मा. श्री. शरद पवार आणि मा. श्री. छगन भुजबळ यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून केलेल्या कामाची आठवण करुन दयाविशी वाटते. विधीमंडळाच्या सभागृहात, रस्त्यावर आणि बांधावर शरद पवार यांनी विरोधी पक्षनेता म्हणून अत्यंत प्रभावीपणे काम केलं होतं. पुरोगामी आघाडीतील छोटया घटक पक्षांना सन्मानाने आणि बरोबरीच्या नात्याने ते सोबत घेत असत. छगन भुजबळ यांनी सभागृहात आणि बाहेरही सरकारला सळो की पळो करुन सोडलं होतं. विलासराव देशमुख यांनी तर स्वपक्षाच्या सरकारच्या विरोधात पाटबंधाऱ्यातून भ्रष्टाचाराचे पाट वाहत आहेत, असं सांगण्याचं धाडस दाखवलं होतं. विधीमंडळातील आपला एक सहकारी या नात्याने मला नम्रपणे नमूद करावसं वाटतं की, ती संसदीय रणनिती, कामाची पध्दत आणि आक्रमकता याबाबतीत आपण सारेच कमी पडलो.\nसमाजातील छोटया घटकांमध्ये होणारी घालमेल संसदीय राजकारणात प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून व्हायला हवा. सत्तेवर आणि विरोधात असतानाही पवार, भुजबळ आणि विलासराव यासारख्या नेत्यांनी त्यांच्या काळात हा प्रयत्न केला होता. राईनपाडयावर भटक्यांचे गेलेले बळी, बेरोजगारी आणि बंद असलेली नोकर भरती, भीमा कोरेगाव, संभाजी भिडे प्रकरण, मुस्लिम व धनगर आरक्षण, ओबीसींमधील अस्वस्थता अशा अनेक प्रश्नांवरच्या चर्चा तर अनुत्तरीत राहिल्या. संभाजी भिडे प्रकरणात विरोधी पक्ष भिडे यांच्या बाजूने की विरोधात या संभ्रमाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही.अस्वस्थ समाजघटकांना विरोधी पक्षाकडून अश्वासक दिलासा मिळालेला नाही. डाव्या लोकशाहीवादी पक्षांना आपण सोबत कसं घेणार हे स्पष्टपणे सांगायला हवं.\nप्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी यांना एक-एक जागा सोडणं म्हणजे महाआघाडीची बेरीज झाली असं आपण मानलं तर ती मोठी फसवणूक ठरेल. प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रातील उपेक्षित आणि वंचित वर्गाचं प्रतिनिधीत्व करतात. संख्येच्या भाषेतच बोलायचं तर चाळीस ते पन्नास टक्के वर्गाच्या प्रश्नाला महाआघाडीच्या अजेंडयावरच स्थान नसेल तर प्रकाश आंबेडकरांशी सन्मानाने चर्चा कश�� होणार मुस्लिमांच्याबाबत महाआघाडी सॉफ्ट हिंदुत्वाच्या पायी राजकीय अस्पृश्यता पाळते काय, याची शंका वाटते. राजू शेट्टी म्हणजे केवळ हातकणंगलेची जागा नव्हे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट भाव आणि संपूर्ण कर्जमुक्ति याबाबतचं धोरण स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. शिक्षणाला महाग आणि नोकरीला पारखी झालेली शेतकऱ्यांची मुलं सैरभैर आणि वैफल्यग्रस्त आहेत. त्यांच्यासाठी आघाडीचं धोरणं स्पष्ट होणं आवश्यक आहे.\nशिक्षणाच्या क्षेत्रातलं भगवीकरण आणि खाजगीकरण या दोन्ही मुद्दयांवर आघाडीने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. गरीबांना प्रवेश नसलेली खाजगी विद्यापीठांची बीले आणि शिक्षणाच्या कंपनीकरणाचं बील यावर आघाडीचं मत काय आहे सरकारी नोकऱ्यांचं कंत्राटीकरण आणि आऊटसोर्सींग म्हणजे कर्मचारी आणि कामगारांच्या शोषणाला अमर्याद सूट आहे. शिक्षण सेवक आणि सफाई कामगारांपासून सुरु झालेलं हे कंत्राटीकरण आता थेट मंत्रालयातील सचिव पातळीपर्यंत पोचलं आहे. आघाडीने याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. विनाअनुदानाच्या नावावर शिक्षणाचं वाटोळं करण्याची प्रक्रीया आपल्याच राज्यात सुरु झाली. युतीच्या राज्यात कडेलोट होण्याची वेळ आली आहे. आघाडीचं सरकार आल्यावर १००टक्के अनुदान देणारं का सरकारी नोकऱ्यांचं कंत्राटीकरण आणि आऊटसोर्सींग म्हणजे कर्मचारी आणि कामगारांच्या शोषणाला अमर्याद सूट आहे. शिक्षण सेवक आणि सफाई कामगारांपासून सुरु झालेलं हे कंत्राटीकरण आता थेट मंत्रालयातील सचिव पातळीपर्यंत पोचलं आहे. आघाडीने याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. विनाअनुदानाच्या नावावर शिक्षणाचं वाटोळं करण्याची प्रक्रीया आपल्याच राज्यात सुरु झाली. युतीच्या राज्यात कडेलोट होण्याची वेळ आली आहे. आघाडीचं सरकार आल्यावर १००टक्के अनुदान देणारं का आंगणवाडीताई, कंत्राटी कर्मचारी, आयसीटी शिक्षक, अंशकालिन निदेशक, मानसेवी शिक्षक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, अर्धवेळ कर्मचारी यांचं शासनमान्य शोषण सुरु आहे. ते थांबवणार का आंगणवाडीताई, कंत्राटी कर्मचारी, आयसीटी शिक्षक, अंशकालिन निदेशक, मानसेवी शिक्षक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, अर्धवेळ कर्मचारी यांचं शासनमान्य शोषण सुरु आहे. ते थांबवणार का जुन्या पेन्शनच्याबाबत २००५ नंतरचे कर्मचारी टाहो फोडत आहेत. केंद्रात आपलं सरकार आल्यावर समान काम, समान वेतन आणि समान पेन्शन या मागणीचा विचार होईल काय\nविक्रमादित्याच्या पाठीवरच्या वेताळाचे हे प्रश्न नाहीत. तुमची राजकीय अडचण करण्यासाठी हे प्रश्न विचारत नाही. न्याय आणि समतेच्या मागणीचे आहेत. समता आणि न्याय यांची हमी संविधानाने दिली आहे. संविधान विरोधी सरकार घालवताना आपलं सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या संविधानानुसार अंमलबजावणी करील. सर्वांना न्याय आणि समता देईल, याचं आश्वासन महाराष्ट्रातील जनतेला हवं आहे.\nप्रदेशाध्यक्ष, लोकतांत्रिक जनता दल, महाराष्ट्र\nलालूप्रसाद यादव के कारावास का मतलब\nफासिस्ट राजनीति के विरुद्ध सामाजिक न्याय की लड़ाई केंद्र की भाजपा सरकार का अपने विरोधियों से निपटने का एजेंडा एकदम साफ़ है\nशिवलेला महाराष्ट्र कुणी उसवला\nभीमा कोरेगावचा हिंसाचार कुणी घडवला कल्याणला कुणा तेलंगणातल्या नक्षलवाद्यांना सरकारने अटक केली आहे . पण मनोहर उर्फ संभ...\nमराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना खुले पत्र\nसर्वपक्षीय बैठक बोलवा. निर्णय घ्या. छ. शाहू महाराज आरक्षण दिन २६ जुलै २०१८ प्रति, मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री,...\nरविवारी गुढीपाडवा आहे. पण पगाराचा पत्ता नाही. मा. शिक्षणमंत्री विनोद तावडे राजकारण खेळताहेत. शिक्षकांना ते माहीत आहे. पण शिपाई एकटा क...\nउद्यापासून माझे बेमुदत उपोषण\n३० जुलै २०१७ प्रति, मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य सप्रेम नमस्कार, महोदय, मुंबईतील शिक्षकांचे पगा...\nमुंबईतल्या शिक्षकांचं मला सर्वप्रथम अभिनंदन करु देत. त्यांच्या एकजुटीचा विजय झाला आहे. गेले सहा महिने माझ्या मुंबईच्या शिक्षकांनी त्...\nप्रति, मा. ना. श्री. विनोद तावडे शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य. महोदय, काल रात्री उशिरापर्यंत मुंबईत कुर्ल...\nतावडेसाहेब, तुम्ही शिक्षकांना का छळू मागत आहात\nआमदार कपिल पाटील यांचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना खरमरीत पत्र. दिनांक : ०५/०६/२०१७ प्रति, मा. ना. श्री. विनोद तावडे ...\nतर महाराष्ट्रात देखील व्यापम घोटाळा\nआमदार कपिल पाटील यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुले पत्र - दिनांक : ०८/१०/२०१८ प्रति, मा. ना. श्री. देवेंद्र फडणवी...\nकाँग्रेस - राष्ट्रवादीला खुले पत्र\nदिनांक : २५ / १२ / २०१८ प्रति , मा . श्री . अशोक चव्हाण अध्यक्ष , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मा . श्री . अजितद...\nआनंद तेलतुंबडे यांच्या पाठीशी कोण उभं राहणार\nउद्धवजी, कामगारांना वाऱ्यावर सोडून बेस्ट विकणार आह...\nशिक्षणमंत्री, फक्त संवेदनशीलतेची अपेक्षा\nमुंबई क्रिकेटचा बाप गेला\nटाटाचं पाणी दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला द्या - आमद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://nashikonweb.com/chhagan-bhujbal-supports-shivsena-candidate-kishor-darade-mlc-election/", "date_download": "2019-01-19T06:07:27Z", "digest": "sha1:7NVNIZSJK5GK3QBVMENCGQO7UFBI4DES", "length": 13064, "nlines": 91, "source_domain": "nashikonweb.com", "title": "पंधरा फेरी नंतर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दराडे विजयी, विजयात पुन्हा भुज'बळ' ? - Nashik On Web", "raw_content": "\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 18 जानेवारी 2019\nजिल्ह्यात 24 तासात तीन शेतकरी आत्महत्या\nनाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 17 जानेवारी 2019\nप्रेम सबंधातून राडा : गंजमाळ येथे एका तरुणाचा खून, ९ ताब्यात\nजुन्या वादातून गंजमाळ परिसरात युवकाचा खून\nपंधरा फेरी नंतर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दराडे विजयी, विजयात पुन्हा भुज’बळ’ \nविधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या अटीतटीच्या निवडणुकीत १५व्या फेरी अखेर शिवसेनापुरस्कृत किशोर दराडे विजयी झाले आहेत. दराडे यांनी विजयासाठी आवश्यक कोटा पूर्ण करीत टीडीफ व काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप बेडसे यांच्यावर विजय मिळविला आहे.दराडे यांना २४ हजार ३६९ मते मिळाली. बेडसे यांना १३ हजार ८३० मते पडली आहेत.पहिल्या पसंतीची मते मोजल्यानंतर कोणत्याही उमेदवाराला कोटा पूर्ण करता न आल्याने इलिमिनेशन राउण्ड घेण्यात आला. प्रथम तळाच्या तीन उमेदवारांना मिळालेली दुसºया पसंतीची मते मोजण्यात आली. ही प्रक्रीया १५ व्या फेरीपर्यंत चालली आहे. chhagan bhujbal supports shivsena candidate kishor darade mlc election\nही निवडणूक पाहता आणि स्थानिक स्वराज्य संस्था आमदार नरेंद्र दराडे यांनी त्यांच्या विजयाचे श्रेय खुले पणाने छगन भुजबळ यांना दिले होते. त्यामुळे आता त्यांचे बंधू सुद्धा मोठ्या फरकाने विजयी झाले , त्यात भुजबळ यांचे बळ होते का अशी जोरदार चर्चा आहे.भुजबळ बाहेर आले आणि नाशिकचे राजकारण पुन्हा बदलून गेले आहे. संख्या बदल करत भुजबळ नवीन राजकीय खेळी करत आहेत का या विषयानुरूप सुद्धा चर्चा करण्यात येत आहे.नाशिकमध्ये शिवसेना पुरस्कृत उमेदवार किशोर दराडे हे आधी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे य��ंचे समर्थक होते. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये ते छगन भुजबळ यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात.छगन भुजबळ आणि शिवसेनेत याही निवडणुकीच्या आधी फोनवरून चर्चा झाली होती आणि पुन्हा या निवडणुकीत चमत्कार दिसला.\nविधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या चार जागांसाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीची मतमाेजणी गुरूवारी झाली. मुंबई शिक्षक मतदारसंघातून लोकभारतीचे उमेदवार कपिल पाटील विजयी झाले. त्यांनी हा मतदारसंघ सलग तिसऱ्यांदा राखला. तर मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचे विलास पोतनीस यांनी भाजपच्या अमित मेहता यांच्यावर विजय मिळवत मुंबईची जागा कायम राखली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले निरंजन डावखरे यांनी बाजी मारली आहे.\nपहिल्या २० हजार मतपत्रिकेत किशोर दराडे यांना सात हजार ९२४ मते\nबेडसे यांना ३ हजार ४२७ मते\nभाऊसाहेब कचरे यांना दोन हजार ८७८\nअनिकेत पाटील यांना एक हजार ९४६ मते\n२० हजार मतपत्रिकेचे तपासणीत दराडे यांना एकूण १३ हजार ९५७\nबेडसे यांना आठ हजार २३२ अनिकेत पाटील यांना चार हजार ७९२\nकचरे यांना चार हजार ७५३ मते\nएकूण ४० हजार मतांच्या तपासणीत ३८ हजार ५८४ मते वैद्य\nएक हजार ३४१ मते बाद\n७२ मतदारांनी नोटाचा वापर केला\nकूण ४७ हजार ९७८ मते वैद्य ठरल्याने २३ हजार ९९० मतांचा कोटा निश्चित केला\nप्रथम पसंतीच्या मतांमध्ये किशोर दराडे यांना १६ हजार ८८६ मते\nबेडसे यांना दहा हजार ९७०, अनिकेत पाटील यांना सहा हजार ३२९,\nशाळीग्राम भिरुड यांना तीन हजार ८७६ भाऊसाहेब कचरे यांना पाच हजार १६७\nप्रताप सोनवणे यांना ५०७ मते मिळाली आहेत.\nकमी मते मिळालेल्या उमेदवारांना इलिमेट करून त्यांच्या मतपत्रिकेवर दुसºया क्रमांकाची मिळालेली मते अन्य उमेदवारांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती.\nराडे यांची २६ मते, तर बेडसे यांची सहा मते वाढली\nदराडे यांना १६ हजार ९१२\nबेडसे यांना १० हजार ९७६ मते मिळाली\nआजच्या महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :-\nकडवा कालवा विभागाचे कार्यालय धुळे येथे स्थलांतरीत निर्णय तात्काळ रद्द करा -छगन भुजबळ\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे आरोग्य बॅंक योजनेस मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ\nडिझेल दरवाढ आणि इतर प्रश्नांवर ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचे तीव्र चक्काजाम आंदोलन\nपंधरा ��ेरी नंतर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दराडे विजयी, विजयात पुन्हा भुज’बळ’ \nउमेदवार व त्यांना मिळालेली मते सर्व फेऱ्या फोटो सहाय्य निवडणूक आयोग\nलासलगाव सह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव 29 जून 2018\nडिझेल दरवाढीसह विविध प्रश्नांवर ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचे जुलैत तीव्र चक्काजाम आंदोलन\nनामकोत वसंत गीते, हेमंत धात्रक यांच्या प्रगती पॅनलनची एकहाती सत्ता, जिंकल्या सर्व २१ जागा\nइरफान खान इंग्लंड हून थेट त्र्यंबकेश्वर चरणी, केली पूजा-हवन\nकेकेवाघ : मालेगाव येथील व्यापारी मुलगा-सून विमानतळावरून सोडवून येताना अपघात, दोघे ठार एक गंभीर\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://nashikonweb.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2019-01-19T06:12:49Z", "digest": "sha1:KQRVUI3WIZFY3RDBM7QNC3ECL23DDXLD", "length": 10804, "nlines": 113, "source_domain": "nashikonweb.com", "title": "नाशिक - Nashik On Web", "raw_content": "\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 18 जानेवारी 2019\nजिल्ह्यात 24 तासात तीन शेतकरी आत्महत्या\nनाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 17 जानेवारी 2019\nप्रेम सबंधातून राडा : गंजमाळ येथे एका तरुणाचा खून, ९ ताब्यात\nजुन्या वादातून गंजमाळ परिसरात युवकाचा खून\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 18 जानेवारी 2019\nजिल्ह्यात 24 तासात तीन शेतकरी आत्महत्या\nनाशिक : कांद्याला मिळालेला अती कमी बाजारभाव, या हंगामातील नापिकी व कर्जबाजारीपणा याला शेतकरी सद्यस्थितीत कंटाळलेला आहे. याचाच परिणाम म्हणून नाशिक जिल्ह्यात एकाच दिवशी\nनाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 16 जानेवारी 2019\nPosted By: admin 0 Comment आजचा कांदा भाव, नाशिक, महाराष्ट्र\nकॉलेज रोड खून प्रकरण : पत्नीचा खून करणाऱ्या युवकाचा विष पियुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न\nPosted By: admin 0 Comment कॉलेज रोड, नाशिक, नाशिक कॉलेज रोड नाशिक\nयुवतीचा दि. ८ रोजी मृतदेह सापडला होता नाशिक : शहरातील व्यवसायिक भाग असलेल्या सोबत उच्चभ्रू वस्ती असलेल्या कॉलेज रोडवरील एका इमारतीच्या छतावर पत्नीचा गळा आवळून\nउंटवाडी : 20 फुटी भिंत घरावर कोसळून मायलेकाचा मृत्यू\nनाशिक : उंटवाडी परिसरात असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या धाेकादायक झालेल्या संरक्षक भिंतीला मातीने भरलेल्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने भिंत लगतच्या झोपडीवजा घरात कोसळून झालेल्या दुर्घटनेत\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 7 जानेवारी 2019\nनिफाडला एवढी थंडी का\nमाहिती संकलन : सुचिकांत वनारसे निफाडला एवढी थंडी का याचं उत्तर शोधायला मी जरा गुगल अर्थवरून निफाड परिसरात चक्कर मारली. हिरवागार प्रदेश, २ नद्या.\n‘भारतीय कलादिन’ निमित्त 1 जानेवारी रोजी नाशकात काव्यकार संमेलन\nनाशिकात प्रथमच साजरा होणार ‘भारतीय कलादिन’; अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांची उपस्थिती नाशिक : मुंबईत बोधी नाट्य परिषदेने आठ वर्षापासून सुरुवात\nतुम्ही १८ वर्षा पुढील आहात मग पाहिल्याच पाहिजे १० हॉट वेब सिरीज\nयातील अनेक दृश्य आणि संवाद फार प्रसिद्ध व व्हायरल झालेत सध्या टीव्ही पेक्षा अधिक प्रेक्षक हा ऑनलाईन पहाणे पसंत करतो आहे. याचे मुख्य कारण\nआदिवासी पाड्यावर चिमुकल्यांसाठी भेटवस्तू घेऊन गेला वोक्हार्ट हॉस्पिटलचा सांता\nवोक्हार्ट हॉस्पिटलचा आदिवासींच्या पाड्यावर समाजसेवा नाशिक-आरोग्य सेवेप्रमाणेच समाजसेवेतही सदैव अग्रेसर असणाऱ्या वोक्हार्ट हॉस्पिटलने परत एकदा समाजापुढे नवीन आदर्श मांडला आहे. सर्वत्र ख्रिसमसचे पर्व साजरे\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=491", "date_download": "2019-01-19T06:31:26Z", "digest": "sha1:4LDMTHEGSX2AMOJPKJJXTPS2WABPHCCK", "length": 12429, "nlines": 81, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nपालकमंत्री ना.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी वाहिली भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयींना श्रद्धांजली\nतालुका प्रतिनिधी / अहेरी : स्थानिक भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयात काल १७ ऑगस्ट रोजी आयोजित श्रद्धांजली सभेत माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी श्रद्धांजली अर्पण केली.\nयावेळी जि. प. समाजकल्याण सभापती माधुरीताई उरेते, अहेरी नगर पंचायतच्या नगराध्यक्षा हर्षाताई ठाकरे तसेच बहुसंख्येने भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थीत होते .\nVNX मराठी न्यूज चॅनल\nगडचिरोली पोलीस दलाने २०१८ मध्ये केला तब्बल ५० नक्षल�..\nपोलिस स्थापना दिनानिमित्त गडचिरोली पोलिस दलातर्फे विविध कार्यक्��म\nयाचिका फेटाळल्याने चिडलेल्या सरकारी वकिलाने लगावली थेट न्यायाधीशांच्याच कानशिलात\nविजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा : - मा. अजयभाऊ कंकडालवार जिल्हा परिषद उपाध्यक्ष गडचिरोली\nआरोग्य मेळाव्यात पन्नास पेक्षा अधिक रुग्णांवर औषधोपचार, पोलीस प्रशासनाचा उपक्रम\nयेत्या २०१९ च्या पावसाळ्यात लावणार ३३ कोटी वृक्ष जिल्हा-यंत्रणानिहाय वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टाची निश्चिती हरित महाराष्ट्राच्य�\nकेंद्र सरकारने सादर केला राफेल खरेदीचा तपशील\nरेल्वे गाडीत महिलेची प्रसुती झाल्याने प्रवाशांची उडाली ताराबळ\nगडचिरोली जिल्हा पोलिस भरतीसाठी फक्त जिल्ह्यातीलच उमेदवारांना संधी, पोलिस भरतीच्या नियमांत बदल\nइंडीकाची दुचाकीला धडक, दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी\nपुरात अडकलेल्या ‘त्या’ बसचे चालक - वाहक निलंबित\nनगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, आरमोरी नगरपरिषद अनुसूचित जमातीसाठी राखीव\nकोठारी पोलिसांची धडक कारवाई, कारसह पाच लाख ४० हजारांची देशी दारू जप्त\nसी.एम. चषक क्रीडा व कला महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हा : आ. डॉ. देवराव होळी\n२०१९ च्या निवडणुकीआधी विदर्भ द्या अन्यथा जनता तुम्हाला विदर्भाबाहेर पाठवेल : राम नेवले\nवंचित नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी : खा. अशोक नेते\nअफगाणिस्तानात बॉम्बस्फोट : ११ नागरिकांचा मृत्यू\n३ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम\nभामरागड तहसील कार्यालयावर धडकला महामोर्चा, विविध मागण्यांचे दिले निवेदन\nपुराडा - रामगड मार्गावर दोन दुचाकींची धडक, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू\nक्रुझर ची दुचाकीला धडक , पुतण्या ठार, काका जखमी\nवैरागड-करपळा मार्गावर ट्रॅक्टर-दुचाकीची समोरासमोर धडक , दोन जण जागीच ठार\n२०१९ मध्ये राज्य सेवा परीक्षेसाठी बसणाऱ्या तरूणांना मराठा किंवा खुल्या प्रवर्गात अर्ज भरण्याची मुभा\nतडीपार गुंडाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nआयटकच्या नेतृत्वात विविध कर्मचारी, कामगार संघटनांनी केले जेलभरो आंदोलन\nभरधाव ट्रकची रेल्वे फाटक तोड़ून राजधानी एक्स्प्रेसला धडक, ट्रक चालकाचा मृत्यू\nमेक इन गडचिरोलीचे उद्योग क्रांतीचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार : पद्मश्री मिलिंद कांबळे\nनीती आयोगाने जाहीर केले 'स्ट्रॅटेजी फॉर न्यू इंडिया@ ७५', भारताला महासत्ता बनवि��्याचे धोरण\nराज्य परिवहन महामंडळाच्या बस किरायात २० नोव्हेंबर पर्यंत परिवर्तनशिल भाडे वाढ\nश्रावण मासानिमित्त राहणार भक्तीमय वातावरण, भजनांची रेलचेल आणि सणांची मेजवानी\nसंजय दुर्गे च्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी गावकरी धडकले मरपल्ली पोलीस मदत केंद्रावर, जिल्हा परिषद उपाध्यक्षांची उपस�\nशिक्षक बदली घोटाळ्याप्रकरणी माजी सभापती विश्वास भोवते यांना अटक : २४ सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी\n३२ खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्त्या\nमराठा आरक्षणासंदर्भात राजपत्र जारी, राज्यात १६ टक्के आरक्षण लागू\nपी.सी.आर. दरम्यान आरोपीकडून ४ लाख २० हजारांचा माल हस्तगत : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई\nशेकापचा ओबीसींच्या आरक्षणासाठी गडचिरोली विधानसभा क्षेत्रात चक्काजाम, शेकडो कार्यकर्त्यांना अटक व सुटका\nसुकमा जिल्ह्यात 'प्रहर चार' अभियानात ९ नक्षलवाद्यांचा खात्मा, दोन जवान शहिद\nआरमोरीत काँग्रेसच्या रस्ता रोको आंदोलनाने प्रशासन हादरले\nखासदार अशोक नेते यांच्या प्रयत्नांमुळे गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील दिवसाचे व रात्रीचे भारनियमन बंद, शेतकऱ्यांना दिलासा\nकिष्टापूर येथील गुराख्याचा उष्माघाताने मृत्यू \nमोबाइल फोनमधून सोन्याची तस्करी करणाऱ्याकडून विमानतळावर ८७ लाख ५० हजारांचं सोनं हस्तगत\nबेबी मडावी च्या हत्येच्या निषेधार्थ महिला, शालेय विद्यार्थिनींनी हुंकार रॅली काढून केला नक्षल्यांचा निषेध\nनेपाळमध्ये १०० पेक्षा जास्त रूपयांच्या भारतीय नोटांवर बंदी\nएम एस डब्ल्यू च्या १० टक्के वाढीव जागा द्या : कुलगुरूंना निवेदन\nकुरुड येथील बसस्थानक झाले भंगार, दुरुस्ती कधी होणार\nटी-१ वाघिणीला बेशुद्ध करण्याचा कोणताही प्रयत्न न करता केले ठार\nनवीदिल्ली- चैन्नई रेल्वे मार्गावरील वाहतूक वरोरा नजीक ६ तास खोळंबली\nटेकडाताला येथे बिएसएनएलचे टाॅवर उभारण्यासाठी प्रयत्न करा\nआरोग्य कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने वाचले बाळ व बाळंतीणीचे प्राण\nतलवार, चाकूने वार करून तिघांना जखमी करणाऱ्या आरोपीस तीन वर्ष सश्रम कारावास\nकोंढाळा येथील 'त्या' कुटुंबाला कधी मिळणार घरकुल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sandeepramdasi.com/2013/10/24/pf-online/", "date_download": "2019-01-19T07:03:30Z", "digest": "sha1:REK5BK2SJK7H4XBK4OG6MUKFJWCU35DA", "length": 10551, "nlines": 89, "source_domain": "sandeepramdasi.com", "title": "PF ऑनलाईन कसा बघाल? | रामबाण", "raw_content": "\nPF ऑनलाईन कसा बघाल\nतुमचा PF (प्रॉव्हिडंट फंड) तुम्ही ऑनलाईनही बघु शकता.\nतसंच पीएफ पासबुक डाऊनलोडही करु शकता,\nEPFO (Employees’ Provident Fund Organization) ने ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. आत्तापर्यंत वर्षातून एकदाच पीएफ स्लिप कंपनीतर्फे दिली जायची, तेव्हाच पीएफ कळायचा. त्यानंतर मोबईलवर SMS मिळणं सुरु झालं, म्हणजे पीएफच्या साईटला जायचं आपला नाव, नंबर टाकायचा की मेसेज यायचा, पण त्यात फक्त रकमेचा एक आकडा कळायचा; तो ही बहुदा मार्च अखेर जमा असलेल्या पीएफचा.. डिटेल्स कळायचेच नाहीत.\nआता मात्र ईपीएफ अकाऊंटचे सर्व डिटेल्स एका क्लिकवर मिळतील.\nदर महिन्याला किती पीएफ जमा झाला, त्यात तुमचा वाटा किती, त्यात तुमचा वाटा किती तुमच्या कंपनीचा वाटा किती तुमच्या कंपनीचा वाटा किती तसंच ग्रॅच्युइटी किती जमा झाली हे सगळं रियल टाईममधे आपल्या पासबुकात पाहू शकता, डाऊनलोड करु शकता आणि फुर्सतीत पाहण्यासाठी प्रिंट सुद्धा करु शकता.\nसर्वात महत्वाचं म्हणजे यासाठी ना आणखी एक User ID लक्षात ठेवायची कटकट, ना आणखी एक password आठवत बसायची झंझट…\nतुमचा पॅन नंबरही पुरेसा आहे आणि तुमचा पासवर्ड असेल तुमचा मोबाईल. तेवढा मोबाईल आणि पीएफ नंबर जवळ असला की झालं.\nपीएफ ऑनलाईन बघण्यासाठीच्या 10 सोप्या स्टेप्स\n1. आपला पीएफ पाहण्यासाठी पहिल्यांदा ईपीएफच्या वेब पोर्टलवर जा, इथे क्लिक करा\n2. पहिल्यांदा लॉग इन करण्यापुर्वी तुम्हाला REGISTER हे बटन दाबावं लागेल. तिथे दिलेली माहिती म्हणजे मोबाईल नंबर, जन्मतारीख वगैरे भरा.\n3. पॅन कार्ड, वोटर कार्ड, आधार कार्ड, बँक अकाऊंट नंबर, ड्रायव्हिंग लायसन्स नंबर, पासपोर्ट नंबर अगदी रेशन कार्ड नंबर वगैरे पैकी जे ओळखपत्र तुमच्याकडे असेल त्याची माहिती भरा. शक्यतो यापैकी जास्तीत जास्त ओळखपत्रांची नोंदणी केली तर पुढे कधी आठवाआठवी करत बसावं लागणार नाही. अर्थात आता तुम्ही पीएफ पाहण्याच्या घाईत असाल तर हे सगळं नंतर कधीही अपडेट करु शकता.\n4. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पिन नंबर येईल तो तिथं दिलेल्या रकान्यात भरा की तुम्ही तुमच्या होमपेजला जाऊन पोचाल.\n5. तिथे वर काही ऑपशन्स आहेत त्यात DOWNLOAD PASSBOOK सुद्धा आहे त्याला क्लिक करा.\n6. राज्यात महाराष्ट्र क्लिक करा, त्यानंतर\n7. आपल्या पीएफ ऑफिसचा कोड म्हणजे तुम्ही बांद्रा विभागात असाल तर MH- BANDRA क्लिक करा, किंवा नाशिक, औरंगाबाद वगैरे.\n8. मग तुमचा पीएफ नंबर रकान्यात भरा. तुमचा पीएफ नंबर MH/48620/XXXX असेल तर त्यातील 48620 पहिल्या रकान्यात भरा,त्यानंतरचा रकाना ब्लँक सोडा आणि पीएफचे शेवटचे चार अंक शेवटच्या रकान्यात भरा.\n9. त्या खाली दिलेला कोड सोबतच्या रकान्यात भरा. I Agree च्या रकान्यात टिक करा आणि GET PIN क्लिक करा. थोड्या वेळात तुमच्या मोबाईलवर चार आकडी पिन नंबर येईल,\n10. त्याच पेजवर सर्वात खाली Enter Authorization PIN रकाना आहे त्यात तो पिन टाकला की तुमच्या पीएफ फाईलचं पीडीएफ मिळेल ते डाऊनलोड करा, पाहा किती PF जमा झालाय ते. हवं असेल तर सेव्ह करा किंवा ठोकताळ्यासाठी प्रिंट काढून घरी नेऊन निवांत बघा.\nदुसऱ्यांदा कधी पीएफ पाहायचा असेल तर पॅन कार्ड किंवा तुम्ही रजिस्टर केलेल्या ओळखपत्राचा नंबर आणि फोन नंबर टाकून थेट साईन इन करु शकता.\nसमजा तुम्हाला कंपनी, पीएफ ऑफिस, पत्ता, विभागाचा कोड माहिती नसेल तर तो शोधण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. अगदी पिनकोड नंबरवरून सुद्धा पीएफ ऑफिस, ऑफिसरचे डिटेल्स मिळवू शकाल\nसरकारी खातं अशा काही सुविधा ऑनलाईन देतंय, त्या वापरणं इतकं सोपं – user friendly वगैरे आहे, एखाद दिवसाचा अपवाद वगळता साईट व्यवस्थित सुरु आहे असे अनेक आश्चर्यमिश्रित सुखद धक्के पचवायची सवय लावून घ्यायची माझी तयारी आहे.\nतुमच्या खात्यात भरीव पीएफ जमा होत राहो, दरवर्षी त्यात वाढ होत राहो ही सदिच्छा 🙂\n( त्या 2-3 दिवसात एबीपी माझाच्या फेसबुक पेजवर सर्वात जास्त शेअर केला गेलेल्या आणि वेबसाईटवरील सर्वाधिक वाचल्या गेलेल्या ब्लॉग पैकी एक या ब्लॉगची लिंक )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/latur-marathwada-news-agriculture-loanwaiver-give-it-option-54119", "date_download": "2019-01-19T07:07:49Z", "digest": "sha1:OQ6Z5C7OQM72JLLRTVPTLNSX4VADQ3MT", "length": 15717, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "latur marathwada news agriculture loanwaiver give it up option शेतकरी कर्जमाफीलाही \"गिव्ह ईट अप'चा पर्याय | eSakal", "raw_content": "\nशेतकरी कर्जमाफीलाही \"गिव्ह ईट अप'चा पर्याय\nबुधवार, 21 जून 2017\nलातूर - पात्र व गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी सरकारकडून अनेक पर्यायांची चाचपणी सुरू आहे. यातूनच सरसकट कर्जमाफी देण्यापूर्वी सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या खर्चासाठी दहा हजार रुपयांचे हमी कर्ज देण्यासाठी अनेक निकष लादले. या निकषातूनही सरकारला कर्जमाफीची खरी गरज असलेल्या शेतकऱ्यांचा शोध घेता आला नाही. य���मुळे दहा हजारांसाठी लादलेले काही निकष मागे घेताना सरकारने कर्जमाफी नाकारण्यासाठी \"गिव्ह ईट अप'च्या पर्यायाची चाचपणी सुरू केली आहे.\nया पर्यायातून धनाढ्य शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ नाकारण्याचे आवाहन करण्यासोबत कर्जमाफीच्या आंदोलनातील राजकीय व बड्या शेतकऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सरकारकडून होण्याची शक्‍यता आहे. शेतीमालाला उत्पादनखर्चावर आधारित हमीभाव व सरसकट कर्जमाफीसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी एक जूनपासून संप पुकारला होता. शेतकरी संघटनांसह कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेने या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने पहिल्यांदाच शेतकऱ्यांच्या मागण्यांना बळ आले. यामुळे सरकारने नमते घेत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यासाठी अनुकूलता दर्शविली. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. मागील काही दिवसांपासून कर्जमाफी देण्यासाठी निकषांवर चर्चा सुरू झाली आहे. यातूनच कर्जमाफीचा निर्णय होईपर्यंत शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून सरकारच्या हमीवर दहा हजार रुपयांचे कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. दहा हजार रुपयांच्या कर्जासाठी पात्र शेतकऱ्यांचे निकष जाहीर करून सरकारने सरसकट कर्जमाफीसाठीच्या निकषांची चाचपणी केली. मात्र, सरकारने निश्‍चित केलेले हे निकष पात्र व गरजवंत शेतकऱ्यांचा शोध घेण्यात अपयशी ठरले. यामुळे सरकारला काही निकष मागे घेऊन काही शिथिल करावे लागले. एकीकडे कर्जमाफीच्या निकषांची चघळणी सुरू असताना दुसरीकडे काही ऐपतदार शेतकऱ्यांनी स्वतःहून कर्जमाफी नाकारली आहे. काही लोकप्रतिनिधींसह शेतकऱ्यांनी सरकार व सहकारमंत्र्यांकडे पत्रव्यवहार करून कर्जमाफी न घेण्याबाबत निवेदन दिले आहे. यातूनच गॅसच्या अनुदानाप्रमाणे कर्जमाफीसाठीही \"गिव्ह ईट अप'चा पर्याय पुढे आला आहे. या पर्यायाचाही आधार घेण्याबाबत सरकार पातळीवर विचार सुरू असल्याचे सहकार विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.\nकेंद्र सरकारने गॅस सिलिंडरमागे अनुदान देताना तो नाकारण्याचा किंवा अनुदान सोडून देण्याचा (गिव्ह ईट अप) पर्यायही लाभार्थ्यांसमोर ठेवला आहे. हा पर्याय स्वीकारून अनेकांनी गॅसचे अनुदान सोडून दिले आहे. हा फंडा सरकार कर्जमाफीसाठी उपयोगात आणण्याची चिन्हे आहेत. केवळ शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून व आतबट्ट्याचा व्यवसाय असलेल्या श��तीतून कमी उत्पन्न निघाल्यामुळे चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. \"गिव्ह ईट अप'च्या पर्यायामुळे गरजवंत शेतकऱ्यांना लाभ देण्यासोबत गरज नसलेले शेतकरी तोंडघशी पडणार आहेत. यातून शेतकरी संपासाठी पुढाकार घेतलेल्या व कर्जमाफीची गरज नसलेल्या राजकीय पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना घेरण्याचाही प्रयत्नही होण्याची शक्‍यता आहे.\nपुणे-सोलापूर महामार्गावर अपघात; 13 जखमी\nकळस : पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गागरगाव (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत लोंढेवस्तीजवळ लक्झरी बस व मालवाहतूक टेम्पो यांच्यात झालेल्या...\nआहेर नको, अनाथालयाला मदत करा\nऔरंगाबाद - लग्नसोहळ्यात आहेर आणि पुष्पगुच्छांवर होणारा अनावश्‍यक खर्च टाळून अनाथालयाला मदत करण्याचा आदर्श उपक्रम शहरातील ॲड. मयूर सोळुंके आणि ऋतुजा...\n‘काँग्रेसची जेपीसीची मागणी फसवी’\nलातूर - ‘भाजप व काँग्रेसला राफेल प्रकरणाची खरी माहिती जनतेसमोर येऊ द्यायची नाही. निवडणुकीच्या अगोदर ही माहिती समोर येऊ नये, अशीच पावले दोन्ही...\nकॉंग्रेस, भाजपची व्होटबंदी करा : ऍड. चंद्रशेखर आझाद\nअमरावती : सध्या सत्तेत असलेला भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सहकारी पक्ष तसेच कॉंग्रेस हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा...\nऔरंगाबाद - ‘एवढा दुस्काळ...तरी तयहाताच्या फोडापरमाणं तूर जपली. अळ्या पडू नये म्हणून काळजी घेतली; पण पोटऱ्यात येऊनबी शेंगाच न्हाई लागल्या. आता तूर...\nतूर-हरभरा अनुदानासाठी बळिराजाची वणवण\nमार्केटिंग फेडरेशनकडे पैसेच नाहीत; 68 हजार शेतकऱ्यांचे 79 कोटी थकले सोलापूर - मागील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://nashikonweb.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-19T06:19:38Z", "digest": "sha1:GFI4NVIAEYCWXP73CK5JMSWVUBWM4OIN", "length": 13432, "nlines": 113, "source_domain": "nashikonweb.com", "title": "नाशिक महापालिका - Nashik On Web", "raw_content": "\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 18 जानेवारी 2019\nजिल्ह्यात 24 तासात तीन शेतकरी आत्महत्या\nनाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 17 जानेवारी 2019\nप्रेम सबंधातून राडा : गंजमाळ येथे एका तरुणाचा खून, ९ ताब्यात\nजुन्या वादातून गंजमाळ परिसरात युवकाचा खून\nमनसेने नाशिकमध्ये केलेल्या कामांचे महत्व भाजप एवढं नाशिककरांना नाही कळलं : राज ठाकरे\nPosted By: admin 0 Comment raj thackeray in nashik, दत्तक नाशिक, नरेंद्र मोदी, नाशिक महापालिका, राज ठाकरे\nनाशिकमधील सद्य परिस्थिती बघता भाजपपेक्षा मनसे खूप चांगली होती अशी चर्चा होत असताना राज म्हणाले की, मनसेने केलेल्या कामांचे महत्व भाजपाला जेवढं कळलं तेवढं\nमहापालिकेच्या सावरकर तरण तलावात बुडून तरुणाचा मृत्यू\nनाशिक : महानगरपालिकेच्या मालकीच्या असलेल्या त्र्यंबक रोड वरील जलतरण तलावात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. NMC Savarkar Swimming Pool young drown dies\nकामाचा ताण : मनपा सहायक अधिक्षकाची राहत्या घरी आत्महत्या\nनाशिक : नाशिक महापालिकेच्या राजीव गांधी मुख्यालयातील घरपट्टी-पाणीपट्टी विभागातील सहायक अधिक्षक संजय दादा धारणकर (४७) यांनी गंगापूररोडवरील आकाशवाणी टॉवरजवळील ऋषिकेश टॉवरमध्ये राहत्या घरी गळफास घेऊन\nप्लॅस्टिकबंदीच्या दंडापोटी 10 हजारांची चिल्लर; प्रशासनाची दमछाक\nनाशिक, चेहेडी : नाशिकमध्ये सध्या प्रशासनाकडून प्लास्टिकबंदीवर जोरदार कारवाई सुरु आहे. Plastic Ban Maharashtra Fine Coins worth ten thousand Nashik NMC अशाच प्रकारे कारवाई करतांना\nनाशिक पालिकेचा स्पीलओव्हर शून्यावर मुंढेंच्या त्रिसूत्रीनुसार कामे रद्द केल्याचा परिणाम\nमनपाची आर्थिक स्थिती सुधारणेच्या मार्गावर… नाशिक : महापालिका अायुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर गरज, तांत्रिक व्यवहार्यता आणि तरतूद या त्रिसूत्रीतून मागील सर्व कामांना तुकाराम मुंढे यांनी\nवॉक वुईथ कमिशनर’ कार्यक्रम आयुक्ताच्या खासगी कारणाने आजसाठी स्थगित, प्राप्त तक्रारींवर कारवाई होणार\nPosted By: admin 0 Comment nashik mahapalika, nashik news update, nashik tukaram mundhe, news nashik, nmc mundhe, tukaram mundhe, walk with commissioner, आयुक्त तुकाराम मुंढे, गोल्फ क्लब, तक्रार निवारण, नाशिक, नाशिक मनपा, नाशिक मनपा आयुक्त तुकराम मुंढे, नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, नाशिक महापालिका, मनपा नाशिक, वॉक विथ कमिशनर\nआजचा स्थगित कार्यक्रम पुढील शनिवारी walk with commissioner nashik postponed today tukaram mundhe नाशिक : नागरिकांच्या तक्रारी, सूचना जाणून घेण्यासाठी महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘वॉक\nमनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना नाशिककरांचा जबरदस्त पाठींबा, फेसबुकवर नोंदवली मते \nमनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रशासनाला शिस्त लावत असून, शहरातील अतिक्रमणे आणि इतर नागरी समस्या ते युद्ध पातळीवर सोडवत आहेत. डॉ. प्रवीण गेडाम आयुक्त\nनाशिकला नेता नाही अजूनही खंत, दत्तक नाशिक घोषणेचे वर्ष पूर्ण \nPosted By: admin 1 Comment city development, cm devendra fadnavis, दत्तक नाशिक, दत्तक नाशिक घोषणा, देवेद्न फडणवीस, नाशिक महापालिका, नाशिक महापालिका निवडणूक, मनापा नाशिक\nजाहीरनाम्यातील घोषणा हवेत विरोधकांची टीका one yearl complete cm devedra fadnavis take nashik own city development मी नाशिकला दत्तक घेतो ..नाशिकचा विकास करतो या मुख्यमंत्री\nयेवला नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला शासनाची प्रशासकीय मान्यता\nPosted By: admin 0 Comment आमदार छगन भुजबळ, छगन भुजबळ, नाशिक, नाशिक नगर परिषद, नाशिक भुजबळ, नाशिक महापालिका, पंकज भुजबळ, भुजबळ, येवला, येवला नगर परिषद\nनागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला शासनाची प्रशासकीय मान्यता नाशिक : नाशिक, येवला नगरपरिषदेसाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला शासनाने प्रशासकीय मान्यता देवून यासाठी ४ कोटी ४६ लक्ष रुपयांच्या\nखुनाचा आरोप : कैदेतील भाजपचा नगरसेवक शेट्टी पोलिस बंदोबस्तात महासभेत\nPosted By: admin 0 Comment 'शेट्टी खून प्रकरण, जालिंदर उगलमुगले, ज्वाल्या, ज्वाल्या ऊर्फ जालिंदर उगलमुगले, नाशिक महापालिका, नाशिक महासभा, नाशिक शहर खून प्रकरण, नाशिक हेमंत शेट्टी खून प्रकरण ', पंचवटी खून प्रकरण, हेमंत शेट्टी\nखुनाच्या आरोपावरुन कारागृहात असलेला भाजपचा नगरसेवक शेट्टी पोलिस बंदोबस्तात महासभेत नाशिक :मध्यवर्ती कारागृहात खुनाच्या आरोपावरुन ताब्यात असलेल्या भाजपचा नगरसेवक हेमंत शेट्टी याला न्यायालयाच्या परवानगीने\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/heros-passion-xpro-passion-pro-super-splendor-launches-three-new-bikes/", "date_download": "2019-01-19T06:36:16Z", "digest": "sha1:XPGTSWBBFA3R7JYSNWPA4VXRZMTTCGNF", "length": 11321, "nlines": 225, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "हिरोच्या Passion XPro, Passion Pro , Super Splendor तीन नव्या बाईक लाँच. | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \n0 257 एका मिनिटापेक्षा कमी\nदेशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी असलेल्या ‘हीरो मोटोकॉर्प’ आज ३ नव्या मोटारसायकल लॉन्च करत आहे. Passion XPro, Passion Pro और Super Splendor चे २०१८ चे मॉडेल यामध्ये असणार आहेत.\nसुपर स्प्लेंडर आणि पॅशन प्रो या आजही बाजारात उपलब्ध आहेत, मात्र नव्या गाड्यांमध्ये नवे बदल करुन, त्या पुन्हा बाजारात आणल्या जाणार आहेत.या तीनही मोटरसायकल कंपनीचं पेटंट असलेल्या इंधन बचतीचं i3s तंत्रज्ञानयुक्त आहेत. त्यामुळे पेट्रोल बचत होऊन, जास्त मायलेज मिळेल असा दावा कंपनीने केला आहे.हिरोने नव्या बाईक्स नव्या रंगात, नव्या ढंगात आणल्या आहेत. स्टाईल, इंजिन क्षमता आणि मायलेज हे या बाईक्सचं वैशिष्ट्य आहे.तीनही बाईक वेगवेगळ्या पाच रंगात उपलब्ध आहेत.\nकंपनीने आज या बाईक्स लाँच केल्या असल्या, तरी येत्या वर्षात म्हणजेच पुढील महिन्यात त्याच्या किमती जाहीर करण्यात येणार आहेत.सध्याच्या किमतीपेक्षा या बाईक्सच्या किमती 700 ते 2 हजार रुपये महाग असण्याची शक्यता आहे.पुढील आठवड्यापर्यंत या गाड्या डिलर्सकडे पोहोचतील.\nRBI 2000 रुपयाच्या नोटांची छपाई थांबविली आहे .\nसचिन तेंडुलकरचे राज्यसभेतील पहिले भाषण थांबले बोलूच दिलं नाही .\nU19 Cricket World Cup final : भारताच्या पोरांनी जग जिंकलं\nUnder 19 worldcup-पाकवर 203 धावांनी मात, भारताची फायनलमध्ये धडक\nIPL 2018 AUCTION: कोणता खेळाडू कोणाच्या संघात\nऑस्ट्रेलियन ओपन टेनिस :नदाल विजय\nऑस्ट्रेलियन ओपन टेनिस :नदाल विजय\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/youth-ncp-potest-against-petrol-diseal-price-118732", "date_download": "2019-01-19T07:30:58Z", "digest": "sha1:7OUO45CPQEVNARN5Y7B7LB3RNPHBPOQE", "length": 10943, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "youth ncp potest against petrol diseal price पेट्रोल डिझेल इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे आंदोलन | eSakal", "raw_content": "\nपेट्रोल डिझेल इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे आंदोलन\nबुधवार, 23 मे 2018\nपेट्रोल व डिझेल इंधनवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सातारा रस्त्यावरील भापकर पेट्रोल पंप चौकात आंदोलन केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारचा निषेध केला. कार्यकर्त्यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा प्रतीकात्मक पुतळा यावेळी जाळला.\nबिबवेवाडी (पुणे) - पेट्रोल व डिझेल इंधनवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सातारा रस्त्यावरील भापकर पेट्रोल पंप चौकात आंदोलन केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारचा निषेध केला. कार्यकर्त्यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा प्रतीकात्मक पुतळा यावेळी जाळला. त्याचबरोबर दुचाकी पेटवून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. यावेळी केंद्रसरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप होता.\nमोबाईलचा पासवर्ड न दिल्याने पतीला जाळले जिवंत\nजकार्ता : मोबाईल ही वस्तू किती जिवघेणी झाली आहे, याचा धक्कादायक सत्य इंडोनेशियात समोर आले आहे. मोबाईलचा पासवर्ड न दिल्यान�� पत्नीने आपल्या पतीला जिवंत...\nकेंद्राकडून गरीबांना मिळणार पेट्रोल पंप, गॅस एजन्सी\nनवी दिल्ली : केंद्र सरकारने आर्थिक मागास वर्गातील सवर्णांसाठी सरकारी नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली. त्यानंतर आता सरकारने या...\nविक्रीसाठी आणलेले चार लाखांचे मांडूळ जप्त; दोघांना अटक\nपिंपरी (पुणे) - विक्रीसाठी आणलेले चार लाख रुपये किमतीचे मांडूळ एमआयडीसी भोसरी पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई पुणे-नाशिक रोडवर मोशी येथे केली....\nनिरनिराळ्या घटनांमध्ये लोणावळ्यात चौघांचा मृत्यू\nलोणावळा - येथे रेल्वेच्या धडकेत मंगळवारी (ता. ८) दोघांचा मृत्यू झाला; तर अन्य दोन घटनांमध्ये दोघांचे मृतदेह आढळले. लोणावळा ते मळवलीदरम्यान रेल्वे...\nसुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरा - वेंकटेशम\nवारजे - अपघात एक तर होणार नाही आणि झाला तर हेल्मेट वापरल्याने जीवदान मिळेल, यासाठी प्रत्येक दुचाकीचालकाने सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरावे, असे आवाहन...\nनवी दिल्ली - जागतिक बाजारपेठेत स्वस्त झालेले खनिज तेल, तसेच डॉलरच्या तुलनेत सावरलेल्या रुपयामुळे इंधनदरात सुरू असलेली कपात मंगळवारीही कायम राहिली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://old.marathibooks.com/bookserve/index.php?showpage=showpublisher&SearchWord=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B8+%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%A8", "date_download": "2019-01-19T06:50:42Z", "digest": "sha1:PB2B2WUWPFZFMPM73AKNUPGOBWC4YUWW", "length": 4411, "nlines": 85, "source_domain": "old.marathibooks.com", "title": "Category Main Page : MarathiBooks", "raw_content": "\nपुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती\n\"प्रतिभास प्रकाशन\" यांची उपलब्ध पुस्तके.\nबोली : समाज, साहित्य आणि संस्कृती\nप्रकाशक:प्रतिभास प्रकाशन - परभणी\n१६० पाने | किंमत:रु.१६०/-\nप्रकाशक:प्रतिभास प्रकाशन - परभणी\n२४ पाने | किंमत:रु.२०/-\nप्रकाशक:प्रतिभास प्रकाशन - परभणी\n६४ पाने | किंमत:रु.६०/-\nप्रकाशक:प्रतिभास प्रकाशन - प���भणी\n९५ पाने | किंमत:रु.८०/-\nप्रकाशक:प्रतिभास प्रकाशन - परभणी\n१०५ पाने | किंमत:रु.१००/-\nप्रकाशक:प्रतिभास प्रकाशन - परभणी\n२७२ पाने | किंमत:रु.२५०/-\nशिक्षण महर्षी भाऊराव पाटील\n२६ पाने | रु.२५/-\nलेखक: ना. बा. लेले\n१९२ पाने | रु.१५०/-\nलेखक: प्रा. शशिकांत गोखले\nलेखक: डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी\n४८ पाने | रु.२५/-\nमराठीसृष्टी या पोर्टलचे हे एक खास वैशिष्ट्यपूर्ण दालन. मराठीतील अनेक नामवंत, प्रकाशित तसेच अप्रकाशित व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा आगळावेगळा व्यक्ती-संदर्भ कोश.आपला संदर्भ आजच समाविष्ट करा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Congress-BJP-once-again-in-front-of-each-other-in-municipal-elections/", "date_download": "2019-01-19T06:09:18Z", "digest": "sha1:CFQNGOFJTKTO7VTHRTFE53PQPCSWHLSH", "length": 8643, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पालिका निवडणुकीत पुन्हा काँग्रेस-भाजप आमनेसामने | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › पालिका निवडणुकीत पुन्हा काँग्रेस-भाजप आमनेसामने\nपालिका निवडणुकीत पुन्हा काँग्रेस-भाजप आमनेसामने\nनिपाणी : राजेश शेडगे\nनगरपालिका निवडणुका होणार.... होणार...म्हणून चर्चेत असलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या. नगरपालिकेची निवडणूक 29 ऑगस्ट रोजी होणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेस विरुद्ध भाजप पुन्हा एकदा आमने-सामने येणार असल्याने निपाणी पालिकेवर झेंडा कोणाचा, याची चर्चा रंगली आहे.\n10 पासून 17 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. 18 रोजी अर्जांची छाननी व 20 रोजी माघार घेण्याची मुदत आहे. 29 रोजी मतदान होणार आहे. निपाणीत इच्छुकांची धावपळ उडाली आहे. विद्यमान पालिका कौन्सिलची मुदत 12 सप्टेंबरपर्यंत आहे.\nसन 2007 सप्टेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीसाठी तब्बल 120 उमेदवारांनी नशीब आजमावले होते. 2013 मध्ये 208 अर्ज दाखल झाले होते. त्यावेळी जोल्ले व जोशी गटाने एकत्रित निवडणूक लढविली होती. भाजपला केवळ 6 जागांवर समाधान मानावे लागले होते. अपक्षांचा त्यावेळी वरचष्मा राहिला होता.\nपाच वर्षात भारती घोरपडे, नम्रता कमते, सुजाता कोकरे या पहिल्या अडीच वर्षासाठी तर दुसर्‍या अडीच वर्षासाठी विलास गाडीवड्डर यांनी नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. कौन्सिलने पाच वर्षांत शहरात नगरोत्थान अंतर्गत रस्ते व गटारी, स्वागत कमानी, पालिकेवर सौरऊर्जा प्रकल्प, डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रांती स्तंभ, यशवंतराव चव्हाण पुतळा उभारणी, दत्त खुले नाट्यगृह, तलावाचे पुनर्निर्माण, हमाल समाजभवन, मराठा समाजभवन, स्मशानभूमी सुधारणा, शववाहिका, बसस्थानक सर्कलमध्ये सिग्नल व्यवस्था, म्युनिसिपल हायस्कूलमध्ये इंग्रजी शाळा, तलावाभोवती संरक्षक भिंत यासारखी अनेक विकासकामे केली आहेत.\nगत कौन्सिलला शहराला दररोज पाणीपुरवठा करणे, राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनाचे बांधकाम पूर्ण करणे, उद्यानांची सुधारणा व सौंदर्यीकरण, शहरासह उपनगरातील रस्त्यांचे डांबरीकरण, पथदीपांची उभारणी, भुयारी गटार योजना, स्वच्छ व सुंदर निपाणी यासारख्या गोष्टी शहरवासियांना देण्यात अपयश आले आहे.\nजोशी-जोल्ले गटात फारकत झाल्यावर ही निवडणूक होत आहे. काही दिवसापासून पालिकेतील सत्तारूढ गटाने मोर्चेबांधणी चालविली आहे. माजी आ. काकासाहेब पाटील, माजी आ. प्रा. सुभाष जोशी व विलास गाडीवड्डर ही मंडळी एका बाजूला तर विरोधी भाजप आणि आ. शशिकला जोल्ले, सहकारनेते अण्णासाहेब जोल्ले दुसर्‍या बाजूला अशी आमने-सामने लढत होणार आहे. अनेक आघाड्यांनीही उड्या मारल्या आहेत.\nगत निवडणुकीत विद्यमान नगरसेवकांपैकी 21 जणांनी नशीब आजमावले होते. यापैकी फक्त 9 जणांना विजय मिळाला होता. आता या निवडणुकीत विद्यमानांपैकी कुणाकुणाला पुन्हा संधी मिळते, याकडे शहरवासियांचे लक्ष लागून आहे. भाजप व काँगे्रसकडेही इच्छुकांची संख्या अधिक असल्याने दोन्ही पक्षनेत्यांना उमेदवारी देताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. आ. जोल्ले यांना पालिकेचा गड ताब्यात घेण्यासाठी मोठी लढत द्यावी लागणार आहे.\nभैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी महिलेसह तिघांना अटक\nकांदा मातीमोल ; एक ट्रक कांदा फक्‍त पाच रुपये किलोने विकला (Video)\nछमछम सुरू करणाऱ्या सरकारला घुंगरू पाठविणार : फौजिया खान\n#metoo महिलांच्या आदराविषयी खूप बोलतात पण, कमी लोक कृतीत आणतात : सिंधू\nएकजूट रॅलीसाठी पश्चिम बंगालमध्ये दिग्गजांची मांदियाळी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/two-dead-by-electric-shock-in-satara/", "date_download": "2019-01-19T06:15:00Z", "digest": "sha1:CBK7VF56IOPM3WDY7LTFD3WVMTMJCROP", "length": 6783, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातारा : चिंधवलीत विजेच्या शॉकने दाम्पत्य ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातारा : चिंधवलीत विजेच्या शॉकने दाम्पत्य ठार\nसातारा : चिंधवलीत विजेच्या शॉकने दाम्पत्य ठार\nवाई तालुक्यातील चिंधवली येथे शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता कडबा कुट्टीच्या मशिनजवळ काम करत असताना वीज पुरवठा करणार्‍या वायरचा शॉक लागून दाम्पत्य ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तुषार रामचंद्र पवार (वय 35) व शितल तुषार पवार (वय 28) अशी या दोघांची नावे आहेत. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.\nयाबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मे महिना संपल्याने पवार कुटूंबियांनी जनावरांसाठी कडबा जमा करून ठेवला आहे. तुषार पवार हे कलेक्टर ऑफिसला कंत्राटी कामगार म्हणून काम करत होते.\nतुषार पवार यांचा घराशेजारी गोठा असून या ठिकाणी कडबाकुट्टीची मशिन ठेवण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता जनावरांना चारा घालण्यासाठी तुषार व शितल हे कडबा कुट्टीवर कडबा कापण्याचे काम करत होते. त्याचवेळी वीजेचा जोराचा धक्का लागल्यानंतर दोघे पती पत्नी काही फूट अंतरावर जाऊन पडले. नेमका कशाचा आवाज झाला आणि काय झाले हे पाहण्यासाठी पवार यांच्या कुटूंबातील नातेवाईक व शेजारी धावून आले. त्यावेळी त्यांना तुषार व शितल हे दोघेही जमिनीवर पडल्याचे दिसून आले.\nदोघेही बेशुध्द पडल्याने त्यांना जागे करण्याचा प्रयत्न शेजारच्या लोकांनी केला. मात्र, काही केल्या ते न उठल्याने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नारायण पवार व काही लोकांनी या दोघांना गाडीतून सातार्‍यातील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रूग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर पवार यांच्या घराजवळ पूर्ण गाव लोटला होता. दोघांना सिव्हिलला दाखल केल्यानंतर उपचारापूर्वीच डॉक्टरांनी दोघेही मयत असल्याचे जाहीर केले.\nदरम्यान, वाई शहरासह ग्रामीण भागात शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे चिंधवली गावात पावसाच्या पाण्यामुळे चिखल झाला होता. मशिनला ज्या वायरने वीज पुरवठा करण्यात येत होता, ही वायर खराब झाल्याने आणि भिजल्याने पवार दाम्पत्याला शॉक बसला, अशी चर्चा परिसरात होती. दरम्यान, पवार दाम्पत्याला मंजिरी ��ावाची दीड वर्षाची एक मुलगी आहे.\nभैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी महिलेसह तिघांना अटक\nकांदा मातीमोल ; एक ट्रक कांदा फक्‍त पाच रुपये किलोने विकला (Video)\nछमछम सुरू करणाऱ्या सरकारला घुंगरू पाठविणार : फौजिया खान\n#metoo महिलांच्या आदराविषयी खूप बोलतात पण, कमी लोक कृतीत आणतात : सिंधू\nएकजूट रॅलीसाठी पश्चिम बंगालमध्ये दिग्गजांची मांदियाळी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=2979", "date_download": "2019-01-19T06:50:27Z", "digest": "sha1:FMCD777GTOUBFCXNPK2YTMIEEE3QN4TL", "length": 15131, "nlines": 83, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nबेरोजगार, शेतकरी, शेतमजूर व गोरगरीब जनतेच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस ची मुलचेरा तहसील कार्यालयावर धडक\n- विविध घोषणा देत धडकला मोर्चा\nतालुका प्रतिनिधी / मुलचेरा : बेरोजगार, शेतकरी, शेतमजूर व गोरगरीब जनतेच्या विविध मागण्यांसाठी, तसेच वाढत्या महागाईच्या विरोधात तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विधिमंडळ उपनेते आमदार विजय वडेट्टीवार, माजी खासदार मारोतराव कोवासे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.\nविजेचे वाढते दर कमी करावे, तसेच रिडिंग न करता देण्यात येणाऱ्या वीज बिलात दुरुस्ती करावी, कृषिपंपाचे वीज बिल माफ करावे, पेट्रोल, डिझेल व गॅसची दरवाढ थांबवून दर कमी करावे, मुलचेरा तालुक्यात नेहमी वीज खंडित होत असल्यामुळे तालुक्यातील प्रत्येक कुटुंबास २ लीटर याप्रमाणे केरोसीन देण्यात यावे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी इत्यादी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी आ.विजय वडेट्टीवार, डॉ.नामदेव उसेंडी यांनी मोदी व फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. या सरकारांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत दोन्ही सरकारांना सत्तेवरुन खाली खेचा, असे आवाहन वडेट्टीवार व उसेंडी यांनी केले.\nयावेळी काँग्रेसचे निरीक्षक सुरेश भोयर, युवा नेते डॉ.नितीन कोडवते, जिल्हा परिषद सदस्य अॅड.राम मेश्राम, जिल्हा परिषद सदस्या रुपाली पंदीलवार , हसनअली गिलानी, महेंद्र ब्राम्हणवाडे, सगुणा तलांडी, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र शहा, पंचायत समिती सभापती सुवर्णा येमुलवार, एटापल्लीचे तालुकाध्यक्ष संजय चरडुके, न. प. मुलचेरा नगरसेवक उमेश पेळूकर , युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शुभम शेंडे, शंकर हलदर, दादाजी सिडाम, अहेरी तालुकाध्यक्ष मुश्ताक हकीम, यांच्यासह तालुक्यातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चानंतर तहसीलदारांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nगडचिरोली पोलीस दलाने २०१८ मध्ये केला तब्बल ५० नक्षल�..\nआगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही : शरद पवार\nपोलिसांची कार ट्रकवर आदळली, अपघातात ४ ठार तर ३ जण गंभीर जखमी\nआपले कार्य येणारा उज्ज्वल भविष्यकाळ घडविण्यासाठी असावे : ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम\nपुराडा - रामगड मार्गावर दोन दुचाकींची धडक, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू\nबाबा राम रहीम याला पंचकुला सीबीआयच्या विशेष कोर्टाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nउभ्या असलेल्या ट्रकच्या केबीन मध्ये संशयास्पद अवस्थेत आढळला चालकाचा मृतदेह\nक्रेन्सने केले गिधाड संशोधनावरील अहवालाचे विमोचन\nपी.सी.आर. दरम्यान आरोपीकडून ४ लाख २० हजारांचा माल हस्तगत : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई\nपत्नीच्या सौंदर्यामुळे चिंतीत पतीने विद्रुप केला पत्नीचा चेहरा\nगडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे जिल्हा गौरव पुरस्कार , 'प्रकाशरंग' पुस्तकाचे विमोचन थाटात\nविभागीय क्रीडा स्पर्धेत सहभागी आश्रमशाळेच्या १७४ विद्यार्थ्यांना विषबाधा\nमुलीच्या घरच्यांचा लग्नाला विरोध , प्रेयसीवर चाकूने वार करून प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न\nगडचिरोलीत विसर्जन मिरवणुकांना प्रारंभ, पोलिसांचा चोख बंदोबस्त\n७२ हजार पदे भरण्यासाठी आवश्यक कार्यवाहीचा मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील सचिव गटाकडून आढावा\nजैवविविधता संवर्धनाचे उत्‍कृष्‍ट कार्य करत व्‍यवस्‍थापन समित्‍यांनी आदर्श प्रस्‍थापित करावा : सुधीर मुनगंटीवार\nदेसाईगंज नगर परिषद च्या पथकांद्वारे प्लास्टिक साहित्य जप्त\nजम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nपेटीएम द्वारे झालेल्या फसवणुकीतील ५० हजार रूपये मिळाले परत\nआष्टी महामार्गावर टायर फुटल्याने अवजड वाहनाचा अपघात : चा���क जखमी\nग्रामविकासासाठी 'सैराट' व्हा : अभिनेत्री अनुजा मुळे\nमहाराष्ट्राला ‘मनरेगा’चे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान, गडचिरोली ठरला मनरेगा अंतर्गत सर्वोत्कृष्ट कार्य करणारा जिल्हा\nनक्षल्यांचे क्रौर्य : छत्तीसगढमध्ये तीन तरुणांना जिवंत जाळले\nगडचिरोली विधानसभा क्षेत्रात मॅराथान ,रांगोळी व क्रिकेटच्या सामन्याने सीएम चषकाला सुरुवात\nगडचिरोली नगर परिषदेच्या ११ नगरसेवकांविरोधातील अपात्रतेची याचिका खारीज, याचिकाकर्त्यांना ठोठावला दंड\nअवैध दारूविक्रेत्याकडून लाच घेणे महागात पडले, पोलिस नायकाला एसीबीचे दर्शन घडले\nविजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा : - मा. अजयभाऊ कंकडालवार जिल्हा परिषद उपाध्यक्ष गडचिरोली\nशारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या अंगणवाडी सेविका-मदतनीसांचे सेवा समाप्तीचे आता ६५ वर्षे\nआठ ते दहा हजार तरूणांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ\nपेपर जिप गाडीची अ‍ॅल्टो कार ला जब्बर धडक : दोघांचा मृत्यू तर पाच गंभीर जखमी\nरेल्वे स्थानकांच्या अत्याधुनिक कामांना गती द्या : ना. हंसराज अहीर\nनातीवर अत्याचार करणाऱ्या आजोबाला जन्मठेप\nजि.प. चे उपाध्यक्ष अजय कंकडालवार म्हणजे समाजमन जपणारा नेता\nपोलीस स्टेशन रामनगर येथील जबरी चोरीचा गुन्हा उघड\nओबीसींना आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : खा. अशोक नेते\nचाेरट्यांनी २३ लाखांच्या रक्कमेसह चक्क एटीएम मशीनच लांबवले\nदुचाकी पुलाच्या कठड्यावर आदळून एक ठार , एक गंभीर\n‘व्हॉट्सॲप युजर्ससाठी लवकरच येणार ‘व्हॉट्सॲप लव’\nराज्य सरकारकडून कर कपातीची घोषणा , पेट्रोल आणि डिझेल पाच रुपयांनी स्वस्त\nमुलीच्या लग्नसमारंभाप्रसंगीच वडिलाची गळफास घेऊन आत्महत्या\nत्रिपक्षीय करारातून राज्यात वनराई फुलवण्याच्या कामात लॉईडस मेटल्स ॲण्ड एनर्जी लि. चा सहभाग\nअभ्यास दौऱ्यातून गडचिरोलीतील गिधाड मित्रांनी जाणून घेतली गिधाड संवर्धनाविषयी माहिती\nसुकमा पोलिसांच्या कारवाईत नक्षली कमांडर ज्योती ठार\nकाश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात चार दहशतवाद्यांना कंठस्नान\nदहशतवाद्यांनी घडवलेल्या आयईडी स्फोटात पुण्यातील मेजर शशी नायर शहीद\nयशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ परिसरात आढळला विद्यार्थीनीचा मृतदेह\nराज्यातील सुमारे ९५ टक्के बालकांना देणार लस, जाणून घ्या गोवर - रुबेलाबाबत\nतडीपार गुंडाने क���ला अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nमोबाइल फोनमधून सोन्याची तस्करी करणाऱ्याकडून विमानतळावर ८७ लाख ५० हजारांचं सोनं हस्तगत\nजिमलगट्टा येथे भव्य नेत्र तपासणी शिबिर, शेकडो नागरिकांनी केली तपासणी\nतेलंगणा राज्यातील कोंडागट्टू देवस्थानाकडे जाणारी बस दरीत कोसळली, ३५ ते ४० भाविकांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/143", "date_download": "2019-01-19T06:07:32Z", "digest": "sha1:X4OFIKOB3QLCRWXGZLSIAY7IVW4DDRQB", "length": 15278, "nlines": 208, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अर्थकारण : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अर्थकारण\nकेस नं. तीनः दोन मित्र\nकेस नं. तीनः दोन मित्र\nअजय अतुल दोन सख्खे मित्र. लहानपणापासून एकत्र वाढलेले, एकाच शाळेत शिकले. एकाच कॉलेजातून पदवीधर झाले. पुढचे उच्चशिक्षणही एकत्रच केले आणि एकाच बँकेत दोघेही मोठ्या हुद्द्यावर नोकरीस लागले. मनासारखा, प्रचंड पगार दोघांनाही. लाइफ तो जैसे सेट हो गयी. ह्याचा दोघांनाही मनस्वी आनंद झालेला. आता जरा हायफाय लाइफ जगू शकतो असा कॉन्फिडन्स आला. ही लाइफ एन्जॉय करायची दोघांनी ठरवले. दर महिन्याला एकदा कोण्यातरी फाइवस्टार हॉटेलमध्ये जाऊन दोघांनी फस्सक्लास डिनर करावा असे ठरले.\nRead more about केस नं. तीनः दोन मित्र\nकेस नं. दोन: क्रिकेट\nRead more about केस नं. दोन: क्रिकेट\nश्री गुरुगोविंद सिंग यांच्या ३५२ वी जयंती निमित्त ३५०रूपयाचा सिक्का जो पंतप्रधान मोदींनी जारी केला तो कशाचे द्योतक आहे,असे तुम्हाला वाटते\nRead more about ३५० रूपयाचा सिक्का \nपैसा कमावला जातो की निर्माण केला जातो\nपैसा, रूपये कमावतात की निर्माण करतात\nतुम्ही कोणत्या प्रकाराने पैसा कमावला,कमावता की निर्माण करताय, पैसा/रूपये\nखूप पैसा-आडका एखाद्याकडे असतो तर बय्राचजणांकडे तो दक्षिणा देण्याइतपतही नसतो.\nमग तो एखादा पैसा कमावतो म्हणजे नेमके काय करतो किंवा तो एखादा बनण्यासाठी नशिबच लागते की आणखी काही\nतुम्हाला काय वाटते तो एखादा बनण्यासाठी नशिबच बलवत्तर असते\nमग काय तुम्ही नशीबवान नाहीत.कमनशिबी आहात\nRead more about पैसा कमावला जातो की निर्माण केला जातो\nयेत्या वीस वर्षांसाठी काही भाकिते\nयेत्या वीस वर्षांसाठी काही भाकिते\n1. येत्या वीस वर्षांत सरकारी नोकरीला काही अर्थ राहणार नाही, महत्त्वाची मलिदा खाऊ पदे सोडली तर सगळंच्या सगळं औटसोर्स होणार आहे, अगदी लष्करात सुद्धा होत आहे. म्हणजे सरकारचे खाजगीकरण वाऱ्याच्या वेगाने सुरु आहे.\n2. आजच्या सर्व पारंपरिक शिक्षणसंस्था, इर्रीलिव्हेण्ट होणार आहेत. कारण कामाचे स्वरूप इंडस्ट्रीनुसार बदलत आहे, वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये स्पेशलायज ज्ञानाची कौशल्याची गरज भासत आहे. उद्योगांना स्वतः चे कर्मचारी स्वतःच्या स्पेशल गरजेनुसार स्वतः प्रशिक्षित करून घ्यावे लागतील.\nRead more about येत्या वीस वर्षांसाठी काही भाकिते\nविजय मल्ल्या प्रकरण: अरुंधती भट्टाचार्य व इतर बँक अधिकारी नामानिराळे कसे\nकायद्यात बदल केल्याने विजय मल्ल्याच्या भारतातील मालमत्ता गोठवून त्यातून कर्जाची रक्कम वळती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे अशा स्वरूपाच्या बातम्यांतून आजकाल विजय मल्ल्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुळात हे प्रकरण \"मल्ल्याने बँकेकडून कर्ज घेतले आणि ते फेडले नाही\" इतके सोपे नाही. अन्यथा इतका गदारोळ झालाच नसता. व्यक्तीला दिले जाणारे कर्ज आणि कंपनीला दिले जाणारे कर्ज ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सर्वसामान्यपणे आपण जे गृहकर्ज वगैरे घेतो ते व्यक्तीला दिलेले कर्ज असते आणि त्याची परतफेड झाली नाही तर बँक कायदेशीर कारवाई व्यक्तीवर (आपल्यावर) करते.\nविजय मल्ल्या; एसबीआय; अरुंधती भट्टाचार्य\nRead more about विजय मल्ल्या प्रकरण: अरुंधती भट्टाचार्य व इतर बँक अधिकारी नामानिराळे कसे\nअजून एक आर्थिक आत्मघातकी निर्णय\n१ फेब्रुवारीपासून अंमलात आणला जाणारा हा निर्णय सरकारच्या २०१४ च्या एफडीआय सबंधित पॉलिसीशी आणि मोदींच्या परकीय गुंतवणूक भारतात आणण्याच्या प्रत्य्त्नांशी एकदम विसंगत आहे.\nह्या घुमजाव निर्णयाचे विपरित परिणाम फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन, वॉलमार्ट सारख्या कंपन्यांवर आणि तदनुषंगाने फॉरेन कंपन्यांच्या भारतातल्या ई-कॉमर्स क्षेत्रातल्या गुंतवणीकीवर थेट होणार असले तरी... दूरगामी परिणाम मोदी सरकारच्या एकूण विश्वासार्हतेवर होणार आहे असे प्रार्थमिक माहितीतून वाटते आहे.\nRead more about अजून एक आर्थिक आत्मघातकी निर्णय\nसोशल मीडीयात ट्रोल्सना का फटके पडताहेत \nमोदी, केजरीवाल आणि बाबा रामदेव यांनी ट्रोल्सची फॅक्टरी काढली. बनावट आयडीजने शिवीगाळ, फोटोशॉप, खोट्या बातम्या, तथ्यहीन भडकाऊ संदेश यांच्या सहाय्याने वातावरण निर्माण केले गेले. पुढे ��िघे वेगवेगळे झाले. यांना सेवा देणा-या कंपन्या सामाईक होत्या. वेगवेगळे झाल्यानंतर यांचे वेगवेगळे अजेण्डे ते जपत बसले.\nRead more about सोशल मीडीयात ट्रोल्सना का फटके पडताहेत \nबळीराज किंकर अख्नंडीत माझे\nजर्जर धारा हि सारी\nजरब कायम असे दिनकराची\nदुर्भिक्ष्य ते जान्हवीचे पाणी II\nकाष्ठ मांडी हाट सारा\nरिक्त अंबार सारे II\nअर्ध्वयु अवतरती स्वअभ्युदयासि II\nउध्रुत उधम इंद्रजाल सारे\nबळीराज किंकर अख्नंडीत माझे II\nRead more about बळीराज किंकर अख्नंडीत माझे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D/", "date_download": "2019-01-19T05:47:55Z", "digest": "sha1:KCGS4A3RT3HDZNWGO7CEUTGQ2GRVDCRY", "length": 7514, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "फाकटेत बिबट्याच्या हल्ल्यात दोन मेढ्या मृत्यूमुखी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nफाकटेत बिबट्याच्या हल्ल्यात दोन मेढ्या मृत्यूमुखी\nटाकळी हाजी – फाकटे (ता. शिरूर) केदारी वस्ती येथे सोमवारी (दि.19) रात्री साडेतीनच्या सुमारास दोन बिबट्यांनी केलेल्या हल्ल्‌यात तीन मेंढ्या फस्त केल्याची घटना घडली आहे. वनखात्याचे अधिकारी विठ्ठल भुजबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार केदारी वस्ती (पाटाजवळ) संतोष ज्ञानदेव पाटे हे आपल्या मेंढ्यांसह शेतात वास्तव्यास असताना. रात्री अचानक दोन बिबट्यांनी मेंढ्यांवर हल्ला केला. त्यात दोन मेंढ्या जागेवरच ठार झाल्या. त्यावेळी. कुटुंबीय जागे होताच आरडाओरडा करत व कुत्र्याचे भुंकण्याने बिबट्याने आणखी एक मेंढी घेवून तेथून पलायन केले. तीन मेंढ्या ठार झाल्याने व अचानक झालेल्या हल्ल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती कळताच वनविभागाचे अधिकारी प्रवीण क्षिरसागर व विठ्ठल भुजबळ यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केल्याचे सांगितले. या भागात बिबट्याचे हल्ले दिवसा देखील दिसणे हे मनुष्यालासुद्धा घातक ठरू शकते. वनविभागाने विविध ठिकाणी पिंजरा लावण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी सरपंच बारकु वाळुंज, उपसरपंच मनेष बोऱ्हाडे, पवन वाळुंज व गुलाब गावडे यांनी केली आहे.\n‘प्रभात’चे फेस���ुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nफलटणमध्ये आदर्की भागात विद्युत मोटारी, ट्रान्सफॉर्मर चोरीत वाढ\n“एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nमांढरदेव यात्रेत चोख पोलिस बंदोबस्त\nवाईतील शैक्षणिक नवकल्पनांचा दिल्लीत डंका\n‘गणपतीला बाप्पाला देशाचा राष्ट्रदेव करा’\nबोगदा-डबेवाडी रस्त्याने घेतला मोकळा श्‍वास\nनाटक करताना त्यातील नाट्यशास्त्र समजून घ्या\nमसूरला जेठाभाई उद्यान, स्मशानभूमीत पेव्हर ब्लॉक\nलोणंदला गरव्या कांद्याचे दर 751 पर्यंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4/", "date_download": "2019-01-19T06:14:32Z", "digest": "sha1:7YSCIXF4CG7U53WSTTIEMTQT64JYEG4M", "length": 8407, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हप्ता देण्याची मागणी करत व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nहप्ता देण्याची मागणी करत व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला\nपुणे- दरमहा दहा हजार रुपये हप्ता देण्याची मागणी करत दोघांनी आईस्क्रीम व्यावसायिकावर काचेच्या तुकड्याने जीवघेणा हल्ला केला. हा प्रकार पुण्यातील उत्तमनगर परिसरात 28 मार्च रोजी घडला. याप्रकरणी चिराग कानगुडे (23) यांनी उत्तमनगर पोलिसांत फिर्याद दिली असून आरोपी प्रतिक संजय नलावडे (19, रा. कोंढवे धावडे) याला पोलिसांनी अटक केली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींचे कोंढवे धावडे परिसरात आईस्क्रीम पार्लर आहे. घटनेच्या दिवशी आरोपी आणि त्याचा एक मित्र आईस्क्रीम पार्लरवर आले होते. त्यांनी फिर्यादीस, “मी येथील भाई प्रतिक नलावडे आहे आणि मला दर महिन्याला दहा हजार रुपये हप्ता द्यावा लागेल’ असे सांगितले.\nयाचवेळी आरोपींनी फिर्यादीस मारहाण केली आणि दुकानातील काच घेऊन त्यांच्या डोक्‍यात मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी वार चुकवल्याने त्यांच्या खांद्यावर काचेने वार केले. यावेळी आरोपीसोबत असणाऱ्याने गल्ल्यातील एक हजार रुपये काढून नेले. सहायक पोलीस निरीक्षक पिंगळे अधिक तपास करीत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n“एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\n‘गणपतीला बाप्पाला देशाचा राष्ट्रदेव करा’\nनाटक करताना त्यातील नाट्यशास्त्र समजून घ्या\n“टीईटी’च्या प्रमाणपत्रांची कसून पडताळणी\nकल्याणीनगर मेट्रो मार्ग खराडीपर्यंत विस्तारीत करा\nबनावट नोटाप्रकरण : बड्या रॅकेटचा पर्दाफाश\nपिंपळे सौदागर येथील अभियंत्याच्या मृत्यूचे गुढ वाढले\nकंपनीचा डेटा विकला प्रतिस्पर्धी कंपनीस\nडान्सबार बंदीसाठी सरकार प्रयत्नशील\n…म्हणून मोदी जनतेला छळतात – राज ठाकरे\nमुख्यमंत्री फडणवीस सोमवारी दौलतनगरला\nखरोशी पूल दुर्घटनेत दोषी अभियंत्यावर गुन्हे दाखल करा\nनवदाम्पत्याला लुटणारे दोघे जेरबंद\nफलटणमध्ये आदर्की भागात विद्युत मोटारी, ट्रान्सफॉर्मर चोरीत वाढ\n“एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nमांढरदेव यात्रेत चोख पोलिस बंदोबस्त\nवाईतील शैक्षणिक नवकल्पनांचा दिल्लीत डंका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/The-rain-thundered/", "date_download": "2019-01-19T06:09:34Z", "digest": "sha1:5CZMOQWCPOQAV27BWEXITGEVGGAYDAHM", "length": 3311, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पावसाने झोडपले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › पावसाने झोडपले\nशहरासह जिल्ह्यातील अनेक भागांना बुधवारी रात्री पावसाने झोडपले. जोरदार वारे, विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने बहुतांशी ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. झाडे पडणे, तारा तुटण्याच्या प्रकारांमुळे ठिकठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर झाड कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. फुलेवाडी भागात विजेचा खांब कोसळला.\nदुपारी शहर परिसरात ढगाळ वातावरण झाले. काही भागात जोरदार वारेही सुटले होते. काही ठिकाणी 15-20 मिनिटे पाऊस झाला. रात्री नऊच्या सुमारास शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसाने अनेक रस्त्यांना गटारींचे स्वरूप आले.\nभैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी महिलेसह तिघांना अटक\nकांदा मातीमोल ; एक ट्रक कांदा फक्‍त पाच रुपये किलोने विकला (Video)\nछमछम सुरू करणाऱ्या सरकारला घुंगरू पाठविणार : फौजिया खान\n#metoo महिलांच्या आदराविषयी खूप बोलतात पण, कमी लोक कृतीत आणतात : सिंधू\nएकजूट रॅलीसाठी पश्चिम बंगालमध्ये दिग्गजांची मांदियाळी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Violent-turn-of-Maratha-reservation-movement-in-Hingoli/", "date_download": "2019-01-19T06:08:47Z", "digest": "sha1:INDUAWTZFKM4Q7VQYLHBGKBYIVJP2HWJ", "length": 8547, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आंदोलकांची दगडफेक; पोलिसांचा लाठीमार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › आंदोलकांची दगडफेक; पोलिसांचा लाठीमार\nआंदोलकांची दगडफेक; पोलिसांचा लाठीमार\nमराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता 26 जुलै रोजी पुकारण्यात आलेल्या बंददरम्यान करण्यात आंदोलनास हिंसक वळण मिळाल्याने झालेल्या दगडफेकीत लाठीचार्जमध्ये आंदोलकांसह पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने जखमी झाले.दरम्यान आंदोलकांनी शहरात तुफान दगडफेक केल्याने बाजारपेठ पूर्णपणे बंद करण्यात आली. यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते.\nयेथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात धरणे आंदोलनास सकाळी 10.30 वाजता सुरुवात झाली, परंतु या आंदोलनादरम्यानच जमलेल्या युवकांनी सरकार विरोधी घोषणाबाजी करून शहर बंदचे आवाहन केले. दुकाने बंद करण्यासाठी शहरातील रस्त्या-रस्त्यावर तरुणांचे टोळके दुचाकींवरून फिरत असल्याने व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंद केली. आंदोलक आणि पोलिसांत झालेल्या बाचाबाचीमुळे आंदोलन पेटले आणि जमावाने त्यांच्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. आरक्षणाची मागणी करीत सरकार विरोधी घोषणाबाजी करणार्‍या तरुणांनी शहरातील दर्गारोड, शिवाजी चौक, अपना कॉर्नर, ग्रॅन्ड कॉर्नर, स्टेडिअम कॉम्प्लेक्स, वसमत रोडवरील शिवाजी कॉम्पलेक्स, स्पंदन हॉस्पिटल परिसर, जिंतूर रोड परिसर आदी ठिकाणी तुफान दगडफेक केली. शासनाने मराठा आरक्षण त्वरित घोषित करावे अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा देत घोषणाबाजी करून युवकांनी शहर दणाणून सोडले.\nपोलिस अधीक्षक कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न\nआंदोलनाप्रसंगी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या युवकाने मारहाण करणार्‍या पोलिसास समोर आणा असे म्हणत पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. दरम्यान यावेळी तैनात पोलिसांनी मध्यस्थी करून संबंधितांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, परंतु युवकांनी पोलिसांच्या दिशेने धावून दगडफेक करणे सुरू केले. त्यामुळे पोलिसांनी अधीक्षक कार्यालयासमोर साखळी करून दोन्ही बाजूने येत असलेल्या जमावास रोखले.\nपरभणी ः पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीमार केल्याने 55 य���वक जखमी झाले. वसमत रोडवरील स्पंदन रुग्णालयासमोर एका शासकीय वाहनाची तोडफोड करण्यात आली असून बसस्थानकानजीक रस्त्यावर टायर्स जाळण्यात आले. परभणी शहरात मराठा समाज आरक्षण मागणीवरून आंदोलनकर्ते व पोलिसांत राडा झाला. यामुळे शहरात सर्वत्र तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. यातच मराठा समाजातील युवकांचे जत्थेच्या जत्थे ठिकठिकाणी दिसत होते. काही ठिकाणी तर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला. या पोलिसांच्या लाठीचार्जमुळे तब्बल 50 ते 55 मराठा समाजाचे युवक जखमी झाले आहेत. तसेच वसमतरोड परिसरातील स्पंदन रुग्णालयासमोर शासकीय जीपवर गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास दगडफेक झाली. तसेच डॉक्टरलेन परिसरात दोन ठिकाणी रस्त्यावर टायर जाळले. बसस्थानक परिसरात रस्त्यावर जमावाने तुफान दगडफेक करण्यास सुरुवात केल्यानंतर पोलिस ताफा येताच जमाव पांगविण्यासाठी लाठीमार झाला.\nभैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी महिलेसह तिघांना अटक\nकांदा मातीमोल ; एक ट्रक कांदा फक्‍त पाच रुपये किलोने विकला (Video)\nछमछम सुरू करणाऱ्या सरकारला घुंगरू पाठविणार : फौजिया खान\n#metoo महिलांच्या आदराविषयी खूप बोलतात पण, कमी लोक कृतीत आणतात : सिंधू\nएकजूट रॅलीसाठी पश्चिम बंगालमध्ये दिग्गजांची मांदियाळी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/aurangabad-news-farmers-strike-credit-war-raosaheb-danve-uddhav-thackeray-55955", "date_download": "2019-01-19T06:34:05Z", "digest": "sha1:VC5XZPPOIXDBRCDIJLHNPJRGEUZTG5PZ", "length": 11516, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad news farmers strike credit war raosaheb danve uddhav thackeray कर्जमाफीचं खरं श्रेय शेतकऱ्यांना : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे | eSakal", "raw_content": "\nकर्जमाफीचं खरं श्रेय शेतकऱ्यांना : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे\nबुधवार, 28 जून 2017\nउद्धव ठाकरे यंनी शेतकरी व शिवसेनेच्या एकजुटीमुळे कर्जमाफी करावी लागल्याचं वक्तव्य केलं होतं.\nऔरगाबाद : \"कर्जमाफी शेतकरी संपामुळे भाजप सरकारने केली आहे. मागणी तर सर्वच पक्षांनी केली होती. कर्जमाफीचं खरं श्रेय आहे ते शेतकऱ्यांचेच,\" असं मत भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी आज येथे व्यक्त केले.\nदोन दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यंनी शेतक���ी व शिवसेनेच्या एकजुटीमुळे कर्जमाफी करावी लागल्याचं वक्तव्य केलं होतं. याविषयी त्यांना विचारलं असता वरील मत व्यक्त केलं.\nराज्य सरकारनं महापालिकेला रस्त्यासाठी 100 कोटी मंजुर केल्याची घोषणा करण्यासाठी महापौर बंगल्यावर ते आले होते, यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं.\nसरकारनामावरील आणखी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :\nसातारा: गोरेंना कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण्यासाठी पतंगराव कदमांचा अल्टिमेट\nविद्यार्थी वाहतूक अनुदानावरून सर्वसाधारण सभेत तुकाराम मुंडे यांच्यावर टीका​\n\" नारायण राणेंबाबत मी काहीही बोलणार नाही ''​\n'स्वाभिमानी'तून सदाभाऊंची उद्या हाकलपट्टी \nरिपब्लिकन ऐक्‍य की मृगजळ\nआमदार जगताप व लांडगे यांच्या वादात भाजपचे तीन तेरा​\nना कर्जमाफी, ना मिळाले बोंडअळीचे अनुदान\nवानाडोंगरी - कर्जमाफी होऊन जवळजवळ दोन वर्षे लोटूनही हिंगणा तालुक्‍यातील कर्जमाफीचा घोळ अजूनपर्यंत संपला नाही. कान्होलीबारा येथील भाजप...\nसरकारला खाली खेचण्यासाठी कामगारांनी एकजूट दाखवावी : पवार\nबारामती शहर : केंद्र व राज्यातील सरकारने समाजातील कोणत्याच घटकाला न्याय दिलेला नाही. प्रत्येक घटक अस्वस्थ आहे, समाजाशी ज्यांनी इमान राखलेले...\nआदिवासी उपयोजनेच्या निधीवर सरकारचा डल्ला\n940 कोटी निधी शेतकरी सन्मान योजनेकडे वळवला; खावटी कर्ज माफ मुंबई - आदिवासी उपयोजनेचा 940 कोटी...\nपुणे जिल्हा बॅंक संकटात\nपुणे - राज्य सरकार आज ना उद्या संपूर्ण पीक कर्ज माफ करेल, या अपेक्षेपोटी पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गेल्या तीन वर्षांपासून पीककर्जाची परतफेड करणेच...\nसहकारमंत्र्यांचा अर्धा जिल्हा कर्जमाफीच्या प्रतीक्षेत\nसोलापूर : सहकाराची पंढरी आणि सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापूर जिल्ह्यातील एक लाख 20...\nशिवसेनेला पटकणारा जन्माला यायचाय : उद्धव ठाकरे\nमुंबई : शिवसेनेला पटकावणारा अजून जन्माला आलेला नाही. लाटांना आम्ही जुमानत नाही, आम्ही भगव्या लाटेला मानतो. लाटेची आम्ही वाट लावू, असा थेट इशारा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/mahadev-jankar-vidhan-parishad-resign-bjp-294885.html", "date_download": "2019-01-19T06:10:04Z", "digest": "sha1:4N5ZHC35GLW5TDBHOL5LEZO7V4QUQYZC", "length": 14120, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "महादेव जानकर यांचा आमदारकीचा राजीनामा", "raw_content": "\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nनिवडणुकीपूर्वी काँग्रेस देणार भाजपला धक्का, दोन खासदार गळाला\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\n'रात्रीस खेळ चाले'मध्ये होतेय सुशल्याच्या आईची एन्ट्री\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आ���ोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nमालिकावीर धोनीचा ऑस्ट्रेलियाकडून अपमान\nविराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nमहादेव जानकर यांचा आमदारकीचा राजीनामा\nमहादेव जानकर यांचा भाजपच्या तिकीटावर असलेल्या विधानपरिषदेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिलाय. मात्र जानकरांच्या विधानपरिषदेच्या उमेदवारीच्या तिकिटावर अजूनही संभ्रम कायम आहे.\nनागपूर, 06 जुलै : महादेव जानकर यांचा भाजपच्या तिकीटावर असलेल्या विधानपरिषदेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिलाय. मात्र जानकरांच्या विधानपरिषदेच्या उमेदवारीच्या तिकिटावर अजूनही संभ्रम कायम आहे. भाजप तिकिटावर विधानपरिषदेवर जायला जानकरांनी स्पष्ट नकार दिलाय. भाजपचा राजीनामा न देता अर्ज भरल्यास रासपचा अर्ज बाद होऊ नये म्हणून त्यांनी हा राजीनामा दिला आहे.\nउन्नावमध्ये एका महिलेला जंगलात नेऊन बलात्काराचा प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल\n'तू माझी आयडॉल आहेस मनिषा...' सोनालीने व्यक्त केली भावना\nसंत्रापुरी कशी बनली तुंबापुरी, हे पहा फोटो\nआता रासपच्या चिन्हावर निवडणूक अर्ज भरला आहे. मात्र भाजपाच्या कोट्यातून रासपच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी भाजपचे केंद्रीय अध्यक्ष अमित शहा यांची मंंजुरी आवश्यक आहे.\nविधान परिषदेसाठी भाजपचे पाच सदस्य निवडून येतात. यासाठी भाजपच्या पाच अधिकृत उमेदवारांची यादी आली. यात पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांना भाजपचे उमेदवार दाखवले होते. भाजपच्या चार जणांनी उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले; परंतु महादेव जानकर यांनी भाजपकडून अर्ज दाखल करण्यास नकार दिला व राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.\nबातम��यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\nनिवडणुकीपूर्वी काँग्रेस देणार भाजपला धक्का, दोन खासदार गळाला\nमालिकावीर धोनीचा ऑस्ट्रेलियाकडून अपमान\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/outsiders-infiltration-against-maratha-aandolan-of-chakan-pune-298139.html", "date_download": "2019-01-19T06:05:34Z", "digest": "sha1:KENNSA5AQNHSWR6J6O7HJGBQCDPJGGCR", "length": 17715, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चाकणच्या हिंसक आंदोलनामागे 'बाहेरच्यांची' घुसखोरी?", "raw_content": "\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nनिवडणुकीपूर्वी काँग्रेस देणार भाजपला धक्का, दोन खासदार गळाला\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\n'रात्रीस खेळ चाले'मध्ये होतेय सुशल्याच्या आईची एन्ट्री\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nमालिकावीर धोनीचा ऑस्ट्रेलियाकडून अपमान\nविराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nचाकणच्या हिंसक आंदोलनामागे 'बाहेरच्यांची' घुसखोरी\nविशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नागरे पाटील यांनीही आपल्याला आयोजकांकडून तशीच माहिती दिली जात असल्याचा सांगितलं.\nपुणे, 30 जुलै : पुण्याजवळील चाकणमध्ये आज मराठा मोर्चाला हिंसक वळण लागलं आणि राज्यात कुठे नाही तेवढा विध्वंस बघायला मिळाला. चाकणमध्ये आज चाललेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी केलेल्या तोडफोडी आणि जाळपोळीत खासगी आणि सरकारी वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, मात्र ज्यांनी ही तोडफोड केली ते स्थानिक आंदोलक नव्हतेच असा दावा केला जातोय. विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नागरे पाटील यांनीही आपल्याला आयोजकांकडून तशीच माहिती दिली जात असल्या���ा सांगितलं.\nVIDEO : मराठा आंदोलनात नांगरे पाटलांची एंट्री, तरुण पडला पाया \nगेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती ठोक आंदोलन करण्यात येत आहे. आज चाकणमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागले. तब्बल 100 ते 150 गाड्या आंदोलकांनी फोडल्या. चाकणजवळच्या तळेगाव चौकात आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. आंदोलकांनी दिसेल त्या गाड्या पेटवून दिल्या आहे. यात मोठ्या प्रमाणात खासगी गाड्यांचा समावेश आहे. तर एसटी बसेसलाही आंदोलकांनी आग लावली. खेड, चाकण आणि एमआयडीसी परिसरातील आंदोलकांनी हे तीव्र आंदोलन केलंय. संध्याकाळी चाकण परिसरात जमावबंदी लागू करण्यात आलीये.\nदिवसभरात चाकमध्ये ज्यांनी ही तोडफोड केली ते स्थानिक आंदोलक नव्हतेच असा दावा केला जातोय. विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नागरे पाटील यांची न्यूज 18 लोकमतने प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनीही या आंदोलनात हिंसा करणारे हे बाहेरचे होते असं आयोजकांकडून माहिती मिळतंय असं सांगितलंय.\nPHOTOS : डॅशिंग नांगरे पाटील मराठा आंदोलनात, कुठे शेकहँड तर कुठे सेल्फी \nदुसरीकडे आज चाकणमध्ये रास्ता रोको आणि निषेध सभा होणार असल्याचं माहीत असून सुद्धा पोलिसांनी योग्य बंदोबस्त का लावला नाही आणि आंदोलन पेटल्यानंतर घटनास्थळी पोहचायला पोलिसांना 4 तास का लागले हे प्रश्न ही अनुत्तरीत आहेत. अद्यापही कुणालाही अटक केल्या गेली नाही.\nआणखी एक आमदाराचा राजीनामा\nदरम्यान, मराठा आरक्षणासाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतलीये. मराठा आरक्षण, धनगर समाजाचे आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी सिल्लोड काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. याआधीही पंढरपूर-मंगळवेढाचे काँग्रेसचे आमदार भारत तुकाराम भालके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यानंतर मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणाऱ्यांची संख्या आता 7 झाली आहे.\nचाकणमध्ये तणावपूर्ण शांतता; जमावबंदी लागू\nउद्धव ठाकरेंनी हर्षवर्धन जाधवांची भेट नाकारली\nमराठा आरक्षणाबाबत आज उद्धव ठाकरेंनी दुपारी १२ वाजता मातोश्रीवर बैठक बोलावली होती. दरम्यान, राजीनामा दिलेले आमदार हर्षवर्धन जाधव मातोश्रीवर पोचले. मात्र, उद्धव ठाकरेंनी त्यांना भेटीची वेळ दिली नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्यावर ��िवसेना भाजपसोबत जाणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\nनिवडणुकीपूर्वी काँग्रेस देणार भाजपला धक्का, दोन खासदार गळाला\nमालिकावीर धोनीचा ऑस्ट्रेलियाकडून अपमान\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/products/mazhi-khar-mazhi-khar", "date_download": "2019-01-19T06:15:54Z", "digest": "sha1:QAKDQN6GKSGHARXBQBUM5AORXYBV7XMB", "length": 14438, "nlines": 384, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा Anant Bhaveचे माझी खार-माझी खार पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज��ञान\nएम.आर.पी Rs. 15 (सर्व कर समावेश)\nहे पुस्तक उपलब्ध होईल तेव्हा मला सूचित करा.\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nकेदारनाथची किमया आणि इतर २ कथा\nटिंटोरेट्टोचा येशू आणि १ कथा\nअनुबिसचं रहस्य आणि इतर ३ कथा\nफॅन्टॅस्टिक फेलूदा - ‘ब्लॅक’ संच\nफॅन्टॅस्टिक फेलूदा - चालत्या प्रेताचं गूढ + २ कथा\nगोष्टी पुरून उरणार्‍या (८ पुस्तकांचा सप्रेम भेट...\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://gangadharmute.com/ranmewa", "date_download": "2019-01-19T07:24:41Z", "digest": "sha1:O3AUZERAXL7OMCH2UEN2HNB3XO2ALQ22", "length": 8216, "nlines": 112, "source_domain": "gangadharmute.com", "title": " रानमेवा प्रकाशित काव्यसंग्रह | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / माझी वाङ्मयशेती / रानमेवा प्रकाशित काव्यसंग्रह\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nपराक्रमी असा मी 1,380 11-06-2011\nपहाटे पहाटे तुला जाग आली 3,724 11-06-2011\nमग हव्या कशाला सलवारी 1,895 15-06-2011\nश्याम सावळासा :अंगाईगीत 2,218 15-06-2011\nहे रान निर्भय अता 966 16-06-2011\nकुंडलीने घात केला 974 16-06-2011\nकविता म्हणू प्रियेला 931 16-06-2011\nमुकी असेल वाचा 899 16-06-2011\nवाघास दात नाही 949 16-06-2011\nरूप सज्जनाचे 866 17-06-2011\nहे खेळ संचिताचे .....\nघुटमळते मन अधांतरी 876 17-06-2011\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://gangadharmute.com/vdo", "date_download": "2019-01-19T07:28:08Z", "digest": "sha1:QWCL65OADBDQKC276ZZBUO3J75OIF5A3", "length": 8880, "nlines": 108, "source_domain": "gangadharmute.com", "title": " Video | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षि�� आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nशेतकरी चळवळीसाठी समाज माध्यमांची उपयोगिता 255 08-12-2017\nकेंद्र सरकारचे दहन 2,624 08-03-2012\nABP Majha VDO : राज्याच्या बजेटनं शेतकऱ्याला दिलासा मिळाला का\nशेतकर्‍यांचा महात्म्याला अखेरचे दंडवत 423 07-11-2016\nशरद जोशी यांना एबीपी माझा जीवनगौरव पुरस्कार 369 07-11-2016\n११ वे संयुक्त अधिवेशन, औरंगाबाद 410 07-11-2016\nमुख्यमंत्र्याच्या घरासमोर ठिय्या आंदोलन 518 07-11-2016\nशरद जोशी यांना यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक समाजरचना पुरस्कार 471 07-11-2016\nशरद जोशी यांना प्रबोधनकार ठाकरे समाजप्रबोधन पुरस्कार 374 07-11-2016\nस्वतंत्र भारत पक्ष - जाहीरनामा - VDO 434 07-11-2016\nसिंचनापेक्षा तंत्रज्ञान महत्वाचे : शरद जोशी 353 07-11-2016\nमाथाडी कामगार शेतकर्‍यांच्या जिवावर का उठलेत\nदुसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : VDO 714 22-04-2016\nबरं झाल देवा बाप्पा...\nचिमूरचे भाषण 700 06-12-2014\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी व बैठकीचा वृत्तांत 1,846 14-07-2014\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउन���ोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://nashikonweb.com/tag/nashik-sharad-pawar/", "date_download": "2019-01-19T06:01:55Z", "digest": "sha1:JS3YP4QG6HLZXTQCRIDX5AN5XK7PSDXU", "length": 5652, "nlines": 62, "source_domain": "nashikonweb.com", "title": "nashik sharad pawar - Nashik On Web", "raw_content": "\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 18 जानेवारी 2019\nजिल्ह्यात 24 तासात तीन शेतकरी आत्महत्या\nनाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 17 जानेवारी 2019\nप्रेम सबंधातून राडा : गंजमाळ येथे एका तरुणाचा खून, ९ ताब्यात\nजुन्या वादातून गंजमाळ परिसरात युवकाचा खून\nसरकार विरोधात लवकरच असहकार आंदोलन – शरद पवार\nPosted By: admin 0 Comment nashik, nashik pawar', nashik sharad pawar, nashik sharad pawar with farmers, Sharad Pawar, काय म्हणाले शरद पवर, नाशिक येथे शरद पवार, नाशिक शेतकरी, नाशिक शेतकरी आत्महत्या, नाशिक शेतकरी मेळावा, नोट बंदी फसवी, शरद पवार, शरद पवार नाशिक', शेतकरी आंदोलन\nसरकारची नियत नाही आता सामूहिक शक्तीची ताकद सरकारला दाखविण्याशिवाय गत्यंतर नाही असे आता दिसू लागले आहे. शेती व शेतीशी संबंधित साधनसामग्रीशी संबंधित सर्व प्रकारचे\nआता मी सर्वोच्चपदाचा विचार सोडून दिला- शरद पवार\nPosted By: admin 0 Comment nashik ncp, nashik news, nashik sharad pawar, ncp, ncp.org.in, Sharad Pawar, आमदार दिलीप बनकर, कैलास कमोद, निवेदक सुधीर गाडगीळ, माजी आमदार हेमंत टाकले, माजी मंत्री विनायकदादा पाटील, लेखक अंबरिश मिश्र, विधानपरिषदचे सभापती दिलीप वळसे-पाटील, विश्वास ठाकूर\nशेतकरी कर्ज माफी दिली पाहिजे नाशिक :सरकारने आता मोठे निर्णय घेणे गरजेचे झाले आहे. शेतकरी कर्ज माफी दिली तर पाहिजेच ते देणार नसतील तर\nशेतकरी न्यायासाठी संघर्ष यात्रा सुरुच ठेवाणार – शरद पवार\nशेतकरी न्यायासाठी संघर्ष यात्रा सुरुच ठेवाणार – शरद पवार नाशिक : लोकामध्ये शेतकरी कर्जमाफी आय विषयावर एकमत होतोय तर त्यामुळे संघर्ष यात्रा फार मोठी गरज\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/spying-of-facebook/", "date_download": "2019-01-19T06:30:41Z", "digest": "sha1:DZZOBGYR4B5W2TWUV75LH5Y5ULS6VEBU", "length": 18333, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "फेसबुकची हेरगिरी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपंजे तोडले, दात उपटले; पुण्याजवळ बिबट्याची क्रूर शिकार\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n भाजप खासदार आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nहिंदुस्थानने रचला ऑस्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nकेंब्रिज एनालिटीकाच्या डाटा चोरीच्या प्रकरणापासून फेसबुकच्या अनेक गुह्यांना एका मागे एक वाचा फुटते आहे. यूजर्सचा विविधांगी डाटा मिळवण्यासाठी फेसबुकने काय काय युक्त्या लढवल्या होत्य�� किंवा काय काय युक्त्या लढवल्या जात आहेत, हे पाहून थक्क व्हायला होते.\nअमेरिकेच्या सिनेटने मार्क झुकरबर्गला प्रत्यक्ष समोर बोलावून अनेक शंकांचा खुलासा करून घेतला होता. उरलेले तब्बल दोन हजार प्रश्न लिखित स्वरूपात मार्कला देऊन त्यावर खुलासा करण्यासाठी काही वेळ देण्यात आला होता. आता या प्रश्नांच्या उत्तराचे २२५ पानी बाड फेसबुककडून सादर करण्यात आले आहे. यामध्ये फेसबुकचे एक एक कारनामे उघड झाले आहेत.\nयूजरने फेसबुकवरती लॉग इन असताना साधा माऊस हलवला अथवा एखादी कीबोर्डवरची की जरी दाबली, तरी देखील त्याची नोंद फेसबुकतर्फे घेतली जाते. यूजरचा माऊस कुठल्या कंटेंटवरती जास्ती काळ रेंगाळला, कुठला कीवर्ड जास्ती वापरला गेला याची नोंद घेऊन त्या त्या माहिती प्रमाणे यूजर्सला जाहिराती दाखवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. हे सर्व कमी की काय, म्हणून यूजर ज्या संगणक अथवा मोबाइलचा वापर फेसबुक वापरण्यासाठी करतो, त्याची पूर्ण माहिती फेसबुकमध्ये नोंदवली जाते. त्या डिव्हाईसमध्ये किती जागा शिल्लक आहे, बॅटरी किती शिल्लक आहे, फेसबुकचे ऍप किती बॅटरी वापरते आहे, फोटो कोणकोणते आहेत, कोणते नंबर आणि कॉन्टॅक्ट सेव्ह आहेत अशी इत्थंभूत माहिती गोळा केली जाते. सदर डिव्हाईसमध्ये कोणकोणते आणि किती ऍप्स आहेत, कोणते ऍप कितीवेळा आणि किती वेळेसाठी वापरले जातात, यूजर सगळ्यात जास्ती वेळासाठी कोणते ऍप वापरतो याची देखील नोंद होते. जोडीलाच मोबाइल किंवा संगणक कोणत्या नेटवर्कने जोडलेला आहे, त्याचा नेटवर्क पुरवठादार कोण आहे, वाय-फाय वापरले जात आहे की राऊटर ही सर्व माहिती फेसबुककडून संकलित केली जाते. अगदी डिव्हाईसच्या जीपीएसवरती देखील फेसबुक लक्ष ठेवून असते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलपावसासाठी आणखी आठवडा वाट पहा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nपंजे तोडले, दात उपटले; पुण्याजवळ बिबट्याची क्रूर शिकार\nPhoto : ‘छावा कप’ च्या अंतिम सामन्यांची क्षणचित्रं\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\nपंजे तोडले, दात उपटले; पुण्याजवळ बिबट्याची क्रूर शिकार\nPhoto : ‘छावा कप’ च्या अंतिम सामन्यांची क्षणचित्रं\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून ��त्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nएसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nममतांच्या महारॅलीत आज विरोधकांचे शक्तिप्रदर्शन\nआता सैन्य पोलिसात महिलांची 20 टक्के भरती\nलोकसभा निवडणुकीचे बिगुल मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाजणार\nगिरीश बापट यांच्याकडून मंत्री पदाचा गैरवापर, मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे\nनिवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचे ‘गाजर’\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/street-dogs-issue-117569", "date_download": "2019-01-19T06:49:13Z", "digest": "sha1:3OLTDYNH7FKRW3CRJFEXSESBVY5CGWR5", "length": 15812, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "Street Dogs Issue कुत्र्यांचा चावा 3 कोटींचा | eSakal", "raw_content": "\nकुत्र्यांचा चावा 3 कोटींचा\nशनिवार, 19 मे 2018\n- भटक्या कुत्र्यांबाबत सूचना पाठवा.. फेसबुक आणि ट्विटरवर\nपुणे : राज्यातील एखाद्या \"क' दर्जाच्या नगर परिषदेच्या अर्थसंकल्पाइतका खर्च पुणेकरांनी श्‍वानदंशाच्या उपचारांवर गेल्या चौदा वर्षांत केला आहे. या वर्षांमध्ये एक लाख 54 हजार 792 जणांना कुत्र्याने चावा घेतला असून, त्यांच्या उपचारांचा खर्च सुमारे 46 कोटी रुपये होतो.\nशहर आणि उपनगरांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसते. मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत पुण्यातील रस्त्यांवर सगळीकडे ही कुत्री झुंडीने फिरत असतात. येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या अंगावर धावून जातात. माणसावर हल्ला करून त्यांना चावण्याच्याही घटना वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. श्‍वानदंशानंतर सर्वाधिक धोका रेबिजचा असतो. त्यामुळे स्वतःवर उपचार करण्यासाठी हे रुग्ण अखेर खासगी रुग्णालयाची पायरी चढतात. या रुग्णालयांमध्ये किमान पाच ते सहा इंजेक्‍शनांचा किमान खर्च तीन हजार रुपयांच्या दरम्यान होतो. त्यातच श्‍वानदंश गंभीर असेल, चेहऱ्याच्या, डोक्‍याच्या जवळ असेल तर तो खर्च चाळीस हजार रुपयांपर्यंत वाढण्याची शक्‍यता असते.\nसरक��री रुग्णालयांमधून श्‍वानदंशाचे इंजेक्‍शन मोफत दिले जाते. त्यामुळे रुग्ण तातडीने महापालिका किंवा ससूनसारख्या सरकारी रुग्णालयात जातो. पण, या दोन्ही ठिकाणी उपचारांसाठी गेलेल्या पुणेकरांचे अनुभव अत्यंत वाईट आहेत. त्यामुळे श्‍वानदंशावरील खर्च वाढला असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.\nअसा झाला पुणेकरांचा खर्च\n- शहरातील खासगी रुग्णालयात श्‍वानंदशाच्या उपचारांचा किमान खर्च ः तीन हजार रुपये\n- गेल्या चौदा वर्षांत श्‍वानदंशाच्या घटना ः एक लाख 54 हजार 792\n- श्‍वानदंशाच्या उपचारांचा सुमारे खर्च ः 46 कोटी 43 लाख 76 हजार\nवर्ष ............. श्‍वानदंश झालेल्यांची संख्या\nपुण्यात श्‍वानदंशाच्या प्रश्‍नाची तीव्रता कमी करण्यासाठी महापालिकेने प्रथमच \"रेस्क्‍यू टीम' तयार केली आहे. लवकरच हे पथक सक्रिय करण्यात येणार आहे. तसेच, शहरातील भटक्‍या कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रिया व लसीकरणाच्या कामास मुदतवाढ देण्यात आली आहे.\nशहरांमधील मोकाट कुत्र्यांचा प्रश्‍न ही डोकेदुखी झाली आहे. कुत्र्यांच्या नसबंदीला मर्यादा घालण्यात आल्याने हा प्रश्‍न अधिक गंभीर स्वरूप धारण करत आहे. त्याबाबत केंद्रीय महिला व बालविकासमंत्री मनेका गांधी यांच्याशी पत्रव्यवहार करून पुण्यात श्‍वानदंशाच्या प्रश्‍नाकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.\n- मंजूषा नागपूर, नगरसेविका\nससून रुग्णालयात व्यवस्थित माहिती तर मिळाली; पण या विभागातून त्या विभागात नुसत्या चकरा माराव्या लागल्या. पण, श्‍वानदंशाच्या इंजेक्‍शनापर्यंत काही केल्या पोचता आले नाही. अखेर, सरकारी रुग्णालयाचा नाद सोडला आणि खासगी रुग्णालयातून तीन हजार रुपये खर्च करून रेबिजची सहा इंजेक्‍शने घेतली.\n- अरविंद मुठे, नागरिक\n- भटक्या कुत्र्यांबाबत सूचना पाठवा.. फेसबुक आणि ट्विटरवर\nसिंहगड, डेक्कन क्वीन उद्या ‘ब्लॉक’मुळे रद्द\nपुणे - मुंबईतील परेल यार्डमधील प्लॅटफॉर्म दुरुस्तीच्या कामामुळे सिंहगड एक्‍स्प्रेस (११००९ व ११०१०) आणि डेक्कन क्वीन (१२१२३ आणि १२१२४) या गाड्या...\nकर्जत पॅसेंजर धावणार आता पनवेलपर्यंत\nपुणे - पुण्यावरून कर्जतला जाणारी पॅसेंजर २० जानेवारीपासून पनवेलपर्यंत जाणार आहे. त्यामुळे चार नव्या स्थानकांवरील प्रवाशांना थेट पनवेलपर्यंत प्रवास...\nसरकारी घोषणाबाजीमुळे एक लाख कोटी रुपयांचा फट��ा बसणार\nनवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लोकानुनयी घोषणांचा वर्षाव सुरू असून,...\nदारूबंदी जिल्ह्याची नव्हे, देशाची लढाई : योगेंद्र यादव\nयवतमाळ : दारूमुळे घरच नाही; तर देश तुटत चालला आहे. खुर्चीत बसलेल्या नेत्यांना त्याचे सोयरसुतक नाही. दारूबंदी जिल्ह्याची नव्हे तर, देशाची लढाई आहे,...\nकॉंग्रेसी भ्रष्टाचारी, महाआघाडी \"ढकोसला'\nनागपूर : नेता, नीती, सिद्धांत नसलेल्या कॉंग्रेस पक्षानेच भ्रष्टाचार जन्माला घातला तर महाआघाडी हा \"ढकोसला'आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय...\nगोव्यात भाजप सरकार पडणार\nपणजी- गोव्यातले भाजपचे सरकार कधीही पडू शकते, कारण; सरकारमध्ये सामील असलेल्या ज्या गोमंतकवादी पक्षाच्या जोरावर हे सरकार आहे, तोच तोच पक्ष आता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://worldwarthird.com/index.php/2019/01/13/venezuela-opposition-initiates-resistance-against-maduro-marathi/", "date_download": "2019-01-19T05:57:03Z", "digest": "sha1:LRGWESDVOLIJXLC5HDJD3OSAJR6WY6PD", "length": 17598, "nlines": 155, "source_domain": "worldwarthird.com", "title": "अमेरिकेच्या पाठिंब्यावर व्हेनेझुएलातील विरोधी पक्ष ‘लोकशाहीवादी उठावाच्या’ तयारीत", "raw_content": "\nनैरोबी - केनियाची राजधानी नैरोबीतील हॉटेलवर झालेला हल्ला हा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जेरुसलेमबाबत घेतलेल्या…\nनैरोबी - केनिया की राजधानी नैरोबी के होटल पर हुआ हमला यह अमरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प…\nमियामी - अमरिका ने आर्थिक प्रतिबंध लगाकर ईरान और हिजबुल्लाह की नसें दबाई है\nमियामी - अमेरिकेने आर्थिक निर्बंध लादून इराण तसेच हिजबुल्लाहच्या आर्थिक नाड्या आवळल्या आहेत. पण ही…\nकोलकाता - भारतीय संरक्षणदलांसह देशातील संवेदनशील यंत्रणा व राष्ट्रीय सुरक्षेला असणारा सायबरहल्ल्यांचा वाढता धोका लक्षात…\nकोलकाता - भारतीय रक्षा दलों के साथ देश की संवेदनशील यंत्रणा और राष्ट्रीय सुरक्षा के…\nमॉस्को - १८ टारपीडो, जमीन से हवा में प्रक्षेपित की जाने वाली आठ ‘क्लब’ प्रक्षेपास्त्रों…\nअमेरिकेच्या पाठिंब्यावर व्हेनेझुएलातील विरोधी पक्ष ‘लोकशाहीवादी उठावाच्या’ तयारीत\nComments Off on अमेरिकेच्या पाठिंब्यावर व्हेनेझुएलातील विरोधी पक्ष ‘लोकशाहीवादी उठावाच्या’ तयारीत\nकॅराकस/वॉशिंग्टन – व्हेनेझुएलाच्या राज्यघटनेने मला राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्याचे अधिकार दिले आहेत, फक्त मला जनतेच्या पाठिंब्याची गरज आहे, अशा शब्दात व्हेनेझुएलातील विरोधी आघाडीचे नेते ‘जुआन गैदो’ यांनी देशात लोकशाहीवादी बंड घडविण्याचे संकेत दिले. व्हेनेझुएलात गैरमार्गाने पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी आलेल्या निकोलस मदुरो यांच्याविरोधात उघड बंडाचे आव्हान देण्याची ही पहिलीच वेळ आहे. व्हेनेझुएलातील या बंडाला अमेरिकेचे पूर्ण समर्थन असल्याचे समोर आले असून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी, अमेरिका व्हेनेझुएलातील लोकशाहीसाठी आपला प्रभाव वापरेल, असा उघड इशारा दिला.\nगुरुवारी निकोलस मदुरो यांनी पुन्हा एकदा व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. मात्र क्युबा, बोलिविया या लॅटिन अमेरिकी देशांसह रशिया व चीनचा अपवाद वगळता इतर कोणत्याही देशाने मदुरो यांना समर्थन दिलेले नाही. लॅटिन अमेरिकेतील तब्बल १७ देशांनी मदुरो यांची राजवट स्वीकारण्यास नकार दिला असून ‘ऑर्गनायझेशन ऑफ अमेरिकन स्टेट्स’ या संघटनेने उघडपणे विरोधी आघाडीचे नेते ‘जुआन गैदो’ यांना अंतरिम राष्ट्राध्यक्ष म्हणून मान्यता देण्याची घोषणा केली आहे.\nगैदो यांनी शुक्रवारी व्हेनेझुएलाची राजधानी कॅराकसमध्ये भव्य सभा घेऊन राष्ट्राध्यक्ष मदुरो यांच्या सत्तेला उघड आव्हान देत असल्याचे जाहीर केले. ‘आपण सर्व एकत्र येऊन व्हेनेझुएलातील स्थिती बदलणार आहोत. आपण सर्व या देशाला वैभवाकडे घेऊन जाणार आहोत’, अशा शब्दात विरोधी आघाडीच्या नेत्यांनी मदुरो यांच्याविरोधात नवा संघर्ष सुरू होत असल्याचे जाहीर केले. त्याचवेळी २३ जानेवारी रोजी मदुरो यांच्याविरोधात देशव्यापी निदर्शने करण्यात येणार असून देशातील लष्करानेही यात सामील व्हावे, असे आवाहन गैदो यांनी केले.\nव्हेनेझुएलातील विरोधकांनी दिलेल्या बंडाच्या हाक���ला आंतरराष्ट्रीय स्तरावरून जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. गेले काही महिने निर्बंधांच्या माध्यमातून व्हेनेझुएलावर सातत्याने दबाव टाकणार्‍या अमेरिकेने, व्हेनेझुएलातील नव्या आंदोलानाला पूर्णपणे समर्थन देत असल्याची घोषणा केली. ‘अमेरिका निकोलस मदुरो यांच्या बेकायदेशीर राजवटीला मान्यता देत नाही. व्हेनेझुएलातील जनतेने एकत्र येऊन मदुरो यांच्याविरोधात आवाज उठविला आहे. गैदो यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयाला अमेरिकेचा पाठिंबा आहे’, अशा शब्दात अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी अमेरिका व्हेनेझुएलातील विरोधी आघाडीमागे ठामपणे उभी राहिल, असे स्पष्ट केले.\nअमेरिकेव्यतिरिक्त कॅनडा व युरोपिय महासंघानेही मदुरो यांच्या राजवटीला मान्यता देण्यास नकार दिला आहे.\nया बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:\nअमरिका के समर्थन से व्हेनेजुएला का विपक्ष ‘जनतंत्र के लिए बगावत’ करने की तैयारी में\nजपानकडून विक्रमी 242 अब्ज डॉलर्सचा संरक्षणखर्च मंजूर\nटोकिओ - चीनकडून ईस्ट चायना सीमध्ये सुरू…\nरोगाची नवी साथ सहा महिन्यात तीन कोटींहून अधिक बळी घेईल – विख्यात उद्योजक बिल गेट्स यांचा इशारा\nवॉशिंग्टन - ‘जसे आपण सारे युद्धाला तोंड…\nसौदी अरेबियाचे येमेनमध्ये जबरदस्त हवाई हल्ले – ५० हून अधिक हौथी बंडखोर ठार\nसना - सौदी अरेबियाने आपल्यावर क्षेपणास्त्रे…\nअमरिका के ‘नॉर्थ फ्लोरिडा’ विश्‍वविद्यालय ने चीन के ‘कन्फ्युशिअस इन्स्टिट्यूट’ को नकारा – अमरिकी शिक्षणसंस्थाओं में चीन का प्रभाव बढने का सिनेटर मार्को रुबिओ का इल्जाम\nवॉशिंग्टन - अमरिका के फ्लोरिडा प्रांत…\nअमेरिकेवरचा सायबर हल्ला ९/११ इतका भयंकर असेल – सायबर सुरक्षा तज्ज्ञांचा इशारा\nपॅरिस - ‘‘‘९/११’ तसेच ‘पर्ल हार्बर’ सारख्या…\nसिरियातील इराणच्या सैन्यमाघारीसाठी रशियाने इस्रायलला ‘ऑफर’ दिली – अमेरिकी वृत्तसंकेतस्थळाचा दावा\nवॉशिंग्टन - इराणबरोबरच्या सहकार्याला…\nकेनियातील दहशतवादी हल्ला हा ट्रम्प यांच्या ‘जेरुसलेम’च्या निर्णयावर प्रतिक्रिया-‘अल शबाब’चा दावा\nकेनिया में हुआ आतंकी हमला यह ट्रम्प इनके ‘जेरूसलम’ के निर्णय पर प्रतिक्रिया – ‘अल शबाब’ का दावा\nखाडी क्षेत्र की आतंकी कार्रवाईयों के लिए हिजबुल्लाह से व्हेनेजुएला में सोने का खनन\nआखातातील दहशतवादी कारवायांसाठी हिजबुल्लाहकडून व्हेनेझुएलातील सोन्याचे उत्खनन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/photo-gallery/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F/%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A4%82%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-636.htm", "date_download": "2019-01-19T06:56:37Z", "digest": "sha1:R4I5QWHFJFNW2O5QGIL32DPUM5DCIZYV", "length": 4032, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Photo Gallery - Jaipur One day Photo Gallery | Jaipur One day Photos | सचिन तेंडूलकरचा द्विशतकी झंझावात फोटो गैलरी | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 19 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसचिन तेंडूलकरचा द्विशतकी झंझावात\nसचिन तेंडूलकरचा द्विशतकी झंझावात\n‍अभिनव कामगिरीचा चित्रमय प्रवास...\nविश्वकरंडक 2011 : ऐतिहासिक विजय\nक्रिकेट विश्वकरंडक विजेता संघ\nमुंबईत आयपीएलच्या पुरस्कार सोहळ्यात सहभागी झालेले 'सेलिब्रेटी'.\nसचिन तेंडुलकरच्या विविध मुद्रा\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/rajapur-sena-refinery-removal/", "date_download": "2019-01-19T06:38:38Z", "digest": "sha1:VR2QKFVULQ7FKXF46OI4C43C6FE32DDI", "length": 5771, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सेनेचे ‘रिफायनरी हटाव’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › सेनेचे ‘रिफायनरी हटाव’\nराजापूर तालुक्यातील नाणार-कुंभवडे परिसरातील बाभुळवाडी येथे उभारल्या जाणार्‍या अवाढव्य पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाला विरोध तीव्र करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये बुधवारी विधान भवनाच्या पायर्‍यांवर बसून सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली.\nयावेळी शिवसेनेच्या आमदारांनी प्रकल्पाविरोधात जोरदार घोषणाबाजी करून विधानभवन परिसर दणाणून सोडला.या प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांचा या प्रकल्पाला विरोध असून स्थानिक आमदार म्हणून आ. राजन साळवी वेळोवेळी हा प्रकल्प रद्द होण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. रिफायनरी प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, अशा घोषणा देत बुधवारी शिवसेनेच्या वतीने विधान भवनाच्या पायर्‍यांवर बसून रिफायनरीच्या विरोधात जोरदार आंदोलन केले. तसेच हा प्रकल्प रद्द होईपर्यंत शिवसेना प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी राहील, असे शिवसेनेच्या आमदारांनी स्पष्ट करत फलक फडकावत जोरदार घोषणा देत कोकणातील प्रकल्पाविरोधात आंदोलन केले.\nया आंदोलनामध्ये शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते आ. सुनील प्रभू, शिवसेनेचे कोकण पक्षप्रतोद आ. राजन साळवी, आ. सदानंद चव्हाण, आ. भरतशेठ गोगावले, आ. वैभव नाईक, आ. उदय सामंत, आ. सुनील शिंदे, आ. प्रताप सरनाईक, आ. तृप्ती सावंत, आ. मनोहर भोईर, आ. तुकाराम काटे आदींनी या आंदोलनात सहभागी होऊन या प्रकल्पाला जोरदार विरोध केला.\nराजापूर पं.स. शिक्षण विस्तार अधिकार्‍यांच्या निलंबनाचे आदेश\nकोकणातील पहिल्या शहीद जवान स्मारकासाठी रणगाडा मंजूर\n‘ओखी’च्या लाटांमध्येच जवानांचे नौकानयन\nभारती शिपयार्डच्या गोडावूनला आग\nलालूंच्‍या मुलीने केली हात तोडण्‍याची भाषा\nभैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी महिलेसह तिघांना अटक\nकांदा मातीमोल ; एक ट्रक कांदा फक्‍त पाच रुपये किलोने विकला (Video)\nछमछम सुरू करणाऱ्या सरकारला घुंगरू पाठविणार : फौजिया खान\n#metoo महिलांच्या आदराविषयी खूप बोलतात पण, कमी लोक कृतीत आणतात : सिंधू\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/dhairyashil-mohite-patil-speech-in-akluj/", "date_download": "2019-01-19T06:28:54Z", "digest": "sha1:47Z3XQBNUNEIKXZOKXMSOJBXK22TCYXY", "length": 4445, "nlines": 30, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्पर्धेमुळे व्यक्‍तिमत्त्व तयार होते : मोहिते-पाटील | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › स्पर्धेमुळे व्यक्‍तिमत्त्व तयार होते : मोहिते-पाटील\nस्पर्धेमुळे व्यक्‍तिमत्त्व तयार होते : मोहिते-पाटील\nअकलूज : तालुका प्रतिनीधी\nजीवनात संघर्षाला मोठे स्थान असून प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो. स्पर्धेमुळे व्यक्‍तिमत्त्व घडत असते. स्पर्धेमुळे आत्मविश्‍वास व जिद्द निर्माण होते. यासाठी विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे अवाहन शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केले शिवरत्न शिक्षण संस्था व शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्टच्या महाविद्यालयीन वार्षिक स्पर्धेच्या ‘झील 2018’ चे उद्घाटन मोहिते-पाटील यांचे हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. या मध्ये ग्रीनफिंगर्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, विजयसिंह मोहिते-पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग अँण्ड रिसर��च, राजसिंह मोहिते-पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेेजमेंट टेक्नालाजी, मदनसिंह मोहिते-पाटील सायन्स महाविद्याल मंगळवेढा या महाविद्यालयांचा या मध्ये सहभाग आहे. या वेळी सहसचिव शिवदास शिंदे, संचालक आप्पा गायकवाड, अश्रफ शेख, महावीर गांधी, संजय जावळे, प्राचार्य विलास निंबाळकर, प्रसाद पाटील, संजय साळुंखे, टी.बी.मिसाळ आदी उपस्थित होते.\nलालूंच्‍या मुलीने केली हात तोडण्‍याची भाषा\nभैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी महिलेसह तिघांना अटक\nकांदा मातीमोल ; एक ट्रक कांदा फक्‍त पाच रुपये किलोने विकला (Video)\nछमछम सुरू करणाऱ्या सरकारला घुंगरू पाठविणार : फौजिया खान\n#metoo महिलांच्या आदराविषयी खूप बोलतात पण, कमी लोक कृतीत आणतात : सिंधू\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/latest-updatesshiv-senas-alliance-will-not-have-any-survival-chandrakant-patil/", "date_download": "2019-01-19T06:42:31Z", "digest": "sha1:JFN242VSFYZVFC5OA7HID5BLOO2LZQFQ", "length": 8158, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भाजप-सेना युती झाली तर त्यासमोर कुणाचाही टिकाव लागणार नाही : पाटील", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभाजप-सेना युती झाली तर त्यासमोर कुणाचाही टिकाव लागणार नाही : पाटील\nकोल्हापूर : पालघर निवडणुकीपासून ते कालच्या शिक्षक, पदवीधरच्या निवडणुकीपर्यंतचा निकाल पाहता भाजप आणि शिवसेना युती झाली तर त्यासमोर कुणाचाही टिकाव लागणार नाही हेच स्पष्ट झाले आहे अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निकालानंतर प्रतिक्रियाविचारल्यानंतर पाटील यांनी या तीन निवडणुकांचा आढावा घेताना पाटील यांनी दावा केला आहे.\nपालघर निवडणुकीपासून ते कालच्या शिक्षक पदवीधरच्या निवडणुकीपर्यंतचा निकाल पाहता भाजप आणि शिवसेना युती झाली तर त्यासमोर कुणाचाही टिकाव लागणार नाही. आम्ही दोघेही एकत्र आलो की खंबीर आणि स्थिर सरकार देवू शकतो हेच यातून स्पष्ट होते.@BJP4Maharashtra @ShivSena\nकाकडेंची नवी भविष्यवाणी, सेनेशी युती न केल्यास दानवेंचा…\nनिलेश राणेंचे डोके तपासण्याची गरज – दीपक केसरकर\nनेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील\nपालघर निवडणुकीपासून ते कालच्या शिक्षक, पदवीधरच्या निवड��ुकीपर्यंतचा निकाल पाहता भाजप आणि शिवसेना युती झाली तर त्यासमोर कुणाचाही टिकाव लागणार नाही. आम्ही दोघेही एकत्र आलो की खंबीर आणि स्थिर सरकार देवू शकतो. पालघरच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपच्या मतांची बेरीज केली तर ती कुठच्या कुठे जाते. त्यानंतर विधानपरिषद निवडणुकीत विरोधी लढूनही एकूण ७ जागांपैकी भाजप शिवसेनेने ५ जिंकल्या. कालच्या निवडणुकीतही विरूध्द लढूनही भाजप शिवसेनेने ४ पैकी ३ जिंकल्या. हे गणित पाहिल्यानंतर युतीसमोर कुणीही शिल्लक रहात नाही.\nकाकडेंची नवी भविष्यवाणी, सेनेशी युती न केल्यास दानवेंचा दारूण पराभव निश्चित\nनिलेश राणेंचे डोके तपासण्याची गरज – दीपक केसरकर\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nमराठा आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या याचिका फेटाळा , राज्य सरकारची उच्च न्यायालयाला…\nबनावट पी.आर कार्डमुळे तुळजापूरातील विकास कामांचा बोजवारा\nतुळजापूर- तालुक्यात बनावट पी.आर कार्डांनी धुमाकुळ घातल्याने तिर्थक्षेञ तुळजापूर शहरासह अनेक गावातील विकास कामांचा…\nमुंबईतील स्वच्छ कांदळवन अभियानाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद\nटेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत; गार्गी पवार हिला पराभवाचा धक्का\nगरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार – सुधीर मुनगंटीवार\nउस्मानाबादमधून ‘चाकूरकर’ यांना उमेदवारीची मागणी;…\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pmc-does-not-buy-pesticides-pune-citizen-health-issue-122296", "date_download": "2019-01-19T07:33:50Z", "digest": "sha1:LTCWDGIGTDFUDAT2LOB4BRDCC3YKNXE4", "length": 15513, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "PMC does not buy pesticides Pune citizen health issue #PMCIssues पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ | eSakal", "raw_content": "\n#PMCIssues पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ\nशुक्रवार, 8 जून 2018\nपुणे - पुणेकरांनो, यंदाच्या पावसाळ्यात डेंगी, चिकुनगुनियापासून बचावासाठी तुम्हालाच सावधगिरी बाळगावी लागेल. कारण, कीटक नियंत्रण विभागाचा कारभार कोणी सांभाळायचा यावरून महापालिका प्रशासनात महिनाभर \"तू-तू, मैं-मैं' झाल्यामुळे कीटकनाशक खरेदीला उशीर झाला आहे. यामुळे महापालिकेकडून डासांचा प्रतिबंध करण्यासाठी अद्याप पावलेच उचलण्यात आलेली नाहीत.\nपुणे - पुणेकरांनो, यंदाच्या पावसाळ्यात डेंगी, चिकुनगुनियापासून बचावासाठी तुम्हालाच सावधगिरी बाळगावी लागेल. कारण, कीटक नियंत्रण विभागाचा कारभार कोणी सांभाळायचा यावरून महापालिका प्रशासनात महिनाभर \"तू-तू, मैं-मैं' झाल्यामुळे कीटकनाशक खरेदीला उशीर झाला आहे. यामुळे महापालिकेकडून डासांचा प्रतिबंध करण्यासाठी अद्याप पावलेच उचलण्यात आलेली नाहीत.\nपावसाळ्यात होणाऱ्या डेंगी, चिकुनगुनिया आणि हिवताप या कीटकजन्य आजारांचा उद्रेक रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून केल्या जातात. पावसाळा तोंडावर आला तरीही महापालिकेने अद्यापपर्यंत कीटकनाशकांची खरेदीच केलेली नाही. तत्कालीन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या बदलीनंतर त्यांचा पदभार अतिरिक्त आयुक्त शीतल उगले-तेली यांच्याकडे देण्यात आला होता. त्यांनी आरोग्य खात्यात सुसूत्रता आणण्याच्या उद्देशाने एप्रिलमध्ये काही बदल्या केल्या. त्यात कीटक नियंत्रण विभागाचे काम बघणाऱ्या डॉ. कल्पना बळिवंत यांच्याकडे जन्म-मृत्यू विभागाची जबाबदारी दिली. कीटकनाशक खरेदीची जबाबदारी सहायक आरोग्यप्रमुख डॉ. संजीव वावरे यांच्याकडे दिली. या बदलीच्या काळात म्हणजे एप्रिल-मेमध्ये पावसाळ्यासाठी आवश्‍यक कीटकनाशक खरेदीची वेळ निघून गेली. त्यामुळे आता जून उजाडल्यानंतर कीटकनाशक खरेदीची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया 21 दिवसांची असल्याने जुलैमध्ये प्रत्यक्ष कीटकनाशक मिळतील.\nराज्य सरकारच्या आदेशानुसार कीटकनाशक खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेला उशीर झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून महापालिकेनेही औषध खरेदीच्या निविदा काढल्या आहेत. पुढील 21 दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल.\n- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका\nशहरात नवीन गावांचा समावेश झाल्याने राज्याच्या आरोग्य खात्याकडून काही प्रमाणात कीटकनाशके महापालिकेला मिळाली आहेत. तसेच, जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुरतील इतका कीटकनाशकांचा साठा महापालिकेत आहे.\n- डॉ. वै���ाली जाधव, सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका\n- आठवड्यातून एकदा घरातील पाणी भरलेली सर्व भांडी रिकामी करावीत\n- पाणी साठवलेल्या भांड्यांना योग्य पद्धतीने झाकून ठेवावे\n- घराभोवतीची जागा स्वच्छ व कोरडी ठेवावी\n- घराच्या भोवताली टाकाऊ साहित्य ठेवू नये\n- टायर, काच, भंगार साहित्यात साचलेल्या पाण्याचा निचरा करावा\nवर्ष .............. डेंगीचे रुग्ण ........ मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या\n(स्रोत - आरोग्य विभाग, पुणे महापालिका)\nपुणे स्मार्ट सिटीच्या शोधात...\nस्मार्ट सिटी मिशनसाठी पुणे महापालिकेने प्रस्ताव सादर केला, तेव्हा त्यात तारीखवार कामे मांडली होती. कुठल्या महिन्यात कुठले काम पूर्ण होईल आणि त्यासाठी...\nपुणेकरांना उद्यापासून घडणार ‘वारसा दर्शन’\nपुणे - भारताला हजारो वर्षांचा वैभवसंपन्न ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हा इतिहास जसा ग्रंथांमध्ये असतो, तसाच तो जेथे घडला तेथील वस्तूंमध्येही असतो. त्या...\nपुणे - शहरातील लोहगाव विमानतळासाठी पार्किंग पॉलिसी ‘एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (एएआय) मंजूर केली असून, येत्या एक एप्रिलपासून तिची अंमलबजावणी होणार...\n‘इंद्रायणी’ होणार प्रदूषण मुक्त\nपिंपरी - काटछेद तयार करून नदीपात्राची खोली वाढविणे, लाल व निळी पूररेषा कमी करून पाण्याचा प्रवाह नदी पात्रातच सीमित करणे, पर्यटन व अन्य सुविधांसाठी...\nसिंहगड, डेक्कन क्वीन उद्या ‘ब्लॉक’मुळे रद्द\nपुणे - मुंबईतील परेल यार्डमधील प्लॅटफॉर्म दुरुस्तीच्या कामामुळे सिंहगड एक्‍स्प्रेस (११००९ व ११०१०) आणि डेक्कन क्वीन (१२१२३ आणि १२१२४) या गाड्या...\nकांदा माळरानावर फेकण्याची वेळ (व्हिडिओ)\nटाकळी हाजी - पाणी व्यवस्थापन व उत्तम हवामानामुळे मागील हंगामात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करण्यात आली होती. कांद्याला बाजारभाव मिळेल या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://nashikonweb.com/tag/uddhav-thakrey/", "date_download": "2019-01-19T06:00:30Z", "digest": "sha1:6FGN7ANQ2O2RFI56WTVTAUG5BYDZYSOK", "length": 6090, "nlines": 62, "source_domain": "nashikonweb.com", "title": "uddhav thakrey - Nashik On Web", "raw_content": "\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 18 जानेवारी 2019\nजिल्ह्यात 24 तासात तीन शेतकरी आत्महत्या\nनाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 17 जानेवारी 2019\nप्रेम सबंधातून राडा : गंजमाळ येथे एका तरुणाचा खून, ९ ताब्यात\nजुन्या वादातून गंजमाळ परिसरात युवकाचा खून\nठाकरे – भुजबळ भेट : पंकज त्यांच्या तब्येतीची काळजी घे – उद्धव ठाकरे\nPosted By: admin 0 Comment chagan bhujbal. nashik bhujbal, nashik news shivsena, shivsena, uddhav thakrey, उद्धव ठाकरे, केईएम रुग्णालय, छगन भुजबळ, नाशिक भुजबळ, पंकज भुजबळ, भुजबळ ठाकरे भेट, भुजबळ समर्थक, मातोश्री, शिवसेना\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांनी मातोश्री येथे भेट घेतली आहे. छगन भुजबळ यांची गेल्या\nसीमा भागात मराठी माणूस निवडून यावा, फुटीचे राजकारण नको – उध्दव ठाकरे\nशिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे आवाहन नाशिक :कर्नाटकात होत असलेल्या निवडणुकीमध्ये सीमा भागातील मराठी उमेदवाराला विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकत्र यायला हवे. कुणीही कुठलेही फुटीचे\nसैनिकांचा अपमान करू नका आणि सर्जिकल स्ट्राईकचं श्रेयही घेऊ नका – उद्धव ठाकरे\nप्रत्यक्षात सीमेवर रोज सैनिक मरताहेत. पण त्याची पर्वा कुणालाच नाही. उलट संताप याचा येतो की, देशासाठी बलिदान करणाऱ्यांना सत्तेची मस्ती दाखवली जाते आहे. नितीन\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95/", "date_download": "2019-01-19T05:49:00Z", "digest": "sha1:4GMIYCCELJFU6TX45FYHZQBOLOH7FXK3", "length": 9710, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे जिल्हा: कारमध्ये डॉक्‍टर आढळले मृतावस्थेत | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपुणे जिल्हा: कारमध्ये डॉक्‍टर आढळले मृतावस्थेत\nगारगोटवाडी येथील घटना; खून की अपघाताचे तर्कवितर्क\nराजगुरूनगर – गारगोटवाडी (ता. खेड) येथे कडूस रस्त्यावर एका कारमध्ये जनावरांचे डॉक्‍टर अनिल देवराम शिंदे (वय 45, सध्या रा. राजगुरुनगर. मूळ गाव जिल्हा नांदेड) हे मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली असून त्यांचा खून झाल�� की अपघात याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. पोलीस तपास सुरू केला आहे.\nखेड पोलिस ठाण्यात पांडूरंग पोपट सांडभोर (वय 52, रा. इंद्रायणी नगर, भोसरी) यांनी दिलेल्या खबरीनुसार पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पांडुरंग सांडभोर यांनी त्यांचे कामगार तुकाराम काळे यांना गुरूवारी (दि.24) फोन करून विचारले की, डॉ. अनिल शिंदे ऑफीसला आले नाहीत. ते कोठे आहेत याची माहिती घेऊन सांगा. फिर्यादीचे कामगारांनी त्यांना सांगितले की, डॉ. शिंदे धामणटेक येथील अनिल मोटे यांच्या पोल्ट्री कामावर आहेत. ते न आल्याने पांडुरंग सांडभोर हे तुकाराम काळे यांना बरोबर घेवून अनिल मोटे यांच्या पोल्ट्रीवर गेले असता त्यांनी सांगितले की, ते दोन तासांपूर्वी त्यांची कार घेवून गेले आहेत. डॉ. शिंदे यांचा फोन लागत नसल्याने ते दोघे जण कार घेवून त्यांचा शोध घेत असताना डॉ. अनिल शिंदे हे गारगोटवाडी कडूस रस्त्याकडेला कारमध्ये जखमी अवस्थेत आढळून आले, त्यांनी डॉक्‍टरांना उपचारासाठी चाकण येथे एक हॉस्पिटलमध्ये नेले असता तेथील डॉक्‍टरांनी डॉ. शिंदे मयत झाले असल्याचे सांगितले. खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.\nदरम्यान, डॉ. अनिल शिंदे यांचा अपघात नसून खून झाल्याची चर्चा आहे. नागरिकांमधील चर्चा आणि एका न्यूज पोर्टलला आलेल्या बातमीमुळे खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव यांनी तपास सुरु केला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nठराविक लोकांसाठीच 10 टक्के आरक्षण : शरद पवार\nकांदा अनुदान ‘हनुमानाच्या शेपटीला लंगोट’ बांधण्यासारखे\nभ्रमनिरास : शिरूर तालुक्‍यात येऊन लोकसभेबाबत शरद पवार बोललेच नाहीत\nसिलिंडरच्या ट्रकने घेतला टेम्पो चालकाचा बळी\nबारामतीत लुटमार करणारे दोघे जेरबंद\nराज्यात 461 लाख टन उसाचे गाळप\n‘एफआरपी’ची देणी दोनशे कोटींवर\nअजित पवारांना ‘दिल्ली’चे वेध \nशिरुर पश्‍चिम भागात शेकोट्या पेटल्या\nफलटणमध्ये आदर्की भागात विद्युत मोटारी, ट्रान्सफॉर्मर चोरीत वाढ\n“एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nमांढरदेव यात्रेत चोख पोलिस बंदोबस्त\nवाईतील शैक्षणिक नवकल्पनांचा दिल्लीत डंका\n‘गणपतीला बाप्पाला देशाचा राष्ट्रदेव करा’\nबोगदा-डबेवाडी रस्त्याने घेतला मोकळा श्‍वास\nनाटक करताना त्यातील नाट्यशास्त्र समजून घ���या\nमसूरला जेठाभाई उद्यान, स्मशानभूमीत पेव्हर ब्लॉक\nलोणंदला गरव्या कांद्याचे दर 751 पर्यंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://old.marathibooks.com/bookserve/index.php?showpage=showauthor&SearchWord=%E0%A4%AF.+%E0%A4%A6%E0%A4%BF.+%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%87", "date_download": "2019-01-19T06:29:51Z", "digest": "sha1:54RFZMMV5KAZXLFSQQTLBE6D2QRPZC3H", "length": 7513, "nlines": 150, "source_domain": "old.marathibooks.com", "title": "Category Main Page : MarathiBooks", "raw_content": "\nपुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती\n\"य. दि. फडके\" यांची उपलब्ध पुस्तके.\n१०० पाने | किंमत:रु.८०/-\n१७६ पाने | किंमत:रु.१२५/-\n२७१ पाने | किंमत:रु.२००/-\nसंसद : तेव्हा आणि आत्ता\n१४३ पाने | किंमत:रु.१२५/-\n८० पाने | किंमत:रु.७०/-\nविसाव्या शतकातील महाराष्ट्र : खंड ४\n१८२ पाने | किंमत:रु.८०/-\n१०७ पाने | किंमत:रु.८०/-\nमुंबईचे खरे मालक कोण \nलेखक:डॉ. वासंती फडके , य. दि. फडके\n२८७ पाने | किंमत:रु.३००/-\n२१२ पाने | किंमत:रु.२००/-\n१९८ पाने | किंमत:रु.१५०/-\nविसाव्या शतकातील महाराष्ट्र : खंड ७\n२६२ पाने | किंमत:रु.२५०/-\nविसाव्या शतकातील महाराष्ट्र : खंड ६\n२६८ पाने | किंमत:रु.२५०/-\nलोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक\nकहाणी सुभाषचंद्रांची भाग १\nकहाणी नेताजींची भाग २\n२७३ पाने | किंमत:रु.१७५/-\nशिक्षण महर्षी भाऊराव पाटील\n२६ पाने | रु.२५/-\nलेखक: ना. बा. लेले\n१९२ पाने | रु.१५०/-\nलेखक: प्रा. शशिकांत गोखले\nलेखक: डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी\n४८ पाने | रु.२५/-\nमराठीसृष्टी या पोर्टलचे हे एक खास वैशिष्ट्यपूर्ण दालन. मराठीतील अनेक नामवंत, प्रकाशित तसेच अप्रकाशित व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा आगळावेगळा व्यक्ती-संदर्भ कोश.आपला संदर्भ आजच समाविष्ट करा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/anna-hazare-sacrificed-his-life-if-the-demands-were-not-accepted/", "date_download": "2019-01-19T06:37:59Z", "digest": "sha1:E3UUSOER2LXNXWW24JLZMTVDMVJXTNOT", "length": 11967, "nlines": 225, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "मागण्या मान्य न झाल्यास अण्णा हजारे प्राणाची आहुती . | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/राष्ट्रीय/मागण्या मान्य न झाल्यास अण्णा हजारे प्राणाची आहुती .\nमागण्या मान्य न झाल्यास अण्णा हजारे प्राणाची आहुती .\nभारतीय शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना अण्णांनी हा इशारा दिला.\n0 259 एका मिनिटापेक्षा कमी\nज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे येत्या मार्चमध्ये दिल्लीत आंदोलन करणार आहेत. ‘हे आपलं शेवटचं आंदोलन असेल. या आंदोलनातील मागण्या सरकारने मान्य केल्या नाही तर प्राणाची आहुती देईन,’ असा इशारा अण्णा हजारे यांनी दिला आहे.\nयावेळी भारतीय किसान युनियनच्या शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी हा इशारा दिला. ‘सरकारनं आमचं म्हणणं ऐकावं म्हणून आंदोलन करण्यात येईल. पण सरकारनं आमचं ऐकलं नाही तर मी जागेवरच प्राण सोडेन, असं त्यांनी सांगितलं.\nयेत्या २३ मार्च रोजी दिल्लीत होणाऱ्या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आव्हान करतानाच तुरुंगात जाण्याची तयारी असेल तर दिल्लीत होणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हा, अशी हाकही त्यांनी दिली. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष उलटली तरी परिस्थिती जैसे थेच आहे. गोऱ्यांनी देश सोडल्यानंतर आता काळ्या लोकांनी राज्य सुरू केलं आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.\nकुलभूषण जाधव दीड वर्षांनंतर आज आई आणि पत्नीला भेटणार .\nव्हो.डाफोनचे दोन नवीन प्लॅन अनलिमिटेड डेटा.\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nदेशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात – नितीन गडकरी\nइच्छामरणाला सशर्त मंजुरी;सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास��त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/bharat-bandh-effects-in-maharashtra-too-overall-death-of-5-aggitators-286018.html", "date_download": "2019-01-19T06:54:22Z", "digest": "sha1:CRZL7BL6XHC2V2VBN4ZL2KOA2QDRJZM2", "length": 14508, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "#BharatBandh : भारत बंदला उत्तरेकडच्या राज्यात हिंसक वळण, देशभरात 5 आंदोलकांचा मृत्यू", "raw_content": "\nरविवारी कर्मचाऱ्याकडून करुन घेतले काम, कंपनीला मोजावे लागणार 150 कोटी रुपये\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nनिवडणुकीपूर्वी काँग्रेस देणार भाजपला धक्का, दोन खासदार गळाला\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\n'रात्रीस खेळ चाले'मध्ये होतेय सुशल्याच्या आईची एन्ट्री\nकोणाचे ह���त, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nमालिकावीर धोनीचा ऑस्ट्रेलियाकडून अपमान\nविराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\n#BharatBandh : भारत बंदला उत्तरेकडच्या राज्यात हिंसक वळण, देशभरात 5 आंदोलकांचा मृत्यू\nअॅट्रॉसिटी कायद्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात आज दलित-आदिवासी संघटनांनी 'भारत बंद' पुकारला आहे.\nनवी दिल्ली, 02 एप्रिल : अॅट्रोसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरोधात दलित संघटनांनी भारत बंदची हाक दिली असून या आंदोलनाला हिंसक वळण मिळालंय. मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर गोळीबार केल्यानं प्रकरण चांगलंच चिघळलंय. ग्वाव्हेरमध्ये दोघांचा तर मुरैनात एकाचा मृत्यू झालाय. आतापर्यंत मध्य प्रदेशमध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.\nभारत बंदला सगळ्या राज्यात प्रतिसाद मिळाला नसला तरी उत्तर भारतातल्या राज्यात मोठ्या प्रमाणावर दलित संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. पाटणा, रांची, लखनौ, जयपूर, लुधियानामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय. ठिकठिकाणी आंदोलनकर्त्यांनी जाळपोळ केल्याच्या घटना घडल्यात.. तर अनेक ठिकाणी आंदोलन पांगवण्यासाठी लाठ���चार्ज करावा लागलाय. राजस्थानमध्ये देखील आंदोलनादरम्यान एकाचा मृत्यू झालाय. दुसरीकडे बिहारमध्ये आंदोलकांनी रास्ता रोको केलाय. आरामध्ये रेल रोको करण्यात आला असून पंजाबच्या अमृतसरमध्येही कडोकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.\nअॅट्रॉसिटी कायद्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात आज दलित-आदिवासी संघटनांनी 'भारत बंद'ची हाक दिली आहे. राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे नेते, आमदार जिग्नेश मेवाणी यांनी या बंदबाबतची माहिती ट्विटरवर दिली असून लोकांना बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\nलोकप्रिय घोषणांमुळे सरकारच्या तिजोरीवर पडणार 1 लाख कोटींचा बोजा\nराम मंदिराच्या मुद्यावर भाजपला वाचविण्याचा संघाचा प्रयत्न - शिवसेना\nरविवारी कर्मचाऱ्याकडून करुन घेतले काम, कंपनीला मोजावे लागणार 150 कोटी रुपये\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ludhiana.wedding.net/mr/videomasters/930491/", "date_download": "2019-01-19T06:22:32Z", "digest": "sha1:W6XKYF3M6BHBGE2ZNRZS3DBGFWXAMCHC", "length": 3183, "nlines": 58, "source_domain": "ludhiana.wedding.net", "title": "लुधियाना मधील Deepika's Deep Clicks हे लग्नाचे व्हिडिओ शूटिंग करणारे", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज भाड्याने तंबू बॅंड डीजे केटरिंग इतर\nलग्नाचे व्हिडिओ शूटिंग करणारे\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nस्टुडिओ व्यतिरिक्त फिल्म बनविणे\nफोटो आणि व्हिडिओ 3\nलुधियाना मधील Deepika's Deep Clicks व्हिडिओ शूटिंग करणारे\nअतिरिक्त सेवा उच्च ���ेजोल्यूशन व्हिडिओ, लग्नाआधी व्हिडिओ, स्टुडिओ फिल्म बनविणे, अतिरिक्त लायटिंग, मल्टी-कॅमेरा फिल्मिंग सहाय्यासहित\nप्रवास करणे शक्य होय\nएखाद्याने विक्रेत्याशी किती आधी संपर्क करायला हवा At least 1 week\nव्हिडिओ वितरणाची सरासरी वेळ 1 महिना\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी, पंजाबी\nसर्व पोर्टफोलिओ पहा (व्हिडिओ - 3)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,56,570 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/products/genetics", "date_download": "2019-01-19T06:12:16Z", "digest": "sha1:V3OIJWYA7DTGJDGPEWMH74G3VIF3Z6SA", "length": 15739, "nlines": 439, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा vision publicationचे GENETICS पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nएम.आर.पी Rs. 110 (सर्व कर समावेश)\nखरेदी करा सूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nलेखक व्ही आर काकुळते, व्ही के देशमुख, डॉ. संध्या जाधव, डॉ. मुरलीधर टी ह्याळीज\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/marathwada-news-crime-53836", "date_download": "2019-01-19T07:32:03Z", "digest": "sha1:3KV4ETVUTKT7YVWE5OB6XBZV63CVV3SD", "length": 12073, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathwada news crime सोने व्यापाऱ्यास भरदिवसा लुटले | eSakal", "raw_content": "\nसोने व्यापाऱ्यास भरदिवसा लुटले\nमंगळवार, 20 जून 2017\nनळदुर्ग - सोने व्यापाऱ्यास बेदम मारहाण करून चार लाख रुपये पळविल्याचा प्रकार सोमवारी (ता. 19) दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास घडला. हैदराबाद-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील फुलवाडी पाटीजवळ (ता. तुळजापूर) ही घटना घडली. पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवून दोघांना पकडले.\nनळदुर्ग - सोने व्यापाऱ्यास बेदम मारहाण करून चार लाख रुपये पळविल्याचा प्रकार सोमवारी (ता. 19) दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास घडला. हैदराबाद-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील फुलवाडी पाटीजवळ (ता. तुळजापूर) ही घटना घडली. पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवून दोघांना पकडले.\nपोलिसांनी सांगितले, की हैदराबाद येथील कीर्तिकुमार गुलाबचंद बयाज, कैलासचंद धीरूलाल पांड्या व शरणसिंग बलवंतसिंग हे व्यापारी चालक सुरेंद्रसिंग राजपूत याच्यासह सोमवारी हैदराबादहून मुंबईकडे कारने निघाले होते. दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास फुलवाडी पाटीजवळ पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडीतून आलेल्या काही जणांनी कैलासचंद पांड्या यांना बेदम मारहाण करून त्यांच्याजवळील रोख रुपये चार लाख घेऊन पोबारा केला. या प्रकरणात कारचालक सुरेंद्रसिंग राजपूत हा सामील असल्याचा पोलिसांचा संशय आहे. या प्रकरणी कीर्तिकुमार बयाज यांच्या फिर्यादीवरून सुरेंद्रसिंग राजपूत, खुशालसिंग राजपूत, नवाराम, नेमाराम (पूर्ण नाव समजू शकले नाही) व अन्य चार अनोळखी आरोपींविरुद्ध नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी दोघांना पोलिसांनी पकडले आहे. आणखी सहा जण असण्याची शक्‍यता आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी तपास करीत आहेत.\nसरकारचा घडा भरला : शरद पवार (व्हिडिओ)\nसासवड : \"प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकू म्हणून जनतेची फसवणूक करणे आणि कर्जमाफी देऊ म्हणून शेतकऱ्याची चेष्टा करणे, हे केंद्रातील व...\nसुवर्ण बाजाराला पुन्हा झळाळी\nजळगाव - आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय रुपयाचे मूल्य कमी होऊन डॉलर वधारल्याने सोन्याच्या दरात तोळ्यामागे गेल्या पंधरा दिवसांत तब्बल ८०० रुपयांची, तर...\nधावत्या रेल्वेत दीड कोटीच्या सोनेचोरीचा बनाव\nमुंबई - मध्य प्रदेशात धावत्या रेल्वेत कटरच्या साह्याने बॅग कापून झालेल्या दीड कोटी रुपयांच्या सोन्याची चोरी अखेर बनावच निघाला. तक्रारदारानेच...\nचार किलो सोन्याची बिस्किटे जप्त\nपुणे - दुबईहून विमानाद्वारे तस्करी करून आणले जात असलेले सव्वाकोटी रुपये किमतीची चार किलो सोन्याची बिस्किटे केंद्रीय सीमा शुल्क विभागाच्या...\nलग्नानंतर दुसऱ्याच दिवशी वधू दागिन्यांसह फरारी\nघोटी - बेलगाव (ता. इगतपुरी) येथील युवकास दलालांच्या माध्यमातून लग्न लावून घेणे महागात पडले आहे. सातारा जिल्ह्यातील दलालांनी लाखो रुपयांना चंदन लावत...\nमाजलगाव - निसर्गाची अवकृपा झाल्याने दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. पावसाअभावी रब्बीची पेरणीच झाली नसल्याने गहू, ज्वारी, बाजरीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/catContent.php?catId=3", "date_download": "2019-01-19T06:04:32Z", "digest": "sha1:NXQWGKVUNOP33BLFKCXZU4AP3F3E7VU7", "length": 21809, "nlines": 175, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१\nडॉ. नामदेव उसेंडी (माजी)\nप्रमुख पक्ष / नेते\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्ड्यात पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ ��ार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न्युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nमार्कंडा देवस्थान मार्कंडा हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या नागपूरपासून २१६ कि.मी. दूर असलेले एक गाव. ते वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. या गावाजवळ दक्षिणवाहिनी वैनगंगा वळसा घेउन उत्तरवाहिनी होते. या गावातील मंदिरांना विदर्भातील खजुराहो मानतात. ती मंदिरे चंद्रपूर -मूल -चामोर्शी रस्त्यावर आहेत. येथे नागपूर नागभीड या राज्य मार्ग क्र.९ ने ही मूल या गावापर्यंत जाउन मूल-चामोर्शी रस्त्याने मार्कंड्यास जाता येते. मूल ते मार्कंडा हे अंतर सुमारे २७ कि.मी.येते. ही जागा दुर्लक्षित आहे. या गावी सुमारे २३ मंदिरांचा समूह आहे. इ.स. १८७३ मध्ये कनिंगहॅम यांनी या मंदिरांकडे जगातील लोकांचे लक्ष वेधले. त्यांनी नोंदल्याप्रमाणे येथे २४ मंदिरे होती.सन १७७७ च्या सुमारास येथे वीज पडून देवळाचे बरेच नुकसान झाले अशी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अहवालात नोंद आहे. सन १९२४-१९२५ चे सुमारास आणखी काही मंदिरे कोसळली. सध्या तेथे दखल घेण्याजोगी १८ मंदिरे आहेत. यांत मार्कंडऋषी,(ज्यांचेवरून या गावास 'मार्कंडा' हे नाव पडले)मृकंडुऋषी, यम, शंकर आदि मंदिरे प्रमुख आहेत. या मंदिरांचा उभा��णीकाळ ११ वे शतक वा त्यानंतरचा असावा असे चंद्रपूर येथील संशोधक गो.बं. देगलूरकर यांचे मत आहे. येथील मंदिरांच्या भिंतींवर अनेक देवदेवतांची तसेच विविध सुरसुंदरींची चित्रे कोरलेली आढळतात. भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना खूप महत्त्व आहे. पाण्याच्या ठिकाणी असणारी जीवन धारण करण्याची क्षमता भारतीय संस्कृतीने निर्विवादपणे मान्य केली आहे. म्हणूनच आपल्या पवित्र स्थानांना आपण 'तीर्थक्षेत्र' म्हणतो. नदी त्यातही उत्तर वाहिनी म्हणजे अत्यंत पवित्र मानली जाते. अशा उत्तरवाहिनी नद्यांच्या काठावर अनेक तीर्थक्षेत्रे विकसित झालेली दिसतात. मार्कंडा हे असेच एक तीर्थक्षेत्र आहे. उत्तर हिंदुस्थानी पद्धतीचे आणि खजुराहो मंदिराच्या तोडीस तोड असलेले मार्कंडा हे देवस्थान विदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात आहे. संथपणे वाहणारी उत्तरवाहिनी वैनगंगा आणि तिच्या तिरावरची अप्रतिम स्थापत्यशैली असलेली ही मंदिरे, बघता क्षणीच मनाला भुरळ घालणारी आहेत. मार्कंडा येथील देवालये दक्षिणोत्तर १९६ फूट लांब आणि पूर्व-पश्चिम १६८ फूट लांब अशी काटकोनात वसलेली आहेत. सभोवती ९ फूट उंचीची भिंत आहे आणि काटकोनी आकारामध्ये एकूण १८ देवळे आहेत. या देवळांपैकी मार्कंडेय ऋषींचे देऊळ, यमधर्म आणि महादेवाचे मंदिर हे उत्कृष्ट शिल्पकृतीचे नमुने आहेत. या प्रकारात मार्कंडेय ऋषी, नंदिकेश्वर, यमधर्म, भृशुंडीमुनी, मृत्युंजय, विठ्ठल रखुमाई, उमाशंकर, दशावतार, शक्तिदेवी, हनुमान, गणेश, शंकर, विश्वेश्वर, भीमेश्वर, वीरेश्वर इ. मंदिरे आहेत. या मंदिराकडे बघतांना आपण खजुराहोची मंदिरे बघत असल्याचा भास होतो. अत्यंत बारीक नक्षीदार कलाकुसर हे या मंदिरांचे वैशिष्ट्य आहे. मानवी जीवनाच्या विविध छटा, आणि अनुभवांचे मूर्तिमंत चित्रण या मंदिरांमध्ये करण्यात आले आहे. मानवी आकृत्या चितारतांना चेहऱ्यावरचे हावभाव ठळकपणे चित्रित केले आहेत. 'मैथुन शिल्पे' हे मार्कंडा मंदिरांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. कलावंतांनी जीवनाचा सर्व अंगांनी केलेला विचार बघून आपण थक्क होतो. मार्कंडा मंदिरांना 'विदर्भाची काशी' म्हणतात ते उगाच नाही. या मंदिरांची प्रत्येक मूर्ती डोळ्यात साठवून ठेवावी अशीच आहे. पण त्यातही एके ठिकाणी असलेली एका युवतीची मूर्ती नितांत सुंदर म्हणावी अशी आहे. तिच्या हातात आंब्याची ���हाळी आहे. बहुधा, ती 'आम्रपाली' चे द्योतक असावी. या मूर्तीवरचे अलंकार, वस्त्रे, सगळेच देखणे आहे. एवढेच नाही, तर आंब्याच्या डहाळीचे पान न् पान ठळकपणे जाणवते. आणि आपण आपोआपच या अनामिक शिल्पकारांपुढे नतमस्तक होतो. मार्कंडाला महाशिवरात्रीला मोठी यात्रा असते. छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि विदर्भाच्या इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर यात्रेकरू इथे दर्शनाला येतात. या काळात इथे लोकांची खूप वर्दळ असते. पण एरवी ही मंदिरे वर्दळीपासून काहीशी दूर आहेत. १५० वर्षापूर्वी या मंदिरावर वीज कोसळली होती. त्यामुळे मंदिराचे खूप नुकसान झाले आहे. थोडी पडझड झाली आहे. पण या मंदिरांचे देखणेपण आजही टिकवून आहेत. हजारो वर्षापूर्वी बांधलेली ही मंदिरे भारतीय शिल्पकृतीचे देखणे उदाहरण आहे.\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/a-challenge-against-sri-lanka/", "date_download": "2019-01-19T06:50:53Z", "digest": "sha1:VZPO6QGHOE3MGM3OHH2HAMHYTSM2GJ6N", "length": 14547, "nlines": 229, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "श्रीलंकेसमोर 410 धावांच्या आव्हानाचा. | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/क्रीडा/क्रिकेट/श्रीलंकेसमोर 410 धावांच्या आव्हानाचा.\nश्रीलंकेसमोर 410 धावांच्या आव्हानाचा.\nभारतानं श्रीलंकेचा पहिला डाव 373 धावांत गुंडाळून पहिल्या डावात 163 धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळं दिल्ली कसोटीत भारताची एकूण आघाडी 409 धावांची झाली.\n0 164 1 मिनिट वाचा\nदिल्ली : विराट कोहलीच्या टीम इंडियासाठी दिल्ली कसोटीत विजयाचं दार किलकिलं झालं आहे. या कसोटीत भारतानं श्रीलंकेला विजयासाठी 410 धावांचं लक्ष्य दिलं होतं. पण श्रीलंकेची चौथ्या दिवसअखेर तीन बाद 31 अशी ��डालेली घसरगुंडी पाहता, दिल्ली कसोटीत टीम इंडियाचा विजय निश्चित मानला जात आहे.\nमोहम्मद शमीनं सलामीच्या समरविक्रमाची विकेट काढून श्रीलंकेला पहिला धक्का दिला. मग रवींद्र जाडेजानं करुणारत्ने आणि लकमलला माघारी धाडून श्रीलंकेची अवस्था आणखी बिकट केली. त्याआधी, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं भारताचा दुसरा डाव पाच बाद 246 धावांवर घोषित केला.\nभारतानं श्रीलंकेचा पहिला डाव 373 धावांत गुंडाळून पहिल्या डावात 163 धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळं दिल्ली कसोटीत भारताची एकूण आघाडी 409 धावांची झाली.\nटीम इंडियाला आघाडी मिळवून देण्यात शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी मोलाची भूमिका बजावली. धवननं ६७ धावांची, पुजारानं ४९ धावांची, विराटनं ५० धावांची, तर रोहितनं नाबाद ५० धावांची खेळी उभारली.\nसलामीवीर मुरली विजय आणि तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आलेला अजिंक्य रहाणे स्वस्तात माघारी परतले. त्यामुळं भारताची दुसऱ्या डावात दोन बाद २९ अशी घसरगुंडी उडाली होती. त्या परिस्थितीत धवन आणि पुजारानं तिसऱ्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी रचून भारतीय डावाला आकार दिला. पुजारानं पाच चौकारांसह ४९ धावांची, तर धवननं पाच चौकार आणि एका षटकारासह ६७ धावांची खेळी उभारली.\nदरम्यान श्रीलंकेचा पहिला डाव 373 धावांत संपुष्टात आला. श्रीलंकेनं कालच्या 9 बाद 356 या धावसंख्येत केवळ 17 धावांची भर घातली. ईशांत शर्मानं कर्णधार दिनेश चंडिमलला माघारी धाडत भारताला पहिल्या डावात 163 धावांची आघाडी मिळवून दिली. चंडिमलनं 21 चौकार आणि एका षटकारासह 164 धावांची दमदार खेळी उभारली.\nभारताकडून ईशांत शर्मा, रविचंद्रन अश्विननं प्रत्येकी तीन तर मोहम्मद शमी आणि रविंद्र जाडेजानं दोन प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं. दरम्यान टीम इंडियानं दुसऱ्या डावात मुरली विजयची आणि रहाणेची विकेट गमावताना 34 धावा जमवल्या आहेत.\nसब-इंस्पेक्टरने लावले ठुमके...डान्स करणा-या कर्मचा-याचं निलंबन .\nसात नक्षलवाद्यांचा खात्मा गडचिरोलीत .\nU19 Cricket World Cup final : भारताच्या पोरांनी जग जिंकलं\nUnder 19 worldcup-पाकवर 203 धावांनी मात, भारताची फायनलमध्ये धडक\nIPL 2018 AUCTION: कोणता खेळाडू कोणाच्या संघात\nICC U-19 वर्ल्ड कप: भारताची झिंबाब्वेवर मात\nICC U-19 वर्ल्ड कप: भारताची झिंबाब्वेवर मात\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भा���निक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/catContent.php?catId=44", "date_download": "2019-01-19T06:03:28Z", "digest": "sha1:LQAKGBDMKRONTOAKWTILSTRNDQT4TCL2", "length": 14650, "nlines": 229, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१\nडॉ. नामदेव उसेंडी (माजी)\nप्रमुख पक्ष / नेते\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्���्यात पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न्युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nजिल्हा स्तर - पदाधिकारी\nजलव्यवस्थापन व स्वच्छता समिती\nपशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती\nमहिला व बालकल्याण समिती\nजिल्हा स्तर - अधिकारी\n(जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख)\nअति. मुख्य कार्यकारी अधिकारी\nप्रकल्प संचालक - जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nउप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र)\nउप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प)\nउप मुख्य कार्यकारी अधिकारी (म. बा.क)\nमुख्य लेखा व वित्त अधिकारी\nजिल्हा पशु संवर्धन अधिकारी\nकार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/abu-ismail-killed-in-nowgam/", "date_download": "2019-01-19T07:13:54Z", "digest": "sha1:37F73DOUXAMILA2MCDE3B47IHQJA5OL4", "length": 7548, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अमरनाथ हल्ल्याच्या मास्टरमाईंटला कंठस्नान", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअमरनाथ हल्ल्याच्या मास्टरमाईंटला कंठस्नान\nअबू इस्माईलसह पाकिस्तानचा अजून एक आतंकवादी ठार\nश्रीनगर : लष्कर-ए-तोयबाचा कमांडर आणि अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड अबु इस्माईलसह एका दहशतवाद्याला सुरक्षा दलाच्या जवानांनी कंठस्नान घातले आहे. श्रीनगरमधील नौगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत इस्माईल मारला गेला आहे.\nजवानाची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विटंबना केल्याच्या…\nभारताच्या अहंकारी आणि नकारात्मक उत्तराने निराश झालो – इम्रान…\n‘पाकिस्तानमधील लष्कर ए तोयबाचा अतिरेकी अबू इस्माईल आणि त्याच्या साथीदाराला नौगाममध्ये ठार मारण्यात आलं. सुरक्षा दल आणि पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे.’ असं जम्मू आणि काश्मिर पोलिस अधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात आलं. अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा अबू इस्माईल हा सूत्रधार असल्याचंही पोलिसांनी सांगितलं. अबू इस्माईलसोबतच पाकिस्तानचा रहिवासी असलेला छोटा कासिमला देखील ठार करण्यात आले आहे.\nअमरनाथ यात्रेच्या बसवर झाले���्या हल्ल्यात सात भाविकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये सहा महिलांचा समावेश होता. तर 19 जण जखमी झाले होते. अबू इस्माईल हा गेल्या वर्षभरात खात्मा झालेला चौथा कुख्यात दहशतवादी आहे. बुरहान वाणी, सब्जर भाट, अबू दुजाना यांना गेल्या वर्षभरात कंठस्नान घालण्यात आलं होतं.\nजवानाची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विटंबना केल्याच्या कृत्याचा बदला घेणे गरजेचे…\nभारताच्या अहंकारी आणि नकारात्मक उत्तराने निराश झालो – इम्रान खान\nसुखबीर सिंग बादल यांना तोंडाचे जुलाब झालेत – नवज्योतसिंग सिद्धू\nजम्मू कश्मीरमध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा\n‘खावटी कर्जमाफी म्हणजे सरकारचा आदिवासींना भुलवण्यासाठी केविलवाणा…\nविक्रमगड - रविंद्र साळवे : आदिवासी अल्प भूधारक शेतकरी आणि शेतमजुरांना आदिवासी विकास महामंडळाकडून खावटी कर्जापोटी…\n‘जुन्या नोटांची समस्या फक्त पवारचं समजू शकतात’\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां…\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक…\nकाकडेंची नवी भविष्यवाणी, सेनेशी युती न केल्यास दानवेंचा दारूण पराभव…\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/do-not-take-a-test-of-patience/", "date_download": "2019-01-19T06:30:23Z", "digest": "sha1:5P7BS63XXTLUIHFVMQDSSAXVBJEMXE72", "length": 9114, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मराठ्यांच्या संयमाची परीक्षा घेवू नका... त्यांचा अंत बघू नका – धनंजय मुंडे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमराठ्यांच्या संयमाची परीक्षा घेवू नका… त्यांचा अंत बघू नका – धनंजय मुंडे\nमराठा तरुणांनी ४ वर्षे संयम दाखवला आहे. संयमाने मूक मोर्चे काढून जगासमोर आदर्श घालून दिला आहे. आत्ता त्यांच्या संयमाची परीक्षा घेवू नका… त्यांचा अंत बघू नका… या तरुणांनी वेगळी वाट चोखाळली तर तरुणांना दोष देवू नका असा इशारा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे ��ांनी सरकारला दिला. सरकारने मराठा समाजाला कसे फसवले आहे आणि फसवत आहे याची माहिती मुंडे यांनी दिली.\nमराठा समाजाने राज्यात आत्तापर्यंत लाखोंच्या संख्येने ५७ मोर्चे काढले आहेत. परळी येथे मराठा समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन सुरु असून आषाढी एकादशीच्यादिवशी आंदोलन केले जाणार आहे. मराठा आरक्षणा संदर्भात राज्यात 57 मुक मोर्चे निघूनही निर्णय झाला नाही. आता हे मोर्चे तालुक्या तालुक्यात निघत आहेत. मूक मोर्चे झाले आता ठोक मोर्चे निघत आहेत. समाजाच्या संयमाचा अंत पाहू नका , मराठा आरक्षण निर्णय तातडीने घ्या अशी मागणी त्यांनी केली.\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा…\nकाय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या\nमराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.\nमराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.\nराज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.\nआण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.\nमौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.\nअनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.\nअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआबांच्या निर्णयाने माय माउलींनी मोकळा श्वास घेतला होता पण या सरकारचा निर्णय…\nमराठीचा मुद्दा काहीजण राजकीय स्वार्थासाठी वापरतात :खासदार संभाजीराजे\nटीम महाराष्ट्र देशा- महाराष्ट्रात उत्तर भारतीयांना दिल्या जात असलेल्या वागणुकीबद्दल खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले…\nशरद पवार यांचे अत्यंत जवळचे सहकारी माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे…\nसरदार वल्लभभाई ��टेल यांचे स्मारक झालं मग शिवस्मारक का नाही \nपाचपुतेंचं राजकारण ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटासारखे ; टीका करताना…\nपोलिस दलासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा अकादमी सुरु करणार –…\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/prime-minister-narendra-modi-s-speech-on-71st-independence-day-of-india-from-red-fort-delhi/", "date_download": "2019-01-19T06:27:31Z", "digest": "sha1:WSA4FZPV73IJJ4E2IY2YB5RALA245TKR", "length": 6545, "nlines": 82, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नव भारताच्या उभारणीसाठी युवापिढीने सज्ज रहायला हवे – पंतप्रधान नरेंद्र मोदी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनव भारताच्या उभारणीसाठी युवापिढीने सज्ज रहायला हवे – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : नव भारताच्या उभारणीसाठी युवापिढीने सज्ज रहायला हवे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात केले. भ्रष्टाचार हटविण्यासाठी देशातील नागरिकांनी एकत्रित येऊन संकल्प करायला हवा. नागरिकांनी असा संकल्प केल्याखेरिज पारदर्शकतेची संस्कृती रुजणार नाही, असेही ते म्हणाले. देशाला बलशाली राष्ट्र म्हणून पुढे आणायचे असेल तर नागरिकांच्या एकजुटीशिवाय पर्याय नाही. स्वातंत्र्य लढ्यात १९४२ ते १९४७ या काळात देशातील नागरिकांनी याप्रमाणे एकजुटीचे दर्शन घडवत ब्रिटीशांना भारतातून घालवून दिले तसेच भ्रष्टाचार, जातपात हे दुर्गुण नष्ट करण्यासाठी नागरिकांनी आता एकत्र यायला हवे, असेही ते म्हणाले.\nइन्स्टाग्रामवर नमो लाट, सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांमध्ये मोदी पहिल्या स्थानावर\nपीकविमा योजनेच्या पैश्यासाठी बँक कर्मचाऱ्याने शेतकऱ्याला दिला अजब सल्ला\nपाकिस्तानची नाचक्की, मोदींनी ‘त्या’ पत्रात चर्चेचा उल्लेख केलाच नव्हता\nपुरस्थितीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये दाखल\n‘जुन्या नोटांची समस्या फक्त पवारचं समजू शकतात’\nटीम महा��ाष्ट्र देशा- भाजप सरकार सत्तेत आल्यापासून नोटबंदी, प्लॅस्टिकबंदी करत आहे, शेतकऱ्यांच्या गंभीर समस्यांवर…\nगणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता देण्याची मागणी\n‘लकी’ सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात ‘कोपचा’ गाण्यावर ‘जीतेंद्र…\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nकाकडेंची नवी भविष्यवाणी, सेनेशी युती न केल्यास दानवेंचा दारूण पराभव…\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://sahakarayukta.maharashtra.gov.in/1070/Awards-and-Achievements", "date_download": "2019-01-19T06:39:17Z", "digest": "sha1:S7EHGGECAQZZJMLWNAWNGLK7JZBGUVDC", "length": 3538, "nlines": 71, "source_domain": "sahakarayukta.maharashtra.gov.in", "title": "पुरस्कार आणि कामगिरी - सहकारआयुक्तआणिनिबंधक - सहकारीसंस्था, महाराष्ट्रराज्य, पुणे, भारत-सहकार आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे,भारत", "raw_content": "\nसहकार आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्था,\nअमलातील कायदे आणि नियम\nशा.नि / परिपत्रके / विधी आणि कायदे\nवैधानिक आदेश (MCS Act 1960)\nसेवा हमी कायदा सांख्यिकी\nतुम्ही आता येथे आहात :\nआढावा बैठक माहिती २०१८\nएकूण दर्शक: ११०९३८६० आजचे दर्शक: ३८६१\n© हे सहकार आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://old.marathibooks.com/bookserve/index.php?showpage=showauthor&SearchWord=%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE.+%E0%A4%B5%E0%A4%BF.+%E0%A4%A6%E0%A4%BE.+%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-01-19T06:23:46Z", "digest": "sha1:7GQRB2TN6FE7JSPXQFE2S5KNA7DWTWNE", "length": 8777, "nlines": 137, "source_domain": "old.marathibooks.com", "title": "Category Main Page : MarathiBooks", "raw_content": "\nपुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती\n\"स्वा. वि. दा. सावरकर\" यांची उपलब्ध पुस्तके.\nलेखक:स्वा. वि. दा. सावरकर\nप्रकाशक:स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट\nलेखक:स्वा. वि. दा. सावरकर\nप्रकाशक:स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट\nलेखक:स्वा. वि. दा. सावरकर\n४४८ पाने | किंमत:रु.१००/-\nलेखक:स्वा. व���. दा. सावरकर\n४६२ पाने | किंमत:रु.३५०/-\n१८५७ चे स्वातंत्र्य समर - भाग ४ - तात्पुरती शांतता\nलेखक:स्वा. वि. दा. सावरकर\nप्रकाशक:स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट\n१८५७ चे स्वातंत्र्य समर - भाग ३ - अग्नीकल्लोळ\nलेखक:स्वा. वि. दा. सावरकर\nप्रकाशक:स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट\n१८५७ चे स्वातंत्र्य समर - भाग २ - स्फोट\nलेखक:स्वा. वि. दा. सावरकर\nप्रकाशक:स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट\n१८५७ चे स्वातंत्र्य समर - भाग १ - ज्वालामुखी\nलेखक:स्वा. वि. दा. सावरकर\nप्रकाशक:स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट\nलेखक:स्वा. वि. दा. सावरकर\nप्रकाशक:स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट\nलेखक:स्वा. वि. दा. सावरकर\n१२० पाने | किंमत:रु.१००/-\nलेखक:स्वा. वि. दा. सावरकर\nप्रकाशक:स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट\nलेखक:स्वा. वि. दा. सावरकर\nप्रकाशक:स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट\nलेखक:स्वा. वि. दा. सावरकर\nप्रकाशक:स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट\nलेखक:स्वा. वि. दा. सावरकर\n१६० पाने | किंमत:रु.७०/-\nलेखक:स्वा. वि. दा. सावरकर\n४८८ पाने | किंमत:रु.२५०/-\nलेखक:स्वा. वि. दा. सावरकर\nप्रकाशक:स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट\nआत्मचरित्र - पूर्वपिठीक अथांग\nलेखक:स्वा. वि. दा. सावरकर\nप्रकाशक:स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट\nआत्मचरित्र - माझ्या आठवणी\nलेखक:स्वा. वि. दा. सावरकर\nप्रकाशक:स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट\nलेखक:स्वा. वि. दा. सावरकर\nप्रकाशक:स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट\nमाझी जन्मठेप - १\nलेखक:स्वा. वि. दा. सावरकर\nप्रकाशक:स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट\nशिक्षण महर्षी भाऊराव पाटील\n२६ पाने | रु.२५/-\nलेखक: ना. बा. लेले\n१९२ पाने | रु.१५०/-\nलेखक: प्रा. शशिकांत गोखले\nलेखक: डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी\n४८ पाने | रु.२५/-\nमराठीसृष्टी या पोर्टलचे हे एक खास वैशिष्ट्यपूर्ण दालन. मराठीतील अनेक नामवंत, प्रकाशित तसेच अप्रकाशित व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा आगळावेगळा व्यक्ती-संदर्भ कोश.आपला संदर्भ आजच समाविष्ट करा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/catContent.php?catId=5", "date_download": "2019-01-19T06:09:59Z", "digest": "sha1:UQRGNEO2BVXINYO54BPYR4Y5UVHUOOKP", "length": 14601, "nlines": 176, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१\nडॉ. नामदेव उसेंडी (माजी)\nप्रमुख पक्ष / नेते\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्ड्यात पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्���तिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न्युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nगडचिरोली-राजनांदगाव या आंतरराज्यीय महामार्गावर सावरगावच्या उत्तरेस कोटगूलकडे जाणाऱ्या रस्त्यावर न्याहाकल गावाच्या पायथ्याशी टिपागड आहे़ टिपागड ही एक उंच टेकडी असून,गडावर चढण्यासाठी सुमारे एक हजार फूट उंच चालत जावे लागते़ हा मार्ग वळणाचा आहे़ टेकडीवर गर्द वनराई आहे़ सागवान, बिजा, हिरडा, बेहडा,बांबू असे नानाविध प्रकारचे वृक्ष तेथे आढळतात़ विशेष म्हणजे, गडावर एक विस्तीर्ण तलाव आहे़ हा तलाव खोल असून, भर उन्हाळ्यातही त्यात भरपूर पाणी असते़ या तलावात उतरण्यासाठी दगडांच्या पायऱ्या बनविण्यात आल्या आहेत़ गडाच्या भिंती दगडांच्या असून, बुरुजांनी सुरक्षित आहेत़ तलावाच्या दक्षिणेस पठारावर किल्ला असून, या किल्ल्याला परकोटही आहे़ किल्ल्याच्या आत राजवाडा बांधलेला आहे़ तलावाच्या दक्षिणेस 200 फूट गुरुबाबा ॠषीमूनीची समाधी आहे़\nटिपागडच्या राजाने आपल्या राणीला आंघोळ करण्यासाठी या तलावाची निमिर्ती केल्याची आख्यायिका सांगितली जाते़\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/discussion-on-garbage-questions-in-aurangabad/", "date_download": "2019-01-19T06:42:55Z", "digest": "sha1:MLDD7D7PXRWJ4KNHYJR4VIAGXOHVZU4E", "length": 9923, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "औरंगाबादमधील कचरा प्रश्नांवर चर्चासत्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nऔरंगाबादमधील कचरा प्रश्नांवर चर्चासत्र\nदिग्गज राजकीय मंडळींची हजेरी\nऔरंगाबाद: निसर्गाने दिलेल्या साधनसंपत्तीचा वापर करून प्रत्येक वॉर्डात कचऱ्यावर प्रक्रिया करावी, अशी मागणी सोमवारी सर्वपक्षीय नेते आणि नागरिकांनी एका चर्चासत्रात केली. स.भु. परिसरातील गोविंदभाई श्रॉफ सभागृहात सोमवारी सकाळी एका सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.\nयावेळी चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर मनमोहनसिंग ओबेरॉय, माजी आ. प्रदीप जैस्वाल, महापौर नंदकुमार घोडेले, ज्येष्ठ कामगार नेते डॉ. भालचंद्र कांगो, ज्येष्ठ उद्योजक राम भोगले, काशीनाथ कोकाटे, नगरसेविका कीर्ती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रास्ताविक करताना कामगार नेते गौतम खरात म्हणाले, शहरात कचऱ्याचा प्रश्न बिकट बनला असून यावर उपाय काढणे गरजेचे आहे.\nदुष्काळात तेरावा महिना : पुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा…\nऔरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकावर…\nशकुंतला देसरडा यांनी प्रथम आपले मनोगत व्यक्त केले. मागील काही वर्षांपासून त्यानी स्वत: गांडूळ खत निर्मिती केली आहे. व ५०० हून अधिक महिलांना या माध्यमातून रोजगार दिला आहे. शहरातील कोणताही एक वॉर्ड दत्तक द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.\nज्येष्ठ उद्योजक राम भोगले हे म्हणाले, शहरात ४०० मेट्रिक टन कचरा तयार होतो. शहरातील हॉटेल, केटरर्स यांनी स्वत: कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅस तयार केला तर शहराच्या कचऱ्यावर होणारा ६० कोटींचा खर्च कमी होईल. तसेच लोकसहभागातून महापालिकेने काही प्रक्रिया करणाऱ्या मशीन उभाराव्यात. उर्वरित मशीन शहरातील सर्व उद्योजक देतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.\nकचरा अडवा कचरा जिरवा ही मोहीम राबविण्याचे आवाहन डॉ. भालचंद्र कांगो यांनी केले. मनपा कर्मचारी, अधिकाऱ्यांना स्वत:चा कचरा घरातल्या घरातच जिरवा, अशी सक्ती करा, असे माजी नगरसेवक समीर राजूरकर यांनी सांगितले. नगरसेविका शिंदे यांनी कचऱ्यावर प्रक्रिया करण्यावर भर दिला. मागील १८ दिवसांमध्ये मनपा प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी कचऱ्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या हे जनतेला माहिती आहे. आणीबाणीअंतर्गत मशीन खरेदीचा विचारही सुरूअसल्याचे महापौर घोडेले यांनी नमूद केले. माजी महापौर मनमोहनसिंग ओबेरॉय यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढत ,शहरासाठी काहीतरी चांगले काम करा, असा सल्ला त्यांनी दिला.\nदुष्काळात तेरावा महिना : पुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा पाणीच पाणी\nऔरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा\nदिलीप गांधींचे विश्वासू शिलेदार सुजय विखेंचा गोटात ; नगरचं राजकारण तापलं\nअजित पवारांचे चिरंजीव निवडून येणार असतील तर त्यांना उमेदवारी द्यावीचं – आव्हाड\nनिलेश राणेंचे डोके तपासण्याची गरज – दीपक केसरकर\nटीम महाराष्ट्र देशा : माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर दिवंगत शिवसेना नेते आनंद…\nशासनाने डान्सबार संदर्भात नवीन कायदा करण्याची गरज : आ.विद्या चव्हाण\nदाभोलकर – पानसरे यांच्या हत्यांप्रकरणी न्यायलयाचे ताशेरे\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nपाचपुतेंचं राजकारण ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटासारखे ; टीका करताना…\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/karnataka-elections-2018-bs-yeddyurappa-announces-date-swearing/", "date_download": "2019-01-19T06:32:28Z", "digest": "sha1:HWQGL722AXRCTHLZPHC5Y6MD5QY2DJSA", "length": 6566, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "१७ मे रोजी मीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार - येडीयुरप्पा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n१७ मे रोजी मीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार – येडीयुरप्पा\nटीम महाराष्ट्र देशा : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या 224 जागांपैकी 222 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. , भाजपा आणि जनता दल सेक्यूलर अशी तिरंगी लढत कर्नाटक मध्ये होत आहे. भाजप आणि कॉंग्रेसने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे.\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा…\n‘आम्ही कुरियरने मुख्यमंत्र्यांना कांदा पाठवला,त्यांनी…\nयातच “सिद्धरामय्या सरकारमुळे जनता त्रस्त झाली आहे. मात्र, यावेळी जनता आमच्यावर विश्वास दाखवणार आहेत. 150 हून अधिक जागांवर आम्ही विजय प्राप्त करू आणि 17 मे रोजी मी शपथ घेणार” , असा विश्वास भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी.एस.येडीयुरप्पा यांनी व्यक्त केला आहे.\nदरम्यान, येडीयुरप्पा यांनी मतदान करण्यापूर्वी यांनी घरामध्ये देवाची पूजा केली. त्यानंतर घराजवळील एका मंदिराचे दर्शन घेतले.\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\n‘आम्ही कुरियरने मुख्यमंत्र्यांना कांदा पाठवला,त्यांनी फुकट मिळतोय म्हणून घेऊन…\nकर्नाटक वाचवण्यासाठी कॉंग्रेसची महत्वाची बैठक\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक दावा\nनिलेश राणेंचे डोके तपासण्याची गरज – दीपक केसरकर\nटीम महाराष्ट्र देशा : माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर दिवंगत शिवसेना नेते आनंद…\nभय्यूजी महाराजांना ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीला अटक\nडान्सबारवरची बंदी उठवली ; जाणून घ्या आबांच्या लेकीला काय वाटतं \nडान्सबार बंदी विषयी राज्य सरकार कमी पडले – धनंजय मुंडे\nआबांच्या निर्णयाने माय माउलींनी मोकळा श्वास घेतला होता पण या सरकारचा…\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/stop-extortion-and-blackmailing-under-498-a/", "date_download": "2019-01-19T06:24:45Z", "digest": "sha1:MX4ZRZARY3WISIAOLEZDO7YZJWM44UFI", "length": 12007, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कलम ४९८ ची दुसरी बाजू...", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकलम ४९८ ची दुसरी बाजू…\nविवाह म्हणजे आयुष्यातील महत्वाचा टप्पा , दोन व्यक्ती सामाजिक, भावनिक, शारीरिक दृष्ट्या जवळ येतात आणि पती पत्नी असा एक नाजूक सुंदर नाते बनते .विवाहामुळे पती-पत्नीच नव्हे तर दोन परिवार देखील एकत्र येतात. पती पत्नीचे नाते आनंदाने फुलू लागते पुढे ते पती पत्नी न राहता आई बाबा होतात त्यांच्या एक स्वतःच एक छोट कुटुंब बनते . या विवाह मध्ये बऱ्याच वेळा चढ उतार येत असतात पती पत्नी मध्ये भांडण होतात तर कधी सासरच्या मंडळीं कडून हुंड्या साठी छळ केला जातो.\nअशा वेळी IPC ४९८ A नुसार त्या महिलेची फिर्याद घेतली जाते त्या महिलेच्या पतीस व तिच्या सासरच्या लोकांविरुद्ध विनाचौकशी अजामीन पात्र गुन्हा दाखल करून घेतला जातो. पुढे या सगळ्यांवर आरोप सिद्ध होई पर्यंत ते गुन्हेगार असो वा नसो त्यांच्यावर गुन्हेगार चा शिक्का बसतो ज्यामुळे त्यांना भयंकर मानसिक तणावाचा सामना करावा लागतो .\nमोठे अधिकारी, डॉक्टर ,इंजिनिअर ,शिक्षक या सारख्या पदावर असलेले व्यक्ती या ४९८ मध्ये अडकलेले दिसतात . तेंव्हा असे विचार येतात कि ही लोक सुशिक्षित चांगल्या पदावर नौकरी करतात चांगली पगार असताना सुद्धा हुंडा खरंच मागत असतील का आणि मागत असतील तर का आणि मागत असतील तर का अशाच काही वाचनातून काही अनुभवलेल्या घटनेतून दिसून आले कि बऱ्याच वेळा फक्त इगो दुखावला गेल्यामुळे तसेच पतीस आणि सासरच्या लोकांना उगाच त्रास देण्यासाठी आणि त्यांच्या कडून भरामसाठ रक्कम लाटण्यासाठी तसेच समाजात त्या लोकांची बदनामी करण्यासाठी अशी बोगस केसेस केल्या जातात. समाजात आपली बदनामी होऊ नये ४८९ सारख्या फौजदारी गुन्ह्या मध्ये अडकू नये म्हणून काही लोक कोर्टाबाहेरच आहे ती रक्कम मोजतात.\nएखाद्या महिलेवर अत्याचार झाला तिचा अधिकार डावलला गेला तर अनेक संस्था अनेक मदतीचे हात पुढे येतात. पण जेंव्हा अशा काही महिलांच्या अत्याचाराचे बळी पडणारे सासरचे मंडळी असतात त्यांसाठी का काही केलं जात नाही. काही दिवसं पूर्वी फेसबुक वर एक व्हिडीओ वायलर झाला होता त्यात एक सून आपल्या सासूला मारत आहे ,तर दुसऱ्या व्हिडीओ मध्ये सासऱ्याला सुज येई पर्यंत मारहाण करत आ���े . हे व्हिडीओ आपण पाहतो कंमेंट करतो असं नको व्हायला हवं यासारख्या कमेंट केल्या जातात. या कंमेंट चा काय फायदा काही दिवसं पूर्वी फेसबुक वर एक व्हिडीओ वायलर झाला होता त्यात एक सून आपल्या सासूला मारत आहे ,तर दुसऱ्या व्हिडीओ मध्ये सासऱ्याला सुज येई पर्यंत मारहाण करत आहे . हे व्हिडीओ आपण पाहतो कंमेंट करतो असं नको व्हायला हवं यासारख्या कमेंट केल्या जातात. या कंमेंट चा काय फायदा पत्नी पीडित, सून पीडितांच्या हक्कांसाठी, मदतीसाठी का कुणी आवाज उठवत नाही \nस्त्रियांना अबला म्हणतो पण या अबला म्हणवून घेणाऱ्या काही स्त्रियां मुळे या IPC ४९८ A मुळे पुरुष सध्या अबला झाले आहे असे दृश्य दिसत आहे. जो पर्यंत पुरुषावर लावलेला खोटा आरोप जात नाही तो पर्यंत त्यांना कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतात या प्रक्रियेस ५ ते ७ वर्ष लागतात. आपल्या आयुष्यातील महतवाचे वेळ टेन्शन मध्ये घालवता तसेच पैसा सुद्धा गमावतात . तो पर्यंत तो व्यक्ती मानसिक दृष्ट्या फार खचून जातो त्याचा न्याय व्यवस्थेवरील काय त्याचा स्वतःवर व स्वतःच्या नातेवाईक , मित्र मंडळी वर सुद्धा विश्वास राहत नाही, आयुष्यात कुणी नवीन आले तरी त्यांच्या वर सुद्धा विश्वास ठेवायला अवघड जाते . काही वेळा नैराश्य येऊन तो व्यक्ती स्वतःच आयुष्य सुद्धा संपवयाला मागे पुढे बघत नाही.\nअश्या वेळी भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद १४ नुसार कायद्या समोर स्त्री पुरुष सर्व सामान आहे. या विधाना बद्दल विचार येतो. महिला म्हणून मिळालेल्या हक्कांचा , अधिकाराचा गैर वापर करणाऱ्या महिलांना सुद्धा कठोर शासन व्हायला पाहिजे अशा वेळी महिला म्हणून तिला का झुकते माप द्यावे समता, सामानता कायद्या मध्ये दिसून येत नाही. ४९८ च्या नावाखाली होणारी लूटमार कुठे तरी थांबले पाहिजे, या साठी सुद्धा कायदा असायला हवाच.\n(महाराष्ट्र देशा लेखकाच्या मताशी सहमत असेलच असे नाही)\nकर्नाटक वाचवण्यासाठी कॉंग्रेसची महत्वाची बैठक\nटीम महाराष्ट्र देशा : कर्नाटक मध्ये भाजप सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली करत असताना आज काँग्रेस विधिमंडळाची बैठक…\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद…\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां…\nमुस्लिम बांधवांनी सक्षम समाज���साठी इस्लामिक बँकिंग प्रणालीत सहभागी…\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2019-01-19T06:45:40Z", "digest": "sha1:YM47CHC3WQMZWO5ECRZ5GRM2J4Y5UQFI", "length": 11195, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आणखी एक “शोले’ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n“शोले’ या एव्हरग्रीन चित्रपटातून प्रेरणा घेउन राळेगणचा वीरू पुन्हा एकवार रामलीला मैदानाच्या टाकीवर चढले व तमाम देशवासीयांना ‘गांववालो, ये जो मौसी हैना… असे म्हणत पुनश्‍च यल्गार केला. अर्थातच मोठ्या मौसीची झोप उडाली व या वीर वीरूची समजूत काढण्याचे कंत्राट जळगावचे “जल संपला’ मंत्री ऊर्फ छोट्या मौसीला दिले. वीरू काही टाकीवरून खाली उतरायचे नाव घेत नव्हता.\n‘गांववालो…. ये जो मौसी है ना, ये बहोत चलाख है.’ लोकपाल, लोकपाल’ ओरडत चार वर्षे उलटली, परंतु काही कारवाई नाही. लोकपाल, लोकपाल (‘सुसाईड’ ‘सुसाईड’च्या चालीवर)\nमौसी गिरीश महाजन यांचेकडे सारे आशेने बघतात. मौसी ही सर्वांना शांत राहण्याचे सुचवते.\n‘हे बघा वीरू आय मीन अण्णा… मला तुमची समजूत काढण्याची अवघड कामगिरी सोपवली आहे. तेव्हा आपण चर्चा करूया.’\n गांववालो यांना विचारा यांना का पाठवले मोठी अहमदाबादची मौसी का नाही… मोठी अहमदाबादची मौसी का नाही…’ अण्णांच्या प्रश्‍नाने सारे अस्वस्थ होतात. त्यातला एक हिरीरीने पुढे येतो.\n‘अण्णा, महाजन साहेबांना बिबट्या हुसकावून लावण्याचा अनुभव आहे. आठवतं स्वतःची लोडेड रिव्हॉल्व्हर घेऊन बिबट्याच्या मागे पळाले होते. म्हणून कदाचित…’ तशी अख्ख्या रामलीला मैदानात खसखस पिकते.\n‘मी काय बिबट्या आहे होय रे माझी तुलना बिबट्याशी करता माझी तुलना बिबट्याशी करता कुठे फेडालं रे हे पाप कुठे फेडालं रे हे पाप\n‘अण्णा, काय खोटं बोलले हो ते मौसी रागाने ‘अहो आमच्या विरुद्ध रोष कुठे आहे लोकांत मौसी रागाने ‘अहो आमच्या विरुद्ध रोष कुठे आहे लोकांत म्हणून तर गांववालोची तुरळक गर्दी आहे यंदा. काय गरज होती हो उपद्‌व्याप करायची म्हणून तर गांववालोची तुरळक गर्दी आहे यंदा. काय गरज होती हो उपद्‌व्याप करायची\n‘ये देखो गांववालो, ये मौसी मनाने आयी है या डराने. अरे …. चाळीस पत्र पाठवलीत मोठ्या मौसी ला, पण एकाचे उत्तर नाही, काय हा अहंकार लोकपाल लोकपाल …\n‘कुठल्या जमान्यात राहाताय अण्णा अहो, मोदी ऍपवर मॅसेज पाठवायचा, ताबडतोब उत्तर मिळते.’\n‘आणि आमची माहिती लीक करायची, हो ना \n‘तुमची माहिती तुम्ही स्वतः लीकं केली आहे. दहा बाय दहाची एक खोली, एक गादी, एक ट्रंक आणि एक पीए… बरं चला खाली या, उपोषण पुरे आता, हे घ्या.’\n‘पकौडे, लिंबू पाण्याऐवजी पकौडे खाऊन उपोषण सोडायचे. पकौड्यामुळे रोजगार मिळतो व उपोषण ही सुटते असा प्रचार करूया व नवा ट्रेंड सेट करूया. येताय ना अण्णा ..\nअण्णा विचारात पडतात, एकवार मौसीकडे व एकदा पकौड्याच्या प्लेटकडे बघतातं व टाकीच्या पायऱ्या उतरायला सुरुवात करतात.\nमोजकेच गांववाले मौसी व वीरूच्या नावाचा जयघोष करतात व मिरवणुकीच्या तयारीला लागतात.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविविधा : चिं. वि. जोशी\nचर्चा : भाजपाला पुन्हा संधी मिळणार का \nसाद-पडसाद : भाजपाच्या भीतीने सपा-बसपा तडजोड\nअबाऊट टर्न : बंदी\nजीवनगाणे : लोचन राखी ओले…\nटिपण : अर्थमंत्री अरुण जेटली यांचा वकिली बाणा\nदुसरी बाजू : व्यक्तिगत मतांवरुन गदारोळ कशाला\nपुण्याचा फुल बाजार भारतात अव्वल असावा\nविद्यमान लोकप्रतिनिधींना विरोध म्हणूनच जनतेची मला साथ\nबेळगाव येथून तस्करी होणारे खवले मांजर जप्त\nकर्मचाऱ्यांच्या गाडया पार्किंगमध्ये अन् ग्राहकांच्या गाड्या रस्त्यावर\nपुसेसावळीकरांवर आता “सीसीटीव्हीची’ नजर\nचैतन्य बझारमध्ये दीड लाखाचे साहित्य लंपास\nम्हासुर्णेतील जिल्हा बॅंकेच्या शाखेचे नवीन जागेत स्थलांतर\nडॉ. तेलतुंबडे यांच्या जामिनावर 22 जानेवारीला सुनावणी\n‘हायब्रीड’ बाईकचा प्रयोग पुण्यात यशस्वी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/catContent.php?catId=6", "date_download": "2019-01-19T07:11:55Z", "digest": "sha1:UFLX7YF4JN42CZMFQH2UXBKLPARPMOV6", "length": 15734, "nlines": 177, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१\nडॉ. नामदेव उसेंडी (माजी)\nप्रमुख पक्ष / नेते\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्ड्यात पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न्युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nचपराळा मंदिर व अभयारण्य\nगडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून 70 ते 75 किलोमीटर अंतरावर मुलचेरा तालुक्‍यातील चपराळा हे एक भाविकांच्या श्रद्धेचे स्थान आहे. येथे कार्तिकस्वामी महाराजांनी हनुमानाचे मंदिर बांधलेले आहे. त्याला लागूनच साईबाबा, शंकर, मारूती यांची मंदिरे व शिवलिंग आहे. येथे नेहमीच भाविकांची गर्दी असते. या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते. हनुमान जयंतीला येथे काला व भजन, कीर्तनाचे कार्यक्रम होतात. कार्यक्रमांसाठी तेथे सभामंडपही उभारण्यात आले आहे. मंदिरापासून जवळच वर्धा-पैनगंगा नदीचा संगम आहे. यालाच प्रशांतधाम असेही म्हणतात. नदीचे पात्र विस्तीर्ण असून, दोन्ही काठ नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहेत. मंदिरासमोर आजूबाजूला घनदाट सागवान व चंदनाची झाडे आहेत. हा परिसर जंगलव्याप्त असल्याने भाविकांना येथील वातावरणआल्हाददायक वाटते.\nचपराळा हे अभयारण्य असून, हा परिसर वनविभागाच्या अखत्यारित आहे. येथे वनविभागामार्फत विकासकामे करण्यात येत असून, देखरेखीसाठी निरीक्षण कुटीही तयार करण्यात आली आहे. यामुळे वन्य प्राणी व वनाचे संरक्षण करण्यास मदत झाली आहे. महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू येथे आढळतो, हे या अभयारण्याचे वैशिष्ट्य आहे. दुर्मिळ, मोठ्या आकाराच्या आणि गोंडस खारीदेखील येथे आढळतात. तसेच वाघ, बिबट्या, रानडुकर, निलगाय, सांबर, चितळ, हरीण, रानमांजर, कोल्हे, ससे इत्यादी वन्यप्राणीही आढळतात. शिवाय अनेक जातींच्या पक्ष्यांचाही येथे सदैव किलबिलाट असतो.\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://nashikonweb.com/cashless-payment-indiaqr/", "date_download": "2019-01-19T05:56:16Z", "digest": "sha1:3JGINL55JU7STU5Z57CRE6DUNTI3T7ZS", "length": 6786, "nlines": 70, "source_domain": "nashikonweb.com", "title": "#Cashless Payment : वापरा IndiaQR मोड देशात प्रथमच प्रयोग - Nashik On Web", "raw_content": "\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 18 जानेवारी 2019\nजिल्ह्यात 24 तासात तीन शेतकरी आत्महत्या\nनाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 17 जानेवारी 2019\nप्रेम सबंधातून राडा : गंजमाळ येथे एका तरुणाचा खून, ९ ताब्यात\nजुन्या वादातून गंजमाळ परिसरात युवकाचा खून\n#Cashless Payment : वापरा IndiaQR मोड देशात प्रथमच प्रयोग\nकॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने आणखी एक पुढचे पाऊल उचलत IndiaQR मोड सुरु केला आहे. IndiaQR एक कॉमन QR कोड आहे. ज्याला सर्व महत्त्वाच्या कंपन्यांनी मिळून तयार केले आहे. याच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांचे व्यवहार ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत. भारतीय रिजर्व्ह बॅंकेच्या सुचनेनुसार मास्टरकार्ड, वीजा आणि अमेरिकन एक्‍सप्रेस शिवाय नॅशनल पेमेंट्‌स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जी रुपेकार्डला चालवते, IndiaQR कोणत्याही ग्राहकाला त्यांच्या स्मार्टफोनचा वापर करुन रीटेल पेमेंट करण्याची परवानगी देतो ज्यांच्याकडे डेबिट कार्ड आहे. या कोडच्या माध्यमातून सगळ्या 4 महत्त्वाच्या कार्डची माहिती मिऴवता येणार आहे.\nरिजर्व्ह बॅंकने सोमवारपासून IndiaQR लॉंच केले आहे. सुरुवातील 5-8 बॅंक लाइव्ह असतील. हा कोड बॅंकेच्या मोबाईल ऍपवरही काम करणार आहे. तज्ज्ञांच्या मते, पॉइंट ऑफ सेल (पीओएस) टर्मिनल नसेल अशा जागी सुद्धा पेमेंटसाठी समस्या येणार नाही.\nQR Code कसे वापरता येते\n* IndiaQR बॅंकांच्या मोबाईल ऍपवर काम करेल.\n* पेमेंट करण्यासाठी ग्राहकांना स्मार्टफोनवर मोबाईल बॅंकिंग ऍप असणे गरजेचे आहे.\n* त्यानंतर मर्चेंटचा QR कोड स्कॅन करावा लागेल.\n* पेमेंट करण्यासाठी मग रक्कमचा आकडा टाकावा लागेल.\n* यानंतर पेमेंट झाल्याचा मॅसेज स्क्रीनवर दिसेल.\nपोलिस आयुक्तालय परिसरात शस्त्रबंदी व जमावबंदी\nदिवस नाशिककरांचा मनपा साठी ६१ टक्के मतदान\nपंचवटी : डोण्या मोकळ खून प्रकरण ; तिघा मारेकऱ्यांना जन्मठेप\nमाजी सरपंचाच्या घरावर दरोडा ; लुटले सोने, केली बेदम मारहाण\nएअर डेक्कन नाशिक-पुणे विमानसेवा सुरू करणार\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%82%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%A6-%E0%A4%B8/", "date_download": "2019-01-19T06:05:14Z", "digest": "sha1:RZ5Z6TDXR2SMKXIRVP234S7Y4NXUBGAM", "length": 10332, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खुली स्नूकर अजिंक्‍यपद स्पर्धा; संतोष धर्माधिकारी, अमित पराशर, यांची विजयी सलामी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nखुली स्नूकर अजिंक्‍यपद स्पर्धा; संतोष धर्माधिकारी, अमित पराशर, यांची विजयी सलामी\nपुणे – संतोष धर्माधिकारी, अमित पराशर आणि सिद्धांत पारेख यांनी संघर्षपूर्ण विजय मिळवताना पहिल्या स्टरलाईट टेक खुल्या अखिल भारतीय स्नूकर अजिंक्‍यपद स्पर्धेच्या उद्‌घाटनाचा दिवस गाजवला. द क्‍यू क्‍लबतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.\nविमाननगर येथील क्‍यू क्‍लब येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत डेक्‍कन जिमखाना क्‍लबच्या संतोष धर्माधिकारी याने रोहित गव्हाणकर याचा 45-04, 11-36, 50-11 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजयी सलामी दिली. तसेच सिद्धांत पारेख याने अक्षय गायकवाड याचा 47-30, 33-45, 63-34 असा निर्णायक फ्रेममध्ये पराभव करून संघर्षपूर्ण विजयाची नोंद केली.\nआणखी एका चुरशीर्च्या लढतीत अमित पराशर याने संकेत मुथा याचा 19-61, 69-01, 69-47 असा पराभव करून विजयी सलामी दिली. तसेच साद सय्यद याने लोकेश दिवानी याचा 45-20, 57-41 असा पराभव केला. तर, क्‍यू क्‍लबच्या सद्दाम शेख याने सुमित घडियाली याचा 85-28, 56-28 असा पराभव करून आगेकूच केली. अनपेक्षितरीत्या एकतर्फी ठरलेल्या सामन्यात अली हसन याने पिनाक अहाट याचा 62-23, 54-09 असा सहज पराभव करीत दुसरी फेरी गाठली. तसेच ज्ञानराजन सत्पथीने दीपक पाटीलचा 69-20, 52-24 असा धुव्वा उडवीत विजयी सलामी दिली. तत्पूर्वी या स्पर्धेचे उद्‌घाटन स्टरलाईट टेकचे संचालक प्रवीण अगरवाल यांच्या हस्ते झाले. यावेळी स्पर्धा संचालक अलेक्‍स रेगोव, तसेच स्पर्धेतील सहभागी खेळाडू उपस्थित होते.\nगटसाखळी फेरी – ज्ञानराजन सत्पथी वि.वि. दीपक पाटील 69-20, 52-24; साद सय्यद वि.वि. लोकेश दिवानी 45-20, 57-41; सद्दाम शेख वि.वि. सुमित घडियाली 85-28, 56-28; संतोष धर्माधिकारी वि.वि. रोहित गव्हाणकर 45-04, 11-36, 50-11; विवेक म्हेत्रे वि.वि. सैफ अली 59-49, 70-07; सिद्धांत पारेख वि.वि. अक्षय गायकवाड 47-30, 33-45, 63-34; अली हसन वि.वि. पिनाक अहाट 62-23, 54-09; अभिषेक बोरा वि.वि. नरेश अहीर 65-19, 62-35; अमित पराशर वि.वि. संकेत मुथा 19-61, 69-01, 69-47.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nयुवा दौडमध्ये धावणार 4 हजार स्पर्धक\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये दिया चितळे व स्वस्तिका घोष यांचे आव्हान कायम\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत\nखेलो इंडिया : मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा आकाश, देविका अंतिम फेरीत\nखेलो इंडिया : ‘खो-खो मध्ये ‘जय महाराष्ट्र’ चा नारा\nविजयासह बार्सेलोनाचे आव्हान कायम\n#AUSvIND : युझुवेंद्र चहलचा नवा विक्रम\n#AUSvIND : सलग तीन अर्धशतक करण्याची धोनीची तिसरी वेळ\n#AUSvIND : भारताचा ऐतिहासिक मालिका विजय\n…म्हणून मोदी जनतेला छळतात – राज ठाकरे\nमुख्यमंत्री फडणवीस सोमवारी दौलतनगरला\nखरोशी पूल दुर्घटनेत दोषी अभियंत्यावर गुन्हे दाखल करा\nनवदाम्पत्याला लुटणारे दोघे जेरबंद\nफलटणमध्ये आदर्की भागात विद्युत मोटारी, ट्रान्सफॉर्मर चोरीत वाढ\n“एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nमांढरदेव यात्रेत चोख पोलिस बंदोबस्त\nवाईतील शैक्षणिक नवकल्पनांचा दिल्लीत डंका\n‘गणपतीला बाप्पाला देशाचा राष्ट्रदेव करा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/scanners/canon-canoscan-5600f-price-p2QhDE.html", "date_download": "2019-01-19T06:23:58Z", "digest": "sha1:FYVPBUEFF2CXPMCW4BNJOXUZHFNXCRD2", "length": 11669, "nlines": 261, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन कॅनॉसचं ५६००फ सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन कॅनॉसचं ५६००फ किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये कॅनन कॅनॉसचं ५६००फ किंमत ## आहे.\nकॅनन कॅनॉसचं ५६००फ नवीनतम किंमत Dec 26, 2018वर प्राप्त होते\nकॅनन कॅनॉसचं ५६००फफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nकॅनन कॅनॉसचं ५६००फ सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 14,540)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन कॅनॉसचं ५६००फ दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन कॅनॉसचं ५६००फ नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन कॅनॉसचं ५६००फ - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 7 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन कॅनॉसचं ५६००फ - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\n( 8 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n4/5 (7 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-cinema-news/marathi-cinema-bogda-118081000014_1.html", "date_download": "2019-01-19T06:03:13Z", "digest": "sha1:WH3UGPACDRJ77ERXKKEY5PKU5WLTQ25Z", "length": 11165, "nlines": 128, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आशययुक्त 'बोगदा' सिनेमाचा टीझर लाँच | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 19 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआशययुक्त 'बोगदा' सिनेमाचा टीझर लाँच\nमराठी चित्रपटसृष्टीत बौद्धिक आणि सकस आशयाच्या चित्रपटांची नांदी पाहायला मिळते. त्यास जर सर्जन दिग्दर्शकाचा हातभार लाभला तर, हे सिनेमे प्रसिद्धीचे उच्चांक गाठतात. नितीन केणी प्रस्तुत आणि नि��िता केणी लिखित व दिग्दर्शित 'बोगदा हा सिनेमादेखील याच धाटणीचा आहे. येत्या ७ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर टीझर लाँच करण्यात आला. मृण्मयी देशपांडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी जोशी यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या सिनेमाचा आशय आई आणि मुलीच्या नातेसंबधावर आधारित आहे. माय-लेकीचे ऋणानुबंध मांडणाऱ्या या सिनेमाच्या टीझर देखील त्यांचे नाते आपणास दिसून येते. शिवाय, कमी शब्दात खूप काही सांगून जाणारा हा टीझर पाहणाऱ्यांच्या मनाचा ठाव घेतो.\n'बोगदा' हे शीर्षक देखील विचार करण्यासारखे असून, या सिनेमातील पात्रांचे संवादही प्रेक्षकांना बरेच काही सांगून जातील असे आहे. आई आणि मुलीच्या नात्याचा वेध घेणाऱ्या या स्त्रीप्रधान सिनेमाचे संवाद आणि पटकथा लेखन दिग्दर्शिका निशिता केणी यांनीच केले असून, करण कोंडे,\nसुरेश पानमंद, नंदा पानमंद यांच्यासोबत त्यांनी या सिनेमाच्या निर्मितीची धुरादेखील संभाळली आहे.\nविनोदी मल्टीस्टार्सचा‘वाघेऱ्या’१८ मे ला प्रदर्शित\n‘अण्णा’म्हणून ओरडाणारा कोंबडा आता चित्रपटात\n'शिकारी'च्या प्रामोने नेटीझन्स 'घायाळ', व्हिडिओ व्हायरल\nआम्ही दोघी : तीन वाटांवरचे चित्रपट\nउमेश कामत आणि तेजश्री प्रधानची अशी ही मकरसंक्रांत \nयावर अधिक वाचा :\nनशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'\nभाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...\nबॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस\nबॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...\nसासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे\nसुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...\nश्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील \"बघता तुला मी\" गाणं ...\n\"प्रेमवारी\" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...\nम्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'\n'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...\nठाकरे सिनेमातला आवाज बदला\nशिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर ठाकरे हा सिनेमा येतो आहे. यात बाळासाहेब ...\nउरी चित्रपट डाउनलोड केल्यावर काय म्हणतात विकी आणि यामी\nपायरेसीमुळे संपूर्ण ���गाचे चित्रपट उद्योग परेशान आहे. चित्रपट रिलीझ झाल्याबरोबर संध्याकाळी ...\n'उरी'सोशल मीडियावर लीक, निर्मात्यांना धक्का\nसत्य घटनेवर आधारीत 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' हा सिनेमा सोशल मीडियावर लीक झालाय. यामुळे ...\nनेटफ्लिक्स, हॉटस्टारने नियमावली बनवली\nनेटफ्लिक्स व हॉटस्टार या कंपन्यांनी भारतीय सरकारकडून सेन्सॉरशिप लादली जाण्याचा धोका ...\nआठवडाभर आधीच अर्थात 15 मार्च रोजी प्रदर्शित होणार 'शिमगा'\nशिमगा... कोकणातील सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचं दर्शन घडवणारा हा सण. होळीचा सण म्हणजे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/jobs-at-rail-india/", "date_download": "2019-01-19T06:08:09Z", "digest": "sha1:HI2XABYEAN76UXWGSFNL5MG2AHXB6YZL", "length": 12490, "nlines": 225, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "रेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड [RITES] मध्ये 'इंजिनिअर' पदांच्या ४० जागा | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Education/Employment/रेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड [RITES] मध्ये ‘इंजिनिअर’ पदांच्या ४० जागा\nरेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड [RITES] मध्ये ‘इंजिनिअर’ पदांच्या ४० जागा\nरेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड [Rail India Technical and Economic Service] मध्ये 'इंजिनिअर' पदांच्या ४० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ फेब्रुवारी २०१८ आहे\n0 340 एका मिनिटापेक्षा कमी\nरेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड [RITES] मध्ये ‘इंजिनिअर’ पदांच्या ४० जागा\nरेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमि��� सर्विस लिमिटेड [Rail India Technical and Economic Service] मध्ये ‘इंजिनिअर’ पदांच्या ४० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ फेब्रुवारी २०१८ आहे. लेखी परीक्षा दिनांक २४ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी ०९:०० वाजता असून मुलाखत दिनांक २५ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी ०९:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nइंजिनिअर इलेक्ट्रिकल : २२ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) प्रथम श्रेणी इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी (SC/ST/OBC/PWD – ५०% गुण) ०२) ०२ वर्षे अनुभव\nइंजिनिअर मेकॅनिकल : ०८ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) प्रथम श्रेणी मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी (SC/ST/OBC/PWD – ५०% गुण) ०२) ०२ वर्षे अनुभव\nवयाची अट : ०१ फेब्रुवारी २०१८ रोजी ३२ वर्षांपर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]\nवेतनमान (Pay Scale) : १६९७४/- रुपये\nनोकरी ठिकाण : चेन्नई\nलेखी परीक्षा व मुलाखतीचे ठिकाण : तांत्रिक प्रशिक्षण केंद्र इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ), कंबररंग जवळ, चेन्नई ३८.\nऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 22 February, 2018\nआदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था [TRTI] पुणे येथे विविध पदांच्या ०८ जागा\nआता निवडणुकीतील उमेदवारांना उत्पन्नाचा स्रोत जाहीर करण्याचेही बंधन\nआदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था [TRTI] पुणे येथे विविध पदांच्या ०८ जागा\nवर्धा पोलीस [Wardha Police] विभागामार्फत ‘पोलिस शिपाई’ पदांच्या ५६ जागा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 ��िक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/investment-indian-market-1661006/", "date_download": "2019-01-19T06:41:23Z", "digest": "sha1:JUDNNE2HFZ36KAWKZWDYWNGQPT2OKT53", "length": 19002, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "investment Indian market | लक्ष्याचा पाठलाग करा, परतावा आपोआपच माग घेईल! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nलक्ष्याचा पाठलाग करा, परतावा आपोआपच माग घेईल\nलक्ष्याचा पाठलाग करा, परतावा आपोआपच माग घेईल\nआर्थिक कल्याणाची दिशा भरकटेल, अशा सापळे आणि प्रलोभनांना यातून आपोआप टाळले जाते.\nपैसा आला तर तुम्ही काय काय कराल तुमच्या स्वप्नांतील घर घ्याल, कुटुंबाला विदेशात सहलीला न्याल, कदाचित नजरेत भरलेली आलिशान मोटार घ्याल अथवा मुलांना परदेशातील सर्वोत्तम संस्थेत शिकायला पाठवाल.. यापैकी आणि अशा कोणत्याही महत्त्वाकांक्षा मनांत असतील, तरच त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी तुम्ही धडपड कराल. कोणतेही यश संपादण्यासाठी सर्वप्रथम ध्येयाची निश्चिती ही त्याची पहिली व महत्त्वाची पायरी असते. मग ही ध्येय वैयक्तिक असोत, व्यावसायिक असोत वा आर्थिक\n‘जर आनंदी जीवन जगू इच्छित असाल तर, त्याची खूणगाठ कोणा व्यक्ती किंवा गोष्टींशी नव्हे, तर साजेशा लक्ष्याशी बांधली जायला हवी,’ असे अल्बर्ट आइनस्टाइन म्हणाले आहेत. आर्थिक समृद्धीच्या दिशादर्शनातही तुमचे सर्व आर्थिक व्यवहार हे सुस्पष्ट आर्थिक उद्दिष्टाच्या पूर्ततेच्या दिशेने घडायला हवेत. लक्ष्य निश्चित करणे हे महत्त्वाचे आहे. कारण यामुळे आपल्या प्रत्येक कृतीला हेतू आणि दिशा प्राप्त होते. आपल्यापाशी असलेल्या संसाधनांचा प्रभावीपणे वापर करणे यामुळे शक्य होते. आर्थिक कल्याणाची दिशा भरकटेल, अशा सापळे आणि प्रलोभनांना यातून आपोआप टाळले जाते.\nआर्थिक नियोजनाच्या मार्गावर योग्य पाऊल स्थापित करण्यासाठी, उद्दिष्टांच्या निश्चिती���ी पूर्वअट पूर्ण करताना आपण खालील घटकांचा विचार करणे आवश्यक आहे :\nउद्दिष्टांची विभागणी करा : तुम्ही निश्चित केलेल्या आर्थिक उद्दिष्टांची अल्प मुदतीची (सहल, मुलांचे पुढील शिक्षण), मध्यम मुदतीची (लग्न, घर) आणि दीर्घ मुदत (निवृत्तिपश्चात जीवनमान) अशी कालानुरूप विभागणी करा. हे असे केल्यामुळे तुम्ही उद्दिष्टपूर्तीसाठी निश्चित केलेल्या कालावधीला साजेसा गुंतवणूक पर्याय निवडणे सोपे बनते. अल्पमुदतीच्या उद्दिष्टाला साकारण्यासाठी लिक्विड/डेट फंडाचे पर्याय आणि मुदत ठेवींचा वापर करता येईल. समभाग गुंतवणुकीने ऐतिहासिकदृष्टय़ा १५ ते २० वर्षांच्या कालावधीत १५-१६ टक्के दराने परतावा मिळवून दिला आहे आणि हा मध्यम तसेच दीर्घ मुदतीचे उद्दिष्ट साकारण्यासाठी सुयोग्य पर्याय आहे. समभाग अथवा समभागसंलग्न (इक्विटी) म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणुकीसाठी ‘एसआयपी’सारख्या नियोजनबद्ध पद्धतीचा वापर केल्यास, चक्रवाढ गतीने लाभाची किमया तुम्हाला अपेक्षित परताव्यासाठी साधता येईल.\nउद्दिष्टे मापनयोग्य असावीत : तुमचे आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी किती रकमेची गरज आहे हे मापता यायला हवे. ऑनलाइन मोफत उपलब्ध असलेल्या गणकाच्या साहाय्याने ठरावीक वेळेत विशिष्ट रक्कम उभी करण्यासाठी दरमहा किती रकमेची बचत हवी हे ठरविता येईल. उद्दिष्टे ठरविली गेल्यास तुमच्या आर्थिक सवयींना आपोआपच चांगले वळण लागेल. सुदृढ पैशाचे व्यवस्थापन हे तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांसमीप घेऊन जाईल. मध्यावधी आढाव्याच्या वेळी तुम्ही तुमच्या उद्दिष्टाच्या दिशेने मागे पडल्याचे दिसून आल्यास, हा पूर्वइशारा समजला जावा आणि बचत आणि गुंतवणुकीसंबंधी तुमच्या दृष्टिकोनात आवश्यक बदल करावा.\nलक्ष्यावरून दृष्टी वळता कामा नये : झटपट लाभाचा मोह जडणे हे वित्तीय आघाडीवर ठरविलेले नियोजन बिघडण्याचे प्रमुख कारण असल्याचे दिसले आहे. शेअर बाजारातील ट्रेडिंगचा गंध नसलेलेही बाजार उसळलेला असताना त्यात उडी मारण्याचा यत्न करतात. नजीकच्या मित्र-नातेवाईकाने रातोरात लाभ कमावला, आपणही नशीब आजमावू, हे प्रलोभन अनेकदा नडते आणि प्रसंगी न सुधारता येणाऱ्या घोडचुका घडतात. गुंतवणुकीवर भरभक्कम ४०-५० टक्कय़ांचा लाभ अथवा वर्ष-सहा महिन्यांत दुप्पट परतावा देणाऱ्या भुक्कड योजनांच्या आमिषांना भुलणारेही आहेत. शास्त्रीय गुंतवणुकीचा धर्म एकदा स्वीकारल्यास ‘गुंतवणूकदारां’नी अशा दिशाभूल करणाऱ्या आमिषांना भीक घालता कामा नये. तुमची दृष्टी ही कायम तुमच्या लक्ष्यावर हवी आणि त्यासाठी निश्चित केलेल्या नियोजनाशी तुमची प्रामाणिकता हवी. त्या लक्ष्यांपर्यंत पोहोचणारा कोणत्याही शॉर्ट कटचा मोह टाळलेलाच बरा.\nदिरंगाई नको : उद्दिष्ट नसतील, तर आर्थिक नियोजनही नसेल. जितक्या लवकर तुम्ही तुमची उद्दिष्टे नक्की कराल, तितक्या लवकर गुंतवणूक सुरू होऊन मोठय़ा अवधीत चक्रवाढ परताव्याचा लाभ मिळविणे शक्य होईल. उद्दिष्टनिश्चितीत दिरंगाई ही परताव्यातील चक्रवाढ लाभाला मुकण्यासारखी ठरेल.\nहेन्री फोर्ड यांचे एक समर्पक वाक्य आहे- ‘‘लक्ष्यावरील दृष्टी ढळली की, आपल्या ध्येय-मार्गावरील अडथळ्यांसारख्या भयावह गोष्टी आपल्याला दिसू लागतात.’’ म्हणूनच सर्व वळणवाटा टाळत आणि वित्तीय स्वप्नांना साकारण्यासाठी पूर्ण एकाग्रतेने काम करायचे झाल्यास, केवळ लक्ष्यावर तीक्ष्ण नजर हवी.\n(लेखक अ‍ॅक्सिस सिक्युरिटीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजाणूनबुजून टीका कराल तर मी देखील शांत राहणार नाही - रवी शास्त्री\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरण: सेवकाने दिला दगा, तरुणीने केले ब्लॅकमेल, ३ अटकेत\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nतुमच्याकडे दुसरं काम नाही का; हार्दिक पांड्या प्रकरणावरून स्वरा भास्करचे कोर्टाला चिमटे\nये बारामतीमध्ये बघतोच तुला; अजित पवारांचे गिरीश महाजनांना आव्हान\n...म्हणून मोदी जनतेला छळतात; राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून सांगितले कारण\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई��� चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chintandhara-news/loksatta-chintan-dhara-part-73-1663698/", "date_download": "2019-01-19T06:39:55Z", "digest": "sha1:DYY3L6WCMXNW7U6I6JTLV23PTF4CZTOW", "length": 15439, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta Chintan Dhara Part 73 | | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nसाताऱ्याचे पेठेकाका यांनी असे प्रयोग सुचवणारं ‘वृत्त्यंतरप्रकाश’ हे मनोज्ञ पुस्तक लिहिलं आहे\nपरमार्थ हे कृतीचे शास्त्र आहे, असं गोंदवलेकर महाराज म्हणत. अर्थात परमार्थ हा नुसता बोलण्यापुरता उरू नये, तो आचरणातच उतरला पाहिजे. आपण भारंभार वाचू शकतो, भारंभार ऐकू आणि त्याहून अधिक बोलू शकतो, पण तसं आचरण काही तीळमात्र साधत नाही तुकाराम महाराज सांगत ना तुकाराम महाराज सांगत ना ‘बोल बोलता वाटे सोपे, करणी करता टिर कांपे ‘बोल बोलता वाटे सोपे, करणी करता टिर कांपे’ पण जोवर परमार्थ हा आचरणात येत नाही, जगण्याचा भाग होत नाही, तोवर काही अर्थ नाही. त्यासाठी जो खऱ्या तळमळीनं परमार्थ करू पाहतो तो काही छोटे-मोठे प्रयोगही स्वयंस्फूर्तीनं करीत असतो. पण हे प्रयोग बरेचदा अहंभाव वाढवण्याचाही धोका असतो. म्हणजे कुणी कुणी ठरवतात की अमुक एक पारायण करीत जायचं, त्यावर चिंतन करीत जायचं. तर मग त्या चिंतनातून जे जे गवसू लागतं त्यानं केवळ शाब्दिक ज्ञानात, शाब्दिक आकलनात भर पडण्याचा धोका असतो. तशी भर पडली की आपल्याला इतरांपेक्षा अधिक काही समजू लागलं, असा भ्रम होण्याचाही धोका असतो. त्यामुळे परमार्थ जगण्यात उतरवण्यासाठीचा जो अभ्यास आहे, जे प्रयोग आहेत ते आपल्या वृत्तीत पालट घडवणारे असले पाहिजेत. त्याचा एक सोपा उपाय असा की, रोज रात्री झोपी जाण्यापूर्वी श्रीमहाराजांची प्रवचनं किंवा कुणाही सत्पुरुषाच्या बोधवचनाचं पुस्तक हाती घ्यावं. त्यातील कोणतंही पान उघडून जिथं नजर स्थिरावेल तो भाग वाचावा. त्या वाचनातून कृतीत आणण्यासारखा एखादा बोध सूत्ररूपानं गवसू शकतो. त्या विचाराचं सखोल चिंतन करत झोपी जावं. हा गवसलेला बोध उद्या आचरणात आणायचा आहे, या भावनेनं हे चिंतन व्हावं. मग दुसरा दिवस उजाडेल तो त्याच विचाराच्या सोबतीनं आणि मग दिवसभर त्या सूत्रानुसार आचरणाचा प्रामाणिक प्रयत्न केला तर त्या प्रमाणात आचरणात सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू होते. जेव्हा असा अभ्यास सुरू होतो आणि त्याचा आपल्यावर परिणाम किती घडतो, आचरणात किती बदल होतो, याचं निरीक्षण करीत गेलं तरी आपण आपल्या स्वभावात, वर्तनात कितीतरी बदल घडवू शकतो, ही जाणीव होते. ती हुरूप वाढवणारी आणि अभ्यासाला बळ देणारी असते. तेव्हा ज्याला अध्यात्माच्या मार्गावर खरी वाटचाल करायची आहे त्याला असे प्रयोग करून पाहावेच लागतील. त्यातूनच आपली आपल्याला नव्यानं ओळख होईल. आपल्यातील चिकाटी, धैर्य, प्रामाणिकपणा यांची तपासणी करता येईल. त्यातून कुठं काय चुकतं आणि ते कसं सुधारावं, याचं भान वाढेल. साताऱ्याचे पेठेकाका यांनी असे प्रयोग सुचवणारं ‘वृत्त्यंतरप्रकाश’ हे मनोज्ञ पुस्तक लिहिलं आहे. त्यात वृत्तीपालटाला चालना देण्यासाठीचे १६ प्रयोग सूत्ररूपानं सुचविले आहेत. त्यांचं अगदी सखोल मार्गदर्शन त्यांनी केलं आहे. मुळात असे प्रयोग करणं माणसाला आवडू शकतं आणि त्यात मूळ उपासना दुय्यम ठरण्याचा धोका असतो. कारण काहीतरी ‘करायला’ माणसाला आवडतं, काहीतरी ‘करण्यात’ जो आनंद मिळतो तो उपासनेत एका जागी शांत बसायचं असल्यानं मिळत नाही, अशी माणसाची भ्रामक समजूत असते. त्यामुळे असे काही प्रयोग करायला मन उत्सुक असू शकतं आणि त्यातून उपासनेकडे दुर्लक्ष होऊ शकतं. तर या प्रयोगांना उपासनेची जोड हवीच, त्या उपासनेशिवाय या प्रयोगांना बळ मिळणार नाही, असं पेठेकाकांनी ही सूत्रं मांडण्याआधीच स्पष्ट केलं आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजाणूनबुजून टीका कराल तर मी देखील शांत राहणार नाही - रवी शास्त्री\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरण: सेवकाने दिला दगा, तरुणीने केले ब्लॅकमेल, ३ अटकेत\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nतुमच्याकडे दुसरं काम नाही का; हार्दिक पांड्या प्रकरणावरून स्वरा भास्करचे कोर्ट��ला चिमटे\nये बारामतीमध्ये बघतोच तुला; अजित पवारांचे गिरीश महाजनांना आव्हान\n...म्हणून मोदी जनतेला छळतात; राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून सांगितले कारण\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/diwali-news-news/in-search-of-balanced-talk-1049450/", "date_download": "2019-01-19T06:37:50Z", "digest": "sha1:WZFB2CC3RTJ2ZUCHAHIYHB4NQNFROTLU", "length": 11809, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "विवेकाचा आवाज हरवलाय? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nदिवाळी अंक २०१४ »\nकाही वर्षांमागे साक्षेपी संपादक राम पटवर्धन यांनी ‘सध्या सर्वत्र कानठळ्या बसविणारी शांतता आहे’ असे विधान एका मुलाखतीत केले होते. समाजातील अनिष्ट गोष्टींविरुद्ध आवाज उठवायला\nकाही वर्षांमागे साक्षेपी संपादक राम पटवर्धन यांनी ‘सध्या सर्वत्र कानठळ्या बसविणारी शांतता आहे’ असे विधान एका मुलाखतीत केले होते. समाजातील अनिष्ट गोष्टींविरुद्ध आवाज उठवायला, एखाद्या विषयावर हिरीरीने वादविवाद करायला आज कुणीच पुढे सरसावत नाही, हे त्यांना त्यातून ध्वनित करायचे होते. आजही तीच परिस्थिती कायम असली तरी कोलाहल मात्र वाढला आहे. सोशल मीडियाच्या चव्��ाटय़ावर अनेकजण निरनिराळ्या विषयांवर आपापल्या परीने ‘व्यक्त’ होत असले तरी त्या व्यक्त होण्याला विवेकाची जोड असतेच असे नाही. त्यातही हल्ली ‘पोलिटिकली करेक्ट’ राहण्याकडेच बहुतेकांचा कल असतो. विवेकाचा आवाज जणू हरपला आहे. या हरवलेल्या विवेकाच्या संदर्भात विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे त्या- त्या क्षेत्रातील हरवलेल्या आवाजासंबंधात काय म्हणणे आहे, हे आम्ही यानिमित्ताने ‘लोकसत्ता’ दिवाळी अंकातील परिचर्चेत समजून घेऊ इच्छितो. म्हणूनच यंदाच्या ‘लोकसत्ता’ दिवाळी अंकातील या परिसंवादाचा विषय आहे :\n‘विवेकाच्या शोधात चार क्षेत्रे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nसोशल मीडियावर मोदींवर आक्षेपार्ह टीका, राज्यात अनेकांना पोलिसांची नोटीस\n#DemonetisationSuccess हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये का आला माहितीये\n लोकलमध्ये तरूणांचे अश्लिल चाळे, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल\nFIFA World Cup 2018 : ‘तुझ्यापेक्षा कॅन्सर बरा’; कोलंबियाचे चाहते खेळाडूंवर खवळले\nSocial Media Day: सोशल मीडिया झालाय बिनचेहऱ्याचा पत्रकार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरण: सेवकाने दिला दगा, तरुणीने केले ब्लॅकमेल, ३ अटकेत\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nतुमच्याकडे दुसरं काम नाही का; हार्दिक पांड्या प्रकरणावरून स्वरा भास्करचे कोर्टाला चिमटे\nये बारामतीमध्ये बघतोच तुला; अजित पवारांचे गिरीश महाजनांना आव्हान\n...म्हणून मोदी जनतेला छळतात; राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून सांगितले कारण\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाज��\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/view_thalakBatmya.php?tbid=3622", "date_download": "2019-01-19T06:01:15Z", "digest": "sha1:MO2Y5V26FK6QBF7DRDQ5Q7QX2SRU33KV", "length": 14670, "nlines": 105, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१\nआपली गडचिरोली | राजकिय | प्रशासकिय | शैक्षणिक | माध्यमे | पर्यटन | आरोग्य | संस्था | व्यक्तीविशेष | वाटाडया | दूरध्वनी\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्ड्यात पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न्युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nइसमास पेट्रोल ओतून जाळणाऱ्या महिलेस जन्मठेपेची शिक्षा\nगडचिरोली, ता.२३: एका इसमास आधी लग्न करण्याचे आश्वासन देऊन त्याच्याकडून पैशाची लूट करणाऱ्या व नंतर लग्नास नकार देऊन त्याला पेट्रोल ओतून जाळणाऱ्या आरोपी महिलेस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आजीवन कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. असे सपना वासुदेव पांडे, रा.गडचिरोली असे दोषी महिलेचे नाव आहे.\nगडचिरोली येथील आरोपी सपना पांडे हिने मोमीन सुबेद्दीन सिद्दीकी यास सुरुवातीला लग्न करण्याचे आमिष दाखविले. यामुळे मोमीन सिद्दीकी याने सपनाच्या भूखंडावर स्वत:च्या पैशाने तिला घर बांधून दिले. शिवाय पैसेही दिले. त्या घरी सपना, तिची मुले व मोमीन सिद्दीकी हे राहू लागले. परंतु कालांतराने सपनाने मोमीनशी लग्न करण्यास टाळाटाळ करुन त्याला घरातून हाकलून दिले. यामुळे मोमीन हा सपनाला पैशाची मागणी करु लागला. यामुळे सपनाने चिडून मोमीनला २९ एप्रिल २०१५ रोजी संध्याकाळी ६ वाजता पैसे देणार असल्याचे सांगून घरी बोलावले. मोमीन तिच्या घरी पोहचताच सपनाच्या मुलाने त्याचा हात पकडला आणि तिने मोमीनच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला जीवंत जाळले. मोमीन आपला जीव वाचविण्यासाठी आयटीआय चौकापर्यंत धावला. यावेळी परिसरातील नागरिकांनी रुग्णवाहिकेद्वारे त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथे त्याचा मृत्यू झाला.\nतपास पूर्ण झाल्यावर तत्कालिन पोलिस उपनिरीक्षक जयंत मुनगेलवार यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.\nआज या प्रकरणाचा निकाल लागला. जिल्हा व सत्र न्यायालयाने साक्ष पुरावा तपासून व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी सपना वासुदेव पांडे हिला भादंवि कलम ३०२ अन्वये आजीवन कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास २ महिने अतिरिक्त सश्रम कारावास ठोठावण्यात आला.\nसरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील सचिन कुंभारे यांनी काम पाहिले.\n(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://gangadharmute.com/node/839", "date_download": "2019-01-19T07:33:21Z", "digest": "sha1:M7JUKN4NAGLPBGHZGITAXQLXDIXU7O7W", "length": 11992, "nlines": 128, "source_domain": "gangadharmute.com", "title": " सह्यांद्रीच्या कुशीत | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / सह्यांद्रीच्या कुशीत\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी शुक्र, 11/09/2015 - 10:39 ह्यावेळी प्रकाशित केले.\nकोटीकोटी शेतकर्‍यांचे पंचप्राण, शेतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक आदरणीय शरद जोशी यांचा ८० वा वाढदिवस ३ सप्टेंबर २०१५ रोजी सज्जनगढ जि. सातारा येथे संपन्न झाला. त्यानिमित्ताने दिनांक ०१ सप्टेंबर ते ०६ सप्टेंबर या दरम्यान सह्यांद्रीची यात्रा घडली. त्या भटकंतीचा हा चित्रवृत्तांत.\nलोणार सरोवर - ०२/०९/२०१५\nआमचे गुरुबंधू अमर हबीब\n(आंबेठाण भेट दि. ०३/०९/२०१५)\nमा. शरद जोशींना ८० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शेतकरी संघटना, आर्वी (छोटी) कार्यकर्ते.\nस्थळ : लेकब्ल्यू हॉटेल, महाळुंगे (पुणे)\nमहाड - चवदार तळे - ०४/०९/२०१५\nहा संगर केवळ पाण्यासाठी नसून मानवी मुलभूत हक्कासाठी आहे.\n- डॉ बाबासाहेब आंबेडकर\nकोटीकोटी शेतकर्‍यांचे पंचप्राण, शेतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक आदरणीय शरद जोशी यांचा ८० वा वाढदिवस ३ सप्टेंबर २०१५ रोजी सज्जनगढ जि. सातारा येथे संपन्न झाला. त्यानिमित्ताने दिनांक ०१ सप्टेंबर ते ०६ सप्टेंबर या दरम्यान सह्यांद्रीची यात्रा घडली. त्या भटकंतीचा हा चित्रवृत्तांत.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=1297", "date_download": "2019-01-19T07:07:33Z", "digest": "sha1:HSH7DUWUCK6KEZVQLGG7OWC2HWR4LHRT", "length": 12584, "nlines": 81, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nगडचिरोली - चंद्रपूर मार्गावर ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक, प्रवासी जखमी\nप्रतिनिधी / चंद्रपूर : गडचिरोली येथून चंद्रपूरकडे जात असलेल्या ट्रॅव्हल्सचा स्टेअरींग राॅड तुटल्याने ट्रॅव्हल्स अनियंत्रित होवून विरूध्द दिशेने येणाऱ्या ट्रकला धडक दिली. यामध्ये ८ ते १० प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सदर घटना आज ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान घडली.\nमहाकाली ट्रॅव्हल्स कंपनची एमएच ३४ एबी ८३८६ क्रमांकाची ट्रॅव्हल्स गडचिरोली येथून प्रवासी घेवून चंद्रपूरकडे जात होती. दरम्यान चिचपल्ली जवळ ट्रॅव्हल्सचा स्टेअरिंग राॅड तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. अनियंत्रित ट्रॅव्हल्स समोरून येणाऱ्या ट्रकवर धडकली. यामुळे ट्रॅव्हल्समधील ८ ते १० प्रवासी जखमी झाले. जखमींना तत्काळ रूग्णालयात हलविण्यात आले. वृत्त लिहीपर्यंत अधिक माहिती मिळू शकली नाही.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nगडचिरोली पोलीस दलाने २०१८ मध्ये केला तब्बल ५० नक्षल�..\nबल्लारपूर पोलिसांनी ९५ लाख ७५ हजारांचा पकडलेला अवैध दारूसाठा केला नष्ट\nराम जन्मभूमी-बाबरी मशीद जमिनीच्या वादावर आता १० जानेवारी ला पुढील सुनावणी\nपोलीस आणि नागरिकांनी श्रमदान करून बंद झालेला हलवेर - कोठी मार्ग केला सुरळीत\nगडचिरोली पंचायत समितीच्या सदस्यांचा मासिक सभेवर बहिष्कार : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर\nवर्धा येथील आरटीओ कार्यालयात तीन दलालांना अ���क\nभारतीय टेलिव्हिजन प्रथमच दाखवणार भारतीय लष्कराच्या रेजिमेंट सेंटर्समधील दृश्ये आणि सैनिकांशी व्यक्तिगत स्तरावर साधलेला संवाद\nगडचिरोली जिल्हा पोलिस भरतीसाठी फक्त जिल्ह्यातीलच उमेदवारांना संधी, पोलिस भरतीच्या नियमांत बदल\nपाणी पट्टीकर वसुल करुन नळ योजना नियमित सुरु ठेवा : मुख्यमंत्री फडणवीस\nमद्यविक्री अनुज्ञप्त्या ३१ डिसेंबरला उशिरापर्यंत सुरू ठेवण्यास सवलत\nपेट्रोल २९ पैसे तर डिझे ३२ पैशांनी स्वस्त\nयुवतीच्या व्हाॅट्सऍपवर अश्लिल संदेश पाठविल्याप्रकरणी आंबेटोलाच्या पोलिस पाटलावर गुन्हा दाखल, आरोपी फरार\nनवेगाव (वेलगूर) येथील तलावात बुडून इसमाचा मृत्यू\nनाना पाटेकर यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल\nविदर्भात ७२ तासात थंडीची लाट, हवामान विभागाचे काळजी घेण्याचे आवाहन\nपालकमंत्री ना. आत्राम रमले बालगोपाल आणि गणेश भक्तांमध्ये\nआश्रमशाळेतील विद्यार्थ्याचे मृत्यू प्रकरण, आदिवासी समाजातील नागरिकांचा ग्रामीण रुग्णालय , आश्रमशाळेला घेराव\nदुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून लवकरात लवकर मदत : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nशासकीय रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बालकांना देणार बेबी केअर कीट\nग्यारापत्ती हद्दित पोलिस - नक्षल चकमक, नक्षल साहित्य जप्त\nगडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करा : आ.डाॅ. देवराव होळी\n‘अशी ही आशिकी’चे रोमँटिक पोस्टर प्रदर्शित; कोण असेल अभिनयची हिरोईन\nदिवाळीतील प्रवासी वाहतूक लक्षात घेऊन रापम कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द\nआलापल्ली नजीक ट्रकला अपघात : दोघे जखमी\nआरमोरी नगरपरिषद येथील सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहिर\nपंचतारांकित रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये पोलिसांची धाड : दलाल महिलेला अटक , पीडित तरुणीची सुटका\nलोकबिरादरी प्रकल्पाचा ४५ वा वर्धापन दिन सोहळा थाटात\nपुरात अडकलेल्या ‘त्या’ बसचे चालक - वाहक निलंबित\nभाजी तोडल्याच्या रागातून इसमाचा खून\nबाबा आमटे यांच्या जयंतीनिमित्त गुगलचे खास डुडल\nनक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात भारत संचार निगम लिमिटेड फायद्यात, महिन्याकाठी एक कोटी ७५ लाखांचे उत्पन्न\nपावसामुळे आलापल्ली - सिरोंचा मार्ग नंदीगावजवळ उखडला, वाहतूक विस्कळीत\nलगाम येथील भगवंतराव पोस्ट बेसिक आश्रमशाळेतील शिक्षकाचा विद्यार्थ��नीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, गुन्हा दाखल\nभाजपा आयटी सेलची वेबसाईट हॅक\nचंद्रपूरच्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठीत स्कॉच अवार्डचे सुवर्णपदक\nअसंतोषाविरोधात सामान्यांचा एल्गार मल्टीस्टारर ‘आसूड’\nट्रकच्या धडकेत आजोबासह नातू ठार, तीन गंभीर जखमी\nभामरागड येथे पोलिस विभागातर्फे जनजागरण मेळावा, आरोग्य शिबिराचे आयोजन\nघोडेझरी, फुलबोडी येथील नागरिकांनी नक्षल्यांनी हत्या केलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ उभारले स्मारक\nविद्यार्थिनीचा विनयभंग प्रकरण, मुख्याध्यापक, अधीक्षिका आणि आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आविस करणार चक्काजाम\nकायद्याचा भंग केल्याने शहरातील तीन डीजे वाजविणाऱ्या मंडळांवर कारवाई : गडचिरोली पोलिसांची कारवाई\nवर्ध्यात युवतीची अत्याचारानंतर दगडाने ठेचून हत्या\nपेरमिली येथे महाआॅनलाईन सेवा केंद्र गावातीलच सुशिक्षित बेरोजगारास द्या\nगोठणगाव - चांदागड मार्गावर कार वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात , युवक ठार\n७२ हजार पदांची मेगा भरती , प्रक्रिया पुन्हा सुरू\nलोकबिरादरी प्रकल्पात आरोग्याच्या कुंभमेळ्यास प्रारंभ\nशरीर सुखाची मागणी करणाऱ्या मुख्याध्यापकाला अटक\nमहाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी २२ हजार २६५ घरे मंजूर\nआ.डाॅ. देवराव होळी, जि.प. अध्यक्षा योगिताताई भांडेकर यांनी दाखविली सिएम चषक प्रचार रथाला हिरवी झेंडी\nगडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे जिल्हा गौरव पुरस्कार , 'प्रकाशरंग' पुस्तकाचे विमोचन थाटात\nसोयरीक जुळविण्यासोबतच रंगू लागल्या राजकारणाच्या चर्चा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/view_thalakBatmya.php?tbid=3625", "date_download": "2019-01-19T06:56:22Z", "digest": "sha1:KWMPLUCLZ7GHIQN6F6YMCIL2JLZH6B7T", "length": 12941, "nlines": 102, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१\nआपली गडचिरोली | राजकिय | प्रशासकिय | शैक्षणिक | माध्यमे | पर्यटन | आरोग्य | संस्था | व्यक्तीविशेष | वाटाडया | दूरध्वनी\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्ड्यात पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त��या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न्युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nविनयभंग करणाऱ्या आरोपीस २ वर्षे ९ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा\nकुरखेडा,ता.२५: तरुणीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने २ वर्षे ९ महिन्यांचा कारावास व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. राजू गंगाराम नैताम, रा .मालदुगी असे दोषी इसमाचे नाव आहे.\n८ नोव्हेंबर २०१६ रोजी पीडित तरुणी आपल्या शेतावर गेली असता राजू नैताम याने शेतावर जाऊन तिचा विनयभंग केला. याबाबत पीडित तरुणीच्या तक्रारीवरून कुरखेडा पोलिसांनी आरोपी राजू नैताम याच्यावर भादंवि कलम ३५४,३५४अ(२) व ५०९ अन्वये गुन्हा दाखल केला होता. तत्कालिन पोलिस निरीक्षक विलास सुपे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक आनंद सहारे यांनी तपासात सबळ साक्ष पुरावे गोळा करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणाचा निकाल २३ जुलै रोजी लागला. येथील प्रथम श्रेणी न्यायाधीश बागडे यांनी आरोपीस २ वर्षे ९ महिन्यांचा कारावास व ३ हजार रुपये दंडांची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे अॅड. अविनाश नाकाडे यांनी बाजू मांडली. पोलिस हवालदार प्रभू पिलारे यांनी त्यांना सहकार्य केले\n(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=2982", "date_download": "2019-01-19T07:01:48Z", "digest": "sha1:VK2Z77ECF2GVGW6BONK2DCWBA6N66SLL", "length": 14546, "nlines": 82, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nआर्णी नगर पालीकेच्या मुख्याधिकाऱ्यासह लिपिक एसीबीच्या जाळ्यात\nप्रतिनिधी / यवतमाळ : विकास कामांच्या वर्क ऑर्डर काढण्यासाठी कमिशन म्हणून ३० हजाराची लाच रक्कमेची मागणी करून कनिष्ठ लिपिकाच्या मार्फतीने स्वीकारल्या प्रकरणी आर्णी नगर पालीकेच्या मुख्याधिकाऱ्यासह कनिष्ठ लिपिकावर अॅन्टी करप्शन ब्युरो यवतमाळ यांच्या कडुन आर्णी पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . मुख्याधिकारी करणकुमार आत्माराम चव्हाण ,कनिष्ठ लिपिक चंद्रकांत गुलाबराव चव्हाण असे लाचखोर कर्मचाऱ्यांचे नावे आहेत .\nतक्रारदाराला आर्णी नगर पालीके अंतर्गत मिळालेल्या एकूण पाच कामांचा वर्क ऑर्डर काढून दिल्याबद्दल व सदर कामात भविष्यात त्रास होऊ नये म्हणून पाच कामांची एकूण रक्कम ३० लाख १ हजार ३९५ च्या १ टक्का याप्रमाणे तडजोडीअंती ३० हजार रुपये लाचेची मागणी केली व लाच रक्कम कनिष्ठ लिपिक चंद्रकांत चव्हाण यांच्या मार्फतीने स्वीकारल्याचे मान्य केले यावरून ९ ऑक्टोबर रोजी मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण ,लिपिक चंद्रकांत चव्हाण यांच्या विरोधात आर्णी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .\nसदर कारवाई अमरावती परिक्षेत्राचे एसिबी चे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे , अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके ,पोलीस उपाधीक्षक मुळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अस्मिता नगराळे आणि कर्मचारी सुरेश जगदाळे , अनिल राजकुमार , निलेश पखाले , किरण खेडकर , वसीम शेख ,महेश वाकोडे , सचिन भोयर ,राकेश सावसागडे ,आणि चालक विशाल धलवार आदींनी केली .\nVNX मराठी न्यूज चॅनल\nगडचिरोली पोलीस दलाने २०१८ मध्ये केला तब्बल ५० नक्षल�..\nआष्टी - चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीवर नवीन चारपदरी पुलाची निर्मिती करा\nदेसाईगंज पोलीस ठाण्यातील लाचखोर हवालदारास एक दिवसाची पोलीस कोठडी\nएसटीचा निर्णय : यापुढे कोणत्याही विभागातून अन्य विभागात बदली मिळणार नाही\nनागरी सुरक्षा क्षेत्रातील शांघायमधील उपाययोजना मुंबईसाठीही महत्वपूर्ण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nकेंद्र सरकारने सादर केला राफेल खरेदीचा तपशील\nकुरखेडा तालुक्यात पोलिस - नक्षल चकमक, एका नक्षल्याचा खात्मा\nमुख्यमंत्री साहेब लक्ष द्या... शेतकरी गाव गहाण ठेवणार \nशिक्षक बदली घोटाळ्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती विश्वास भोवते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी\nआरोग्यास हानीकारक असलेल्या ३४३ औषधांवर औषध नियंत्रक विभागाने आणली बंदी\nआम आदमी नजरेसमोर ठेवून प्रत्येकानी जिल्ह्याच्या विकासासाठी कटीबध्द होऊ : पालकमंत्री ना. आत्राम\nअपघातास निमंत्रण देत आहे भामरागड - कोठी मार्ग\nशेतकरी आणि आदिवासींच्या मागण्यांसाठी आज मंत्रालयावर ‘उलगुलान (क्रांती) मोर्चा’\nपायाभूत सुविधांच्या विकासाने ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेला चालना\nबेळगावमध्ये मूक सायकल रॅलीवर पोलिसांचा लाठीमार\nविकृत दिराने वहिनी व चार वर्षांच्या पुतणीची हत्या केल्यानंतर मृतदेहावर केला बलात्कार\nमहाराष्ट्रातील ५ अंगणवाडी सेविकांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड\nधनादेशाचा अनादर झाल्यास वीजग्राहकांना ३५० रुपयांऐवजी आता १५०० रुपयांचा दंड\nगरज पडल्यास अध्यादेश काढू मात्र डान्सबार बंदी कायम ठेवू : ना. मुनगंटीवार\nगडचिरोली जिल्ह्यात चंडिपुराच्या सहा रुग्णांची नोंद, राष्ट्रीय विषाणू संस्थेची (एनआयव्ही) चमू येणार गडचिरोलीत\nसिंचन घोटाळ्यास तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार हेच जबाबदार : एसीबीचे नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र\n३१ डिसेंबर रोजी शिर्डी येथील साईमंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार\nअवनी च्या एका बछड्याची रवानगी गोरेवाडात, दुसऱ्या बछड्याचा वनविभागाकडून शोध सुरु\nप्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नागपुरात\nलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) नागपूर परिक्षेत्राचे अधीक्षक पी. आर. पाटील यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा\nमहावितरणच्या नव्या योजनांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल : ना. देवेंद्र फडणवीस\nसरपणासाठी गेलेल्या ठाणेगाव येथील इसमाचा आकस्मिक मृत्यू\nकमलापूरात नक्षल्यांनी बांधले बॅनर, २१ सप्टेंबर रोजी नक्षल स्थापना दिन साजरा करण्याचे केले आवाहन\nकोपरगांव (कोळपेवाडी) येथील लक्ष्मी ज्वेलर्स दुकानावर दरोडा, दरोडेखोरांच्या गोळीबारात एकाचा मृत्यू\nमार्कंडा कंसोबा येथे जिल्हा परिषद शाळेच्या पडक्या इमारतीत विद्युत शॉक लागून विद्यार्थ्याचा मृत्यू\n२८ वर्षांपासून नक्षल्यांना शस्त्रे पुरवठा करणाऱ्या अजित रॉ��� ला दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने केली अटक\nपाणी पट्टीकर वसुल करुन नळ योजना नियमित सुरु ठेवा : मुख्यमंत्री फडणवीस\nजन-धन खातेधारकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून करणार मोठी घोषणा\nराज्यातील ७३८ अस्थायी डाॅक्टर स्थायी कधी होणार\nगडचिरोलीत विसर्जन मिरवणुकांना प्रारंभ, पोलिसांचा चोख बंदोबस्त\nसावंगी मेघे येथील खुन प्रकरणातील अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून ८ तासात आरोपीला अटक : वर्धा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई\nगडचिरोली - आरमोरी मार्गावर दुचाकी - ट्रॅक्टरच्या अपघातात एक ठार\n२८ नोव्हेंबरला चंद्रपुरात पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन\nबसमधील प्रवाशांसाठी युवकच ठरले देवदूत, प्रवासी आणि नागरिकांनीही अनुभवला मृत्यूचा थरार\nशिर्डीत समाधी शताब्‍दी निमित्त श्री साईसच्चरित पारायण सोहळा : सीइओ रुबल अग्रवाल\nपोलीस स्टेशन रामनगर येथील जबरी चोरीचा गुन्हा उघड\nवैनगंगा नदीत दोन सख्ख्या भावांना जलसमाधी, व्याहाड खुर्द येथील घटना\nनेपाळमध्ये १०० पेक्षा जास्त रूपयांच्या भारतीय नोटांवर बंदी\nपत्नीची हत्या केल्यानंतर रक्त पिणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा\nक्या आप हिंदी बोलते है...\nस्थानिक लोकप्रतिनिधींच्या दूर्लक्षपणामुळेच गडचिरोली जिल्ह्यातील एकही तालुका टंचाईग्रस्त यादीत नाही\nनागपंचमीनिमित्त पालकमंत्री ना. आत्राम यांनी सेमाना देवस्थानात केली पुजा अर्चा\nगोंदिया जिल्ह्यातील मुंडीपार एमआयडीसी जवळ टाटा सुमोच्या अपघातात विद्यार्थिनी ठार, ८ जखमी\nटी -१ अवनी वाघिणीबाबतचे सर्व आदेश प्रधान मुख्य वन संरक्षक यांनी दिलेले , वनविभागाची माहिती\nभाजी तोडल्याच्या रागातून इसमाचा खून\nड्रंक अँड ड्राइव्ह चे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकार करणार दारुची डिलिव्हरी थेट घरी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/ncp-won-13-seats-shirur-46756", "date_download": "2019-01-19T06:32:25Z", "digest": "sha1:EILNAI7D4UVD6EVMJXUYKYQAL3HWMXYI", "length": 21635, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "NCP won 13 seats in shirur शिरूर बाजार समितीत भाजपची हवा \"गुल'; राष्ट्रवादीचा 13 जागांवर विजय | eSakal", "raw_content": "\nशिरूर बाजार समितीत भाजपची हवा \"गुल'; राष्ट्रवादीचा 13 जागांवर विजय\nरविवार, 21 मे 2017\nशिरूर : शिवसेनेसह मित्रपक्षांना बरोबर घेऊन \"तुल्यबळ' पॅनेल दिल्याचा दावा केलेल्या भारतीय जनता पक्षाची हवा शिरूर कृषी उत्��न्न बाजार समितीच्या (जि. पुणे) निवडणुकीत गेली.\nआज निकाल जाहीर झालेल्या सतरा पैकी तब्बल 13 जागा मिळवून राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत \"शेतकरी विकास पॅनेल' ने बाजार समितीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. भाजप पुरस्कृत \"शेतकरी सहकार विकास पॅनेल' ला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले.\nशिरूर : शिवसेनेसह मित्रपक्षांना बरोबर घेऊन \"तुल्यबळ' पॅनेल दिल्याचा दावा केलेल्या भारतीय जनता पक्षाची हवा शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (जि. पुणे) निवडणुकीत गेली.\nआज निकाल जाहीर झालेल्या सतरा पैकी तब्बल 13 जागा मिळवून राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत \"शेतकरी विकास पॅनेल' ने बाजार समितीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. भाजप पुरस्कृत \"शेतकरी सहकार विकास पॅनेल' ला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले.\nपणन प्रक्रिया मतदार संघातून बाबासाहेब सासवडे व ग्रामपंचायत मतदार संघातील आर्थिक दुर्बल घटक प्रतिनिधी मतदार संघातून सौ. तृप्ती संतोष भरणे यांची बिनविरोध निवड झाली असून, ते दोघेही \"राष्ट्रवादी' कॉंग्रेसचे असल्याने राष्ट्रवादीच्या बाजार समितीतील संचालकांची संख्या पंधरा झाली आहे.\nबाजार समितीच्या एकूण 19 जागांपैकी दोन जागा बिनविरोध झाल्यानंतर काल उर्वरित 17 जागांसाठी उत्साहात मतदान झाले.\nयेथील साई गार्डन मंगल कार्यालयात मतदान झालेल्या 17 जागांची मतमोजणी करण्यात आली. सकाळी 9 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरवात झाली. सुरवातीला कृषी पतसंस्था मतदार संघातील सर्वसाधारण सात जागांसाठीची, त्यानंतर याच मतदार संघातील महिलांसाठी राखीव असलेल्या दोन जागांची; तसेच इतर मागास प्रवर्ग व भटक्‍या विमुक्त जाती जमाती मतदार संघातील प्रत्येकी एका जागेची मतमोजणी करण्यात आली.\nया मतमोजणीसाठी केंद्रनिहाय सात टेबलांची व्यवस्था करण्यात आली होती. याच मतमोजणीसोबत स्वतंत्र आठव्या टेबलवर व्यापारी मतदार संघाची मतमोजणी करण्यात आली. ही मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर सात टेबलवरून प्रथम ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण दोन जागांसाठीची व त्यानंतर याच मतदार संघातील अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाची मोजणी करण्यात आली.\nत्याचवेळेस स्वतंत्र आठव्या टेबलवर हमाल तोलारी मतदार संघाची मतमोजणी करण्यात आली. तीन वाजता मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी सुनंदा जाधव यांनी निकाल जाहीर केले.\nकृषी पतसंस्था (सोसायटी) मतदार संघाच्या खुल्या सात जागांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याठिकाणी अपेक्षेप्रमाणे \"राष्ट्रवादी' च्या पॅनेलने बाजी मारली. \"राष्ट्रवादी' च्या शेतकरी विकास पॅनेलचे शशिकांत दसगुडे (908 मते), प्रकाश पवार (852 मते), शंकर जांभळकर (818 मते), ऍड. वसंतराव कोरेकर (761 मते) व विश्‍वास ढमढेरे (751 मते) हे विजयी झाले; तर भाजप पुरस्कृत \"शेतकरी सहकार विकास पॅनेल' चे राहुल गवारे हे 818 व संतोष मोरे हे 672 मते मिळवून विजयी झाले.\n\"राष्ट्रवादी' च्या बाबाजी निचित (560 मते) व शिवाजी वडघुले (625 मते) यांना; तर भाजपच्या आनंदराव हरगुडे (625 मते), तात्यासाहेब सोनवणे (621 मते), अशोक माशेरे (605 मते) व ऍड. देवराम धुमाळ (594 मते) यांना पराभव पत्करावा लागला.\nसोसायटीच्या महिलांसाठी राखीव असलेल्या दोन जागांमध्ये समान वाटणी झाली. एक जागा \"राष्ट्रवादी' च्या; तर एक जागा भाजपच्या पारड्यात पडली. भाजपच्या छायाताई संभाजी उर्फ अप्पासाहेब बेनके या 857 मते मिळवून; तर \"राष्ट्रवादी' च्या मंदाकिनी जालिंदर पवार 749 मते मिळवून विजयी झाल्या. भाजपच्या सुजाता शंकर गाजरे (626 मते) व \"राष्ट्रवादी' च्या कौसल्या पोपटराव भोर (676 मते) यांचा पराभव झाला.\nज्या जागेवरून \"राष्ट्रवादी' च्या पॅनेलमध्ये काहीसा बेबनाव झाला होता, त्या इतर मागास प्रवर्गातील जागा मात्र \"राष्ट्रवादी' ला गमवावी लागली. येथून भाजपचे विकास शिवले हे सुमारे 824 मते मिळवून विजयी झाले.\nत्यांनी \"राष्ट्रवादी' च्या संदीप गायकवाड यांचा पराभव केला. गायकवाड यांना 622; तर याच मतदार संघातील अनिल भुजबळ यांना केवळ 32 मते मिळाली. याच मतदार संघातील भटक्‍या विमुक्त जाती जमाती मतदार संघातून \"राष्ट्रवादी' च्या सतीश कोळपे यांनी भाजपच्या डॉ. हेमंत पवार यांचा पराभव केला. कोळपे यांना 772; तर डॉ. पवार यांना 673 मते पडली.\nग्रामपंचायत मतदार संघातील दोन खुल्या व अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाच्या एका जागेवरही \"राष्ट्रवादी' ने वर्चस्व मिळविले. दोन्ही पॅनेलमधील दिग्गजांच्या उमेदवारीमुळे हा मतदार संघ \"लक्ष्यवेधी' झाला होता. \"राष्ट्रवादी' चे मानसिंग पाचुंदकर हे 689 व धैर्यशील उर्फ आबाराजे मांढरे हे 481 मते मिळवून मोठ्या फरकाने विजयी झाले.\nभाजपचे अनिल नवले (454 मते) व संभाजी कर्डिले (189 मते) यांना पराभव पत्करावा लागला. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून \"राष्ट्रवादी' च्या विजेंद्र गद्रे यांनी भाजपच्या तुकाराम थोरात यांचा पराभव केला. गद्रे यांना 669; तर थोरात यांना केवळ 339 मते मिळाली.\nव्यापारी मतदार संघातून प्रवीण चोरडिया (344 मते) हे विद्यमान संचालक व सुदीप गुंदेचा (268 मते) हे विजयी झाले. त्यांनी हरीश रूणवाल (265 मते) व सुरेश बोरा (235 मते) यांचा पराभव केला.\nहमाल तोलार मतदार संघातून बंडू खंडू जाधव हे 70 मते मिळवून विजयी झाले. या ठिकाणाहून कुंडलिक दसगुडे (69 मते), विठ्ठल दसगुडे (67 मते), बबन शिंदे (दोन मते) व उमेश दसगुडे (शून्य मते) हे पराभूत झाले.\nदुपारी तीन वाजता सर्व मतदार संघांचे निकाल जाहीर होताच \"राष्ट्रवादी' च्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर गुलालाची मुक्त उधळण करीत, फटाक्‍यांची आतषबाजी केली.\nराष्ट्रवादीचे चिन्ह असलेले झेंडे नाचवत जल्लोष केला. माजी आमदार ऍड. अशोक पवार, माजी आमदार पोपटराव गावडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे यांना खांद्यावर उचलून घेत कार्यकर्त्यांनी शरद पवार झिंदाबाद, अजित पवार झिंदाबादच्या घोषणांनी आसमंत दणाणून सोडले.\nनिवडणुकीच्या ऐन तोंडावर प्रदर्शित होणारा \"ठाकरे' हा चित्रपट शिवसेनेच्या प्रचाराचा भाग आहे, यात शंका नाही. पण चित्रपटाच्या माध्यमातून प्रचार करण्याचा...\nपुणे स्मार्ट सिटीच्या शोधात...\nस्मार्ट सिटी मिशनसाठी पुणे महापालिकेने प्रस्ताव सादर केला, तेव्हा त्यात तारीखवार कामे मांडली होती. कुठल्या महिन्यात कुठले काम पूर्ण होईल आणि त्यासाठी...\nसोलापूरचा खासदार आम्ही ठरवेल तोच : सरवदे\nमाढा (जि. सोलापूर) : अल्पसंख्याक समाज सुरूवातीपासून काॅग्रेसधार्जिण असल्याने सोलापुर लोकसभेवर भारिप-एमआयएमचा प्रभाव पडणार नाही. या मतदार संघात आमच्या...\nआता राहणार नाही भाजपचे सरकार\nदहिवडी - हे वर्ष निवडणुकांचे वर्ष ठरणार आहे. आता भाजपचे सरकार राहणार नाही. आमचे सरकार आल्यानंतर माण-खटावचा चेहरा-मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही, असे...\nकांदा माळरानावर फेकण्याची वेळ (व्हिडिओ)\nटाकळी हाजी - पाणी व्यवस्थापन व उत्तम हवामानामुळे मागील हंगामात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करण्यात आली होती. कांद्याला बाजारभाव मिळेल या...\n‘कृष्णा’च्या रणांगणात ‘जयवंत शुगर’च कळीचा मुद्दा\nकऱ्हाड - सभासदांच्या मालकीच्या कृष्णा कारखान्याला झुकते माप न देता स्वमालकीच्या खासगी ‘��यवंत शुगर’ला झुकते माप देऊन कृष्णा कारखान्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokarogya-news/best-diet-for-heart-patient-1648313/", "date_download": "2019-01-19T06:35:13Z", "digest": "sha1:7OOMM7D7EJFCY6BLXBUCLWM63Q3GCESJ", "length": 22401, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Best Diet For heart patient | पथ्य अपथ्य! : हृदयरोग : आहारातील पथ्य | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\n : हृदयरोग : आहारातील पथ्य\n : हृदयरोग : आहारातील पथ्य\nविविध प्रकारच्या आसवांचा अत्यंत गुणकारक उपयोग हदयरोगामध्ये दिसून येतो.\nओल्या हळदीच्या आणि आल्याच्या एकत्रित लोणच्याचा खूप चांगला उपयोग हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींसाठी होतो. सध्या ओल्या हळदीचा खाण्यासाठी उपयोग कमी झाला आहे. परंतु ठरावीक ऋतूत मिळणारी ओळी हळद लोणच्याच्या स्वरूपाने साठवून ठेवता येते. जुने तांदूळ, त्यातही साळीचे लाल तांदूळ हृदयरोगी व्यक्तींनी सेवन करण्यास हरकत नाही. तांदळाबरोबरच शास्त्रकारांनी हृदयरोगात केवळ गहूच सांगितले असून इतर अपथ्यात वर्णन केलेल्या धान्यव्यतिरिक्त विशेष उल्लेख केलेला दिसून येत नाही हे ध्यानात ठेवले पाहिजे. मूग आणि कुळथाचा हृदयरोगी व्यक्तींना विशेष गुण होताना दिसतो. कुळथाचे आणि मुगाचे आलेयुक्त काढण नियमित सेवन करण्यास हरकत नाही. चांगला फायदा होतो. काही विशिष्ट फळभाज्यांचा हृदयावर गुणकारक परिणाम होतो. त्यात पडवळ, तोंडली, दुधी भोपळा, वांगी व कोबीचा समावेश आहे. कच्चा कोबी किंवा वाफवलेली कोबी हृदयरोगी व्यक्तींनी नियमित सेवन करायला हरकत नाही. कांदा ही नियमित आहारात असाव���, फायदा होतो. (आयुर्वेद शास्त्रकारांनी आज प्रचलित असणारे ‘सलाड’ प्रकार अपथ्यामध्ये समाविष्ट केले आहेत, ते त्यांच्या गुणांमुळे) यावरील भाज्या तयार करताना हृदयाला पोषक ठरणाऱ्या मसाल्यांचा वापर अधिक करावा आणि शेंगदाणे, चणाडाळ टाकावे म्हणजे भाज्यांचा योग्य फायदा होतो. वांग्याची भाजी करताना तिळाचे किंवा खुरासनीचे सारण भरून केल्यास रुची निर्माण होऊन लाभही होतो. हृदयरोगी व्यक्तींनी फलाहार जास्त करावा. डाळिंब, द्राक्ष, लिंबू, संत्री, आंबे खायला शास्त्र आग्रह करते. पिवळी लहान केळी हृदयासाठी हितकारक ठरतात, तर कोहळाही चांगला फायदा हृदयाला देतो.\nहृदयरोगाच्या पथ्य विचारांमध्ये ‘मदिरा’ सेवन करण्याची परवानगी भाष्यकारांनी दिली आहे. गेल्या एक-दोन तपांपासून विश्वामध्ये मद्यसेवन आणि हृदयरोग यांचा संबंध प्रयोगाच्या निष्कर्षांतून लावण्याचा प्रयत्न सुरू असून रेड वाइन आणि हृदयरोग यांची मैत्री जुळवलेली दिसून येते. परंतु हजारो वर्षांपूर्वी आयुर्वेदाने मदिरेचा वापर हदयरोगाच्या चिकित्सेसाठी केला आहे, ते मद्याच्या काही गुणांमुळे मद्य हे अग्नी वाढवणारे, रुची उत्पन्न करणारे, तीक्ष्ण, उष्ण, कडू, गोड, तिखट रसाचे, किंचित तुरट आणि पचायला हलके असते. स्वर, आरोग्य, प्रतिभा आणि त्वचेची कांती वाढवणारे आहे. निद्रानाश, अतिनिद्रता यावर गुणकारी ठरणारे, मात्र पित्त वाढवणारे आणि रक्तातील दोष वाढवणारे असल्याचे शास्त्रीय वर्णन आहे. मद्य स्थुलांना कृश करणारे आणि कृश व्यक्तींना स्थूल करणारे असून सूक्ष्म गुणांमुळे शुद्धी करणारे आहे. योग्य मात्रेतच वात-कफ विकृती कमी करणारे आणि अधिक मात्रेत विषाप्रमाणे मारक ठरते. त्यातही शास्त्राने नवीन मद्य पचायला जड आणि त्रिदोष निर्माण करणारे आणि जुने मद्य त्रिदोषनाशक असून त्याच्या व्यक्तिपरत्वे वापर सांगितला. यामध्ये वारुणी किंवा प्रसन्ना हे मद्य तांदळाच्या पिठापासून, पुनर्नवा मूळ किंवा ताड, खजूर यांच्या पेंडीतील रसापासून तयार करतात, ते योग्य सांगितले आहे. हे मद्य पचायला हलके, तीक्ष्ण असले तरी आरोग्यास हितकारक आहे. साखरेपासून बनविलेले ‘शर्कर’ हा मद्यचाच प्रकार गोड आणि अल्प मदकारी असला तरी हृदयाला हितकारक सांगितला आहे.\nविविध प्रकारच्या आसवांचा अत्यंत गुणकारक उपयोग हदयरोगामध्ये दिसून येतो. मध, घायटीची ��ुले, मनुके, द्राक्षं, गूळ, सुरा आदींपासून आसव तयार करतात. मद्य वर्गामध्ये ठेवूनही शास्त्रकारांनी आसवांना वेगळे स्थान दिलेले दिसून येते. सर्व प्रकारची आसवे हे हदयाला हितकारक असून काही प्रमाणात वात वाढवणारी आणि त्यातील मिश्रित औषधी गुणांची आहेत. प्रचलित असणारी ‘रेड-वाइन’ किंवा वाइनचे इतर प्रकार शास्त्राने वर्णन केलेल्या या वर्गात ढोबळ विचाराने मोडतात. मद्यद्रव्यांमध्ये द्राक्ष, ऊस, मध, साली व ब्राह्मो हा तांदळाचा हेमंत ऋतूत येणारा प्रकार शास्त्राने उत्तम वर्णन केला आहे. इतर मद्य बनविण्याची द्रव्ये खरंतर मद्य द्रव्ये नसून त्याची नक्कल आहे आणि त्या मद्य प्रकारांमध्ये जे मिसळले जाते, त्याचे गुणच मद्यामध्ये येतात. त्या द्रव्यांना आकार द्रव्ये म्हणतात. ‘शुक्त’ मद्य प्रकार हृदयासाठी अत्यंत हितकर समजला जातो.\nकंद, मूळ, फळे, तेल, सौंधव या वस्तूंपैकी एक किंवा अनेक वस्तू द्रव्यात घालून त्याचे संधान केल्याने शुक्त तयार होते. गूळ, उसाचा रस, मध, द्राक्ष आदींपासून तयार करतात. हे शुक्त वातानुकोमक अर्ता उष्ण, तिदवा, रूक्ष गुणाचे हृदयाला बल देणारे, रुची वाढवणारे, दीपन करणारे, स्पर्शाला मात्र शांत-थंड असते. मात्र दृष्टिदोष निर्माण करणारे, पंडूत्वनाशक, कृमिघ्न आहे. हा प्रकार वाइनशी जुळणारा वाटतो. हृदयरोग असताना मधाचे सेवन अत्यंत लाभकारी ठरते. विविध प्रकारच्या मधाचे सेवन हदयरोग व्यक्तींनी नियमित केल्यास फायदा होतो. सकाळी उपाशीपोटी व रात्री झोपताना केवळ मध घेतल्यास उपयुक्त ठरते. हिरडय़ांवरील, भल्लातकावरील मध वाहिन्यांमध्ये अडथळा असणाऱ्यांनी सेवन करावा. हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींनी पाणी उकळून नंतर असेल त्या अवस्थेत सेवन करावे. या पाण्यात उकळताना शुद्ध सोन्याचे वेढे टाकल्यास अधिक गुणकारक ठरू शकते. हृदयरोगींच्या आहाराची खरी ‘किल्ली’ त्या घरातील स्त्रीच्या हातात असते. घरातील स्त्रीला स्वयंपाक करण्याचे आव्हान असते.\nविविध लोकांच्या सांगण्यावरून विविध प्रकारचे प्रयोग स्त्रिया आपल्या घरातील व्यक्तींवर करतात. परंतु स्वयंपाकात नेहमी आले, लसूण, सुंठ, कांदा यांचा वापर अधिक करीत राहावा. लाभ होतो. चहामध्ये आल्याऐवजी सुंठ व शेवटी दालचिनी सेवन केल्यास फायदा होतो. (केवळ तुळस, सुंठ, दालचिनीचा चहा दुधाशिवाय जास्त गुणकारी ठरतो.) धना-जिऱ्याचे जमेल तेथे अधिक वापर या रुग्णांच्या पदार्थासाठी करावा. हृदयरोग रुग्णांना कधी पोट फुगणे, लघवीला सतत जावे लागणे असा त्रास असताना ओवा सतत खायला दिल्यास फायदा होतो. ओव्याचाही उपयोग जास्त प्रमाणात असावा. या ठिकाणी लक्षात येते की, या मसाल्याच्या पदार्थाचा वापर भारतातच होतो. परदेशात नाही. जुन्या गुळाचा हदयरोग असणाऱ्या व्यक्तींना निश्चित फायदा होतो. या व्यक्तींनी दिवसातून २-३ वेळा जुन्या गुळाचा तुकडा खाऊन पाणी प्यावे. त्या व्यक्तींना कोथिंबिरीचा लाभ होतो. म्हणून सर्व आहारात कोथिंबीर टाकूनच सेवन करावे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजाणूनबुजून टीका कराल तर मी देखील शांत राहणार नाही - रवी शास्त्री\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरण: सेवकाने दिला दगा, तरुणीने केले ब्लॅकमेल, ३ अटकेत\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nतुमच्याकडे दुसरं काम नाही का; हार्दिक पांड्या प्रकरणावरून स्वरा भास्करचे कोर्टाला चिमटे\nये बारामतीमध्ये बघतोच तुला; अजित पवारांचे गिरीश महाजनांना आव्हान\n...म्हणून मोदी जनतेला छळतात; राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून सांगितले कारण\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/19428", "date_download": "2019-01-19T06:18:05Z", "digest": "sha1:JPRXJC65XPJE6BRPS63IA5EOZENY2KYA", "length": 17855, "nlines": 191, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गणेशोत्सव २०१० स्पर्धा - अशीही जाहिरातबाजी - ४ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गणेशोत्सव २०१० स्पर्धा - अशीही जाहिरातबाजी - ४\nगणेशोत्सव २०१० स्पर्धा - अशीही जाहिरातबाजी - ४\nआजचा विषय : पल्लवी जोशी आणि साडी\n१. ही स्पर्धा फक्त मायबोलीकरांसाठी आहे.\n२. ह्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.\n३. एका सभासदातर्फे एका विषयासाठी एकच प्रवेशिका स्वीकारण्यात येईल.\n४. आपली प्रवेशिका [काल्पनिक संवाद] स्पर्धेच्या त्या त्या विषयाच्या धाग्यावर आपण स्वतः प्रकाशित करावी. एकदा प्रकाशित केल्यानंतर प्रवेशिकेमध्ये कोणत्याही स्वरुपाचे बदल करु नयेत, केल्यास स्पर्धेसाठी ती प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार नाही.\n५. जाहिरात वर्तमानपत्र, मासिकं किंवा अंतर्जाल इ. साठी आहे असे समजून बनवायची आहे. त्यासाठी फोटोशॉप किंवा तत्सम सॉफ्टवेअर वापरण्याची परवानगी आहे.\n६. जाहिरातीसाठी मजकूराबरोबरच स्वत: काढलेले चित्र/छायाचित्र याचा समावेश करु शकता. मजकूरासाठी शब्दमर्यादा १५० शब्द आहे.\n७. अंतिम विजेता वाचकांच्या मतदान पद्धतीने ठरविला जाईल.\n८. विषय जाहीर झालेल्या दिवसापासून ते अनंतचतुर्दशीपर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येतील.\nअनेक साड्यांची चित्रे दिसतात.\nपल्लवी आमच्या साड्या कधीच नेसत नाही.\n\"आणि घेऊया एक छोटासा\n\"आणि घेऊया एक छोटासा ब्रेक...\" तुम्ही पहात आहात, \" पराग साडी, सारेगमप-लिटील चँपिअन्स\nसाडी नेसलेली आर्या : - हाताने सुर दाखवत, \"साडी मे साडी..... पराग साडी. \" स्मितहास्य\nसाडी नेसलेली मुग्धा : - गोड हसत, \"साडी मे साडी :)... पराग साडी... \"\nसाडी नेसलेली वैशाली : - \"साडी मे साडी...\"\nसाडी न नेसलेला अवधुत : - \"पराग साडी येआह\nगोग्गोड हसत, पल्लवी, \"साडी मे साडी, पराग साडी मॅचिंग कशाला पायजे माडी मॅचिंग कशाला पायजे माडी\nपल्लवी म्हणते : नेसली मी जरी\nपल्लवी म्हणते : नेसली मी जरी कितीही फ्याशनची लुगडी, तरी मज प्रिय हो कलानिकेतनचीच साडी\nसाडीत साडी ललना साडी नऊवारी,\nसाडीत साडी ललना साडी\nकसल्याही बांध्यावर आणि कोणत्याही ब्लाऊजवर खुलून दिसणारी.. ललना साडी\nललना साडीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहीजेत\nसगळेच --- जोशी यांची खास\nजोशी यांची खास पल्लवी साडी..\nभरजरी पैठणी त्यावर मोराची जोडी...\nरंगा��ची उधळण रेशमाची लडी..\nसमारंभाची वाढे मणभर गोडी...\nजोशी यांची खास पल्लवी साडी....\nनेसायला सोप्पी, ही आहे विथ नाडी\nपल्लवी जांभळ्याजर्द साडीवर पिवळी सूर्यफुले अशा डिझाईनची साडी आणि त्यावर लाल बुट्ट्यांचं फुग्याच्या बाह्यांचं ब्लाऊज घालून एका मोठ्या स्टेजवर उभी आहे.\nटाळ्यांच्या कडकडाटात कॅमेरा पॅन होऊन पल्लवीवर लाँगशॉटने असा स्थिरावतो, जेणेकरून पल्लवीची संपूर्ण साडी दिसेल आणि प्रेक्षक स्तंभित/ भयभीत/ सुन्न/ आश्चर्यचकित व्हायला पुरेसा वेळ मिळेल.. कॅमेरा जवळ आल्यावर पल्लवी कॅमेर्‍याकडे पाहून तिचं प्रसन्न हसू फेकते.. कॅमेरा ते झेलत तिच्या जवळ येतो.. आता क्लोजअप.\n मी मराठी कुटुंबातली मुलगी, पण काम केलं हिंदी नाटकं, सिरियल्स, सिनेमे आणि reality showsमध्ये.. त्यामुळे घरात, शाळेत मराठी, इतर वेळ हिंदी.. असं fusion झालं.. हिंदी अंताक्षरीने तर history केली, हे तर तुम्हाला माहित आहेच- येस, त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत- Annuji, Gajendra you are simply great\nकॅमेरा थोडा तिरका होतो.. पल्लवी साडीचा एक फलकारा मारत प्रोफाईलने कॅमेर्‍यात बघते..\n\"त्यानंतर माझ्या careerमध्ये फारसं काही घडत नसताना, Gaj showed faith in me again आणि मराठी सारेगमपमुळे मी घराघरात पोचले.. खरंतर सारेगमपमध्ये फक्त मोठ्या स्पर्धकांना धीर द्यायचं आणि लिटिल चॅम्प्सच्या पाप्या घ्यायचं काम होतं, बस्स.. so I added my contribution to it.. I followed my fusion mantra.. लोक सुंदर सुंदर गाणी म्हणणार, परिक्षक त्यांना टिप्स देणार, वादक वाजवणार.. मग माझं काय काम so I created my own space here with my fusion साडी\n मी भारतीय साडीला जे glamour दिलं, मी ब्लाऊजच्या fashions जशा define केल्या, मी contrast matching ची जी लाट आणली industryत त्यामुळे मायबाप प्रेक्षक literally वाहून गेले.. त्यांचं भान हरपलं.. त्या भरात त्यांनी माझ्या मोठमोठ्या चुकाही घशात घातल्या मी off stageही किती लोकप्रिय झाले माहिते- Dressदादाला टेन्शनच नाही.. कोणतीही साडी, कसलंही ब्लाऊज weirder the better मी off stageही किती लोकप्रिय झाले माहिते- Dressदादाला टेन्शनच नाही.. कोणतीही साडी, कसलंही ब्लाऊज weirder the better\nकॅमेराचा परत लॉंगशॉट- पल्लवी जे काही बोलली त्याचं प्रत्यक्ष दर्शन परत एकदा तिचा साडीच्या माध्यमामधून प्रेक्षकांना समजतं..\nपल्लवीचं तेच ते प्रसन्न हास्य कॅमेरा परत एकदा पकडतो.. प्रेक्षक देहभान हरपून आपल्यावर नक्की काय आदळलं ह्याचा विचार करत बसतात..\n[गाल्यावर खळी .. च्या सुरात\n[गाल्यावर खळी .. च्या सुरात गाताना पल्लवी.]\nटीप -- ढिंग ह्या वर पल्लवी डोळ्यांवरचे केस झटक्याने बाजूला करते असे दिसेल.\nअंगावरी साडी हिरवी ss पॅठणी,\nजरदोसी नक्षी त्याला ही ss सोनेरी ..\nकधी कुठे कशी सांग ही ss पाहली,\nफुलं, वेलं, मोर, पानं ही ss केशरी .. \nजाउ नको दुर तू अशी ये बाणेर तू , अशी साडी तू घे अन तुझ्या वॅनी ला दे तू...\nढिंग चॅक, ढिंग चॅक, ढिंग .... शर्मीली \nढिंग चॅक, ढिंग चॅक, ढिंग .... शर्मीली \nसगळ्या व्हॅरायटी या मिळेल तुला ssss\nडिजाईनर, चंदेरी, जॉर्जेट पण दिसेल तुला ss ||१||\nसाहावारी, नऊवारी ह्या मिळेल इथे ssss\nमॅचींग सगळ्यावर हे मिळेल इथे ss ||२||\nआता घाई कर, उठ बर, पटकन चल, तू ss दे ना इशारे,\nत्याला घेउन अशी निघ, खूप मिळतील बघ तुला साड्या ढिगाने ..\nहे ssss जाउ नको दुर तू...ढिचाक ढिचाक ढिंग.\nजाउ नको दुर तू अशी ये बाणेर तू , अशी साडी तू घे अन तुझ्या वॅनी ला दे तू...\nढिंग चॅक, ढिंग चॅक, ढिंग .... शर्मीली \nढिंग चॅक, ढिंग चॅक, ढिंग.... शर्मीली sss \nशर्मीली साड्या, जोशी चौक, बाणेर, पुणे\nआमची इतरत्र कुठेही शाखा नाही..\n[एक जोरदार टाळ्या होवून जाउ द्या...]\nयांच्या साडीचे कापडच वेगळे \nगणेशोत्सव २०१० अंतर्गत घेतलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आभारी आहोत.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-daughter-Savita-Halappanvar-death-case/", "date_download": "2019-01-19T06:08:42Z", "digest": "sha1:6YDTOAMXPGNZSEFHHVRQXIIZT6YND2GL", "length": 7523, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुलगी गमाविलेल्या देशात जाणार नाही | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › मुलगी गमाविलेल्या देशात जाणार नाही\nमुलगी गमाविलेल्या देशात जाणार नाही\nबेळगावची कन्या सविता हालप्पनवर यांच्या मृत्यूनंतर आयर्लंड सरकारला गर्भपात नियंत्रण कायद्यात बदल करण्याचा ऐतिहासिक निर्णय घ्यावा लागला. या प्रीत्यर्थ आयर्लंडमधील काही संघटना, सामाजिक संस्थांनी सविता यांचे आई-वडील अक्‍कमहादेवी आणि अंदानप्पा याळगी यांचा सत्कार करण्याची इच्छा व्यक्‍त केली आहे. मात्र, मुलगी मगविलेल्या ठिकाणी पुन्हा जायची इच्छा नसल्याचे याळगी दांपत्याने कळविले आहे.\nसत्कार करणार्‍या व्यक्‍ती, संघटनांनी याळगी दांपत्याचा येण्या-जाण्याचा, ��ाहण्याचा खर्च उचलण्याची तयारी दाखविली आहे. मात्र, तरीही याळगी दांपत्याची त्यासाठी तयारी नाही. अनिवार्यता असतानाही गर्भवती महिलांना आयर्लंडमध्ये गर्भपाताचा निर्णय घेता येत नव्हता. तेथील डॉक्टरांचीही हीच अडचण होती. 28 ऑक्टोबर 2012 रोजी डॉ. सविता यांचा गर्भपान न केल्याने मृत्यू झाला आणि संपूण आयर्लंडसह जगभरात त्याचे पडसाद उमटले. यामुळे तेथील सरकारला कायद्याविरूद्ध मतदान घ्यावे लागले. जनतेने गर्भपाताच्या बाजूने कौल दिला आणि या बदलासाठी कारणीभूत ठरलेल्या सविता यांचे फोटो संपूर्ण आयर्लंडमध्ये झळकले. अजूनही सविताचे फोटो झळकत असून तिला ठिकठिकाणी श्रद्धांजली वाहिली जात आहे. शिवाय तिच्यामुळेच तेथील महिलांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्‍त होत आहे.\nयाविषयी अंदानप्पा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्या मुलीला भेटल्याच्या शेवटच्या आठवणी सांगितल्या. त्यावेळी या जगात गर्भपाताविषयीचा जाचक कायदा अस्तित्वात असल्याची साधी कल्पनाही नव्हती. 2012 मध्ये 90 दिवस आयर्लंडचा दौरा केला. सविता गर्भवती असल्याचे समजले. तिला आपल्यासोबत भारतात येण्यास सांगितले. पण, ती वैद्यकीय क्षेत्रात असल्याने तिला तेथील वैद्यकीय सुविधांचे ज्ञान होते. भारतापेक्षा आयर्लंडमध्ये चांगल्या वैद्यकीय सुविधा असल्याचे तिने सांगितले. तिच्यावर विश्‍वास ठेवून परतावे लागले. 23 ऑक्टोबर 2012 रोजी पत्नीसह मायदेशी परतण्यासाठी निघाल्यानंतर सविता आपल्याला विमानतळावर सोडावयास आली होती. तीच शेवटची भेट असल्याचे अंदानप्पा सांगतात.\n25 मे रोजी आयर्लंडमध्ये गर्भपात नियंत्रण कायद्याविरोधात मतदान घेण्यात आले. त्याआधीच्या दोन दिवसांपासून जागृती सुरू आहे. तेव्हापासून आतापर्यंत अंदानप्पा याळगी नियमितपणे आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवर नजर ठेवून आहेत. आयर्लंडमध्ये घडलेल्या बदलामुळे केवळ मुलीलाच नव्हे तर तेथील सर्वच महिलांना न्याय मिळाल्याचे ते मानतात.\nभैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी महिलेसह तिघांना अटक\nकांदा मातीमोल ; एक ट्रक कांदा फक्‍त पाच रुपये किलोने विकला (Video)\nछमछम सुरू करणाऱ्या सरकारला घुंगरू पाठविणार : फौजिया खान\n#metoo महिलांच्या आदराविषयी खूप बोलतात पण, कमी लोक कृतीत आणतात : सिंधू\nएकजूट रॅलीसाठी पश्चिम बंगालमध्ये दिग्गजांची मांदियाळी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Kodoli-production-of-varna-Canals-project-issue/", "date_download": "2019-01-19T06:21:19Z", "digest": "sha1:OIPNBKSE5C5GYFPPKB3EQ7EODNYZEJDJ", "length": 7567, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वारणा उजव्या कालव्याने घेतले 6 बळी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › वारणा उजव्या कालव्याने घेतले 6 बळी\nवारणा उजव्या कालव्याने घेतले 6 बळी\nकोडोली : संजय भोसले\nजनतेला नको असताना हजारो कोटी रुपये खर्चून अपूर्ण व अर्धवट स्थितीत राहिलेल्या कामामुळे वारणा उजव्या कालव्याने पाच वर्षांत कोडोली परिसरातील सहाजणांचे बळी घेतल्याने कोडोली परिसरातील लोकांतून तीव्र संताप व्यक्‍त होत आहे. जवळपास चाळीस वर्षांपासून वारणा नदीच्या डाव्या व उजव्या बाजूने कालवे निर्माण करण्यासाठी वारणा प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. कोडोली ते डोणोली या 44 किलोमीटरच्या उजव्या कालव्याकरिता राज्य सरकारने 1978 साली 100 हेक्टर जमिनी संपादित केल्या होत्या. डोणोली ते कोडोली या कालव्याचे 16 फूट रूंदी तर 15 फूट खोलीचे काम केले आहे. सध्या मोठ्या प्रमाणात कालव्यात झाडे झुडपेे गवत उगवले आहे.\nअनेक ठिकाणी कालव्यात दूषित पाणी देखील साठले आहे. त्यामुळे या कालव्याच्या कामाबाबत जनतेत असंतोष पसरला आहे. सध्या या कालव्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठले असल्याने अमृतनगर येथे शाळकरी मुलगा, मोहरे येथे एक शाळकरी मुलगा, काळे खोरीत एक तरुण, बच्चे सावर्डे येथे एक तरुण व काखे चांदोली वसाहतीजवळ सुरज खोचरे अशा सहाजणांचा बळी वारणा उजव्या कालव्याने घेतला आहे. मोहरे, बच्चे सावर्डे, थेरगाव, काखे-कोडोली या रस्त्यावरील कालव्यावर असणार्‍या पर्यायी रस्त्यावर वारंवार होणार्‍या अपघातांची दखल घेऊन या गावांच्या ग्रामसभेत पूल व संरक्षक कठडा बांधावा, असा ग्रामसभेचा एकमुखी ठराव संबंधित ग्रामपंचायतीच्या वतीने वारणा प्रकल्पाच्या अधिकार्‍यांना तीन वर्षांपूर्वी दिला आहे. परंतु, अधिकार्‍यांचेही याकडे दुर्लक्ष आहे.\nकालव्यासाठी ज्या ठिकाणी दोन्ही गावांचा रस्ता तोडला आहे त्या ठिकाणी प्राधान्य क्रमाने प्रवासी पूल व त्यास संरक्षक कठडा बांधणे अपेक्षित होते. परंतु, आजअखेर खुदाई केल्यापासून सावर्डे, थेरग��व, माहेरे-काखे, कोडोली, पोखले मार्गावर पर्यायी रस्ता कालव्यावर निर्माण केला आहे. परंतु, त्यास कोणताही संरक्षक कठडा नाही. त्यामुळे अनेक वाहन धारकांना व नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. काहीवेळा हाकनाक बळी जाऊ लागले आहेत. कालव्याच्या कामावरती हजारो कोटी रुपये खर्च केले आहेत. परंतु, आवश्यक ठिकाणी प्रवासी पूल बांधले नसल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्‍त होत आहे. संबंधित अधिकारी व कामाचा ठेका घेतलेल्या मक्‍तेदारांवर सदोष मनुष्यवधाखाली गुन्हा नोंदवावा, अशी मागणी होत आहे. कालव्याच्या बाजूने ओल्या पार्ट्या, दारूचे अड्डे तसेच अनैतिक व्यवसायाला कालव्याच्या बाजू गुन्हेगारांना सुरक्षित वाटू लागल्या आहेत.\nभैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी महिलेसह तिघांना अटक\nकांदा मातीमोल ; एक ट्रक कांदा फक्‍त पाच रुपये किलोने विकला (Video)\nछमछम सुरू करणाऱ्या सरकारला घुंगरू पाठविणार : फौजिया खान\n#metoo महिलांच्या आदराविषयी खूप बोलतात पण, कमी लोक कृतीत आणतात : सिंधू\nएकजूट रॅलीसाठी पश्चिम बंगालमध्ये दिग्गजांची मांदियाळी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/2020-census-of-population-Parsi-society-minority/", "date_download": "2019-01-19T06:45:33Z", "digest": "sha1:I2LLNYM5AEAHWBK4IGY2SEEZPBWL24EO", "length": 11099, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " २०२० च्या जनगणनेत पारशी समाज अत्यल्पसंख्याक? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › २०२० च्या जनगणनेत पारशी समाज अत्यल्पसंख्याक\n२०२० च्या जनगणनेत पारशी समाज अत्यल्पसंख्याक\nठाणे : अनुपमा गुंडे\nदानशूर, प्रामाणिक आणि दुसर्‍यांच्या जाती - धर्माचे स्वतंत्र अबाधित ठेवणारे, शांतताप्रिय अशी ओळख असलेला पारशी समाज महाराष्ट्र आणि देशाच्या अनेक भागांत आपल्या संस्कृतीसह रुजला. देशात पहिल्यापासूनच अल्पसंख्याक असणारा हा समाज 2020 च्या जनगणनेत अत्यल्पसंख्याक म्हणून गणला जाईल, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्‍त होत आहे.\n18 ते 19 लाख लोकसंख्येच्या ठाणे शहरात केवळ 400 पारशी स्त्री-पुरुष वास्तव्यास आहेत. तर 2011 च्या जनगणनेनुसार देशात सध्या 57 हजार 264 (देशाच्या लोकसंख्येच्या 0.007 टक्के) पारशी बांधव आहेत. 2020 च्या जनगणनेत पारशी बांधवांची संख्या अवघी 23 हजारांच्या घरात असणार आहे, शिक्षणासाठी पारशी तरुण-तरुणी परदेशात जातात, तिथेच स्थिरावतात, तिथल्या नागरिकांशी विवाह करतात, अशा कारणांमुळे पारशी समाजाची लोकसंख्या वेगाने घटत चालली आहे. सांस्कृतिक, आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या पारशी समाजाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी पारशी समाजाचे ठाणा पारसी झोरास्ट्रीयन अंजुमनचे सचिव परसी करानी यांच्याशी औपचारिक गप्पा मारल्या. या गप्पांमधून पारशी समाज उलगडत गेला.\nपारशी समाजाची लोकसंख्या एवढी कमी का\nपारशी समाज हा 100 टक्के शिक्षित समाज आहे, या समाजातील मुले - मुली पहिल्यापासूनच उच्चशिक्षित आहेत. स्थिरसावर (सेटल) झाल्याशिवाय लग्न करायचे नाही, असा अलिखित नियम समाजात आहे, त्यामुळे मुला- मुलींचे लग्नाचे वय उलटून जाते. उशीरा लग्न झाल्याने अपत्यप्राप्तीसही उशीर होतो किंवा शारीरिक अडचणींमुळे मुले होत नाहीत. हे पारशी लोकसंख्या कमी असण्याचे महत्वाचे कारण. पण, त्याचबरोबर पारशी समाजातील मुलांने आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय मुलीशी विवाह केला तर त्या मुलीस पारशी धर्म स्वीकारण्याची सक्ती केली जात नाही, असे करानी म्हणाले.\nयामागचे कारण स्पष्ट करताना करानी म्हणाले, पारशी समाज अल्पसंख्यांक समजला जातो, समाजात मुली किंवा मुले मिळत नसल्याने लोकसंख्या वाढवण्याच्या हेतूने आंतरधर्मीय विवाह केला तर आमच्या समाजावर त्यामुळे धर्मांतरासाठी विवाह केला, असा आरोप होऊ नये, म्हणून आम्ही त्या सुनेला आमच्या धर्माचे पालन करण्याची कुठलीही सक्ती करत नाही. तिला पारशी अग्यारीतही प्रवेश दिला जात नाही. मात्र त्यांना झालेल्या अपत्याचा नवज्योत (वयाच्या 9 ते 11 वर्ष, उपनयन संस्कार) केल्यानंतर ते अपत्य पारशी म्हणून गणले जाते. त्याचबरोबर पारशी समाजातील मुलीने आंतरधर्मीय विवाह केला तर तिच्या पतीसही आमच्या समाजात स्वीकारले जात नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.\nपारशी समाजाची घटती लोकसंख्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने 2014 ला जिओ पारशी ही योजना सुरू केली. या योजनेनुसार पारशी समाजात ज्यांना मुलं होत नाही, अशा पती - पत्नी अपत्य होण्याच्या उपचारांसाठी लागणारा 5 लाखांपर्यंतचा खर्च केंद्र सरकार देते. या योजनेचा लाभ देशातील काही बांधव- भगिनींनी घेतल्याने या योजनेंतर्गंत 154 बालक- बालिका जन्मास आले आहेत. त्याचबरोबर ज्या पारशी कुटुंबात 3 मुले जन्माला येतील, त्यातील तिसर्‍या मुलाचा खर्च पारशी पंचायत करेल, अशीही योजना आम्ही हाती घेतली होती, असे करानी यांनी सांगितले. केवळ लोकसंख्येसाठी नाही तर पारशी समाजातील हस्तकला (गारा) लुप्त होवू नये, या कलेला उत्तेजन मिळावे, यासाठीही जिओ पारशी या योजनेत तरतूद करण्यात आल्याचे करानी यांनी सांगितले.\nमूळ पार्शियामधून आलेला पारशी समाज गुजरातमध्ये वास्तव्यास होता. ब्रिटिशांनी वाडिया नामक पारशी बांधवास जहाज बांधणीच्या कामासाठी महाराष्ट्रात आणले, तेव्हापासून महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत पारशी समाज आला. समाजात पहिल्यापासूनच शिक्षणाचे प्रमाण जास्त असल्याने आणि इंग्रजी अवगत असल्याने या समाजाचे ब्रिटिशांशी सूर जुळले. त्यामुळे देशातल्या सर्व बहुतांशी उद्योगाची मुहर्तमेढ पारशी समाजातील बांधवांनी केली, या इतिहास साक्ष आहेच. देशातले कोणतेही 1 हजार उद्योगांची यादी काढली तर, त्याची सुरवात पारशी समाजानेच केल्याच्या नोंदी आमच्या समाजाकडे असल्याचे करानी अभिमानाने सांगतात. त्यामुळेच पारशी प्रथम - कोई पन धंदा मे... अशी म्हण आमच्या समाजात रूढ असल्याचे ते सांगतात.\nमलायका-अर्जुनची फ्रायडे नाईट पार्टी (Pics)\nलालूंच्‍या मुलीने केली हात तोडण्‍याची भाषा\nभैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी महिलेसह तिघांना अटक\nकांदा मातीमोल ; एक ट्रक कांदा फक्‍त पाच रुपये किलोने विकला (Video)\nछमछम सुरू करणाऱ्या सरकारला घुंगरू पाठविणार : फौजिया खान\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Sangli-Domestic-dispute-Crime-Issue-In-Sangli/", "date_download": "2019-01-19T06:41:32Z", "digest": "sha1:A7OKMLQDJVIV7ZS5ATYJU5TFV2GXLCPI", "length": 3915, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पत्नीने घातली पतीच्या डोक्यात लोखंडी पाईप | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › पत्नीने घातली पतीच्या डोक्यात लोखंडी पाईप\nपत्नीने घातली पतीच्या डोक्यात लोखंडी पाईप\nशहरातील वारणालीतील विद्यानगर येथे घरगुती वाद विकोपाला गेल्यानंतर चक्क पत्नीनेच पतीच्या डोक्यात लोखंडी पाईप घातली. बुधवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये पती गंभीर जखमी झाला असून पत्नीविरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ��रण्यात आला आहे.\nसुशीला बसाप्पा पाटील (वय 38) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे.\nयाप्रकरणी बसाप्पा भिमराव पाटील (वय 50) यांनी फिर्याद दिली आहे. बुधवारी सकाळी पाटील पती-पत्नीमध्ये घरगुती वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर सुशीला यांनी रागाच्या भरात बसाप्पा यांच्या डोक्यात लोखंडी पाईप घातली. यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी बसाप्पा यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात पत्नीविरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुशीला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nलालूंच्‍या मुलीने केली हात तोडण्‍याची भाषा\nभैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी महिलेसह तिघांना अटक\nकांदा मातीमोल ; एक ट्रक कांदा फक्‍त पाच रुपये किलोने विकला (Video)\nछमछम सुरू करणाऱ्या सरकारला घुंगरू पाठविणार : फौजिया खान\n#metoo महिलांच्या आदराविषयी खूप बोलतात पण, कमी लोक कृतीत आणतात : सिंधू\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sandeepramdasi.com/2011/12/24/loan_waiver/", "date_download": "2019-01-19T06:28:52Z", "digest": "sha1:7SGF32ILCPAIZDFBWMVJD6N5GLEWU54Q", "length": 20551, "nlines": 90, "source_domain": "sandeepramdasi.com", "title": "कर्जमाफी कोणासाठी ? | रामबाण", "raw_content": "\nऊसानंतर कापूस दरासाठी आंदोलन सुरु झालं. त्याचवेळी म्हणजे नोव्हेंबरच्या सुरुवातीला सरकारनं वाढीव हमी भाव फक्त जाहीर जरी केला असता तरी व्यापारी 4 हजार 300 रुपयाच्या खाली आले नसते आणि शेतकऱ्याच्या घरातला कापूस व्यवस्थित पैसा मिळवून गेला असता. ते करायचं नव्हतं तर ‘तुमच्या मागण्या अव्यवहार्य आहेत’ असं चांगल्या शब्दात त्याचवेळी म्हणजे नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी थेट शेतकऱ्यांना समजून सांगणं गरजेचं होतं, थोडा गोंधळ झाला असता पण शेतकऱ्यांचं भरुन न येणारं नुकसान टळलं असतं, पण…\nऊसाला एक न्याय कापसाला एक, पश्चिम महाराष्ट्राला झुकतं माप, विदर्भावर अन्याय अशी टीका होईल, त्याचा फटका पक्षाला बसेल ही भिती, त्याला काँग्रेस-राष्ट्रवादी अशा राजकारणाची आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांची किनार या सगळ्यांचा परिणाम म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांनी आचार संहितेचं कारण सांगत निर्णय अधिवेशनापर्यंत पुढं ढकलला आणि कापूस उत्पादक शेतकरी मधे ल��कला.\nआंदोलन जिवंत ठेवण्यासाठी संघटनांनी जास्त भाव मिळेल अशी आशा दाखवली त्यामुळे विकायला बाहेर काढलेला कापूस हजारो शेतकऱ्यांनी पुन्हा घरात भरला, मधल्या काळात व्यापाऱ्यांनी वाऱ्याची दिशा ओळखली आणि दर आणखी घसरत गेले. माझा सहकारी गजानन नोव्हेंबरच्या शेवटी गावाकडे–वर्ध्याला जाऊन आला तेव्हा कापूस चार हजाराच्या खाली येणं सुरु झालं होतं. शेतकरी द्विधा मनस्थितीत होता. शेवटी अधिवेशनात विदर्भ, मराठवाडा, खानदेशातल्या कापूस, सोयाबीन, धान उत्पादकांसाठी 2 हजार कोटींचं पॅकेज मोघम जाहीर केलं, त्याचवेळी कापूस उत्पादकाला फार फार तर हेक्टरी 4-5 हजार रुपये मिळतील असा अंदाज आला होता. झालंही तसंच…\nतुमचं क्षेत्र कितीही असलं तरी 2 हेक्टरसाठी, हेक्टरी 4 हजार रुपये मिळतील असं मुख्यमंत्र्यांनी 23 डिसेंबरला सांगितलं, तोवर कापूस 3 हजार 600 पर्यंत खाली आला होता. जाणीवपूर्वक घातलेला सरकारी घोळ आणि पक्ष-संघटनेच्या वेळ चुकलेल्या आंदोलनामुळं ज्यांच्या घरी कापूस शिल्लक होता अशा शेतकऱ्याचं क्विंटलमागे किमान 800 रुपयांचं नुकसान झालं जे एकत्रितपणे काही शे कोटींच्या घरात असेल, वेळ होती तेव्हाच निर्णय घेतला असता तर हे नुकसान नक्कीच टाळता आलं असतं. पृथ्वीराज चव्हाणांसारख्या मुख्यमंत्र्याकडनं तरी किमान तशी अपेक्षा होती पण…\nया 2 हेक्टरच्या आकड्यावरुन मला 60 हजार कोटींच्या ऐतिहासिक कर्जमाफीची आठवण झाली, तिथेही सुरुवातीला 2 हेक्टरची मर्यादा होती. ही घोषणा झाल्यानंतर काही क्षणातच त्यातला फोलपणा आकडेवारीसहीत आम्ही मांडला. ऐतिहासिक कर्जमाफीपासून विदर्भातील आत्महत्याग्रस्त भागातला शेतकरीच वंचित राहणार आणि इतर भागातील शेतकऱ्यांनाच जास्त फायदा होईल हे लक्षात आणून दिलं आणि त्यानंतर हळुहळू ही बातमी जवळपास सगळ्यांनीच उचलली. त्यानंतर केंद्रात मोठा खल झाला आणि विदभातील 6 जिल्ह्यांसहीत देशातल्या 30 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी 2 हेक्टरची मर्यादा शिथील करण्यात आली, त्यासाठी पॅकेजमधे 60 वरुन 72 हजार कोटी अशी वाढ करण्यात आली वगैरे, लाखो शेतकऱ्यांचं नुकसान टळलं; जे वंचित राहिले असते त्यांची किमान आठवण झाली हे ही नसे थोडके. ती ऐतिहासिक बातमी स्टार माझा डॉट कॉमच्या ब्लॉगवरही प्रसिद्ध केली होती.\nपॅकेजचं नंतर काय झालं हा विषय वेगळा. 2 हजार कोटीचं पॅकेज आणि 2 हेक्टरची मर्यादा या पार्श्वभूमीवर तो ब्लॉग पुन्हा देत आहे.\nमाझा ब्लॉग कर्जमाफी कोणासाठी \nएकीकडे देशाचा विकासदर ९ टक्क्यांवर नेण्याचा सरकारचा मानस आहे. दुसरीकडे शेतीचा विकासदर मात्र मंदावला आहे, निसर्गाचा लहरीपणा, सततची नापिकी, वाढत्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतमालाला मिळणारा अत्यल्प भाव; यामूळे आपला शेतकरी आत्महत्या करत आहे.\nदेशाला स्वातंत्र्य मिळुन ६० वर्ष उलटली. आपला देश कसा शेतीप्रधान देश आहे त्याचे गोडवे आपण प्रत्येक ठिकाणी गात असतो. याच देशात दहा वर्षात एक लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना आपली जीवनयात्रा संपवावी लागली. याचं मूळ कर्जबाजारीपणात दडल्याचं सर्व तज्ञांनी, समित्यांनी सरकारच्या लक्षात आणून दिलं, शेतीची जाण असणाऱ्या केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आपली भूमिका बजावली, राज्यात शिवसेनेनंही वेगवेगळ्या मार्गानं आंदोलनं केली, त्याला मोठा प्रतिसादही मिळाला, झाडून सगळेच पक्ष ‘शेतकऱ्यांचे तारणहार कोण’ या शर्यतीत उतरले.\nनिवडणूका वर्षभरावर येऊन ठेपलेल्या असताना सर्वात मोठी वोटबँक हातची जाऊ नये याची काळजी तर आघाडी सरकारला घ्यायलाच हवी होती. अर्थसंकल्पाच्या मुहूर्तावर; मार्जिनल आणि स्मॉल म्हणजेच २ हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफीची घोषणा अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी केली. कर्जमाफी आणि सवलतीची रक्कम ६० हजार कोटी रुपयांची आहे.\nप्रामाणिक शेतकरी दुखावला जाणार आहे, या निर्णयात दूरदृष्टी आणि शाश्वत नियोजनाचा अभाव आहे पण पिचलेल्या शेतकऱ्यांना काही काळासाठी का असेना थोडा दिलासा मिळेल हे ही खरं.\nइतर राज्यांच्या तुलनेत ज्या महाराष्ट्रात सर्वात जास्त आत्महत्या झाल्या त्या महाराष्ट्राला -विदर्भाला कमी फायदा होणार असं दिसतंय. २००१ च्या कृषी जनगणनेनुसार देशभरात २ हेक्टरच्या आतील १० कोटी शेतकरी आहेत. महाराष्ट्रातल्या १ कोटी २१ लाख शेतकऱ्यांपैकी जवळजवळ ८९ लाख शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी शेती आहे. यातले किती शेतकरी विदर्भात आहेत एक नजर टाकुया…\nविदर्भातल्या ज्या सहा जिल्ह्यात सर्वात जास्त आत्महत्या झाल्यात त्या जिल्ह्यांमधे ९ लाख ५८ हजार ५४ शेतक-यांकडे २ हेक्टरपेक्षा कमी शेती आहे, म्हणजेच यातल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.\nआता या जिल्ह्यांची विदर्भाबाहेरच्या काही जिल्ह्यांशी तुलना करुया..\n१. यवतमाळ जिल्यात १ लाख ५६ हजार ३९० शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी शेती आहे. तर कोल्हापूरात ५ लाख ६४ हजार २५० शेतकऱ्यांकडे…\n२ .वर्धा जिल्ह्यात एकूण ९९ हजार ३६२ शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी शेती आहे, तर जळगाव जिल्ह्यात २ लाख ८६ हजार९२० शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी शेती आहे.\n३. अमरावती जिल्ह्यात २ लाख २९ हजार १५० शेतकऱ्यांकडे दोन हेक्टर पेक्षा कमी शेती आहे, तर नाशिक जिल्ह्यात ४ लाख ३३ हजार ६६५ शेतकऱ्यांकडे…\n४. अकोला जिल्ह्यातील १ लाख ३३ हजार १६५ शेतकऱ्याकडे दोन हेक्टरपेक्षा कमी शेती आहे, तर लातूर जिल्ह्यात १ लाख ९४ हजार ९०७ शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी शेती आहे..\n५. बुलढाणा जिल्ह्यातील २ लाख ४७ हजार ८१५ शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी शेती आहे, तर पुणे जिल्ह्यात एकूण ५ लाख ६ हजार ९८५ शेतकऱ्यांकडे…\n६. वाशीम जिल्ह्यात ९२ हजार १७२ शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी शेती आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण २ लाख १३ हजार ९९७ शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी शेती आहे.\nविदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यात एकूण ९ लाख ५८ हजार ५४ शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांवर नोंदणीकृत बँकांचं कर्ज असेल तो शेतकरी कर्जमुक्त होईल, तर आपण इथे तुलना केलेल्या विदर्भाबाहेरच्या सहा जिल्ह्यांमधे २२ लाख ७२४ शेतकऱ्यांपैकी कर्जबाजारी शेतकरी कर्जमुक्त होईल.\nविदर्भातल्या कापूस पिकवणाऱ्या सहा जिल्ह्यात सर्वात जास्त आत्महत्यांची नोंद आहे. त्याभागातल्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा सर्वात जास्त फायदा होणं अपेक्षित आहे.\nपण कर्जमाफीसाठी मर्यादा आहे २ हेक्टरची आणि विदर्भातल्या बहुतांश कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा जास्त शेती आहे , त्यातल्या बहुतांश शेतकऱ्यांवरचं कर्ज ५० ते ६० हजाराच्या घरात आहे पण त्यांना या कर्जमुक्तीचा काहीच फायदा होणार नाहीय.\nकर्जबाजारीपणाची दाहकता ज्या विदर्भातल्या शेतकऱ्यांमूळं साऱ्या जगाला कळली आणि कर्जमाफीचा खरोखरच ऐतिहासिक निर्णय सरकारला घ्यावा लागला त्याच विदर्भातल्या कास्तकाराला मात्र २ हेक्टरपेक्षा जास्त शेती असल्यामूळे कर्जाचा बोजा सहन करतच वाटचाल करावी लागणार आहे. कर्जमुक्तीची योग्य अंमलबजावणी आणि ६० हजार कोटीच्या मदतीच्या कक्षेत न येणाऱ्या शेतकऱ्याला उभं राहण्यासाठी, शेतीविकासासाठी शाश्वत उपायांची जोड लवकर दिली नाही तर कर्जमुक्तीच्या निर्णयाला काहीच अर्थ उरणार नाही.\n2 thoughts on “कर्जमाफी कोणासाठी \nPingback: ऐतिहासिक कर्जमाफीचं ऑडिट | रामबाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://old.marathibooks.com/bookserve/index.php?showpage=showpublisher&SearchWord=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA+%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%87", "date_download": "2019-01-19T06:41:04Z", "digest": "sha1:KQFGLBUNCLXSSAD3VSXQYPJ5W5ETOUFU", "length": 2823, "nlines": 55, "source_domain": "old.marathibooks.com", "title": "Category Main Page : MarathiBooks", "raw_content": "\nपुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती\n\"प्रदीप जबदे\" यांची उपलब्ध पुस्तके.\nआधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार - यशवंतराव चव्हाण\nशिक्षण महर्षी भाऊराव पाटील\n२६ पाने | रु.२५/-\nलेखक: ना. बा. लेले\n१९२ पाने | रु.१५०/-\nलेखक: प्रा. शशिकांत गोखले\nलेखक: डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी\n४८ पाने | रु.२५/-\nमराठीसृष्टी या पोर्टलचे हे एक खास वैशिष्ट्यपूर्ण दालन. मराठीतील अनेक नामवंत, प्रकाशित तसेच अप्रकाशित व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा आगळावेगळा व्यक्ती-संदर्भ कोश.आपला संदर्भ आजच समाविष्ट करा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF/", "date_download": "2019-01-19T06:03:59Z", "digest": "sha1:IYO3OXW2A7SIGG2ZEVCVM6ER4RSKOSJ5", "length": 8386, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "न्यायालयासंबधी सोशल मीडियावरील पोस्ट तातडीने हटवा : उच्च न्यायालय | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nन्यायालयासंबधी सोशल मीडियावरील पोस्ट तातडीने हटवा : उच्च न्यायालय\nनागपूर: न्यायालयांचा अवमान करणाऱ्या सोशल मीडियावरील पोस्टस् तत्काळ हटवा असा आदेश नागपूर खंडपीठाने दिला आहे.\nकाही महिन्यांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या नावाने फेसबुक पेज सुरू करण्यात आले होते. त्यावर न्यायालयाविषयी काही पोस्टस् टाकल्या जात होत्या. त्या पेजमुळे न्यायालयाच्या प्रतिष्ठेला धक्का बसत होता. ही बाब समोर येईपर्यंत सुमारे तीन लाख फेसबुक युजर्सनी त्या पेजला भेट दिली होती. यावर असे प्रकार थांबविण्यासाठी उच्च न्यायालयाने स्वत:च ही याचिका दाखल केली. याची सुनावणी न्यायमूर्ती भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांच्या खंडपीठासमोर होत आहे. याबाबत नोटीस बजावल्यानंतर संबंधित सोशल मीडिया कंपन्या न्यायालयात हजर झा��्या. यावर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता त्यांना हा आदेश देण्यात आला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखेलो इंडिया : कबड्डीमध्ये महाराष्ट्राला मिळाले संमिश्र यश\nदोषी पोलीस अधिकाऱ्यांवर होणार कारवाई ; कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण\nआमदार हसन मुश्रीफ यांना मातृशोक\nदेशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावली- छगन भुजबळ\nअ.भा. मराठी साहित्य संमेलनात लोकराज्य स्टॉलचे उद्घाटन\nभाजप निवडणूक आली की हनुमानाची जात शोधते- अजित पवार\nयुनायटेड किंगडमचे माजी प्रधानमंत्री टोनी ब्लेअर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nबेस्ट संपाच्या कालावधीत खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीस मान्यता\nआयटीआयची प्रवेश क्षमता ५० हजाराहून अधिक वाढविणार- कौशल्य विकासमंत्री\n…म्हणून मोदी जनतेला छळतात – राज ठाकरे\nमुख्यमंत्री फडणवीस सोमवारी दौलतनगरला\nखरोशी पूल दुर्घटनेत दोषी अभियंत्यावर गुन्हे दाखल करा\nनवदाम्पत्याला लुटणारे दोघे जेरबंद\nफलटणमध्ये आदर्की भागात विद्युत मोटारी, ट्रान्सफॉर्मर चोरीत वाढ\n“एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nमांढरदेव यात्रेत चोख पोलिस बंदोबस्त\nवाईतील शैक्षणिक नवकल्पनांचा दिल्लीत डंका\n‘गणपतीला बाप्पाला देशाचा राष्ट्रदेव करा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/interesting-health-benefits-of-drinking-hot-water-for-weight-loss-1663765/", "date_download": "2019-01-19T07:00:27Z", "digest": "sha1:CGRWW2EJT66IIGWRQRX3ITBVJOLXGLNZ", "length": 11619, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Interesting Health Benefits of Drinking Hot Water For Weight Loss | गरम पाणी पिल्याने वजन घटण्यास मदत | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nगरम पाणी प्यायल्याने वजन घटण्यास मदत\nगरम पाणी प्यायल्याने वजन घटण्यास मदत\nपिता येण्यासारखे गरम पाणी लिंबासह घेतल्यास प्रकृतीच्या अनेक तक्रारी दूर होऊ शकतात,\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nगरम पाणी पिण्याच्या भारतीय संस्कृतीचे जागतिक संशोधकांनीही कौतुक केले असून, नियमित गरम पाणी प्यायल्याने वजन घटण्याबरोबरच अनेक आजार दूर होण्यास मदत होत असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनात स्पष्ट झाले आहे.\nपिता येण्यासारखे गरम पाणी लिंबासह घेतल्यास प्रकृतीच्या अनेक तक्रारी दूर होऊ शकतात, असेही संशोधकांनी सांगितले. नियमित व्यायाम करणाऱ्या आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कठोर आहार घेणाऱ्यांसाठी हादेखील एक अत्यावश्यक उपाय आहे. रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्याने आतडय़ातील विषयुक्त घटक दूर होण्यास मदत होते. ‘सायनस’चा आजार असलेल्यांनी रोज गरम पाणी घेतल्यास श्वसनप्रक्रियेतील संसर्ग कमी होण्यास मदत होते, असे संशोधकांनी स्पष्ट केले.\nनियमित गरम पाण्यामुळे दातही बळकट आणि आरोग्यदायी होण्यास मदत होते. मात्र अतिगरम पाण्यामुळे दातांना इजा होण्याचाही धोका असल्याने याबाबत काळजी घ्यावी, असे संशोधकांनी सांगितले. अवेळी खाण्यामुळे अपचन, अ‍ॅसिडिटी, पित्त या त्रासावरही गरम पाणी हा प्रभावी उपचार असल्याचे संशोधकांनी सांगितले. पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. त्याचप्रमाणे शरीराचे तापमान स्थिर ठेवण्यातही गरम पाण्याचा वाटा महत्त्वाचा आहे. शरीरातील मेदयुक्त घटक दूर करण्यात साहाय्यभूत ठरत असल्याने वजन घटण्यास गरम पाण्यामुळे मदत होते, असे संशोधकांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजाणूनबुजून टीका कराल तर मी देखील शांत राहणार नाही - रवी शास्त्री\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरण: सेवकाने दिला दगा, तरुणीने केले ब्लॅकमेल, ३ अटकेत\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nये बारामतीमध्ये बघतोच तुला; अजित पवारांचे गिरीश महाजनांना आव्हान\nतुमच्याकडे दुसरं काम नाही का; हार्दिक पांड्या प्रकरणावरून स्वरा भास्करचे कोर्टाला चिमटे\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दा��वून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.livehoster.com/mr/website-hosting.html", "date_download": "2019-01-19T06:03:14Z", "digest": "sha1:P6GCKIF3RUWQB5BYFGCEW5QT4FYEFNBT", "length": 3659, "nlines": 43, "source_domain": "www.livehoster.com", "title": "वेबसाइट होस्ट करीत असलेला | व्यवसाय डोमेन & होस्ट, खरेदी डोमेन लाइव्ह Hoster", "raw_content": "\nवेबसाइट होस्ट करीत असलेला\nPhp आणि डॉट निव्वळ होस्टिंग समर्थन.\nवर्डप्रेस, Joomla,आणि Druplal होस्टींग.\nसोपे आहे की शक्तिशाली मेघ होस्ट करीत असलेला पोहोच आत नेहमी वापर आणि ते. आपण इथे वेब सर्वोत्तम होस्टिंग योजना सापडतील. पण थेट Hoster योजना स्वस्त नाहीत–ते परवडणारे आहोत. मोठा फरक\nजागतिक दर्जाच्या डेटा केंद्रे\nसर्वोत्कृष्ट रूटर, फायरवॉल व सर्व्हर्स\nवर्डप्रेस साठी एक क्लिक सेटअप, Joomla, आणि Drupal\nआणि Drupal, आणि Druplal, आणि Druplal समर्थन, सर्वोत्तम होस्टिंग योजना, कुठे तक्रार उत्कृष्ट webhost, वेबसाइट जागा खरेदी, मेघ होस्टिंग, सोपे वर्डप्रेस वेबसाइट तयार, Dotnetnuke होस्टिंग, Php .net यजमान, समर्थन Php आणि बिंदू निव्वळ होस्ट, Joomla, Joomla होस्टिंग, क्लिक वर्डप्रेस वेबसाईटवर, एका क्लिकसोबत वर्डप्रेस यजमान, वर्डप्रेस एक क्लिक सेटअप, Php आणि बिंदू निव्वळ होस्ट करीत असलेला, वेबसाइट जागा, वर्डप्रेस, वर्डप्रेस होस्टिंग, वर्डप्रेस वेबसाइट सोपे, वर्डप्रेस वेबसाइट जागा\n© 2019 व्यवसाय डोमेन & होस्ट, खरेदी डोमेन लाइव्ह Hoster\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/subCatContent.php?scatId=10", "date_download": "2019-01-19T06:02:27Z", "digest": "sha1:TGHMRDQU6ZEROJR3OBBJQ5MWXXYMDNR7", "length": 15822, "nlines": 196, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१\nडॉ. नामदेव उसेंडी (माजी)\nप्रमुख पक्ष / नेते\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्ड्यात पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकार���र्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न्युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nडॉ. नामदेव उसेंडी (माजी)\nनाव : डॉ नामदेव दल्लूजी उसेंडी\nशिक्षण : एमबीबीएस एमडी मेडिसीन\nजन्म : 31 मार्च 1970\nजन्मगाव : मु- थाटरी पो गिलगाव ता चामोर्शी\nपत्ता : डॉ नामदेव उसेंडी\nयशोधरा निवास शिवाजी नगर वॉर्ड नं 18 कॅम्प एरिया गडचिरोली पिन कोड 442605\nमोबाईल नंबर : 9422152819\nजात : माडीया अनुसूचित जमाती\nअवगत भाषा : माडीया, गोंडी, मराठी, हिंदी, इंगजी\nपत्नीचे नाव : सौ. यशोधरा नामदेव उसेंडी\nशिक्षण : एमए समाजशास्त्र, राज्यशास्त्र\nमाजी बांधकाम सभापती नगर परिषद, गडचिरोली\nमाजी सिनेट सदस्य नागपूर विदयापीठ\nमुलांची नावे : विनय व चंदन\nअध्यक्ष : आदिवासी विदयार्थी संघ विदर्भ् पदेश 1994 ते 97\nअध्यक्ष :गडचिरोली जिल्हा आदिवासी माडीया समाज सुधारण समिती थाटरी ता चामोर्शी जि गडचिरोली 2001 पासून आजतागायत\nअध्यक्ष : टायबल हेल्थ एज्युकेशन लिगल ॲड कल्चरल रिसर्च सोसायटी गडचिरोली 2007 पासून\nअध्यक्ष : ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन जिल्हा गडचिरोली सन 2004 पासून आजतागायत 1986 पासून आदिवासी विघार्थी संघाचा सक्रीय सदस्य\nउपाध्यक्ष : जिल्हा काँग्रेस कमिटी\nहदयरोगतज्ञ : 2000 पासून ऑक्टोबर 2007 पर्यंत जिल्हा सामान्य रुगणालय येथ्े कार्यरत\nराजकीय कारकीर्द : 1999 ला वैधकीय अधिकारी पदाचा राजीनामा देउन राष्टवादी काँग्रेसकडून विधानसभेची निवडणूक लढविली त्या�� 22 हजार मते घेउन तिसरया क्रमांकावर राहिले त्यानंतर 2007 च्या सुमारास काँगेसमध्‍ये सक्रीय काम करण्यास सुरुवात 2009 मध्ये काँग्रेसने गडचिरोली विधासभेचे तिकिट दिले त्यात विजयी राज्याच्या लोकलेखा समितीवर कार्यरत\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/39826", "date_download": "2019-01-19T06:42:06Z", "digest": "sha1:EA4OV4XAYK5T4ZY7W6NF3T6J5GKJDVNV", "length": 4947, "nlines": 110, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रांगोळी :) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रांगोळी :)\nमाझी आणखी एक नविन रांगोळी खास मायबोलीकरांनसाठी :)...आवडेल आशी आशा करते\nगुलमोहर - इतर कला\nसुंदर आणि सुबक. रंग्संगती पण\nसुंदर आणि सुबक. रंग्संगती पण छान आहे.\nअर्चना वाह्वाह वाह ......इथे\nअर्चना वाह्वाह वाह ......इथे पण मस्त कला कुसर पोस्ट केलेया पाहुन छान वाटतय .....मजा येतिये..... आहेच अति उत्तम तुझ्या रागोळ्या ....शुभेच्छा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - इतर कला\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/punjabi-dishes-marathi/kashmiri-pulav-109080100006_1.html", "date_download": "2019-01-19T06:46:03Z", "digest": "sha1:K25NF7VCBPE3OCEEMNA6ZTXXFOYYXUY5", "length": 9227, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "काश्मिरी पुलाव | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 19 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाहित्य : बासमती तांदूळ 2 कप, मिक्स फ्रूट टीनं, 400 ग्रॅम तूप किंवा तेल 2 चमचे, काजू 1/2 कप, किसमिस 2 मोठे चमचे, 1 कांदा, मीठ चवीनुसार.\nविधी : तांदूळ धुऊन अर्धा तास भिजवावे. भारी तेलाच्या भांड्यात 2 चमचे तूप टाकून कांद्यांना लाल करावे. कांदे थोडे सोनेरी झाल्यावर मीठ व तांदूळ टाका. पाणी 4 कपापेक्षा कमी ठेवा. उकळी आल्यावर आंच कमी करावी. थोडे कमी राहिल्यानंतर उतरवावे. त्यात काजू, किसमिस मिसळावी. दुसऱ्या भांड्यात 1 चमचा तूप टाकून अर्धा मिक्स फ्रूट टाकावा आणि हलक्या हाताने उलट-पालट करून झाकण ठेवावे. भांड्याला तव्यावर ठेवा वाढताना वरून फळ व काजू, किसमिसांनी सजवावे.\nRecipe : करवंदाचे लोणचं\nयावर अधिक वाचा :\nकाश्मिरी पुलाव पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nसर्वप्रथम कस्टर्ड पावडर दूधात मिसळून घ्यावे बाकी उरलेले दूध उकळत ठेवावे व त्यात हळू हळू ...\nफास्टफूड एका प्रकारे व्यसन, सिगारेट-अल्कोहोल जितकेच घातक\nसिगारेट किंवा अल्कोहोलचे व्यसन असलेल्या लोकांना याचे सेवन सोडल्यावर ज्या प्रकारे ...\nफळांपासून कोण कोणते जीवनसत्व मिळतात जाणून घ्या...\nफळे आपल्या आरोग्याची तसेच आपल्या सौंदर्याची काळजी घेत असतात. दररोजच्या आहारात फळाचा ...\nऍमेझॉन भारतात करणार मोठी नोकर भरती\nऍमेझॉनमध्ये सध्या १३०० च्या आसपास जागा असून, त्या लवकरच भरण्यात येणार आहेत. कंपनीच्या ...\nउच्च रक्तदाबावर घरच्या घरी करा उपचार\nउच्च रक्तदाबात चक्कर येतात, डोकं घर घर फिरायला लागतं, कुठल्याही कामात मन लागत नाही. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://old.marathibooks.com/bookserve/index.php?showpage=showauthor&SearchWord=%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%95+%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%B0", "date_download": "2019-01-19T07:00:09Z", "digest": "sha1:SR6OD5LR7TKPAABCSPJHXZ2DAZXIXEJX", "length": 2773, "nlines": 55, "source_domain": "old.marathibooks.com", "title": "Category Main Page : MarathiBooks", "raw_content": "\nपुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती\n\"अशोक चक्रधर\" यांची उपलब्ध पुस्तके.\n८४ पाने | किंमत:रु.७०/-\nशिक्षण महर्षी भाऊराव पाटील\n२६ पाने | रु.२५/-\nलेखक: ना. बा. लेले\n१९२ पाने | रु.१५०/-\nलेखक: प्रा. शशिकांत गोखले\nलेखक: डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी\n४८ पाने | रु.२५/-\nमराठीसृष्टी या पोर्टलचे हे एक खास वैशिष्ट्यपूर्ण दालन. मराठीतील अनेक नामवंत, प्रकाशित तसेच अप्रकाशित व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा आगळावेगळ�� व्यक्ती-संदर्भ कोश.आपला संदर्भ आजच समाविष्ट करा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/when-buying-power-bank-1661654/", "date_download": "2019-01-19T06:35:47Z", "digest": "sha1:QDJYGQ7SWYSM2HBUIPQW5W6RJTT3WGXX", "length": 15815, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "When buying Power Bank | ‘पॉवर बँक’ खरेदी करताना.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\n‘पॉवर बँक’ खरेदी करताना..\n‘पॉवर बँक’ खरेदी करताना..\nआजघडीला बाजारात सर्व आकार, आकारमान आणि वापरासाठीच्या पॉवर बँक उपलब्ध आहेत.\nहल्लीच्या ‘कनेक्टेड’ जगात सर्वच गॅजेट्स किंवा उपकरणांमध्ये अतिशय महत्त्वाची आहे ती पॉवर बँक. सध्याच्या दिवसांमध्ये बॅटरी तंत्रज्ञान हे आपण कुठे त्याचा वापर करतोय यापेक्षा आपण आपले डिव्हाईस किती वापरतोय, याच्याशी अधिक संबंधित आहे. पण खरे तर आपण बऱ्याचदा बॅटरी संपल्याच्या लाल निशाणापुढे अडकून पडतो. प्रत्येक वेळी मोबाइल चार्जिग करण्यासाठी विद्युत जोडणी शोधत बसावे लागते. त्यातही आपण प्रवासात असू तर मोबाइल स्वीच ऑफ होण्याखेरीज पर्याय नसतो. यातूनच पोर्टेबल पॉवर बँकची गरज निर्माण झाली.\nआजघडीला बाजारात सर्व आकार, आकारमान आणि वापरासाठीच्या पॉवर बँक उपलब्ध आहेत. म्हणूनच, कोणती पॉवर बँक घ्यावी हे ठरवण्याकरिता किंमत हा तुमच्यासाठी तितकासा महत्त्वाचा मुद्दा नसला तरी कोणती पॉवर बँक चांगली हे तुम्हाला कसे कळेल हे जाणून घेण्यासाठी पुढील मुद्दे लक्षात घ्या.\nसर्वात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे पॉवर बँकची क्षमता. ही क्षमता एमएएचमध्ये मोजली जाते. जेवढी जास्त ‘एमएएच’ची पॉवर बँक तेवढे अधिक चांगले. स्वस्तात मिळते म्हणून कमी क्षमतेची पॉवर बँक घेतली तर बॅटरी संपली की ती चार्ज करण्यासाठीही धावाधाव करावी लागते. त्यामुळेच नेहमी जास्त क्षमतेच्या पॉवर बँकच्या खरेदीला प्राधान्य द्या. शक्यतो तुमच्या मोबाइलच्या बॅटरीक्षमतेच्या दुप्पट बॅटरी क्षमता असलेली पॉवर बँक निवडणे कधीही चांगले. यामुळे तुम्ही किमान दोन वेळा तुमचा मोबाइल पूर्णपणे चार्ज करू शकता.\nअलीकडे बरेच जण दोन म���बाइल वापरतात. तर प्रवासात लॅपटॉप किंवा टॅब्लेट वापरणाऱ्यांनाही ‘पोर्टेबल चार्जिग’ची गरज पडते. त्यामुळे ‘पॉवर बँक’ खरेदी करताना तिला किती ‘आऊटपूट स्लॉट’ आहेत, हेही ध्यानात घ्यायला हवे. दोन आऊटपूट स्लॉट असलेली पॉवर बँक निवडणे कधीही चांगले. त्यामुळे तुम्ही एकाच वेळी दोन उपकरणे चार्ज करू शकता. अर्थात जेवढे जास्त ‘स्लॉट’ तेवढी पॉवर बँकची किंमत वाढते, हेही लक्षात ठेवा.\nपॉवर बँकमध्ये कोणत्या प्रकारची बॅटरी अर्थात सेल आहे, हे पाहणेही आवश्यक आहे. लिथियम आयन किंवा लिथियम पॉलिमर अशा प्रकारचे सेल पॉवर बँकमध्ये असतात. यापैकी ‘आयन’ बॅटरी सहज उपलब्ध असते आणि तिचे दरही कमी असतात. तर पॉलिमर बॅटरी किंचित महाग असली तरी ती प्रतियुनिट वजनाच्या दुप्पट चार्ज घनता पुरवते. त्यामुळे पॉवर बँकचे वजन कमी हवे असेल तर ‘पॉलिमर’ बॅटरीचा पर्याय योग्य आहे.\nहल्ली रस्त्यावरही पॉवर बँक अतिशय स्वस्त दरात मिळतात. मात्र या पॉवर बँक खात्रीशीर नसतात. त्यात दर्शवलेल्या क्षमतेपेक्षा कमी क्षमतेची बॅटरी असू शकते किंवा त्यातील ‘करंट ड्रॉ’ही सदोष असू शकतो. त्याहीपेक्षा धोकादायक म्हणजे अशा पॉवर बँकची बॅटरी जास्त चार्ज झाल्यास गरम होऊन तिचा स्फोट होण्याचीही भीती असते. त्यामुळे पॉवर बँक खरेदी करताना ती ब्रँडेड कंपनीचीच खरेदी करावी.\nअधिक सुरक्षितता व परफॉर्मन्सकरिता ओव्हर व्हॉल्टेज प्रोटेक्शन (ओव्हीपी), ओव्हर चार्ज प्रोटेक्शन (ओसीपी) व ओव्हर-टेम्परेचर प्रोटेक्शन (ओटीपी) असलेली पॉवर बँक खरेदी करा. यामुळे चाìजग किंवा डिसचाìजगच्या वेळी ओव्हरहिटिंग व स्फोटापासून सुरक्षा मिळत बॅटरीच्या दीर्घायुष्याची खात्री मिळते.\n(लेखक ‘अ‍ॅम्ब्रेन इंडिया’ या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजाणूनबुजून टीका कराल तर मी देखील शांत राहणार नाही - रवी शास्त्री\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरण: सेवकाने दिला दगा, तरुणीने केले ब्लॅकमेल, ३ अटकेत\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nतुमच्याकडे दुसरं काम नाही का; हार्दिक पांड्या प्रकरणावरून स्वरा भास्करचे कोर्टाला चिमटे\nये बारामतीमध्ये बघतोच तुला; अजित पवारांचे गिरीश महाजनांना आव्हान\n...म्हणून मोदी जनतेला छळतात; राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून सांगितले कारण\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://kalimirchbysmita.com/bhogichi-bhaji-in-marathi/", "date_download": "2019-01-19T05:53:57Z", "digest": "sha1:MI3EX2UTGLQT3BA3MUZGHGGVJ3VABOAK", "length": 16489, "nlines": 220, "source_domain": "kalimirchbysmita.com", "title": "Bhogichi Bhaji in Marathi | भोगीची भाजी", "raw_content": "\nमहाराष्ट्रात मकरसंक्रांत ३ दिवस साजरी केली जाते- भोगी, मकरसंक्रांत आणि किंक्रांत. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण तितक्याच उत्साहात साजरा केला जातो. शेतात ताज्या पिकलेल्या पालेभाज्या व फळभाज्या वापरून बनवलेली भोगीची विशेष भाजी , तीळ लावलेली बाजरीची भाकर आणि नव्या तांदळाची मऊसूत तूप घातलेली खिचडी हे ह्या सणाचे मुख्य आकर्षण\nतसे म्हटले तर थंडीच्या दिवसांत रोजच खायप्यायची चंगळ असायची , परंतु भोगी जवळ आलीये हे आमची आज्जी आठवड्या आधीपासूनच घरात आठवण करू लागू द्यायची. आई मग तिच्या नेहेमीच्या भाजीवालीला रोज ऑफिस ला येता जाता आठवण करू लागायची. भोगीच्या सणाचे अजून एक महत्त्व आजीने आम्हा पोरासोरांच्या मनावर बिंबवले होते , कसे , सांगतेच तुम्हाला ” स्मितु बाय उद्या भोगी आहे , लवकर उठ ग, तुझी डोई धुऊन देईन शिकाकाईने ” स्मितु बाय उद्या भोगी आहे , लवकर उठ ग, तुझी डोई धुऊन देईन शिकाकाईने ” मी आज्जीला म्हणायचे ,” ए काय ग आजी, सकाळी सकाळी उठून केस धुऊन , ते कधी वाळायचे , वेण्या कधी घालायच्या आणि शाळेत तसेच ओले दमट केस मला नाही आवडत ssss ” मी आज्जीला म्हणायचे ,” ए काय ग आजी, सकाळी सकाळी उठून केस धुऊन , ते कधी वाळायचे , वेण्या कधी घालायच्या आणि शाळेत तसेच ओले दमट केस मला नाही आवडत ssss ” माझा गालगुच्चा घेऊन म्हणायची माझी म्हातारी, ” नाही हां पोरी, भोगीच्या दिवशी केस नाही धुतले तर नवरा रोगी मिळतो , उठ हां ६ ला ” माझा गालगुच्चा घेऊन म्हणायची माझी म्हातारी, ” नाही हां पोरी, भोगीच्या दिवशी केस नाही धुतले तर नवरा रोगी मिळतो , उठ हां ६ ला ” आता आली का पंचाईत ,, गप गुमान सकाळी आईच्या एका हाकेत आमची स्वारी न्हाणीघरात , आज्जी आपली शिकेकाई घेऊन केस रगडायला गालातल्या गालात हसत उभी ” आता आली का पंचाईत ,, गप गुमान सकाळी आईच्या एका हाकेत आमची स्वारी न्हाणीघरात , आज्जी आपली शिकेकाई घेऊन केस रगडायला गालातल्या गालात हसत उभी तसेच ओलसर केसांच्या वेण्या घालून शाळेत गेल्यावर माझ्यासारख्या बऱ्याच मुली दिसायच्या ,कोणी ओलसर केस खाजवत तर बॉबकट वाल्या ,पावसात भिजलेल्या कावळ्यागत तसेच ओलसर केसांच्या वेण्या घालून शाळेत गेल्यावर माझ्यासारख्या बऱ्याच मुली दिसायच्या ,कोणी ओलसर केस खाजवत तर बॉबकट वाल्या ,पावसात भिजलेल्या कावळ्यागत आजतागायत मी भोगीच्या दिवशी केस न चुकता धुते, गंमतीचा भाग म्हणजे मला पार्टनर ऑलरेडी निरोगी मिळालाय आजतागायत मी भोगीच्या दिवशी केस न चुकता धुते, गंमतीचा भाग म्हणजे मला पार्टनर ऑलरेडी निरोगी मिळालाय यानंतर हा भोगीचा दिवस मात्र खरंच खूप मजेत जायचा. सकाळी सकाळी आईने बनवलेली नव्या तांदळाची भरपूर तूप घालून केलेली डाळ खिचडी, आणि आंब्याच्या लोणच्याचा नाश्ता यानंतर हा भोगीचा दिवस मात्र खरंच खूप मजेत जायचा. सकाळी सकाळी आईने बनवलेली नव्या तांदळाची भरपूर तूप घालून केलेली डाळ खिचडी, आणि आंब्याच्या लोणच्याचा नाश्ता डब्यात भरली काटेरी वांगी आणि माझी आवडती तांदळाची भाकरी डब्यात भरली काटेरी वांगी आणि माझी आवडती तांदळाची भाकरी संध्याकाळी घरी गेल्यावर मात्र नुसती धमाल असायची , एकीकडे आज्जी भाज्या निवडून वेगळ्या करून , पाट्यावर मसाला वाटत बसलेली असायची, आणि आई ऑफिसमधून लवकर घरी येऊन तीळगुळाच्या लाडवांची तयारी करत बसलेली असायची. बाबा आणि मी फक्त ओट्याजवळ फिरत कसला ना कसला तरी बकाणा भरत असायचो. आज्जीचे वाटण झाले कि भोगीच्या भाजीला सुरुवात व्हायची , लोखंडी कढईत बनवलेल्या त्या आज्जीच्या हातच्या भोगीच्या भाजीला काय चव लागायची , हे विसरता ना विसरे. एरवी बनणाऱ्या नाचणी ज्वारीच्या भाकऱ्यांऐवजी त्या दिवशी खास बाजरीचे ताजे पीठ दळून त्याची भाकरी बनवली जायची संध्याकाळी घरी गेल्यावर मात्र नुसती धमाल असायची , एकीकडे आज्जी भाज्या निवडून वेगळ्या करून , पाट्यावर मसाला वाटत बसलेली असायची, आणि आई ऑफिसमधून लवकर घरी येऊन तीळगुळाच्या लाडवांची तयारी करत बसलेली असायची. बाबा आणि मी फक्त ओट्याजवळ फिरत कसला ना कसला तरी बकाणा भरत असायचो. आज्जीचे वाटण झाले कि भोगीच्या भाजीला सुरुवात व्हायची , लोखंडी कढईत बनवलेल्या त्या आज्जीच्या हातच्या भोगीच्या भाजीला काय चव लागायची , हे विसरता ना विसरे. एरवी बनणाऱ्या नाचणी ज्वारीच्या भाकऱ्यांऐवजी त्या दिवशी खास बाजरीचे ताजे पीठ दळून त्याची भाकरी बनवली जायची सोबत कारळ्याची चटणी आणि गरमगरम भात सोबत कारळ्याची चटणी आणि गरमगरम भात अहाहा , आनंद आनंद म्हणजे काय असतो हो , हाच कि तो अहाहा , आनंद आनंद म्हणजे काय असतो हो , हाच कि तो आज आज्जी नाही पण आईने अजूनही ती परंपरा कायम ठेवली आहे. साठी ओलांडलेली माझी आई प्रत्येक सण तितक्याच हुरूपाने साजरा करते आणि मलाही सांगते , “आयुष्य सुंदर आहे आणि ते साजरे करण्यासाठीच आपल्यासाठी सणसूद आहेत आज आज्जी नाही पण आईने अजूनही ती परंपरा कायम ठेवली आहे. साठी ओलांडलेली माझी आई प्रत्येक सण तितक्याच हुरूपाने साजरा करते आणि मलाही सांगते , “आयुष्य सुंदर आहे आणि ते साजरे करण्यासाठीच आपल्यासाठी सणसूद आहेत \nतर निसर्गाने या धनुर्मासाच्या समाप्तीच्या दिवशी , इतक्या छान भाज्या आणि फळांची बरसात केली आहे , तर चला आपण ही बनवूया ही भोगी विशेष भाजी ही जितकी पौष्टिक तितकीच चविष्ट कारण यात जास्त मसाल्यांची पखरण न करता भाज्यांच्या स्वतःच्या चवीतच ती शिजवली जाते\nअन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा\nतयारीसाठी वेळ : ६० मिनिटे\nशिजवण्यासाठी वेळ : ३० मिनिटे\nकिती जणांना पुरेल : ७ ते ८\nनोट : भाज्यांच्या उपलब्धतेनुसार भाज्या घ्याव्यात .\n१ जुडी चाकवत ( आवश्यक )\n१ छोटे काटेरी वांगे ( आवश्यक )\n१ गाजर ( आवश्यक )\n५-६ वालपापडी/ घेवडा / सुरती पापडी ( आवश्यक )\n१/४ कप हरभऱ्यांचे दाणे ( नसल्यास हिरवे चणे उकडून घातले तरी चालतील)\n१/२ कप भुईमुगाचे दाणे ( नसल्यास कच्चे शेंगदाणे १५ मिनिटे गरम पाण्यात भिजवून वापरावेत )\n१/४ कप आंबट बोरे गावठी ( बोरे नाही मिळाली तर वगळली तरी चालतील , भाजीला आंबटपणा देण्यासाठी बोरांच्या जागी १ टेबलस्पून चिंचेचा कोळ घालावा )\n१/४ कप ताज्या मटारचे दाणे ( आवश्यक )\n१/४ कप हुरडा ( नाही मिळाला तरी चालेल )\n१/४ कप तुरीचे दाणे ( आवश्यक )\n५-६ छोटे बटाटे किंवा २-३ नवीन मोठ्या बटाट्यांच्या फोडी ( आवश्यक )\n१/४ कप पावट्याचे दाणे ( ओला पावटा नाही मिळाला तर कडधान्यातला पावटा उकडून घालावा )\n१ लसणीची गाठ ( १५-१६) ( बाजारात मिळत असलेली हिरव्या लसणीची पात वापरली तरी चालेल )\n२ टेबलस्पून पांढरे तीळ\nसगळ्या भाज्या धुऊन , स्वच्छ करून , निवडून घ्याव्यात . भाज्या स्वच्छ धुऊन एकत्र एका चाळणीत निथळत ठेवाव्यात .\nचाकवताची पाने आणि कोवळे देठ घ्यावेत चाकवत चिरून घ्यावा. . वांगे, गाजर आणि बटाट्याच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घ्याव्यात . फार लहान फोडी करू नयेत. बटाट्यांच्या साली शक्यतो काढू नयेत.\nएका खलबत्य्यात किंवा पाट्यावर हिरव्या मिरच्या आणि लसूण जाडसर वाटून घ्यावी.\nकढईत तेल तापवून, मोहरी, जिरे आणि हिंगाची फोडणी करावी. पांढरे तीळही तेलात खरपूस परतून घ्यावेत.\nहळद घालून परतावी. तिचा कच्चेपणा निघून गेला कि त्यात मिरची आणि लसणीचे वाटण घालावे. चांगले परतून घ्यावे.\nवाटण परतून झालं कि त्यात साफ केलेल्या सगळ्या भाज्या एकत्र घालून घ्याव्यात. मंद आचेवर मध्ये मध्ये थोडे पाणी घालून शिजू दयाव्यात.\nढवळणीच्या चमच्याने चाकवताची पाने मॅश करत भाजीला घट्टपणा येऊ द्यावा. परंतु दुसऱ्या भाज्यांचे तुकडे जसे कि बटाटे , गाजर यांचे तुकडे मॅश करू नयेत. हे तुकडे अक्खे भाजीत छान दिसतात.\nभाजीला शिजायला १५ मिनिटे लागतात . मीठ घालून ढवळून घ्यावे आणि गॅस बंद करावा.\nभोगीची ही विशेष भाजी तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर उत्तमच लागते. परंतु भातखाऊ स्वभावाच्या मला मात्र ही वाफाळलेल्या मऊसूत भाताबरोबर खायला फार आवडते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://old.marathibooks.com/books/index.php?lang=marathi&article=18290", "date_download": "2019-01-19T07:01:40Z", "digest": "sha1:76K3DJDH7UI4C4QWDG6UHJKGN6CBKWGI", "length": 5028, "nlines": 99, "source_domain": "old.marathibooks.com", "title": "विविधांगी शिक्षण -: मराठीबुक्स | Marathibooks", "raw_content": "\nपुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती\nलेखक: प्रा. शंकरराव पेंढारकर\nवर्गवारी: माहितीपर : शैक्षणिक : ललित\nया पुस्तकाला आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगवरुन लिंक देण���यासाठी पुढील URL वापरा http://marathibooks.com/\nहे पुस्तक आपण वाचले आहे का,वाचले असल्यास ते कसे वाटले\nया पुस्तकावर अजून अभिप्राय आलेले नाहीत,पहिला अभिप्राय आपण देऊ शकता\nआपल्याला हे पुस्तक कसे वाटले,या पुस्तका बद्दलचा आपला अभिप्राय लिहा.\nलेखक: डॉ. एम कटककर\n२१० पाने | रु.२००/-\nउद्योजकीय संस्कृती आणि महाराष्ट्र\nलेखक: डॉ. श्री. वि. कडवेकर\nया प्रकाशन संस्थेची मराठी बुक्स वर उपलब्ध पुस्तके: 15\nशिक्षण महर्षी भाऊराव पाटील\n२६ पाने | रु.२५/-\nलेखक: ना. बा. लेले\n१९२ पाने | रु.१५०/-\nलेखक: प्रा. शशिकांत गोखले\nलेखक: डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी\n४८ पाने | रु.२५/-\nमराठीसृष्टी या पोर्टलचे हे एक खास वैशिष्ट्यपूर्ण दालन. मराठीतील अनेक नामवंत, प्रकाशित तसेच अप्रकाशित व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा आगळावेगळा व्यक्ती-संदर्भ कोश.आपला संदर्भ आजच समाविष्ट करा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/subCatContent.php?scatId=14", "date_download": "2019-01-19T06:06:02Z", "digest": "sha1:SQQSJBZE3EFUQ2H3GX3ATDT7EESZAHLI", "length": 16537, "nlines": 300, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१\nडॉ. नामदेव उसेंडी (माजी)\nप्रमुख पक्ष / नेते\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्ड्यात पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची ��ाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न्युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nगडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी यांची माहिती\nश्री. विलास ठाकरे (प्रभारी)\nश्री. ए. सी. कुमरे\nजिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक\nगडचिरोली जिल्ह्यातील माजी जिल्हाधिकारी यांचा कार्यकाल\nश्री. डॉ. पी.एस. मीना\nश्री. आशिष कुमार सिंग\nश्री. बि.व्ही. गोपाल रेड्डी\nश्री. आर. ए. राजीव\nश्री. एस. ए. तागडे\nश्री. निरंजन कुमार सुधांशु\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/tips-for-good-kitchen/", "date_download": "2019-01-19T06:15:26Z", "digest": "sha1:ER2G5EPC65UCIWESTWDWINA3RN5GOKJH", "length": 15833, "nlines": 261, "source_domain": "www.saamana.com", "title": "स्वयंपाकघरातून | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nएसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n भाजप खासदार आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nहिंदुस्थानने रचला ऑस्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n> बटाटय़ाचे पराठे बनवताना बटाटय़ाच्या मिश्रणात थोडी कसुरी मेथी घाला. यामुळे पराठे स्वादिष्ट होतात.\n> लिंबू काही वेळ गरम पाण्यात भिजवून ठेवल्यास काही वेळाने तो कापल्यानंतर त्यातून जास्त रस निघतो.\n> स्वयंपाकघरातील कोपऱ्यांमध्ये बोरीक पावडर घाला. यामुळे मुंग्या, झुरळासारख्या किटकांचा त्रास होणार नाही.\n> मिरचीची देठे काढून ती फ्रिजमध्ये ठेवल्याने मिरच्या बराच काळ टिकतात. बरेच दिवस त्या वापरता येतात.\n> तांदूळ शिजवताना त्यामध्ये एक चमचा तेल आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकल्याने भात मोकळा होतो.\n> रात्री चणे भिजवायला विसरला असाल, तर सकाळी उकळलेल्या पाण्यात चणे भिजवा. यामुळे चणे लवकर भिजतील.\n> वरण शिजवताना त्यामध्ये चिमूटभर हळद आणि बदामाच्या तेलाचे काही थेंब घातल्याने वरण लवकर शिजते. शिवाय चविष्टही लागते.\n> स्वयंपाकघरात एखादा चिकट पदार्थ सांडल्यास त्यावर ब्लिचिंग पावडर टाका. नंतर तो ब्रशने स्वच्छ करा.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमी वेगळी, समाजाचं ऋण\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nPhoto : ‘छावा कप’ च्या अंतिम सामन्यांची क्षणचित्रं\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले ��ोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nएसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nममतांच्या महारॅलीत आज विरोधकांचे शक्तिप्रदर्शन\nआता सैन्य पोलिसात महिलांची 20 टक्के भरती\nलोकसभा निवडणुकीचे बिगुल मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाजणार\nगिरीश बापट यांच्याकडून मंत्री पदाचा गैरवापर, मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे\nनिवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचे ‘गाजर’\nसामान्य माणूस ते असामान्य नेता हा प्रवास म्हणजे ‘ठाकरे’\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.nyecountdown.com/product/sample-from-let-it-go-yeah-its-not-that-kind-of-party-lets-get-back-to-the-jamsproduced/", "date_download": "2019-01-19T06:46:28Z", "digest": "sha1:IUHY2SQPG5MYKDRRG5UAIKH7N3VEXT6S", "length": 3547, "nlines": 61, "source_domain": "mr.nyecountdown.com", "title": "(ते जाऊ देण्यापासूनचे नमूना) होय ... ती अशी प्रकारची पार्टी नाही. च्या परत जाम जाऊया! (निर्मिती) - डीजे, व्हीजेएस, नाइटक्लब 2020 साठी एनईईई काउंटडाउन", "raw_content": "\nहे कसे कार्य करते\n(ते जाण्यापासून ते नमुना) होय .... तो अशा प्रकारचा पक्ष नाही. परत जाम जा\nकेलेल्या SKU: DJ DROP 100 - #64 वर्ग: डीजे ड्रॉप\n(ते जाण्यापासून ते नमुना) होय .... तो अशा प्रकारचा पक्ष नाही. परत जाम जा\nआपण देखील आवडेल ...\nएक्सNUMX पूर्वनिर्मित डीजे ड्रॉप\nसुट्टीचा खंड व्हॉल 1\nविवाह डीजे ड्रॉप - व्हॉल. 2\nविवाह डीजे ड्रॉप - व्हॉल. 1\nहे कसे कार्य करते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/sindudurg-news-collect-certificates-document-113172", "date_download": "2019-01-19T07:01:25Z", "digest": "sha1:WAIGD4E7VYCBQZIMPGLJW3SNTEEYX3TX", "length": 15847, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindudurg News collect certificates, Document दाखले मिळवायचेत; तयारीला लागा ! | eSakal", "raw_content": "\nदाखले मिळवायचेत; तयारीला लागा \nसोमवार, 30 एप्रिल 2018\nदहावी-बारावी निकालानंतर प्रवेशप्रक्रियेस सुरुवात होते. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या दाखल्यांची आवश्‍यकता असते. दाखल्यांसाठीची कागदपत्रे मिळवताना पालक व विद्यार्थ्यांचीही दमछाक होते. अशातच सर्व्हर डाऊन समस्येचा फटकाही विद्यार्थ्यांना बसतो. त्याचे परिणाम आयुष्यभर सोसावे लागतात. ऐनवेळची धावपळ थांबवण्यासाठी प्रवेश व त्याअनुषंगाने दाखल्यांची तयारी आत्तापासून करणे आवश्‍यक ठरते.\nपूर्वी ऑफलाईन पद्धतीने दाखले दिले जात. एका दाखल्यावर तहसीलदार ऑफिसचे रजिस्ट्रार, क्‍लार्क ते प्रांताधिकारी कार्यालयातील वरिष्ठ क्‍लार्क, नायब तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्या मिळून दहा सह्या लागत. त्यासाठी दहा-दहा दिवस लागत. हा विलंब टाळण्यासाठी ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित झाली; मात्र ऑनलाईन सेवेत सातत्याने बिघाडामुळे दाखले मिळविण्यासाठी अद्यापही विलंब लागताना दिसतो.\nया जोडीलाच एका कार्यालयाऐवजी आता महा ई-सेवा केंद्र आणि तहसीलदार कार्यालय असे दोन ठिकाणी हेलपाटे मारावे लागतात. वेगवेगळ्या प्रकारचे दाखले ग्रामसेवक, तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांकडून तयार करून घेतले जातात. त्यानंतर तहसील किंवा प्रांताधिकाऱ्यांकडून ते वितरित होतात. सध्या ऑनलाईन सातबारा, फेरफार व इतर संगणकीय कामांत तलाठी, ग्रामसेवक असतात. शाळा- महाविद्यालये सुरू झाल्यानंतर महसूल यंत्रणेतील या घटकांवर ताण येतो. त्यामुळे कागदपत्रांसाठी पालक, विद्यार्थ्यांचे हेलपाटे वाढतात.\nमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू असल्याने दूरसंचार सेवेच्या केबल तुटतात. त्यामुळे दाखले मिळताना अडचण येते. त्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न केल्यास दाखले मिळणे सोयीचे होईल.\nमहा ई-सेवा केंद्र चालक\nशाळा-महाविद्यालय प्रवेशावेळी विद्यार्थ्यांची धावपळ होते. त्यामुळे मानसिक ताण येतो. आवश्‍यक दाखले विद्यार्थ्यांना शाळेतच देण्याची व्यवस्था केल्यास प्रवेशावेळी विद्यार्थी, पालकांची होणारी धावपळ थांबेल.\n- महेंद्र नाटेकर, शिक्षणप्रेमी\nकमी उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांना फी माफीसाठी उत्पन्न दाखला आवश्‍यक ठरतो. त्यासाठीची प्रक्रिया ऑनलाईन झाली आहे. मात्र अनेकदा नेट कनेक्‍टिव्हिटी नसल्याने उत्पन्न दाखला मध्येच अडकून पडतो. दरवर्षी ही समस्या उद्‌भवते. त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा.\n- वैभव किंजवडेकर, विद्यार्थी\nदरवर्षी विद्यार्थ्यांची दाखल्यांसाठी धावपळ होते. त्यामुळे संबंधित यंत्रणेने प्रवेश प्रक्रियेआधीच शाळा-महाविद्यालयांत कॅम्प भरवून विविध प्रकारचे दाखले देण्याची पद्धत सुरू करावी. तसे झाल्यास विद्यार्थ्यांची धावपळ थांबून दिलासा मिळेल.\n- डॉ. संभाजी शिंदे, प्राचार्य,\nमहाविद्यालयांतून कॅम्प भरवून दाखले द्यावेत\nऑनलाईन सेवा सुरळीत करावी\nएकाच छताखाली दाखले देण्याची व्यवस्था व्हावी\nदाखलाधारक १८ वर्षे पूर्ण आवश्‍यक\nरहिवासी दाखला (पोलिसपाटील, ग्रामसेवक, नगराध्यक्ष)\nमंत्री गिरीश बापट यांना खंडपीठाची चपराक - गिरीश बापट\nऔरंगाबाद - शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य न देता काळ्याबाजारात विक्री केल्याप्रकरणी...\nजवान रोहित देवर्डेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार\nनिपाणी : आडी (ता. निपाणी) येथील जवान रोहित देवर्डे यांच्यावर आज (ता. 17) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान रोहित याचा सोमवारी (ता....\nराहुरी : अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो अज्ञातांनी पेटविला\nराहुरी - अवैध वाळू वाहतूक करणारा नवीन विना नंबरचा टेम्पो अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिला. काल (बुधवारी) रात्री साडेनऊच्या दरम्यान तहाराबाद घाटात...\nवाळू माफियांचा तहसिलदाराला जीवे मारण्याचा प्रयत्न\nमालवण : हडी कालावल खाडीपात्रालगत सुरू असलेल्या अनधिकृत वाळू वाहतुकीविरोधात धडक कारवाईस गेलेल्या तहसीलदार समीर घारे यांच्यासह दोन तलाठ्यांवर वाळू...\nफलोदे भागातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध\nघोडेगाव (पुणे): फलोदे (ता. आंबेगाव) या भागातील रूग्णांना तातडीच्या वेळेस रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कंपेटीटोर्स...\nबलात्कारप्रकरणी पोलिसच फिर्यादी झाल्याने ७ महिन्यांनी गुन्हा दाखल\nघोडेगाव - वचपे (ता. आंबेगाव) येथील एका मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा तब्बल ७ महिन्यांनी घोडेगाव पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन दाखल केला आहे. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-krushi-utpanna-bajar-samiti-tomorrow-hearing-121623", "date_download": "2019-01-19T06:59:59Z", "digest": "sha1:HNSRWP42LLKPPEC7TEWX24OB42JVV5HF", "length": 16376, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "solapur krushi utpanna bajar samiti tomorrow hearing सोलापूर बाजार समिती गैरव्यवहार प्रकरणी उद्या वकील म्हणणे मांडणार | eSakal", "raw_content": "\nसोलापूर बाजार समिती गैरव्यवहार प्रकरणी उद्या वकील म्हणणे मांडणार\nमंगळवार, 5 जून 2018\nसोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समिती 39 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात आरोपी असलेल्या माजी आमदार दिलीप माने व इतर संचालकांतर्फे दाखल करण्यात आलेल्या अंतरिम जामीन अर्जाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एम. व्ही. मोराळे यांच्यासमोर झाली. न्यायालयाने जामीन अर्जावर 6 जून रोजी म्हणणे सादर करण्याचा आदेश सरकारी वकिलांना दिला आहे.\nसोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समिती 39 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात आरोपी असलेल्या माजी आमदार दिलीप माने व इतर संचालकांतर्फे दाखल करण्यात आलेल्या अंतरिम जामीन अर्जाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एम. व्ही. मोराळे यांच्यासमोर झाली. न्यायालयाने जामीन अर्जावर 6 जून रोजी म्हणणे सादर करण्याचा आदेश सरकारी वकिलांना दिला आहे.\nसंचालकांवर दाखल केलेला खटला म्हणजे राजकीय कारणासाठी फौजदारी कायद्याचा केलेला गैरवापर असल्याचा युक्तिवाद माजी आमदार दिलीप माने यांचे वकील ऍड. धनंजय माने यांनी न्यायालयात केला. फिर्यादीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ठेवी ब्रह्मदेवदादा माने बॅंकेत गुंतवल्या आहेत. मुदत ठेवीवर 30 ते 90 दिवसांसाठी सहा टक्‍के व 91 ते 180 दिवसांसाठी सात टक्‍के प्रचलित व्याजदर असताना 91 दिवसांसाठी सात टक्‍के व्याजदराने मुदतठेव न ठेवता 90 दिवसांसाठी सहा टक्‍के व्याजदराने मुदतठेव ठेवून एक टक्‍के व्याजदराचे नुकसान केले असा आरोप केला आहे. ब्रह्मदेवदादा माने बॅंक ही सहकारी बॅंक आहे व या बॅंकेत पैसे ठेवल्याने बॅंकेच्या संचालकांचा काहीही फायदा झालेला नाही.\nकेवळ आरोपासाठी आरोप करण्यात आलेले आहे. वास्तविक पाहता मार्केट कमिटीच्या प्रशासकाने या ठेवी मुदतपूर्व मोडल्या. त्यामुळे बाजार समितीचे चार कोटी 19 लाखांचे नुकसान झाले आहे व याबाबत मार्केट कमिटीचे संचालक प्रवीण देशपांडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून प्रशासकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेवकांनी कामगार न्यायालयात केलेल्या खटल्यात महालोक अदालतमध्ये तडजोड केलेली आहे. वास्तविक पाहता तडजोड केल्यामुळे मार्केट कमिटीचा फायदा झालेला आहे.\nसर्वांत गंभीर बाब म्हणजे या प्रकरणाची चौकशी विशेष लेखा परीक्षक वर्ग 1 यांनी केलेले आहे व चौकशीमध्ये या प्रकरणी फौजदारी दंड संहितेखाली येणारे अपहार, अफरातफर व गैरव्यवहाराचे मुद्दे नसल्याने प्रस्तुत मुद्‌द्‌याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची आवश्‍यकता नाही असे स्पष्टपणे पणन संचालकांना 29 मार्च 2017 पत्र लिहून कळवले आहे. त्या पत्रामुळे संचालक मंडळांवर करण्यात आलेले आरोप पूर्णपणे निराधार आहे, हे स्पष्ट होते. बाजार समितीच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला केवळ संचालकांना त्रास देण्यासाठी राजकीय वैमनस्यातून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, आदी मुद्दे ऍड. माने यांनी आपल्या युक्तिवादात मांडले.\nया प्रकरणात माजी आमदार दिलीप माने व इतर सात संचालकांतर्फे ऍड. धनंजय माने, ऍड. जयदीप माने, ऍड. श्रीहरी कुरापाटी, ऍड. विकास मोटे तर संचालक देवकते व इतर आठ जणांतर्फे ऍड. शशी कुलकर्णी, ऍड. प्रशांत नवगिरे तर तीन सचिवांतर्फे ऍड. भारत कट्टे हे काम पाहत आहेत. या प्रकरणी 06 जून रोजी सरकारी वकिलांनी आपले म्हणणे सादर करावे, असा आदेश न्या. एम. व्ही. मोराळे यांनी दिला.\nराज्यात काकडी प्रतिक्‍विंटल १००० ते ४००० रुपये\nऔरंगाबादेत प्रतिक्‍विंटल १५०० ते २००० रुपये औरंगाबाद - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १७) काकडीची ४७ क्‍विंटल आवक झाली...\nसाताऱ्यात टोमॅटो २५० ते ३५० रुपये प्रति दहा किलो\nसातारा - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १६) टोमॅटोची ३६ क्विंटल आवक झाली असून, दहा किलो टोमॅटोस २५० ते ३५० असा दर मिळाला आहे....\nलातूर बाजारात व्यापारी, आडते संघर्ष पेटला\nलातूर- लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात व्यापारी व आडते संघर्ष वाढत चालला आहे. काही व्यापारी खरेदी केलेल्या शेतमालाचे पैसेच...\nवसई-विरार पालिकेच्या कार्यक्षेत्रात लवकरच घाऊक बाजारपेठ\nबोर्डी - जानेवारी रोजी विरार येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे आयोजीत करण्यात आलेल्या धान्य महोत्सवाच्या उदघाटन समारंभात आमदार हितेंद्र...\nकमी भाव म्हणजे शेतकऱ्यांचे रडगाणे\nपरभणी - सहकार राज्यमंत्री तथा परभणीचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रास्त भाव मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांविषयी वक्‍तव्‍य केले. राज्यात शेत��ालास भाव...\nतुमच्या भांडणात आमचा जीव का घेता\nघरात लग्नकार्य आहे, लोकांचे पैसे द्यायचेत म्हणून माल आणला. ही बाजार समिती म्हणजे आमच्यासाठी बॅंक आहे, पण लिलावच झाले नसल्याने सकाळपासून मोबाईल बंद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://old.marathibooks.com/books/index.php?lang=marathi&article=18291", "date_download": "2019-01-19T06:17:25Z", "digest": "sha1:BAZBB72Q4ZFF546LA7S7RCSHTRPEUBRV", "length": 5813, "nlines": 99, "source_domain": "old.marathibooks.com", "title": "अभ्यास मित्र -: मराठीबुक्स | Marathibooks", "raw_content": "\nपुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती\nलेखक: प्रा. महेश गोरडे , प्रा. यजुर्वेद्र महाजन\nवर्गवारी: माहितीपर : शैक्षणिक\nअभ्यास कसा करावा, याबद्दल विविध अंगाने माहिती देण्याचा प्रयत्न प्रा. यजुर्वेद्र महाजन, प्रा. महेश गोरडे यांच्या ‘अभ्यास मित्र’ या पुस्तकात करण्यात आला आहे. अभ्यासाचे नियोजन, मनाची एकाग्रता, परीक्षेची तयारी, अभ्यास कौशल्यांचा विकास, परीक्षेला सामोरे जाताना, तणावरहित अभ्यास अशा विविध प्रकारे अभ्यासाचा विचार करण्यात आला आहे.\nया पुस्तकाला आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगवरुन लिंक देण्यासाठी पुढील URL वापरा http://marathibooks.com/\nहे पुस्तक आपण वाचले आहे का,वाचले असल्यास ते कसे वाटले\nया पुस्तकावर अजून अभिप्राय आलेले नाहीत,पहिला अभिप्राय आपण देऊ शकता\nआपल्याला हे पुस्तक कसे वाटले,या पुस्तका बद्दलचा आपला अभिप्राय लिहा.\nलेखक: डॉ. एम कटककर\n२१० पाने | रु.२००/-\nउद्योजकीय संस्कृती आणि महाराष्ट्र\nलेखक: डॉ. श्री. वि. कडवेकर\nया प्रकाशन संस्थेची मराठी बुक्स वर उपलब्ध पुस्तके: 1\nशिक्षण महर्षी भाऊराव पाटील\n२६ पाने | रु.२५/-\nलेखक: ना. बा. लेले\n१९२ पाने | रु.१५०/-\nलेखक: प्रा. शशिकांत गोखले\nलेखक: डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी\n४८ पाने | रु.२५/-\nमराठीसृष्टी या पोर्टलचे हे एक खास वैशिष्ट्यपूर्ण दालन. मराठीतील अनेक नामवंत, प्रकाशित तसेच अप्रकाशित व्यक्तिमत���त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा आगळावेगळा व्यक्ती-संदर्भ कोश.आपला संदर्भ आजच समाविष्ट करा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://worldwarthird.com/index.php/2018/11/07/saudi-foundation-stone-first-nuclear-reactor-vies-irans-nuclear-program-marathi/", "date_download": "2019-01-19T05:52:53Z", "digest": "sha1:CA6XNX4GJWAXCJLP42IVFGDTVHWBQMHH", "length": 16423, "nlines": 154, "source_domain": "worldwarthird.com", "title": "इराणच्या अणुकार्यक्रमाला उत्तर देण्यासाठी सौदी अरेबियाकडून पहिल्या अणुभट्टीची पायाभरणी", "raw_content": "\nनैरोबी - केनियाची राजधानी नैरोबीतील हॉटेलवर झालेला हल्ला हा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जेरुसलेमबाबत घेतलेल्या…\nनैरोबी - केनिया की राजधानी नैरोबी के होटल पर हुआ हमला यह अमरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प…\nमियामी - अमरिका ने आर्थिक प्रतिबंध लगाकर ईरान और हिजबुल्लाह की नसें दबाई है\nमियामी - अमेरिकेने आर्थिक निर्बंध लादून इराण तसेच हिजबुल्लाहच्या आर्थिक नाड्या आवळल्या आहेत. पण ही…\nकोलकाता - भारतीय संरक्षणदलांसह देशातील संवेदनशील यंत्रणा व राष्ट्रीय सुरक्षेला असणारा सायबरहल्ल्यांचा वाढता धोका लक्षात…\nकोलकाता - भारतीय रक्षा दलों के साथ देश की संवेदनशील यंत्रणा और राष्ट्रीय सुरक्षा के…\nमॉस्को - १८ टारपीडो, जमीन से हवा में प्रक्षेपित की जाने वाली आठ ‘क्लब’ प्रक्षेपास्त्रों…\nइराणच्या अणुकार्यक्रमाला उत्तर देण्यासाठी सौदी अरेबियाकडून पहिल्या अणुभट्टीची पायाभरणी\nरियाध – सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या उपस्थितीत सौदीच्या पहिल्या अणुभट्टीची पायाभणी झाली. सौदी अरेबियातील ऊर्जेच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी या अणुभट्टीचा वापर केला जाईल, असे सौदीच्या सरकारी माध्यमांनी जाहीर केले आहे. पण इराण अण्वस्त्रसज्ज झाला तर सौदी मागे राहणार नाही, असा इशारा सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांनी मे महिन्यात दिला होता. त्यांच्या या इशार्‍याच्या पार्श्‍वभूमीवर सौदीच्या या अणुभट्टीकडे पाहिले जाते.\nगेल्या वर्षी सौदीने आपला स्वतंत्र अणुकार्यक्रम राबविण्याचे जाहीर केले होते. इंधनावर आधारलेल्या सौदीच्या अर्थव्यवस्थेला पर्यायी ऊर्जेचा वापर आवश्यक असल्याचे सांगून प्रिन्स मोहम्मद यांनी अणुप्रकल्प सुरू करण्याचे स्पष्ट केले होते. या पार्श्‍वभूमीवर, सौदीने 16 अणुभट्ट्या उभारून कार्यान्वित करण्याची घोषणा केली होती. यापैकी पहिल्या अणुभट्टीच्या निर्मितीची पायाभरणी सोमवारी प्रिन्स मोहम्मद यांच्या उपस्थितीत झाली.\nइंधन आणि गॅसवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी अणुऊर्जेसाठी प्रयत्न सुरू केल्याचा दावा सौदी करीत आहे. सौदीच्या सरकारी माध्यमांनी देखील सदर अणुभट्टीची उभारणी ही नागरी वापरासाठी असल्याचे जाहीर केले. पण सौदीच्या अणुप्रकल्प निर्मितीच्या निर्णयावरच इराण तसेच काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी प्रश्‍न उपस्थित केले होते. मुबलक इंधन व गॅसचा साठा असणार्‍या सौदीने अणुप्रकल्प उभारल्यास आखातात अणुस्पर्धा भडकेल, असा दावा करण्यात येत होता.\nपण अणुप्रकल्पाची निर्मिती फक्त ऊर्जेसाठीच असल्याचे प्रिन्स मोहम्मद यांनी स्पष्ट केले होते. तसेच आंतरराष्ट्रीय नियमांच्या चौकटीत राहून सौदी आपला अणुकार्यक्रम राबविणार असल्याचेही सौदीने जाहीर केले होते. मात्र आंतरराष्ट्रीय समुदाय इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखू शकणार नसेल तर सौदीलाही स्वसंरक्षणासाठी अण्वस्त्रसज्ज होण्यापासून कुणीही रोखू शकत नसल्याचा इशारा प्रिन्स मोहम्मद यांनी दिला होता. यासाठी सौदीने पाकिस्तानकडून अण्वस्त्रे मिळविण्याची तयारी केल्याचेही वृत्त होते. त्यामुळे सौदीची ही अणुभट्टी आखातात आण्विक स्पर्धा सुरू झाल्याचा इशारा सार्‍या जगाला देत असून नजिकच्या काळात याचे भयंकर परिणाम होऊ शकतात.\nया बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:\nरशिया एझोव्ह समुद्र पर अपना अधिकार जमा रहा है – यूक्रेन के राष्ट्राध्यक्ष का आरोप\nमारीपोल - पूर्व यूक्रेन के नियंत्रण के…\nअमेरिकेबरोबर युद्ध झाले तरच चीनचे ‘साऊथ चायना सी’वरील नियंत्रण सुटेल – अमेरिकेच्या अ‍ॅडमिरल डेव्हिडसन यांचा इशारा\nवॉशिंग्टन - ‘‘‘साऊथ चायना सी’ क्षेत्रात…\n‘डिसिज एक्स’ या अज्ञात रोगाची साथ कोट्यवधी नागरिकांचे बळी घेईल – जागतिक आरोग्य संघटना व संशोधकांचा इशारा\nजीनिव्हा/वॉशिंग्टन - सध्या अज्ञात असलेल्या…\nचीन ऑस्ट्रेलियाशी मानसिक दबावतंत्राचे युद्ध खेळत आहे – ऑस्ट्रेलियन प्राध्यापकांचा आरोप\nकॅनबेरा/वॉशिंग्टन - ‘सध्याच्या परिस्थितीत…\nविएतनाम की ओर जानेवाले ऑस्ट्रेलियाई युद्धपोतों को चीन द्वारा चुनौती\nकॅनबेरा/बीजिंग - विएतनाम को ‘सद्भावना…\nशरणार्थीयों खिलाफ दक्षिणपंथीयों के निदर्शन से जर्मनी के केम्निट्झ शहर में आपातकालीन घोषित\nकेम्निट्झ - इराक और सीरिया से आए शरणार्थीयों…\nरशिया द्वारा लेझर सिस्टम के तैनाती की घोषणा – ‘आयएनएफ’ पर अमरीका ने दिए अल्टिमेटम को रशिया का जवाब\nमॉस्को - अमरीका ने रशिया को ‘इंटरमिजेट-रेंज…\nकेनियातील दहशतवादी हल्ला हा ट्रम्प यांच्या ‘जेरुसलेम’च्या निर्णयावर प्रतिक्रिया-‘अल शबाब’चा दावा\nकेनिया में हुआ आतंकी हमला यह ट्रम्प इनके ‘जेरूसलम’ के निर्णय पर प्रतिक्रिया – ‘अल शबाब’ का दावा\nखाडी क्षेत्र की आतंकी कार्रवाईयों के लिए हिजबुल्लाह से व्हेनेजुएला में सोने का खनन\nआखातातील दहशतवादी कारवायांसाठी हिजबुल्लाहकडून व्हेनेझुएलातील सोन्याचे उत्खनन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://sandeepramdasi.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AE-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2019-01-19T07:12:08Z", "digest": "sha1:DGEXSEM4VHOQXAKCBGNQJ46MZK7MB42S", "length": 5397, "nlines": 55, "source_domain": "sandeepramdasi.com", "title": "आम आदमी पार्टी | रामबाण", "raw_content": "\nTag Archives: आम आदमी पार्टी\nसगळीकडे बोकाळलेला भ्रष्टाचार पाहून कुछ नही हो सकता इस देश का किंवा चलता है, सामान्य माणसासाठी-जनतेसाठी- देशासाठी कोणताच राजकीय पक्ष काम करत नाही, परिस्थिती बदलूच शकत नाही असं आपण नकळत गृहित धरलेल. त्यामुळेच करायचं कशाला, आणि करायचं असेल तर आपणच का, दुसऱ्या कुणाला तरी करु दे की असं नकारात्मक वातावरण असताना अण्णांचं भ्रष्टाचार विरोधी आंदोलन आलं. त्या आंदोलना दरम्यान सोशल मीडियाची औट घटकेची का असेना पण ताकद आणि अरविंद केजरीवाल, त्यांचं संघटन कौशल्य लोकांना पाहायला मिळालं. आम आदमी पार्टी म्हणजेच AAP ‘आप’ चा इथेच जन्म झाला.\nअरविंद केजरीवाल यांच्या कार्यपद्धतीबद्दल किंवा त्यांच्या आणि अण्णा हजारेंमधील वादाबद्दल मत-मतांतरं असतीलही, तसे ते काही रुढार्थाने मुरब्बी, धुर्त वगैरे राजकारणी नाहीयत, पण अमर्यादीत सत्तेमुळे मुजोर झालेल्या राजकारण्यांचं आव्हान त्यांनी स्वीकारलं. चांगल्या माणसांनी राजकारणात येऊ नये असा प्रघात रुढ असल्यामुळे असेल कदाचित; गेली काही वर्ष अनेक SCOUNDRELS नी POLITICS ला शेवटचं नाही तर पहिलं आश्रयस्थान बनवल्याचं चित्र तयार होत होतं, Continue reading →\nभली मोठी सॅक/ बॅग पोटावर घेऊन समोरच्याला त्या बॅगने ढकलणारांविरोधात सुद्धा अशी मोहीम करा 😀 #MumbaiLocal लोकल तर… twitter.com/i/web/status/1… 3 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/maharashtra-government-receiving-complaints-through-various-modes-112893", "date_download": "2019-01-19T06:42:16Z", "digest": "sha1:2X7DFESSMOJOY7NUXKC4U2W5TRG52JMC", "length": 15238, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "Maharashtra Government receiving complaints through various modes मंत्रालयात तक्रारींचा पाऊस! | eSakal", "raw_content": "\nरविवार, 29 एप्रिल 2018\nमुंबई : ग्रामपंचायत ते देश या पातळीवरील वैयक्‍तिक; तसेच सार्वजनिक बाबींशी निगडित विविध विषयांवरील हजारो तक्रारी राज्यातील नागरिक करीत आहेत.\nसरकारच्या सर्व विभागांकडे रोज सरासरी तक्रारींचे दहा हजार अर्ज विविध पोर्टलच्या माध्यमातून प्राप्त होत आहे. पोर्टलचे पर्याय उपलब्ध असल्याने एकच तक्रार अनेक ठिकाणी करण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून, प्रश्‍न सुटण्याऐवजी तक्रारींच्या नोंदी ठेवून त्याचा पाठपुरावा करताना प्रशासनाची दमछाक होत असल्याचे चित्र आहे. याचा प्रतिकूल परिणाम प्रशासनाच्या गतिमानतेवर झाला आहे.\nमुंबई : ग्रामपंचायत ते देश या पातळीवरील वैयक्‍तिक; तसेच सार्वजनिक बाबींशी निगडित विविध विषयांवरील हजारो तक्रारी राज्यातील नागरिक करीत आहेत.\nसरकारच्या सर्व विभागांकडे रोज सरासरी तक्रारींचे दहा हजार अर्ज विविध पोर्टलच्या माध्यमातून प्राप्त होत आहे. पोर्टलचे पर्याय उपलब्ध असल्याने एकच तक्रार अनेक ठिकाणी करण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून, प्रश्‍न सुटण्याऐवजी तक्रारींच्या नोंदी ठेवून त्याचा पाठपुरावा करताना प्रशासनाची दमछाक होत असल्याचे चित्र आहे. याचा प्रतिकूल परिणाम प्रशासनाच्या गतिमानतेवर झाला आहे.\nमाहिती अधिकार कायद्याखाली (आरटीआय) ऑनलाइन; तसेच ऑफलाइन तक्रार नोंदवता येते, माहिती विचारता येते. राज्य सरकारने 'आपलं सरकार' हे ऑनलाइन पोर्टल सुरू केले. हे मंत्रालय आणि जिल्हास्तरावर आहे. याशिवाय केंद्राचे पंतप्रधान ऑनलाइन पोर्टल आहे. याबरोबर मंत्रालयात भेट देऊनही तक्रारी देऊन त्याचा पाठपुरावा केला जातो.\nविविध विभागांतील प्रश्‍नांसदर्भात आलेल्या तक्रारी त्या-त्या विभागातील नोंदणी शाखेत (रजिस्ट्री) पाठवल्या जातात. नोंदणी शाखेत नोंद केल्यानंतर तक्रारदारास मोबाईलवर संदेश जातो. त्यानंतर पुढील कार्यवाही होते. मात्र, एकापेक्षा जास्त पर्याय उपलब्ध असल्याने एकच तक्रार अनेक ठिकाणी केली जाते. याचे प्रमाण जवळजवळ आठ ते दहा टक्‍के इतके आहे. त्यामुळे प्रशासनाचा गोंधळ उडत आहे.\nअनेक तक्रारी प्रलंबित राहत आहेत. तक्रार करण्याचे पर्याय वाढले आहेत, तर प्रशासनातील मनुष्यबळ कमी होत आहे. त्यामुळे अधिकारी-कर्मचारी यांचा गोंधळ उडत आहे. यासाठी माहिती अधिकार घटनात्मक अधिकार आहे. तो नाकारता येत नाही. इतर पर्यायांपैकी एकच सक्षम पर्याय ठेवून त्याचा उपयोग केला, तर अनेक प्रश्‍न नागरिकांचे सुटतील, असा विश्‍वास अधिकारी-कर्मचारी यांना वाटत आहे.\nविविध प्रकारचे ऑनलाइन, ऑफलाइन पर्याय\nदिवसेंदिवस स्वस्त होणारे इंटरनेट यामुळे ऑनलाइन तक्रारींत वाढ\nविविध पर्याय असल्याने एकच तक्रार अनेक पोर्टलवर\nसेवा हमी कायद्याचा मानगुटीवर बडगा\n- सरकारच्या विविध विभागांची संख्या : 32\n- मंत्रालयात रोज येणाऱ्या एकूण तक्रारीची संख्या : सुमारे 10 हजार\n- आरटीआयखाली माहिती देणे बंधनकारक कालावधी : 30 दिवस\n- 'आपलं सरकार' याखाली तक्रारनिवारण कालावधी : 21 दिवस\nनिर्मळ, निष्पाप, करारी नेत्‍याला हरपलो...\nमान्‍यवरांची अादरांजली निर्मळ, निष्पाप स्वभाव डॉ. शालिनीताई पाटील (माजी महसूलमंत्री) - तात्‍यांचा स्वभाव निर्मळ, निष्पाप होता. हसतखेळत...\nजवान रोहित देवर्डेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार\nनिपाणी : आडी (ता. निपाणी) येथील जवान रोहित देवर्डे यांच्यावर आज (ता. 17) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान रोहित याचा सोमवारी (ता....\nरोजगार सेवकाला लाच घेताना अटक\nगोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जनावरांचा गोठा मंजूर करून देण्यासाठी सात हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या रोजगार...\nअतुल बेनकेंसह ६० जणांवर ‘रास्ता रोको’प्रकरणी गुन्हा\nनारायणगाव - येथील वारूळवाडी-गुंजाळवाडी रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करून वाहतुकीस अडथळा आणून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण...\nबंद इमारतींच्या घरपट्टीत सवलत\nकऱ्हाड - तीन महिने अथवा त्याहून अधिक कालावधीपर्यंत ग्रामीण भागातील बंद असणाऱ्या इमारतीला ग्रामपंचायतीकडून घरपट्टीत सवलत मिळवता येते. मात्र,...\nवाड्याची आमसभा चौथ्या वर्षीही लांबणीवर\nवाडा - तालुक्याच्या विकासात महत्वाचे स्थान असलेली तालुक्याची आमसभा चौथ्या वर्षीही लांबणीवर पडली. ही आमसभा लावणा-या अधिका-यांला पाच हजार रूपयांचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर��थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/shiv-sena-chief-uddhav-thackeray-slams-on-pm-modi-government-on-pertrol-price-hike-karanataka-assembly-election-2018-1681526/lite/", "date_download": "2019-01-19T06:53:07Z", "digest": "sha1:PBGXUO5CLEF7MF45AMA3YRKQWGSP4H5D", "length": 10248, "nlines": 106, "source_domain": "www.loksatta.com", "title": "shiv sena chief uddhav thackeray slams on pm modi government on pertrol price hike karanataka assembly election 2018 | केंद्र सरकारची पुन्हा हातचलाखी : उद्धव ठाकरे | Loksatta", "raw_content": "\nकेंद्र सरकारची पुन्हा हातचलाखी : उद्धव ठाकरे\nकेंद्र सरकारची पुन्हा हातचलाखी : उद्धव ठाकरे\nकर्नाटकमधील निवडणुकीची धामधूम संपली आहे. सध्या तेथे सत्तेसाठी रस्सीखेच सुरू आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा ‘खेळ’ पुन्हा सुरू करायला हरकत नाही\nलोकसत्ता ऑनलाइन |मुंबई |\nAsian Games 2018 : सुवर्णपदक वाजपेयींना समर्पित करणाऱ्या बजरंगचे मोदींकडून कौतुक\nUddhav Thackeray Birthday :राहुल गांधींकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nमोदी सरकारविरोधातील अविश्वास ठरावाला पाठिंबा मागणाऱ्या टीडीपीला उद्धव ठाकरेंनी नाकारली भेट\nपेट्रोल दरवाढीवरून शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. कर्नाटक निवडणुकीपुरते केंद्र सरकारच्या सांगण्यावरून पेट्रोलची दरवाढ रोखली होती. आता निकाल लागताच पुन्हा दरवाढीचे भूत जनतेच्या मानगुटीवर बसवल्याचा आरोप केला आहे. कर्नाटकातील निवडणूक संपल्यानंतर केंद्र सरकारने पुन्हा एकदा ‘हातचलाखी’चा प्रयोग केला असल्याचा टोलाही शिवसेनेने लगावला आहे.\nकर्नाटक विधानसभेसाठी १२ मे रोजी मतदान पार पडले आणि १४ मे रोजी केंद्र सरकारने इंधन दरवाढीची तलवार पुन्हा बाहेर काढली. सोमवारपासून सलग तीन दिवस हा दरवाढीचा दणका सरकारने दिला. आपल्या ‘सामना’ या मुखपत्रातून शिवसेनेने भाजपावर टीकेची तोफ डागली.\nकर्नाटकमधील निवडणुकीची धामधूम संपली आहे. सध्या तेथे सत्तेसाठी रस्सीखेच सुरू आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा ‘खेळ’ पुन्हा सुरू करायला हरकत नाही असेच केंद्रातील सरकारचे धोरण दिसते. एरवी बाजारपेठेत होणाऱ्या ‘कृत्रिम दरवाढी’साठी व्यापारीवर्गाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. मग आधी कर्नाटक निवडणुकीसाठी इंधन दरवाढ रोखून धरणे आणि मतदान आटोपल्यावर त्यावरील नियंत्रण काढून घेणे हा प्रकारदेखील ‘कृत्रिम दरवाढी’सारखाच आहे. निवडणूक काळात दरवाढ झाली असती तर टीका करण्याचा आणखी एक मुद्दा विरोधकांच्या हाती मिळाला असता. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत खनिज तेलाच्या किमती प्रतिबॅरल ७२ डॉलर्सपेक्षा अधिक झाल्या तरी आपल्या देशातील पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर राहण्याचा ‘चमत्कार’ घडला. आता कर्नाटकात निवडणूक नसती तर हे शहाणपण केंद्र सरकारला सुचले असते काय, असा सवाल सेनेने उपस्थित केला आहे.\nकर्नाटकचे मतदान पार पडेपर्यंत ‘नुकसान सोसा पण इंधन दरवाढ करू नका’ असे निर्देशच केंद्राने सरकारी तेल कंपन्यांना देऊन ठेवले होते, अस आरोप करत आता तो अडथळा दूर झाला असल्याने इंधन दरवाढीला २४ एप्रिलपासून मार्ग मोकळा झाल्याचे म्हटले. निवडणूक होईपर्यंत कृत्रिम स्वस्ताई आणि निवडणूक पार पडली की पुन्हा महागाई असा हा सगळा ‘जुमला’ आहे. मागील चार वर्षे केंद्रात आणि राज्यात हाच ‘हातचलाखी’चा खेळ सुरू असल्याचा टोला ही लगावला.\nराज्यातील शेतकरी कर्जमाफीतही राज्य सरकारने हातचलाखी दाखवली. कर्जमाफीचा आकडा ३४ हजार कोटींच्या आसपास होता. नंतर वेगवेगळय़ा कारणांनी तो २०-२२ हजार कोटींपर्यंत खाली आणला गेला. पुन्हा त्यातील किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा खरा लाभ झाला याचा ‘आकडा’ अद्याप कुणालाच लागलेला नाही आणि कर्जमाफीची मुदतवाढ मागच्या पानावरून पुढे सुरूच आहे. ही मुदत आता पुन्हा २० मेपर्यंत वाढवून देण्यात आली आहे. तीच गोष्ट मेक इन इंडिया, स्मार्ट सिटी, स्टार्ट अप इंडिया, मॅग्नेटिक महाराष्ट्र आदी योजनांची आहे. नुसताच हातचलाखीचा खेळ सुरू असल्याची टीका त्यांनी केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://gangadharmute.com/wangmaysheti?page=1", "date_download": "2019-01-19T07:28:54Z", "digest": "sha1:2L3YDFLZQATMQ3CXKRECLQPDSEFXCWJI", "length": 8176, "nlines": 119, "source_domain": "gangadharmute.com", "title": " वाङ्मयशेती | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्��� कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nकुंडलीने घात केला 974 16-06-2011\nकविता म्हणू प्रियेला 931 16-06-2011\nमुकी असेल वाचा 899 16-06-2011\nवाघास दात नाही 949 16-06-2011\nरूप सज्जनाचे 866 17-06-2011\nहे खेळ संचिताचे .....\nघुटमळते मन अधांतरी 876 17-06-2011\nगोचिडांची मौजमस्ती 888 17-06-2011\nसत्ते तुझ्या चवीने 851 17-06-2011\nकान पिळलेच नाही 872 17-06-2011\nसूडाग्नीच्या वाटेवर 897 17-06-2011\nप्राक्तन फ़िदाच झाले 1,006 18-06-2011\nअंगार चित्तवेधी 862 18-06-2011\nस्मशानात जागा हवी तेवढी 1,126 18-06-2011\nकसे अंकुरावे अता ते बियाणे\n\"वांगे अमर रहे\" पुस्तक प्रकाशन सोहळा\nABP माझा TV वर\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-current-news/love-make-weight-gain-118031600006_1.html", "date_download": "2019-01-19T06:02:48Z", "digest": "sha1:S64PMA6QYWJLRS3SHGBJPTOGWTY7WNYX", "length": 10142, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "प्रेमात पडून लठ्ठ व्हाल | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 19 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nप्रेमात पडून लठ्ठ व्हाल\nतुमचं कोणावर प्रेम असेल किंवा जेव्हा तुम्ही प्रेमात पडला असाल तर एक गोष्ट लक्षात आली का अत्यंत मनापासून प्रेम करणार्‍या व्यक्तीला अपोआपच अंगावर मूठभर मास चढते, असे शास्त्रज्ञांनीच सांगितले आहे.\nएका निष्कर्षात समोर आले की स्थिर नातेसंबंधांमुळे वजन वाढत असते. ऑस्ट्रेलियातील सेंट्रल क्वीन्सलैंड युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे. अधिक आरोग्यदायक आहार घषउनही आणि फळे व भाजीपाल्याचाच आहार घेतल्यानंतरही जोडप्यांनी राहणार्‍या व्यक्तींचे वजन एकटे राहणार्‍यापेक्षा जास्त असते, असे या संशोधनातून दिसले आहे.\nअर्थात यामागचे कारणही शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. या व्यक्तींना एखाद्या संभाव्य जोडीदारावर छाप पडण्याची चिंता उरलेली नसते, त्यामुळे त्या लठ्ठ होऊ शकतात. जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी बारीक दिसण्याची गरज राहिलेली नसते तेव्हा ते आधिक शर्करा असलेले पदार्थ खाण्यात भीती बाळगत नाहीत.\nया प्रकारे करा बायकोचा राग शांत\nLove Tips : सोळावं वरीस धोक्याचं...\nअसा घालवा बायकोचा राग\nहे दहा सेक्सीएस्ट वर्ड्स मुलींना माहीत असावे...\n... तर गर्लफ्रेंडला म्हणा बाय-बाय\nयावर अधिक वाचा :\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nमुंबईत रेल्वेचा मेगाब्लॉक, वाहतुकीत मोठा बदल\nपश्चिम, हार्बर रेल्वेवर देखभाल आणि दुरुस्तीसाठी आणि मध्य रेल्वेवर परळ टर्मिनसकडील नवीन ...\nभुजबळ यांची टीका : अबकी बार छम छम सरकार\nमाजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी डान्सबारप्रकरणी आपल्या अनोख्या शैलीत सत्ताधारी भाजपवर ...\nखोटी गुणवत्ता सांगणारी शिक्षणपद्धती बंद : विनोद तावडे\nराज्यातल्या शिक्षण विभागाकडून डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. विजय भटकर, सोनम ...\nलोकसभा निवडणुक: तारखा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ...\nलोकसभा निवडणुकीची घोषणा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. याबाबत ...\nमराठा आरक्षणाविरोधातली याचिका फेटाळा, सरकारची विनंती\nमराठा आरक्षणाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळण्याची विनंती राज्य सरकारने मुंबई ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%85%E0%A4%9F/", "date_download": "2019-01-19T06:47:45Z", "digest": "sha1:7HOTVU2BXRIZFF42EPI4UJPBNSRZNP5V", "length": 6577, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पिस्तूलप्रकरणी तरुणास अटक | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपिंपरी – पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली. ही घटना मोशी येथे शुक्रवारी सायंकाळी घडली.\nमोहन सुभाष कोळी (वय-21, रा. सिद्धी आर्केड मागे, माणिक चौक, चाकण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस कर्मचारी नवनाथ पंडीत पोटे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nकोळी हा शुक्रवारी सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास मोशी येथील इंद्रायणी हॉटेलच्या समोर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा लावून त्यास अटक केली. त्याच्याकडून 30 हजार रुपयांचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे हस्तगत केली. पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे याबाबत अधिक तपास करीत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुण्याचा फुल बाजार भारतात अव्वल असावा\nविद्यमान लोकप्रतिनिधींना विरोध म्हणूनच जनतेची मला साथ\nबेळगाव येथून तस्करी होणारे खवले मांजर जप्त\nकर्मचाऱ्यां���्या गाडया पार्किंगमध्ये अन् ग्राहकांच्या गाड्या रस्त्यावर\nपुसेसावळीकरांवर आता “सीसीटीव्हीची’ नजर\nचैतन्य बझारमध्ये दीड लाखाचे साहित्य लंपास\nम्हासुर्णेतील जिल्हा बॅंकेच्या शाखेचे नवीन जागेत स्थलांतर\nडॉ. तेलतुंबडे यांच्या जामिनावर 22 जानेवारीला सुनावणी\n‘हायब्रीड’ बाईकचा प्रयोग पुण्यात यशस्वी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathidhamaal.com/interviews/exclusive-10-unknown-facts-of-chirag-patil", "date_download": "2019-01-19T07:29:12Z", "digest": "sha1:25TZYFH2THQP44ULZUSMWLEK67C2364B", "length": 5899, "nlines": 65, "source_domain": "www.marathidhamaal.com", "title": "Exclusive: 10 Unknown Facts of Chirag Patil | Marathi Dhamaal", "raw_content": "\nExclusive: अभिनेता चिराग पाटीलबद्दल तुम्हाला माहीत नसलेल्या १० गोष्टी\nमराठी मनोरंजनसृष्टीतील चार्मिंग आणि स्मार्ट अभिनेता म्हणून चिराग पाटील ओळखला जातो. चिराग पाटीलचा चाहता वर्ग जास्त आहे. त्याच्या चाहत्यांना त्याच्याविषयीचे UNKNOWN FACTS जाणून घेण्याची संधी आज मिळणार आहे.\nचिराग पाटीलबद्दल तुम्हाला माहीत नसलेल्या १० गोष्टी Exclusively जाणून घ्या फक्त www.marathidhamaal.com\nअभिनेता चिराग पाटील बी.एस्सी (हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट)ग्रज्युएट आहे.\nचिरागला परफ्युम्सची आवड आहे आणि अझारो या त्याचा आवडता परफ्युम ब्रँड आहे.\nसध्या त्याच्या गाण्यांच्या प्लेलिस्टमध्ये मायकल जॅक्सनचं Billie Jean हे गाणं टॉपवर आहे.\nफोन चार्जर, मेडिकल किट आणि परफ्युम या तीन गोष्टी नेहमी सोबत घेऊनच चिराग घर सोडतो.\nबायकोच्या हातचे सुखा मटण ही चिरागची आवडती डिश आहे.\nत्याचेच कार गॅरेज ही चिरागची आवडती फिरण्याची जागा आहे.\nअभिनेते अमिताभ बच्चन आणि हॉलिवूड अभिनेत्री एमा वॉटसन हे चिरागचे आवडते कलाकार आहेत.\nनिळी जीन्स आणि काळ्या रंगाचा टी-शर्ट हे आऊटफिट चिरागला आवडतं.\nसि.पी. हे त्याचं टोपणनाव आहे.\nचिरागचा आवडता प्राणी वाघ आहे आणि कुत्रा हा पाळीव प्राणी आहे.\nतुम्हाला हे वाचायला आवडेल \nInterview: दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांची ‘द सायलेंस’ चित्रपटाविषयीशी संबंधित मुलाखत\nसुबोध, उर्मिला आणि क्रांती यांचा ‘करार’ प्रदर्शित होणार...\nसेलिब्रिटी डायरी: मृण्मयी गोडबोले\nEXCLUSIVE: मराठी सिनेमांना ‘टी-सिरिज’चा पाठिंबा\nतुम्हाला माहीत आहे का मितालीच्या टॅटूमागील रहस्य\nव्हॅलेंटाइन डे स्पेशल: अभिजीत खांडकेकरचा ‘व्हॅलेंटाइन डे’\nEXCLUSIVE: “झी ब्रँडसाठी मी ४ वर्षे थांबली होती अन् ४ दिवसांत मला ही संधी मिळाली”- अभिज��ञा भावे\nEXCLUSIVE: “बाबा असते तर मी सर्व प्रथम माझा चित्रपट त्यांना दाखवला असता”- अभिनय बेर्डे\nEXCLUSIVE: ख्रिसमसचं माझ्या आयुष्यात खूप महत्त्व आहे – क्रांती रेडकर\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/raj-thackeray-marathi-mumbai-land-mnsnew-294417.html", "date_download": "2019-01-19T06:34:09Z", "digest": "sha1:QWHAMK4BAIB7RBN3V6BA66LPSFRW6FZK", "length": 16094, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "इंच इंच विकू हेच राज्यकर्त्यांचं धोरण - राज ठाकरे", "raw_content": "\nरविवारी कर्मचाऱ्याकडून करुन घेतले काम, कंपनीला मोजावे लागणार 150 कोटी रुपये\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nनिवडणुकीपूर्वी काँग्रेस देणार भाजपला धक्का, दोन खासदार गळाला\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\n'रात्रीस खेळ चाले'मध्ये होतेय सुशल्याच्या आईची एन्ट्री\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\n...���शी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nमालिकावीर धोनीचा ऑस्ट्रेलियाकडून अपमान\nविराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nइंच इंच विकू हेच राज्यकर्त्यांचं धोरण - राज ठाकरे\nमुंबईतलं मराठी माणसांचं अस्तित्वच धोक्यात आलं आहे. इंच इंच विकू हेत राज्य कर्त्यांचं धोरण असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली.\nमुंबई,ता,1 जुलै : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठी अस्तिमतेचा मुद्दा उपस्थित केलाय. मराठी माणसांचं अस्तित्व मुंबईतून पुसून टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केलाय. मुंबईतलं मराठी माणसांचं अस्तित्वच धोक्यात आलं आहे. इंच इंच विकू हेच राज्य कर्त्यांचं धोरण असल्याची टीकाही त्यांनी केली.\nमुंबईतल्या वांद्रा इथं असलेल्या शासकीय वसाहतीला त्यांनी भेट आणि लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या. पुनर्विकासासाठी इथल्या नागरिकांना घरं सोडायला राज्य सरकार सांगत आहे. इथल्या नागरिकांचा त्याला विरोध आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी राज ठाकरे इथं आले होते.\nसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी आता निवडणूक नाही\nआता 'टॉयलेट-2' घेऊन येतोय अक्षय कुमार, शेअर केला हा VIDEO\nया वसाहतीतल्या मराठी माणसांना हुसकावून लावत तिथे परप्रांतियांना वसवण्याचा डाव असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला. इंच इंच विकू हे राज्यकर्त्यांचे धोरण आहे. परप्रांतियांच्या झोपडपट्ट्या वसवायच्या आणि नंतर त्यांना हक्कांची घरं द्यायची आणि इथल्या मराठी माणसांना बेघर करायचं हा राज्यकर्त्यांचा डाव आहे.\nकुठलही सरकार आलं तरी या धोरणात बदल होतं नाही. मुंबईतल्या मराठी माणसांचं अस्तित्वच धोक्यात आलं आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असून त्यासाठीच बुलेट ट्रेनचा हट्ट केला जात आहे.\n अफवांचा बाजार, बेभान झालेला जमाव आणि\nप्रवाशांनी गच्च भरलेली बस खोल दरीत कोसळली, 47 जणांचा मृत्यू\nराज ठाकरेंच्या भाषणातले इतर महत्वाचे मुद्दे\nवांद्रयातल्या शासकीय वसाहतीमधल्या घरांना धक्का लागू देणार नाही.\nपुनर्वसन करताना सरकारनेच योजना राबवाव्यात\nबिल्डरांच्या फायद्यासाठीच पुनर्विकासाच्या योजना\nनरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या मर्जीनेच मुख्यमंत्री पदावर\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे वेगळ्या विदर्भ राज्याबद्दल बोलतातच कसे\nमराठीचं अस्तित्वच नष्ट करण्याचा प्रयत्न होतोय\nएकदा माझ्या हातात सत्ता देवून बघा, एकाही मराठी माणसाला बेघर व्हावं लागणार नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nरविवारी कर्मचाऱ्याकडून करुन घेतले काम, कंपनीला मोजावे लागणार 150 कोटी रुपये\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\nनिवडणुकीपूर्वी काँग्रेस देणार भाजपला धक्का, दोन खासदार गळाला\nमालिकावीर धोनीचा ऑस्ट्रेलियाकडून अपमान\nरविवारी कर्मचाऱ्याकडून करुन घेतले काम, कंपनीला मोजावे लागणार 150 कोटी रुपये\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/delhi-mallikarjun-kharge-meeting-294359.html", "date_download": "2019-01-19T06:20:09Z", "digest": "sha1:KVXIZVOXAL6UVRPE7GVTWYS7FC2YYHIL", "length": 15050, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राष्ट्रवादी आक्रमक मग आपण का नाही?,काँग्रेसच्या बैठकीत नेत्यांची नाराजी", "raw_content": "\nरविवारी कर्मचाऱ्याकडून करुन घेतले काम, कंपनीला मोजावे लागणार 150 कोटी रुपये\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nनिवडणुकीपूर्वी काँग्रेस देणार भाजपला धक्का, दोन खासदार गळाला\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\n'रात्रीस खेळ चाले'मध्ये होतेय सुशल्याच्या आईची एन्ट्री\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nमालिकावीर धोनीचा ऑस्ट्रेलियाकडून अपमान\nविराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\n...आणि बाळ���साहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nराष्ट्रवादी आक्रमक मग आपण का नाही,काँग्रेसच्या बैठकीत नेत्यांची नाराजी\nदिल्लीत खरगे यांच्या निवासस्थानी राज्यातील काँग्रेस प्रमुख नेत्यांची बैठक झाली यांत नाराजीचा सूर उमटला.\nनवी दिल्ली, 30 जून : काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जून खरगे याच्या उपस्थित झालेल्या बैठकीत काँग्रेस पक्षाच्या उदासीन कार्यपद्धतीवर काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं समजतंय. एकाबाजूला राष्ट्रवादी काँग्रेस नेते आक्रमक पद्धतीने राज्यांत फिरतात पण दुसरीकडे काँग्रेस पक्ष मात्र शांत आहे यांवर नाराजीचा सूर प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत खरगे यांच्यासमोर काही नेत्यांनी मांडला.\nदिल्लीत खरगे यांच्या निवासस्थानी राज्यातील काँग्रेस प्रमुख नेत्यांची बैठक झाली यांत नाराजीचा सूर उमटला. राष्ट्रवादी भंडारा गोंदिया लोकसभा पोट निवडणूक जिंकते, विधान परिषदेची कोकण जागा जिंकते पण दुसरीकडे याच निवडणुकीत काँग्रेस पराभव होतो हे राज्यांत चांगले चित्र जात नाही असा नाराजीचा सूर लावला.\nराज्यात अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हानिहाय काँग्रेस शिबीर घेत आहे अशा शिबिरातून फारसे प्रभाव साध्य होत नाही त्याऐवजी आक्रमक आंदोलन केली पाहिजे असा सूर काही काँग्रेस नेत्यांनी लगावला.\nएकाबाजूला राष्ट्रवादी महाआघाडी होऊ शकत नाही असं सांगते तर पर्यायांचा ही विचार आतापासून केला पाहिजे असं मत ही काही नेत्यांनी या बैठकीत मांडल्याचं समजतंय.\nविधान परिषद लागलेल्या दोन जागा निवडणूक उमेदवारीबाबत ही पुढील दोन तीन दिवसात अंतिम निर्णय घेण्यात येईल असे समजतंय.\nमुंबई - पतीने जादूटोणा केल्याचं सांगून मांत्रिकाने पत्नीला 50 लाखांना लुटले\nतिहेरी हत्याकांडाने नाशिक हादरलं, अंधश्रद्धेतून सहा वर्षाच्या चिमुरड्यासह तिघांची हत्या\n...अन्यथा 16 जुलैपासून मुंबईला दूध बंद करू,राजू शेट्टींचा इशारा\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Congressmalikaarjun Khargeअशोक चव्हाणकाँग्रेस प्रभारीमल्लिकार्जून खरगे\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\nलोकप्रिय घोषणांमुळे सरकारच्या तिजोरीवर पडणार 1 लाख कोटींचा बोजा\nराम मंदिराच्या मुद्यावर भाजपला वाचविण्याचा संघाचा प्रयत्न - शिवसेना\nरविवारी कर्मचाऱ्याकडून करुन घेतले काम, कंपनीला मोजावे लागणार 150 कोटी रुपये\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/all/page-5/", "date_download": "2019-01-19T06:02:01Z", "digest": "sha1:C47GSPA4KYV3X5TLUTJWWLNVR5W2Y5O5", "length": 12566, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कार- News18 Lokmat Official Website Page-5", "raw_content": "\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nनिवडणुकीपूर्वी काँग्रेस देणार भाजपला धक्का, दोन खासदार गळाला\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\n'रात्रीस खेळ चाले'मध्ये होतेय सुशल्याच्या आईची एन्ट्री\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nमालिकावीर धोनीचा ऑस्ट्रेलियाकडून अपमान\nविराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nVIDEO: रेड लाईट एरियात कार अनेकांना गेली उडवत, 2 जणांचा मृत्यू\nनवी दिल्ली, 15 नोव्हेंबर : दिल्लीच्या पश्चिम विहार परिसरात मीरा बाग या रेड लाईट भागात एक हृदय हेलावणारा अपघात घडला आहे. या अपघाताचा धक्कादायक सीसीटीव्ही समोर आला आहे. त्यात तुम्ही पाहू शकता की एक फॉरच्यूनर कार इतकी भरधाव वेगात होती की कारने रत्याच्या बाजूला असलेल्या अनेकांना उडवलं आणि निघून गेली. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आहे तर 5-6 जण गंभीर जखमी झाले आहेत.\nकारने दिलेल्या धडकेत रिक्षा 15 फुट लांब उडाली, 5 जण गंभीर\nअखेर मुंबईकरांनी जिंकलं, दिवाळीत यंदा कमी प्रदूषण\nमुलीला लागला विद्युत झटका, आई-वडिल वाचवण्यासाठी धावले आणि...\nकौटुंबिक वादातून संपूर्ण कुटुंबानंच केली आत्महत्या\nमुनगंटीवारांकडे राजीनामा मागण्याचा प्रश्नच येत नाही- नितीन गडकरी\n#MeTooच्या लाटेतही असं होणं दुर्दैवी : अक्षरा हासनची वादग्रस्त फोटोंबद्दल अखेर तक्रार\nखेड तालुक्यात हत्यांचे सत्र सुरूच... सुणासुदीला पती-पत्नीची निर्घृण हत्या\nसांगलीत ऊस आंदोलन चिघळलं, स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी ऑफिस पेटवलं\nमुंबई- मनमाड राज्यराणी एक्स्प्रेसची दुर्घटना थोडक्यात टळली\nभाऊबीजेला प्रवाशांचे हाल, मालगाडीच्या दोन डब्यांना आग लागल्यामुळे पश्चिम रेल्वे वाहतूक विस्कळीत\n'बर्निंग कार' रस्त्यावर धावत होती, VIDEO व्हायरल\nBMW कारमालकाने सायकलस्वाराला धडक देऊन लुटले ७०० रुपये \n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/mumbai-2/news/page-7/", "date_download": "2019-01-19T06:27:42Z", "digest": "sha1:VQJJ7NA3A7EBPXUPZFV7ZI6XDTBRU7YI", "length": 11808, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mumbai 2- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nरविवारी कर्मचाऱ्याकडून करुन घेतले काम, कंपनीला मोजावे लागणार 150 कोटी रुपये\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nनिवडणुकीपूर्वी काँग्रेस देणार भाजपला धक्का, दोन खासदार गळाला\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\n'रात्रीस खेळ चाले'मध्ये होतेय सुशल्याच्या आईची एन्ट्री\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nमालिकावीर धोनीचा ऑस्ट्रेलियाकडून अपमान\nविराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nसंवाद यात्रेत सरकारचे दलाल, मराठा ठोक मोर्च्याच्या आरोप\nराज्यभरात मराठा आंदोलनाच्या नावाखाली संवाद यात्रा सुरू आहे. ही संवाद यात्रा सरकारनेच घडवून आणली आहे.\nभिवंडी शहरातील रिक्षा चालक-मालक महासंघाने पुकारला बेमुदत बंद\nचंद्रकांत पाटील-उद्धव ठाकरेंची 'मातोश्री'वरील बैठक संपली, सेनेनं घेतला 'हा' निर्णय\nराज्याचा 'पारा' घसरतोय; अहमदनगर सर्वात 'कूल'\nकायद्यात टिकणारे आरक्षण द्या, मराठा आंदोलकांचा पवित्रा\nकल्याण ते विठ्ठलवाडी दरम्यान ट्रॅक दुरुस्त, लोकल 10-15 मिनिटं उशिराने\n#Mumbai26/11:''ताज'च्या अपमानाचे व्रण आम्ही पुसले'\nमराठा सम���जाला किती टक्के मिळणार आरक्षण\n#Mumbai26/11 : 10 वर्षानंतरही यांचे रक्ताने माखलेले कपडे मी उघडून पाहते\n#Mumbai26/11: ...तर ३ वर्षांत सुटका होऊन पाकिस्तानात गेला असता कसाब\nमराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांची सर्वपक्षीय नेत्यांसोबत मंगळवारी बैठक\n#Mumbai26/11 : कसाबशी दोन हात करणारा 'मारुती'\nमराठा संवाद यात्रेला रोखण्यासाठी मुंबईच्या वेशीवर नाकेबंदी, 7 जण ताब्यात\nरविवारी कर्मचाऱ्याकडून करुन घेतले काम, कंपनीला मोजावे लागणार 150 कोटी रुपये\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ludhiana.wedding.net/mr/videomasters/930501/", "date_download": "2019-01-19T06:44:26Z", "digest": "sha1:XQPHQVJ6RZYPSDKVULGODYXVXUCDLWSX", "length": 2846, "nlines": 51, "source_domain": "ludhiana.wedding.net", "title": "लुधियाना मधील Sindhoor Art Gallery हे लग्नाचे व्हिडिओ शूटिंग करणारे", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज भाड्याने तंबू बॅंड डीजे केटरिंग इतर\nलग्नाचे व्हिडिओ शूटिंग करणारे\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 3\nलुधियाना मधील Sindhoor Art Gallery व्हिडिओ शूटिंग करणारे\nअतिरिक्त सेवा उच्च रेजोल्यूशन व्हिडिओ, लग्नाआधी व्हिडिओ, स्टुडिओ फिल्म बनविणे, अतिरिक्त लायटिंग, मल्टी-कॅमेरा फिल्मिंग सहाय्यासहित\nप्रवास करणे शक्य होय\nएखाद्याने विक्रेत्याशी किती आधी संपर्क करायला हवा 45 days\nव्हिडिओ वितरणाची सरासरी वेळ 1 महिना\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी\nसर्व पोर्टफोलिओ पहा (व्हिडिओ - 3)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,56,570 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/salman-khan-and-the-wheels-of-justice-1658261/", "date_download": "2019-01-19T06:37:55Z", "digest": "sha1:N5INHQKGOQ67VPOR2GQMNGRQGYWOT56K", "length": 16194, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Salman Khan and the wheels of justice | न्याय झाला? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण द���र करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nत्या माध्यमातून तो अनेक गरजूंना मदत करतो.\nज्यांना आपण नायक मानतो, ते कोणत्याही क्षेत्रातील असोत, त्यांचे पाय अखेर मातीचेच असतात. अभिनेता सलमान खान याच्या निमित्ताने हे सत्य हे पुनश्च अधोरेखित झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत पतंग खेळण्याचे सौभाग्य प्राप्त झालेला हा अभिनेता ‘बीइंग हय़ूमन’ या नावाची संस्था चालवतो. त्या माध्यमातून तो अनेक गरजूंना मदत करतो. त्याची ही वृत्ती वाखाणण्यायोग्यच आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार त्याच्यातील या माणुसकीच्या भावनेने भारावलेले आहेत. त्यामुळेच आजही अनेक जण त्याच्या पाठीशी उभे आहेत. परंतु कोणताही माणूस केवळ काळा वा पांढरा असत नाही. सलमानही त्याला अपवाद नाही. एकीकडे मानवतावादाची टीशर्टे विकतानाच दुसरीकडे तो मुक्या प्राण्यांना केवळ मौजेखातर मारूनही टाकताना दिसतो. तेव्हा नायक सलमान आणि गुन्हेगार सलमान ही दोन्ही एकाच व्यक्तीची दोन रूपे आहेत हे आपण समजून घेतले पाहिजे. सलमानच्या निमित्ताने आजच्या व्यक्ती-भक्तीच्या काळात मिळालेला हा मोठाच सामाजिक धडा आहे. राजस्थानमधील काळवीट हत्याप्रकरणी त्याला जोधपूर न्यायालयाने पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. या निकालास तो सर्वोच्च न्यायालयापर्यंत आव्हान देऊ शकेल. त्यात पुन्हा एकदा चिंकारा हत्याप्रकरणाच्या निकालाची पुनरावृत्ती होईल की काय हे सांगणे कठीण. त्या खटल्यात खालच्या न्यायालयाचा निकाल उच्च न्यायालयाने फिरवून सलमानला निर्दोष सोडले होते. त्याचे कारण पुरावे पुरेसे बळकट नसणे. आपल्याकडील मातब्बरांच्या खटल्यांचे हे एक वैशिष्टय़च. त्यांत पोलिसांना पुरेसे पुरावेच सापडत नसतात, गुन्ह्य़ाची नोंद आणि पंचनामा या पातळीपासूनच ते पुरावे पुसून टाकण्यास सुरुवात झालेली असते, ते असलेच तर ते पुरेसे फुसके असतात. तेथे काचेची भांडी फुटावीत तसे साक्षीदार फुटतात. सलमानच्या वाहन अपघाताच्या खटल्यातही हेच न्यायालयीन वास्तव दिसले होते. तेच काळवीट हत्याप्रकरणातही पाहावयास मिळेल अशी भयशंका होती. परंतु राजस्थानातील बिश्नोई समाजाने तसे काही होऊ दिले नाही. त्यांनी काळवीट हत्या प्रकरण खऱ्या अर्थाने तडीस नेले. मुक्या प्राण्यांवर प्रेम करणारा हा भूतदयावादी समाज. त्यांना प्रिय असलेल्या काळविटांना सलमानने गोळ्या घालून ठार मारल्याने ते संतापले. एवढे, की पंजाब, हरयाणा, राजस्थानात धुमाकूळ घालीत असलेला कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याने तर सलमानला जोधपूरमध्ये ठार मारण्याची धमकीच दिली आहे. हा गुंड, तसेच आसारामसारखा लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी सध्या ज्या तुरुंगात आहेत, तेथेच आता सलमानला जावे लागणार आहे, ते या प्रकरणातील काही बिश्नोई साक्षीदारांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे. त्यादृष्टीनेही हा खटला मोलाचा ठरतो. यात सखेद संताप वाटावा अशी बाब एकच. ती म्हणजे या खटल्याचे रेंगाळणे. ऑक्टोबर १९९८मधील तो गुन्हा. तोही तसा फारसा गुंतागुंतीचा नसलेला. तरीही निकाली निघण्यास त्याला तब्बल २० वर्षे लागावीत यातून आपल्या न्यायव्यवस्थेची शबलता तेवढीच दिसते. न्यायालये आणि न्यायाधीश यांची कमी असलेली संख्या हे याचे एक सर्वात महत्त्वाचे कारण. गेल्या अनेक वर्षांपासून आपण तेच कारण देत आहोत. त्याचा अर्थ एकच होतो की, न्याय ही आपल्या दृष्टीने खरोखरच प्राथमिकतेची बाब नाही. त्यामुळे न्यायास उशीर म्हणजेच न्यायास नकार हे वाक्य मुखोद्गत असलेली आपली व्यवस्था न्याय पटकन व्हावा यासाठी काहीही करताना दिसत नाही. काळवीट हत्या प्रकरणात सलमानला भले शिक्षा झाली असेल, पण त्या खटल्यात न्याय झाला असे मात्र खात्रीने म्हणूनच म्हणता येत नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजाणूनबुजून टीका कराल तर मी देखील शांत राहणार नाही - रवी शास्त्री\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरण: सेवकाने दिला दगा, तरुणीने केले ब्लॅकमेल, ३ अटकेत\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nतुमच्याकडे दुसरं काम नाही का; हार्दिक पांड्या प्रकरणावरून स्वरा भास्करचे कोर्टाला चिमटे\nये बारामतीमध्ये बघतोच तुला; अजित पवारांचे गिरीश महाजनांना आव्हान\n...म्हणून मोदी जनतेला छळतात; राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून सांगितले कारण\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://old.marathibooks.com/books/index.php?lang=marathi&article=18293", "date_download": "2019-01-19T06:26:45Z", "digest": "sha1:3MXEZMPDW6HB7WU3NKHRDDHTQSZOGI5J", "length": 5619, "nlines": 105, "source_domain": "old.marathibooks.com", "title": "नव्या वाटा नव्या दिशा -: मराठीबुक्स | Marathibooks", "raw_content": "\nपुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती\nनव्या वाटा नव्या दिशा\nवर्गवारी: माहितीपर : शैक्षणिक\nया पुस्तकाला आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगवरुन लिंक देण्यासाठी पुढील URL वापरा http://marathibooks.com/\nहे पुस्तक आपण वाचले आहे का,वाचले असल्यास ते कसे वाटले\nया पुस्तकावर अजून अभिप्राय आलेले नाहीत,पहिला अभिप्राय आपण देऊ शकता\nआपल्याला हे पुस्तक कसे वाटले,या पुस्तका बद्दलचा आपला अभिप्राय लिहा.\nलेखक: डॉ. एम कटककर\n२१० पाने | रु.२००/-\nउद्योजकीय संस्कृती आणि महाराष्ट्र\nलेखक: डॉ. श्री. वि. कडवेकर\nसी-११, न्यू गजांत सोसायटी\nतळमजला, कोसाम्गोनगर, फ्लायओव्हरच्या बाजूला, सुमेरनगरच्याजवळ, एस.व्ही. रोड\nया प्रकाशन संस्थेची मराठी बुक्स वर उपलब्ध पुस्तके: 119\nया प्रकाशन संस्थेशी संपर्कासाठी आपण सौ. सुप्रिया मराठे यांच्याशी संपर्क करु शकता.\nशिक्षण महर्षी भाऊराव पाटील\n२६ पाने | रु.२५/-\nलेखक: ना. बा. लेले\n१९२ पाने | रु.१५०/-\nलेखक: प्रा. शशिकांत गोखले\nलेखक: डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी\n४८ पाने | रु.२५/-\nमराठीसृष्टी या पोर्टलचे हे एक खास वैशिष्ट्यपूर्ण दालन. मराठीतील अनेक नामवंत, प्रकाशित तसेच अप्रकाशित व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा आगळावेगळा व्यक्ती-संदर्भ कोश.आपला संदर्भ आजच समाविष्ट करा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BF-5/", "date_download": "2019-01-19T06:48:05Z", "digest": "sha1:HXWORQUQWZ4S4BODKXEJFU3BSBE6FOV6", "length": 12707, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "साठवणीतील धान्यावरील किडींचे व्यवस्थापन (भाग पाच ) | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसाठवणीतील धान्यावरील किडींचे व्यवस्थापन (भाग पाच )\nविविध हंगामांत कडधान्य, तृणधान्ये व गळीतधान्य पिके घेतली जातात. आपण चांगले उत्पादन घेत असलो तरी काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाकडे आपले दुर्लक्ष असते. नवीन धान्याची एकाच वेळी आवक झाल्याने दर कमी होतात. हे टाळण्यासाठी धान्य तीन ते चार महिने साठवण करून, अपेक्षित बाजारभाव असताना बाजारात आणल्यास चांगला फायदा होऊ शकतो. मात्र, साठवणीमध्ये योग्य काळजी न घेतल्यास किडींच्या प्रादुर्भावामुळे धान्याचे नुकसान होऊ शकते.धान्य साठवणीच्या काळात धान्यावर तांदळातील सोंड किडा, छोटे भुंगेरे, खापरा भुंगा, दातेरी भुंगा, कडधान्यातील भुंगा, पतंग, तांबडा भुंगा इत्यादी किडींचा प्रादुर्भाव होतो. या किडीपासून साठवणीच्या धान्याचे संरक्षणार्थ उपाययोजना करणे महत्त्वाचे ठरते.\nरासायनिक उपाय – ईथीलीन डायब्रोमाईडची (अमप्यूल) काच नळी (ईजेंक्षण) चे तोंड फोडून कापसाचा बोळा लावावा आणि काठी साह्याने धान्यात खुपसून कणगी ,कोठी चे तोंड 7 दिवस बंद करावे, 8 व्या दिवसी धन्यास मोकळी हवा लागू द्यवी, 3 मिली ची अमप्यूल 1 क्वीटल धान्यासाठी पुरेशी होते. हया नळ्या पोत्याच्या थपीत वापरावयाच्या असतील तर पोत्याची थप्पी 8 दिवस झाकून हवाबंध ठेवावी. एएलपी गोळ्या (अल्युमिनिअम फॉसफाईड) 1 टन धान्यास 3 ग्रामच्या 3 गोळ्या वापराव्यात. एएलपी पाऊडर : 1 टन धान्यास 10 ग्रामच्या 3 गोळ्या वापराव्यात गोदामातील रासायनिक उपायासाठी केंद्र सरकारकडून अधिकृत परवाना असलेल्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.\nउंदराच्या नियंत्रणासाठी – 1) गोदाम, घर आणि शेतात एकाच वेळी उंदीर नियंत्रण मोहीम घ्यावी. 2) दरवाजे घट्ट बसणारे असावेत, जेणेकरून उंदीर आतमध्ये शिरकाव करणार नाहीत. दरवाज्याला जमिनीच्या बाजूस पत्रा बसवावा. 3) खिडक्‍यांना व मोर्यांच्या तोंडावर लोखंडी जाळ्या बसवाव्यात. 4) घरात, गोदामात स्वच्छता ठेवावी आणि आजूबाजूची उंदरांची बिळे बुजवून घ्यावीत. 5) उंदीर पकडण्यासाठी पिंजरा, सापळा यांचा वापर करावा.6) विघटक सौम्य ���िष (अँन्टीकोऍग्युलंट) : उदा.रोडफरीन,रॅटाफीन, वरफेरीन,रॅटोनिल ब्रोमोडीओलीन,रॅक्‍युमिन यांचा वापर करावा, त्यासाठी 49 भाग पीठ+1 भाग खद्यतेल + एक भाग साखर + 1 भाग विघटक विष मिसळून तयार मिश्रण एका ठिकाणी 50 ग्रॅम आडोश्‍याला किमान 15 दिवस ठेवावे.उंदरांनी खाल्यास त्यांच्या रक्त वाहिन्या फुटून रक्त स्त्राव होतो व 5-6 दिवसांनीमोकळ्या जागी जाऊन मारतात.\n7) झिंक फॉस्फाइड वापरावे. प्रथम 100 ग्रॅम पिठामध्ये 5 ग्रॅम तेल व 5ग्रॅम गूळ मिसळून त्याच्या गोळ्या 2-3 दिवस उंदरांच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर ठेवाव्यात. त्यामुळे उंदरांना चटक लागेल. त्यानंतर त्यात 3 ग्रॅम झिंक फॉस्फाइड टाकून, हातमोजे घालून किंवा काठीने मिश्रण करावे. पिठाच्या गोळ्या करून उंदरांच्या येण्याजाण्याच्या मार्गावर ठेवाव्या, जेणेकरून ते खाऊन उंदीर मरतील. मेलेले उंदीर पुरून टाकावे.\nविषय विशेषज्ञ (पीक संरक्षण)\nकृषी विज्ञान केंद्र दहीगाव ने.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nहुमणी किडीचे एकात्मिक नियंत्रण (भाग १)\nहरभरा उत्पादनाचे सुधारित तंत्रज्ञान (भाग ३)\nहरभरा उत्पादनाचे सुधारित तंत्रज्ञान (भाग २)\nहरभरा उत्पादनाचे सुधारित तंत्रज्ञान (भाग १)\nवाळवलेल्या फुलांना निर्यातीची संधी\nसततच्या पावसात पिकांची घ्यावयाची काळजी (भाग-२)\nसततच्या पावसात पिकांची घ्यावयाची काळजी (भाग-१)\nआडसाली ऊस उत्पादन तंत्रज्ञान शेती बनवू किफायतशीर\nगाजर गवताचं एकात्मिक पद्धतीनं निर्मूलन\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\n…म्हणून मोदी जनतेला छळतात – राज ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagar.nic.in/mr/%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF/", "date_download": "2019-01-19T07:18:17Z", "digest": "sha1:C67TW3NEJFU46OGCZLLP52J72PG3MJIK", "length": 5633, "nlines": 139, "source_domain": "ahmednagar.nic.in", "title": "तहसील कार्यालय | अहमदनगर", "raw_content": "\nजिल्हा उद्योग केंद्र, अहमदनगर\nएसटीडी आणि पिन कोड\nजिल्हयातील 14 तालुक्यांची विभागणी खालीलप्रमाणे सात उपविभागात केलेली आहे.\n1 श्री. अप्पासाहेब शिंदे तहसीलदार, नगर\n2 श्री. उमेश पाटील तहसीलदार, नेवासा\n1 श्री. विशाल अरुण नाईकवाडे तहसीलदार, जामखेड\n2 श्री. किरण सताव पाटील तहसीलदार, कर्जत\n1 श्री. दीपक पाटील तहसीलदार, शेवगाव\n2 श्री. नामदेव पाटील तहसीलदार, पाथर्डी\n1 श्रीमती भारती सागरे तहसीलदार, पारनेर\n2 श्री. महेंद्र माळी तहसीलदार, श्रीगोंदा\n1 श्री. साहेबराव सोनावणे तहसीलदार, संगमनेर\n2 श्री. मुकेश कांबळे तहसीलदार, अकोले\n1 श्री. माणिक आहेर तहसीलदार, राहाता\n2 श्री. किशोर कदम तहसीलदार, कोपरगाव\n1 श्री. सुभाष दळवी तहसीलदार, श्रीरामपूर\n2 श्री. अनिल दौंडे तहसीलदार, राहुरी\nजिल्हा प्रशासनाकडे संकेतस्थळावरील माहितीचे हक्क\n© अहमदनगर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र ,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारा विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jan 14, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87/all/", "date_download": "2019-01-19T06:12:40Z", "digest": "sha1:XOH3Q6OUERBKPK3SV64PH6KFKF74U7A5", "length": 12002, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चंद्रशेखर बावनकुळे- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nनिवडणुकीपूर्वी काँग्रेस देणार भाजपला धक्का, दोन खासदार गळाला\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री या��्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\n'रात्रीस खेळ चाले'मध्ये होतेय सुशल्याच्या आईची एन्ट्री\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nमालिकावीर धोनीचा ऑस्ट्रेलियाकडून अपमान\nविराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nराज्य सरकारकडून तळीरामांना खुशखबर, गावागावात मिळणार दारू\n80 हजार तरुणांना रोजगार मिळावा आणि अवैध दारू थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला, असं स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिलं\nमहाराष्ट्र Jan 1, 2019\nVIDEO: मद्यशौकिनांना सरकारचा झटका 'इतक्या' टक्क्यांनी महागणार दारू\nमराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात आजपासून बेमुदत उपोषण, सरकारची कोंडी\n मराठा आरक्षणाबाबत आज सर्वपक्षीय नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक\nमराठा समाजाला किती टक्के मिळणार आरक्षण\nमराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांची सर्वपक्षीय नेत्यांसोबत मंगळवारी बैठक\nकितीही खर्च होऊ द्या पण दिवाळीत भारनियमन करणार नाही - चंद्रशेखर बावनकुळे\nघरपोच दारू नक���, दुष्काळग्रस्तांना मदत पोहोचवा -उद्धव ठाकरे\nमहाराष्ट्रात लवकरच होणार दारूची होम डिलिव्हरी\nगडकरींपाठोपाठ मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावातही भाजप पराभूत\nवेकोलीतल्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार, दगडाने ठेचून मारहाण\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80/photos/", "date_download": "2019-01-19T06:01:17Z", "digest": "sha1:XRLOMOJHOX2L4N7PWVUQ6EDUWN2T5Y7W", "length": 10947, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राष्ट्रपती- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nनिवडणुकीपूर्वी काँग्रेस देणार भाजपला धक्का, दोन खासदार गळाला\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\n'रात्रीस खेळ चाले'मध्ये होतेय सुशल्याच्या आईची एन्ट्री\n���ोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nमालिकावीर धोनीचा ऑस्ट्रेलियाकडून अपमान\nविराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nFIFA WC 2018: क्रोएशियाच्या राष्ट्रपती ग्राबर कीटारोविचे बोल्ड फोटोशूट\n'हे' आहेत 65व्या राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी\nकोविंद यांच्या गावी निकालाआधीच सेलिब्रेशन सुरू\nराष्ट्रपती भवनात 89 जणांना पद्म पुरस्कार प्रदान\nफोटो गॅलरी Feb 5, 2017\nनयनरम्य मुगल गार्डन सर्वांसाठी खुलं\nदिग्गजांसह प्रियांका,सानियाचा 'पद्म' गौरव\nराष्ट्रपतीभवनात फुलांच्या राजाचा थाट\nबीटिंग रिट्रीट : आर्मीने प्रथमच सादर केलं शास्त्रीय संगीत\nअसा आहे हा देश अमुचा महान...\nडॉ.कलाम यांना अखेरचा सलाम\nडॉ. कलाम यांचे दुर्मिळ फोटो\nडॉ. कलामांना मान्यवरांची श्रद्धांजली...\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/agro/agro-news-agriculture-52541", "date_download": "2019-01-19T06:50:49Z", "digest": "sha1:OCT2AGZWAQAM2IDJNAYHKVDEVAVNPEJV", "length": 17512, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "agro news agriculture योग्य अवस्थेत करा फुलांची तोडणी | eSakal", "raw_content": "\nयोग्य अवस्थेत करा फुलांची तोडणी\nडॉ. राहुल यादव, डॉ. प्रशांत कवर, डॉ. गणेश कदम\nबुधवार, 14 जून 2017\nकाढणीनंतर फुलांचे आयुष्य लवकर संपते. त्यामुळे फुलांचे आयुष्य आणि दर्जा वाढविण्यासाठी योग्य काढणी पश्चात तंत्रज्ञानाची तसेच फुलांची योग्य वेळेस तोडणीची आवश्यक असते.\nफुले अगदी कापणी झाल्यानंतर जिवंत असतात आणि त्यांच्यामध्ये चयापचयाच्या प्रक्रिया चालू असतात, त्यामुळे फुलांमध्ये विविध प्रक्रिया होत असतात. या प्रक्रियेमुळे फुलांमधील कर्बोदकांचे प्रमाण कमी होते फुलांचा तापमान आणि श्वसन दर वाढतो\nकाढणीनंतर फुलांचे आयुष्य लवकर संपते. त्यामुळे फुलांचे आयुष्य आणि दर्जा वाढविण्यासाठी योग्य काढणी पश्चात तंत्रज्ञानाची तसेच फुलांची योग्य वेळेस तोडणीची आवश्यक असते.\nफुले अगदी कापणी झाल्यानंतर जिवंत असतात आणि त्यांच्यामध्ये चयापचयाच्या प्रक्रिया चालू असतात, त्यामुळे फुलांमध्ये विविध प्रक्रिया होत असतात. या प्रक्रियेमुळे फुलांमधील कर्बोदकांचे प्रमाण कमी होते फुलांचा तापमान आणि श्वसन दर वाढतो\nसूक्ष्मजीवाची निर्मिती होते आणि त्या सूक्ष्मजीवामुळे फुलांचा जलद ऱ्हास होण्यास सुरवात होते. पाण्याचा ताण येतो इथीलिन या वायूचे प्रमाण वाढते. या सर्व कारणामुळे तोडलेल्या फुलांचा ऱ्हास होतो.\nफुलांच्या काढणीपश्चात गुणवत्तेवर परिणाम करणारे काढणी पूर्वीचे घटक\nफुलांचे आयुष्य, आकार, रंग, गुणवत्ता या सर्व गोष्टी त्याच्या आनुवंशिक गोष्टीवर म्हणजेच फुलाच्या प्रजाती; तसेच जाती वर अवलंबून असतात.\n२) लागवड ते काढणीपर्यंतची स्थिती\nफुलांच्या संपूर्ण वाढीच्या काळात वातावरणातील विविध घटक जसे तापमान, सूर्यप्रकाशाची तीव्रता, हवेची आर्द्रता इ. चे प्रमाण किती होते, यावरही फुलांची गुणवत्ता आणि आयुष्य अवलंबून असते.\nफुलांना दिवस आणि रात्री वेगवेगळ्या प्रमाणात तापमानाची गरज असते. जसे की गुलाबाला दिवसा २० ते २५ अंश सेल्सिअस आणि रात्री १५ ते १६ अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. कार्नेशनला दिवसा २०अंश सेल्सिअस आणि रात्री १० अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. म्हणजेच फुलामध्ये दिवस आणि रात्रीच्या तापमानातील फरक १० अंश सेल्सिअस असावा लागतो. असे तापमान जर दिवस आणि रात्री फुलांना पुरवले तर त्यांचे आयुष्य, गुणवत्ता, वजन, आकार, रंगामध्ये वाढ होते.\nफुलांच्या संपूर्ण वाढीच्या वेळेस कोणत्या प्रकारचे अन्न आणि पाणी फुलांना दिलेले आहे यावरही त्यांचे आयुष्य, गुणवत्ता, वजन, आकार, रंग अवलंबून असतो.फुलांच्या तोडणीची अवस्था आणि योग्य वेळ\nफुलांच्या तोडणीची अवस्था आणि वेळ फुलांचे आयुष्य, गुणवत्ता, वजन, आकार, रंग वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.\nकाढणीचा काळ आणि वेळ जाती आणि प्रजातीनुसार बदलतो.\nफुलांची तोडणी जास्त पक्व किंवा जास्त कोवळ्या अवस्थेत करू नये. फुलाच्या कळीची वाढ पूर्ण झालेली असावी त्या वेळेस त्याची काढणी करावी. कारण जास्त कोवळ्या कळ्या लवकर खुलत नाहीत आणि जास्त पक्व कळ्या लवकर खुलतात.त्यामुळे फुलांची तोडणी फुले केव्हा मार्केटला पाठवायची आहेत. त्यानुसार ठरवावे. दूरच्या मार्केटला फूल पाठवायची असतील तर काढणी कळी अवस्थेतच करावी. तर जवळच्या मार्केट पाठवायची असतील तर फुलांची काढणी कळी जरा खुलायला लागली की करावी.\nज्यावेळेस तापमान कमी असते म्हणजे काढणी शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी करावी. कारण जास्त तापमानामुळे फुलांचा श्वासोच्छ्वासाचा दर वाढतो. त्यामुळे फुले हवेमध्ये पाणी सोडून देतात अाणि लवकर सुकतात. त्यांची गुणवत्ता ही कमी होते.\nविविध फुलांच्या तोडणीची योग्य वेळ\nगुलछडी/ निशिगंध ः सिंगल प्रकारासाठी कळ्या पूर्णपणे विकसित पण न उघडलेल्या अाणि डबल प्रकारासाठी कळ्या जास्त उघडलेल्या असतील तेव्हा.\nगुलाब ः १-२ पाकळ्या उघडायला सुरवात झाल्यावर.\nझेंडू ः फुलाची कळी पूर्णपणे फुलल्यावर.\nशेवंती ः स्टँडर्ड प्रकारासाठी जेव्हा बाहेरील पाकळी पूर्णपणे उघडी होईल तेव्हा अाणि स्प्रे प्रकारासाठी फूल पूर्णपणे फुलल्यावर परंतु परागकण खाली पडायच्या आधी.\nडॉ. राहुल यादव, ८३७८९५२६८१\n(शास्त्रज्ञ, पुष्प संशोधन संचालनालय, शिवाजीनगर, पुणे)\nपुणेकरांना उद्यापासून घडणार ‘वारसा दर्शन’\nपुणे - भारताला हजारो वर्षांचा वैभवसंपन्न ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हा इतिहास जसा ग्रंथांमध्ये असतो, तसाच तो जेथे घडला तेथील वस्तूंमध्येही असतो. त्या...\nसंशोधन शिष्यवृत्तीसाठी अर्ज पाठविण्याचे ��वाहन\nपुणे - संशोधनपर कामासाठी २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात दिल्या जाणाऱ्या ‘सकाळ इंडिया फाउंडेशन शिष्यवृत्ती’ आणि ‘ओक संशोधन पाठ्यवृत्ती’साठी इच्छुकांना...\nजुनी सांगवी - पिंपळे निलख येथील चोंधे पाटील जंक्‍शन भुयारी मार्गातील सांडपाणी वाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम गेल्या आठ दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे...\nअभ्यासाखेरीज सामाजिक भानही ठेवावे - प्रशांत पाटील\nजुनी सांगवी - ‘‘केवळ परीक्षा डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी अभ्यास करू नये. मला हे जमेल का, ही भीती मनातून काढून टाकावी. अभ्यासाबरोबरच सामाजिक...\nसुशोभीकरणामुळे विश्रांतीनगर चौकाचे रूपडे बदलले\nसिंहगड रस्ता - येथील विश्रांतीनगर चौकाचे रुंदीकरण आणि सुशोभीकरण झाल्याने या परिसराचा चेहराच बदला आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे....\nअखेर सासरच्यांनी विष पाजलेल्या 'त्या' महिलेचा मृत्यू\nमरखेल (नांदेड) : सोमुर (ता.देगलूर) येथील एका विवाहित महिलेला सासरच्या लोकांनी लग्नानंतर सतत चार वर्षांपासून शारीरिक व मानसिक छळ करून ता.02 जानेवारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/explain-status-maratha-reservation-115150", "date_download": "2019-01-19T06:54:06Z", "digest": "sha1:PL4XWWYAEHGA4JC5WD3QEPZSLIZ6EHRI", "length": 14825, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Explain the Status Maratha reservation मराठा आरक्षणाबाबत भूमिका लवकर स्पष्ट करा - संभाजीराजे भोसले | eSakal", "raw_content": "\nमराठा आरक्षणाबाबत भूमिका लवकर स्पष्ट करा - संभाजीराजे भोसले\nबुधवार, 9 मे 2018\nसोलापूर - कोणत्याही समाजावर अन्याय करून त्यांचे आरक्षण काढून आम्हाला आरक्षण नकोय. परंतु, आरक्षण तर मिळायलाच हवे. त्यासाठी सरकारने तत्काळ भूमिका स्पष्ट करावी, हीच योग्य वेळ आहे, असे आवाहन खासदार संभाजीराजे भोसले यांनी केले.\nसोलापूर - कोणत्याही समाजावर अन्याय करून त्यांचे आरक्षण काढून आम्हाल��� आरक्षण नकोय. परंतु, आरक्षण तर मिळायलाच हवे. त्यासाठी सरकारने तत्काळ भूमिका स्पष्ट करावी, हीच योग्य वेळ आहे, असे आवाहन खासदार संभाजीराजे भोसले यांनी केले.\nमराठा तितुका मेळाव्याचे आयोजन बोरामणी येथे केले होते. त्याप्रसंगी खासदार संभाजीराजे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री आमदार मधुकरराव चव्हाण होते. याप्रसंगी आमदार भारत भालके, आमदार सिध्दाराम म्हेत्रे, रश्‍मी बागल, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष पवार, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या संचालिका रश्‍मी बागल, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रताप चव्हाण, परिहवन समितीचे माजी सभापती राजन जाधव, विद्यमान सभापती तुकाराम मस्के, संतोष बोबडे, भगवान भोसले, सज्जन निचळ, लक्ष्मण महाडिक, चांगदेव काशीद, प्रा. संजय जाधव आदी उपस्थित होते. यावेळी क्रांतीसिंह नाना पाटील यांची कन्या हौसाबाई पाटील, हाजी इम्तियाज पिरजादे, हणपंत गवळी, कृष्णात पवार, संभाजीराव शिंदे, नागेश कांबळे, राजकुमार काशीद व माऊली पवार यांना खासदार संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते मराठा मित्र पुरस्कार देण्यात आले.\nखासदार श्री. भोसले पुढे म्हणाले, मी छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचाराचा आणि कार्याचा वारसा घेवून आम्ही काम करत आहे. मी भाजपचा नव्हे तर जनतेचा खासदार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे हेच माझे ध्येय असून बहुजन समाजाचेही प्रश्‍न सरकारने सोडविण्याला प्राधान्य दिले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.\nमराठा समाजाला आरक्षण मिळालाच पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. मराठा समाजाने त्यांच्या न्याय, हक्‍कासाठी मोठ-मोठे मुक मोर्चे काढले. मात्र, सरकारला त्याचे काहीच देणेघेणे नाही. सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. परंतु, सरकारने याची वेळेत गंभीर दखल घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावे.\nमराठा समाजाच्या सहनशिलतेचा सरकारने अंत पाहू नये. सरकारने आरक्षणाबाबत चालढकल करू नये, कोणत्याही समाजाच्या हक्‍कासाठी सरकारला का वेळ लागतो. विविध समित्या नियुक्‍त करून न्यायालयाचे कारण पुढे केले जाते. परंतु, आता सरकारने वाट न पाहता लवकर आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी आमदार भारत भालके आणि आमदार मधुकरराव चव्हाण यांनी यावेळी केली.\nविहिरीत पडलेल्या जंगली मांजराची सुटका (व्हिडिओ)\nसोलापूर : कुर��डुवाडी परिसरात तीन दिवसांपासून 50 फूट खोल विहिरीत अडकलेल्या जंगली मांजराला बाहेर काढण्यात वन्यजीवप्रेमींना यश आले आहे. ...\nपंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा सोलापूर महापालिकेवर स्मार्ट बोजा\nसोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्याचा सुमारे ९६ लाख रुपयांचा स्मार्ट बोजा महापालिकेवर पडला आहे. या दौऱ्याचा आणि महापालिकेचा काही...\nतीन न्यायाधीश बदलले; निकाल मात्र लागेना\nसोलापूर : स्थायी समिती सभापतीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. आतापर्यंत तीन न्यायाधीश बदलले, तरी निकाल न लागल्याने समितीतील सदस्यांमधील...\nहवा प्रदूषणात 'स्मार्ट सोलापूर' राज्यात अकरावे\nसोलापूर : हवा प्रदूषणामध्ये \"स्मार्ट सोलापूर सिटी' राज्यात 11वे असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, प्रदूषण नियंत्रणासाठी सोलापूर महापालिकेने केलेला...\nसोलापूरचा खासदार आम्ही ठरवेल तोच : सरवदे\nमाढा (जि. सोलापूर) : अल्पसंख्याक समाज सुरूवातीपासून काॅग्रेसधार्जिण असल्याने सोलापुर लोकसभेवर भारिप-एमआयएमचा प्रभाव पडणार नाही. या मतदार संघात आमच्या...\nराज्यात १८ मुलेच अनाथ\nसोलापूर - राज्य सरकारने शिक्षण व नोकरीत खुल्या प्रवर्गातून अनाथ मुलांसाठी एक टक्‍का आरक्षण देण्याचा निर्णय एप्रिल २०१८ मध्ये घेतला. राज्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/ujani-water-storage-14-percent-115001", "date_download": "2019-01-19T06:45:23Z", "digest": "sha1:U77OEQB6F5M7P3BR2KRULRYOCL54BD2D", "length": 12299, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ujani water storage at 14 percent उजनीचा पाणीसाठा 14 टक्‍क्‍यांवर | eSakal", "raw_content": "\nउजनीचा पाणीसाठा 14 टक्‍क्‍यांवर\nबुधवार, 9 मे 2018\nकेत्तूर - उजनी जलाशयाचा पाणीसाठा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अवघ्या 14 टक्‍क्‍यांवर आला आहे. त्यामुळे मुबलक पाणीसाठा होऊनही उजनी उणे पातळीवर जाणार, हे निश्‍चित ���ाले आहे. गेल्या काही दिवसांपासून पाणीपातळी खालावत असल्याने शेतकऱ्यांनी जलाशयात पाण्यासाठी खणण्यात येणाऱ्या चाऱ्यानी डोके वर काढले आहे.\nकेत्तूर - उजनी जलाशयाचा पाणीसाठा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अवघ्या 14 टक्‍क्‍यांवर आला आहे. त्यामुळे मुबलक पाणीसाठा होऊनही उजनी उणे पातळीवर जाणार, हे निश्‍चित झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून पाणीपातळी खालावत असल्याने शेतकऱ्यांनी जलाशयात पाण्यासाठी खणण्यात येणाऱ्या चाऱ्यानी डोके वर काढले आहे.\nयंदा उजनी पूर्ण क्षमतेने भरल्याने उन्हाळा सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यासाठी सुखकर गेला असला, तरी उन्हाळ्याचा शेवटचा टप्पा मात्र त्रासदायक ठरू लागला आहे. काही वर्षांचा अनुभव लक्षात घेता, मार्चअखेरीस उजनीच्या पाण्याचा प्रवास हा नदीपात्राकडे सुरू होतो. त्यामुळे करमाळा, इंदापूर, दौंड, कर्जत या प्रमुख तालुक्‍यांत पाणीटंचाईच्या झळा जाणवतात. मार्चपासूनच पाणलोट क्षेत्रात पाण्याचा खडखडाट होत असल्याने शेतीच्या पाण्यासाठी संघर्ष असतो. सोलापूरला पिण्यासाठी भीमा नदीतून पाणी सोडल्याने उजनीच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. आणखी एक पाळी भीमा नदीद्वारे सोडले जाणार असल्याने या वर्षीही उजनी उणे पातळीत जाणार, हे निश्‍चित.\nपाणीपातळी : 492.110 मीटर\nएकूण पाणीसाठा : 2027.20 द.ल.घ.मी. (75.58)\nउपयुक्त पाणीसाठा : 224.39 (7.92)\nटक्केवारी : 14.79 टक्के\nविसर्ग कालवा : 1500 व\nसीना माढा : 240 क्‍युसेक\nजलवाहिन्यांना गळतीने लाखो लिटर पाणी वाया\nसातारा - महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने काही दिवसांपूर्वी शाहूनगर- गोडोलीमधील जलवाहिनीच्या गळत्या काढलेल्या होत्या, तरीही पुन्हा येथील अजिंक्‍य बझार...\n#PublicProperty मनसेकडून सिंचन भवनात तोडफोड\nपुणे - मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठ्याबाबत आश्‍वासन देऊनही जलसंपदा विभाग पुणेकरांच्या भावनांशी खेळत आहे. जलसंपदा विभाग ठोस निर्णय घेत...\nशहरात पाणीटंचाई; सिंहगड रस्ता जलमय\nसिंहगड रस्ता - दांडेकर पूल कालवा फुटीच्या आठवणी ताज्या असतानाच सिंहगड रस्ता परिसराने गुरुवारी पुन्हा जलप्रलयाचा थरकाप अनुभवला. खडकवासलातून पर्वती...\nभय इथले संपत नाही... (व्हिडिओ)\nसिंहगड रस्ता - कालवा, जलशुद्धीकरण केंद्रामुळे सिंहगड रस्ता परिसरात खालच्या भागातील रहिवाशांच्या मनावर भीतीची टांगती तलवार कायम असल्याचे आजच्��ा घटनेने...\nपाणी पुरवठा बंद केल्यास पोलिसात जाईन : महापौर\nपुणे : \"अचानकपणे पुण्याच्या पाण्याचे दोन पंप बंद केल्याने दहशतीचे वातावरण निर्माण करण्याची परिस्थिती निर्माण झाली. शहराचे पाणी अचानकपणे तोडणे...\nपुण्याच्या पाणीकपात निर्णयाला जलसंपदाकडून स्थगिती\nपुणे : पुण्याच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात येत्या 25 जानेवारीपर्यंत मुख्यमंत्री यांच्यासमवेत बैठक होणार असून, या बैठकीत पाण्याच्या प्रश्नावर तोडगा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/80-years-old-man-rickshaw-driver-motivation-117566", "date_download": "2019-01-19T07:25:27Z", "digest": "sha1:FP6PULC26VN4GJKKMAJVMSHONDCHTJL3", "length": 13043, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "80 years old man rickshaw driver motivation 80 व्या वर्षीही आजोबा चालवितात रिक्षा (व्हिडीओ) | eSakal", "raw_content": "\n80 व्या वर्षीही आजोबा चालवितात रिक्षा (व्हिडीओ)\nशनिवार, 19 मे 2018\nपुणे - वयाच्या साठीनंतर कामातून निवृत्ती घ्यायची आणि आयुष्यभर कमवलेल्या पुंजीवर पुढील आयुष्य जगायचे, असा सर्वसाधारण प्रघात आहे. परंतु, भवानी पेठेतील गिरणी वाड्यात राहणारे वसंतराव आडेप (वय ८०) हे मात्र दररोज आठ तास रिक्षा चालवून, या वयातही अर्थार्जन करीत आहेत.\nपुणे - वयाच्या साठीनंतर कामातून निवृत्ती घ्यायची आणि आयुष्यभर कमवलेल्या पुंजीवर पुढील आयुष्य जगायचे, असा सर्वसाधारण प्रघात आहे. परंतु, भवानी पेठेतील गिरणी वाड्यात राहणारे वसंतराव आडेप (वय ८०) हे मात्र दररोज आठ तास रिक्षा चालवून, या वयातही अर्थार्जन करीत आहेत.\nआडेप हे अजूनही तंदुरुस्त आहेत. त्यामुळेच आठ तासांची ड्यूटी ते सहजपणे करू शकतात. दररोज प्राणायामामुळे मिळणारी ऊर्जा काम करताना प्रोत्साहन देते, असे ते सांगतात. वयोमानानुसार मागे लागणाऱ्या शारीरिक व्याधींपासूनही ते दूर आहेत. सुरवातीला गरज म्हणून रिक्षा चालविता चालविता तब्बल ५० वर्षांचा टप्पा त्यांनी ��ार केला आहे. पत्नीची साथ मिळाल्यामुळे तीन मुलींची लग्नही त्यांनी पार पाडली आणि मुलालाही चांगले शिक्षण दिले ते केवळ रिक्षाच्याच ड्यूटीवर. आडेप यांचे कुटुंब आता स्थिरसावर झाले असले तरी, इतक्‍या वर्षांची सवय घरात स्वस्थ बसूच देत नाही, म्हणून सहा-आठ तास रिक्षा चालवतो, असे ते सांगतात. त्यातूनच सहा नातवंडांचेही लाड करता येईल,\nस्वातंत्र्य महाराष्ट्राच्या लढ्यात तुरुंगवास भोगलेल्या आडेप यांनी ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी, भाई वैद्य, ना. ग. गोरे, डॉ. बाबा आढाव आदी समाजवादी विचारांच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. १९६९ पासून रिक्षा चालविताना, सुरवातीला एटाली कंपनीचे मोटार सायकल रिक्षा होती. त्यात दोनच प्रवासी बसायचे. सुमारे २५ वर्ष भाड्याने रिक्षा चालवली. त्यानंतर १९९२ मध्ये स्वतःची रिक्षा घेतली.\nआडेप दुपारी बारा ते सायंकाळी सात-आठ वाजेपर्यंत रिक्षा चालवितात. शहरातील वाहतूक रात्री भरधाव आणि बेशिस्त होत असल्याचे त्यांचे निरीक्षण आहे. सहचारिणीप्रमाणेच रिक्षाकडे लक्ष देत असल्यामुळे तिची साथ मोलाची ठरते, अशीही भावना आडेप व्यक्त करतात.\nमी ५० वर्षांचा रिक्षाचालक आहे. मला फार थकवा जाणवतो. मला कोणताही रोग नाही किंवा कसलेही व्यसन नाही, मला शांत झोप येत नाही. कृपया मार्गदर्शन करावे. -...\nअच्छे दिन आ गये\nडिअरम डिअर होम्मिनिष्टरसाएब ह्यांशी, पायलचा नमस्कार. सक्‍काळीच पहाटे पहाटे साडेअकराला बबलूचा मोबाइल आला का ‘‘पगली सोती क्‍या दिवाली मना\nमहिलेला भररस्त्यात दौंड शहरात पेटवले\nदौंड - दौंड शहरात एका २५ वर्षीय विवाहित महिलेला भर रस्त्यात पेटवून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे....\n\"बेस्ट' संपामुळे कष्टकऱ्यांची उपासमार\nमुंबई - गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या संपाने माहुलमधील कष्टकऱ्यांना आपल्या मोलमजुरीवर पाणी...\nचार रिक्षा, चार दुचाकी खाक ठाणे - वडिलांच्या नावावर असलेली दुचाकी मागितल्यानंतर काकाने ती...\nतुम्हीच सांगा आम्ही जगायचे कसे\nमुंबई : पगार वेळेवर मिळत नाही, त्यात महागाईची भर; घरखर्च चालवण्यासाठी कर्ज काढावे लागते. ताणतणावामुळे आजारपणही. आम्ही जगायचे तरी कसे\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/decoded-what-your-pan-number-reveals-about-you/", "date_download": "2019-01-19T06:42:06Z", "digest": "sha1:CXQMMUOOGX4RJLX5ISLHLB47NZCWKRH3", "length": 6876, "nlines": 101, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "PAN Card- पॅन नंबर मागचं लॉजिक काय?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nPAN Card- पॅन नंबर मागचं लॉजिक काय\nहल्ली प्रत्येक व्यवहारासाठी पॅनकार्डची आवश्यकता असते. पॅनकार्ड काढणाऱ्या प्रत्येकाला एक पॅन नंबर दिला जातो. प्रत्येकाचा पॅन नंबर हा 10 आकडी असतो. पण तुमच्या मनात कधी आलंय का हा 10 आकडी पॅन नंबर का असतो. यामागे काय लॉजिक असू शकतं हा 10 आकडी पॅन नंबर का असतो. यामागे काय लॉजिक असू शकतं चला तर जाणून घेऊ 10 आकडी पॅन नंबर मागील लॉजिक…\nपॅन नंबरमध्ये पहिले 3 आकडे हे इंग्रजी मुळाक्षरे असतात. ही मुळाक्षरे AAA टू ZZZ या सिरीजमधील असतात.\nपॅन नंबर मधील चौथे इंग्रजी मुळाक्षर अतिशय महत्त्वाचे असून यातून तुमचे स्टेट्स दर्शवले जाते.\nH म्हणजे हिंदू संयुक्त कुटुंब\nसर्जिकल स्ट्राईक नंतर भारताची सर्वात मोठी कारवाई\nरोहित शर्माचे शानदार शतक\nA म्हणजे असोसिएशन ऑफ पर्सन\nB म्हणजे बॉडी ऑफ ईंडीव्हिड्यूअल्स\nL म्हणजे लोकल ऑथोरिटी\nJ म्हणजे आर्टिफिशियल ज्युरीशियल पर्सन\nG म्हणजे सरकारी संस्था\nपॅन नंबर मधील पाचवं मुळाक्षर हे पॅनकार्ड धारकाच्या आडनावामधील पहिले मुळाक्षर असते.\nत्यापुढील चार क्रमांक हे 0001 ते 9999 या सिरीजमधील असतात.\nपॅन नंबरचा फॉर्म्युला पूर्ण करण्यासाठी शेवटचे इंग्रजी मुळाक्षर हे चेक डिजिट असते.\nसर्जिकल स्ट्राईक नंतर भारताची सर्वात मोठी कारवाई\nरोहित शर्माचे शानदार शतक\nयादिवशी येणार भारत – पाकिस्तान आमने – सामने\nऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड दौऱ्यात चांगल्या फॉर्मात असणाऱ्या बुमराह विश्रांती\nसरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक झालं मग शिवस्मारक का नाही \nटीम महारष्ट्र देशा : शिवस्मारक होणार आहे कि नाही याबाबत सर्वत्र आता संभ्रमी चर्चा ऐकायला मिळत आहे. त्यामुळे आता…\nभारताकडून कांगारूंचा पुन्हा पराभव\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक…\nफडणवीस सरकारने मराठा आरक्षण म्हणजे लॉलीपॉप दिला आहे – जितेंद्र…\n‘वंचित बहुजन आघाडी म्हणेल तसा प्रस्ताव स्वीकारून कॉग्रेसने…\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/offering-mangoes-dagadusheth-ganesh-in-pune/", "date_download": "2019-01-19T06:24:27Z", "digest": "sha1:TLFAENG6R4MAE6SJ27G2IINYMSSPFXCQ", "length": 7705, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अक्षयतृतीया: दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा नैवेद्य", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअक्षयतृतीया: दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा नैवेद्य\nपुणे: अक्षयतृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. मंगलमूर्तींच्या भोवती केलेली आंब्यांच्या आरास, मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती आणि स्वराभिषेकातून गणराया चरणी सेवा अर्पण करण्यात आली. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली होती.\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे ; दहा हजार मीटर्समध्ये दिनेशसिंग…\nपुणे : शहीद मेजर नायर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात…\nवैशाख शुद्ध तृतीयेला साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातो. या दिवशी शेतीच्या कामांना सुरुवात करतात.काही ठिकाणी हा सण ‘आखाती’ या नावानेही ओळखला जातो. या दिवशी केलेल्या दानाचे पुण्य अक्षय म्हणजे कमी न होणारे असते असे मानले जाते. गेली अनेक वर्ष देसाई बंधू आंबेवाले यांच्याकडून हे आंबे दगडूशेठच्या बाप्पासमोर ठेवले जातात.\nयंदा मंगळवारी रात्री उशिरा आंबे मांडण्यास सुरुवात करून बुधवारी पहाटेपर्यंत हे काम पूर्ण केले गेले. त्यानंतर पहाटे ४ ते ६ यांनी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्���ण केली. त्यानंतर सकाळी ८ वाजता गणेश याग संपन्न झाला. भक्तांनी पहाटेपासून बाप्पाच्या दरबारी त्याचे पिवळ्याजर्द आंब्यांच्या मधोमध असणारे मनोहारी रूप डोळ्यात साठवण्यासाठी सकाळपासून गर्दी केली होती.\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे ; दहा हजार मीटर्समध्ये दिनेशसिंग विजेता\nपुणे : शहीद मेजर नायर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार\nचीनी मांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाईची मागणी\nसरकार आवाज उठवणाऱ्यांची गळचेपी करत आहे : पवार\nमोनिका राजळेंना नगर दक्षिण लोकसभेसाठी विचारणा \nटीम महाराष्ट्र देशा : येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी नगर दक्षिण मतदारसंघातून भाजपच्या वतीने आमदार मोनिका राजळे यांना…\nफडणवीस सरकारने मराठा आरक्षण म्हणजे लॉलीपॉप दिला आहे – जितेंद्र…\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nभय्यूजी महाराजांना ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीला अटक\nमुस्लिम बांधवांनी सक्षम समाजासाठी इस्लामिक बँकिंग प्रणालीत सहभागी…\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/poem-written-for-farmer-heart-by-his-sun/", "date_download": "2019-01-19T06:32:15Z", "digest": "sha1:LNSTOWHV6HDLCU5SCQNT3CGDZN33KDXR", "length": 7904, "nlines": 135, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कष्टकरी शेतकरी बापासाठी लिहिलेली मन हेलावणारी कविता", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकष्टकरी शेतकरी बापासाठी लिहिलेली मन हेलावणारी कविता\nबाबा तुम्हाला समजूनी घेतांना\nबाबा तुम्हाला समजूनी घेतांना\nमाझा मी न राहिलो…\nतुमचं आम्हावरचं प्रेम समजूनी घेतांना\nमाझा मी न राहिलो,\nबाबा तुमचे डोळे पाणावलेले पाहुनी\nमाझ्या हृदयात मी रडतो,\nबाबा तुम्हाला समजूनी घेतांना\nमाझा मी न राहिलो…\nअपेक्षेचं झाड वाढवता तुम्ही\nमगच होतो आम्ही लहानचं मोठं,\nबाबा तुम्हाला समजूनी घेतांना\nमाझा मी न राहिलो..\nबाबा तुम्हाला समजूनी घेतांना\nमाझा मी न राहिलो…\nघालूनी स्वतः फाटके ��ुटके कपडे\nहोळी दिवाळी सण साजरे,\nदूध दर प्रश्नावरून अजित पवारांनी धरले मंत्री जानकरांना…\nVIDEO- साखर कारखान्याच्या जाचाला कंटाळून शेतकरी कुटुंब…\nबाबा तुम्हाला समजूनी घेतांना\nमाझा मी न राहिलो…\nबघावयास येतो जेव्हा मी शेतात\nतेव्हा देता तुम्ही तुमचा शेला माझ्या कानास\nबांध कानाला लागेल तुला ऊन,\nबाबा तुम्हाला समजूनी घेतांना\nमाझा मी न राहिलो…\nलपवूनी तुमच्या डोळ्यातल्या अश्रूंचा ओघ,\nपुसता आमचे अश्रु आणि बोलूनी जाता,\nहवं ते कर बाळा मी पाठीशी आहे,\nतेव्हा किती वाटतोय मला हा हेवा ,\nबाबा तुम्हाला समजूनी घेतांना\nमाझा मी न राहिलो…\nयेतायत माझे डोळे भरून\nबाबा तुम्हाला समजूनी घेतांना\nमाझा मी न राहिलो……\nकवी – विजय गजानन जाधव\nदूध दर प्रश्नावरून अजित पवारांनी धरले मंत्री जानकरांना धारेवर\nVIDEO- साखर कारखान्याच्या जाचाला कंटाळून शेतकरी कुटुंब मरणाच्या दारात\nशेतकऱ्याला योग्य बाजारभाव मिळाल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील\nशेतकरी विविध मागण्यासाठी आजपासून पुन्हा रस्त्यावर\n‘काँग्रेसने मला छळले म्हणून मी तुला छळतोय’\nमुंबई - आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून भाजपवर टीकास्त्र सोडणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा…\n‘अमित शहांना कर्नाटकच्या शापामुळे डुकराचा आजार’\nदाभोलकर – पानसरे यांच्या हत्यांप्रकरणी न्यायलयाचे ताशेरे\nकर्नाटक वाचवण्यासाठी कॉंग्रेसची महत्वाची बैठक\n‘जुन्या नोटांची समस्या फक्त पवारचं समजू शकतात’\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updatedmy-wife-said-no-to-politics-raghuram-rajan-articleshow/", "date_download": "2019-01-19T06:31:46Z", "digest": "sha1:QFS4QNHWKPHVQ7GXMWGV4CD3EBMP4WWQ", "length": 7168, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'मलाही बायकोचं ऐकावं लागतं' रघुराम राजन यांनी दिली प्रांजल कबुली", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘मलाही बायकोचं ऐकावं लागतं’ रघुराम राजन यांनी दिली प्���ांजल कबुली\nटीम महाराष्ट्र देशा – भारताचे माजी गव्हर्नर रघुराम राजन राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या अनेक चर्चेला उधाण आले होते. आम आदमी पक्षाकडून राजन यांना राज्यसभेची ऑफर देखील देण्यात आली होती. पण रघुराम राजन यांनी ती ऑफर नाकारली. टाइम्स लिट फेस्टमध्ये दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.\nकाँग्रेसला दणका;हेरॉल्ड हाऊस खाली करण्याचे दिल्ली…\nसंजय निरुपमांची गच्छंती अटळ पुढील महिन्यात राहुल गांधी…\nराजकारण प्रवेशाच्या प्रश्नावर माझं स्पष्ट उत्तर ‘नाही’ असंच आहे. कारण, राजकारण प्रवेशाला माझ्या बायकोचा ठाम विरोध आहे,’ असं सांगत, ‘मलाही बायकोचं ऐकावं लागतं, अशी कबुलीच जणू रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी सोमवारी दिली.\nटाइम्स लिट फेस्टमध्ये दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. आम आदमी पक्षानं राज्यसभा सदस्यत्वाची ऑफर दिली होती का, यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. ‘राजकारणात प्रवेश करण्याची माझी इच्छा नाही. प्राध्यापक म्हणून मी आनंदी आहे. हे काम मला आवडतं. शिवाय, दिवसातील अनेक तास मी वेगवेगळ्या कामात व्यग्र असतो,’ असं त्यांनी सांगितलं. नव्या पुस्तकावर काम करत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.\nकाँग्रेसला दणका;हेरॉल्ड हाऊस खाली करण्याचे दिल्ली हायकोर्टाचे आदेश\nसंजय निरुपमांची गच्छंती अटळ पुढील महिन्यात राहुल गांधी घेणार निर्णय\nगौतम गंभीर न्यायालयाच्या कचाट्यात\nशेतकरी कर्जमाफीमुळे सरकारवर येतो आर्थिक ताण – रघुराम राजन\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार मोठी घोषणा \nटीम महाराष्ट्र देशा : निवडणूक आयोग मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आगामी लोकसभा निवडणुकींच्या तारखा घोषित…\nगणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता देण्याची मागणी\nभय्यूजी महाराजांना ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीला अटक\nमी देखील नगर दक्षिण लोकसभेसाठी इच्छुक ; भाजपच्या जिल्हाध्यक्षाने…\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\n��ाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/mhada-home-online-118782", "date_download": "2019-01-19T07:05:40Z", "digest": "sha1:3GPCY334RZBDW6O7SQ35QGIDODTOJ4CM", "length": 14420, "nlines": 210, "source_domain": "www.esakal.com", "title": "mhada home online म्हाडाच्या सदनिकांचा ताबाही ऑनलाइननेच | eSakal", "raw_content": "\nम्हाडाच्या सदनिकांचा ताबाही ऑनलाइननेच\nगुरुवार, 24 मे 2018\nपुणे - म्हाडाच्यावतीने घरांसाठी ऑनलाइन सोडत काढल्यानंतर प्रत्यक्ष ताबा देईपर्यंत सर्व व्यवहार ऑनलाइन आणि पारदर्शीपणे पूर्ण करण्यात येतील. तसेच, यावेळेस गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांना परवडणारी घरे मिळावीत, यासाठी तीनशे ते सहाशे चौरस फुटांच्या सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती म्हाडाचे सभापती समरजीतसिंह घाटगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.\n\"म्हाडा'च्यावतीने तीन हजार 139 सदनिकांची येत्या 30 जून रोजी सोडत काढण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी 19 जूनपर्यंत मुदत असून, दहा हजारांहून अधिक नागरिकांनी घरासाठी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. म्हाडाच्या घरांच्या किमती नऊ लाखांपासून पुढे आहेत. आर्थिक उत्पन्न गटानुसार नागरिक ऑनलाइन अर्ज भरू शकतात. पॅन कार्ड, बॅंक खाते क्रमांक, आयएफसी कोड, अनामत रक्‍कम डीमांड ड्राफ्ट यांसह अन्य बाबी आवश्‍यक आहेत. ऑनलाइन सोडतीमध्ये नंबर न लागल्यास अनामत रक्‍कम संबंधित व्यक्‍तीच्या बॅंक खात्यात आठ दिवसांत परत करण्यात येईल. म्हाडाच्या घरांना 50 वर्षांची हमी असून, भूकंपरोधक घरे बांधण्यात आली आहेत. म्हाडाच्या संकेतस्थळावर अर्ज कसा भरावा आणि घरांची उपलब्धता याबाबत माहिती देण्यात आल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.\nऑनलाइन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ - http://lottery.mhada.gov.in\nहेल्पलाइन क्रमांक - 9869988000\nसोडत तारीख आणि स्थळ - 30 जून 2018, सकाळी 10 वाजता\nआयटी इनक्‍यूबेशन सेंटर, नांदेडसिटी, सिंहगड रस्ता\nसदनिकांची एकूण उपलब्धता (3139)\nअत्यल्प उत्पन्न गटांसाठी - 449\nअल्प उत्पन्न गट - 2404\nमध्यम उत्पन्न गट- 282\nउच्च उत्पन्न गट - 4\nघरांच्या किमती जीएसटी वगळून\nघरांच्या किमती नोंदणी शुल्क, तसेच वस्तू व सेवा कर (जीएसटी) वगळून दिल्या आहेत. केंद्र सरकारच्या नियमानुसार जीएसटी भरावा लागणार आहे. तसेच, ऑनलाइन सोडतीमध्ये नंबर लागल्यास संबंधितांना बॅंकांकडून साडेआ�� टक्‍क्‍याने कर्ज उपलब्ध होईल, असे या वेळी सांगण्यात आले.\nपुणे शहर आणि जिल्हा : नांदेड सिटी सिंहगड रस्ता, महाळुंगे चाकण- तळेगाव रस्ता, तळेगाव दाभाडे, लोणावळा, सासवड आणि दिवे (ता. पुरंदर), हडपसर, रावेत, चिखली मोशी, मोरवाडी पिंपरी.\nतसेच, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर जिल्हा.\nअनुसूचित जाती - 341\nराज्य सरकार कर्मचारी 151\nकेंद्र सरकार कर्मचारी 58\nसर्वसाधारण 1702 आणि इतर.\nपुणे स्मार्ट सिटीच्या शोधात...\nस्मार्ट सिटी मिशनसाठी पुणे महापालिकेने प्रस्ताव सादर केला, तेव्हा त्यात तारीखवार कामे मांडली होती. कुठल्या महिन्यात कुठले काम पूर्ण होईल आणि त्यासाठी...\nपुणेकरांना उद्यापासून घडणार ‘वारसा दर्शन’\nपुणे - भारताला हजारो वर्षांचा वैभवसंपन्न ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हा इतिहास जसा ग्रंथांमध्ये असतो, तसाच तो जेथे घडला तेथील वस्तूंमध्येही असतो. त्या...\nपुणे - शहरातील लोहगाव विमानतळासाठी पार्किंग पॉलिसी ‘एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (एएआय) मंजूर केली असून, येत्या एक एप्रिलपासून तिची अंमलबजावणी होणार...\n‘इंद्रायणी’ होणार प्रदूषण मुक्त\nपिंपरी - काटछेद तयार करून नदीपात्राची खोली वाढविणे, लाल व निळी पूररेषा कमी करून पाण्याचा प्रवाह नदी पात्रातच सीमित करणे, पर्यटन व अन्य सुविधांसाठी...\nसिंहगड, डेक्कन क्वीन उद्या ‘ब्लॉक’मुळे रद्द\nपुणे - मुंबईतील परेल यार्डमधील प्लॅटफॉर्म दुरुस्तीच्या कामामुळे सिंहगड एक्‍स्प्रेस (११००९ व ११०१०) आणि डेक्कन क्वीन (१२१२३ आणि १२१२४) या गाड्या...\nकांदा माळरानावर फेकण्याची वेळ (व्हिडिओ)\nटाकळी हाजी - पाणी व्यवस्थापन व उत्तम हवामानामुळे मागील हंगामात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करण्यात आली होती. कांद्याला बाजारभाव मिळेल या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://janahitwadi.blogspot.com/2012/10/", "date_download": "2019-01-19T07:21:06Z", "digest": "sha1:RWOQDED3IEVHVYO5ME7SRRD2FFICNLTJ", "length": 10714, "nlines": 187, "source_domain": "janahitwadi.blogspot.com", "title": "Brotherhood: October 2012", "raw_content": "\nBusday: पुण्यामध्ये 1 नोव्हेंबरला सकाळसमुहातर्फे साजरा होणार बसडे:\nसकाळसमूहाने एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे. सध्या पुण्यात लोकल ट्रेनची काही ठिकाणची व मर्यादीत वेळेतील सेवा सोडली तर रस्त्यावरील वाहतुकीला पर्याय नाही. सार्वजनिक वाहतुक सक्षम नसल्यामुळे नागरिकांचा स्वतःच्या वाहनावरच विश्वास आहे. सकाळ समूहातर्फे एक दमदार पाऊल उचलले जात आहे ते सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सक्षम करण्याचे तसेच लोकांचा विश्वास निर्माण करण्याचे. बसस्थांब्यापासून घरी व कार्यालयात जाण्याकरिता ऑटो रिक्षा चालकांनी कंबर कसली आहे. त्याला नागरिक व निरनिराळ्या संस्था तसेच गट, एकजुटीने सहाय्य करत आहेत व सक्रिय सहभाग नोंदवत आहेत. जर 1 नोव्हेंबर 2012 चा प्रयोग यशस्वी झाला तर तो प्रयोग रोज राबविण्याकरिता दरवाजे उघडले जातील. नागरिक जर सार्वजनिक वाहुतक व्यवस्था वापरू लागले तर खाजगी वाहने रस्त्यावर उतरणार नाहित व रस्त्यावरील कोंडी पूर्णपणे संपली नाही तर निदान कमी होईल. सध्याचे रस्ते पुरेसे वाटू लागतील.\nआंतर राष्ट्रीय तसेंच ज्ञान भाषा म्हणून इंग्रजीचे महत्त्व वाढत आहे. मराठी शाळेत पहिली पासून इंग्रजी शिकवण्यास सुरवात झाली आहे. उत्तर भारतीयांचे लोंढे फक्त मुंबईतच नाही तर महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या सर्वच शहरात येत आहेत. अशा परिfस्थतीत मराठी भाषा टिकेल काय माझ्या मते आपणाला मराठीचा अभिमान असेल तर मराठी अवश्य टिकू शकते. इंग्रजी सर्व जगाने स्वीकारली तरी. अगदी महाराष्ट्रात उत्तर भारतीयांची सख्या दहापट झाली तरी. त्या करता इतिहासात डोकाऊन पाहण्याची व त्या पासून शिकून पावले उचलण्याची आवश्यकता आहे.\nरस्त्यावरील अपघातांची अनेक कारणे आहेत.\nसर्व कारणांची मीमांसा करुन त्यवर उपाय योजावे लागतील. मला समजलेली कारणे खाली देत आहे. त्या मध्ये सर्वांनी भर घालण्याचे आवाहन करतो.\nमराठा आरक्षणावरील अक्षेप निराधार\nReservation दिनांक 30 जानेवारीच्या दैनिक सकाळमध्ये माझे मत या मथळ्याखाली श्री. श्रीमंत कोकाटे यानी मांडलेले विचार वाचले. त्यानी ...\nभारतातील पुरातन पद्धत म्हणजे पाठांतर करणे. त्यामध्ये शब्द व शब्दोच्चार याना महत्त्व होते. तसेच त्यामध्ये दोन प्रकारचे विद्यार्थी तया...\nवाहतुक व��यवस्था तसेच व्यवस्थापन\nDangerous Road Crossing भारतातील सर्वच शहरांत वाहतुकही मोठी समस्या आहे. पुणे तसेच पिंपरीचिंचवड त्याला अपवाद नाही. सर्वसाधारणपणे असे ...\nमहिलांकरिता स्वच्छतागृहे व बीआरटी:\nसंबंधित लेख येथे वाचा. हिंदी मे पढने के लिये नीचे स्क्रोल किजिये\nयदी आप गुगल क्रोम इस्तेमाल करते हो तो हिंदी में पढ़ने के लिये इधर क्लिक किजीये . फायर फॉक्स आय ई इस्तेमाल ...\nBusday: पुण्यामध्ये 1 नोव्हेंबरला सकाळसमुहातर्फे स...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/pakistan-complete-a-comfortable-six-wicket-win-over-new-zealand/", "date_download": "2019-01-19T05:48:25Z", "digest": "sha1:P2ME3JTVHUTVSA2W454KLVPXZPB3M2BJ", "length": 8448, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#PAKvNZ Odi series : पाकिस्तानचा न्यूझीलंडवर 6 गडी राखून विजय | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n#PAKvNZ Odi series : पाकिस्तानचा न्यूझीलंडवर 6 गडी राखून विजय\nअबूधाबी – पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान संघाने न्यूझीलंड संघावर 6 गडी राखून विजय संपादन केला आहे. या विजयासह पाकिस्तानने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.\nन्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 50 षटकांत 9 बाद 209 धावा करत पाकिस्तान संघासमोर 210 धावांच आव्हान ठेवले होते. विजयासाठी 210 धावांचे लक्ष्य पाकिस्तान संघाने अवघ्या 40.3 षटकांत पूर्ण केले. पाकिस्तान संघाकडून फखर जमान याने 88 चेंडूत 11 चौकारासह सर्वाधिक 88 धावा केल्या.\nपाकिस्तान गोलंदाजीमध्ये शाहीन अाफ्रिदीने 4, हसन अलीने 2, मोहम्मद हाफीज आणि शादाब खानने प्रत्येकी 1 गडी बाद केला. न्यूझीलंड फलंदाजापैकी राॅस टेलर याने सर्वाधिक 86 धावा केल्या. शाहीन आफ्रिदी याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nयुवा दौडमध्ये धावणार 4 हजार स्पर्धक\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये दिया चितळे व स्वस्तिका घोष यांचे आव्हान कायम\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत\nखेलो इंडिया : मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा आकाश, देविका अंतिम फेरीत\nखेलो इंडिया : ‘खो-खो मध्ये ‘जय महाराष्ट्र’ चा नारा\nविजयासह बार्सेलोनाचे आव्हान कायम\n#AUSvIND : युझुवेंद्र चहलचा नवा विक्रम\n#AUSvIND : सलग तीन अर्धशतक करण्याची धोनीची तिसरी वेळ\n#AUSvIND : भारताचा ऐतिहासिक मालिका विजय\nफलटणमध्ये आदर्की भागात विद्युत मोटारी, ट्रान्सफॉर्मर चोरीत वाढ\n“एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nमांढरदेव यात्रेत चोख पोलिस बंदोबस्त\nवाईतील शैक्षणिक नवकल्पनांचा दिल्लीत डंका\n‘गणपतीला बाप्पाला देशाचा राष्ट्रदेव करा’\nबोगदा-डबेवाडी रस्त्याने घेतला मोकळा श्‍वास\nनाटक करताना त्यातील नाट्यशास्त्र समजून घ्या\nमसूरला जेठाभाई उद्यान, स्मशानभूमीत पेव्हर ब्लॉक\nलोणंदला गरव्या कांद्याचे दर 751 पर्यंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/thousands-arrested-for-robbing-pilgrims/", "date_download": "2019-01-19T06:45:25Z", "digest": "sha1:FG6AVL7XX6NDLDYMVFLAQHUWMMDDAP7E", "length": 9177, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पर्यटक, भाविकांना लुटणाऱ्या तिघांना अटक | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपर्यटक, भाविकांना लुटणाऱ्या तिघांना अटक\nपाच गुन्ह्यांची कबुली : तीन लाख किमतीचा मुद्देमाल जप्त\nकोल्हापूर – पन्हाळा, जोतिबा आणि गगनबावडा रोडवर पर्यटक, भाविकांना शस्त्राचा धाक दाखवून लुटमारी करणाऱ्या तिघाजणांच्या टोळीच्या मुसक्‍या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आवळल्या. त्यांच्या ताब्यातून एक दुचाकी, सोन्याचे दागिने, 13 मोबाईल, दोन शस्त्रे असा सुमारे तीन लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला.\nलुटारुंनी चार लुटमारी आणि एका चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. संशयित योगेश ऊर्फ गोपी राजेश गागडे (वय 22, रा. शिंगणापूर, ता. करवीर), रियाज नबी तांबोळी (19, रा. गणेशनगर, शिंगणापूर), सोहेल उर्फ जॉन्टी राजू मांगलेकर (22, रा. संकपाळ नगर, कसबा बावडा) अशी त्यांची नावे आहेत.\nदसरा सणाच्यावेळी बाळासाहेब ज्ञानदेव शिंदे हे पत्नीसह दुचाकीवरून पहाटे जोतिबाला देवदर्शनासाठी जात असताना त्यांना कोयत्याचा धाक दाखवून लुटमारी केली होती. पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी बाळासाहेब शिंदे यांच्या पत्नीकडे चौकशी केली असता, त्यांनी गुन्हा करीत असताना समोरून रोडने आलेल्या दुसऱ्या गाडीची लाईट दिसल्यावर आरोपींनी पळून जाताना ऐकमेकाला गोप्या, गोट्या तसेच जॉन्ट्या या नावाने हाक देऊन पळून गेल्याची माहिती दिली.\nत्यानुसार चौकशीमध्ये भरदिवसा शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 16 ��ाखांची लुटमार करणारा सराईत गुन्हेगार योगेश ऊर्फ गागडे याने आणखी दोन साथीदारांच्या मदतीने लुटमारी केल्याची माहिती मिळाली. संशयित गोपी गागडे हा रविवारी आपल्या दोन साथीदारांना दुचाकीवरून शिंगणापूर येथील म्हसोबा मंदिर परिसरात आल्याचे समजताच पथकाने त्यांना पकडले. त्यांच्या प्रत्येकाच्या खिशामध्ये दोन मोबाईल मिळून आले. दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुण्याचा फुल बाजार भारतात अव्वल असावा\nविद्यमान लोकप्रतिनिधींना विरोध म्हणूनच जनतेची मला साथ\nबेळगाव येथून तस्करी होणारे खवले मांजर जप्त\nकर्मचाऱ्यांच्या गाडया पार्किंगमध्ये अन् ग्राहकांच्या गाड्या रस्त्यावर\nपुसेसावळीकरांवर आता “सीसीटीव्हीची’ नजर\nचैतन्य बझारमध्ये दीड लाखाचे साहित्य लंपास\nम्हासुर्णेतील जिल्हा बॅंकेच्या शाखेचे नवीन जागेत स्थलांतर\nडॉ. तेलतुंबडे यांच्या जामिनावर 22 जानेवारीला सुनावणी\n‘हायब्रीड’ बाईकचा प्रयोग पुण्यात यशस्वी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/colours-of-language/", "date_download": "2019-01-19T05:58:06Z", "digest": "sha1:5DB3A6TKVALOQWUM4MNRIV64FQ7CWON4", "length": 22915, "nlines": 267, "source_domain": "www.saamana.com", "title": "रंगांची भाषा | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nएसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n भाजप खासदार आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nहिंदुस्थानने रचला ऑस्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nहोळी हा एकमेकांवर रंग उधळण्याचा सण…सणांप्रमाणेच निसर्गाचा रंगांशीही घनिष्ट संबंध…ज्याला आयुष्यात फक्त रंगांनीच सारं काही मिळवून दिलंय असा चित्रकार रंगपंचमी आणि रंगांकडे कोणत्या दृष्टीने पाहून आपली दृष्यात्मक कला साकारतो… ते पाहूया…\nरंग… रंगांशिवाय या जगाची आपण कल्पना करूच शकत नाही. चित्रकाराला तर मनमुक्त अभिव्यक्तीसाठी रंग हेच माध्यम असतं. निसर्गातील हे रंग जेव्हा कॅनव्हासवर उतरतात तेव्हा चित्रकाराची अभिव्यक्ती रंगभूषेने सजीव साकारते. या सर्वच रंगांची प्रसंगानुरुप जातकुळी वेगळी…\nरंगपंचमीसाठी वापरात येणारे रंग खूप गडद असतात. या रंगाला मर्यादा आहेत. कारण या रंगांमध्ये वेगवेगळ्या छटा नाहीत. त्याऐवजी चित्रातल्या रंगांच्या अनेक छटा आहेत. हे रंग अमर्याद आहेत. मात्र यातील गमक असं आहे की, जेव्हा आपण एखादे छायाचित्र काढतो तेव्हा छायाचित्रात ते रंग येत नाहीत जे प्रत्यक्षात चित्रात दिसतात. मात्र चित्रकाराच्या दृष्टीला ते ��ाणवतात.\nनिसर्ग आपली नैसर्गिकता जपतो\nनिसर्गातले रंग चित्रामध्ये आणणं खूप कठीण असतं. ते जसेच्या तसे चित्रात आणता येत नाहीत. कारण निसर्गही आपली नैसर्गिकता जपत असतो. चित्र काढण्यासाठी जे रंग वापरले जातात ते नैसर्गिक नसतात. ते रासायनिक पदार्थांपासून तयार केलेले असतात. त्यामुळे तयार केलेल्या रंगांची निसर्गाच्या रंगांशी तुलना करता येत नाही. चित्रकार निसर्गातल्या रंगांच्या जवळ जाऊ शकतो, पण जसेच्या तसे ते कॅनव्हासवर आणू शकत नाही. म्हणून निसर्गाकडून प्रेरणा घेतलेल्या चित्रकाराला निसर्गातील रंग जसेच्या तसे कॅनव्हासवर उतरवणे म्हणजे एक आव्हान असते. सप्तरंगांव्यतिरिक्तही निसर्गात अनेक रंग आहेत. उदा. जंगलात वेगवेगळी झाडे असतात. त्या प्रत्येक झाडाच्या पानांचा रंग वेगळा असतो. सूक्ष्म निरीक्षणाद्वारे हिरव्या, निळ्या आणि करडय़ा इत्यादी रंगांच्या अनेक छटा चित्रकाराला दिसतात.\nब्लॅक ऍण्ड व्हाईट पेंटिंग, ऑईल पेंटिंग, वॉटर कलर, पेस्टल कलर ही जशी चित्रांची वेगवेगळी माध्यमं आहेत, त्याचप्रमाणे स्केचेस किंवा ड्रॉइंग हेही एक माध्यम आहे. मोठय़ा कॅनव्हासवर काळ्या आणि पांढऱया रंगामध्ये अनेक शेडस् काढता येतात. चित्रकाराच्या या कलेचं मोजमाप करता येत नाही. प्रत्येक चित्राचं आपापलं एक वैशिष्टय़ असतं. प्रत्येक व्यक्ती ही चित्राकडे आपापल्या दृष्टीने पाहते. प्रत्येकाची चित्राची आवड वेगवेगळी असून प्रत्येकाला आपल्या विचार आणि दृष्टिकोनातून चित्र भावतं. त्यामुळे एक चांगलं चित्र तयार होण्यासाठी त्यामध्ये रंग कसे, कोणते वापरले आहेत, चित्राची रचना कशी आहे, चित्र कसं रेखाटलंय हे पाहणं गरजेचं ठरतं. तरंच ते चित्र बऱयाच जणांना भावतं.\nरंगांमुळे चित्राला सजीवता येते\nचित्रात सगळ्यात महत्त्वाचा भाग रंगांचा आहे. चित्रात रंग असल्यामुळेच चित्राला सजीवता प्राप्त होते. म्हणून आम्ही चित्रकार रंगांना प्राधान्य देतो. कोणतीही कला निसर्गाकडून प्रेरणा घेऊन साकार होते, निसर्गासारखी घडू शकत नाही.\nरंगातून चित्र व्यक्त होतं\nप्रत्येक चित्र काढायच्या आधी ते ब्रश किंवा पेन्सिलने कशा पद्धतीने काढलं जातंय यावर त्याचं व्यक्त होणं अवलंबून असतं. प्रत्येक चित्रकाराची ब्रश, रंग इत्यादी चित्रकलेची माध्यमं हाताळण्याची पद्धत वेगवेगळी असते. केवळ रंगातून चित्र व्यक्त होऊ शकतं. काही वेळा पेन्सिलने ड्रॉ न करताही चित्र केवळ रंगांनीच नेत्रसुख देऊ शकतं.\nबघणाऱयाला चित्र भावणं महत्त्वाचं…\nव्यक्तिचित्र साकारताना समोर बसलेल्या व्यक्तीच्या त्वचेचा रंग, तिचं चारित्र्य चित्रातून डोकावतं. यामध्ये त्या व्यक्तीचे हावभाव, चेहऱयावरील भावना, डोळ्यांमधील भाव इत्यादी अनेक पैलू महत्त्वाचे ठरतात. तसेच एकाच चित्रामधील अनेक व्यक्तींमध्ये एकाच व्यक्तीकडे लक्ष वेधून घ्यायचं असेल तर त्याकरिता चित्रकाराला काही वेगळी तंत्रेही वापरावी लागतात. निसर्गचित्रात निसर्गातील वातावरण निर्माण होणं गरजेचं असतं. तेव्हाच चित्रातला निसर्ग बघणाऱयाला भावतो. चित्रकाराची सर्जनशीलता, स्वातंत्र्य आणि हावभाव यामुळे चित्रं व्यक्त होत असतं.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलरंग दे तू मोहे गेरुआ\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nएसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nममतांच्या महारॅलीत आज विरोधकांचे शक्तिप्रदर्शन\nआता सैन्य पोलिसात महिलांची 20 टक्के भरती\nलोकसभा निवडणुकीचे बिगुल मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाजणार\nगिरीश बापट यांच्याकडून मंत्री पदाचा गैरवापर, मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे\nनिवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचे ‘गाजर’\nसामान्य माणूस ते असामान्य नेता हा प्रवास म्हणजे ‘ठाकरे’\nकोस्टल रोडमुळे वरळी सीफेसला धक्का लागणार नाही, पालिकेची ग्वाही\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/striyasathi-bahuguni-shatavri--xyz", "date_download": "2019-01-19T07:25:38Z", "digest": "sha1:I26UJEHKSELZMNLH5377262P6P2GSL6T", "length": 10183, "nlines": 220, "source_domain": "www.tinystep.in", "title": "जाणून घ्या स्त्रियांसाठी शतावरी कशी उपयुक्त असते. - Tinystep", "raw_content": "\nजाणून घ्या स्त्रियांसाठी शतावरी कशी उपयुक्त असते.\nशतावरीला आयुर्वेदामध्ये बहुगुणी मानण्यात येते. संस्कृतमध्ये नारायणी तर शास्त्रीय नाव ॲस्पॅरेगस रेसिमोससAsparagus racemosus हे आहे. ही एक पर्णहीन, काटेरी वेल आहे. या वेलीच्या खोडावर वाढणाऱ्या लांब व मोठय़ा फांद्यांना अनेक पेर असतात. ही वनस्पती Liliaceae या कुटुंबातील आहे. शतावरी ही मूळची भारतीय असून उष्ण व समशीतोष्ण कटिबंधात समुद्रसपाटीपासून ४००० फूट उंचीपर्यत सर्व देशभर वाढताना दिसते. भारतात सह्याद्री, सातपुडा पर्वत रांगांत व कोकणात शतावरीच्या वेली खडकाळ जमिनीवर, डोंगर उतारावर तसेच जंगलातही आढळतात. शतावरीचा आणखी एक प्रकार आहे. त्याला भाजीची शतावरी असे म्हणतात. तिचे शास्त्रीय नाव Asparagus officinalis असे आहे.\nयाचे कंद पांढरे असतात व ते एका झाडाला १०० पर्यंत असू शकतात. यामुळेच या वनस्पतीला शतावरी असे नांव पडले आहे. शतावरीची मुळे जमिनीखाली बुंध्याजवळ झुपक्याने वाढतात. एका वेलीस अनेक मुळ्या फुटतात साधारणतः १०० मुळ्या एकावेळी फुटल्यामुळे तिला शतावरी असे नाव पडले आहे. मुळांच्या वर पातळ करडय़ा रंगाचा पापुद्रा असतो, तसेच मुळाचा मधला भाग पिवळसर रंगाचा आणि टणक असतो. मुळांचा औषधात वापर करताना हा भाग काढून टाकावा लागतो.\nआयुर्वेदामध्ये शतावरीला स्त्रियांसाठी शक्तीवर्धक औषध मानले आहे. कारण, यामुळे स्त्रियांच्या प्रजननक्षमतेवर प्रभाव पडतो.\nमासिक पाळी येण्याअगोदरचा आणि मोनोपॉजनंतरचा त्रास कमी करण्यास शतावरी मदत करते.\nस्तनपान देणाऱ्या मातांचे दूध वाढण्यासाठीही शतावरी उपयुक्त आहे.\nशतावरी पाचक, अँटी-युक्लीअर, अँटी-ऑक्सिडंट व अँटी-कँसर घटक म्हणूनही काम करते.\nशतावरी यकृताचे संरक्षण करण्यात महत्वाची भूमिका बाजवते असे सिद्ध झाले आहे\nशतावरी कल्प नामक औषधामध्ये शतावरी हा प्रमुख घटक असतो. परंतु हे औषध वैद्यकीय सल्यानुसार घ्यावे.\nहृदयाचे आणि मूत्रपिंडाचे विकार असणाऱ्यसाठी शतावरीचे सेवन त्रासदायक ठरू शकते. इतर सगळ्यांसाठी शतावरी सुरक्षित मानली जाते.\nवजन कमी करण्याची इच्छा असणाऱ्यांनी शक्यतो शतावरीचे सेवन कमी प्रमाणात किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने करावे.\nअस्पॅरॅगसची अॅलर्जी असणाऱ्या लोकांना शतावरीचे सेवन केल्याने अॅलर्जी होऊ शकते. त्यामुळे अशा लो��ांनी शतावरीचे सेवन करणे टाळावे.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/punjabi-dishes-marathi/recip-109070600056_1.html", "date_download": "2019-01-19T07:12:11Z", "digest": "sha1:D54DJVCORBRYHFRG3HVQBMUAQRTQNTL7", "length": 9136, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कणसाची रसेदार छल्ली | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 19 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाहित्य : 4 अमेरिकन कार्न, 1 लहान चमचा बटर, मीठ चवीनुसार, तिखट आवडीनुसार, 4 लहान चमचे चाट मसाला, पाव वाटी लिंबाचा रस.\nकृती : सर्वप्रथम प्रेशर कुकरमध्ये बटर गरम करून त्यात भुट्टे घालून चांगले हालवून घ्यावे व त्यात 1/2 वाटी पाणी घालून कुकरचे झाकण लावून 2-3 शिटा होऊ द्या.\nरसा तयार करण्यासाठी : लिंबाच्या रसात तिखट, मीठ आणि चाट मसाला घालून चांगले एकजीव करावे, आवडत असल्यास थोडे लोणीसुद्धा घालू शकता.\nभुट्टे उकळ्लयावर त्यांना लिंबाच्या रसाने तयार केलेल्या रस्यात चांगल्याप्रमाणे चोळून घ्यावे, आणि गरम गरम भुट्टे सर्व्ह करावे.\nयावर अधिक वाचा :\nरसेदार छल्ली पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद क���णार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nसर्वप्रथम कस्टर्ड पावडर दूधात मिसळून घ्यावे बाकी उरलेले दूध उकळत ठेवावे व त्यात हळू हळू ...\nफास्टफूड एका प्रकारे व्यसन, सिगारेट-अल्कोहोल जितकेच घातक\nसिगारेट किंवा अल्कोहोलचे व्यसन असलेल्या लोकांना याचे सेवन सोडल्यावर ज्या प्रकारे ...\nफळांपासून कोण कोणते जीवनसत्व मिळतात जाणून घ्या...\nफळे आपल्या आरोग्याची तसेच आपल्या सौंदर्याची काळजी घेत असतात. दररोजच्या आहारात फळाचा ...\nऍमेझॉन भारतात करणार मोठी नोकर भरती\nऍमेझॉनमध्ये सध्या १३०० च्या आसपास जागा असून, त्या लवकरच भरण्यात येणार आहेत. कंपनीच्या ...\nउच्च रक्तदाबावर घरच्या घरी करा उपचार\nउच्च रक्तदाबात चक्कर येतात, डोकं घर घर फिरायला लागतं, कुठल्याही कामात मन लागत नाही. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/products/bandkhor-aatme", "date_download": "2019-01-19T06:42:03Z", "digest": "sha1:57MPTNP3DDYU24VHNW6U3X53ZB6XROW7", "length": 14290, "nlines": 382, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा Khalil Jibran ( Translated Shripad Joshi)चे बंडखोर आत्मे पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nएम.आर.पी Rs. 70 (सर्व कर समावेश)\nखरेदी करा सूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nलेखक खलिल जिब्रान (अनु श्रीपाद जोशी)\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nव्योमकेश बक्षी रहस्यकथा भाग १\nव्योमकेश बक्षी रहस्यकथा भाग २\nव्योमकेश बक्षी रहस्यकथा भाग ३\nव्योमकेश बक्षी रहस्यकथा संच\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/karnatakaelection-jds-kingmaker-karnataka-assembly-election-congress-bjp-neck-neck-116432", "date_download": "2019-01-19T06:57:45Z", "digest": "sha1:Q2LMP5O2A2VCQRVHAILKO73FXFBIEPIK", "length": 13664, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "#Karnatakaelection JDS kingmaker in Karnataka Assembly Election Congress BJP Neck To Neck कर्नाटकात जेडीएस किंगमेकरच्या भूमिकेत (सकाळी 9.30) | eSakal", "raw_content": "\nकर्नाटकात जेडीएस किंगमेकरच्या भूमिकेत (सकाळी 9.30)\nमंगळवार, 15 मे 2018\nकर्नाटकमध्ये २२४ पैकी २२२ मतदार संघांसाठीची आज (ता. १५) सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस सुरवात झाली. सुरवातीच्या मनमोजणीनुसार काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर पहायला मिळत आहे.\nबंगळूर : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निकालात सुरवातीच्या मतमोजणीनुसार जनता दल (सेक्युलर) (जेडीएस) हा पक्ष किंग मेकरच्या भूमिका पार पाडण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि भाजप जवळपास काही अंतराने जवळपास आहे. त्यामुळे कोणताही एक पक्ष सत्ता स्थापन करण्यापासून दूर राहणार हे निश्चित आहे.\nकर्नाटकमध्ये २२४ पैकी २२२ मतदार संघांसाठीची आज (ता. १५) सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस सुरवात झाली. सुरवातीच्या मनमोजणीनुसार काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर पहायला मिळत आहे. त्यामुळे कर्नाटक विधानसभेचे चित्र त्रिशंकूकडे जात असून, जेडीएसची भूमिका महत्त्वाची असणार आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार काँग्रेस 78, भाजप 85 आणि जेडीएस आणि इतर 27 जागांवर आघाडीवर आहे.\nकर्नाटकमध्ये 12 मे रोजी 70 टक्के मतदान झाल्यानंतर काँग्रेस, भाजप आणि धर्मनिरपेक्ष जनता दल यांच्यात चुरशीची लढतआहे. बहुमतासाठी 112 जागा मिळणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी सत्तेवर पुन्हा दावा केला असून भाजपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार येडियुरप्पा यांनीही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्‍वास व्यक्त केला. तर धर्मनिरपेक्ष जनता दल हा पक्ष राज्यात सत्तास्थापनेत ‘किंगमेकर’ची भूमिका बजावेल, असे संकेत मतपूर्व चाचण्यांत देण्यात आले आहेत.\nसाधारणत: मजमोजणी प्रारंभ होताच एक तासानंतर निकालांचा कल स्पष्ट होण्यास प्रारंभ होईल, तर सायंकाळी उशिरा सर्व निकाल लागण्याची शक्यता आहे. कॉंग्रेस पक्षाने जर आपले बहुमत खेचून आणले अथवा सत्ता स्थापन केल्यास १९८५ पासून पहिल्यांदाच एकाच पक्षास कर्नाटकात सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापनेस संधी मिळणार आहे. यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री रामकृष्ण हेडगे यांनी दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीनंतर मागसवर्गीय नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांना पुन्हा संधी दिली जाण्याच्या तर्क-वितर्कांनाही जोर सध्या आला आहे.\nसंघाच्या प्रवासी कार्यकर्ता शिबिराला सुरवात\nअमरावती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित विदर्भ प्रांत प्रवासी स्वयंसेवकांच्या तीनदिवसीय शिबिराला आज शुक्रवारी (ता. 18) प्रारंभ झाला....\nवसतिगृह तपासणीत साडेतीन हजार विद्यार्थी कमी\nबीड - जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या पाल्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या हंगामी वसतिगृहांच्या शनिवारी दहा...\nफोडाफोडीचे प्रयत्न फसल्याने भाजपने कर्नाटकातील आपले ‘मिशन’ तूर्त आवरते घेतले आहे. पण, तो पक्ष त्यापासून काही धडा घेईल, असे मात्र म्हणता येणार नाही....\nमहाराष्ट्र सदैव सीमावासियांच्या पाठीशी : महापौर मोरे\nनिपाणी : भाषावार प्रांतरचना झाल्यापासून कर्नाटक सीमाभागातील मराठी बांधवांना कर्नाटकात डांबून ठेवले आहे. त्याच्या विरोधात मराठी बांधव गेल्या 66...\nबंगळूर - कर्नाटकातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल युतीचे सरकार अस्थिर करण्यासाठी पुन्हा एकदा \"ऑपरेशन कमळ' मोहीम हाती घेतलेल्या भाजपला तोंडघशी पडावे...\nबंगळूर : कर्नाटकातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल युतीचे सरकार अस्थिर करण्यासाठी पुन्हा एकदा \"ऑपरेशन कमळ' मोहीम हाती घेतलेल्या भाजपला तोंडघशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/improvement-in-court-fee-act-1661803/", "date_download": "2019-01-19T06:35:24Z", "digest": "sha1:JCU2EX4MXAF32U32SPL2WHYS7XCV5YDA", "length": 28739, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Improvement in Court Fee Act | कोर्ट फी कायद्यातील (ना)दुरुस्ती | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nकोर्ट फी कायद्यातील (ना)दुरुस्ती\nकोर्ट फी कायद्यातील (ना)दुरुस्ती\nराज्य शासनाने कोर्ट फी कायद्यात सुधारणा करून विविध स्तरांवर लागणाऱ्या कोर्ट फीच्या दरात प्रचंड वाढ केली आहे.\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nराज्य शासनाने कोर्ट फी कायद्यात सुधारणा करून विविध स्तरांवर लागणाऱ्या कोर्ट फीच्या दरात प्रचंड वाढ केली आहे. अशा वाढीला सुधारणा का म्हणावे असा प्रश्न निर्माण होतो. ही वाढ ग्रामीण महाराष्ट्राच्या परिस्थितीची जाणीव न ठेवता केली असल्याने सदर वाढीविरुद्ध ग्रामीण वकीलवर्गामध्ये असंतोष निर्माण होऊन ठिकठिकाणी निवेदन, आंदोलन व न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार असे मार्ग वापरले गेले आहेत. सदरची वाढ अत्यंत अन्याय्य स्वरूपाची असून समान न्याय गोर-गरिबांना कायदेविषयक मदत देण्याच्या घटनात्मक तरतुदींच्या विपरीत आहे. न्याय देण्याच्या संकल्पनेवरील खर्च प्रचलित व्यवस्थेतील खर्च, त्यावरील फायदा, तोटा या मर्यादित अर्थाने ते पाहता येणार नाही. त्यामुळे समान न्याय व कायदेविषयक मदत हा विषय सध्या तमाम न्यायविषयक क्षेत्रात चच्रेचा विषय झालेला आहे.\n६ मार्च २००५ रोजी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी तेव्हाच्या सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत राष्ट्रीय विधिसाक्षरता अभियानाचा शुभारंभ केला होता. अनेक उच्चशिक्षितही कायद्याच्या दृष्टीने अनभिज्ञ असतात, तेथे अशिक्षितांची काय कथा त्यामुळे शासनव्यवस्थेस विधिसाक्षरतेची निकड फार पूर्वीपासूनच भासू लागली होती. विधिसाक्षरतेमुळे समाजाची सर्वागीण प्रगती होईल व त्यातून सामाजिक न्याय प्रस्थापित होईल. विधिसाक्षरतेअभावी अन्याय झाला आहे, हेच बहुतांशी समाजाच्या लक्षात येत नाही. मग त्यातून सुरू होतो भ्रष्टाचार, मानवी हक्काची पायमल्ली. समाज-कल्याणाच्या योजनेची कोणतीही अंमलबजावणी विधिसाक्षरतेच्या अभावी होऊ शकत नाही. विधिसाक्षरतेमुळे समाज स्वतचे दिवाणी, फौजदारी, राजकीय, आर्थिक, सामाजिक, मानवी व सांस्कृतिक हक्क ओळखू शकतो. हक्क ओळखल्यामुळे समाजावर होणारे सकारात्मक परिणाम सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. ज्या दिवशी सामान्य मनुष्य उभा राहील व स्वतचे हक्क मागेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय, समान समाज स्थापित होईल व तसे राष्ट्रीय विधिसाक्षरता अभियानाचे मुख्य उद्दिष्ट होते.\nविधिसाक्षरतेची कायदेविषयक मदत समाजातील दुर्बल घटकास देण्याची आज आवश्यकता व गरज आहे. कायदेविषयक सहज मदत ही बाब कोणतेही उपकार नाही व ते कोणीही कोणावर करीत नाही, तो नफा-तोटय़ाचा, परताव्याचा व्यवहार नाही. घटनेच्या आर्टकिल ३९अ (घटनेचे ३९अ हे कलम सन १९७७च्या घटनादुरुस्तीने घटनेत सामील करण्यात आले.) नुसार कायदेविषयक साह्य़ देण्याचे व तशी स्वस्त सोय उपलब्ध करून देण्याचे बंधन घटनेचे प्रत्येक कल्याणकारी शासनावर टाकले आहे.\nकल्याणकारी शासनाने समान न्यायाची ही संकल्पना स्वीकारली आहे. न्याय हा गरीब, श्रीमंत, शिक्षित, अशिक्षित या सर्वानाच समान मिळावयास पाहिजे, कोणासही कोणत्याही कारणामुळे न्यायापासून वंचित राहावयास नको, असे इक्वल जस्टिस अर्थात समान न्याय ह्य़ा संकल्पनेत अभिप्रेत आहे, तथापि कोर्टाची पायरी चढण्यापूर्वीच येणाऱ्या अडथळ्याचा विचार करता, खरेच असे होते का असा प्रश्न विधि क्षेत्राशी संबंधित अशा प्रत्येकानेच व राज्यकर्त्यांनी स्वत:ला विचारला तर त्यांचे उत्तर निश्चितच नाही असे येत. नुकतीच झालेली महाराष्ट्र कोर्ट अ‍ॅक्ट १९५९ फीमधील वाढ ही गोष्ट अधोरेखित करते.\nकोणताही दावा अथवा अपील दाखल करताना कायद्याप्रमाणे मुंबई कोर्ट फी कायदा, १९५९ कलम १च्या नव्या तरतुदीनंतर लावाव्या लागणाऱ्या कोर्ट फी शुल्काचे उदाहरण या कामी पुरेसे आहे. एक लाख रुपये वसुलीचा किंवा तेवढय़ा किमतीचे खरेदीखत करून मिळण्यासाठी किंवा तेवढी रक्कम देणे बंधनकारक नाही असे जाहीर करून मिळण्याचा दावा दाखल करण्यासाठी ६९३० रुपयांचे कोर्ट फी स्टॅम्प भरावे लागतात. त्यापुढील प्रत्येक १० हजार रुपयांसाठी ४०० रुपये असे ११ लाखपर्यंत दाव्याच्या वाढणाऱ्या किमतीवर प्रत्येक वाढणाऱ्या एक लाखावर फक्त ४,५०० रुपयांची वाढ निर्धारित केली आहे. या तरतुदीतील खरी गंमत पुढेच आहे. एक हजार कोटी रुपयांचा दावा असला तरी जास्तीत जास्त कोर्ट फी स्टॅम्प भरावयाची आहे १० लाख रुपये.\nम्हणजेच २३ मिलिमीटर वार्षिक पाऊस पडणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्याने ५० हजार रुपये किमतीच्या जमिनीचे खरेदीखत करून मिळण्यासाठी ५,१३० रुपयांचा कोर्ट फी स्टॅम्प लावायचा. म्हणजेच व्यवहारांच्या १० टक्के व मुंबईच्या एखाद्या अब्जाधीश बिल्डर, उद्योगपतीने १०० कोटी रुपयांची जमीन खरेदी करण्यासाठी फक्त १० लाखांची कोर्ट फी भरायची. दुसरे उदाहरण द्यावयाचे झाले तर एक लाखाचे गहाणखत माझ्यावर बंधनकारक नाही असे म्हणणाऱ्या सामान्य कर्जदाराने बँकेविरुद्ध केलेल्या दाव्यात ६,९३० रुपयांचा स्टॅम्प कोर्टात भरावयाचा तर तीन हजार कोटी रुपयांचे कर्ज आमच्यावर बंधनकारक नाही, असे म्हणणाऱ्या उद्योगपतीने फक्त १० लाखांचा स्टॅम्प भरावयाचा. आहे की नाही समान न्यायाचे तत्त्व न्याय मागणारा जितका जास्त गरीब तेवढा न्याय महाग व पर्यायाने अशक्यप्राय. हा अन्याय इथेच थांबत नाही. १,५०० रुपये पोटगी मागणाऱ्या ग्रामीण भागातील अबलेनेही कोर्ट फी प्रोसेसवर वकीलपत्राच्या तिकिटावर सारखाच खर्च करावयाचा व १५ लाख रुपये पोटगी मागणाऱ्या मुंबईतील उद्योगपतीच्या बायकोनेही तेवढाच खर्च करावयाचा, हा समान न्यायच न्याय मागणारा जितका जास्त गरीब तेवढा न्याय महाग व पर्यायाने अशक्यप्राय. हा अन्याय इथेच थांबत नाही. १,५०० रुपये पोटगी मागणाऱ्या ग्रामीण भागातील अबलेनेही कोर्ट फी प्रोसेसवर वकीलपत्राच्या तिकिटावर सारखाच खर्च करावयाचा व १५ लाख रुपये पो��गी मागणाऱ्या मुंबईतील उद्योगपतीच्या बायकोनेही तेवढाच खर्च करावयाचा, हा समान न्यायच मुंबईतील १०० कोटी रुपये उलाढाल असलेली पाच कोटींचा चेक बाऊन्सची केस झालेली अथवा केलेली फर्म यापुढे ५० रुपयांचा स्टॅम्प लावून केसचे काम तहकूब करणार आहे.\nग्रामीण भागातील ५ हजार रुपयांच्या चेकसाठी लढणारा कारागीरही ५० रुपयांचे तिकीट लावून शेतीकर्जाची वसुली तहकूब करण्यासाठी याचना करणार आहे. या विरोधाभासांची असंख्य उदाहरणे देता येतील. समान न्यायाच्या संकल्पनेत हे बसत नाही. मुंबई उच्च न्यायालयात व त्यांच्या खंडपीठासमोर नेहमीच तोंडी मागणीवरून तहकुबी दिली जाते. किंबहुना संपूर्ण मुंबई महानगरात खटला किंवा दावा किंवा कोणतेही कोर्ट कामकाज तहकूब करण्यासाठी अर्ज घेण्याची तरतूद गांभीर्याने पाळली जात नाही. मात्र ग्रामीण भागातील कोर्ट कामकाज तहकूब करण्यासाठी अर्ज घेण्याची तरतूद कसोशीने पाळत होते. म्हणजेच ग्रामीण महाराष्ट्रात दावा तहकूब करणे महाग, तर मुंबईत स्वस्त. मुंबई उच्च न्यायालयासमोर अत्यल्प कोर्ट फी लावूनदेखील कोटय़वधी रुपयांची दाद प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या मागता येते व ग्रामीण महाराष्ट्रास मात्र वाढीव व अन्याय्य महाराष्ट्र कोर्ट फी कायद्याच्या तरतुदीखाली भरडले जाते. सध्या दुरुस्तीच्या नावाखाली वाढविलेली कोर्ट फी अत्यंत अन्यायकारक अशी आहे. शासनाने समान न्यायाच्या तत्त्वावरदेखील सदर फीवाढ परत घेणे गरजेचे आहे. यासाठी आयकराच्या टप्प्यानुसार शुल्क निर्धारित करता येईल. मोठय़ा शहरांचा गृहभत्ता जर जादा असेल तर मोठय़ा शहरांची कोर्ट फी का जादा नको, ग्रामीण भागास मोठय़ा शहरांसारखेच गृहीत धरणे अन्यायकारक आहे.\nया कामी कोठे तरी सारासार विचार होण्याची गरज आहे. स्वस्त न्यायाकरिता हायकोर्टाच्या खंडपीठाचे विस्तारीकरण, तसेच विकेंद्रीकरण होणे अत्यंत गरजेचे झाले आहे. मुंबईतील न्याय किती महाग आहे, याची कल्पना प्रत्येकालाच आहे. मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठासमोर तीच कामे २० टक्के फीमध्ये होतात. महाराष्ट्रातील अनेक अन्यायग्रस्त मुंबईतील खर्च, फी यांचा आकडा बघून जागीच पाय गळतात, मग दाद मागणे दूरच.\nउच्च न्यायालयांच्या खंडपीठांचे विकेंद्रीकरण आता अत्यावश्यक झाले आहे. न्यायव्यवस्थेचे विकेंद्रीकरण करीत असताना मुंबई येथील उच्च न्यायालयातून ओरिजिनल साइडचे सगळेच अधिकार मुंबई सिटी सिव्हिल कोर्टात निघून गेल्यानंतर होणाऱ्या पोकळीचाही विचार होणे गरजेचे आहे. मोठय़ा प्रमाणावर मुंबई उच्च न्यायालयासमोरील काम हस्तांतरित झाल्यानंतर आहे त्या न्यायमूर्तीच्या माध्यमातून नाशिक, पुणे, कोल्हापूर, अमरावती येथे सॅटेलाइट बेंच सुरू करता येतील. सुदैवाने किंवा दुर्दैवाने वाढत्या नागरी समस्यांवर जनहितार्थ याचिका उत्तर ठरत आहेत. पण निमशहरी भागातील नागरिक खर्चामुळे दाद मागू शकत नाहीत किंवा त्या समस्या उच्च न्यायालयासमोर पोहचू शकत नाहीत. मुंबईबाहेरील जनतेसही उच्च न्यायालयाच्या शक्तीची प्रचीती यावी याकरिता प्रधान जिल्हा न्यायाधीशास जनहितार्थ याचिका चालविण्याचे अधिकार मिळणेही गरजेचे आहे.\nराष्ट्रीय विधिसाक्षरता व समान व स्वस्त न्यायामागच्या संकल्पनेस खऱ्या अर्थाने रूप द्यावयाचे असल्यास वरील मुद्दय़ांचा साकल्याने विचार होणे गरजेचे आहे, त्या कामी जनजागरण व जनमतांचा रेटा आवश्यक आहे. महाराष्ट्र कोर्ट फी कायदा १९५९ मधील अन्याय्य तरतूद तातडीने परत घेण्याची आवश्यकता आहे. वरील समस्या व उपायांबाबत कोणतेही दुमत होण्याचे कारण नाही, खर्चही तुलनेने अल्प आहे. पण याने दूरगामी परिणाम साध्य होणार आहे. राष्ट्रीय विधिसाक्षरता अभियान व स्वस्त न्यायदानांचा हेतू सर्वासाठी समान न्याय, विधिसाक्षरता, हक्काबाबत जागरूकता व कायदेविषयक मदत हा आहे.\nसमान व गतिशील न्यायदानाच्या माध्यमातून हेतू साध्य होणार असून, त्याद्वारे जागरूक बलशाली भारत समाजाची निर्मिती होईल.\n– अ‍ॅड. शिशिर शिवाजीराव हिरे\n(लेखक विशेष सरकारी वकील आहेत.)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजाणूनबुजून टीका कराल तर मी देखील शांत राहणार नाही - रवी शास्त्री\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरण: सेवकाने दिला दगा, तरुणीने केले ब्लॅकमेल, ३ अटकेत\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nतुमच्याकडे दुसरं काम नाही का; हार्दिक पांड्या प्रकरणावरून स्वरा भास्करचे कोर्टाला चिमटे\nये बारामतीमध्ये बघतोच तुला; अजित पवारांचे गिरीश महाजनांना आव्हान\n...म्हणून मोदी जनतेला छळतात; राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून सांगितले कारण\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार ��ित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/casseroles/cheap-1-l-to-5-l+casseroles-price-list.html", "date_download": "2019-01-19T06:57:04Z", "digest": "sha1:PPDVZBCX54XBPF3WXUERVGCIORKYI6IA", "length": 19230, "nlines": 494, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये 1 ल तो 5 कॅस्सेरोल्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap 1 ल तो 5 कॅस्सेरोल्स Indiaकिंमत\nस्वस्त 1 ल तो 5 कॅस्सेरोल्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त कॅस्सेरोल्स India मध्ये Rs.278 येथे सुरू म्हणून 19 Jan 2019. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. मिल्टन 1 5 L कॅस्सेरोळे स्टील पॅक ऑफ 1 Rs. 1,155 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये 1 ल तो 5 कॅसूरेल आहे.\nकिंमत श्रेणी 1 ल तो 5 कॅस्सेरोल्स < / strong>\n12 1 ल तो 5 ���ॅस्सेरोल्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 447. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.278 येथे आपल्याला मिल्टन ओर्चीड 1500 मला 1500 मला कॅस्सेरोळे ग्रीन पॅक ऑफ 1 उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 31 उत्पादने\n5 ल अँड दाबावे\nशीर्ष 101 ल तो 5 कॅस्सेरोल्स\nताज्या1 ल तो 5 कॅस्सेरोल्स\nकेल्लो चे 1500 मला कॅस्सेरोळे रेड पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1500 ml\nकेल्लो ब्लूम 1500 मला कॅस्सेरोळे ब्राउन पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1500 ml\nजयपी 1500 मला कॅस्सेरोळे मुलतीकोलोर पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1500 ml\nमिल्टन ओर्चीड 1500 मला 1500 मला कॅस्सेरोळे ग्रीन पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1500 ml\nकेल्लो अल्ट्रा 1500 मला कॅस्सेरोळे व्हाईट पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1500 ml\nकेल्लो अल्फा 1500 मला कॅस्सेरोळे येल्लोव पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1500 ml\nकेल्लो चे 1 5 L कॅस्सेरोळे ग्रीन पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1.5 L\nमिल्टन मारवेल 1500 मला 1500 मला कॅस्सेरोळे येल्लोव पॅक O\n- कॅपॅसिटी 1500 ml\nकेल्लो 2 L कॅस्सेरोळे रेड पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 2 L\nकेल्लो चे 2 5 L कॅस्सेरोळे ग्रीन पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 2.5 L\nमिल्टन 1500 मला कॅस्सेरोळे ग्रीन पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1500 ml\nकेल्लो 2 5 L कॅस्सेरोळे रेड पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 2.5 L\nब्रीझ 2 2 L कॅस्सेरोळे रेड पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 2.2 L\nनापास मॅग्नोलिया 1500 मला कॅस्सेरोळे ब्लू व्हाईट पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1500 ml\nकेल्लो ट्रॅव्हलमते 1500 मला कॅस्सेरोळे ब्लू पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1500 ml\nब्रीझ 2 7 L कॅस्सेरोळे रेड पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 2.7 L\nनापास मॅग्नोलिया 1500 मला कॅस्सेरोळे व्हाईट ब्राउन पॅक O\n- कॅपॅसिटी 1500 ml\nकेल्लो अल्ट्रा 2 85 L कॅस्सेरोळे सेट ब्लू पॅक ऑफ 3\n- कॅपॅसिटी 2.85 L\nनॅनो 9 इन्सुलेटेड चपाती कॅस्सेरोळे ११५०मल\n- कॅपॅसिटी 1 - 3 L\nपाल्मलीने 1 2 L कॅस्सेरोळे सिल्वर पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1.2 L\nनापास ग्लीम्मेर 1500 मला कॅस्सेरोळे ब्राउन पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1500 ml\nजवळ एक्स्पो कॅस्सेरोळे 1500 मला कॅस्सेरोळे ब्लू स्टील पॅक\n- कॅपॅसिटी 1500 ml\nमिल्टन 2 L कॅस्सेरोळे स्टील पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 2 L\nहि लुक्सने मेलॅमीने ओव्हल सर्विंग डिन्नरवारे 1 L कॅस्सेरोळे\n- कॅपॅसिटी 1 L\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://janahitwadi.blogspot.com/2014/10/", "date_download": "2019-01-19T07:28:00Z", "digest": "sha1:4XVISLU37FYHQBX2BHKJB4B3PB5EN32Z", "length": 11401, "nlines": 165, "source_domain": "janahitwadi.blogspot.com", "title": "Brotherhood: October 2014", "raw_content": "\nपी. पी. पी च्या मदतीने भारतातील महाराष्ट्रराज्याचा विकासः-\nयेथे दोन गोष्टी नमूद करावयाशा वाटतात. पहिली महाराष्ट्र हे प्रगत राज्य समजले जात असले तरी जगज्जेेत्या सिकंदरासारखी स्थिती अजून तरी झाली नाही. म्हणजेच विकासाला भरपूर वाव आहे. दुसरी गोष्ट पी. पी. पी म्हणजे शासनाची खाजगी व्यक्ति अथवा संस्थांशी भागिदारी. ही भागीदारी एखाद्या व्यक्ति अथवा खाजगी संस्थेशी न करता सार्वजनिक सहकारी संस्थेशी तसेच नागरिकांशी करावी. यावर बरेच अक्षेप घेतले जातील, राजकारणी व बाबू निकराचा प्रतिकार करतील. तरी सुद्धा नागरिकांचे हित जपण्याकरिता हे पाऊल उचललेच पाहिजे. विकासकामे करण्याकरिता निधी हा मोठा प्रश्न आहे. त्यावर मात करणे अवघड असले तरी अशक्य नाही. पैसा नाही म्हणून हातावर हात बांधून बसण्याऐवजी उपलब्ध निधीमध्ये जास्तीत जास्त फायदा देणारे काय काम करता येईल त्याचा विचार व्हावा. उदाहरणार्थ कालवे बांधण्याकरिता पैसे नाहित म्हणून काम थांबवू नये. कालवे बांधण्याकरिता काय करावे लागते त्याचा विचार करावा म्हणजेच, जमीन ताब्यात घेणे, खोदाई करणे, पाणी गळती थांबविण्या करिता कालव्याला अस्तर देणे, कालवा ओढ्या-नाल्यावरून जेथे जातो तेथे पूल बांधणे, निरनिराळी जलनियोजन यंत्रणा बसविणे वगैरे. जमीन ताब्यात घेण्याकरिता कालव्याला लागणाऱ्या जागेच्या 10 ते 20 पट जागेचा विचार करावा. समजा 20 पट जागेचा विचार करणे शक्य असेल तर विचारात घेतलेल्या जागेची 5 टक्के प्रत्येकाची जागा कमी करून फेर वाटणी करावी. असे केले तर कालवा व त्या लगतच्या रस्त्याकरिता पुरेशी जागा ताब्यात घेता येईल. जागेच्या मोबदल्याकरिता दोन पर्याय देता येतील. पहिला पर्याय विचारात घेतलेल्या जमीनीमध्ये विहीर काढून पाणी घेणारांना कालवा अस्तित्वात असे पर्यंत पाणी मोफत द्यावे व कालवा बंद झाल्यास त्या जमीनीचे पहिल्यासारखे फेरवाटप व्हावे. दुसरा पर्याय ज्या शेतकऱ्यांनी 5 टक्के जागा दिली त्यांना नोंदणी करिता ठरविलेला ���ोबदला रोख द्यावा. माझ्या समजुतीप्रमाणे जमीनमालक पहिला पर्याय निवडतील. काही लोक आक्षेप घेतील की, कालव्याचे पाणी जमीनीत मुरुन वाया जाईल. पाणी जमीनीत मुरेल परंतु वाया जाणार नाही. जमीनीतून उपसून ते परत मिळविता येईल. या प्रकारे पाणी उपश्यावर कर आकारल्यामुळे पाणी उपसा कमी होईल व शासनाला थोडाफार निधी गोळा करता येईल. प्रत्येक विकासकामाचे अशा प्रकारे पृथक्करण करून उपलब्ध निधीमध्ये कामे करता येतील. अधिक माहिती येथे पाहावी.\nरस्त्यावरील अपघातांची अनेक कारणे आहेत.\nसर्व कारणांची मीमांसा करुन त्यवर उपाय योजावे लागतील. मला समजलेली कारणे खाली देत आहे. त्या मध्ये सर्वांनी भर घालण्याचे आवाहन करतो.\nमराठा आरक्षणावरील अक्षेप निराधार\nReservation दिनांक 30 जानेवारीच्या दैनिक सकाळमध्ये माझे मत या मथळ्याखाली श्री. श्रीमंत कोकाटे यानी मांडलेले विचार वाचले. त्यानी ...\nभारतातील पुरातन पद्धत म्हणजे पाठांतर करणे. त्यामध्ये शब्द व शब्दोच्चार याना महत्त्व होते. तसेच त्यामध्ये दोन प्रकारचे विद्यार्थी तया...\nवाहतुक व्यवस्था तसेच व्यवस्थापन\nDangerous Road Crossing भारतातील सर्वच शहरांत वाहतुकही मोठी समस्या आहे. पुणे तसेच पिंपरीचिंचवड त्याला अपवाद नाही. सर्वसाधारणपणे असे ...\nमहिलांकरिता स्वच्छतागृहे व बीआरटी:\nसंबंधित लेख येथे वाचा. हिंदी मे पढने के लिये नीचे स्क्रोल किजिये\nयदी आप गुगल क्रोम इस्तेमाल करते हो तो हिंदी में पढ़ने के लिये इधर क्लिक किजीये . फायर फॉक्स आय ई इस्तेमाल ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://nashikonweb.com/maharashtra-state-kabaddi-day-awards-announced-nashik-sports/", "date_download": "2019-01-19T07:05:51Z", "digest": "sha1:QTW47QEV7CZYXUPXQC3QH6AWUVPHKG67", "length": 12149, "nlines": 89, "source_domain": "nashikonweb.com", "title": "महाराष्ट्र राज्य कबड्डी दिनाचे पुरस्कार जाहीर - Nashik On Web", "raw_content": "\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 18 जानेवारी 2019\nजिल्ह्यात 24 तासात तीन शेतकरी आत्महत्या\nनाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 17 जानेवारी 2019\nप्रेम सबंधातून राडा : गंजमाळ येथे एका तरुणाचा खून, ९ ताब्यात\nजुन्या वादातून गंजमाळ परिसरात युवकाचा खून\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी दिनाचे पुरस्कार जाहीर\nदौलतराव शिंदे, रामचंद्र बोडके यांना कृतज्ञता पुरस्कार\nविकास काळे व कोमल देवकर यांना सर्वात उत्कृष्ट खेळाडूचा बहुमान\nनाशिक : १७ व्या महाराष्ट्र राज्य कबड��डी दिनाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून या वेळी कृतज्ञता पुरस्काराने नाशिक चे जेष्ठ क्रीडा संघटक व शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते दौलतराव शिंदे व सांगलीचे रामचंद्र बोडके यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तर राज्यातील सर्वात उत्कृष्ट खेळाडूचा बहुमानाचा मानकरी पुणे जिल्ह्याचा विकास काळे व मुंबई उपनगरची कोमल देवकर यांनी पटकाविला.\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या वतीने कबड्डी महर्षी शंकरराव तथा बुवा साळवी यांच्या जन्मदिवसानिमित्त गेल्या १६ वर्षापासून साजरा करीत आहे. या वर्षीच्या पुरस्कार सोहोळ्याचे आयोजनाचा बहुमान नाशिक जिल्हा कबड्डी असोहिएशनला मिळाला आहे. नाशिक येथील हॉटेल एमरल्ड पार्क येथे शनिवार दिनांक १५ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता कबड्डी दिन पुरस्कार सोहळ्याने साजरा करण्यात येणार आहे.\nपुरस्कारांची घोषणा राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष किशोर पाटील यांनी नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत केली. यावेळी राज्य संघटनेचे प्रमुख कार्यवाह अॅड. आस्वाद पाटील, उपाध्यक्ष बाबुराव चांदोरे, कोषाध्यक्ष अर्जुन पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू शांताराम जाधव, सहसचिव प्रकाश बोराडे, नाशिक जिल्हा कबड्डी असोशिएशन चे अध्यक्ष आमदार जयंत जाधव, आमदार हेमंत टकले, जिल्हा कबड्डी असोशिएशन चे प्रमुख कार्यवाह मोहन गायकवाड, डॉ. शरद शिंदे, संयुक्त कार्यवाह प्रशांत भाबड, विलास पाटील, शरद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.\n१७ व्या राज्य कबड्डी दिनाचे पुरस्कारार्थी पुढीलप्रमाणे :\n१) सुरज आनंदराव पाटील (नंदुरबार),२) महेश राजेश भोईर (ठाणे) ३) करण धर्मेंद्र भगत (रायगड)\n१) पायल सुनील वसवे, २) राधा विलास मोरे ३) ऋतुजा अनिल लांडे, (सर्व पुणे)\n१) बबलू बन्सी गिरी (पुणे) २) सुरज शंकर दुंडले (ठाणे) ३) अनिकेत देवेंद्र पेवेकर (मुंबई शहर)\n१) सोनाली रामचंद्र हेळवी (सातारा) २) काजळ शंकर जाधव (पुणे) ३) तेजश्री श्रीकृष्ण सारंग (मुंबई शहर)\nवरील प्रत्येक खेळाडूला रुपये ५००० रोख शिष्यवृत्ती स्व. बाबाजी जामखेडकर, स्व. मुकुंद जाधव, स्व. शंकरराव साळवी यांच्या स्मरणार्थ देण्यात येणार आहे.\nराष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल स्व. रामचंद्र चव्हाण व स्व. सीताबाई चव्हाण यांच्या स्मरणार्थ जगन्नाथ चव्हाण यांच्याकडून प्रत्येकी रुपये २५०० रोख शिष्यवृत्ती अतुल गणपती पाटील (सोलापूर) व ऐश्वर्या सुरेश पाटील (पालघर) यांना देण्यात येणार आहे.\nसर्वात उत्कृष्ट चढाईपटू पुरुष गट मंगेश संपत भगत (पुणे), सायली संजय केरीपाळे महिला गट (पुणे) यांना रुपये ५००० रोख पारितोषिक स्व. मल्हारपंत बावचकर यांच्या स्मरणार्थ कलाप्पा बा. आवडे यांच्याकडून देण्यात येणार आहे.\nराष्ट्रीय स्पर्धेतील सर्वात उत्कृष्ट खेळाडूचा रुपये १०००० रोखचा बहुमान पुणे जिल्ह्याचा विकास बबन काळे तर मुंबई उपनगरच्या कोमल सुभाष देवकर ने पटकाविला.\nजेष्ठ कार्त्याकर्ता पुरस्कार :\n१) हिराचंद पोसू पाटील (रायगड), २) पुंडलिक शेजूळ (औरंगाबाद)\n१) यशवंत ज्ञानेश्वर चोंदे (ठाणे) २) सुरेश जाधव (मुंबई उपनगर)\n१) लक्ष्मण चव्हाण (बीड), २) दिगंबर शिंगोटे (पुणे)\n१) नामदेव तापकीर (पुणे, २) दौलतराव गोविंद पारकर (मुंबई शहर), ३) इब्राहीम विजापुरे (सोलापूर)\nपुणे जिल्हा कबड्डी असोशिएशनने गुणानुक्रमे प्रथम जिल्ह्याचा पुरस्कार पटकाविला.\nक्रीडा साधना संस्था आणि क्रीडा संघटनांच्या वतीने बीजरोपण\nअभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या समस्या : भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीचे निवेदन\nमहाराष्ट्राचे दोन्ही संघ उपउपांत्य फेरीत, महाराष्ट्राच्या मुलांनी कर्नाटकला नमविले\nनाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे सदस्य नोंदणी\nयोग दिन : सलग १०३ तास योग करण्याचा विश्वविक्रम नाशिकच्या प्रज्ञा पाटील यांच्या नावे\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/dont-repeat-it-amit-shah-tells-bjp-mp-after-rajya-sabha-absence/", "date_download": "2019-01-19T06:31:26Z", "digest": "sha1:GBLJKP5CJI47PVLR64335TXQ7OZ3QNZS", "length": 7400, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अमित शहांनी घेतली राज्यसभेतील दांडी बहाद्दर खासदारांची शाळा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअमित शहांनी घेतली राज्यसभेतील दांडी बहाद्दर खासदारांची शाळा\nवेबटीम : सोमवारी राज्यसभेत राष्ट्रीय इतर मागासवर्गीय आयोगाच्या घटनात्मक विधेयकाला संमती देताना सरकारच्या नाकावर टिच्चून विरोधकांनी राज्यसभेमध्ये दुरुस्त्या मंजूर करून घेतल्या. हीच गोष्ठ सध्या भाजपसाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे.\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा…\n‘आम्ही कुरियरने मुख्यमंत्र्यांना कांद�� पाठवला,त्यांनी…\nपुरेसे संख्याबळ असताना हि दांडी बहाद्दर खासदारांमुळे भाजपला नामुष्की पत्करावी लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावरून चांगलेच संतापले असल्याच दिसून येत आहे. यानंतर आता भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी राज्यसभेतील खासदारांचे चांगलेच कान उपटले आहेत.\n‘तुम्हाला राज्यसभेचे तिकीट देताना हजारो नेत्यांची इच्छा डावलली. पण तुमच्यासाठी (एवढे) करूनही तुम्ही राज्यसभेत हजर राहणार नसाल, पक्षादेश काढूनही महत्त्वाच्या विधेयकावेळी अनुपस्थित राहणार असाल तर त्याची गंभीर दखल घ्यावी लागेल’ असे म्हणत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी दांडी बहादर खासदारांना सुनावळे आहे गैरहजेरीचा आणि बेशिस्तीचा प्रकार पुन्हा झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही. असा इशारा देखील शहा यांनी दिला आहे.\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\n‘आम्ही कुरियरने मुख्यमंत्र्यांना कांदा पाठवला,त्यांनी फुकट मिळतोय म्हणून घेऊन…\nकर्नाटक वाचवण्यासाठी कॉंग्रेसची महत्वाची बैठक\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक दावा\n‘जुन्या नोटांची समस्या फक्त पवारचं समजू शकतात’\nटीम महाराष्ट्र देशा- भाजप सरकार सत्तेत आल्यापासून नोटबंदी, प्लॅस्टिकबंदी करत आहे, शेतकऱ्यांच्या गंभीर समस्यांवर…\nपाचपुतेंचं राजकारण ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटासारखे ; टीका करताना…\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद…\nमराठा आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या याचिका फेटाळा , राज्य सरकारची उच्च…\nबापटांनी केला मंत्रीपदाचा गैरवापर ; हायकोर्टाचा ठपका\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/get-a-reservation-for-patidar-community-incessant-fasting/", "date_download": "2019-01-19T06:33:09Z", "digest": "sha1:4D3NAHFAFI4OPCQOHVLRLHUFXZNO34O2", "length": 7528, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "...त्यापेक्षा माझ्यावर गोळ्या झा��ा - हार्दिक पटेल", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n…त्यापेक्षा माझ्यावर गोळ्या झाडा – हार्दिक पटेल\nटीम महाराष्ट्र देशा– घरी येणाऱ्या लोकांना पोलिसांकडून ताब्यात घेण्याचे काम सुरु आहे. जवळपास 16 हजार लोकांना आतापर्यंत ताब्यात घेतले आहे. त्यापेक्षा माझ्यावर गोळ्या झाडा असं म्हणत गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने सरकारवर टीका केली आहे.\nपाटीदार समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी पाटीदार आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी आपल्या घरातच आजपासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे. यावेळी हार्दिक पटेल यांनी राज्य सरकारवर टीका केली.\nअण्णा हजारे पुन्हा एकदा उपोषणाचे अस्त्र उपसण्याच्या तयारीत\nउदगीर तहसील समोर गावकऱ्यांच अमरणउपोषण सुरू\nगुजरात में आरक्षण और किसानों की क़र्ज़ा माफ़ी की माँग के साथ 25 अगस्त से अहमदाबाद में अनिच्छितकालिन अनशन \nहमारा विजय संकल्प है और सरकार को जनता के मौलिक अधिकारों के सामने झुकाएँगे युवाओं को मिले अधिकार,\nकिसानों को मिले सम्मान \nनेमकं काय म्हणाला हार्दिक \nघरी येणाऱ्या लोकांना पोलिसांकडून ताब्यात घेण्याचे काम सुरु आहे. जवळपास 16 हजार लोकांना आतापर्यंत ताब्यात घेतले आहे त्यापेक्षा माझ्यावर गोळ्या झाडा. चारपेक्षा जास्त लोकांना पोलीस घरी येऊ देत नाहीत. येणाऱ्या लोकांकडे ओळखपत्र मागत आहेत.याचबरोबर, त्यांच्या घरातील पाणी पुरवठा सुद्धा खंडित केलाआहे.\nअण्णा हजारे पुन्हा एकदा उपोषणाचे अस्त्र उपसण्याच्या तयारीत\nउदगीर तहसील समोर गावकऱ्यांच अमरणउपोषण सुरू\nमौत और कफ़न बाँध कर चल रहा हूँ, सलाखों से नहीं डरता : हार्दिक पटेल\nBreaking: पाटीदार आंदोलन नेता हार्दिक पटेल यांना दोन वर्षाची शिक्षा\nमराठीचा मुद्दा काहीजण राजकीय स्वार्थासाठी वापरतात :खासदार संभाजीराजे\nटीम महाराष्ट्र देशा- महाराष्ट्रात उत्तर भारतीयांना दिल्या जात असलेल्या वागणुकीबद्दल खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले…\nएका महिलेकडून मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न\nपाचपुतेंचं राजकारण ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटासारखे ; टीका करताना…\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां…\nपोलिस दलासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा अकादमी सुरु करणार –…\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/kavita-devi-first-indian-woman-wrestler-in-wwe-wearing-salwar-kameez/", "date_download": "2019-01-19T06:31:08Z", "digest": "sha1:QH4VN6V2ZN3IJYMITAP6JCOTZYDZRA3A", "length": 10196, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ही भारतीय महिला गाजवतेय WWE चा आखाडा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nही भारतीय महिला गाजवतेय WWE चा आखाडा\nती आली... ती लढली...आणि तिने जिकली करोडो भारतीयांची मनं\nआतापर्यंत आपण द ग्रेट खलीला WWE च्या आखाड्यात प्रतिस्पर्ध्यांना मात देताना पाहिलं मात्र यापुढे एक महिला पैलवान WWE च्या आखाड्यात प्रतिस्पर्ध्यांची धुलाई करताना पहायला मिळणार आहे.कविता देवी असं या महिला रेसलरचं नाव असून महत्वाची बाब म्हणजे द ग्रेट खलीची कविता हि शिष्या आहे .\nनारंगी रंगाचा चुडीदार घालून पारंपरिक वेशात जेव्हा रेसलर कविता देवी डब्ल्यूडब्ल्यूईच्या रिंगणात आली तेव्हा सगळेच प्रेक्षक तिच्याकडे पाहत बसले.कारण यापूर्वी कोणत्याही रेसलरला प्रेक्षकांनी चुडीदार आणि कंबरेला ओढणी बांधून रिंगणात एण्ट्री घेताना पाहिलं नव्हतं.कविता देवी ही पहिली भारतीय महिला आहे, जी WWE मध्ये सहभागी झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे ओढणी कमरेला बांधून प्रतिस्पर्धी महिलेला भारतीय ठोसे लगावून विजय मिळवणं, ही कविता देवीची खासियत आहे.\nचुडीदार परिधान करुन, रिंगमध्ये उतरुन प्रतिस्पर्ध्याला मात देणारी कविता देवी, सध्या सोशल मीडियावर तुफान गाजत आहे.कविता देवीचे रेसलिंग व्हिडीओ न्यूझीलंडची महिला रेसलर डकोटा कायने यूट्यूबवर नुकताच अपलोड केला आहे. ‘मे यंग क्लासिक’ सामन्यादरम्यानचा हा व्हिडिओ आहे. जुलै महिन्यात झालेल्या या सामान्यातले काही व्हिडिओ आता युट्यूबवर अपलोड करण्यात आले आहेत. या सामन्यात कविता देवीचा न्यूझीलंडच्या डकोटा कायकडून पराभव झाला. मात्र कविता देवीची फाईट पाहून इंटरनेट जगतात तिचंच नाव गाजत आहे.हा व्हिडीओ या स्पर्धेतील सर्वाधिक पाहिला गेलेला व्हिडीओ आहे. या व्हिडीओ��ा अल्पवधीतच 35 लाखांहून अधिक हिट्स मिळाल्या आहेत.\nपत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणात राम रहिम दोषी\nWWE सुपरस्टार रोमन रेंस कॅन्सरच्या विळख्यात\nकविता देवी हरियाणातील मालवी या खेड्यातील राहणारी आहे.WWE मध्ये प्रतिनिधित्त्व करणारी पहिली भारतीय महिला आहे कविता देवीने आशियाई क्रीडा स्पर्धेत पॉवरलिफ्ट क्रीडाप्रकारात भारताचं प्रतिनिधित्त्व केलं आहे.कविता देवीने 2016 मध्ये 75 किलो वजनी गटात पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं.क्रीडा क्षेत्रातील योगदानामुळे हरियाणा सरकारने तिला पोलिस दलात नोकरी दिली.पोलीस दलात ती कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होती. खेळावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी तिने नोकरीला रामराम ठोकला. 2010 मध्ये ती पोलीस उपनिरीक्षकपदावर निवृत्त झाली.कविता देवीला भारतीय रेसलर ग्रेट खलीने प्रशिक्षण दिलं आहे.\nडकोटासमोर कविताचा फारवेळ निभाव लागला नाही. ती पहिल्याच फेरीत सामन्यातून बाहेर पडली. ती सामना हरली असली तरी आपल्या पेहरावानं मात्र तिनं भारतीयांची मनं जिंकली.\nपत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणात राम रहिम दोषी\nWWE सुपरस्टार रोमन रेंस कॅन्सरच्या विळख्यात\nपाकिस्तानला जाणारे पाणी भारत रोखणार\nही पहिली भारतीय महिला रेसलर उतरणार WWE च्या रिंगणात\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nटीम महाराष्ट्र देशा : श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच तापला आहे. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी…\nमहाराष्ट्रातील युवकांना गोव्यात काम मिळणार नाही, गोवा सरकारचा निर्णय\nआर. आर. आबांनी बंद केलेली छमछम पुन्हा सुरु\nमुंबईतील स्वच्छ कांदळवन अभियानाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद\nभारताकडून कांगारूंचा पुन्हा पराभव\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A5%A9%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%82%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2019-01-19T06:53:34Z", "digest": "sha1:YWKY2LMZYBHV7TQ6DKKOGB2PE5ALJSMB", "length": 7331, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘रेस ३’च्या शूटिंग दरम्यान जॅकलीनला दुखापत | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n‘रेस ३’च्या शूटिंग दरम्यान जॅकलीनला दुखापत\nबॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ‘रेस ३’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जखमी झाली आहे. तिच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.\nमिडिया रिपोर्टनुसार, रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर जॅकलीनला डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर लगेच ती चित्रपटाच्या सेटवर पोहोचली आणि शूटिंग सुरू केलं. चित्रपट निर्माते रमेश तौरानी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘जॅकलीनच्या डोळ्याला किरकोळ दुखापत झाली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमी देखील एक राजपूत – कंगना राणावत\nतापसीच्या जागी अनन्या पांडेची वर्णी\nअक्षय कुमारच्या सुपरहिट गाण्यावर थिरकणार कार्तिक आर्यन\nप्रतीक बब्बरचे डिजिटल जगतात डेब्यू\nप्रिया प्रकाश वारियर श्रीदेवीच्या भूमिकेत \nसुनील ग्रोव्हरचा कॉमेडी शो होणार बंद\nपरीक्षांमुळे बॉयफ्रेंडशी ब्रेकअप – तापसी पन्नू\nवेब सीरीजमध्ये झळकणार मिलिंद सोमन\nशेतकऱ्यांचा विमा परस्पर काढणाऱ्या बॅंकावर कारवाई : सचिन बारवकर\nपुण्याचा फुल बाजार भारतात अव्वल असावा\nविद्यमान लोकप्रतिनिधींना विरोध म्हणूनच जनतेची मला साथ\nबेळगाव येथून तस्करी होणारे खवले मांजर जप्त\nकर्मचाऱ्यांच्या गाडया पार्किंगमध्ये अन् ग्राहकांच्या गाड्या रस्त्यावर\nपुसेसावळीकरांवर आता “सीसीटीव्हीची’ नजर\nचैतन्य बझारमध्ये दीड लाखाचे साहित्य लंपास\nम्हासुर्णेतील जिल्हा बॅंकेच्या शाखेचे नवीन जागेत स्थलांतर\nडॉ. तेलतुंबडे यांच्या जामिनावर 22 जानेवारीला सुनावणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/ban_vs_zim-1st-test-updates/", "date_download": "2019-01-19T06:39:35Z", "digest": "sha1:TKHVTMM4F5YOZAA3UKCZZYI4VR4GQYS7", "length": 9145, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#Ban_Vs_Zim 1st Test : बांगलादेशपुढे 321 धावांचे आव्हान | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n#Ban_Vs_Zim 1st Test : बांगलादेशपुढे 321 धावांचे आव्हान\nसिल्हेट – बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्यातील दोन सामन्याच्या कसोटी क्���िकेट मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर बांगलादेशने दुसऱ्या डावात नाबाद 26 धावा केल्या आहेत. बांगलादेशला विजयासाठी आणखी 295 धावांची आवश्यकता आहे.\nदरम्यान पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी झिम्बाब्वे संघाला 140 धावांची आघाडी मिळाली होती. बांगलादेशचा पहिला डाव 143 धावांत संपुष्टात आल्यानंतर झिम्बाब्वेने दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवसअखेरीस 2 षटकांत 1 धाव केली होती.\nतिसऱ्या दिवशी पुढे खेळताना झिम्बाब्वेच्या संघाने दुसऱ्या डावात सर्वबाद 181 धावा केल्या. पहिल्या डावांतील 139 धावांची आघाडी आणि दुसऱ्या डावातील 181 धावा मिळून झिम्बाब्वेने बांगलादेशसमोर 321 धावांचे आव्हान उभे केले आहे. तिसऱ्या दिवसअखेर बांगलादेशने 26 धावा केल्या असून विजयासाठी आणखी 295 धावांची आवश्यकता आहे.\nतिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेश संघाचे सलामीवीर लिटन दास हा 14 आणि इमरूल केस 12 धावांवर खेळत होते.\nसक्षिंप्त धावफलक : बांगलादेश वि. झिम्बाब्वे – तिसरा दिवस.\nबांग्लादेश दुसरा डाव 26/0(10.1), पहिला डाव 143/10.\nझिम्बाब्वे पहिला डाव – 282/10, दुसरा डाव 181/10.\nबांगलादेशला विजयासाठी आणखी 295 धावांची गरज.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nयुवा दौडमध्ये धावणार 4 हजार स्पर्धक\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये दिया चितळे व स्वस्तिका घोष यांचे आव्हान कायम\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत\nखेलो इंडिया : मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा आकाश, देविका अंतिम फेरीत\nखेलो इंडिया : ‘खो-खो मध्ये ‘जय महाराष्ट्र’ चा नारा\nविजयासह बार्सेलोनाचे आव्हान कायम\n#AUSvIND : युझुवेंद्र चहलचा नवा विक्रम\n#AUSvIND : सलग तीन अर्धशतक करण्याची धोनीची तिसरी वेळ\n#AUSvIND : भारताचा ऐतिहासिक मालिका विजय\nबेळगाव येथून तस्करी होणारे खवले मांजर जप्त\nकर्मचाऱ्यांच्या गाडया पार्किंगमध्ये अन् ग्राहकांच्या गाड्या रस्त्यावर\nपुसेसावळीकरांवर आता “सीसीटीव्हीची’ नजर\nचैतन्य बझारमध्ये दीड लाखाचे साहित्य लंपास\nम्हासुर्णेतील जिल्हा बॅंकेच्या शाखेचे नवीन जागेत स्थलांतर\nडॉ. तेलतुंबडे यांच्या जामिनावर 22 जानेवारीला सुनावणी\n‘हायब्रीड’ बाईकचा प्रयोग पुण्यात यशस्वी\nडान्सबार बंदीसाठी सरकार प्रयत्नशील\n…म्हणून मोदी जनतेला छळतात – राज ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/ban-maska-see-yuva-entertainment-esakal-news-49488", "date_download": "2019-01-19T06:50:35Z", "digest": "sha1:2AL5OLBGEK2EP3OJXXNFVMZTIK6VI7QK", "length": 11464, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "ban maska on see yuva entertainment esakal news बन मस्का घेणार निरोप | eSakal", "raw_content": "\nबन मस्का घेणार निरोप\nगुरुवार, 1 जून 2017\nतरुणाईची धडकन बनलेली बन मस्का ही मालिका पाहणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे . प्रेक्षकांची आवडती बन मस्का ही मालिका , ९ जून ला झी युवावरून प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.\nमुंबई : तरुणाईची धडकन बनलेली बन मस्का ही मालिका पाहणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे . प्रेक्षकांची आवडती बन मस्का ही मालिका , ९ जून ला झी युवावरून प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.\nया मालिकेने आजवर अनेकांचे हृदय जिंकले. यातील शिवराज आणि शिवानी या दोघांनीही त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने सौमित्र आणि मैत्रेयी या पात्रांना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे . मैत्रयीच्या आजीच्या भूमिकेतील ज्योती सुभाष यांना पाहून तर प्रत्येकालाच आपली आजी एवढीच कूल असावी ही भावनाही आली असेल. या मालिकेतील प्रत्येक पात्र मग ते सौमित्रचे आई बाबा आणि भाऊ म्हणजेच राजू घटणे, अतिशा नाईक आणि आशुतोष गायकवाड असोत किंवा मैत्रियेचे आई बाबा म्हणजेच चिन्मयी सुमित,अभय असोत, या सर्वांची एक वेगळेच कनेक्शन प्रेक्षकांसोबत बनवले आहे.\nह्या मालिकेत आजच्या तरुणाईची बोली भाषा लेखक संदेश कुलकर्णी आणि मनस्वी लता रवींद्र ह्यांनी योग्य रित्या हेरली आहे . अनेक वेळा अतिशय स्पष्ट भाषा आणि त्याला सडेतोड अभिनय दाखवण्यात पोथडी एंटरटेनमेंट चे प्रोड्युसर आणि मालिकेचे दिग्दर्शक विनोद लव्हेकर यांचाही मोठा हातभार आहेच.\nनिवडणुकीच्या ऐन तोंडावर प्रदर्शित होणारा \"ठाकरे' हा चित्रपट शिवसेनेच्या प्रचाराचा भाग आहे, यात शंका नाही. पण चित्रपटाच्या माध्यमातून प्रचार करण्याचा...\nचित्रपट संग्रहालयाचे आज उद्‌घाटन\nमुंबई - राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयाचे उद्‌घाटन शनिवारी (ता. 19) पंतप्रधान नरेंद्र मोदी...\n'विप्रो'चा नफा 2,510 कोटींवर; बोनस शेअरची घोषणा\nमुंबई: भारतातील तिसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी 'विप्रो'चा नफा सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत 30 टक्क्यांनी वाढत 2,510.4 कोटी रुपयांवर पोचला आहे. गेल्यावर्षी...\n'औरंगाबाद महापालिकेच्या शाळा मुंबईपेक्षा चांगल्या'\nऔरंगाबाद - इंग्रजी शाळांच्य��� तुलनेत मराठी माध्यमांच्या, त्यात महापालिकेच्या शाळांचा दर्जा वाढला पाहिजे. मुंबई महापालिकेच्या शाळांपेक्षा औरंगाबाद...\nलार्सन अँड टुब्रो इन्फोटेकला 375 कोटींचा नफा\nमुंबई: लार्सन अँड टुब्रो इन्फोटेकने सरलेल्या डिसेंबरच्या तिमाहीत 375.5 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदविला आहे. त्यात गेल्यावर्षीच्या...\nमुलीच्या पोटाची शस्त्रक्रिया बाजूला ठेवीत कार्यकर्त्याला न्यायालयात मदत\nगोरेगाव (मुंबई) - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) मुंबई कार्याध्यक्षा उषा रामलु या गोरेगाव पश्चिम भागात तर गोरेगाव रिपाई...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-complaints-ended-after-women-power-116499", "date_download": "2019-01-19T07:27:14Z", "digest": "sha1:CBJU5YCWG4554LAGIEY6YYSE5DYED4I2", "length": 16058, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news complaints ended after women power महिलाराज येताच तक्रारी संपल्या! | eSakal", "raw_content": "\nमहिलाराज येताच तक्रारी संपल्या\nमंगळवार, 15 मे 2018\nनागपूर - चार महिला एकत्र येताच वादाला तोंड फुटते, असे विनोदाने बोलले जाते. खरेतर कोणतीही परिस्थिती योग्यरीत्या हाताळून समस्या मार्गी काढण्याचे कसब महिलांकडेच असते. हीच बाब अजनी स्थानकावरील महिलाराजच्या प्रयोगामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. महिलादिनाच्या पर्वावर अजनी रेल्वेस्थानकाचा संपूर्ण ताबा महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतला तेव्हापासून दोन महिन्यांच्या काळात प्रवाशांकडून एकही तक्रार नोंदविली गेली नाही.\nनागपूर - चार महिला एकत्र येताच वादाला तोंड फुटते, असे विनोदाने बोलले जाते. खरेतर कोणतीही परिस्थिती योग्यरीत्या हाताळून समस्या मार्गी काढण्याचे कसब महिलांकडेच असते. हीच बाब अजनी स्थानकावरील महिलाराजच्या प्रयोगामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. महिलादिनाच्या पर्वावर अजनी रेल्वेस्थानकाचा संपूर्ण ताबा महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतला तेव्हापासून दोन महिन्यांच्या काळात प्रवाशांकडून एकही तक्रार नोंदविली गेली नाही.\nसंपूर्ण रेल्वेस्थानकच महिलांद्वारे संचालित करण्याचा धाडसी निर्णय मध्य रेल्वेचे तत्कालीन विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेशकुमार गुप्ता यांनी घेतला. त्यानुसार महिला दिनापासून अजनी रेल्वेस्थानकावर अधिकारी ते कर्मचारी अशा सर्वच पदांवर महिलांची नियुक्ती करण्यात आली. महिलांनी सामूहिकरीत्या आव्हान लीलया पेलले. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी महिलेकडून ज्यांच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पडण्यात येत असल्याने अजनी स्थानकावरील महिलाराजचा प्रयोग यशस्वी ठरला. प्रवाशांनी कोणतही तक्रार करताच त्या तातडीने सोडविल्या जातात. यामुळे एकाही प्रवाशांला तक्रार पुस्तिकेचा उपयोगच करावा लागला नाही.\nमहिलाराज आल्यापासून अजनी स्थानकावरील प्रवासी संख्या आणि उत्पन्नात चांगलीच भर पडली आहे. गतवर्षीच्या तुलनेत या स्थानकाच्या उत्पन्नात मार्च महिन्यात तब्बल २५.६० टक्के वाढ नोंदविली गेली आहे.\nशिवाय स्वच्छतेवर विशेषत्वाने भर दिला जात आहे. त्याचे फलीत म्हणून यंदाचे स्वच्छता चषक अजनी स्थानकाने पटकावले. अजनी स्थानकाचा संपूर्ण गाडा महिलाच हाकत असल्याची माहिती सर्वदूर पसरल्याने अनेकजण केवळ इथली व्यवस्थाच बघण्यासाठी फलाट तिकीट काढून येतात. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी रेल्वेस्थानकांना भेट देऊन महिलांच्या सांघिक प्रयत्नांचे कौतुक केले.\nस्टेशन व्यवस्थापक माधुरी चौधरी संपूर्ण व्यवस्थेचे संचालन करीत आहेत. त्यांच्यासह वाणिज्य विभागाच्या मुख्य लिपिक कीर्ती अवसरे यांच्या नेतृत्वात सहा कर्मचारी, तिकीट तपासणी पथकाच्या माला हुमणे यांच्यासह तीन कर्मचारी, रेल्वे सुरक्षा दलाच्या प्रभारी सुशीला अग्रवाल यांच्या नेतृत्वात १३ महिला आणि मुख्य पार्सल पर्यवेक्षक यांच्यासह चार लगेच पार्सल पोर्टल स्थानकावर कार्यरत आहेत. आम्ही साऱ्याजणी मिळून स्थानकाचा कायापालट करू असा त्यांचा निर्धार आहे.\nप्रवासी आणि नागपूरकरांकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळत आहे. भविष्यात अजनी रेल्वेस्थानक अधिक स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार व्हावे, असा आम्ही ठाम निश्‍चय केला आहे. त्यासाठी नियोजनही करण्यात आले असून लवकरच या स्थानकाचा कायापालट झालेला दिसून येईल.\n-माधुरी चौधरी, रेल्वेस्टेशन व्यवस्थापक, अजनी.\n\"ती'चा लढा- दोन्ही महिलांना पूर्ण वेळ सुरक्षा देण्याचे आदेश\nनवी दिल्ली : शबरीमला येथील अय्यप्पा मंदिरात प्रवेश केलेल्या कनकदुर्गा आणि बिंदू या दोन महिलांना चोवीस तास सुरक्षा पुरविण्याचे आदेश सर्वोच्च...\nदारूबंदी जिल्ह्याची नव्हे, देशाची लढाई : योगेंद्र यादव\nयवतमाळ : दारूमुळे घरच नाही; तर देश तुटत चालला आहे. खुर्चीत बसलेल्या नेत्यांना त्याचे सोयरसुतक नाही. दारूबंदी जिल्ह्याची नव्हे तर, देशाची लढाई आहे,...\nमनपा बालवाडी सेविकांवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न\nजळगाव ः शहरात महापालिकेतर्फे रूबेला निर्मूलन राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत लसीकरण मोहीम सुरू आहे. त्यानुसार शिवाजीनगर परिसरातील गेंदालाल मिलमध्ये...\nस्त्रीचा सन्मान करणारे देश प्रगतिपथावर\nअमरावती : समाज घडविण्याची ताकद स्त्रियांमध्येच आहे. ज्या देशांनी स्त्रीचा सन्मान केला ते देश जगात प्रगतिपथावर आहेत, असे प्रतिपादन सामाजिक...\nसाडीत बाटल्या लपवून मद्यतस्करी\nनागपूर : रेल्वे सुरक्षा दलाच्या नागपूर स्थानकावरील पथकाने मद्यतस्करांना जेरीस आणले आहे. वेगवेगळ्या शक्कल लढवूनही मद्यसाठा पकडला जात आहे. साडीखालील...\nडान्सबारवरील बंदी उठवणे हा दुर्भाग्यपूर्ण निर्णय : चित्रा वाघ\nमुंबई : राज्य सरकारने डान्स बारबाबत घातलेले अनेक नियम आज (गुरुवार) सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. तसेच राज्यातील डान्सबार पुन्हा सुरु करण्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2019-01-19T07:09:52Z", "digest": "sha1:P3JOPZL53P6N3FX4MQ4FHBLHY3ZBSS5S", "length": 11520, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तरी पुन्हा आम्हाला मतदान… | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nतरी पुन्हा आम्हाला मतदान…\nपात्र परिचय- जय – नमो; वीरू – धर्मेंद्र प्रधान; ठाकूर-अमित भाई\nइंधनाचे दर मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढतच चालले अन जनतेमध्ये दृष्य हाहाकार उडाला. तसाच अदृष्य हाहाकार सत्ताधारी पक्षातही उडाला. आजवर पोवाडे गाणारे कव्वाली म्हणू लागले. भमिय कीर्तनाची जागा नटराजाच्या नर्तनाने घेतली. “अच्छे दिन’च्या “टायर’मधली हवा हळूहळू निघू लागली. त्यात आगामी वर्ष हे निवडणुकांचे, त्यामुळे कितीही वैगुण्य असले तरी पेट्रोलियममंत्री वीरूची तारिफ ही मतदार मौसीसमोर करण्याची जबाबदारी ऑल टाईम हिट जयवर आली. रंगीत तालिम करण्यासाठी व स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी जय, वीरू व ठाकूर यांनी गुप्त बैठक बोलावली. त्याचा तपशील आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहोत, आपण तो भक्तीभावाने श्रवण करावा.\nठाकूर – रिवर्स गियर पडला आहे बरं, जय तुम्हे मतदार मौसी से वीरू की तारिफ करनी होगी. पेट्रोलचे दर कितीही वाढले असले तरी.\nजय – आय एक्‍सेप्ट दी चॅलेंज. अमितभाई, थोडा टैम तुमी मौसीचा म्हणजे आपल्या मतदाराचा रोल करा. मी बघा कसा पटवते. अमितभाई मान डोलावतात.\nजय – मित्रों… सॉरी. नमस्कार मौसीजी, पेट्रोल-डिझेलचे भाव खुप वाढलेत. मगर क्‍या करे कंपन्या आमचे ऐकतंच नाही ,त्यांना मोकळीक दिली आहे ना\nजय – छी छी छी मौसीजी. कैसी बाते करती हो लुटले तर कॉंग्रेसने. आम्ही तर जनतेसाठी घाम गाळतोय, अठरा अठरा तास…\nमौसी – बेटा, घाम तर जनतेचाही निघतो आहे. पेट्रोल पंपवर पोहोचताच.\nजय – मौसी जी, तुम्ही तर नाराज झाल्या. मान्य आहे डिझेलचे भाव वधारले की महागाई वाढते, जनता त्रस्त होते. कमाई पुरत नाही. पण मग विकासही तर करायचा आहे ना\nमौसी – अरे हो, पण विकास आहे की बाथरुम आहे\n आपल्याला विरोध करून देशविरोधी व्हायचेय की सपोर्ट करून देशभक्त व्हायचे आहे थोडा त्याग तर देशासाठी करावाच लागणार ना थोडा त्याग तर देशासाठी करावाच लागणार ना\nमौसी – म्हणजे तुमच्या धोरणांना सपोर्ट केला तर देशभक्त, नाहीतर चोर असेच ना\nजय – आता आमच्याकडे काही जादू तर नाही की कांडी फिरवली आणी कमी केले भाव.’\nमौसी – जादूची कांडी नाही मग कर्नाटक निवडणुकांत मतदान होईपर्यंत 20 दिवस भाव स्थिर कसे ठेवले हो मग कर्नाटक निवडणुकांत मतदान होईपर्यंत 20 दिवस भाव स्थिर कसे ठेवले हो बडे आये दोस्त की वकालत करने.’\nजय – ती जादू तर लोकसभा निवडणुकीतही दाखवूच. दर स्थिरच नाही, तर दोन पाच रुपयांनी भाव कमी पण करू चार पाच महिन्यासाठी.\nमौसी (खुश होत) ओहो. तर हा प्लान आहे \nजय – तो फिर मै रिश्‍ता पक्का समझू पुन्हा आम्ही “पाच वर्ष दाणादाण, तरी पुन्हा आम्हाला मतदान.’ रंगीत तालिम यशस्वी झाली या आनंदात तिघेही एकमेकांना टाळ्या देतात.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविविधा : चिं. वि. जोशी\nचर्चा : भाजपाला पुन्हा संधी मिळणार का \nसाद-पडसाद : भाजपाच्या भीतीने सपा-बसपा तडजोड\nअबाऊट टर्न : बंदी\nजीवनगाणे : लोचन राखी ओले…\nटिपण : अर्थमंत्री अरुण जेटली यांचा वकिली बाणा\nदुसरी बाजू : व्यक्तिगत मतांवरुन गदारोळ कशाला\n‘मी पण सचिन’ ट्रेलर रिलीज\nमाणसाने तळहातावरच्या रेषा बघण्यापेक्षा मनगटातील सामर्थ्य बघावे : दाभोलकर\nकॉंग्रेसने मुस्लिम, दलितांचं वाटोळं केलं : ना. पाशा पटेल\nशेतकऱ्यांचा विमा परस्पर काढणाऱ्या बॅंकावर कारवाई : सचिन बारवकर\nपुण्याचा फुल बाजार भारतात अव्वल असावा\nविद्यमान लोकप्रतिनिधींना विरोध म्हणूनच जनतेची मला साथ\nबेळगाव येथून तस्करी होणारे खवले मांजर जप्त\nकर्मचाऱ्यांच्या गाडया पार्किंगमध्ये अन् ग्राहकांच्या गाड्या रस्त्यावर\nपुसेसावळीकरांवर आता “सीसीटीव्हीची’ नजर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/catContent.php?catId=50", "date_download": "2019-01-19T06:05:17Z", "digest": "sha1:FEKZANI4D3R2LNQXTNKLKYSW4RAS2U5B", "length": 15939, "nlines": 177, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१\nडॉ. नामदे�� उसेंडी (माजी)\nप्रमुख पक्ष / नेते\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्ड्यात पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न्युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nलख्खामेंडा येथील महाभारतकालिन अवशेष\nअहेरी-सिरोंचा मार्गावर रेपनपल्ली हे गाव आहे. या गावापासून काही अंतरावर लख्खामेंडा येथे एक डोंगर आहे. या डोंगरावर असलेले महाभारतकालिन अवशेष आदिवासींचे श्रद्धास्थान बनले आहे.\nलोक सांगतात की, महाभारत काळात पांडवांनी लख्खामेंडा येथील डोंगरावर 'लक्षगृह' बांधले होते. यावरून या डोंगराला लख्खामेंढा नाव पडले. पुढे कौरवांनी हे लक्षगृह जाळून टाकले. मात्र, या लक्षगृहाच्याविटा अजूनही त्याची साक्ष देत आहेत. या विटा दोन फूट लांबीच्या असून जमिनीखाली दबलेल्या आहेत. येथून एक भुयारी मार्गही गेला आहे. परंतु तो कुठपर्यंत गेला, याची माहिती नाही. देखभालीअभावी हा भुयारी मार्ग बुजला आहे. कौरवांनी लक्षगृह जाळल्यानंतर पांडव याच भुयारी मार्गाने बाहेर निघून गेले, अशी आख्यायिका सांगितली जाते. या डोंगरावर एक तलावदेखील आहे. डोंगरावरून या तलावात पाणी पडत असल्याने तेथ धबधब्याचे दृश्य दिसते. या तलावाचे पाणी पिकावर शिंपडल्यास पिकावरील रोगराई नष्ट होते, असे लोक सांगतात. त्यादृष्टीने संशोधन होणे गरजेचे आहे. या ठिकाणी एक गुहासुद्धा आहे. या गुहेला स्थानिक बोलीभाषेत 'राक्षसी दोना'असे म्हणतात. या ठिकाणी मोठमोठे दगड असून, डोंगरावर चढण्यासाठी अरुंद पायवाटही आहे. वरच्या भागात डोंगर, तर खाली दरी आहे. लोक अजूनही येथे श्रद्धेने पूजाअर्चा करण्यासाठी येतात. दामरंचा, कमलापूर, भंगारामपेठा, जिमलगट्टा, छल्लेवाडत्त, ताटीगुडम, कोडसेलगुडम, देचलीपेठा, राजाराम, अहेरी, आलापल्ली व अन्य ठिकाणचे लोक लख्खामेंडाच्या दर्शनासाठी अजूनही येतात\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/chanda-kochhar-to-go-leave-till-completion-of-enquiry-icici-bank-board/", "date_download": "2019-01-19T05:49:56Z", "digest": "sha1:HU5CFTBCJ4HY7LHHGUPGLJONPAZK5GL7", "length": 16552, "nlines": 261, "source_domain": "www.saamana.com", "title": "आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख चंदा कोचर यांची उचलबांगडी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nएसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n भाजप खासदार आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nहिंदुस्थानने रचला ऑस्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावा��� तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nआयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख चंदा कोचर यांची उचलबांगडी\nव्हिडिओकॉन या कंपनीला कर्जे दिल्याच्या प्रकरणावरून वादात अडकलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांना अखेर नारळ देण्यात आला आहे. कोचर यांच्या जागी संदीप बक्षी हे बँकेचे नवे पूर्णवेळ संचालक असणार आहेत. आयसीआयसीआय बँकेच्या संचालक मंडळाने बक्षी यांच्या नावावर मोहोर उमटवली आहे.\nबँकेच्या माजी संचालक चंदा कोचर या सुट्टीवर गेल्या असून त्यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्या सुट्टीवरच असणार आहेत. एएनआयने या वृत्तसंस्थेनेबाबत वृत्त दिले आहे.\nपीएनबी घोटाळ्या प्रकरणी पाठवली होती समन्स\nयापूर्वी पीएनबी महाघोटाळ्याप्रकरणी सीरिअस फ्रॉड इन्विस्टिगेशन ऑफिस (एसएफआयओ)ने आयसीआयसीआयच्या प्रमुख चंदा कोचर यांना नोटीस पाठवली होती.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीललष्करप्रमुखांनी घेतली शहीद औरंगजेबच्या कुटुंबियांची भेट\nपुढीलबेल्झियमची विजयाने सुरुवात, पनामाचा पराभव\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n भाजप खासदार आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nएसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nममतांच्या महारॅलीत आज विरोधकांचे शक्तिप्रदर्शन\nआता सैन्य पोलिसात महिलांची 20 टक्के भरती\nलोकसभा निवडणुकीचे बिगुल मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाजणार\nगिरीश बापट यांच्याकडून मंत्री पदाचा गैरवापर, मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे\nन��वडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचे ‘गाजर’\nसामान्य माणूस ते असामान्य नेता हा प्रवास म्हणजे ‘ठाकरे’\nकोस्टल रोडमुळे वरळी सीफेसला धक्का लागणार नाही, पालिकेची ग्वाही\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.mangalwedha.com/pccare", "date_download": "2019-01-19T05:48:00Z", "digest": "sha1:IOMCVFSIS4Q7OWEP4HN2Z6AQ22HOOYOH", "length": 2936, "nlines": 46, "source_domain": "marathi.mangalwedha.com", "title": "पी.सी. केअर, मंगळवेढा. - Mangalwedha", "raw_content": "\nइ.स. सन १००० ते १२०१\nइ.सन १४०० ते १५००\nइ. सन. १६०० ते १७००\nइ. सन १७०० ते १८००\nइ. सन १८०० ते १९००\nकोठारात धान्य आहे पण..\nश्री संत सिताराम महाराज\nश्री बाबा महाराज आर्विकर\nअमोल ज्वेलर्स व नोकिया गॅलरी\nप्रायमा पूर्व प्राथमिक विद्यालय\nया वेबसाईट वरील माहिती आपणास कशी वाटली त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय किंवा जर आपला काही आक्षेप असेल किंवा तक्रार असेल तर आपण info@mangalwedha.com या इमेल वर कळवा, आक्षेपार्ह मजकूर काढून टाकला जाईल..\nकिंवा इथे क्लिक करा\nआकाशी झेप घे रे पाखरा\nकॉम्प्युटर विक्री आणि सेवा,\nपत्ता : अर्बन बॅंकेपाठीमागे, मंगळवेढा.\nअसेंबल्ड आणि ब्रॅंडेड कॉम्प्युटर मिळण्याचे\nसंपर्क : श्री अजय देशपांडे,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://old.marathibooks.com/books/index.php?lang=marathi&article=11", "date_download": "2019-01-19T06:37:03Z", "digest": "sha1:T4CTY7DORZ6L43SBSMNUDM36TABMF7YJ", "length": 5529, "nlines": 109, "source_domain": "old.marathibooks.com", "title": "अथांग अंतराळाचा वेध! -: मराठीबुक्स | Marathibooks", "raw_content": "\nपुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती\nलेखक: डॉ. मधुकर आपटे\nवर्गवारी: माहितीपर : विज्ञानविषयक\nया पुस्तकाला आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगवरुन लिंक देण्यासाठी पुढील URL वापरा http://marathibooks.com/\nहे पुस्तक आपण वाचले आहे का,वाचले असल्यास ते कसे वाटले\nया पुस्तकावर अजून अभिप्राय आलेले नाहीत,पहिला अभिप्राय आपण देऊ शकता\nआपल्याला हे पुस्तक कसे वाटले,या पुस्तका बद्दलचा आपला अभिप्राय लिहा.\nलेखक: डॉ. एम कटककर\n२१० पाने | रु.२००/-\nउद्योजकीय संस्कृती आणि महाराष्ट्र\nलेखक: डॉ. श्री. वि. कडवेकर\nया प्रकाशन संस्थेची मराठी बुक्स वर उपलब्ध पुस्तके: 79\nया प्रकाशन संस्थेशी संपर्कासाठी आपण अनिल सांबरे यांच्याशी संपर्क करु शकता.\nशिक्षण महर्षी भाऊराव ���ाटील\n२६ पाने | रु.२५/-\nलेखक: ना. बा. लेले\n१९२ पाने | रु.१५०/-\nलेखक: प्रा. शशिकांत गोखले\nलेखक: डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी\n४८ पाने | रु.२५/-\nमराठीसृष्टी या पोर्टलचे हे एक खास वैशिष्ट्यपूर्ण दालन. मराठीतील अनेक नामवंत, प्रकाशित तसेच अप्रकाशित व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा आगळावेगळा व्यक्ती-संदर्भ कोश.आपला संदर्भ आजच समाविष्ट करा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/catContent.php?catId=51", "date_download": "2019-01-19T06:16:42Z", "digest": "sha1:NCXVPO3IQ72YOEHSEGZXCVK47Q5DRUTQ", "length": 18973, "nlines": 175, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१\nडॉ. नामदेव उसेंडी (माजी)\nप्रमुख पक्ष / नेते\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्ड्यात पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न्युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nआरमोरी तालुक्‍यातील वैरागड हे ऐतिहासीक वारसा लाभलेले ठिकाण म्हणून प्रसिध्द आहे. येथील विराट राज्याचा किल्ला, भंडारेश्वर देवस्थान, गोरजाई माता मंदिर, एकोरी माता मंदीर अशी विविध स्थळे प्रसिध्द असून त्याचबरोबर येथील पाच पांडव देवस्थान प्रसिध्द आहे. प्राचीन काळात येथे पाच पांडवांनी वास्तव्य केल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे वैरागड येथील पाच पांडव देवस्थानला पौराणिक काळापासून विशेष महत्व आहे. वैरागड पासून 1 किमी अंतरावर 'निसर्ग सानिध्यात' वसलेले पाच पांडव देवस्थान आहे. हे देवस्थान एका तलावाकाठी वसलेले आहे.मंदिरात पौराणीक असून मंदिरात तीन घोडे आहेत. मध्यभागी असलेला काळा घोड्याला विशेष महत्व आहे. पूर्वी याघोड्यावर पांढरा वाघ बसून राहत असल्याचे गावातील जुने नागरीक सांगतात.या घोड्याच्याखाली असलेला शेंदूर लावलेला दगड जमिनीतून बाहेर आल्याचे सांगण्यात येते. शेंदूर लावलेली वस्तू दगड आहे की, अन्य कोणत्या धातूची आहे, याचा अद्याप उलगडा न झाल्याचे भाविक सांगतात. या शेंदूररूपी गोट्याला 'त्रिशूल' म्हणून ओळखले जाते. या त्रिशूलाच्या मागे दगडाच्या दोन मूर्ती आहेत. पाच पांडवाचे मूख पूर्वेकडेच्या दिशेने असून समोरच आपट्याचे (शमी) झाड आहे. या पांडव अज्ञातवासात असताना याच शमी वृक्षाच्या झाडाखाली आपली शस्त्रे ठेवल्याचे भाविकांकडून सांगण्यात येते. पांडवानी शस्त्रे ठेवले शमी वृक्षाचे झाड प्राचीन काळापासून 'जसे-थे' अवस्थेत असल्याचे जुन्या नागरिकांकडून सांगण्यात येते. पाच पांडव देवस्थानच्या डाव्या बाजूस एक कडूलिंबाचे झाड होते. या झाडाची विशेषतः म्हणजे झाडाच्या पूर्वेकडील दिशेची पाने खाल्यास ती गोड स्वरूपात, तर पश्च्मि भागाकडील पाने खाल्यास या पानाची चव कडू लागत असल्याचे सांगण्यात येते. मात्र अज्ञात व्यक्तीकडून हे कडूलिंबाचे झाड बुडापासून नष्ट करण्यात आले. पूर्वीच्या काळी शेकडो दिंड्या घेऊन भाविक पाच पांडवाच्यादर्शनाला येत होते. पावसाचा दुष्काळ, रोगराईची साथ पसरल्यास पुजा, अर्चना केल्याने संकट दूर होत असल्याचे भाविकांमध्ये समज आहे. पाच पांडवांना 14 वर्षाचा वनवास भोगावा लागल्यानंतर दोन वर्षाच्या अज्ञात वासाच्या काळात धर्मराज युधिष्ठीर याने कंकण, भिमाने बंग, अर्जुनाने बृहगंदा, नकुलने अवर्तक, सहदेवाने तिरूत्तक तर द्रोपदीने सह्याद्री या नावांनी आपले नामांतर व वेषभूषा बदलवून विराट राजाच्या नगरीत वास्तव्य केले. विराट नगरीत वास्तव्य करण्यापूर्वी पांडवानंी आपली शस्त्रे किल्याच्या दोन किमी अंतरावरील शमीच्या झाडावर ठेवली होती. तेव्हा पासून य�� स्थळाला पाच पांडव देवस्थान नाव पडल्याचे सांगण्यात येते. पाच पांडव देवस्थान भाविकांचे श्रध्दास्थान असून येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. या देवस्थानच्या विकासाठी शासन व प्रशासनाने सर्वोतपरी मदत केल्यास हे पौराणिक देवस्थान ऐतिहासीक पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास येईल, याकडे लक्ष देण्याची मागणी भाविक भक्तांकडून केली जात आहे.\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://janahitwadi.blogspot.com/2009/", "date_download": "2019-01-19T07:22:49Z", "digest": "sha1:T4HAPRAF3DQJ4ZEZLIKGQZSGBWFRVMUM", "length": 8557, "nlines": 182, "source_domain": "janahitwadi.blogspot.com", "title": "Brotherhood: 2009", "raw_content": "\nआपल्याला सर्वजण सांगतात की मतदान हे पवित्र कर्तव्य आहे. म्हणजे प्रत्येकाने (ज्याला मतदानाचा अधिकार आहे त्याने) हे कर्तव्यनिभावले पाहिजे. दान हे आपल्या (भारताच्या) संस्कृतीत एक पवित्र कर्तव्य म्हणून मान्य केले आहे. सक्षम व्यक्तिने पात्र व्यक्तिला दानदिले पाहिजे हे आपण आपल्या इतिहासापासून, शिकवणीतून शिकलो आहोत.\nमनावर ताबा ठेवला पाहिजे\nमनावर ताबा ठेवला पाहिजे\nवाहनचालकांनीच काय, पादचाऱ्यांनी सुद्धा मनावर ताबा ठेवला पाहिजे. स्वयंशिस्त व मनांवरील ब्रेक हे उत्तम. परंतु, सर्वसाधारणपणेबंडखोर वृत्ती व जवळचा मार्ग शोधण्याची लालसा मनांवर ताबा ठेवण्यास प्रतिबंध करतात. त्या करता नियम पाळावयास लावणे हे शासनाचे कर्तव्य आहे. रस्ताबांधणीतून हे थोडे फार साध्य होईल.\nरस्त्यावरील अपघातांची अनेक कारणे आहेत.\nसर्व कारणांची मीमांसा करुन त्यवर उपाय योजावे लागतील. मला समजलेली कारणे खाली देत आहे. त्या मध्ये सर्वांनी भर घालण्याचे आवाहन करतो.\nरस्त्यावरील अपघातांची अनेक कारणे आहेत.\nसर्व कारणांची मीमांसा करुन त्यवर उपाय योजावे लागतील. मला समजलेली कारणे खाली देत आहे. त्या मध्ये सर्वांनी भर घालण्याचे आवाहन करतो.\nमराठा आरक्षणावरील अक्षेप निराधार\nReservation दिनांक 30 जानेवारीच्या दैनिक सकाळमध्ये माझे मत या मथळ्याखाली श्री. श्रीमंत कोकाटे यानी मांडलेले विचार वाचले. त्यानी ...\nभारतातील पुरातन पद्धत म्हणजे पाठांतर करणे. त्यामध्ये शब्द व शब्दोच्चार याना महत्त्व होते. तसेच त्यामध्ये दोन प्रकारचे विद्यार्थी तया...\nवाहतुक व्यवस्था तसेच व्यवस्थापन\nDangerous Road Crossing भारतातील सर्वच शहरांत वाहतुकही मोठी समस्या आहे. पुणे तसेच पिंपरीचिंचवड त्याला अपवाद नाही. सर्वसाधारणपणे असे ...\nमहिलांकरिता स्वच्छतागृहे व बीआरटी:\nसंबंधित लेख येथे वाचा. हिंदी मे पढने के लिये नीचे स्क्रोल किजिये\nयदी आप गुगल क्रोम इस्तेमाल करते हो तो हिंदी में पढ़ने के लिये इधर क्लिक किजीये . फायर फॉक्स आय ई इस्तेमाल ...\nरस्त्यावरील अपघातांची अनेक कारणे आहेत.\nमनावर ताबा ठेवला पाहिजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://old.marathibooks.com/bookserve/index.php?showpage=showauthor&SearchWord=%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8+%E0%A4%A0%E0%A4%97", "date_download": "2019-01-19T06:30:10Z", "digest": "sha1:WIAPG6TXMLSBPKURUDGGO3ZWLNCULVJR", "length": 2771, "nlines": 55, "source_domain": "old.marathibooks.com", "title": "Category Main Page : MarathiBooks", "raw_content": "\nपुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती\n\"भगवान ठग\" यांची उपलब्ध पुस्तके.\n७२ पाने | किंमत:रु.१५०/-\nशिक्षण महर्षी भाऊराव पाटील\n२६ पाने | रु.२५/-\nलेखक: ना. बा. लेले\n१९२ पाने | रु.१५०/-\nलेखक: प्रा. शशिकांत गोखले\nलेखक: डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी\n४८ पाने | रु.२५/-\nमराठीसृष्टी या पोर्टलचे हे एक खास वैशिष्ट्यपूर्ण दालन. मराठीतील अनेक नामवंत, प्रकाशित तसेच अप्रकाशित व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा आगळावेगळा व्यक्ती-संदर्भ कोश.आपला संदर्भ आजच समाविष्ट करा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/catContent.php?catId=52", "date_download": "2019-01-19T06:27:43Z", "digest": "sha1:DDV4OZVGRS6I6BYCI2H3VIQ6FWYUNY4O", "length": 15350, "nlines": 175, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१\nडॉ. नामदेव उसेंडी (माजी)\nप्रमुख पक्ष / नेते\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ���० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्ड्यात पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न्युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या का��ग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nव्यंकटापूर येथील उसळत्या पाण्याचे कुंड अहेरी तालुका हा घनदाट जंगल आणि राजेशाहीसाठी प्रसिद्ध आहे. परंतु येथील गर्द वनराईत काही गोष्टी नवलाईच्या आहेत.व्यंकटापूर येथे असलेले उसळत्या पाण्याचे कुंड हेही त्यातीलच एक. गावापासून दोनशे मीटर अंतरावरील जंगलात प्रवेश केला की, तेथे एक छोटासा खड्डा दिसतो. या खड्ड्‌यात पाणी असते आणि त्यातून बुडबुडे येत असतात. टाळ्या वाजविल्या की बुडबुड्यांचे प्रमाण वाढते. पाणी संथ असते; मात्र टाळीचा आवाज जितका जोराचा, तितकेच बुडबुडेही अधिक निघतात. या नैसर्गिक कुंडाबाबत नागरिकांना प्रचंड आकर्षण आहे. नागरिक व्यंकटापूरला गेले की आवर्जून या उसळत्या पाण्याच्या कुंडाला भेट देतात. विशेष म्हणजे, त्या भागातील आदिवासी दरवर्षी तेथे एकत्र येऊन आपल्या देव-देवतांची पूजा-अर्चा करतात. कोंबड्या, बकर्‍यांचे बळीही देतात. कोणी पर्यटक आले तरी त्यांना त्या कुंडात उतरण्याची परवानगी नसते. हे कुंड आतून किती खोल आहे, याचा काहीच अंदाज नाही. तेथे पूर्वी सहा ते सात कुंड होते. त्यांचे आकारही मोठे होते. कालांतराने काही कुंड नाहीसे झाले. आता केवळ तीन ते चार कुंड शिल्लक आहेत, असे जुने लोक सांगतात. हे कुंड आदिवासींसाठी श्रद्धेचं स्थान, पर्यटकांसाठी कुतूहल, तर वैज्ञानिक चिकित्सकांसाठी संशोधनाचेकेंद्र बनले आहे.\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://nashikonweb.com/tag/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F/", "date_download": "2019-01-19T05:59:02Z", "digest": "sha1:B64WDE5IYH2M5KZHMUTIEX5377MLZF77", "length": 5651, "nlines": 62, "source_domain": "nashikonweb.com", "title": "लासलगाव कांदा मार्केट - Nashik On Web", "raw_content": "\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 18 जानेवारी 2019\nजिल्ह्यात 24 तासात तीन शेतकरी आत्महत्या\n��ाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 17 जानेवारी 2019\nप्रेम सबंधातून राडा : गंजमाळ येथे एका तरुणाचा खून, ९ ताब्यात\nजुन्या वादातून गंजमाळ परिसरात युवकाचा खून\nTag: लासलगाव कांदा मार्केट\nलासलगाव सह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव 2 जुलै 2018\nशेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार\nनाशिक सह राज्यातील बाजारपेठेतील आजचा कांदा भाव ८ मे २०१८\nPosted By: admin 0 Comment aajcha kanda bhaav, आज काय भाव आहे कांदा, आजचा कांदा भाव, कांदा, कांदा दर, नाशिक कांदा भाव, लासलगाव कांदा मार्केट\nशेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला\nलासलगाव: व्यापाऱ्यांवर वारंवार हल्ले आणि लुट; १ दिवस मार्केट बंद ठेवून करणार निषेध\nलासलगांव (वार्ताहर समीर पठाण) : व्यापारी वर्गांवर हल्ले होऊन वारंवार पैसे चोरीला जात असल्याच्या घटना घडत असल्यामुळे व्यापारी वर्गाकडुन मंगळवार दि. 24/04/2018 रोजी बंद\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/illegal-slaughter-house-in-india/", "date_download": "2019-01-19T06:16:25Z", "digest": "sha1:VNMPAA3CZXBJ54MRLOY5Y7NVWIQIUVUG", "length": 17487, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "देशात अवैध कत्तलखान्यांचा सुळसुळाट! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nएसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n भाजप खासदार आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nहिंदुस्थानने रचला ऑस्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nदेशात अवैध कत्तलखान्यांचा सुळसुळाट\nउत्तर प्रदेशातील अवैध कत्तलखान्यांवरील बंदीचा मुद्दा देशात गाजत असताना देशभरात अवैध कत्तलखान्यांचा सुळसुळाट झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संपूर्ण देशात केवळ १ हजार ७०७ कत्तलखाने वैध असल्याची माहिती अधिकारात उघड झाली आहे. नोंदणीकृत कत्तलखान्यांच्या यादीत महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक असून राज्यात २४९ कत्तलखाने आहेत तर अरुणाचल प्रदेशासह आठ राज्यांत जनावरांची बेकायदा कत्तल सुरू आहे. आठ राज्यांतील एकाही कत्तलखान्याची सरकारदफ्तरी नोंद नसल्याचे केंद्रीय अन्नसुरक्षा आणि गुणवत्ता प्राधिकरणाने सांगितले आहे.\nउत्तर प्रदेशात सत्तेवर येताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करून टाळे ठोकले होते. त्यानंतर देशभराती�� अवैध कत्तलकाखान्यांचा प्रश्न चर्चेत आला आहे. देशातील वैध कत्तलखान्यांची मध्य प्रदेशातील ‘आरटीआय’ कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी माहिती मागविली होती. त्यांना केंद्रीय अन्नसुरक्षा आणि गुणवत्ता प्राधिकरणाने माहिती दिली. प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार अरुणाचल प्रदेश, चंदिगड, दादरा आणि नगर हवेली, दमण व दीव, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा या राज्यांत सुरू असलेल्या एकाही कत्तलखान्याकडे केंद्र अथवा राज्य सरकारचा परवाना नाही. तसेच त्यांची सरकारकडे नोंदही नाही.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलरणरागिणींनी पोलीस आणि दारूवाल्यांची ‘उतरवली’\nपुढीलविद्यार्थ्यांवर दुप्पट परीक्षा फीवाढीचा बॉम्ब लाखो गोरगरीब विद्यार्थ्यांना भुर्दंड\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nPhoto : ‘छावा कप’ च्या अंतिम सामन्यांची क्षणचित्रं\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n भाजप खासदार आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी\nPhoto : ‘छावा कप’ च्या अंतिम सामन्यांची क्षणचित्रं\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nएसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nममतांच्या महारॅलीत आज विरोधकांचे शक्तिप्रदर्शन\nआता सैन्य पोलिसात महिलांची 20 टक्के भरती\nलोकसभा निवडणुकीचे बिगुल मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाजणार\nगिरीश बापट यांच्याकडून मंत्री पदाचा गैरवापर, मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे\nनिवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचे ‘गाजर’\nसामान्य माणूस ते असामान्य नेता हा प्रवास म्हणजे ‘ठाकरे’\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://sandeepramdasi.com/2011/11/30/walmart_fdi/", "date_download": "2019-01-19T06:03:43Z", "digest": "sha1:UQECJK3ETMGAKUOGKT7O5K74RUAQTRXI", "length": 89095, "nlines": 155, "source_domain": "sandeepramdasi.com", "title": "वाल-मार्टची दुकानदारी | रामबाण", "raw_content": "\nदेशात सगळीकडे थेट विदेशी गुंतवणुक अर्थात FDI ची चर्चा रंगलीय आणि त्या निमित्तानं सर्वात जास्त चर्चेत असलेलं नाव आहे वाल-मार्ट.\nगेली 20 वर्ष बंगळुरुमध्ये वालमार्टचं मोठ्ठं जागतिक पुरवठा कार्यालय (GP hub) आहे हे फार कमी लोकांना माहितीय. भारत आणि श्रीलंकेतल्या उत्पादक/पुरवठादारांकडून टॉवेल-टेबलटॉपपासून दागिण्यांपर्यंत विविध उत्पादनं खरेदी करायची आणि जगभरातल्या वालमार्टच्या दुकानात पोचवायची हे काम या हबमधूनच अनेक वर्ष सुरु आहे.\nभारतात वालमार्टनं मित्तल यांच्या भारती एन्टरप्रायजेससोबत यापूर्वीच हातपाय पसरले आहेत. भारती-वालमार्ट प्रायवेट लिमिटेड या जॉईंट व्हेंचरची ‘बेस्ट प्राईस’ या नावानं मोठे 9 मॉल्स सुरु आहेत. 6 हजार उत्पादनं किंवा विविध वस्तूमधून निवडण्याचा पर्याय या ठिकाणी तुम्हाला मिळतो. अमृतसर, झिराकपूर, जालंधर, कोटा, भोपाळ, लुधियाना, रायपूर, इंदोरमध्ये 3 हजारापेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळतोय. हा आकडा आणखी वाढणार आहे. जवळपासच्या शेतकऱ्यांना शाश्वत बाजारपेठ मिळतेय, ग्राहकांना चांगला दर्जा आणि जास्त पर्याय.\nमध्यप्रदेशात त्यांनी ७० कोटी गुंतवलेत, पंजाबमधल्या जवळपास 1 हजार शेतकऱ्यांना उच्च लागवड तंत्र दिलं जातं, कमी पाण्यात, कमी खतं- किटकनाशकं वापरुन उत्पादनवाढीला मदत केली जाते आणि उत्तम व्यवस्थापनातून मिळालेला दर्जेदार शेतमाल थेट शेतकऱ्याकडून खरेदी केला जातो. २०१५ साला पर्यंत म्हणजे पुढच्या ३-४ वर्षात किमान ३५ हजार शेतकऱ्याकडून थेट खरेदी करण्याचं कंपनीचं ध्येय होतं. हा आकडा FDIचा निर्णय येण्यापूर्वीचा होता म्हणजे त्यात आणखी मोठी भर पडण्याचीच शक्यता आहे. हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आणि चांगला भाव मिळाला तर हजारो शेतकऱ्यांचं किमान 20 ते 25 टक्के उत्पन्न वाढेल असा अंदाज आहे.\nवालमार्टनं भारती रिटेलला तांत्रिक पाठबळ पुरवलं आहे, त्यामुळेच दिल्ली, उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, उत्तराखंड राज्यात एप्रिल 2008 पासून भारती रिटेलची 139 सुपरमार्केट्स सुरु आहेत.\nवालमार्ट हे अमेरिकतल्या सॅम वाल्टनच्या संकल्पनेतून आणि अनुभवातून 1962 साली अस्तित्वात आलेलं मोठ्ठं किराणा दुकान किंवा दुकानांची साखळी आहे. या दुकानात साधारण टाचणी ते हत्ती (कैच्याकै) अशी हजारो उत्पादनं ��का छताखाली आणि (त्यांच्या दाव्यानुसार) किफायतशीर किंमतीला किंवा मोठ्या डिस्काऊंटवर मिळतात. वन स्टॉप शॉप ही संकल्पना जगभरातल्या ग्राहकांना प्रचंड भावली आणि अल्पावधीतच जगभरात वालमार्टचं जाळं पसरलं. आज 15 देशात 2000 पेक्षा वालमार्ट स्टोअर्स आहेत, त्या भागातली इकॉनॉमी वालमार्टनं बदलली आहे याबाबत फार वाद नाहीय.\n2006 च्या सुरुवातीला सिंगल ब्रँड रिटेलमध्ये (म्हणजे नोकिया, गुस्सी, रिबॉक वगैरे) 51 टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला सरकारनं परवानगी दिली होती. गेल्या आठवड्यातल्या धोरणामुळे ती वाढवून 100 टक्के केली आहे तर मल्टी ब्रँडमध्ये 51 टक्के FDI ची परवानगी दिली आहे. वालमार्ट, टेस्कोसारख्या मोठ्या जागतिक ब्रँडला भारतीय किराणा बाजारपेठ खुली करायच्या गेल्या 20 वर्षांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळालंय, त्याचं श्रेय आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदे ज्याच्या थेट पदरात पडणार नाहीयत त्याला द्राक्ष आंबट लागल्यावाचून राहणार नाही, त्यातूनच आपला किराणा दुकानदार उद्धस्त होणार वगैरे भिती व्यक्त करत या निर्णयाला विरोधाचं चित्र उभं केलं जात असावं. खरंतर १९९१-९२ मध्ये म्हणजे नरसिंहराव-मनमोहनसिंहांच्या काळात मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली तेव्हा किंवा २००४ साली भाजप-रालोआ सरकारच्या काळातच हे धोरण आलं असतं पण अशाच विरोधामूळं ते मागे पडलं. शेवटी प्रत्येक बदलाचे काही फक्त फायदेच मिळत नसतात; त्याच्यासोबत थोडेफार तोटे पॅकेजमध्ये येणारच. हे एकदा लक्षात घेतलं की पुढची तयारी करणं सोप्पं जाईल.\nसध्या जो शेतमाल पिकतो त्यातला किमान 30 ते 40 टक्के शेतमाल वाया जातो, वालमार्ट सारख्या कंपन्यामुळं शीतगृहाची साखळीही येणार त्यामुळे शेतातून किचनमध्ये फळं-भाज्या खराब न होता; चांगल्या स्थितीत पोचतील. वर्षाला ६०-७० हजार कोटी रुपयांची होणारी नासाडी टाळायची आणि त्याचं पैशामध्ये रुपांतर करायची संधी वालमार्टमुळे शेतकऱ्यांना मिळणार आहे. फक्त शेतकरीच नाही तर जे छोटे उद्योजक वालमार्टसारख्या मोठ्या ब्रँडसोबत पुरवठाधारक म्हणून काम करतील त्यांनाही थेट जागतिक बाजारात आपली क्षमता दाखवायची संधी मिळणार आहे. अशा संघटीत रिटेलमुळे येत्या ५ वर्षात किमान २० ते २५ लाख लोकांनी रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता वाढली आहे. एकट्या वालमार्टनं गेल्या वर्षी छोट्या महिला उद्योजकांसोबत ५��� हजार कोटी रुपयांची उलाढाल केलीय, आपल्या महिला बचतगटांना अशी संधी मिळणार नाही कशावरुन\nसध्याच्या निर्णयानुसार मल्टीब्रँड विदेशी रिटेलरला १० लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरांसाठीच परवानगी देण्यात आली आहे, भारतात अशी ५३ शहरं आहेत. त्यांना किमान ३० टक्के माल छोट्या स्थानिक उद्योजकांकडूनच खरेदी करावा लागणार आहे. वर्षाला २० लाख कोटींच्या या उद्योगात देशातल्या ६ लाख खेड्यांना-त्यातल्या छोट्या शेतकऱ्यांचा फायदा होईलच, आणि समजा फायदा नाही झाला, किमान तोटा तरी होणार नाही, हे ही नसे थोडके. शेतकऱ्याचा माल बाजारात आला की भाव पाडण्याचं दुष्टचक्र थोडं जरी भेदलं गेलं तरी शेतकऱ्याचं जीवन आता आहे त्याच्यापेक्षा बरं होईल. दलालांची लांबलचक साखळी कमी झाली की ग्राहकांचाही पैसा वाचणार आहे.\nखरंतर २० वर्ष वालमार्ट इथं येण्याची वाट बघण्यापेक्षा इथं त्या धर्तीवर एखादी साखळी उभारणं, ती जागतिक दर्जाची बनवत वाढवणं, त्यातून हजारो बेरोजगारांना रोजगार, लाखो शेतकऱ्यांना बाजारपेठ- चांगला भाव देणं एखाद्या राजकारण्याला अशक्य नव्हतं, पण बाहेरचं आणून खायची सवय लागल्यावर घरी स्वयपाकघरात कष्ट करायची तसदी कोण कशाला घेईल\nवालमार्ट सुरु करण्यामागची फिलॉसॉफी सॅमनंच सांगितली ती अशी “If we work together… we’ll lower the cost of living for everyone. We’ll give the world an opportunity to see what it’s like to save and have a better life.” हे तत्व त्यांनी पाळलं असेल म्हणूनच जगभरात वालमार्ट यशस्वी राहिलं. सगळीकडे राजकारण आणण्याची सवय असणाऱ्या भारतात सॅमचं तत्वज्ञान पाळलं गेलं तर; किराणा उद्योग बंद होईल की नाही माहिती नाही पण अनेकांच्या दुकानदाऱ्या मात्र निश्चितच बंद होतील.\nThis entry was posted in AGRICULTURE and tagged आथिक उदारीकरण, एफडीआय, डॉ.मनमोहन सिंह, थेट विदेशी गुंतवणूक, नरसिंहाराव, वालमार्ट, शरद जोशी, शेतकरी संघटना, FDI, SAM WALTON, WALMART by रामबाण. Bookmark the permalink.\n5 thoughts on “वाल-मार्टची दुकानदारी”\nबहुराष्ट्रीय रिटेल कंपन्यांचा लहान रिटेल वर परिणाम\nइतर क्षेत्रांप्रमाणेच रिटेल क्षेत्रातही कंपन्यांचे एकत्रिकरण आणि बलाढ्य होणे जोरात चालू आहे. जगातील सर्वसाधारण वस्तूंच्या रिटेलचे क्षेत्र वॉलमार्ट, टेस्को, कॅरेफोर आणि मेट्रो या मुख्यत्वे अमेरिका आणि पश्चिम युरोपमध्ये मुख्यालय असलेल्या कंपन्यांच्या ताब्यात आहे. या रिटेल कंपन्या आपल्या कल्पनेपेक्षाही प्रचंड मोठ्या आहेत. २००९-१० मध्ये जगातील सर्वात मोठी रिटेल कंपनी वॉलमार्टची एकूण वार्षिक विक्री ४०५ अब्ज डॉलर्स होती. इतर मोठ्या कंपन्यांपैकी कॅरेफोरची (फ्रान्स) वार्षिक विक्री १६३.८ अब्ज डॉलर्स होती, मेट्रोची (जर्मनी) विक्री ९१.४ अब्ज डॉलर्स आणि टेस्कोची (ब्रिटन) विक्री ९०.१ अब्ज डॉलर्स होती.19 याचाच अर्थ असा की वॉलमार्ट एकटी भारतातील १.५ कोटी रिटेल व्यापाऱ्यांपेक्षा जास्त माल विकते जर अशा बलाढ्य कंपन्यांना भारतातील रिटेल क्षेत्रामध्ये परवानगी दिली तर, भारतातील लहान दुकानदार त्यांच्याशी स्पर्धा करूच शकत नाहीत हे स्वाभाविक आहे त्यामुळे ते नष्ट होण्याची भिती आहे. भारतातील कॉर्पोरेट रिटेल कंपन्या मात्र या मोठमोठ्या विदेशी बहुराष्ट्रीय कंपन्यांसोबत हातमिळवणी करून त्यांचे लहान भागीदार बनतील. काही वर्षातच भारतातील रिटेल क्षेत्र मूठभर मोठ्या रिटेल कंपन्यांच्या ताब्यात गेलेले असेल.\nया कंपन्यांची काम करण्याची पद्धत सोपी आहे. त्यांचा आकार, आणि आर्थिक ताकद यामुळे त्या जगातील सर्वात कमी किंमतीत माल पुरवणाऱ्या निर्मात्यांकडून वस्तू विकत घेतात, उदाहरणार्थ: चीन. वस्तुस्थिती पाहिली तर वॉलमार्ट दरवर्षी अब्जावधी डॉलर्सच्या वस्तू चीनमधून विकत घेते. वॉशिंग्टन पोस्ट मधील एका बातमीनुसार वॉलमार्टच्या ६,००० पुरवठादार कंपन्यांच्या यादीत ८०% कंपन्या चीनमधल्या आहेत.20 सरकारने ए.पी.एम.सी. कायदा बदलला असल्यामुळे अन्नधान्य उत्पादनाबाबतीत त्या थेट शेतकऱ्यांकडून माल विकत घेऊ शकतात. त्यामुळे त्या लहान दुकानदारांच्या तुलनेत कमी किंमतीत माल विकू शकतील. गरज पडलीच तर लहान दुकानदारांना स्पर्धेत मारून टाकण्यासाठी ह्या अतिश्रीमंत कंपन्याची काही वर्षे तोटा सहन करत व्यवसाय करण्याचीही तयारी असते. परिणामी, किराणा दुकानदार, रस्त्यावरील हातगाडी आणि पथारीवालेच नाही तर घाऊक विक्री आणि वितरण करणाऱ्या व्यापाऱ्यांचेही संपूर्ण जाळे यामुळे उध्वस्त होईल.\nविकसित देशांमधील लहान रिटेलचा विध्वंस\nउद्योगविश्वाचे भाट मात्र उलट सांगत आहेत की जे सांगितलं जातंय ती अतिशयोक्ती आहे, लहान दुकानं आणि मोठंमोठे मॉल्स एकत्र शेजारी नांदू शकतात. ते खोटं बोलंत आहेत, कारण जगात कुठेही असं झालेलं नाही. विकसित देशांमध्ये तर लहान रिटेल जवळपास संपलंय. अमेरिकेत १९९२-२००७ या काळात सर्वात मोठ्या ४ रिटेल कंपन्यांचा विविध क्षेत्रातील व्यापाराचा वाटा कसा वाढलाय हे तक्ता क्रं. १ मध्ये दाखवले आहे.18\nअमेरिकेतील सर्वात मोठ्या ४ कंपन्यांचा रिटेल विक्रीतील हिस्सा (%)\nरिटेलचे क्षेत्र\t१९९२\t२००७\nअन्न आणि शीतपेये\t१५.४\t२७.७\nआरोग्य आणि वैयक्तिक वापराच्या वस्तू २४.७\t५४.४\nजनरल विक्रीच्या वस्तू\t४७.३\t७३.२\nपुस्तकांची दुकाने\t४१.३\t७१.०\nसंगणक आणि सॉफ्टवेअर\t२६.२\t७३.१\nमोठ्या रिटेल कंपन्यांचा विस्तार हा अर्थातच लहान रिटेलचा बळी देऊनच झालेला आहे. रोबर्ट रेईच (क्लिंटन प्रशासनातील मजूर खात्याचे सचिव) म्हणतात: “वॉलमार्ट लहान दुकानदारांचा धंदा शोषून घेते आणि रस्त्यांचे रुपांतर स्मशानामध्ये करते”.26 अमेरिकेतील आयोवा राज्य विद्यापीठातील प्रा. केनेथ स्टोन यांनी केलेल्या अभ्यासात असे दिसून आले की “शेजारी वॉलमार्ट उघडल्यानंतर लहान गावांना ४७% पर्यंत रिटेल व्यापाराचा फटका बसतो”.27\nवॉलमार्ट सारख्या महाकाय कंपन्यांच्या दुकानांचा लहान दुकानदारांच्या धंद्यावर इतका वाईट परिणाम होत आहे की अमेरिकेतील क्लिवलंड, शिकागो, फ़्लॅगस्टाफ, सॅन डिएगो, इंगलवूड, रोझमिड, लॉंग बीच, टस्कन, स्पोकाने, न्यूयॉर्क सिटी अशा अनेक शहरांमध्ये लोकांनी एकत्र येऊन (कमी-अधिक यश मिळवत) वॉलमार्टच्या प्रवेशाला विरोध केला आहे. वॉलमार्टनेही सर्व हातखंडे आजमावत (२०००-०५ मध्ये वॉलमार्टने स्वत:च्या समर्थनात अभियाने राबवण्यासाठी ४३ लाख डॉलर्स खर्च केले) कधी विरोधकांना लाच देत, विखारी प्रचार अभियाने राबवत, आक्रमक कायदेशीर चाली खेळत या सर्व विरोधाला नमवण्याचे प्रयत्न केले.28\nसुरुवातीला, १९७०-८०च्या दशकांमध्ये युरोपातील अनेक देशांनी मोठ्या रिटेल कंपन्यांवर निर्बंध घालण्यासाठी कायदे बनवले, उदाहरणार्थ फ्रान्समध्ये मोठ्या रिटेलची दुकाने सरसकट बंद करण्यापासून ते रविवारी फक्त काही तास उघडी ठेवण्यासारखे निर्बंध घालणारे कायदे बनवले गेले.22 काही ठिकाणी मॉलच्या आकारावर निर्बंध होते तर काही ठिकाणी कोणत्या भागात मॉल लावता येईल यावर निर्बंध होते.23 परंतु १९९० नंतर जगात रिटेलसह सर्व क्षेत्रात वाढलेल्या मक्तेदारी अर्थव्यवस्थेमुळे मोठ्या रिटेलच्या दबावाखाली युरोपातील अनेक देशांनी हळूहळू असे निर्बंध उठवणे चालू केले आहे. यामुळे छोट्या दुकानदारांची अधोगती आणि मोठ्या रिट���लच्या हातात व्यापार जाण्याला चालना मिळाली आहे.\nलहान दुकानदारांसाठी याचे परिणाम विद्धंसक आहेत. २००५ पर्यंत युरोपातील सर्वात मोठ्या ५ रिटेल कंपन्यांच्या ताब्यात डेन्मार्क, स्वीडन, स्वित्झर्लंड, जर्मनी आणि ब्रिटन अशा देशांमधील ६५-७५% किराणा व्यापार आलेला होता.24 ब्रिटनमधील अनेक भागांमध्ये तेथील सर्वात मोठी रिटेल कंपनी टेस्कोचे अन्न-बाजारावर जवळपास पूर्ण नियंत्रण आहे.25\nतिसऱ्या जगातील लहान रिटेलचा विध्वंस\nदुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र झालेल्या तिसऱ्या जगातील अनेक देशांनी औद्योगिक क्रांती घडवण्यासाठी स्वावलंबी भांडवली विकास घडवण्याचा प्रयत्न केला. यासाठी परकीय गुंतवणुकीवर मर्यादाही घालण्यात आल्या. परंतु भारतासारख्या तिसऱ्या जगातील देशांना भांडवलशाही विकासासाठी मुळातच खूप मर्यादा होत्या. या पद्धतीच्या अंतर्भूत मर्यादांमुळे (यावर चर्चा करणे या पुस्तकाच्या कक्षेबाहेर ठरेल) १९७० पासून ही पद्धत अपयशी ठरताना दिसू लागली आणि तिसऱ्या जगातील अनेक देश परकीय कर्जाच्या संकटात सापडू लागले. तेव्हा लगेच अमेरिका, पश्चिम युरोप आणि जपानसारख्या विकसित भांडवलशाही देशांनी संगनमत करून या देशांचा हात पिरगाळणे चालू केले. तिसऱ्या जगातील देशांना त्यांच्या अर्थव्यवस्थेची पुनर्रचना करण्यासाठी आणि विदेशी भांडवल व सामानासाठी ती खुली करायला त्यांनी भाग पाडले. याचाच भाग म्हणून रिटेलचे क्षेत्र पाश्चात्य देशांमधील कंपन्यांसाठी खुले करण्याचा महत्वाचा धोरणात्मक निर्णय त्यांनी कर्जबाजारी देशांना घ्यायला लावला.\nजिथे जिथे या कंपन्या गेल्या, तिथे एका दशकात या कंपन्यांनी लाखो लहान दुकानदारांना धंद्यातून नष्ट केले आणि व्यापारावर ताबा मिळवला. तुर्कस्तान पासून ब्राझील ते दक्षिण आफ्रिकेपर्यंत तिसऱ्या जगातील प्रत्येक देशामध्ये हेच घडल्याचे दिसून आले आहे. वॉलमार्टने मेक्सिको मध्ये १९९१ मध्ये प्रवेश केला आणि एका दशकातच (२००१ पर्यंत), तिने जवळपास अर्ध्या (४५.६%) बाजारावर ताबा मिळवला होता.29 २०११ पर्यंत ५५% किरकोळ व्यापारावर वर्चस्व जमवले.30 हीच गोष्ट इतर दक्षिण अमेरिकेन देशांमध्येही घडली. ब्राझीलमध्ये १९८७ ते १९९६ या काळात रस्त्यावरील फळे आणि भाजी विक्रेत्यांचा खप २७.८% ने कमी झाला; अर्जेंटिनामध्ये १९८४ ते १९९३ या काळात लहान दुकानांची संख्या ३०% नी कमी झाली आणि रिटेल क्षेत्रातील रोजगार २६% ने कमी झाला; आणि चिलीमध्ये १९९१-९५ या काळात पारंपरिक अन्न आणि पेयं विकणाऱ्यांची संख्या २०% नी कमी झाली.31 आता दक्षिण अमेरिकेतील अनेक देश या बलाढ्य रिटेल विक्रेत्यांवर बंधने घालणारे कायदे बनवत आहेत.\nपूर्व आशियामध्ये, रिटेल अन्न विक्रीमधील सुपरमार्केट्सचा वाटा २००५ मध्ये संपलेल्या दशकात २०% वरून ५०% पर्यंत गेला.32 याचा लहान दुकानदारांवरील परिणाम इतका उध्वस्त करणारा होता की तिथे दंगली झाल्या, आणि अनेक देशांना मोठ्या विक्रेत्यांवर बंधने घालावी लागली. 33\nभारतात अशा मोठ्या रिटेलला परवानगी दिली तर येथेही यापेक्षा काही वेगळा परिणाम असणार नाही. भारतातील रिटेल क्षेत्र त्या उध्वस्त करतील.\nम्हणुनच हे बलाढ्य रिटेल विक्रेते रोजगार निर्माण करतील हे एक मिथकच आहे. काही हजार लोकांना ते नोकरीवर लावतील, पण जे लाखो रोजगार आणि दुकानदार त्या उध्वस्त करतील, त्या तुलनेत नवीन नोकऱ्यांची संख्या नगण्य असेल. (यामध्ये लहान व्यापारी आणि शेतकऱ्यांवरचा त्यांचा परिणाम धरलेला नाही) एका अंदाजानुसार वॉलमार्टचे एक दुकान १३०० लहान दुकाने बंद करू शकते आणि ३,९०० लोकांना बेरोजगार बनवू शकते. सुपरमार्केट मध्ये निर्माण झालेल्या प्रत्येक रोजगारामागे असंघटित रिटेल क्षेत्रातील १७ रोजगार नाहीसे होतील34 भारतात ४ कोटी लोक रिटेल क्षेत्रात कार्यरत आहेत असे मानले आणि त्यांच्या कुटुंबांचाही विचार केला तर १६ कोटी लोक या क्षेत्रावर आपल्या उपजीविकेसाठी अवलंबून आहेत. यावरून लक्षात येते की बहुराष्ट्रीय रिटेल कंपन्यांचा भारतातील प्रवेशानंतर भारतातील रोजगारावर अतिशय विनाशक परिणाम होईल.\nज्याकाही थोड्याफार नोकऱ्या या सुपरमार्केट्समध्ये मिळतील त्या सुद्धा अतिशय कमी वेतनाच्या असतील. जागतिक मानदंडांपेक्षा कमी पगार देणारी कंपनी म्हणून वॉलमार्ट कुख्यात आहे. अमेरिकेतसुद्धा हेच आहे. अमेरिकेच्या १४ कोटी कामगारांपैकी १४ लाख म्हणजे १% लोक वॉलमार्टमध्ये काम करतात. खाजगी क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त रोजगार देणारी ही कंपनी आहे.35 वॉलमार्ट आपल्या कामगारांना ’सहकारी’ म्हणवते पण वेतन मात्र देते दर तासाला फक्त ११.७५ डॉलर्स म्हणजे दरवर्षी २०,७७४ डॉलर्स (याला रुपयात मोजून बघू नका, कारण अमेरिकेत खर्चही डॉलर मध्येच हो��ो), जो अमेरिकेतील गरिबी रेषेच्या ६% नी कमी आहे. वॉलमार्ट ही जास्त लोकांना काम देत असल्याने, तिने रोजगाराचे दर कमी केल्यावर स्पर्धेत टिकण्यासाठी इतर दुकानदारही दर कमी करतात आणि आजूबाजूच्या भागातही रोजगाराचे दर कमी होतात. 44 (२००४ मध्ये बर्कली या विद्यापीठाने केलेल्या अभ्यासात असे दिसून आले की इतर मोठे रिटेलवाले सरासरी १४ डॉलर इतके वेतन देत असताना वॉलमार्टच्या कामगारांना ९ डॉलर्स प्रती तास वेतन मिळत होते.45) याहीपेक्षा वाईट म्हणजे जबरदस्ती ओव्हरटाईम (जास्त वेळ काम), न मोजता केलेले जास्त काम, थोडीही चूक झाली की शिक्षा, बेकायदेशीर बाल मजुरी, बेकायदेशीर विनानोंदणी कामगार, स्त्री कामगारांसोबत भेदभाव, आणि युनियन्स बनू न देणे अशा अनेक प्रकारांनी ही कंपनी कामगारांचे शोषण करत आली आहे.46 याप्रकारच्या शोषणाचे इनाम म्हणून वॉलमार्टचा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मायकल ड्यूक याला दरवर्षी ३.५ कोटी डॉलर्स पगार मिळतो. म्हणजे त्याचा एक तासाचा पगार, एखाद्या कामगाराच्या वार्षिक पगाराइतका आहे), जो अमेरिकेतील गरिबी रेषेच्या ६% नी कमी आहे. वॉलमार्ट ही जास्त लोकांना काम देत असल्याने, तिने रोजगाराचे दर कमी केल्यावर स्पर्धेत टिकण्यासाठी इतर दुकानदारही दर कमी करतात आणि आजूबाजूच्या भागातही रोजगाराचे दर कमी होतात. 44 (२००४ मध्ये बर्कली या विद्यापीठाने केलेल्या अभ्यासात असे दिसून आले की इतर मोठे रिटेलवाले सरासरी १४ डॉलर इतके वेतन देत असताना वॉलमार्टच्या कामगारांना ९ डॉलर्स प्रती तास वेतन मिळत होते.45) याहीपेक्षा वाईट म्हणजे जबरदस्ती ओव्हरटाईम (जास्त वेळ काम), न मोजता केलेले जास्त काम, थोडीही चूक झाली की शिक्षा, बेकायदेशीर बाल मजुरी, बेकायदेशीर विनानोंदणी कामगार, स्त्री कामगारांसोबत भेदभाव, आणि युनियन्स बनू न देणे अशा अनेक प्रकारांनी ही कंपनी कामगारांचे शोषण करत आली आहे.46 याप्रकारच्या शोषणाचे इनाम म्हणून वॉलमार्टचा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मायकल ड्यूक याला दरवर्षी ३.५ कोटी डॉलर्स पगार मिळतो. म्हणजे त्याचा एक तासाचा पगार, एखाद्या कामगाराच्या वार्षिक पगाराइतका आहे\nअशा अनिर्बंध कंपन्यांना भारतात प्रवेश करणे सोपे व्हावे म्हणून भारत सरकारनेही देशातील कामगार कायदे बदलणे चालू केले आहे. हे कायदे अशा कंपन्यांच्या कामगार-धोरणांना अनुरूप केले ���ात आहेत. यामध्ये ’हायर आणि फायर’ला परवानगी (कधीही कामावर ठेवणे आणि काढून टाकणे), अल्पमुदती कंत्राटी काम, नोकरीच्या सुविधांमध्ये कपात, ओव्हरटाईमचा वेळ वाढवणे याप्रकारचे बदल कायद्यांमध्ये केले जात आहेत.\nरिटेलचे क्षेत्र हे कदाचित बेरोजगारी/अल्परोजगाराचे सर्वाधिक फसवे आणि महत्वाचे रूप आहे. वस्तुनिर्मिती आणि शेतीमध्ये रोजगाराची कमतरता पाहता, दारोदारी जाऊन वस्तू विकणे, हातगाडीवर वस्तू विकणे किंवा थोडे भांडवल असेल तर लहान दुकान टाकणे यासारखी कामं बेरोजगारांसाठी तरणोपाय म्हणून कामी येतात. रिटेल क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला आमंत्रण म्हणजे मुळातच गरिबी रेषेखाली राहणाऱ्यांना दैन्यावस्थेत ढकलणे होईल.\n४. शेतकऱ्यांना फायदा होईल काय\nजर शेतकऱ्यांचा फायदा होणार असेल, तर अमेरिकेतील आणि युरोपातील शेतकऱ्यांना तरी व्हायला हवा होता. याउलट अमेरिकेमध्ये कौटुंबिक शेतीमधील लहान शेतकऱ्यांना शेती उद्योगातील मोठे खेळाडू आणि बलाढ्य रिटेल कंपन्या यांनी नेस्तनाबूत करून टाकले आहे. आजच्या घडीला दहा लाखापेक्षा कमी अमेरिकन लोक शेती हा आपला व्यवसाय म्हणून सांगतात. १९५० मध्ये हा आकडा २.५ कोटी पेक्षा जास्त होता.36 त्याचप्रमाणेच युरोपातही दर मिनिटाला एक शेतकरी शेती सोडतोय. विकसित देशांमध्ये जर सरकार शेतीला मोठ्या प्रमाणात अनुदान (सबसिडी) देत नसते, तर आत्तापर्यंत शेतीव्यवस्था संपून गेली असती. ओ.ई.सी.डी या विकसित देशांच्या संघटनेने (ऑर्गनाईझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन एन्ड डेव्हलपमेंट, ही जगातील ३४ सर्वात विकसित देशांची संघटना आहे) २०१० मध्ये दिलेल्या एका अहवालात म्हटले आहे की २००८च्या तुलनेत शेतीमधील अनुदान २१% वरून वाढून २००९ मध्ये २२% वर गेले. २००९ या एकाच वर्षात विकसित देशांनी मिळून १,२६० अब्ज रुपये इतके मोठे अनुदान त्यांच्या शेती क्षेत्राला दिले.37 त्यामुळे सुपरमार्केट्स शेतकऱ्यांना वाचवतील हे मानणे चुकीचे आहे.\nविकसित देशांमध्ये खरेदी किंमती कमी करवल्या\nविकसित देशांमधील कृषीक्षेत्रातील संकटाचे कारण सोपे आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या आकाराने विशाल असल्यामुळे त्या प्रक्रिया, व्यापार, रिटेल अशा संपूर्ण पुरवठा-साखळीवर आपले अधिपत्य प्रस्थापित करतात. याशिवाय, त्या आपापसात स्पर्धा करत नाहीत तर एकत्र येऊन शेतकऱ्यांकडून आणि इतर उत्���ादकांकडून मनमानी दराने खरेदी करण्यासाठी किंमती ठरवतात. कंपन्या देत असलेल्या दराने माल विकण्याशिवाय शेतकऱ्यांकडे दुसरा पर्यायच नसतो. त्यामुळे मोठ्या रिटेल कंपन्या शेतमालाची खरेदी किंमत पाडतातच आणि शेतकऱ्यांना देशोधडीस लावतात. याच कारणामुळे अमेरिकेमध्ये किंवा युरोपामध्ये कौटुंबिक शेती उध्वस्त झाली आहे.\nकाही उदाहरणे बघूयात. मोठ्या रिटेल कंपन्यांच्या मक्तेदारीचा शेतकऱ्यांवर होणारा परिणाम बघायचा असेल तर सुपरमार्केटमध्ये खर्च होणाऱ्या प्रत्येक डॉलर पैकी शेतकऱ्याला किती हिस्सा मिळाला हे बघता येते. १९७०मध्ये डुकरांची पैदास करणाऱ्या उत्पादकांना डुकराच्या मांसावर खर्च झालेल्या प्रत्येक डॉलरपैकी ४८ सेंट (१ डॉलर म्हणजे १०० सेंट) मिळत, तीन दशकांनंतर त्यांचा वाटा १२ सेंटवर आला होता. हे होत असताना, सुपरमार्केटमधील किंमती मात्र स्थिर होत्या. म्हणजेच सुपरमार्केट्सनी सर्व नफा आपल्यासाठीच ठेवला होता आणि ग्राहकांनाही फायदा दिला नव्हता. ब्रिटन मध्ये ग्राहकाला १.४५ पौंडाला २ लिटर दुध मिळते, पण शेतकऱ्याला मात्र फक्त ५८ पेन्स (४०%) मिळतात (१ पौंड म्हणजे १०० पेन्स). रॉयल असोसिएशन ऑफ ब्रिटीश डेअरी फार्मर्सच्या मते दुग्ध व्यावसायिक दर २ लिटरमागे ३ पेन्सचा तोटा सहन करत आहेत. अनेक लहान शेतकऱ्यांनी तर यामुळे डेअरी उद्योगातून अंगच काढून घेतले आहे.38\nएखादा रिटेल उद्योजक जेवढा मोठा, तितका तो पुरवठादारांना कमी किंमतीत माल विकायला लावू शकतो. ब्रिटनमधील स्पर्धा आयोगाला असे आढळले की टेस्को ही ब्रिटनमधील सर्वात मोठी सुपरमार्केट कंपनी तिच्या पुरवठादारांना सरासरी बाजारभावाच्या ४% कमी किंमत देत होती, आणि इतर लहान सुपरमार्केट्स सरासरीच्या जास्त किंमत देत होते.39\nलहान शेतकऱ्यांसाठी तर परिस्थिती इतकी अवघड झाली आहे की फेब्रुवारी २००८ मध्ये युरोपियन संसदेने जाहीर केले: “संपूर्ण युरोपियन युनियनमध्ये रिटेलचे क्षेत्र काही मूठभर सुपरमार्केट्सच्या प्रभावाखाली आहे… संपूर्ण युरोपियन युनियनमधून मिळालेले पुरावे असे सांगतात की मोठ्या सुपरमार्केट साखळ्या त्यांची क्रयशक्ती वापरून पुरवठादारांना कमी किंमतीत माल विकायला भाग पाडत आहेत आणि त्यांच्यावर अन्याय्य अटी लादत आहेत”40\nतिसऱ्या जगातील शेतकऱ्यांची लूट\nमोठ्या रिटेलच्या क्षेत्रामुळ��� तिसऱ्या जगातील शेतकऱ्यांनाही काहीच फायदा झालेला नाही. एका दशका अगोदर तिसऱ्या जगातील कॉफी उत्पादक ३० अब्ज डॉलरच्या बाजारामध्ये १० अब्ज डॉलर कमावत होते. आता ते ६० अब्ज डॉलरच्या बाजारामध्ये फक्त ६ अब्ज डॉलर कमावतात. याप्रमाणेच घानामध्ये कोको उत्पादक शेतकरी मिल्क-चॉकोलेटच्या किंमतीच्या फक्त ३.९% एवढेच कमावतात, पण रिटेलमधील नफा ३४.१%च्या आसपास आहे.41 ब्रिटन मध्ये केळ्यांवर खर्च होणाऱ्या प्रत्येक १ पौंड रकमेपैकी इक्वाडोर मधील शेतकरी फक्त १.५ पेनी कमावतात. यापैकी ४० पेनी सुपरमार्केटला जातात आणि बाकीची रक्कम मधल्या व्यापारी कंपन्यांना जाते.39 आफ्रिकेतील शेतकऱ्यांना निर्यात केलेल्या सफरचंदाच्या फक्त ९% एवढीच किंमत मिळते, पण ब्रिटनमधील रिटेल कंपनीला त्याचा ४२% वाटा मिळतो.42\nअन्याय्य अटी लादण्याचा प्रकार\nमोठ्या रिटेल कंपन्या लहान शेतकऱ्यांचे इतर मार्गांनीही शोषण करतात. उदाहरणार्थ, त्यांच्या मालावर अतिशय कडक नियम लादले जातात, बाजाराच्या गरजेप्रमाणे अगदी थोड्या कालावधीच्या सूचनेवर उत्पादन कमी-जास्त करावे लागते, शीतगृहांसारखी सोय करावी लागते. याप्रकारचे नियम पाळायचे म्हणजे सिंचन, वाहतूक, साठवणुकीच्या सोयी, पॅकेजिंग यामध्ये मोठी गुंतवणूक लागते. कंपन्यांच्या रूपातील ग्राहकाच्या मागण्या पुरवण्यासाठी लहान शेतकऱ्यांकडे एवढी मोठी गुंतवणूक करण्याची क्षमता नसते, त्यामुळे ते शेतीमधून बाहेर पडण्याला बाध्य केले जात आहेत आणि मोठे शेतकरी किंवा कंपन्याच खुद्द त्यांची जागा घेत आहेत.39\nउदाहरणार्थ, ब्राझील मध्ये नेसले आणि परमलात (इटालियन बहुराष्ट्रीय कंपनी) या कंपन्यांनी अगोदर सर्व सहकारी दूध संस्था विकत घेतल्या. त्यानंतर त्यांनी लहान शेतकरी पूर्ण करू शकणार नाही असे निर्बंध लादले. कंपनीच्या लहानात लहान टाक्या भरण्यासाठी १०० लिटर दूध लागायचे, पण एक सामान्य शेतकरी ५० लिटरच दूध दररोज देऊ शकत होता. बहुतेक लहान शेतकऱ्यांना शीतकरण यंत्र (कुलर) घेणे परवडले नाही. यामुळे दुग्ध व्यवसायातील जवळपास ५०,००० शेतकऱ्यांना या धंद्यातून बाहेर पडावे लागले.39 याप्रकारे अर्जेंटीनामध्ये सुद्धा दुग्ध व्यवसायातील पुरवठा साखळीचे कंपनीकरण झाल्यामुळे १९८३ मधील ४०,००० वरून दूध व्यावसायिकांची संख्या २००१ मध्ये १५,००० वर आली होती. 31 मेक्सिको मध्ये अ��लेल्या वॉलमार्टच्या प्रचंड वर्चस्वामुळे गेल्या दोन दशकात तिने १२.५ लाख शेतकऱ्यांना, म्हणजे देशातील २५% शेतकऱ्यांना, शेती सोडायला भाग पाडले आहे. 38\nब्रिटनमधील स्पर्धा आयोगाने १९९९ मध्ये केलेल्या एका अभ्यासात हेच आढळून आले. सुपरमार्केट्सच्या पुरवठादारांना मोठ्या रिटेल कंपन्यांनी लादलेल्या अनेक अटींचे पालन करावे लागत होते. यामध्ये अगदी सूट देण्यापासून, पुरेशी सूचना न देता कराराच्या अटी बदलणे इत्यादी बाबी होत्या. याप्रकारच्या कार्यपद्धतीमुळे शेतकऱ्यांचे आणि पुरवठा-साखळीतील कामगारांचे उत्पन्न खालावत होते.42\nबहुराष्ट्रीय कंपन्या त्यांच्या एकाधिकाराचा फायदा घेऊन लहान शेतकऱ्यांशी बेकायदेशीर पद्धतींनीही व्यापार करतात. यामध्ये पैसे उशिरा चुकते करणे, शेवटच्या क्षणी किंमत कमी करणे, वायद्यापेक्षा कमी खरेदी करणे, अपारदर्शक पद्धतीने उत्पादनाचे वजन करणे आणि प्रतवारी ठरवणे, उधारीवर जास्त दराने व्याज आकारणे आणि पुरेशी सूचना न देता दर्जाचे मानदंड बदलणे या प्रकारांनी पिळवणूक केली जाते.39\nभारतातील लहान शेतकऱ्यांवर परिणाम\nह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता बलाढ्य कंपन्यांचा भारतातील खाद्यान्नाच्या रिटेल क्षेत्रात प्रवेश झाला, तर भारतातील ६५ कोटी शेतकऱ्यांना देशोधडीला लावले जाईल हे नक्की.\nसध्या ए.पी.एम.सी. (एग्रिकल्चरल प्रोडूस मार्केट कमिटी – कृषी उत्पन्न बाजार समिती: शेतकऱ्यांना त्यांचा माल विकता यावा आणि रास्त किंमत मिळावी यासाठी राज्य सरकारांनी स्थापन केलेले मंडळ) कायद्यामुळे शेतकऱ्याला कोणत्याही बाजारपेठेत(मंडी) जास्त किंमत देणाऱ्या कोणालाही आपला माल विकण्याचे स्वातंत्र्य आहे. एकच खरेदीदार नसल्यामुळे त्यांना तुलनेने चांगली किंमत मिळते. आता केंद्र सरकार ए.पी.एम.सी. कायदा बदलण्यात यावा असा दबाव राज्य सरकारांवर टाकत आहे आणि मोठमोठ्या कंपन्यांना शेतकऱ्यांकडून शेतमालाची थेट खरेदी करता यावी यासाठी परवानगी देत आहे.48 याचा परिणाम असा होईल की सध्या अस्तित्वात असलेल्या मंड्या (बाजार समिती, वगैरे) नष्ट होतील आणि बहुराष्ट्रीय कंपन्या हळूहळू शेतमाल खरेदीवर मक्तेदारी प्रस्थापित करतील. अगोदर सांगितल्याप्रमाणे बहुराष्ट्रीय कंपन्या एकमेकींसोबत किंमतीची स्पर्धा करत नाहीत. एक तर त्या हातमिळवणी करतील किंवा क्षेत्र वाट��न घेतील. शेतकऱ्यांवर दर्जा आणि वेळापत्रक पाळण्याची कडक बंधनं त्या घालतील. अशी बंधनं आपल्याकडचे बटाटा आणि टॉमेटो सारखी पिकं घेणारे लहान शेतकरी पाळू शकणार नाहीत. याशिवाय मक्तेदारीमुळे शेतमालाचे भावही उतरवतील. सध्या अनेक ठिकाणी ह्या कंपन्या स्थानिक बाजारापेक्षा चांगली किंमत शेतकऱ्यांना देत आहेत, पण ही फक्त तात्पुरती अवस्था आहे. एकदा का स्थानिक बाजार बंद पडले की मग कंपन्या भाव उतरवणे चालू करतील.\nआता शेवटी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि इतर ’शेतकऱ्यांचे मित्र’ जे म्हणत आहेत त्याकडे नजर टाकूयात. ते सांगताहेत की रिटेल मध्ये विदेशी गुंतवणूक आल्यामुळे आधुनिक साठवणुकीच्या सोय़ी तयार होतील आणि फळं, भाज्या यांची नासाडी थांबेल, यातून शेतकऱ्यांना मदतच होईल. हा अतिशय निरर्थक तर्क आहे. अशाप्रकारच्या सुविधा सार्वजनिक क्षेत्रात उभ्या करणे किंवा सहकारी तत्वावर शेतकऱ्यांना करू देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. विदेशी बहुराष्ट्रीय रिटेल कंपन्यांनी जर या सुविधा उभ्या केल्या, तर त्या स्वत:च्या फायद्यासाठीच असणार, शेतकऱ्यांसाठी नक्किच नाही. बहुराष्ट्रीय कंपन्या काही समाजसेवक नाहीत\nमग सरकार स्वत: या सुविधा का नाही उभारत शेतीक्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपन्या किंवा रिटेल क्षेत्रातील मोठमोठ्या कंपन्यांनी या सुविधा उभाराव्यात असा सरकारचा आग्रह का शेतीक्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपन्या किंवा रिटेल क्षेत्रातील मोठमोठ्या कंपन्यांनी या सुविधा उभाराव्यात असा सरकारचा आग्रह का उत्तर सरळ आहे. हा सर्व जागतिकीकरणाच्या क्रूर धोरणांचाच भाग आहे (याबद्दल पुस्तिकेत पुढे चर्चा केली आहे). जागतिक बॅंक आणि भारताच्या कर्जदात्यांच्या वतीने भारतातील चापलूस राज्यकर्ते ही धोरणे राबवत आहेत. जागतिक कृषीव्यापार कंपन्या भारतातील कृषी क्षेत्रावर ताबा मिळवू पाह्त आहेत आणि त्यामुळे त्या भारत सरकारवर कृषी क्षेत्रातील गुंतवणूक कमी करण्यासाठी दबाव टाकत आहेत; भारत सरकारही त्याची कर्तव्यतत्परतेने अंमलबजावणी करत आहे.58\nगेल्या दोन दशकांमध्ये ’शेतकऱ्यांना मदत करण्याच्या’ नावाखाली सरकारने अर्थव्यवस्था खुली करून विदेशी गुंतवणूकीला जो मुक्त वाव दिला आहे, त्याचे परिणाम उलटेच झाले आहेत. त्यांनी शेतकऱ्यांचे कर्जबाजारीपण प्रचंड वाढले आहे आणि शेतकऱ्यांच्या आत��महत्यांचे भयानक सत्र घडवून आणले आहे. याशिवाय ७५ लाख लोकांनी गेल्या दशकात शेती सोडली आहे.36 या सर्व धोरणांमधील सर्वात नवीन म्हणजे रिटेल मधील विदेशी गुंतवणुकीचे धोरण तर अजूनच विध्वंसक ठरेल.\nबहुराष्ट्रीय कंपन्या किती मोठ्या आहेत\nआजची जगाची अर्थव्यवस्था तुलनेने कमी संख्येत असलेल्या महाकाय बहुराष्ट्रीय कंपन्याच्या प्रभावाखाली चालते. बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे अशी कंपनी जिचे मुख्य कार्यालय एका देशात असते, पण ती अनेक देशांमध्ये काम करते. बहुतांश बहुराष्ट्रीय कंपन्याची मुख्यालये अमेरिका, युरोपियन युनियन, जपान अशा श्रीमंत देशांमध्ये आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये मात्र तिसऱ्या जगातील देशांमध्येही बहुराष्ट्रीय कंपन्या उदयास आलेल्या दिसतात.\nआजच्या काळात जे अर्थशास्त्र शिकवले जाते, त्यामध्ये व्यापारात गळेकापू स्पर्धा होते आणि ती वाढत असल्याचे सांगितले जाते. परंतु वास्तव त्याच्या उलट आहे. आज प्रत्येक आर्थिक क्षेत्र काही मूठभर बलाढ्य कंपन्या नियंत्रित करतात. मग ते मोटारी, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि औषधांचे उत्पादन असो वा रिटेल, वाहतूक आणि माहिती तंत्रज्ञान असो किंवा बॅंकिंग व वित्तपुरवठा इथपासून ते शेतीची विविध क्षेत्रं (बियाणे बनवण्यापासून ते किटकनाशकांपासून ते अन्नधान्य उत्पादनापर्यंत) सर्व क्षेत्रांमध्ये आज थोड्याच कंपन्यांचे अधिराज्य आहे. इथे आपण मुठभर कंपन्यांच्या एखाद्या देशातील एखाद्या आर्थिक क्षेत्राच्या नियंत्रणाबद्दल बोलत नाही, तर त्यांच्या त्या आर्थिक क्षेत्राच्या जागतिक स्तरावरील नियंत्रणाबद्दल बोलतोय. एकच बहुराष्ट्रीय कंपनी पन्नासपेक्षाही जास्त देशांमध्ये काम करत असते, आणि तत्सम इतर मुठभर बहुराष्ट्रीय कंपन्या मिळून त्या विशिष्ट क्षेत्रातल्या जागतिक उत्पादनावर पूर्ण ताबा ठेवतात.\nएक उदाहरण बघूया. आज ५ बहुराष्ट्रीय कंपन्या जगभरातील अर्ध्यापेक्षा जास्त मोटारी बनवतात, आणि १० कंपन्या ७०% पेक्षा जास्त वाहनं बनवतात. उरलेल्या कंपन्यांकडे जागतिक बाजाराचा फारच थोडा हिस्सा आहे.18 याचाच सरळ अर्थ असा की या छोट्या कंपन्या कधीच मोठ्या कंपन्यांना आव्हान देऊ शकणार नाहीत. म्हणजेच येत्या काही वर्षांमध्ये त्या आपापसातच विलीन होतील किंवा मोठ्या कंपन्या त्यांना गिळून टाकतील. याचा आणखी एक अर्थ असा की जग��तील वाहन उद्योगावर राज्य करणाऱ्या या मूठभर कंपन्यांना आव्हान देण्यासाठी भविष्यात नवीन कंपन्या उदयास येण्याची शक्यता जवळपास शून्य आहे.\n’वॉल स्ट्रीट जर्नल’ मध्ये १९९९ मध्ये प्रकाशित ’लेट्स प्ले ओलिगोपोली’ (चला, एकाधिकाराचा खेळ खेळूया) या शीर्षकाच्या एका लेखात म्हटले आहे की:\nप्रत्येक उद्योगामध्ये विलीनीकरणाला पर्याय नाही… जागतिक वाहन उद्योग आता सहा ते आठ कंपन्यांमध्ये एकत्रित होत आहे. यामध्ये दोन अमेरिकन, दोन जपानी आणि काही युरोपियन कंपन्याच शिल्लक राहतील असा अंदाज आहे.\nजगात सेमिकंडक्टर बनवणाऱ्या कंपन्या डझनभरच आहेत. संगीत ध्वनिमुद्रणाच्या क्षेत्रात चारच कंपन्या आहेत. दहा कंपन्या औषधनिर्मितीच्या क्षेत्रावर नियंत्रण ठेवतात, आणि हा आकडाही कमी होणार आहे कारण जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी या कंपन्याही एकमेकीत विलीन होत आहेत.\nजागतिक शीतपेयांच्या व्यवसायात फक्त तीन कंपन्या महत्वाच्या आहेत. त्यांच्यापैकी सर्वात लहान ’कॅडबरी श्वेप्स’ ने जानेवारी १९९९ मध्ये आपल्या धंद्याचा एक भाग कोका-कोलाला विकून टाकला. व्यावसायिक विमान क्षेत्रात जगभरात दोनच कंपन्या आहेत: बोईंग आणि एअरबस.21\nहे सर्व दहा वर्षांपूर्वीचे वास्तव आहे. तेव्हापासून बहुराष्ट्रीय कंपन्यांचे एकीकरण अजून वाढले आहे. अलिकडे म्हणजे २००५ मध्ये इटीसी ग्रुप या एका प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संस्थेने जगातील सर्वात मोठ्या दहा कंपन्यांच्या बाजार-हिश्श्याचा अभ्यास केला, आणि खालील आश्चर्यकारक तथ्ये मांडली:11\n\tजगातील सर्वात मोठ्या १० बियाणे कंपन्या २१०० कोटी डॉलर्सच्या जागतिक बाजारापैकी जवळपास अर्ध्या भागावर ताबा ठेवून आहेत.\n\tकिटकनाशकांमध्ये, जगातील १० सर्वात मोठ्या कंपन्याचा २९५६ कोटी डॉलर्सच्या जागतिक बाजारापैकी ८४% वर ताबा आहे.\n\tप्राण्यांच्या औषधनिर्मिती क्षेत्रामध्ये, सर्वात मोठ्या दहा कंपन्या २०२५ कोटी डॉलर्सच्या जागतिक बाजारापैकी ५५% बाजारावर ताबा ठेवून आहेत.\n\tजगातील १० सर्वात मोठ्या जैवतंत्रज्ञान कंपन्याकडे जवळपास दोन-तृतीयांश जागतिक बाजार आहे.\nपृथ्वीवरील मानवी जीवनाच्या अस्तित्वासाठी अत्यंत आवश्यक क्षेत्रांमध्ये काही मुठभर बहुराष्ट्रीय कंपन्यांचे हे अधिराज्य धक्कादायक आहे \nवर दिलेले आकडे सुद्धा मक्तेदारीची खरी ताकद दाखवत नाहीत. ���ामध्ये जगभरात आपलं जाळ वाढविण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांतर्फे बनवण्यात येणारे विविध हितसंबंधी गट आणि भागीदारी घेतेलेले नाहीत. यात उप-कंत्राटे, व्यवस्थापनविषयक करार, संपूर्ण प्रकल्पांची कंत्राटे, शाखा चालवणे, आणि सामाईक उत्पादन इत्यादी प्रकार सामील आहेत. जगातील अंदाजे ४०% व्यापार बहुराष्ट्रीय कंपन्यांद्वारा केलेल्या आउटसोर्सिंगशी (देशातील काम देशाबाहेर पाठवणे) निगडीत आहे, ज्यामध्ये कामगारांवरचा खर्च कमी करण्यासाठी कंपन्या आपले काम तिसऱ्या जगातील एखाद्या कंत्राटदाराला उप-कंत्राट म्हणून देतात. उदाहरणार्थ, नाईके ही बुटांची कंपनी स्वत: एकही बूट बनवत नाही, तर सर्व काम दक्षिण कोरिया, चीन, इंडोनेशिया, थायलंड, व्हिएतनाम यासारख्या देशांमध्ये आऊटसोर्स करते.\nआणखी एक महत्वाचं उदाहरण पाहू. मायक्रोसॉफ्ट ही जगातील सर्वात शक्तीशाली कंपन्यांपैकी आहे, पण तिनेही एरिक्सन, ब्रिटीश टेलिकम्युनिकेशन्स, टेल्मेक्स व इतर कंपन्यांसोबत भागीदारी केलेली आहे.\nजगातील विमान कंपन्या तर एक पाऊल पुढे आहेत. त्यांनी सर्वांनी मिळून काही मुठभर मोठ्या-भागिदाऱ्या बनवल्या आहेत. उदाहरणार्थ, यापैकी एक आहे स्टार अलायन्स. यामध्ये युनायटेड एअरलाईन्स, कॉंटीनेंटल एअरलाईन्स, यू.एस. एअरवेज (अमेरिका); एअर कॅनडा (कॅनडा); बी.एम.आय. (युनायटेड किंग्डम); लुफ्थांसा (जर्मनी); ब्रुसेल्स एअरलाईन्स (बेल्जियम); स्वीस (स्वित्झर्लंड); ऑस्ट्रियन (ऑस्ट्रिया); स्पॅनएअर (स्पेन); टॅप पोर्तुगाल (पोर्तुगाल); लोट पोलिश एअरलाईन्स (पोलंड); क्रोएशिया एअरलाईन्स (क्रोशिया); अद्रिया (स्लोवेनिया); सास (स्कॅंडेनेव्हिया); ब्लु-वन (फिनलंड); एजियन (ग्रीस); टर्कीश एअरलाईन्स (टर्की), इजिप्तएअर (इजिप्त); थाई (थाईलंड); सिंगापूर एअरलाईन्स (सिंगापूर); ताम (ब्राझील); एअर न्युझिलंड (न्युझिलंड); साऊथ आफ्रिकन एअरवेज (दक्षिण आफ्रिका); एएनए (जपान); एशियाना एअरलाईन्स (कोरिया); एअर चायना (चीन) इतक्या सगळ्या विमान कंपन्या आहेत. या सर्व विमान वाहतूक कंपन्या पैसे वाचविण्यासाठी त्यांची विमाने, खानपान सुविधा, प्रशिक्षण, देखरेख, आणि अगदी विमान विकत घेण्याचे कामही सोबत मिळून करत आहेत. परिणामी सर्वात मोठ्या अशा अमेरिकेतील युनायटेड एअरलाईन्स च्या नेतृत्वाखाली जागतिक स्तरावर काम करणाऱ्या विमानांचा ताफा तयार झाला आहे. 21\nया आण��� इतर प्रकारांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांचा जो विस्तार चालला आहे, त्यातून एक मोठी एकसंघ जागतिक अर्थव्यवस्था तयार होत आहे. या कंपन्यांची जगाच्या अर्थव्यवस्थेवरची पकड बघायची असेल तर ’फॉर्च्युन’ या मासिकाने तयार केलेल्या जगातील सर्वात मोठ्या ५०० कंपन्यांच्या विक्रीउत्पन्नाच्या आकड्यांकडे बघावे. या सर्वांचे एकत्रित विक्रीउत्पन्न जगाच्या उत्पन्नाच्या ३५-४०% इतके मोठा आहे\nअगदी अलिकडचा अभ्यास बहुराष्ट्रीय कंपन्यांची जागतिक अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण आणखी स्पष्ट करतो. जगात सद्यस्थितीत ६३,००० पेक्षा जास्त बहुराष्ट्रीय कंपन्या (२००३ चा आकडा) आहेत. परंतु जेव्हा झुरीचमधील स्वीस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी या संस्थेने ४३,००० बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील संबंध तपासले तेव्हा प्रत्यक्षात असे दिसून आले की या सर्व कंपन्याचा ताबा वेगवेगळ्य़ा प्रकारे फक्त १३१८ बलाढ्य कंपन्यांकडे आहे. जगातील एकूण महसूलाच्या २०% हिस्सा या १३१८ कंपन्यांकडे आहे. त्याशिवाय इतर कंपन्यांच्या भागीदारीमुळे यांच्याकडे एकूण जागतिक महसूलाचा अजून ६०% ताबा आहे.17\nया कंपन्यांचा जगाच्या अर्थव्यवस्थेवर निर्णयाक ताबा आहे यात काहीच शंका नाही, आणि याचे परिणाम जगाच्या भवितव्यासाठी धोकादायक आहेत.\nबहुराष्ट्रीय कंपन्या आणि स्पर्धा\nकाही थोड्या महाकाय कंपन्याच जगातील उत्पादनावर नियंत्रण ठेवून असल्यामुळे जागतिक अर्थकारणात आता एक महत्वाचा बदल झाला आहे. आता त्या संगनमताने किंमती ठरवू शकतात.\nपारंपरिक अर्थशास्त्रातील स्पर्धेच्या सिद्धांतात असे गृहीत धरले आहे की लहान कंपन्या मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. वस्तूंचे उत्पादन, किंमत, गुंतवणूक ह्यापैकी काहीही त्यांच्या हातात नसून हे सर्व बाजार ठरवते.\nबहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उदयाबरोबर हे चित्र पूर्णपणे बदलून गेले आहे. या बलाढ्य कंपन्या एखाद्या क्षेत्रात बहुतांश उत्पादन करत असल्यामुळे त्या किंमत, उत्पादन, आणि गुंतवणुकीचा प्रकार आणि आकार यावर नियंत्रण ठेवू शकतात. त्यामुळे पाठ्यपुस्तकांमध्ये जरी पारंपरिक अर्थशास्त्र शिकवले जात असले तरी बहुराष्ट्रीय कंपन्यांचे अर्थकारण समजण्यासाठी ते शास्त्र अपुरे आहे. ¬56\nमक्तेदार बहुराष्ट्रीय कंपन्या संख्येने कमी असल्यामुळे आपापसांत किंमतींमध्ये स्पर्धा न करण्याचा अलिखित संकेत पाळतात. कारण ह्या कंपन्या महाबलाढ्य आहेत, सर्वांजवळ भरपूर भांडवल आहे, सगळ्या भरपूर नुकसान सहन करू शकतात आणि म्हणून आपसात किंमतींची स्पर्धा केली तर त्या सगळ्याच आपला सर्वनाश ओढवून घेतील. त्यामुळे ’किंमत युद्ध’ करण्यापेक्षा त्या किंमत ठरवण्यासाठी हातमिळवणी करतात. जर अशाप्रकारेच किंमती ठरवायच्या असतील तर किंमती कमी का ठेवाव्यात त्यामुळे त्या किंमती जास्तच ठेवतात आणि अवाढव्य नफे कमवतात. याचाच अर्थ असाही आहे की जेव्हा गरज वाटेल तेव्हा काही काळासाठी त्या किंमती कमीही करू शकतात, उदा. लहान कंपन्यांना स्पर्धेमध्ये नष्ट करण्यासाठी. गरज संपल्यावर मग त्या किंमती परत पुन्हा वाढवतात.\nयाचा अर्थ हा नाही की बहुराष्ट्रीय कंपन्यांमधली स्पर्धा संपली आहे. त्यांच्यामध्ये पूर्वीप्रमाणेच गळेकापू स्पर्धा आहे. फक्त आता तिचे स्वरूप बदलले आहे. आता त्या उत्पादन खर्च कमी करण्यासाठी, नैसर्गिक साधनसंपत्तीवर ताबा मिळवण्यासाठी आणि जाहिरातींद्वारे बाजापेठेतील आपला हिस्सा वाढवण्यासाठी स्पर्धा करतात.\nPingback: संदीप रामदासींचा ब्लॉग (sandeepramdasi.com) « मेघराज पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=902", "date_download": "2019-01-19T06:41:35Z", "digest": "sha1:63JYZ4LZSQAPPLWG2UZFNN72H5T22ZLA", "length": 14738, "nlines": 84, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nवर्धा जिल्ह्यातील केळापूर येथे डेंग्यूचा तिसरा बळी, एका कुटुंबातील तीन जणांच्या मृत्यूने गावात खळबळ\nजिल्हा प्रतिनिधी / वर्धा : पुलगाव शहराला लागून असलेल्या केळापूर येथे डेंग्यू आजाराने कहर केला आहे. येथे डेंग्यूमुळे तिसरा बळी गेला. हे तिन्ही मृत व्यक्ती एकाच कुटुंबातील असल्याने गावात खळबळ माजली आहे.\nमृताचे नाव अविनाश विजय मुंजेवार (२३) असं आहे. अविनाश यांना नागपूरच्या लता मंगेशकर रुग्णालयात भरती करण्यात आले होते. आज २७ ऑगस्ट रोजी अविनाश यांचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी अविनाश यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यांनतर आज अविनाश यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात खळबळ माजली आहे. आरोग्य विभागाकडून गावात उपाययोजना केल्याचा दावा केला जात आहे. पण डेंग्यूने तीन जणांचा मृत्यू झाल्यानं आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली आहेत.\nजि. प. अध्यक्षांचे निधी देण्याचे आश्वासन\nकेळापूर ये���े डेंग्यूचा तिसरा बळी गेला. यापूर्वी खासदार आणि आमदारांनी गावाची पाहणी करून संबंधितांना निर्देश दिले. तरी देखील प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात आल्या नाही. यामुळेच तिसरा बळी गेल्याचा ठपका ठेवत अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा घेतला. दरम्यान ५० ते ६० जणांच्या शिष्टमंडळाने थेट जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी यांची भेट घेऊन परिस्थिती कथन करीत निवेदन दिले. यावेळी अध्यक्षांनी गावातील नाला दुरुस्तीसाठी २० लाख रुपये देण्यासह संबंधित ग्रामसेवकाला निलंबित करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यानंतरच ग्रामस्थ केळापूरकडे रवाना झाले, अशी माहिती मधुकर बोरकर यांनी दिली.\nगावात डेंग्यू आजाराने थैमान घातल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. अनेक जण गाव सोडून जाण्याच्या मानसिकतेत असल्याची माहिती आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nगडचिरोली पोलीस दलाने २०१८ मध्ये केला तब्बल ५० नक्षल�..\nहनीट्रॅपमध्ये अडकून देशाच्या सुरक्षेबाबतची महत्त्वाची माहिती आयएसआयला दिल्याप्रकरणी बीएसएफच्या जवानाला अटक\nधोकादायक नायलॉन मांजाची विक्री व वापर करणाऱ्यांवर कारवाई करा\nऐन दिवाळीत बँकांना सलग पाच दिवस सुट्ट्या, नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता\n१२ वीची परीक्षा २१ फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून\nब्राह्मोस युनिटमध्ये आयएसआयच्या संशयित एजंटला नागपूरमधून अटक\nमहिलेला बदनामीची धमकी देणाऱ्या युवकाला अटक : चार दिवसांची पोलीस कस्टडी\nगुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना राजकीय पक्षांनी उमेदवारी देऊ नये\nहे फक्त आईच करू शकते....\nआरमोरी नगर परिषद निवडणूक, नाराज झालेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नवीन आघाडी करून वाढविली पक्षांची डोकेदुखी\nगोठणगाव - चांदागड मार्गावर कार वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात , युवक ठार\n२३ वस्तूंवरील जीएसटी दरात कपात , सुधारित जीएसटी दर १ जानेवारी पासून होणार लागू\n१४ महिन्यांच्या चिमुरडीवर बिहारी इसमाकडून अत्याचार : गुजरातवासीय संतप्त, उत्तरप्रदेश, बिहारींवर हल्ले\nगडचिरोली ग्रंथ महोत्सवाच्या नियोजनाबाबत सभा आज\nनवीन वाहन घेतल्याच्या आनंदात शिर्डीत सेवानिवृत्त जवानाकडून गोळीबार\nसोनू निगमच्या आवाजातील 'रकम्मा' गाण्यावर निकम्मा होऊन अभिनय करणार हटके डान्स\nजबलपूरहुन बॉम्ब आले होते निकामी करण्यासाठी, मृत��ाच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर\nदहावीचा बदललेला अभ्यासक्रम उद्यापासून बालभारतीच्या यु ट्युब वाहिनीवर\nस्टॅंडप इंडिया क्लिनिक व उद्योजकता जागृती अभियान कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहा : आमदार डॉ. देवराव होळी\nराकॉ चे नेते अजित पवार यांचा सिंचन घोटाळ्यात सहभाग आहे की नाही याबाबत चार आठवड्यात स्पष्ट करा\nसोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ अंतिम टप्प्यात\nयवतमाळ जिल्ह्यात भीषण अपघातात ८ जण ठार\nगडचिरोली - चंद्रपूर मार्गावर ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक, प्रवासी जखमी\nअरे हे कोण मोजलंय आता पोर्ला ते आरमोरी ४५ किमी \nमारेगावजवळ काका - पुतण्याचा अपघात, दोघेही ठार - मृतक सीआरपीएफचा जवान\nपुस्तोडे ट्रॅक्टर्सच्या डाईट्स फार ट्रॅक्टरला गडचिरोलीतील कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांची पसंती\nरस्ता अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू\nगडचिरोलीच्या मोहा लाडूने मेळघाट मधील महिला झाल्या मोहित\n२४ ऑक्टोबर ला आदिवासी माना जमातीचा 'अंमलबजावणी मोर्चा' धडकणार अ.ज.प्र.तपासणी समितीच्या गडचिरोली कार्यालयावर\nअज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू : कुरखेडा- कोरची मार्गावरील घटना\nराज्यात ढगाळी हवामान तर पूर्व-विदर्भात पावसाची शक्यता\nलग्न जुळत नसल्याने बहीण - भावाची विष प्राशन करून आत्महत्या\nअर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रत्यक्ष करांसाठी नोटाबंदी ठरली फायदेशीर, जीडीपी वाढला\nभाजपाची शिवसेनेला ३१ जानेवारीपर्यंत डेडलाइन\nमहाराष्ट्रातील २ कोटी ३० लाख ग्राहकांना स्वयंपाकाच्या गॅस अनुदानाचा थेट लाभ\nढिसाळ नियोजन व बेजाबदार वक्तव्यामुळे मुरखळा चक वासीयांनी मुख्याध्यापकाला धरले धारेवर\nताडोबात वाघाने केला जिप्सीचा पाठलाग, पर्यटकांची घाबरगुंडी\n३२ खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्त्या\nविकासकामांची वानवा, मोदी सरकारचा जाहिरातबाजीवर ५,२४५ कोटींची अमाप खर्च : आ. जयंतराव पाटील\nआरमोरी नगर परिषदेच्या निवडणूकीसाठी काॅंग्रेसने घेतल्या इच्छूकांच्या मुलाखती\nअन्नदात्याचा सखा आणि बैलपोळा\nबल्लारपूर शहरात वाढले चोरीचे प्रमाण\nव्ही व्ही पॅटमुळे संभ्रम दूर होऊन निवडणूक पारदर्शी होईल : ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम\nशिष्यवृत्तीसह वस्तीगृहाचे प्रश्न लवकर निकाली निघणार : मंत्रालयात राष्ट्रीय ओबीसी महासंघ पदाधिकारीसोबत बैठक\nसर्पदंशाने मृत झालेल्या बालकाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या डॉक्टरांना सोडण्याच्या मागणीसाठी नागरिकांचा गोरेगाव पोलीस ठाण्याव\n'टी-१'च्या बछड्यांचा शोध सुरू\nशेकापचा ओबीसींच्या आरक्षणासाठी गडचिरोली विधानसभा क्षेत्रात चक्काजाम, शेकडो कार्यकर्त्यांना अटक व सुटका\n‘खासदार महोत्सवा’ने दिली नागपूरला नवी सांस्कृतिक ओळख : देवेंद्र फडणवीस\nदुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना उर्वरीत शैक्षणिक वर्षासाठी मिळणार एसटीचा मोफत प्रवास सवलत पास\n१९ वर्षीय शालेय हॅन्डबाॅल स्पर्धेत साहिल परसवार ची राष्ट्रीय संघात निवड\nसरपंच, सरपंचाचा पती, मुलगा आणि ग्रामसवेक अडकले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://gangadharmute.com/node/445", "date_download": "2019-01-19T07:39:29Z", "digest": "sha1:CVK6EDJQJODIZFJRPBJ2V4X7PT3347HO", "length": 36198, "nlines": 337, "source_domain": "gangadharmute.com", "title": " पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nपलंग मोडून व्हता : नागपुरी तडका\nमुखपृष्ठ / पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com म��.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी शुक्र, 15/02/2013 - 10:02 ह्यावेळी प्रकाशित केले.\nपलंग मोडून व्हता : नागपुरी तडका\nकोण जाणे कोणासंग टाका भिडून व्हता...\nसपनातून जाग आली तं पलंग मोडून व्हता... ॥\nजवा पाय कसाबचे मुंबईमंधी पडले\n“लालबत्ती” वाले तमाम घरामंधी दडले\nतवा म्हणान माहा पारा असा काही चढला\nदोन ढूशे मारून त्याले तोंडबुचक्या पाडला\nपायापोटी तवा कसाब माह्या पडत व्हता... ॥\nसपनातून जाग आली तं पलंग मोडून व्हता... ॥\nसुराज्याचं सपन जवा शिवाजीले पडलं\nइचिबैन तवा मले जाम स्फ़ूरण चढलं\nमंग म्हणान माही तलवार अशी काही चालली\nएका हिसक्यात सारी सेना धारातिर्थी पाडली\nचूलीमागं औरंगजेब जीव लपवत व्हता... ॥\nसपनातून जाग आली तं पलंग मोडून व्हता... ॥\nरावणानं सीता चोरून लंकेमंधी नेली\nतळपायीची आग माह्या मस्तकात गेली\nतोडून त्याचे नऊ मुंडके, मी संग घेऊन आलो\nपण; तवापासून मीच “अभय” दहातोंड्या झालो\nकाय करू, काय नाही; मले समजत नाही आता\nसपनातून जाग आली तं घाम फ़ुटून व्हता... ॥\nकाल रात्री 84079436xx या नंबरवरून फ़ोन आला होता. ते बुलडाना जिल्ह्यातील कवी आहेत. त्यांच्या मते ही कविता कविताच नाही.\nत्यांनी उपस्थित केलेले काही मुद्दे :\n१) कविता अशी नसतेच.\n२) ही कविता वाचताना कालबाह्य व शिळी वाटते.\n३) कवितेतील संदर्भ फ़ार जुने आहेत. इतके जुने संदर्भ नसावेत.\n४) कविता वास्तवाला धरून नाही.\n५) रावणाला दहा तोंडे होती ही कल्पना असत्य असल्याने ते रुपक कवितेत यायलाच नको.\n६) रावणाला दहा तोंडे होती हे कवीने सिद्ध करून दाखवावे अन्यथा अंधश्रद्धेला खतपाणी घालू नये.\nएकंदरित या कवितेच्या अस्तित्वालाच त्यांनी आव्हान दिले आहे\nमित्र/मैत्रिनींनो, या कवितेबद्दल तुम्हाला काय वाटते, ते लिहावे.\nफेसबूक व व्हाटसअ‍ॅप वरिल प्रतिसाद\nकोणत्याही अभिव्यक्तीवर मत मांडण्याची भूमिका स्तूत्यच आहे. विरोधात किंवा बाजुने हा मुद्दा गौण ठरतो. याचवेळी अमुकच प्���तिमा एखाद्या कविने वापरायला हवी हा अट्टाहासही चुकीचा वाटतो. संदर्भांना जुन्या-नव्यांची चौकट लावता येत नाही. EVEN SKY IS NOT THE LIMIT असेही आपल्याला म्हणता येईल. रामायणातील दंतकथांविषयी आक्षेप असू शकतो, मात्र तुलसीदासाच्या महाकाव्यातील काव्यप्रतिभा आपण नाकारत असू तर आपल्यासारखे करंटे आपणच. कविकडे बघण्याची दृष्टी निकोप असली की रसग्रहणाची व्यापकताही वाढते.\n\"रावणाचे मुंडके तोडून आणण्याची मर्दुमकी लोकांपुढे नेण्याच्या उद्देशाने एकच एक गोष्ट दहादा सांगण्याचा प्रयत्न मी करू लागलो किंवा आत्मस्तुतीच्या आहारी गेलो\" असाही भावार्थ दहातोंड्या या शब्दातून काढता येतो. तुमच्या इतर कवितांचा दर्जेदार बाज अनुभवल्याने कदाचित या कवितेचा स्तर निम्न असू शकेल. एक रसिक म्हणून हे येथे नम्रपणे नोंदवावेसे वाटते. आक्षेप घेणाऱ्या मित्रवराचे स्वागत. त्यांचे मत पारदर्शीपणे शेअर केल्याबद्दल तुमचे मनस्वी अभिनंदनही. लिखते रहो....\nनागपुरी तड़का म्हणून आजवर जश्या कविता पाहिल्यात म्हणजे फक्कड़ आणि बोलाचालीतल्या वर्हाडी भाषेत हलक्याफुलक्या शब्दशैलीत पण परखड़ आणि परिणामकारक भाष्य करणारी\nअगदीच वृत्तात नसलीतरी बोलक्या लयीत गुणगुणता येणारी यमकाना धरून केलेली विविध संदर्भातून प्रतिमा प्रतीके रूपके यातून विषयाला व्यवस्थित उलगडून दाखवनारी प्रबोधनात्मक पिंड असणारी सामाजिक भाष्य करणारी भारुड ह्या काव्यप्रकाराशी नाते सांगनारी लोकगीतपर रचना असे मी या कवितेबाबत म्हनू शकत आहे\nज्याउपरोल्लेखित कवीने आक्षेप नोंदवाला त्यांनी काव्य ह्या एका शब्दावर नेमक्या शब्दात 250 शब्दाचा लेख किमान लिहून दाखवावा आणि स्वतःची स्वतःला परफेक्ट वाटणारी कविता मला उपलब्ध करून द्यावी\nत्या दोन्हीचे मी पोस्टमार्टम करून देईन असे ओपन च्यालेन्ज मी देतो कारण त्या तथाकथित कवीची अक्कल वर दिलेल्या 5 व 6 मुद्द्यावरून मला कळालेली आहे\nकवितेतला गर्भित अर्थ आणि आशय समजून न घेता निव्वळ शब्दश: अर्थ घेऊन जे आरोप करतात त्यांना एकतर कविता कळली नाही असे म्हणावे लागेल किंवा पूर्वग्रहदुषित मानसिकतेतून ते आरोप करत असावेत.\nही वर्हाड़ी कविता आहे.\nप्रसिद्ध वर्हाड़ी कवी दे गं सोटे, वर्धा\nह्यांच्या कवितांची आठवण झाली.अस्सल वर्हाड़ी कविता मुटेजी आपली\nप्रा. डॉ. दिलिप बिरुटे :\nकविता कशीही असू शकते. आता फक्��� गद्य आणि पद्य याच्या सीमारेषा ठरवता येईना इतका गुंता वाढलाय म्हणावं.\nकवीच्या कल्पना शक्तीला व प्रतिभेला आव्हान देऊ नये. सिध्द करण्यासाठी तो काय सिध्दांत मांडत नाही. कविता खुलविण्यासाठी रूपकं वापरावी लागतात. त्यात गैर काही नाही. खरा काव्य रसिक कविता आवडली नाही तर तसे म्हणुन मोकळा होतो. त्याची समिक्षा करीत बसत नाही. ते काम समिक्षकाचे आहे.\nमाझ्या मते कविता ही कविच्या कल्पनेचे शब्दरूप असते\nत्याला कसलेही बंधन नसते\nजे न पाही रवि ते पाही कवि\nवरील कविता ही कविची कल्पना आहे\nकवितेत व्यक्त केलेली भावना सिद्ध करुन दाखवायला तो काय वैज्ञानिक सिद्धांत आहे काय मग तर चंद्र तारे तोडून आणिन असे म्हणणारयाला आधी तोडुन आणून दाखव आणि मगच बोल असे म्हणण्यासारखे आहे. रावणाची दहा तोंडे होती किंवा नव्हती यासाठी कवितेला नव्हे तर रामायणाला आव्हान करावे लागेल. कविकल्पनेला कसलेही बंधन असू शकत नाही असे माझे प्रामाणिक मत आहे......\nमुटे सर, कविता छानच आहे... लक्ष नका देवू... लोक स्वत प्रकाशझोतात येण्यासाठि ही टिका करतात...\nशेतकरी संम्मेलनातुन अश्यांना जोरदार प्रति उत्तर मिळेल\nश्रेया श्रीधर महाजन :\nविनोदाचे वावडे असल्यास कविता कळणार नाही. सोडून दया हो त्यानले.\nकविता जाणणारयाचे मन सुद्धा कवीच असावे लागते\nतसेच तुमची कविता स्वप्न रंजक आहे. त्यामुळे ती चांगली कविता आहे .\nवेगवेगळ्या वाटा साहित्यिक निर्माण करू शकतो. रूळलेल्या वाटेने सर्वच जातात.\nकविता आपली उत्तम आहे. वराडी ,ग्रामीण बोलीतून मांडलेली व्यथा सध्याच्या स्थितीचे प्रभावी चित्रण आहे.केवळ व्याकरण पाहून रचलेल्या कवितेतून जे बहुतेकवेळा साध्य होत नाही..ते सारं या रचनेत मला दिसून आले ...Go ahead ......\nजशी दृष्टी तशी सुष्टी\nआपण आपल काम करावे.\nकविता कालबाह्य कधीही होत नाही.\nकविता खुप सुंदर आहे. शेवट तर कळस आहे.\n: दहा तोंडाचा संदर्भ आपण मानवी मुखवट्याच्या दृष्टिकोणातुन घ्यायला हरकत नाही जसा रावणाचा एक मुखड़ा शिव भक्त म्हणून ओळखला गेला तसेच त्याचे इतर मुखड़े अथवा मुखवटा अत्याचारी मायावी कपटी विशयाभिलाषी असे काही समजू हीच ती दहा तोड़े घेऊन आता मानव जगात वावरतो आहे असे मला वाटते.\nशीला राजपूत गहलोत :\nसाहित्यात नव रसाला महत्त्व आहे ..\nशब्द आणि रसमाधुर्य एकत्र येतात आणि साहित्य निर्माण होत..\nकविची कल्पना कुठे कशी विहार कर���ल सांगता यायचं नाही.\nमुक्त छंदात अनेक विषय अनेक प्रकार समाविष्ट आहेत..\nतो खुप वेगळा नि मोठा विषय आहे.\nकविता खरच वेगळी आहे\nईतके आक्षेप कां कळले नाही\nत्यांना ' जे न देखे रवी ते देखे कवी\" चा अर्थ समजाऊन सांगा नाहीतर\nमाझी ऐक कविता पाठवतो ती त्यांना पाठवा.\nअ‍ॅड नरेंद्र डाकोरकर :\nगंगाधरजी, मला वाटत ते तथाकथित कवी कविच नसावे मला अशांना प्रत्यक्ष भेटायला आवडेल\nकविला नाही त्याच्या दृष्टिला नाही\nगंगाधरजी मनतलं लेखनीतून व्यक्त होते ते कुणाला आवडो ना आवडो....वांदा नाही....सर लिहतच राहा. मला आवडते आपले साहित्त्य -गजानन\nमुटे साहेब बुरसटलेल्या मेंदुंचं फार मनावर घेवू नका...\nअशी येडी जत्रा शहाणी करत बसायचं म्हटलं तर आपल्या ७ पिढ्या जातील आणि आठव्या पिढीलाही ही टाळकी परत तोच प्रश्न विचारतील.\nत्याला सांगा म्हणावं तुला समजली नाही कविता म्हणजे ती तुझ्यासाठी नाही. रामराम\nमला कविते बद्दल जास्त काही माहित नाही पन एक कविला त्याचे शब्द कोणत्याही शब्दचि तडजोड न करता रुदयतील आतंरभाव अलगत मंडता येतात तो खरा कवी आणि आपल्या कवितेत ही गोष्ट जाणवते कविता सुन्दर आहे आणि वस्तववादि आहे.\nशेवटी सत्य,वास्तव आणि इतिहास कितीही कटु आणि अविश्वसनीय असला तरी तो अंतर मनाने नकारता येत नाही आणि जेव्हा नाकारण्याची भावना निर्माण होते त्यावेळी पळ पुटया विचारांचा जन्म होतो आणि जेव्हा नाकारण्याची भावना निर्माण होते त्यावेळी पळ पुटया विचारांचा जन्म होतो आणि अविचार रेटण्याचा उद्योग सुरु होतो अगदी त्याचेच हे उदहारण असावे.\nगंगाधर जी कविता शान आहे मला खुप आवडली हि कविता मणजे कविला पडलेल एक सपन आहे आणी सपनात कलपना असतातच.\nउदाहराने केंव्हा ची आहेत यापेक्षा कशी स्फुर्ती दायक आहेत हे महत्वाचे\nव अश्या घटनांमूले कवी कसा पेटून उठतो हे दर्शविले आहे.\nतुझ्या कविता सरळ मनाला जाऊन भिडतात..\nतुझ्या कवितेसाठी समजण्यासाठी खरे निरपेक्ष मन हवे असते.....\nएवढ्या बाळबोध कविता समजत नसेल तर तो त्याच्या चष्चातुन बघतो हे ञिकालीत बाध्य सत्य आहे...\nतुझ्या कविता दुस-या अनेक ग्रुप वरुन येतात यावरच तुझ्या कविता सर्व सामान्यांना कळतात हे घोतक आहे ...\nतु असल्या कोणाचीही चिंता करु नये असे मला वाटते.\nतुझ्या सोबत आम्ही सदैव आहे व राहु यावर तु विश्सास ठेव ...\n- रामचंद्र इकारे, बार्शी\nसाहित्य निर्मिती वेळी 'स्व���नंद' हा हेतू असेल तर आपलं साहित्य समिक्षणात अडकवू नये\nकविता योग्य / अयोग्य अस नसत मुळीच.....\nमुटे साब ह्या गोष्टी होत राहतात, कोणी कशा दृष्टीने पाहतो,..सर्वांचे वेगवेगळे दृष्टीकोन आहे...हाच नाही तुम्ही कोनता ही विषय काढा...अनुत्तरीच राहते.\nकविता सुंदर आहेच, पण दुसर्‍याला कमी लेखण्याचा खोडसाळपणा करायची काही जणांची प्रवृत्तीच असते. त्याला आपण काय करणार\n१) कविता अशी नसतेच.- मग कशी असते\n२) ही कविता वाचताना कालबाह्य व शिळी वाटते. - तुमचे नवीन, ताजे संदर्भ द्या\n३) कवितेतील संदर्भ फ़ार जुने आहेत. इतके जुने संदर्भ नसावेत. - तसे तर मग चंद्र सूर्य हे कवींचे लाडके संदर्भ वगळून कविता लिहाव्या लागतील. ते तर अतिप्राचीन आहेत.\n४) कविता वास्तवाला धरून नाही. - कविता नेहमी वास्तववादी असावी असे काही नाही.\n५) रावणाला दहा तोंडे होती ही कल्पना असत्य असल्याने ते रुपक कवितेत यायलाच नको. - ते रुपकच आहे ना\n६) रावणाला दहा तोंडे होती हे कवीने सिद्ध करून दाखवावे अन्यथा अंधश्रद्धेला खतपाणी घालू नये. - रावणाला दहा तोंडे नव्हती हे तुम्ही सिध्द करावे अन्यथा कवीच्या भावूक मनाला दुखवू नये.\nकाय मुटे सर, कवी लोकांना असे सांगणारे बरेच असतात. लक्ष देवू नये.\n\"कोणी तुम्हांला कमी लेखू लागले की समजावे, आपली प्रगती होते आहे.\"\nखूप आवडली पलंगतोड स्वप्नांची कविता .\n तुमच्या कविता खरोखर हृदयातुन उतरलेल्या असतात. ह्याला नागपूरीच काय कोल्हापुरी पण तडका म्हणता येईल असा झणझणीत आहे.\nअशी वर व्यक्त केलेली स्वप्ने खरी झाली तर मात्र आपल्यासारखे नशीबवान आपणच असु.\nएक नंबर कडक सुंदरी आपल्या गांजाखेत गोळीबार मधली.\nहा असला तडका मुटेजींच्या तोंडून ऐकायला अजूनच धमाल येते.\nबिपाशाले लुगडं आणि बोम्ली आठवली.\nअभिनंदन मुटेजी या खमंग तडकेबाज कवितेसाठी.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्क��साठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://nashikonweb.com/no-seat-belt-but-police-fined-no-first-aid-box-car-car-driver-surprised-by-it/", "date_download": "2019-01-19T06:02:12Z", "digest": "sha1:PHR2FMKQXTF6NZYQMOFLZLJTRFEJMUXO", "length": 9727, "nlines": 71, "source_domain": "nashikonweb.com", "title": "सीट बेल्टचा दंड राहिला बाजूला, चारचाकीत प्राथमिक उपचार पेटी ठेवली नाही म्हणून केला दंड ! - Nashik On Web", "raw_content": "\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 18 जानेवारी 2019\nजिल्ह्यात 24 तासात तीन शेतकरी आत्महत्या\nनाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 17 जानेवारी 2019\nप्रेम सबंधातून राडा : गंजमाळ येथे एका तरुणाचा खून, ९ ताब्यात\nजुन्या वादातून गंजमाळ परिसरात युवकाचा खून\nसीट बेल्टचा दंड राहिला बाजूला, चारचाकीत प्राथमिक उपचार पेटी ठेवली नाही म्हणून केला दंड \nट्राफिक पोलिस वेळोवेळी दुचाकी आणि चारचाकी गाड्या थांबवून त्यातील कागदपत्रे, विमा आणि इतर गोष्टी पाहतात. तर सीट बेल्ट आणि इतर कोणता नियम तोडला तर दंड वसूल केला जातो. मात्र नाशिक मधील एका कारचालकाला गाडी न तपासता गाडी थांबवली म्हणून चक्क कार मध्ये प्राथमिक उपचार पेटी नाही म्हणून दंड ठोठावल आहे. हा दंड पाहून कार चालक ही बुचकळ्यात पडला आहे. सीट बेल्ट लावत नाही याबद्दल कारचालकाकडे वैद्यकीय पुरावा असून, रक्तदाबाच्या त्रासामुळे डॉक्टरांनी सांगितले आहे. असे कार पकडली तेव्हा त्यांनी पोलिसांना स्पष्ट केले होते.तर याबद्दल दंड भरायला तयार आहे असे सांगितले होते. no seat belt but police fined no first aid box car car driver surprised by it\nरात्री कार, दुचाकी चालवताना प्रकाशाचा त्रास होतो मग हा नाईट व्हिजन चष्मा उपयोगाचा आहे.\nघटना सिटी सेन्ट्रल मॉल इथे घडली आहे. पोलिसांनी काराचालकाची कार थांबवली, इतर सर्व चौकशी केल्यावर. कोणती पावती फाडावी असा प्रश्न त्या पोलिस कर्मचाऱ्यांना पडला. मग आता कार तर थांबवली तर त्यांना दंड झाला पाहिजे. मग काय ऑनलाईन पावती भरायला सांगितले. जेव्हा चालकाने दंड भरला तर त्यावर कारमध्ये प्राथमिक उपचार पेटी अर्थात फर्स्ट एड बॉक्स नाही म्हणून दंड ठोठावला होता. कोणतीही चूक नसतांना पोलिसांनी २०० रु. दंड वसूल केला असा आरोप कार चालक करत आहे. तर असे दंड करणार असतील तर देशात एकही कार रस्त्यावर दिसणार नाही. नियम��वर बोट ठेवला तर मग हजारो नियम निघतील असे कारचालक मत व्यक्त करत आहेत. तर सीट बेल्टचा दंड का वसूल केला नाही असा प्रश्न विचारत आहे.no seat belt but police fined no first aid box car car driver surprised by it\nकार घरी स्वच्छ करणार आहात मग हे प्रेशर पंप तुमच्या साठी आहे.\nसीट बेल्टची पावती नाही तर प्राथमिक उपचार पेटी ची पावती\n” मी सिटी सेन्ट्रल मॉल येथून जाताना मला पकडले, माझी कोणतीही चूक नव्हती तर सर्व कागद पत्र आणि इतर गोष्टी पूर्ण होत्या, तरीही मला पावती देत दंड भरायला लावला आहे. आता आम्ही कार चालवताना प्राथमिक उपचार पेटी अर्थात फर्स्ट एड बॉक्स घेवून फिरायचा आहे का नियम आणि कायदा पाळतो म्हणून आम्ही पोलिसांनी केलेला दंड भरला आहे. पुन्हा हा मानसिक आणि आर्थिक त्रास होणार आहे का, कार मध्ये बेल्ट लावला नाही म्हणून दंड भरायला सांगितले मात्र हा विषय सोडून भलताच दंड घेतला आहे.त्यामुळे संताप होतो आहे. नियम आणि कायदा पाळतो म्हणून आम्ही पोलिसांनी केलेला दंड भरला आहे. पुन्हा हा मानसिक आणि आर्थिक त्रास होणार आहे का, कार मध्ये बेल्ट लावला नाही म्हणून दंड भरायला सांगितले मात्र हा विषय सोडून भलताच दंड घेतला आहे.त्यामुळे संताप होतो आहे. \n– योगेश क्षीरसागर ,कारचालक,नागरिक.\nलासलगाव सह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : डाळींब, टोमॅटो 17 सप्टेंबर 2018\nलासलगाव सह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : डाळींब, टोमॅटो 18 सप्टेंबर 2018\nदोन मित्र एका मुलीचे प्रियकर, मुलीच्या खुनाचा ८ वर्षानंतर उलगडा\nभल्या पहाटे दरोड्याच्या पैश्यावरुन चोरांमध्ये वादातून गोळीबार, एक जखमी\nIPS अधिकारी हिमांशू रॉय यांची आत्महत्या; नाशिकचे माजी पोलीस आयुक्त\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://old.marathibooks.com/books/index.php?lang=marathi&article=17203", "date_download": "2019-01-19T06:19:26Z", "digest": "sha1:RJAEAZCPZJDMXBC7CWLHF24KNAELY2R4", "length": 5771, "nlines": 106, "source_domain": "old.marathibooks.com", "title": "इतिहास घडविणा-या वनस्पती -: मराठीबुक्स | Marathibooks", "raw_content": "\nपुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती\nलेखक: प्रा. प्र. के. घाणेकर\nवर्गवारी: माहितीपर : ऐतिहासिक : विज्ञानविषयक\nया पुस्तकाला आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगवरुन लिंक देण्यासाठी पुढील URL वापरा http://marathibooks.com/\nहे पुस्तक आपण वाचले आहे का,वाचले असल्यास ते कसे वाटले\nया पुस्तकावर अजून अभिप्राय आलेले नाहीत,पहिला अभिप्र���य आपण देऊ शकता\nआपल्याला हे पुस्तक कसे वाटले,या पुस्तका बद्दलचा आपला अभिप्राय लिहा.\nलेखक: डॉ. एम कटककर\n२१० पाने | रु.२००/-\nउद्योजकीय संस्कृती आणि महाराष्ट्र\nलेखक: डॉ. श्री. वि. कडवेकर\n३६-ब, गुरुदत्त सहवास, “इ” विंग\n४७०/४९८, शनिवार पेठ, दक्षिणमुखी मारुती मंदिराजवळ\nPhone: ०२०-२४४५२९११ / २४४५०१७८ / २५३८४४८४ / ९५५२५७९८११\nया प्रकाशन संस्थेची मराठी बुक्स वर उपलब्ध पुस्तके: 127\nया प्रकाशन संस्थेशी संपर्कासाठी आपण आदित्य घाटपांडे / रवींद्र घाटपांडे यांच्याशी संपर्क करु शकता.\nशिक्षण महर्षी भाऊराव पाटील\n२६ पाने | रु.२५/-\nलेखक: ना. बा. लेले\n१९२ पाने | रु.१५०/-\nलेखक: प्रा. शशिकांत गोखले\nलेखक: डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी\n४८ पाने | रु.२५/-\nमराठीसृष्टी या पोर्टलचे हे एक खास वैशिष्ट्यपूर्ण दालन. मराठीतील अनेक नामवंत, प्रकाशित तसेच अप्रकाशित व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा आगळावेगळा व्यक्ती-संदर्भ कोश.आपला संदर्भ आजच समाविष्ट करा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/pudhari-kasturi-club-program-Sangli-issue/", "date_download": "2019-01-19T06:09:26Z", "digest": "sha1:D5IBMFVXHICXG4Q6ZQ6XAPXBYRGLJ4GD", "length": 4896, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दैनिक पुढारी कस्तुरी क्‍लब आयोजित हळदी-कुंकूला प्रतिसाद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › दैनिक पुढारी कस्तुरी क्‍लब आयोजित हळदी-कुंकूला प्रतिसाद\nदैनिक पुढारी कस्तुरी क्‍लब आयोजित हळदी-कुंकूला प्रतिसाद\nदै. पुढारी कस्तुरी क्‍लब, आपलं एफएम आणि चंदुकाका सराफ यांच्या वतीने महिलांसाठी मकर संक्रांतीनिमित्त आयोजित ‘आपल्या कस्तुरींसाठी आपलं हळदी-कुंकू’ कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हळदी-कुंकू हा सर्वच महिलांचा जिव्हाळ्याचा विषय. हा जिव्हाळा जपण्यासाठी चंदुकाका सराफ यांच्या शोरुममध्ये ‘आपल्या कस्तुरींसाठी आपलं हळदी-कुंकू’ कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात कस्तुरी सभासदांना हळदी-कुंकवाचे वाण देण्यात आले. तसेच कस्तुरींच्यासाठी विविध स्पॉटगेम स्पर्धा घेण्यात आल्या.\nचंदुकाका सराफ यांच्याकडून यावेळी लकी ड्रॉ घेण्यात आला यामध्ये गावभाग सांगली येथील सुषमा पुरुषोत्तम कुडाळकर या लकी ड्रॉ विनर ठरल्या. यावेळी कस्तुरींना बक्षिसांची लयलूट करण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाच्या ठिकाणी कस्तुरी सभासद नोंदणीही सुरू हो���ी. त्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कस्तुरी क्‍लब सभासद नोंदणी फी 500 रुपये आहे. सभासद झाल्यानंतर लगेचच नॉनस्टीक कढई विथ लिड हे हमखास गिफ्ट मिळणार आहे. सभासद महिलांना वर्षभर तसेच विविध दुकानांमधून डिस्काऊंट आणि लकी ड्रॉ गिफ्टस मिळणार आहेत. याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.\nभैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी महिलेसह तिघांना अटक\nकांदा मातीमोल ; एक ट्रक कांदा फक्‍त पाच रुपये किलोने विकला (Video)\nछमछम सुरू करणाऱ्या सरकारला घुंगरू पाठविणार : फौजिया खान\n#metoo महिलांच्या आदराविषयी खूप बोलतात पण, कमी लोक कृतीत आणतात : सिंधू\nएकजूट रॅलीसाठी पश्चिम बंगालमध्ये दिग्गजांची मांदियाळी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Provincial-official-written-order-remove-illegal-construction-not-any-action-taken-hunger-protest-karad/", "date_download": "2019-01-19T06:13:42Z", "digest": "sha1:VQ77KXT2K3T4DHI5ACRXILXVRJEGJQ34", "length": 4933, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कराड : प्रातांच्या आदेशाला केराची टोपली (व्हिडिओ) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कराड : प्रातांच्या आदेशाला केराची टोपली (व्हिडिओ)\nकराड : प्रातांच्या आदेशाला केराची टोपली (व्हिडिओ)\nअतिक्रमणे काढण्याबाबत दोन वर्षापूर्वी प्रांताधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशास अक्षरश: केराची टोपली दाखवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आगाशिवनगर (मलकापूर) येथील ज्येष्ठ नागरिक बाळकृष्ण पाटील यांनी या निषेधार्थ प्रजासत्ताक दिनी लाक्षणिक उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.\nढेबेवाडी फाटा परिसरातील पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगतचे फूटपाथ आणि कराड - ढेबेवाडी मार्गालगतच्या फूटपाथवरील अतिक्रमणे काढण्यासाठी दोन वर्षापूर्वी, २८ जानेवारी २०१६ रोजी कराडचे तत्कालीन प्रांताधिकारी किशोर पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विशेष प्रकल्प अभियत्यांना अतिक्रमण हटवण्याचा लेखी आदेश दिला होता. पण त्यावर कोणतीही कारवाई अद्यपही झालेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही प्रांताधिकाऱ्यांना लेखी पत्राद्वारे कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळेच कारवाई होईल अशी अपेक्षा होती. मात्र सार्वजनिक बांधकाम व��भागाच्या विशेष प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी तसेच महामार्ग देखभाल अधिकाऱ्यांकडून आजवर केराची टोपली दाखवण्यात आली आहे. त्यामुळे पाटील यांनी पुन्हा एकदा प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देत लाक्षणिक उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.\nभैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी महिलेसह तिघांना अटक\nकांदा मातीमोल ; एक ट्रक कांदा फक्‍त पाच रुपये किलोने विकला (Video)\nछमछम सुरू करणाऱ्या सरकारला घुंगरू पाठविणार : फौजिया खान\n#metoo महिलांच्या आदराविषयी खूप बोलतात पण, कमी लोक कृतीत आणतात : सिंधू\nएकजूट रॅलीसाठी पश्चिम बंगालमध्ये दिग्गजांची मांदियाळी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/satara-dg-satish-mathur-rally-satara-district/", "date_download": "2019-01-19T06:34:00Z", "digest": "sha1:EX3REN7BOWCVZOQLAYDIT6FCMI2RGF6T", "length": 17922, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डीजी साहब, सताराको और एक पोलिस थाना दिजीए | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › डीजी साहब, सताराको और एक पोलिस थाना दिजीए\nडीजी साहब, सताराको और एक पोलिस थाना दिजीए\nसातारा : विठ्ठल हेंद्रे\nमहाराष्ट्राचे पोलिस महासंचालक (डीजी) सतीश माथुर आज सातारा जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. शहराची लोकसंख्या विचारात घेतल्यास सातारकरांना आणखी एका पोलिस ठाण्याची नितांत गरज आहे. याशिवाय पोलिस कर्मचार्‍यांच्या वसाहतीचा प्रलंबित असलेला प्रश्‍न, खात्यांतर्गत फौजदार पदाची रेंगाळलेली यादी असे अनेक प्रश्‍न आहेत. दै. ‘पुढारी’ने याबाबत वेळोवेळी पोलिसांच्या व्यथा मांडल्या आहेत. आज राज्याच्या पोलिस दलाचे सर्वोच्च अधिकारी सातार्‍यात येत असल्याने ‘डीजी साहब, सताराको एक और पोलिस थाना दिला दो’, अशी मागणी सातारकरांमधून केली जात आहे.\nसातारा जिल्हा पोलिस दलामध्ये यापूर्वी सुमारे आठ वर्षापूर्वी पोलिस महासंचालक पी.एस.पसरीचा आले होते. त्यांच्यानंतर आता सतीश माथुर हे पोलिस महासंचालक सातारा नगरीत येणार आहेत. यंदा पोलिस दलाच्यावतीने पोलिस पब्लिक स्कूल सुरु करण्यात आल्याने त्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते केले जाणार आहे. याशिवाय पोलिस दलात महिला पोलिसांची लक्षणीय संख्या असल्याने काम करत असताना त्यांच्या लहान पाल्यांना पोलिस दलाच्यावतीने पाळणाघर सुरु केले जाणार आहे. सातारा जिल्ह्यातील बहुतेक पोलिस ठाणी ‘स्मार्ट’ झालेली आहेत. राज्याच्या पोलिस दलासाठी ही अभिमानास्पद बाब असल्याने स्मार्ट पोलिस ठाण्याची प्रमाणपत्रे पोलिस महासंचालक सतीश माथुर यांच्या हस्ते दिली जाणार आहेत. अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती समोर आली आहे.\nपोलिस ‘स्टार’ पासून वंचित\nगृह विभागाच्या अंतर्गत फौजदारकीच्या परीक्षेतील पात्र उमेदवारांची यादी गेल्या चार वर्षापासून पेंडींग आहे. वयाच्या पन्नाशीमध्ये अभ्यास करुन फौजदारकीच्या परीक्षेत पास झालेल्या पोलिस विद्यार्थ्यांना ‘स्टार’पासून वंचित रहावे लागत असल्याने गृह विभागाचा उफारटा कारभार सुरु असल्याची भावना पोलिसांमधूनच व्यक्त होत आहे. फेब्रुवारी 2013 मध्ये पार पडलेल्या या परीक्षेत लाखो पोलिस उमेदवारांनी अभ्यास करुन घवघवीत यश मिळवले. राज्यातून सुमारे 6 हजार पोलिसदादा या परीक्षेत पास झाल्याने व आपण आता फौजदार झाल्याने पोलिस दलातच एकूण आनंदाचे वातावरण होते. गृह विभागानेही पास झालेल्यांची पहिली यादी प्रसिध्द केली व तत्काळ त्यांना नियुक्त्या देण्यात आल्या. दुसर्‍या यादीला मात्र कमालीचा विलंब लावला गेल्याने पोलिसांना पदापासून वंचित राहण्याची वेळ आली. दै.‘पुढारी’ने याबाबत वेळोवेळी पोलिस कर्मचार्‍यांच्या व्यथा मांडल्या. त्यामुळे आतापर्यंत दोन याद्या प्रसिध्द झालेल्या आहेत. अद्यापही अनेक पोलिस उत्तीर्ण झालेले असून त्यांना फौजदार पदापासून वंचित रहावे लागले आहे. अनेक पोलिस फौजदारविना निवृत्त झाले असून बहुतेकजण निवृत्तीच्या वाटेवर आहेत. यामुळे पोलिस महासंचालक सतीश माथुर यांनी प्रलंबित फौजदार प्रकरणाचा निपटारा करावा, अशी अपेक्षाही पोलिसांमधून व्यक्त होत आहे.\nअडीच लाख लोकसंख्येला 250 पोलिसांचा पहारा\nसातारा शहराची सुमारे अडीच लाख एवढी लोकसंख्या असून या लोकसंख्येसाठी सातारा शहर व शाहूपुरी ही दोनच पोलिस ठाणी कार्यरत आहेत. शहर पोलिस ठाण्याचे विभाजन होवून शाहूपुरी पोलिस ठाण्याची साडेतीन वर्षापूर्वी म्हणजेच सप्टेंबर 2014 मध्ये निर्मिती झाली आहे. लोकसंख्येची तुलना केल्यास या दोन्ही पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचार्‍यांची संख्या उणीपुरी 250 एवढीच आहे. अडीच लाख लोकसंख्येच्या तुलनेतील कायदा ��� सुव्यवस्था संभाळण्यासाठी असणार्‍या पोलिसांच्या संख्येचा हा रेशो अतिशय तोकडा आहे. सातारा शहर पोलिस ठाण्यात 2017 मध्ये वर्षाला 950 तर शाहूपुरी पोलिस ठाण्यात 550 एवढे गुन्हे दाखल झाले असून अशाप्रकारे दरवर्षी दोन्ही पोलिस ठाण्यात मिळून सुमारे 1500 गुन्हे (सीआर) दाखल होत असल्याचे वास्तव आहे. दरम्यान, नुकत्याच ‘राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संस्थे’नुसार गुन्हे दाखल होण्यामध्ये देशात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागल्याचे रेकॉर्ड आहे. सातारा शहराचा उपनगराच्या माध्यमातून वेगाने विस्तार वाढत आहे. लोकसंख्येची दिवसेंदिवस वाढ होत असताना कायदा व सुव्यवस्था संभाळणार्‍या पोलिसांची संख्या मात्र तेवढीच राहिली. शाहूपुरी पोलिस ठाण्याची निर्मिती झाल्यानंतर सातार्‍यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिल व गुन्हे दाखल होण्याची संख्या घटेल, अशी अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरली आहे. यामुळेच सातारा शहराला आणखी एका पोलिस ठाण्याची गरज असून एमआयडीसी पोलिस ठाणे किंवा सदरबझार पोलिस ठाण्याची निर्मिती होणे अत्यावश्यक बनले आहे. एमआयडीसी पोलिस ठाणे झाल्यास महामार्गाच्या खालचा भाग त्या पोलिस ठाण्याला जोडला जाईल. शहर पोलिस ठाण्यासाठी मधली हद्द राहिल व उर्वरीत वरील भाग सद्यस्थितीनुसार शाहूपुरी पोलिस ठाण्याकडे राहिल. यामुळे पोलिस महासंचालक सतीश माथुर यांनी सातारकरांच्या सुरक्षिततेसाठी आणखी एक पोलिस ठाणे निर्माण करावे, अशी अपेक्षा सातारकरांची आहे.\nपोलीस वसाहतीला लागल्या घुशी\nसातारा जिल्हा पोलिस दलासाठी शहरात तीन ठिकाणी वसाहती आहेत. सिटी पोलिस लाईन, बी ग्राउंड व गोळीबार मैदान. या तिन्ही वसाहतींची जागा पोलिसांसाठी मोक्याच्या ठिकाणी व ऐसपैस आहे. दुर्दैवाने मात्र या तिन्ही ठिकाणच्या इमारतीची दूरवस्था भीषण आहे. सिटी पोलिस लाईन व बी ग्राउंड येथील इमारती सुमारे 80 ते 90 वर्षांपूर्वीची आहे. यामुळे यातील बहुतांशी घरांची पडझड झालेली असून या दोन्ही ठिकाणच्या परिसराला बकाल स्वरुप आलेले आहे. याशिवाय रस्त्यांची चाळण झालेली असून शौचालयांचे दरवाजे तुटलेले आहेत. गटारे उघडी असून त्यामध्ये पाणी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. घुशी- उंदरांनी या जागेला वेढल्याने घरे पोखरलेली आहेत. उन्हाळ्यात पिण्यासाठी पाण्याची टंचाई होत असल्याने पोलिस���ंच्या कुटुंबांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. पडझडीमुळे पावसाळ्यामध्ये घरे गळत असल्याने राहण्यासाठी पुरेशी जागाच वापरासाठी मिळत नसल्याचे वास्तव आहे. पाण्याची पाईपलाईन घाणीमध्ये असल्याने आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. पोलिसांच्या मुलांसाठी खेळणी आहेत. मात्र त्यालाही गंज लागला असून ती अडगळीत गेलेली आहेत. गेल्या दोन वर्षापासून पोलिस वसाहत होणार असे गाजर दाखवले जात आहे. मात्र, अद्यापही ठोस निर्णय झालेला नाही. इमारत होणार म्हणून पोलिसांना वसाहती खाली करण्याचे आदेशही झाले आहेत. यामुळे हक्काची वसाहत नसल्याने पोलिसांसमोर राहण्याचे सर्वात मोठे आव्हान बनले आहे. खासगी ठिकाणी राहण्यासाठी भरघोस भाडे द्यावे लागत असल्याने पोलिस कर्मचार्‍यांचे कुटुंब अस्थिर बनले आहे. पोलिस वसाहतीबाबत वेळोवेळी प्रस्ताव सादर झालेले आहेत. वसाहत बांधली जाणार म्हणून पोलिसांना खोल्याही रिकाम्या करायला लावल्या आहेत. आतापर्यंत पोलिस वसाहतीचे उद्घाटन व्हायला पाहिजे होते. पोलिस वसाहतीसाठी पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. यामुळे सातार्‍यातून बदली होण्यापूर्वी त्यांच्याच उपस्थितीत पोलिस वसाहत इमारतीचे भूमिपूजन व्हावे, अशी पोलिसांची अपेक्षा आहे. यामुळे पोलिस महासंचालक सतीश माथुर यांनी सातारच्या पोलिसांच्या वसाहतीचा प्रश्‍न निकालात काढून गोड गिफ्ट द्यावी, अशी मागणी होत आहे.\nलालूंच्‍या मुलीने केली हात तोडण्‍याची भाषा\nभैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी महिलेसह तिघांना अटक\nकांदा मातीमोल ; एक ट्रक कांदा फक्‍त पाच रुपये किलोने विकला (Video)\nछमछम सुरू करणाऱ्या सरकारला घुंगरू पाठविणार : फौजिया खान\n#metoo महिलांच्या आदराविषयी खूप बोलतात पण, कमी लोक कृतीत आणतात : सिंधू\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-Prisoner-death-issue/", "date_download": "2019-01-19T06:07:33Z", "digest": "sha1:TPJ5QRY55LEJDG764B36WLYNTS55X46M", "length": 5206, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गुप्तांगावर वार करून घेणार्‍या कैद्याचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › गुप्तांगावर वार करून घेणार्‍या कैद्याचा मृत्यू\nगुप्तांगावर वार करून घे��ार्‍या कैद्याचा मृत्यू\nखोटा गुन्हा दाखल झाला आहे, कारागृहात आपल्याला कोणीही भेटायला आले नाही म्हणून रावसाहेब उत्तम आवारे (रा. गुरुनानकनगर, उजनी वसाहत, सोलापूर) याने कारागृहाच्या शौचालयात जाऊन स्वत:च्या गुप्तांगावर ब्लेडने वार केले. यामध्ये तो जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेही त्याने लुंगीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जखमी आवारे याचा उपचार सुरू असतानाच मंगळवारी त्याचा मृत्यू झाला.\nरावसाहेब आवारे याच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यास अटक करण्यात आली होती. सध्या तो जिल्हा कारागृहात होता. आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक महिना झाला, कोणीही भेटण्यास आले नाही, जगून तर काय करायचे, मी मेलो तर माझ्या जागेवर माझी मुलगी नोकरीला लागेल, या कारणावरून कर्मचार्‍यांची नजर चुकवून दाढी करण्याचे ब्लेड घेऊन तो शौचालयात गेला होता. शौचालयात गेल्यानंतर त्याने स्वत:च्या गुप्तांगावर ब्लेडने मारून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला जखमी अवस्थेमध्ये उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्याने गळफास लावून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. याबाबत सदर बझार ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nभैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी महिलेसह तिघांना अटक\nकांदा मातीमोल ; एक ट्रक कांदा फक्‍त पाच रुपये किलोने विकला (Video)\nछमछम सुरू करणाऱ्या सरकारला घुंगरू पाठविणार : फौजिया खान\n#metoo महिलांच्या आदराविषयी खूप बोलतात पण, कमी लोक कृतीत आणतात : सिंधू\nएकजूट रॅलीसाठी पश्चिम बंगालमध्ये दिग्गजांची मांदियाळी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/art_and_literature-waman-hoval-passed-away/", "date_download": "2019-01-19T07:16:44Z", "digest": "sha1:LWKPFCK7XMKJX7BMXMTTH4MXDBFITCGF", "length": 8100, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचे निधन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचे निधन\nमुंबई : ज्येष्ठ साहित्���िक आणि कथालेखक वामन होवाळ यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असं त्यांचं कुटुंब आहे.\nआज संध्याकाळच्या सुमारास वामन होवाळ यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असतानाच त्यांचं निधन झालं.\nबेनवाडा, येळकोट, आडवाटा, वारसदार हे त्यांचे कथासंग्रह वाचकांमध्ये चर्चेचा विषय ठरले होते. दलित साहित्यात त्यांचे मोलाचे योगदान असून आंबेडकर चळवळीतही ते सक्रीय होते.अनेक राज्यस्तरीय साहित्य संमेलनांचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहेत.\nपालघर लोकसभा : वाचा कोणता उमेदवार,कोणता पक्ष \nते सुपारी घेतात आणि महानगरपालिका जिंकतात ; जयंत पाटलांचा…\nमजल्यांचे घर आणि पाऊसपाणी या कथा इंग्रजी आणि फ्रेंच या भाषेतही अनुवादित झाल्या आहेत. तर जपून पेरा बेणं, आंधळ्याची वरात बहिऱ्याच्या घरात ही लोकनाट्येही प्रसिद्ध आहेत.\nवामन होवाळ हे मूळचे सांगलीतील तडसर गावचे होते. उच्च शिक्षणासाठी ते मुंबईला आले. शालेय वयातच कथालेखनाची आवड निर्माण झाली. शंकर पाटील यांच्या लेखनातून कथा लिहिण्याची प्रेरणा मिळाली. त्यानंतर त्यांनी पुढे कथालेखन सुरु केले.\nवामन होवाळ यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील तडसर येथे झाला. होवाळ यांचे शालेय शिक्षण गावातच झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी ठाणे आणि नंतर सिद्धार्थ महाविद्यालयात घेतले. शालेय जीवनापासून त्यांनी कथालेखन केले. त्यांची पहिली कथा पुण्यातील एका मासिकात छापून आली. यानंतर त्यांच्या विविध मासिकांमधून ३५० हून अधिक कथा प्रसिद्ध झाल्या.\nपालघर लोकसभा : वाचा कोणता उमेदवार,कोणता पक्ष \nते सुपारी घेतात आणि महानगरपालिका जिंकतात ; जयंत पाटलांचा महाजनांवर हल्लाबोल\nखडसेंच्या मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीला परिवर्तन नको \nVIDEO : ‘ये बारामतीला दाखवतोच तुला’, अजित पवारांनी घेतला गिरीश महाजनांचा समाचार\nडान्सबार बंदी विषयी राज्य सरकार कमी पडले – धनंजय मुंडे\nटीम महाराष्ट्र देशा : डान्सबार बंदी विषयी राज्य सरकार पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडण्यास कमी पडले…\nफडणवीस सरकारने मराठा आरक्षण म्हणजे लॉलीपॉप दिला आहे – जितेंद्र…\nमुंबईच्या मतदार यादीमध्ये ८ ते ९ लाख बोगस मतदार\nराम रहीमला आजन्म कारावासाची शिक्षा, सीबीआयच��या विशेष न्यायालयाचा…\nनिलेश लंके , सुजय विखे माझ्या संपर्कात ; जानकरांचा गौप्यस्फोट\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/maratha-jat-patel-community-should-not-be-included-in-obc/", "date_download": "2019-01-19T06:27:53Z", "digest": "sha1:B3KCIFY7ELODWDSEUAK4BDPQEUYSFBJK", "length": 8632, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मराठा, जाट, पटेल समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करु नये – हरिभाऊ राठोड", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमराठा, जाट, पटेल समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करु नये – हरिभाऊ राठोड\nठाणे : मराठा- जाट आणि पटेलांना आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. मात्र, जर ओबीसी आरक्षणामध्ये या तीन समाजाचा समावेश केल्यास सकल ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा भारतीय पिछडा शोषित संघटनेचे नेते आ. हरिभाऊ राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिला.\nदरम्यान, देशात ओबीसींची जनगणना झालेली नाही. त्यामुळे ही जनगणना करण्यात यावी, अशी मागणीही राठोड यांनी केली असून त्यासाठी येत्या २७-२८ जानेवारी रोजी शिर्डी येथे ओबीसी जनगणना परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या परिषदेला देशभरातील ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत. इंग्रज राजवटीमध्ये १९३१ ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात आली होती.\nओबीसी समाजासाठी ७०० कोटी\nएल्गार परिषद : आनंद तेलतुंबडेंना सुप्रीम कोर्टाचा दणका\nत्यानंतर योग्य अशी जनगणना झालेली नसल्यामुळे संख्येनुसार ओबीसींना आरक्षण मिळत नाही. आता केंद्र सरकारने ओबीसींचे विभाजन करुन न्या. रोहिणी आयोग नियुक्त केला आहे. मात्र, ओबीसींची संख्या माहिती नसतानाही त्यांचे विभाजन करण्यात येत आहे. त्यामुळे ओबीसींची जनगणना करण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी साईसेवा सदन शिर्डी येथे विमुक्त, बाराबलुतेदार, ओबीसी, अतिमागास आदी जातीप्रवर्गाची देशव्यापडी ओबीसी परिषद आ. हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली आहे.\nया परिषदेला देशभरातील आमदार, खासद���र, सामाजिक कार्यकर्ते, ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत, असेही राठोड यांनी सांगितले. दरम्यान, मराठा- जाट आणि पाटीदार समाजाच्या आरक्षणाबाबत ते म्हणाले की, या समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही.\nमात्र, त्यांना ओबीसींमध्ये आरक्षण देऊन आमच्यावर अन्याय करु नये. त्यांच्यासाठी स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे. ओबीसींना घटनात्मक आरक्षण देण्यात आले आहे. या आरक्षणातही राज्या-राज्यामध्ये काटछाट करण्यात आली असून यापुढे सरसकट आरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही यावेळी राठोड यांनी केली.\nओबीसी समाजासाठी ७०० कोटी\nएल्गार परिषद : आनंद तेलतुंबडेंना सुप्रीम कोर्टाचा दणका\nमोदी,शहा उद्धव ठाकरेंचे प्रियकर आहेत – प्रकाश आंबेडकर\nसोलापूर लोकसभेच्या जागेवर आरपीआयचा दावा\nभारताकडून कांगारूंचा पुन्हा पराभव\nटीम महाराष्ट्र देशा : मेलबर्न येथे सुरु असलेल्या भारत – ऑस्ट्रेलिया तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताने सामना ७…\nडान्सबारवरची बंदी उठवली ; जाणून घ्या आबांच्या लेकीला काय वाटतं \nनिलेश लंके , सुजय विखे माझ्या संपर्कात ; जानकरांचा गौप्यस्फोट\nएका महिलेकडून मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न\nराम रहीमला आजन्म कारावासाची शिक्षा, सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा…\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/maratha-kranti-morcha-jeyur-100-band/", "date_download": "2019-01-19T06:39:55Z", "digest": "sha1:LCUWYOTN6HTJK75O66LY5QPN3NDU3FAC", "length": 9241, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मराठा क्रांती ठोक मोर्चा : जेऊर १००% बंद", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमराठा क्रांती ठोक मोर्चा : जेऊर १००% बंद\nकरमाळा : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करताना औरंगाबादमधील एका युवकाने घेतलेल्या जलसमाधीनंतर मराठा संघटनांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या हाकेनंतर करमाळा तालुक्यातील जेऊर बंद ठेवून शासनाचा निषेध केलेला आहे. जेऊर मधील सर्व व्यापाऱ्यांनी बाजारपेठा बंद केल्या आहेत. तर सर्वांनी शांततेत बंद पाळावा अस आवाहन करण्यात आले आहे.\nकाकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत, भावाला मिळणार नौकरी\nजेऊर हे १५ हजार लोकसंख्याचे गाव असून या गावात मोठी बाजारपेठ आहे. टेंभुर्णी-नगर या राष्ट्रीय महामार्गावर हे गाव असून आज शासनाचा निषेध म्हणून गावातील जेऊर व्यापारी संघटनेने बाजारपेठ बंद केल्या.\n‘काँग्रेसने मला छळले म्हणून मी तुला छळतोय’\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nदरम्यान काकासाहेब शिंदे या मराठा युवकाच्या मृत्यूनंतर आरक्षणाचे आंदोलन आणखीनच पेटण्याची शक्यता दिसत आहे, शिंदे यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ आज मराठा क्रांती मोर्चाकडून महाराष्ट्रात बंदची हाक देण्यात आली होती याचा परिणाम ग्रामीण भागात ही पहायला मिळत असून करमाळा तालुक्यातील जेऊर मध्ये बंद पाळण्यात आला.\nमराठा ठोक मोर्चा : औरंगाबाद मध्ये इंटरनेट सेवा बंद\nकाय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित प्रमुख मागण्या\nमराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.\nमराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.\nराज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.\nआण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.\nमौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.\nअनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.\nअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.\n‘काँग्रेसने मला छळले म्हणून मी तुला छळतोय’\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nमराठा आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या याचिका फेटाळा , राज्य सरकारची उच्च न्यायालयाला…\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\n‘काँग्रेसने मला छळले म्हणून मी तुला छळतोय’\nमुंबई - आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमा���ून भाजपवर टीकास्त्र सोडणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा…\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nउस्मानाबादमधून ‘चाकूरकर’ यांना उमेदवारीची मागणी;…\n‘वंचित बहुजन आघाडी म्हणेल तसा प्रस्ताव स्वीकारून कॉग्रेसने…\nफडणवीस सरकारने मराठा आरक्षण म्हणजे लॉलीपॉप दिला आहे – जितेंद्र…\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sun-of-late-police-constable-vilas-shinde-joined-mumbai-police-force/", "date_download": "2019-01-19T07:05:43Z", "digest": "sha1:ZBDUGXVRDODBB77KMVICV22KVEYXXUCJ", "length": 7894, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "वडिलांच्या स्मृतीदिनी तो झाला सब-इन्स्पेक्टर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nवडिलांच्या स्मृतीदिनी तो झाला सब-इन्स्पेक्टर\nदिवंगत विलास शिंदे यांचा मुलगा पोलीस सेवेत समाविष्ट\nआपली ड्युटी बजावत असताना एका अल्पवयीन मुलाने केलेल्या मारहाणीमुळे जिव गमवावा लागलेले दिवंगत वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्या मुलाला पोलीस सेवेत समाविष्ट करुन घेण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक म्हणून 25 वर्षीय दीपेश शिंदे याची नियुक्ती करण्यात आली आहे. दीपेश हा बीएससी-आयटी पदवीधर असून, मलाडमधील एका खासगी कंपनीत नोकरी करत होता.\nविलास शिंदे यांच्या पहिल्या स्मृतीदिनी आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी दिपेशला नियुक्ती पत्र दिले आहे. यावेळी बोलताना दिपेशने आपणही वडिलांप्रमाणे पोलीस सेवेत सर्वोत्तम काम करून दाखवू असं मिड-डे या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले.\nमनसेचे नगरसेवक संजय तुर्डे यांना अटक\nधक्कादायक: टकलाच्या पासपोर्टचं यूपीए सरकारकडून नूतनीकरण\n२३ ऑगस्ट २०१६ रोजी वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल असणारे विलास द=शिंदे हे खारजवळ आपली ड्युटी बजावत होते, त्यावेळी त्यांनी अहमद कुरेशी या अल्पवयीन मुलाला हेल्मेटशिवाय गाडी चालवताना पकडलं. ���्याच्याकडे लायसन्सही नव्हतं. याबाबत चौकशी सुरु असतानाच कुरेशी याने भावाला बोलावून घेत विलास शिंदेंना मारहाण केली. या हल्ल्यात विलास शिंदे गंभीरजखमी होवून बेशुद्ध झाले. लीलावती रुग्णालयात उपचार सुरु असताना 31 ऑगस्ट 2016 रोजी उपचारादरम्यान शिंदे यांचा मृत्यू झाला होता.\nमनसेचे नगरसेवक संजय तुर्डे यांना अटक\nधक्कादायक: टकलाच्या पासपोर्टचं यूपीए सरकारकडून नूतनीकरण\nप्रीती झिंटा विनयभंग प्रकरणी वाडियांविरोधात आरोपपत्र दाखल\nमुंबई पोलिसांची ड्युटी केवळ ८ तास \nशासनाने डान्सबार संदर्भात नवीन कायदा करण्याची गरज : आ.विद्या चव्हाण\nटीम महाराष्ट्र देशा : सर्वोच्च न्यायालयाकडून आज राज्यात डान्सबार पुन्हा सुरू करण्याच्या निर्णय देण्यात आला. यावर…\nमी देखील नगर दक्षिण लोकसभेसाठी इच्छुक ; भाजपच्या जिल्हाध्यक्षाने…\nते सुपारी घेतात आणि महानगरपालिका जिंकतात ; जयंत पाटलांचा महाजनांवर…\nमुंबईतील स्वच्छ कांदळवन अभियानाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद\nबनावट पी.आर कार्डमुळे तुळजापूरातील विकास कामांचा बोजवारा\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-first-air-conditioned-locale-sends-towards-churchgate/", "date_download": "2019-01-19T06:30:06Z", "digest": "sha1:2LZGA33EHBKOEEIZBKDNEPL3VWJ2GO7A", "length": 5848, "nlines": 82, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पहिली वातानुकूलित लोकल चर्चगेटच्या दिशेने रवाना", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपहिली वातानुकूलित लोकल चर्चगेटच्या दिशेने रवाना\nमुंबई : पश्चिम रेल्वेमार्गावरुन पहिली वातानुकूलित लोकल बोरीवली स्थानकातून चर्चगेटच्या दिशेने रवाना झाली. भारत माता की जय या जयघोषात आज सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी ही रवाना झाली. प्रथम फेरी असल्याने या लोकलला फुलांच्या माळांनी सजवण्यात आले होते.\nशालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी या लोकलच्या पहिल्या फेरीला हिरव��� झेंडा दाखवला. या लोकलचे दर हे प्रथम दर्जापेक्षा जास्त असून सुरुवातीचे सहा महिने प्रदर्शनीय सूट म्हणून भाडे १.२ पट आकारण्यात येईल. नंतर ते १.३ पट होईल. आठवड्यातील पाच दिवस ही लोकल धावेल.\nखा. श्रीकांत शिंदे यांच्या विकास कामातून कल्याणचा सुभा झाला…\nपहिल्या वातानुकूलित लोकलच्या प्रवासासाठी १६५ रुपये मोजावे लागतील. चर्चगेट ते विरार लोकलचा मासिक पास २०४० रुपये आहे.\nखा. श्रीकांत शिंदे यांच्या विकास कामातून कल्याणचा सुभा झाला चिरेबंदी\nमुंबईच्या मतदार यादीमध्ये ८ ते ९ लाख बोगस मतदार\nटीम महाराष्ट्र देशा : निवडणुका जवळ येताच बोगस मतदानाच्या आणि खोट्या ओळख पत्राच्या घटना घडणे काही नवीन नाही पण…\nभारताकडून कांगारूंचा पुन्हा पराभव\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद…\nदुष्काळात तेरावा महिना : पुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा पाणीच पाणी\nकाकडेंची नवी भविष्यवाणी, सेनेशी युती न केल्यास दानवेंचा दारूण पराभव…\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/kanchan-bapat-write-article-tanishka-53776", "date_download": "2019-01-19T07:16:50Z", "digest": "sha1:2VJV44DPZJNQRPJYY4FGNKZ234SIUYM4", "length": 30232, "nlines": 217, "source_domain": "www.esakal.com", "title": "kanchan bapat write article in tanishka डब्याचं रोजचं नियोजन | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 19 जून 2017\nडब्यातून रोज काय द्यायचं किंवा काय न्यायचं याचं उत्तर शोधण्यात सकाळचा बराच वेळ जातो. घाईगडबडीत डब्यासाठी एखादा पदार्थ केला, तर त्याच्या पौष्टिकतेचा आनंद घेता येत नाही. म्हणूनच थोडंसं नियोजन केलं, तर रोज हेल्दी टिफिन नेणं सोयीचं होईल. तुमच्या डब्यात पौष्टिक पदार्थ असावेत आणि तेही चवीचे यासाठी नियोजनाचे काही मार्ग आणि चटपटीत रेसिपीही...\nडब्यातून रोज काय द्यायचं किंवा काय न्यायचं याचं उत्तर शोधण्यात सकाळचा बराच वेळ जातो. घाईगडबडीत डब्यासाठी एखादा पदार्थ केला, तर त्याच्या पौष्टिकतेचा आनंद घेता येत नाही. म्हणूनच थोडंसं नियोजन के��ं, तर रोज हेल्दी टिफिन नेणं सोयीचं होईल. तुमच्या डब्यात पौष्टिक पदार्थ असावेत आणि तेही चवीचे यासाठी नियोजनाचे काही मार्ग आणि चटपटीत रेसिपीही...\nआ धुनिक काळात घराबाहेर जास्तीत जास्त वेळ राहावं लागणारी शाळा-कॉलेजची मुलं, ऑफिसमध्ये जाणाऱ्या व्यक्‍ती या सगळ्यांची दिवसभरातील बरीचशी खाण्याची गरज ‘डबा’ पूर्ण करतो... करावी. प्रत्येक व्यक्‍तीच्या घराबाहेर जाण्याच्या कालावधीनुसार प्रत्येकाने एक ते तीन डबे घेऊन जाणं योग्य ठरतं. सामान्यत: शाळकरी मुलांचा डबा किंवा सकाळी लवकर बाहेर पडणारे कर्मचारी यांच्या ब्रेकफास्टसाठी योग्य ठरणारे पदार्थ डब्यात असावेत. त्या पदार्थांना ताजी फळं, सॅलड, छोटे-छोटे पौष्टिक लाडू किंवा वड्या यांची जोड अवश्‍य द्यावी. डब्यात मिळणाऱ्या वैविध्यामुळे उत्तम पोषण आणि चव असे दोन्ही फायदे मिळतात.\nदुपारी एकनंतरही घराबाहेर राहणारे विद्यार्थी आणि कर्मचारी यांचा दुसरा डबा अर्थातच जेवणाचा असावा. या डब्यात पोळीभाजी, वरणभात, चटणी, कोशिंबीर असे साग्रसंगीत पदार्थ नेणं अवघड आहे; पण व्यवस्थित पोषण मिळणारे आणि बनवायला सोपे असणाऱ्या पदार्थांची योजना या डब्यासाठी करावी.\nपोळी, भाजी आणि सॅलड, स्टफ्ड पराठे, भरपूर भाज्या घालून बनवलेले विविध चवींचे पुलाव, ब्राउन ब्रेडच्या भाज्या घालून बनवलेली सॅंडविचेस असे पदार्थ या डब्यासाठी योग्य ठरतात. डबा जास्तीत जास्त पोषक असावा, यासाठी या डब्याचा मुख्य घटक असलेली पोळी जास्तीत जास्त पोषक कशी होईल हे पाहू.\nसाधारण पाच किलो गव्हात अर्धा किलो भाजलेले सोयाबीन, पाव किलो हरभरा डाळ, मूठभर मेथ्या आणि एक वाटी राजगिरा पीठ घालून दळून आणावे.\nकणीक भिजवताना शक्‍य असेल तर दर ८-१० पोळ्यांच्या कणकेत दोन टेबलस्पून दूध पावडर मिसळावी.\nशक्‍य असेल तर बेरीचं गाळलेलं पाणी, पनीरचं पाणी, दूध वापरून कणीक भिजवावी.\nडब्यात नेण्याची भाजी पोषक व्हावी, यासाठी ती मुख्यत: ताजी असावी. भाज्यांमध्ये अधूनमधून पनीर, सोयाचंक्‍स, बेसन, जवस पावडर, दाण्याचं कूट यांची आवश्‍यक जोड द्यावी.\nकृश व्यक्‍तींसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी कधीकधी घरचं तूप वापरून भाजी बनवावी.\nपोळीभाजीला सॅलडची जोड अवश्‍य द्यावी.\nभरपूर भाज्या, कडधान्य, पनीर, सोयाचंक्‍सचा वापर करून बनवलेले विविध चवींचे भात आणि सॅलड किंवा रायतं हे कॉम्बिनेशन झटपट बनू शकतं.\nसध्या उपलब्ध असलेल्या उत्तम प्रतिच्या डब्यांमध्ये दही किंवा रायतं थंड, तर पुलाव, भाजी वगैरे छान गरम राहू शकतं.\nयापेक्षाही जास्त वेळ बाहेर राहावं लागणाऱ्या व्यक्‍तींसाठी ड्रायफ्रूट, घरीच बनवलेला चिवडा, लाडू किंवा चटणी-पोळीचा रोल असा कोरडा आणि खूप वेळ चांगला राहणारा छोटासा डबाही संध्याकाळी खाण्यासाठी अवश्‍य बरोबर ठेवावा.\nया डब्यासाठी ब्राउन ब्रेड, चीजचे सॅंडविच, मोड आलेल्या कडधान्यांची भेळ, गूळपापडी लाडू यांसारखे पदार्थ योग्य ठरतात.\nडब्याच्या पोषणाबरोबरच डब्याचं वैविध्य राखणंही महत्त्वाचं असतं. साधारण आठवडाभराचं प्लॅनिंग डोक्‍यात असलं, तर ते प्रत्यक्षात आणणं थोडं सोपं ठरतं. ब्रेकफास्टच्या डब्याचं आठवडाभराचं प्लॅनिंग कसं करायचं, ते आपण पाहू.\nसाहित्य : १ वाटी तांदूळपिठी किंवा कणीक, १ टेस्पून बारीक चिरलेला लसूण, मीठ, तेल, आवश्‍यकतेप्रमाणे दूध, केळ्याच्या पानाचे मध्यम आकाराचे (हाताच्या पंजाहून दुप्पट आकाराचे) चार तुकडे\nकृती : पिठात मीठ, तेल आणि लसूण घालून नीट एकत्र करून घ्या. त्यात दूध घालून साधारण भाकरीच्या पिठापेक्षा थोडं सैल पीठ भिजवा.\n१०-१५ मिनिटं झाकून ठेवा. गॅसवर तवा तापत ठेवा. केळ्याच्या पानाचा मध्यम आकाराचा तुकडा घेऊन गडद रंगाच्या बाजूवर डावभर पीठ घालून पातळ पसरा आणि पान दुमडून तव्यावर ठेवा. दोन्ही बाजूंनी शेकून घ्या. शेकल्यावर पानगी पानापासून सुटून येते. ही पानगी थेट गॅसवर किंवा पापडाच्या जाळीवर ठेवून भाजा. तूप, खोबऱ्याची चटणी आणि पानगी हा एक मस्त, चविष्ट कोकणी बेत आहे.\nरविवारच्या सुटीनंतरचा कामाचा पहिला दिवस बहुतेकांचा नावडता असतो. रविवारी बरंच जड, मसालेदार खाणं झालेलं असतं. तसेच दिवस काहिसा आळसात गेलेला असतो. त्यामुळे या दिवशीचा डब्याचा पदार्थ तेलकट किंवा मसालेदार नसावा. या पदार्थाला फळं आणि सॅलडची भरभक्कम जोड द्यावी.\nसाहित्य : सारणासाठी : २ वाट्या बारीक चिरलेला पालक, १ वाटी पनीर, १ टेस्पून आलं-लसूण पेस्ट, भरपूर कोथिंबीर, अर्धा टेस्पून चिरलेली मिरची, मीठ, तेल आवरणासाठी : दीड वाटी कणीक, मीठ, तेल, तूप\nकृती : कणकेत १-२ टेस्पून तेल आणि मीठ घालून मऊसर पीठ भिजवून झाकून ठेवा. पनीर किसून घ्या. थोड्या तेलावर मिरची आणि\nआलं-लसूण पेस्ट परता. त्यातच पालक घालून परता. पालकाचं पाणी आटून मिश्रण कोरडं झाल्यावर त्यात किस���ेलं पनीर आणि मीठ घालून ३-४ मिनिटं परतून गॅस बंद करा. मिश्रण थंड झाल्यावर त्यात कोथिंबीर मिसळा. नेहमीप्रमाणे कणकेच्या मध्यम आकाराच्या गोळ्यात सारण भरून जाडसर पराठा लाटून तव्यावर भाजा. वरून तूप लावून दोन्ही बाजूने खमंग भाजून घ्या.\nकोणतंही लोणचं किंवा चटणी, सॉसबरोबर द्या. बरोबर दही आणि थोडं सॅलड द्या.\nदुसरा प्रकार : पराठ्याचं सारण तयार पोळीत भरून रोल करून तव्यावर खमंग भाजून घ्या. असाच रोल कोणतीही तयार भाजी वापरून करता येईल. हवं तर वरून किसलेलं चीज आणि टोमॅटो सॉस घाला.\nआठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी सगळ्यांचीच थोडी जास्त धावपळ झालेली असते. त्यामानाने मंगळवारी ऑलरेडी रुटिन सुरू झालेलं असतं. त्यामुळे थोडासा हेवी पौष्टिक असा पदार्थ निवडा. सिझननुसार उपलब्ध भाज्यांचा स्टफ्ड पराठा, रॅप किंवा फ्रॅंकी असा पदार्थ प्लॅन करा. बुधवारची तयारी म्हणून मंगळवारी सकाळी इडली, डोसा, उत्तप्पा, आप्पे यापैकी कशाचं तरी पीठ भिजवण्यासाठी धान्य भिजवून ठेवा. संध्याकाळी ते वाटून फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्या.\nसाहित्य : सव्वादोन वाट्या तांदूळ, पाऊण वाटी उडदाची डाळ, पाव वाटी हरभरा डाळ, १ टेस्पून मेथ्या, मीठ, लोणी-तूप-तेल, १ बारीक चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर\nकृती : आदल्या दिवशी सकाळी दोन्ही डाळी, मेथ्या आणि तांदूळ वेगवेगळे सात-आठ तास भिजवा. नंतर मिक्‍सरवर अगदी बारीक वाटून घ्या. मिश्रण १०-१२ तास आंबण्यासाठी झाकून ठेवा. सकाळी उत्तप्पा करण्याच्या वेळी तयार पिठात थोडं पाणी आणि मीठ घालून ढवळा. नॉनस्टिक तव्यावर वाटीनं पीठ घालून पसरवा. त्यावर झटपट कांदा, मिरची, कोथिंबीर घाला. किंचित दाबून झाकण ठेवा. तेल सोडून उत्तप्पा उलटवा. दोन्ही बाजू लालसर झाल्यावर उतरवा. चटणीबरोबर डब्यात द्या.\nसाहित्य : पाऊण वाटी किसलेलं खोबरं, २ टेस्पून डाळवं. ३-४ मिरच्या, कोथिंबीर, मीठ, प्रत्येकी १ टेस्पून जिरे आणि साखर, छोटासा आल्याचा तुकडा\nकृती : जिरे-मीठ-साखर-मिरची-आलं, खोबरे, डाळ बारीक करा. सगळं साहित्य घालून थोडं पाणी घालून परत मिक्‍सरवर बारीक करा. उत्तप्प्याबरोबर नुसती चटणी किंवा दह्यात कालवून द्या.\nआठवड्यातून एखाद्या दिवशी इडली, डोसा यासारखे नैसर्गिकरीत्या आंबवलेले पदार्थ डब्यात नेणं पोषक ठरतं. पीठ तयार असल्यावर सकाळच्या घाईतही हे पदार्थ करणं सोपं जातं.\nसाहित्य : ६-७ मोठ्या ब्रेडच्या स्लाइस, बटर, २ चीज क्‍यूब, २ चीज स्लाइस, पिझ्झा मसाला, पाऊण वाटी मिक्‍स भाज्या (कांदा, रंगीत सिमला मिरची, ऑलिव्ह, स्वीट कॉर्न, सनड्राइड टोमॅटो, मशरूम अशा कोणत्याही), टोमॅटो सॉस\nकृती : ब्रेडला दोन्ही बाजूंनी बटर लावून घ्या. चीज क्‍यूब किसून घ्या. स्लाइसला थोडा टोमॅटो सॉस लावून घ्या. सगळ्या भाज्या बटरवर परतून घ्या. आवडत असेल तर कच्च्याही घाला. भाज्यांमध्ये पिझ्झा मसाला घालून स्लाइसवर स्प्रेड करा. त्यावर चीजचे तुकडे आणि किस पसरवा. गॅसवर किंवा ओव्हनमध्ये चीज थोडं वितळेपर्यंत बेक करा. खाली उतरवून डब्यात द्या. ब्रेड पिझ्झाबरोबर डब्यात टॉर्टिला चिप्स किंवा पोटॅटो चिप्स आणि थोडं सॅलड द्या.\nसाहित्य : ३-४ उकडलेले बटाटे, २ टेस्पून कॉर्नफ्लोअर, मीठ, मिरपूड, प्रत्येकी २ चीज क्‍यूब आणि चीज स्लाइस, दीड वाटी ब्रेडक्रम्स\nकृती : बटाटे किसून घ्या. त्यात अर्धे ब्रेडक्रम्स, कॉर्नफ्लोअर आणि मीठ घालून व्यवस्थित मळून घ्या. चीज क्‍यूब किसून घ्या. स्लाइसचे तुकडे करून घ्या. दोन्ही चीज एकत्र करून त्यात १ टेस्पून जाडसर ताजी मिरपूड मिसळा. बटाट्याच्या मिश्रणाची खोलगट वाटी बनवून त्यात चीजचं मिश्रण भरून गोळा बनवा. ब्रेडक्रम्समध्ये गोळा घोळवून तेलात तळा. डब्यात चीज कॉर्न बॉलबरोबर थोडा स्वीट चिली सॉस, सॅलड आणि केकचा एखादा तुकडा द्या. आवडीप्रमाणे चीजबरोबर स्वीटकॉर्न दाणे किंवा इतर सारण भरून वेगवेगळे चीज बॉल बनवता येतील.\nआठवड्याला एखादा दिवस जंक फूड डे किंवा मुलांच्या आवडीचा पदार्थ असायला हरकत नाही. यासाठी गुरुवार किंवा शुक्रवार योग्य ठरतो. या दिवशी चीज, बटर किंवा तळलेले पदार्थ द्यावेत. आठवड्यातून एखाद्या दिवशी मैद्याचे पदार्थ, चिप्ससारखे पदार्थ चालू शकतात.\nसाहित्य : २-३ वाट्या ओले हरभरे (ओले उपलब्ध नसतील, तर हिरवे सुके हरभरे रात्रभर पाण्यात भिजवून वापरा), २-३ मिरच्या, १ कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लिंबू, चाट मसाला, मीठ, किंचित साखर, शेव (ऐच्छिक)\nकृती : मिरच्या चिरून घ्या. हरभऱ्यामध्ये मिरच्या आणि मीठ घालून वाफवून घ्या. ताजा हरभरा असेल तर एखादी शिट्टी आणि सुका हरभरा असेल, तर ४-५ शिट्ट्या होऊ द्या. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घ्या. डब्यात देताना कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, शेव वेगळ्या डब्यात द्या. वेळेवर सगळं एकत्र करून घ्या.\nहवं तर त्यात काकडीही चिरू��� घाला. बरोबर थोडं सॅलड आणि चुरमुऱ्याचा गुळाच्या पाकातला लाडू द्या.\nआठवड्यातला एखादा दिवस त्या-त्या सिझनमधले मटार, कॉर्न, हुरडा असं उपलब्ध ओलं धान्य, मोड आलेली कडधान्य किंवा डाळी वापरून पदार्थ बनवा.\nसाहित्य : ३-४ वाट्या तयार मोकळा भात, १ वाटी भिजलेले सोया चंक्‍स, २-३ टेस्पून तूप/तेल, १ वाटी मिक्‍स भाज्या (कांदा, टोमॅटो, गाजर, बटाटा, मटार, फ्लॉवर अशा कोणत्याही), १ टेस्पून आलं-लसूण पेस्ट, १ टेस्पून पावभाजी किंवा दाबेली मसाला, मीठ, कोथिंबीर, चीज (ऐच्छिक)\nकृती : भाज्या मध्यम आकारात चिरून घ्या. त्याच आकारात भिजलेले सोया चंक्‍स चिरा. तेल/तूप गरम करा. त्यावर कांदा परता. आल-लसूण पेस्ट परता. अर्धी कोथिंबीर घाला. चंक्स टोमॅटो घालून परता. फ्लॉवर-बटाटा अशा शिजायला वेळ लागणाऱ्या भाज्या थोड्या वेगळ्या वाफवून घेऊन परता. त्यावर मीठ आणि मसाला घालून परतून त्यात तयार भात घाला. ३-४ मिनिट झाकण ठेवा. वरून चीज-कोथिंबीर घाला. बरोबर एखादं रायतं द्या.\n८-१५ दिवसांतून एकदा भाताचा एखादा प्रकार द्यावा. भात रात्री शिजवून ठेवला तरी चालू शकतो किंवा सकाळी लवकर भात बनवा.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://old.marathibooks.com/books/index.php?lang=marathi&article=15", "date_download": "2019-01-19T06:16:55Z", "digest": "sha1:HFSFHD4TFR2LDO47H5NTI4F2XAJG5G5S", "length": 4917, "nlines": 99, "source_domain": "old.marathibooks.com", "title": "दुनियादारी -: मराठीबुक्स | Marathibooks", "raw_content": "\nपुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती\nया पुस्तकाला आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगवरुन लिंक देण्यासाठी पुढील URL वापरा http://marathibooks.com/\nहे पुस्तक आपण वाचले आहे का,वाचले असल्यास ते कसे वाटले\nया पुस्तकावर अजून अभिप्राय आलेले नाहीत,पहिला अभिप्राय आपण देऊ शकता\nआपल्याला हे पुस्तक कसे वाटले,या पुस्तका बद्दलचा आपला अभिप्राय लिहा.\nलेखक: डॉ. एम कटककर\n२१० पाने | रु.२००/-\nउद्योजकीय संस्कृती आणि महाराष्ट्र\nलेखक: डॉ. श्री. वि. कडवेकर\nया प्रकाशन संस्थेची मराठी बुक्स वर उपलब्ध पुस्तके: 1\nशिक्षण महर्षी भाऊराव पाटील\n२६ पाने | रु.२५/-\nलेखक: ना. बा. लेले\n१९२ पाने | रु.१५०/-\nलेखक: प्रा. शशिकांत गोखले\nलेखक: डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी\n४८ पाने | रु.२५/-\nमराठीसृष्टी या पोर्टलचे हे एक खास वैशिष्ट्यपूर्ण दालन. मराठीतील अनेक नामवंत, प्रकाशित तसेच अप्रकाशित व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा आगळावेगळा व्यक्ती-संदर्भ कोश.आपला संदर्भ आजच समाविष्ट करा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://old.marathibooks.com/books/index.php?lang=marathi&article=17204", "date_download": "2019-01-19T06:22:54Z", "digest": "sha1:SGPCGRPWIBPMIZ7R5OEUI5MSHCNUDDCC", "length": 5872, "nlines": 107, "source_domain": "old.marathibooks.com", "title": "शौचालायापासून स्वयंपाकाच्या गॅसची निर्मिती -: मराठीबुक्स | Marathibooks", "raw_content": "\nपुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती\nशौचालायापासून स्वयंपाकाच्या गॅसची निर्मिती\nवर्गवारी: मार्गदर्शनपर : ऐतिहासिक : विज्ञानविषयक\nसंत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व निर्मलग्राम योजनेस वरदान प्रकल्प\nया पुस्तकाला आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगवरुन लिंक देण्यासाठी पुढील URL वापरा http://marathibooks.com/\nहे पुस्तक आपण वाचले आहे का,वाचले असल्यास ते कसे वाटले\nया पुस्तकावर अजून अभिप्राय आलेले नाहीत,पहिला अभिप्राय आपण देऊ शकता\nआपल्याला हे पुस्तक कसे वाटले,या पुस्तका बद्दलचा आपला अभिप्राय लिहा.\nलेखक: डॉ. एम कटककर\n२१० पाने | रु.२००/-\nउद्योजकीय संस्कृती आणि महाराष्ट्र\nलेखक: डॉ. श्री. वि. कडवेकर\nगौरी-गणेश अपार्टमेंट्स, ६८६ सदाशिव पेठ\nकुमठेकर रोड,पोस्ट ऑफिस जवळ\nया प्रकाशन संस्थेची मराठी बुक्स वर उपलब्ध पुस्तके: 22\nया प्रकाशन संस्थेशी संपर्कासाठी आपण मिलिंद माने यांच्याशी संपर्क करु शकता.\nशिक्षण महर्षी भाऊराव पाटील\n२६ पाने | रु.२५/-\nलेखक: ना. बा. लेले\n१९२ पाने | रु.१५०/-\nलेखक: प्रा. शशिकांत गोखले\nलेखक: डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी\n४८ पाने | रु.२५/-\nमराठीसृष्टी या पोर्टलचे हे एक खास वैशिष्ट्यपूर्ण दालन. मराठीतील अनेक नामवंत, प्रकाशित तसेच अप्रकाशित व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा आगळावेगळा व्यक्ती-संदर्भ कोश.आपला संदर्भ आजच समाविष्ट करा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://old.marathibooks.com/books/index.php?lang=marathi&article=2358", "date_download": "2019-01-19T06:28:28Z", "digest": "sha1:HQMVPKAVK7SVGKG5JL3UKTZMSLM5KIVX", "length": 4880, "nlines": 97, "source_domain": "old.marathibooks.com", "title": "आपले प्राणीमित्र -: मराठीबुक्स | Marathibooks", "raw_content": "\nपुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती\nया पुस्तकाला आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगवरुन लिंक देण्यासाठी पुढील URL वापरा http://marathibooks.com/\nहे पुस्तक आपण वाचले आहे का,वाचले असल्यास ते कसे वाटले\nया पुस्तकावर अजून अभिप्राय आलेले नाहीत,पहिला अभिप्राय आपण देऊ शकता\nआपल्याला हे पुस्तक कसे वाटले,या पुस्तका बद्दलचा आपला अभिप्राय लिहा.\nलेखक: डॉ. एम कटककर\n२१० पाने | रु.२००/-\nउद्योजकीय संस्कृती आणि महाराष्ट्र\nलेखक: डॉ. श्री. वि. कडवेकर\nया प्रकाशन संस्थेची मराठी बुक्स वर उपलब्ध पुस्तके: 24\nशिक्षण महर्षी भाऊराव पाटील\n२६ पाने | रु.२५/-\nलेखक: ना. बा. लेले\n१९२ पाने | रु.१५०/-\nलेखक: प्रा. शशिकांत गोखले\nलेखक: डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी\n४८ पाने | रु.२५/-\nमराठीसृष्टी या पोर्टलचे हे एक खास वैशिष्ट्यपूर्ण दालन. मराठीतील अनेक नामवंत, प्रकाशित तसेच अप्रकाशित व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा आगळावेगळा व्यक्ती-संदर्भ कोश.आपला संदर्भ आजच समाविष्ट करा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/theft-in-the-assistant-principals-house-police-dogs-suspects-on-the-wife-of-the-prosecution/", "date_download": "2019-01-19T05:55:42Z", "digest": "sha1:5YONTSEMNOPVWQGMPSCGSIYNVP772FFA", "length": 19983, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "उपप्राचार्याच्या घरात चोरी; फिर्यादीच्याच पत्नीवर श्वानाचा संशय | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nएसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n भाजप खासदार आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात ग���डघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nहिंदुस्थानने रचला ऑस्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nउपप्राचार्याच्या घरात चोरी; फिर्यादीच्याच पत्नीवर श्वानाचा संशय\nरत्नपूरच्या महाविद्यालयातील उपप्राचार्य हे सकाळी महाविद्यालयाला गेले. त्यांची पत्नी लायसन्स काढण्यासाठी ‘आरटीओ कार्यालयात गेली’ होती. यादरम्यान चोरट्यांनी घरात प्रवेश करून १ लाख ५५ हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा पावणेदोन लाखाचा ऐवज लंपास केला. चोरीची घटना उघड होताच छावणी पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण वेâले. फिर्यादीच्या श्वान पत्नीवर भुंकल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, छावणी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.\nमिटमिटा-पडेगाव परिसरात असलेल्या कासलीवाल तारांगणमधील एल-सेक्टरमध्ये सुभाष सोनाजी जिते (४२) हे रत्नपुरातील कोहिनूर महाविद्यालयात उपप्राचार्य आहेत. नेहमीप्रमाणे ते गुरुवारी सकाळी रत्नपूरला गेले होते. तर त्यांची पत���नी ही लायसन्स काढण्यासाठी सकाळी साडे दहाच्या सुमारास घरास लॉक लावून आरटीओ कार्यालयात गेली होती. जाताना तिने घराची किल्ली शेजारी राहणाऱ्या महिलेकडे दिली होती. दुपारी बाराच्या सुमारास जिते यांचा पुतण्या हा घरी आला. त्यावेळेस घर उघडे होते. घर उघडे असल्याने तो घरात जेवण करत बसला होता. दीडच्या सुमारास सुभाष जिते यांची पत्नी घरी आली असता त्यांना घर उघडे दिसले. त्यांनी विचारणा केली असता घर उघडेच असल्याचे सांगितले.\nजिते यांच्या पत्नीने घरातील कपाट उघडले असता त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच छावणी पोलीस ठाण्याचे कर्मचारी हे श्वान पथकासह पोहोचले. श्वानाने चोरट्याचा माग काढत थेट जिते यांच्या पत्नीच्या अंगावर धावून गेला. मात्र जिते यांनी हट्ट करत छावणी पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. या प्रकरणी महिला पोलीस नाईक गायकवाड यांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.\nपैसे हडप करण्यासाठी चोरीचा बनाव\nजिते यांच्या घरात चोरी झाल्याची माहिती मिळताच सेक्टरमध्ये नागरिकांसह सुरक्षारक्षकांनी धाव घेतली. यावेळी जिते यांच्या पत्नीने सुरक्षारक्षकाला पोलीस ठाण्यात फोन करण्यास सांगितले. मात्र पोलिसांनी ठाण्यात येऊन तक्रार द्या, असा सल्ला दिल्यानंतर उशिराने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत जिते यांची पत्नी जमलेल्या महिलांना चोरीला गेलेले पैसे आमचे नसून दुसऱ्याचे होते असे सांगत होती. त्यामुळे हा प्रकार पैसे हडपण्यासाठी असावा, अशी चर्चा पोलीस तसेच नागरिकांमध्ये सुरू आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलहजारो ग्राहकांना वीज बीले वाटलीच नाहीत, ग्राहकांची महावितरणच्या कार्यालयात गर्दी\nपुढीलउरण तालुक्यावर आता सीसी टिव्हीची नजर- दिघोडे नाक्यावर बसविले कॅमेरे\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nसरकार नेभळट, बुळचट म्हणून जवान ‘शहीद’ होताहेत\nमुंबईकरांची वर्षाला 175 मेगावॅटने विजेची भूक वाढणार\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nएसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nममतांच्या महारॅलीत आज विरोधकांचे शक्तिप्रदर्शन\nआता सैन्य पोलिसात महिलांची 20 टक्के भरती\nलोकसभा निवडणुकीचे बिगुल मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाजणार\nगिरीश बापट यांच्याकडून मंत्री पदाचा गैरवापर, मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे\nनिवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचे ‘गाजर’\nसामान्य माणूस ते असामान्य नेता हा प्रवास म्हणजे ‘ठाकरे’\nकोस्टल रोडमुळे वरळी सीफेसला धक्का लागणार नाही, पालिकेची ग्वाही\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/panvel-municipal-chief-finally-transfer-after-political-pressure-build-1664332/", "date_download": "2019-01-19T06:46:33Z", "digest": "sha1:5PATSDD3FCPW24SNDWWXDKPZHESG4MF6", "length": 18504, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Panvel municipal chief finally transfer after political pressure build | शहरबात पनवेल : पनवेलमध्ये सत्तेपुढे शहाणपणाचा बळी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nशहरबात पनवेल : पनवेलमध्ये सत्तेपुढे शहाणपणाचा बळी\nशहरबात पनवेल : पनवेलमध्ये सत्तेपुढे शहाणपणाचा बळी\nपनवेल पालिकेचे कार्यक्षम आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची अखेर तडकाफडकी बदली झाली आहे.\nपनवेल पालिकेचे कार्यक्षम आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे\nपनवेल पालिकेचे कार्यक्षम आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची अखेर तडकाफडकी बदली झाली आहे. सत्ताधारी भाजपने त्यांच्या विरोधात मागील महिन्यात अविश्वासाचा ठराव मंजूर केला होता. तो राज्य शासनाने स्पष्ट शब्दांत फेटाळला होता. तरीही डॉ. शिंदे यांची बदली झाल्याने सत्ता जिंकली आणि सत्य हरले, असे म्हणण्याची वेळ पनवेलकरांवर आली आहे.\nआयुक्तांची बदली व्हावी म्हणून सत्ताधारी गेले १० महिने देव पाण्यात ठेवून बसले होते. विशेष म्हणजे केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपची सत्ता पालिकेत असतानाही हे चित्र होते. डॉ. शिंदे यांना पहिल्यांदा प्रशासक म्हणून पनवेलमध्ये पाठविण्यात आले होते. पालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर विरोधकांच्या तक्रारीवरून त्यांची चार महिन्यांसाठी बदली करण्यात आली. डॉ. शिंदे हे राज्यमंत्री राम शिंदे यांचे बंधू आहेत. त्यामुळे निवडणुका पारदर्शी पद्धतीने पार पडणार नाहीत, असा विरोधकांचा आक्षेप होता. चार महिन्यांनंतर त्यांना पुन्हा आयुक्त म्हणून पालिकेची जबाबदारी दिली गेली. या दोन्ही नियुक्त्या निश्चितच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने झाल्या होत्या. त्यामुळे राज्य शासनाचा आशीर्वाद असलेल्या आयुक्तांची बदली व्हावी म्हणून येथील सत्ताधारी पक्षाचे सर्वेसर्वा माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि त्यांचे आमदार पुत्र प्रशांत ठाकूर यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. अनेक वेळा मुख्यमंत्र्यांकडे आयुक्तांविषयी तक्रारी करण्यात आल्या. त्याची मुख्यमंत्री गंभीर दखल घेत नाहीत, हे पाहून सत्ताधारी भाजपने शिंदे यांच्या विरोधात २६ मार्च रोजी अविश्वासाचा ठराव आणला. तो ५० विरुद्ध २२ मतांनी मंजूर झाला.\nविरोधक शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी आयुक्तांना समर्थन दिले. हा ठराव राज्य शासनाच्या मंजुरीसाठी नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आला होता. नगरविकास विभागाने आयुक्तांची बाजू ऐकून घेतली आणि निर्णय दिला. अविश्वासाच्या ठरावात सत्ताधारी पक्षाने केलेले सर्व आरोप फेटाळण्यात आले. यात भ्रष्टाचारी आयुक्त हा हास्यास्पद आरोपदेखील फेटाळण्यात आला होता. पनवेलकरांच्या व्यापक जनहितासाठी आयुक्तांवरील अविश्वास ठराव निलंबित करण्यात येत असल्याचे नगरविकास विभागाने स्पष्ट केले होते. त्यामुळे कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत म्हणजे किमान दोन वर्षे तरी आयुक्तांची बदली होणार नाही, असा विश्वास पनवेलकरांच्या मनात निर्माण झाला होता. तरीही बदली झाली. त्यामुळे ‘व्यापक जनहित’ गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.\nराज्य शासनाने डॉ. शिंदे यांच्यावर विश्वास व्यक्त करून चार दिवस झाले नाहीत तोच शिंदे यांची बदलीदेखील केली. त्यांच्या जागी गणपत देशमुख हे दुसरे सनदी अधिकारी आले आहेत. चार दिवसांत असे काय घडले की शिंदे यांची बदली करण्या���ा निर्णय घेणे मुख्यमंत्र्यांना भाग पडले यामागे पनवेलमधील ठाकूर पिता-पुत्रांचा दबाव हे एक प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येते. राज्य शासनाने सत्ताधारी भाजपचा अर्थात ठाकूर पिता-पुत्रांचा ठराव निलंबित केला. ते ठाकूरांच्या जिव्हारी लागले. त्यातूनच हा दबाव मोठय़ा प्रमाणात वाढविण्यात आला. त्यासाठी वेळप्रसंगी पक्ष सोडण्याची धमकीदेखील दिली गेली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे चार दिवसांपूर्वी शिंदे यांच्याविषयी विश्वास व्यक्त करणाऱ्या सरकारने शिंदे यांची अखेर नाइलाजास्तव बदली केल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्र्यांची काही राजकीय अडचण असल्याने त्यांना ही बदली करावी लागली असेल, असा तर्क केला जात आहे. सत्ताधाऱ्यांचे न ऐकणाऱ्या आयुक्ताला टिकू दिले जात नाही, असा संदेश यातून गेला आहे. त्यातून नवीन आयुक्तांना बोटावर नाचवण्याचे मनसुबे आखले जाण्याची शक्यता आहे, तसे झाल्यास ते शहराच्या भविष्याच्या दृष्टीने वाईट आहे.\nआयुक्तांनी प्रत्येक काम सत्ताधारी पक्षाच्या प्रमुखांना विचारूनच केले पाहिजे हा अट्टहास कशासाठी सरकारनेही दबावाला बळी पडून शिंदे यांची बदली केल्याने ठाकूरशाहीची ताकद स्पष्ट झाली आहे, मात्र नवीन आयुक्तांबरोबरही तोच कित्ता गिरवला गेल्यास शहराचे नुकसान होण्याची भीती आहे. सरकार आणि प्रशासनाने हातात हात घालून काम केल्यास मुंबई आणि कोकणाचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेलचा सर्वागीण विकास होऊ शकणार आहे, हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजाणूनबुजून टीका कराल तर मी देखील शांत राहणार नाही - रवी शास्त्री\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरण: सेवकाने दिला दगा, तरुणीने केले ब्लॅकमेल, ३ अटकेत\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n...म्हणून मोदी जनतेला छळतात; राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून सांगितले कारण\nतुमच्याकडे दुसरं काम नाही का; हार्दिक पांड्या प्रकरणावरून स्वरा भास्करचे कोर्टाला चिमटे\nये बारामतीमध्ये बघतोच तुला; अजित पवारांचे गिरीश महाजनांना आव्हान\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाह��� सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://gangadharmute.com/kavita?page=1", "date_download": "2019-01-19T07:25:39Z", "digest": "sha1:IIO4SMYP52KBDG2VFUTK2PTLS3PI3QZQ", "length": 9202, "nlines": 122, "source_domain": "gangadharmute.com", "title": " माझी कविता | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / माझी कविता\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगोचिडांची मौजमस्ती 888 17-06-2011\nसत्ते तुझ्या चवीने 851 17-06-2011\nकान पिळलेच नाही 872 17-06-2011\nसूडाग्नीच्या वाटेवर 897 17-06-2011\nप्राक्तन फ़िदाच झाले 1,006 18-06-2011\nअंगार चित्तवेधी 862 18-06-2011\nस्मशानात जागा हवी तेवढी 1,126 18-06-2011\nकसे अंकुरावे अता ते बियाणे\nतरी हुंदक्यांना गिळावे किती\nखाया उठली महागाई 1,288 18-06-2011\nविदर्भाचा उन्हाळा 947 18-06-2011\nआंब्याच्या झाडाले वांगे 1,439 18-06-2011\nधकव रं श्यामराव 1,169 19-06-2011\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/catContent.php?catId=56", "date_download": "2019-01-19T07:13:40Z", "digest": "sha1:52LG4YL3SMLOBWOSBSNWORTT7DERL4WM", "length": 23036, "nlines": 175, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१\nडॉ. नामदेव उसेंडी (माजी)\nप्रमुख पक्ष / नेते\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्ड्यात पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न्युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\n2001 चे जनगणनेनूसार गडचिरोली जिल्हयाची एकूण लोकसंख्या 970294 इतकी असून त्यापैकी 491101 पूरुष व 479193 स्त्रिया आहेत. सर्वात जास्त म्हणजे 17.06 टक्के (165514) लोकसंख्या चामोर्शी तहसिलीत आहे. त्यानंतरचा क्रमांक गडचिरोली तहसिलीचा असून त्या तहसिलीची लोकसंख्या 13.02 टक्के (126313) इतकी आहे. त्यानंतर अनुक्रमे अहेरी तहसिल 10.69 टक्के (103759), आरमोरी 9.36 टक्के (90846), कुरखेडा 8.03 टक्के (77936), धानोरा 7.97 टक्के (77346), देसाईगंज 7.85 टक्के (76154), सिरोंचा 7.19 टक्के (69773), कोरची 4.20 टक्के (40736) , मुलचेरा 4.08 टक्के (39611), व सर्वात शेवटी भामरागड 3.26 टक्के (31679) अशी लोक संख्येची विभागणी आहे. 2011 चे जनगणनेनूसार गडचिरोली जिल्हयाची एकूण लोकसंख्या 1071795 इतकी असून, त्यापैकी 542813 पूरुष व 528982 स्त्रिया आहेत. सर्वात जास्त म्हणजे 16.62 टक्के (178163) लोकसंख्या चामोर्शी तहसिलीत आहे. त्यानंतरचा क्रमांक गडचिरोली तहसिलीचा असून त्या तहसिलीची लोकसंख्या 13.64 टक्के (146238) इतकी आहे. त्यानंतर अनुक्रमे अहेरी तहसिल 10.82 टक्के (115987), आरमोरी 9.14 टक्के (97957), कुरखेडा 8.00 टक्के (85697), देसाईगंज 7.80 टक्के (83600),एटापल्ली 7.72 टक्के (82751) धानोरा 7.69 टक्के (82389), सिरोंचा 6.94 टक्के (74385), मुलचेरा 4.28 टक्के (45834) , कोरची 4.00 टक्के (42844), व सर्वात शेवटी भामरागड 3.35 टक्के (35950) अशी लोक संख्येची विभागणी आहे. लोकसंख्येची घनता गडचिरोली जिल्हयात लोकसंख्येची घनता 63 इतकी आहे. जिल्हयात सर्वात जास्त लोकसंख्येची घनता देसाईगंज तहसिलीत 396 इतकी आहे तर सर्वात कमी म्हणजे 18 इतकी एटापल्ली तहसिलीची आहे.तसेच 2011 चे जनगणनेनुसार गडचिरोली जिल्हयात लोकसंख्येची घनता 74 इतकी आहे. लोकसंख्येचे ग्रामीण वर्ग��करण जिल्हयाची ग्रामीण लोकसंख्या मोठया प्रमाणात 903033 इतकी असून ती एकूण लोकसंख्येच्या 93.06 इतके प्रमाणात आहे. जिल्हयात पुरुषांची संख्या 456647 असून पूरुषांची टक्केवारी 50.57 इतकी आहे तसेच स्त्रीयांची संख्या 446386 इतकी असून टक्केवारी 49.43 इतकी आहे. ग्रामीण भागात लोकसंख्यंची घनता 59 टक्के असून स्त्री पुरुष प्रमाण 978 इतके आहे. जनगणनेनुसार 2011 नुसार जिल्हयाची ग्रामीण लोकसंख्या मोठया प्रमाणात 953858 इतकी असून ती एकूण लोकसंख्येच्या 89.00 इतके प्रमाणात आहे. जिल्हयात पुरुषांची संख्या 482740 असून पूरुषांची टक्केवारी 50.61 इतकी आहे तसेच स्त्रीयांची संख्या 471118 इतकी असून टक्केवारी 49.39 इतकी आहे. स्त्री पुरुष प्रमाण 976 इतके आहे. लोकसंख्येचे नागरी वर्गीकरण जिल्हयाची नागरी लोकसंख्या 67261 असून जिल्हयात देसाईगंज व गडचिरोली अशा दोन नगरपरिषदा असून गडचिरोली न गरपालीका \"ब\" मध्ये व देसाईगंज न गरपालीका \"क\" वर्गात समावेश होते. 2001 चे जनगणनेनुसार अहेरी व आलापल्ली ही शहरे नागकरीकता वगळण्यात आली आहेत. शहरी लोकसंख्येची जिल्हयाच्या एकूण लोकसंख्येशी टक्केवारी फक्त 6.93 टक्के आहे. तर महाराष्ट्रात हेच प्रमाण 38.89 टक्के इतके आहे. देसाईगंज नगरपरिषदेची लोकसंख्या 24793 व गडचिरोली नगरपरिषदेची लोकसंख्या 42468 मिळून एकूण शहरी लोकसंख्या 67261 इतकी आहे. 1982 ला गडचिरोली जिल्हा अस्तित्वात आल्या नंतर नगर परिषद गडचिरोलीच्या क्षेत्रात कर्मचारी व कार्यालयांचे संख्येत ब-याच प्रमाणात वाढ झाली असून 1991 ते 2001 या कालावधीत दशवर्षीय वाढीचे प्रमाण 23.25 टक्के आहे. जनगणनेनुसार 2011 नुसार जिल्हयाची नागरी लोकसंख्या 117937 असून जिल्हयात देसाईगंज व गडचिरोली अशा दोन नगरपरिषदा असून गडचिरोली नगरपालीका \"ब\" मध्ये व देसाईगंज नगरपालीका \"क\" वर्गात समावेश होते. 2011 चे जनगणनेनुसार कुरखेडा,चामोशी,अहेरी व स्ीरिोचा ही शहरे नागरीत समाविष्ट करण्यांत आली आहेत. शहरी लोकसंख्येची जिल्हयाच्या एकूण लोकसंख्येशी टक्केवारी फक्त 11.00 टक्के आहे. तर महाराष्ट्रात हेच प्रमाण 45.23 टक्के इतके आहे. देसाईगंज नगरपरिषदेची लोकसंख्या 28820 व गडचिरोली नगरपरिषदेची लोकसंख्या 54195 मिळून एकूण शहरी लोकसंख्या 117937 इतकी आहे. 1982 ला गडचिरोली जिल्हा अस्तित्वात आल्यानंतर नगर परिषद गडचिरोलीच्या क्षेत्रात कर्मचारी व कार्यालयांचे संख्येत ब-याच प्रमाणात वाढ झाली आहे लोकसंख्येतील स्त्री - पुरुष प्रमाण जिल्हयातील स्त्रियांचे दर हजारी पुरुषांशी प्रमाण 976 इतके आहे. राज्याचे हेच प्रमाण 922 इतके आहे. जिल्हयातील नागरी भागातील प्रमाण 952 तर ग्रामीण भागातील प्रमाण 978 इतके आहे. जनगणनेनुसार 2011 नुसार जिल्हयातील स्त्रियांचे दर हजारी पुरुषांशी प्रमाण 975 इतके आहे. राज्याचे हेच प्रमाण 925 इतके आहे. जिल्हयातील नागरी भागातील प्रमाण 963 तर ग्रामीण भागातील प्रमाण 976 इतके आहे. दर्शक जिल्हा क्षेत्र (चौ.किमी.) 14412 तालुक्यांची संख्या 12 नगरांची संख्या सांविधिक नगरे 2 प्रगणित नगरे 4 महसुली गावांची संख्या 1675 लोकसंख्या एकूण 1071795 पुरूष 542813 स्त्री 528982 दशकातील वाढीची टक्केवारी (2001-2011) 10.46 लोकसंख्येची घनता (व्यक्ती प्रति चौ.किमी.) 74 लिंग अनुपात 975 बालकांचे लिंग अनुपाताचे प्रमाण (0-6 वर्षे) 956 एकूण लोकसंख्येशी लोकसंख्येची टक्केवारी अजा 11.2 अज 38.3 ग्रामीण 11 साक्षरतेचा दर (7 वर्षे आणि त्यावरील) व्यक्ती 70.55 पुरूष 80.21 स्त्री 60.66 शहरी ग्रामीण\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/narendra-modi-is-the-captain-of-the-ipl-team-i-am-batting-champion-athavale/", "date_download": "2019-01-19T06:33:26Z", "digest": "sha1:HSCMSZTQQNPWIWOY4PGBXCXXLNMY5XYV", "length": 6909, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नरेंद्र मोदी म्हणजे आयपीएल टीमचे कॅप्टन, मी धावा काढणारा बॅट्समन : आठवले", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनरेंद्र मोदी म्हणजे आयपीएल टीमचे कॅप्टन, मी धावा काढणारा बॅट्समन : आठवले\nपुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आयपीएलच्या कॅप्टनप्रमाणे असून मी चांगला फलंदाज असल्याचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांच्या भाषणाचा काहीही फायदा होणार नसून २०१९ मध्ये भाजपाचीच सत्ता येणार, असा दावा त्यांनी केला.केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nकाकडेंची नवी भविष्यवाणी, सेनेशी युती न केल्यास दानवेंचा…\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आरक्षण विरोधी आणि संविधान विरोधी असल्याचा खोटा प्रचार करून काँग्रेस 2019 मध्ये सत्ता काबीज करण्याच्या प्रयत्नात आहेत. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे धडाधड रन्स बनवणाऱ्या आयपीएलमधील टीमच्या कॅप्टन सारखे आहेत आणि मी त्यांच्य��� संघातील बॅट्समन आहे. त्यामुळे राहुल गांधींनी कितीही आकांडतांडव केले तरी 2019 ची मॅच आम्हीच जिंकु .\nकाकडेंची नवी भविष्यवाणी, सेनेशी युती न केल्यास दानवेंचा दारूण पराभव निश्चित\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nमराठा आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या याचिका फेटाळा , राज्य सरकारची उच्च न्यायालयाला…\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nआर. आर. आबांनी बंद केलेली छमछम पुन्हा सुरु\nटीम महाराष्ट्र देशा : दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आपलं संपूर्ण राजकीय वजन पणाला लावून 2005 साली डान्स…\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद…\nबनावट पी.आर कार्डमुळे तुळजापूरातील विकास कामांचा बोजवारा\n‘जुन्या नोटांची समस्या फक्त पवारचं समजू शकतात’\nमुंबईतील स्वच्छ कांदळवन अभियानाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/udayanarajebhosale-news/", "date_download": "2019-01-19T06:25:31Z", "digest": "sha1:ZRJI6IVBHTQDOB3MN3IMAGTN6LBZ672Y", "length": 7088, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'जब तक है गणपती तब तक बजेगी डॉल्बी' - उदयनराजे भोसले", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘जब तक है गणपती तब तक बजेगी डॉल्बी’ – उदयनराजे भोसले\nसातारा : ‘जब तक है गणपती तब तक बजेगी डॉल्बी’ अशा शब्दात खा. उदयनराजे भोसले यांनी प्रशासनाला चेतावनी देत डॉल्बी वाजणारच, कुठल्याही कोर्टात जायचे ते जावा असे सुनावले आहे. ही धमकी नाही समज आहे, असेही त्यांनी खडसावून सांगितले. ते साताऱ्यात बोलत होते.\nनेमकं काय म्हणाले उदयनराजे भोसले\nकाकडेंची नवी भविष्यवाणी, सेनेशी युती न केल्यास दानवेंचा…\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार मोठी घोषणा \nदहीहंडी नुकतीच झाली आहे, नौंटकी करणा-यांनी नाचता येत नसताना नाचण्याचा प्रयत्न केला. रविवार दि. 23 सप्टेंबर रोजी अनंत चतुदर्शीला बघु काय हाय, काय नाय, कसं होत नाय, डॉल्बी तर वाजणारच. कोण बी येतंय, फॉरेनची पाटलीण ठरवतंय, तुमच्या आमच्या सारखी आवली लोकं असे म्हणत स्वत:ची कॉलर उडवली. गणपतीत डॉल्बी वाजली तर गणेशभक्तांनाच त्रास होतोय. मग इतरांना त्रास होण्याचं कारण काय असे म्हणत स्वत:ची कॉलर उडवली. गणपतीत डॉल्बी वाजली तर गणेशभक्तांनाच त्रास होतोय. मग इतरांना त्रास होण्याचं कारण कायझाला तर सहन करायचाझाला तर सहन करायचा कारणे द्यायची नाहीत. एवढंच वाटतंय तर जुन्या बिल्डींगा पाडा, डागडूजी करा, नाही तर गप्प बसून गणेशभक्तांचा एक दिवसाचा हट्ट पूर्ण करा. डॉल्बी तर वाजणारच ही धमकी नाही तर समज देतोय.\nकाकडेंची नवी भविष्यवाणी, सेनेशी युती न केल्यास दानवेंचा दारूण पराभव निश्चित\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार मोठी घोषणा \nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\n‘लकी’ सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात ‘कोपचा’ गाण्यावर ‘जीतेंद्र स्टाइल’डान्स\nटीम महाराष्ट्र देशा- बी लाइव्ह प्रस्तूत लकी सिनेमाचा ट्रेलर लाँचचा दिमाखदार सोहळा नुकताच थाटात संपन्न झाला. ह्या…\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nशासनाने डान्सबार संदर्भात नवीन कायदा करण्याची गरज : आ.विद्या चव्हाण\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nकाकडेंची नवी भविष्यवाणी, सेनेशी युती न केल्यास दानवेंचा दारूण पराभव…\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://janahitwadi.blogspot.com/2011/12/blog-post.html", "date_download": "2019-01-19T07:22:56Z", "digest": "sha1:DGFWKJ33EFUHUTCF45ZRS5WJYHOUCD7I", "length": 43978, "nlines": 281, "source_domain": "janahitwadi.blogspot.com", "title": "Brotherhood: महिलांकरिता स्वच्छतागृहे व बीआरटी:", "raw_content": "\nमहिलांकरिता स्वच्छतागृहे व बीआरटी:\nसंबंधित लेख येथे वाचा. हिंदी मे पढने के लिये नीचे स्क्रोल किजिये\nकृपया या मेलची छापील प्रत महापौर, आयुक्त, नगरसेवक तसेच शहर अभियंता याना द्यावी तसेच त्यांचा ईमेलचा पत्ता कळवावा.\nसन्माननीय महापौर, आयुक्त, शहर अभियंता तसेच नगरसेवक\nमहिलांकरिता स्वच्छतागृहे व बीआरटी:\nमी खालिल स्मरणपत्र सुमारे दीड महिन्यापूर्वी ईमेलने पाठविले होते. परंतु कार्य बाहुल्यामुळे आपण त्यावर विचार केलेला दिसत नाही. आपल्याला आठवण करून देण्याकरिता हा प्रपंच. आज तारीख 10 डिसेंबर 2011 आहे. विषयाचे गांभिर्य आपल्या लक्षात आणून देण्यात मी कमी पडलो असे वाटू लागले आहे. हे पत्र वेबसाईटवर असल्यामुळे ते सर्वाना उपलब्ध आहे. हा प्रवाशांच्या जीवनाचा प्रश्न आहे. आपण बांधत असलेले बसथांबे केवळ उजव्याबाजूने प्रवेश करण्याकरिता ठीक आहेत. परंतु, भारतामध्ये वाहने डाव्या बाजूने चालविण्याचा नियम आहे. प्रवाशांना पदपथावरून बसथांब्यावर जाण्याकरिता संपूर्ण रस्ता ओलांडून जावे लागेल. या रस्त्यावर वाहनांची गर्दी असल्यामुळे अपघातांची शक्यता जास्त असेल. घाईमुळे अपघात होतील व त्यामध्ये कित्येकांना प्राणास अथवा अवयवास मुकावे लागेल. जरी रस्ता ओलांडण्यास पूल बांधले तरी प्रवाशी त्यांचा उपयोग करणार नाहित. पुण्यामध्ये बीआरटी बसकरिता अर्धाच रस्ता ओलांडावा लागतो तरी इतके अपघात होतात. तेंव्हा पूर्ण रस्ता ओलांडताना तिप्पट चौपट अपघात होतील. माझी आपणास विनंती आहे की, हा अट्टाहास सोडून द्यावा व नागरिकांवर कृपा करावी. मी सुचविलेला बसथांबा सुरक्षित तर असेलच वर नागरिकांकरिता कित्येक सोई करता येतील. 17 डिसेंबरला आपण पेन्शनरांचा सत्कार करणार आहात. त्या प्रसंगी या प्रस्तावावर विचार करण्याचे आश्वासन द्यावे. नागरिकांची मते अजमाऊन निर्णय घ्यावा अशी कळकळीची विनंती.\nजुन्या स्मरणपत्रातील मजकूर पुन्हा दिला आहे.\nमी खालिल पत्र सुमारे तीन महिन्यापूर्वी ईमेलने पाठविले होते. परंतु कार्य बाहुल्यामुळे आपण त्यावर विचार केलेला दिसत नाही. आपल्याला आठवण करून देण्याकरिता हा प्रपंच. आज तारीख 2 नोव्हेंबर 2011 आहे.\nजुन्या पत्रात सुचविल्या प्रमाणे पिंपरीचिंचवड महापालिकेने प्रायोगिक तत्वावर एक बसथांबा बनविण्याची प्रक्रिया सुरू करावी. निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी बांधकाम सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी अशी विनंती. अशा प्रकारचा बसथांबा हा जगात एकमे��� असेल. त्यामुळे महापालिकेला शाबासकी जरूर मिळेल अशी माझी खात्री आहे. कृपया वेळात वेळ काढून या कडे लक्ष द्यावे ही कळकळीची विनंती. आशा आहे हे जनतेचे काम मार्गी लागेल. आपल्या अभियात्रिकी विभागाला मी पूर्णपणे साहय्य करेन याची खात्री बाळगावी.\nजुन्या पत्रातील मजकूर खाली पुन्हा दिला आहे.\nबसमार्ग व बसथांबे विशिष्ठ पद्धतिने बनविले तर स्वच्छतागृहेच काय पदपथविक्रेते, दुचाकीकरिता पार्किंग, पोलिसचौकी या सारख्या सुविधा सुरक्षितेबाबत तडजोड न करिता महापालिकेच्या रस्त्यावरच महापालिकांना देता येतील. त्याकरिता जागा शोधण्याची आवश्यकता नाही. बसकरिता साधारणपणे 5 ते 8 मिटर रुंदीचा रस्ता मुख्यरस्त्याच्या मध्यालगत आखावा. बस या रस्त्यावर येण्याकरिता फक्त बसस्थानकांवरच सोय असावी. उदाहरणार्थ दापोडी-निगडी मार्गावर बस दापोडी अथवा निगडी येथेंच या मार्गावर जाऊ शकतील. हा मार्ग पूर्णपणे अडथळ्यविना असावा. म्हणजेच जेथे जेथे आडवा रस्ता येईल तेथे बसमार्गाकरिता उड्डाणपूल असावा. बसथांब्यावर जाण्याकरिता मार्ग उड्डाणपुलाखालुन असावा व इतर वाहने उड्डाणपुलावरुन जावीत. वेगवेगळ्या सुविधा या उड्डाणपुलाखाली कराव्यात. साधारणपणे 25-30 मिटर रुंदीचा उड्डाणपूल बांधला तर सर्व सुविधा देता येतील व अपघातांना पूर्णविराम देता येईल. या मार्गावर केवळ बीआरटीच काय पीएमपीएमएलच्या सर्व बस जाऊ शकतील. याचा आणखी एक चांगला उपयोग होईल. इतर खाजगी वाहने पीएमपीएमएलचे प्रवाशी घेऊ शकणार नाहीत. केवळ उजव्या बाजूला प्रवेशद्वार असणाऱ्या बस वापरता याव्यात म्हणून खराळवाडी (पिंपरी) येथे बांधलेल्या बसथांब्यासारखे बसथांबे बांधण्याचे थांबवावे. तेथील बसथांबा शहराची लोकसंख्या कमी करण्यात मदत करेल म्हणून अशा थांब्यांना उत्तेजन देऊ नये.\nटीप: या ई-मेलद्वारा पूर्ण माहिती देता येत नाही. त्याबद्दल क्षमस्व. विचारणा केल्यास सविस्तर माहिती देता येईल.\nकृपया खालील माहिती दिली तर मी आपला ऋणी राहीन.\n1. बसप्रवाशांना खराळवाडी (पिंपरी) येथे बांधलेल्या बसथांब्यासारख्या थांब्यावर पोहचण्याकरिता काय सोय केली आहे\n(नवीनः 3 मे 2013) का प्रवाशांना आपल्या जबाबदारीवर रस्ता ओलांडून बसथांब्यावर जाण्याकरिता शेजारील चित्रात दाखविल्याप्रमाणे वाऱ्यावर सोडले आहे\n2. वर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर होकारार्��ी किंवा नकारार्थी असेल तर प्रवाशांना रस्ता ओलांडुन जाताना सुरक्षित वाटेल काय\n3. बसमार्गावर इतर वाहने जाऊ नयेत या करिता काय उपाय योजले आहेत\n4. बसमार्ग खड्डाविरहित ठेवण्याकरिता काय उपाय योजले आहेत\n5. बस प्रवाशांना आवश्यक असलेलया स्वच्छतागृहाकरिता काय उपाय योजले आहेत\n6. बस प्रवाशांना आवश्यक असलेल्या पोलिस संरक्षणाकरिता काय उपाय योजले आहेत\n7. चौकांमधून जाताना इतर वाहनांचा अडथळा येऊ नये म्हणून काय उपाय योजले आहेत\n8. पदपथविक्रेत्यांनी प्रवाशांच्या मागे लागू नये म्हणून काय उपाय योजले आहेत\n9. दुचाकीकरिता पार्किंगची सोय केली आहे काय\nसर्वसाधारणपणे खालील प्रकारचे अपघात होऊ शकतात. (सचित्र पाहण्याकरिता प्रत्येक ओळीवर टिचकी मारा (क्लिक करा))\nनीचे हिंदी में पढिये कुछ भाग हिंदी में अनुवादित नही किया वह उपर देखिये\nहालाँकि यह ख़त मेंने पिंपरीचिंचवड महानगर के महापौर, आयुक्त, शहर अभियंता और नगरसेवकों को ईमेल द्वारा भेजा था, मगर मुझे बताया गया कि, भारत के सभी शहरों में ऐसी ही हालत है इस लिये हिंदी में अनुवाद कर दिया हे\nकृपया इस मेल की प्रत महापौर, आयुक्त, नगरसेवक और शहर अभियंता इन सब को दी जाय इस के साथ इन सब का ईमेलचा पता भेजिये\nसन्माननीय महापौर, आयुक्त, शहर अभियंता और नगरसेवक\nमहिलाओं के लिये स्वच्छतागृह और बीआरटी:\nविकासकामों के लिये शहरों में जमीन मिलना कठीन ही नही नामुमक़िन है इस लिये मेरा सुझाव सभी शहरों के लिये है इस लिये मेरा सुझाव सभी शहरों के लिये है यही सोच कर हिंदी में अनुवाद किया है यही सोच कर हिंदी में अनुवाद किया है बीआरटी याने बस रैपिड ट्रान्स्पोर्ट शहरों के लिये अनिवार्य हो गया है बीआरटी याने बस रैपिड ट्रान्स्पोर्ट शहरों के लिये अनिवार्य हो गया है यह मेट्रो के मुकाबले में कई गुना सस्ता और जल्दसे जल्द बनाया जा सकता है यह मेट्रो के मुकाबले में कई गुना सस्ता और जल्दसे जल्द बनाया जा सकता है यह बनाते समय यह ध्यान में रख़ना चाहिये कि बसमार्ग ऐसा हो कि, उसे बाकी वाहनों या पादचारीयों के लिये रुकना ना पड़े यह बनाते समय यह ध्यान में रख़ना चाहिये कि बसमार्ग ऐसा हो कि, उसे बाकी वाहनों या पादचारीयों के लिये रुकना ना पड़े बस स्टॉप ऐसा होना चाहिये कि यात्री बिना रुकावट बसस्टॉप पहुँचे और सुरक्षित रहैं बस स्टॉप ऐसा होना चाहिये कि यात्री बिना रुकावट बसस्टॉप पहुँचे और सुरक्षित रहैं मेरा सुझाव है कि नीचे दिये तरीकोंसे यह मार्ग और बसस्टॉप बनाये जाये\n1. बीआरटी बस के लिये रास्ते के मध्य (सेंटर) में कमसे कम 5 मिटर चौड़ा रास्ता (लेन) मुख़्य रास्ते के मध्यसे (सेंटरसे) मुक़रर करे इस पर दुसरे वाहन ना आये इसलिये दोनों बाज़ूसे कॉन्क्रिट का रास्ता दुभाज़क (रोड़ डिवायडर) बनाया जाय इस पर दुसरे वाहन ना आये इसलिये दोनों बाज़ूसे कॉन्क्रिट का रास्ता दुभाज़क (रोड़ डिवायडर) बनाया जाय इस रास्तेपर बस आने के लिये सिर्फ़ बस स्थानकसे ही इंतज़ाम हो इस रास्तेपर बस आने के लिये सिर्फ़ बस स्थानकसे ही इंतज़ाम हो याने कोई दूसरा वाहन बीआरटी के रास्तेपर आ ही ना सके याने कोई दूसरा वाहन बीआरटी के रास्तेपर आ ही ना सके बाहर निकलने के लिये भी ऐसाही इन्तज़ाम हो\n2. यह रास्ता ज़िधर भी दुसरे रास्ते को छेदेगा (रोड़ क्रॉसिंग) उधर यह रास्ता फ्लायओव्हर जैसा बनाया जाय याने की हर क्रॉसिंग पर बीआरटी के रास्ते के लिये फ्लायओव्हर बनाया जाय\n3. बाये बाज़ू का रास्ता बाकी वाहनों के लिये मुक़रर किया जाय. इसी रास्ते में ज़िधर भी बस स्टॉप बनाना हो उधर फ्लायओव्हर बनाया जाय फ्लायओव्हर से उपर बाकी वाहन और नीचे बसस्टॉप याने प्रवासीयों को रुकने के लिये ज़गह ऐसा इंतज़ाम होगा फ्लायओव्हर से उपर बाकी वाहन और नीचे बसस्टॉप याने प्रवासीयों को रुकने के लिये ज़गह ऐसा इंतज़ाम होगा यह ज़गह तय करने के लिये एक ही समय में ज़ादासे ज़ादा कितनी बस रुकेगी इस का ध्यान रख़ना होगा यह ज़गह तय करने के लिये एक ही समय में ज़ादासे ज़ादा कितनी बस रुकेगी इस का ध्यान रख़ना होगा कमसे कम 30 मिटर लंबा और बीआरटी का रास्ता छोड़ के बचे हुये रास्ते जितना चौड़ा फ्लायओव्हर होगा कमसे कम 30 मिटर लंबा और बीआरटी का रास्ता छोड़ के बचे हुये रास्ते जितना चौड़ा फ्लायओव्हर होगा यात्रीयों के लिये इतनी ज़गह की आवश्यकता नही होगी यात्रीयों के लिये इतनी ज़गह की आवश्यकता नही होगी बची हुई ज़गह में स्वच्छता गृह, पुलिस चौकी, पदपथ विक्रेतायें (हॉकर) तथा टू व्हिलर पार्किंग के लिये भी ज़गह उपलब्ध होगी\n4. बस प्रवासीं के लिये सुरक्षित और आसानीसे बस में पहुँचने के लिये यह बढ़िया इंतज़ाम साबित होगा\n5. मेंने महापौर महोदयसे कुछ सवास भी पुँछे थे वह सब उपर दिये हुँये व्यवस्था के बारे में थे वह सब उपर दिये हुँये व्यवस्था ��े बारे में थे अब तक मुझे ना कोई ज़बाब मिला ना कोई कोशिश नज़र आयी\nचिठ्ठी में नीचे दिया हुआ भाग नही है\nअपघात (एक्सिडेन्ट) होने का निम्नलिखित कारण हो सकते है अपघात के चित्र देख़ने के लिये क्लिक किजिये\nझेब्रा क्रॉसिंग पर पैदल यात्री दुर्घटनाके शिकार\nबस पकड़े के लिये दौड़ते हुये यात्रीयोंके साथ दुर्घटना\nरास्ता और सुविधा के लिये ज़ादा जानकारी इधर मिल सकती है\nरास्ता और सुविधा के लिये ज़ादा जानकारी इधर मिलसकती है\nसम्पूर्ण `जनता की आवाज़`पारदर्शी शिकायत/प्रस्ताव प्रणाली(सिस्टम) ड्राफ्ट\n(1) [नगरपालिका कमिश्नर अथवा उसका क्लर्क]\nमेयेर (महापौर) नगरपालिका कमिश्नर को ये आदेश देता है कि कोई भी नागरिक मतदाता यदि खुद हाजिर होकर यदि अपनी सूचना अधिकार का आवेदन अर्जी या भ्रष्टाचार के खिलाफ फरियाद या कोई भी हलफ़नामा / एफिडेविट कलेक्टर को देता है तो कोई भी दलील दिये बिना कमिश्नर ( या उसका क्लर्क ) उस हलफ़नामा / एफिडेविट को प्रति पेज 20 रूपये का लेकर सीरियल नंबर दे कर महापौर की वेबसाइट पर रखेगा\n(2.1) [सिविल सेंटर क्लर्क या उसका सहयोगी ]\nमहापौर नगरपालिका कमिश्नर को ये आदेश देता है कि कोई भी मतदाता यदि धारा-1 द्वारा दी गई अर्जी या फरियाद या हलफ़नामा / एफिडेविट पर आपनी हाँ या ना दर्ज कराने मतदाता कार्ड (पहचान पत्र) लेकर किसी भी दिन आये, तो 3 रुपये का शुल्क लेकर सिविल सेंटर क्लर्क नागरिक का मतदाता संख्या, नाम, उसकी हाँ या ना को कंप्यूटर में दर्ज करेगा | नागरिक को इसकी एक रसीद भी दी जायेगी नागरिक की हाँ या ना महापौर की वेब-साईट पर आएगी नागरिक की हाँ या ना महापौर की वेब-साईट पर आएगी गरीबी रेखा नीचे के नागरिकों से शुल्क 1 रूपये लिया जायेगा\n(2.2) नागरिक-मतदाता किसी भी दिन नगरपालिका जा कर 3 रुपये शुल्क देकर अपनी हां / ना बदल सकता है\n(2.3) नगरपालिका कमिश्नर नागरिक-मतदाता की फोटो और अंगुली के छाप लेने और उसे रसीद पर छापने का सिस्टम तैयार कर सकता है |\n(2.4) महापौर एस.एम.एस. द्वारा अपनी हां / ना दर्ज करने का सिस्टम को इस प्रक्रिया में जोड़ सकता है |\n(3) [सभी नागरिकों, महापौर, अधिकारीयों, मंत्रियों, जजों, आदि के लिए]\nये कोई रेफेरेनडम / जनमत-संग्रह नहीं है | यह हाँ या ना अधिकारी, महापौर, मंत्री, न्यायाधीश, सांसद, विधायक, अदि पर अनिवार्य नहीं होगी लेकिन यदि XXX करोड़ मतदाता कोई एक अर्जी, फरियाद पर हाँ दर्ज करे तो महापौ�� उस फरियाद, अर्जी पर ध्यान दे सकते हैं या इस्तीफा दे सकते हैं या उनको ऐसा करने की कोई आवश्यकता नहीं है लेकिन यदि XXX करोड़ मतदाता कोई एक अर्जी, फरियाद पर हाँ दर्ज करे तो महापौर उस फरियाद, अर्जी पर ध्यान दे सकते हैं या इस्तीफा दे सकते हैं या उनको ऐसा करने की कोई आवश्यकता नहीं है उनका निर्णय अंतिम होगा\nमांग किये गये इस `जनता की आवाज़` सरकारी आदेश (राजपत्र अधिनियम) का सार है :-\n(1) यदि नागरिक चाहे तो अपनी फरियाद 20 रूपये हर पेज देकर कलेक्टर की कचहरी जाकर महापौर के वेबसाइट पर रखवा सकेगा\n(2) यदि नागरिक चाहे तो 3 रुपये का शुल्क देकर फरियाद पर अपनी हाँ/ना पधानमंत्री वेबसाइट पर दर्ज करवा सकेगा\n(3) हाँ/ना महापौर, आदि पर अनिवार्य नहीं है\nये पारदर्शी शिकायत/प्रस्ताव प्रणाली(सिस्टम) ये पक्का करेगा कि नागरिकों की शिकायत/प्रस्ताव हमेशा दृश्य है और जाँची जा सकती है कभी भी ,कहीं भी, किसी के भी द्वारा ताकि शिकायत को कोई नेत्ता, कोई बाबू ,कोई जज या मीडिया न दबा सके |\nमाधव बामणे निवृत्त आय. डी. एस. ई. said...\nश्री हिंमत जाधव यानी बीआरटी बद्दल जनहितयाचिका महाराष्ट्र उच्च न्यायालयात दाखल केली आहे. न्यायालयाचा अंतरिम आदेश आहे की, संपूर्ण पूर्वतयारी केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतरच बीआरटी चालू करता येईल. दै. सकाळ दिनांक 29 एप्रिल पृष्ठ 3 वर जादा माहिती मिळेल. प्रशासनाला स्वार्थापुढे जनतेच्या जीवनाची काळजी नाही हेच पुन्हा पुन्हा पुढे येत आहे. सर्व नागरिकांनी श्री हिंमत जाधव यांचेकडे मदतीचा हात पुढे करावा.\nबीआरटीसाठी लागणार न्यायालयाची परवानगी (दै. सकाऴ 29 एप्रिल 2014 पृष्ठ 3):\nवरील बातमी वाचली व मी या बद्दल महापालिकेकडे जून 2011 मध्ये नेंदविलेल्या अक्षेपाची आठवण आली. त्या नंतर 2 वर्षे मी ईमेलने आठवण करून दिली परंतु महापलिका रेड्याचे कातडे पांघरून बसली. श्री हिंमत जाधव योग्य प्रकारे महापलिकेचे कान टोचण्याचा प्रयत्न करत आहेत व त्याला यश येण्याची आशा आहे हे वाचून आनंद झाला. प्रशासनाचा युक्तिवाद जगाकडे बोट दाखविणारा आहे. परदेशी उजव्या बाजूचे बसथांबे असतात. ते हे विसरतात की तिकडे उजव्या बाजूने जाण्याचा नियम आहे व आपल्याकडे डाव्या बाजूने. अहमदाबाद हे काही प्रमाण होऊ शकत नाही. तेथे असे काय संशोधन झाले आहे व त्याचा सर्वमान्य निष्कर्ष काय ही माहिती प्रशासनाने दिली आहे ही माहिती प्रशासनाने दिली आहे ही धोकादायक पद्धति लोकसंख्या कमी करण्यास हातभार लावील. प्रशासनाची तीच इच्छा असेल तर त्यांनी मनमानी (हिंदी शब्द) करावी.\nरस्त्यावरील अपघातांची अनेक कारणे आहेत.\nसर्व कारणांची मीमांसा करुन त्यवर उपाय योजावे लागतील. मला समजलेली कारणे खाली देत आहे. त्या मध्ये सर्वांनी भर घालण्याचे आवाहन करतो.\nमराठा आरक्षणावरील अक्षेप निराधार\nReservation दिनांक 30 जानेवारीच्या दैनिक सकाळमध्ये माझे मत या मथळ्याखाली श्री. श्रीमंत कोकाटे यानी मांडलेले विचार वाचले. त्यानी ...\nभारतातील पुरातन पद्धत म्हणजे पाठांतर करणे. त्यामध्ये शब्द व शब्दोच्चार याना महत्त्व होते. तसेच त्यामध्ये दोन प्रकारचे विद्यार्थी तया...\nवाहतुक व्यवस्था तसेच व्यवस्थापन\nDangerous Road Crossing भारतातील सर्वच शहरांत वाहतुकही मोठी समस्या आहे. पुणे तसेच पिंपरीचिंचवड त्याला अपवाद नाही. सर्वसाधारणपणे असे ...\nमहिलांकरिता स्वच्छतागृहे व बीआरटी:\nसंबंधित लेख येथे वाचा. हिंदी मे पढने के लिये नीचे स्क्रोल किजिये\nयदी आप गुगल क्रोम इस्तेमाल करते हो तो हिंदी में पढ़ने के लिये इधर क्लिक किजीये . फायर फॉक्स आय ई इस्तेमाल ...\nमहिलांकरिता स्वच्छतागृहे व बीआरटी:\nक्या अन्नाजी (अण्णाजी) उबलता हुआ चावल ही खायेंगे\nक्या अकेला लोकपाल भ्रष्टाचार खत्म करेगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://old.marathibooks.com/bookserve/index.php?showpage=showauthor&SearchWord=%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE+%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2019-01-19T06:22:08Z", "digest": "sha1:IGNEI63B5OJLFCNS73CAX7D2WUXJM57N", "length": 2734, "nlines": 55, "source_domain": "old.marathibooks.com", "title": "Category Main Page : MarathiBooks", "raw_content": "\nपुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती\n\"वसुधा कुलकर्णी\" यांची उपलब्ध पुस्तके.\nशिक्षण महर्षी भाऊराव पाटील\n२६ पाने | रु.२५/-\nलेखक: ना. बा. लेले\n१९२ पाने | रु.१५०/-\nलेखक: प्रा. शशिकांत गोखले\nलेखक: डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी\n४८ पाने | रु.२५/-\nमराठीसृष्टी या पोर्टलचे हे एक खास वैशिष्ट्यपूर्ण दालन. मराठीतील अनेक नामवंत, प्रकाशित तसेच अप्रकाशित व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा आगळावेगळा व्यक्ती-संदर्भ कोश.आपला संदर्भ आजच समाविष्ट करा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/catContent.php?catId=57", "date_download": "2019-01-19T06:01:04Z", "digest": "sha1:3FRLWTHFQB32ZEDGFS62B3TNM4YQTY6Y", "length": 22330, "nlines": 175, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली व���र्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१\nडॉ. नामदेव उसेंडी (माजी)\nप्रमुख पक्ष / नेते\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्ड्यात पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न्युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nआदिवासी भागात शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून अनेक योजना राबविण्यात येत आहेत. जिल्हयामध्ये 2011-2012 या वर्षी 1629 प्राथमिक शाळा असुन त्यात एकूण 4968 शिक्षक कार्यरत आहे. तर शाळेत 105105 विद्यार्थी शिक्षण घेत होते. माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळांची संख्या 327 असून त्यामध्ये एकूण 3367 शिक्षक कार्यरत आहे. माध्यमिक शाळेतून 111454 विद्यार्थी शिक्षण घेत होते. विद्यार्थी संख्येबाबत विचार केला असता असे दिसते की, 2011-2012 या वर्षी निरनिराळया सर्व शैक्षणिक संस्थांमधून 216559 इतके विद्यार्थी शिक्षण घेत होते. त्यापैकी विद्यार्थीनीची संख्या 97127 म्हणजेच 44.86 टक्के इतकी होती एकूण विद्यार्थ्यापैकी 32160 विद्यार्थी हे अनुसूचित जातीचे व 95125 विद्यार्थी हे अनुसूचित जमातीचे आहेत हे प्रमाण 43.92 टक्के होते. त्यात 39776 इतक्या मुली होत्या म्हणजे एकूण विद्यार्थ्यांपैकी मागासवर्गीय विद��यार्थीनिचे प्रमाण 18.36 टक्के एवढे पडते. जिल्हयातील बहुतेक विद्यार्थी कला व वाणिज्य शाखेशी संबंधित आहेत. गडचिरोली, आरमोरी व अहेरी येथे विज्ञान शाखेची सोय आहे. 2011-2012 या वर्षात समाज शिक्षणांची 61 महाविद्यालये असून त्यामध्ये 317 शिक्षक होते. एकूण विद्यार्थी 11156 असुन 5013 विद्यार्थीनी शिक्षण घेत आहेत. अनु.जाती जमाती एकूण विद्यार्थी संख्या 5000 पैकी 2390 विद्यार्थीनी शिक्षण घेत आहे. जिल्हयात कामगार व कामगार कल्याण योजनेतंर्गत प्रत्येक तालूक्यात एक याप्रमाणे 12 औद्योगीक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत. त्यांची प्रवेश क्षमता 2934 इतकी असुन एकूण 21 व्यवसाय अभ्यासक्रमातून 2690 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याशिवाय सन 2006-07 पासुन आदिवासी क्षेत्राकरीता रामगड, ता- कुरखेडा, जांभीया, ता- एटापल्ली आणि खमनचेरु , ता- अहेरी आणि कोरची ता- कोरची येथे शासकीय आदिवासी पोस्ट बेसीक आश्रम शाळे अंतर्गत औद्यागीक प्रशिक्षण देण्यात येत आहे त्यात 4 संस्थांची प्रत्येकी प्रवेश क्षमता 64 याप्रमाणे एकूण 256 पैकी 214 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. तसेच 10+2 स्तरावर व्यवसाय शिक्षण (एम.सी.व्ही.सी.) हे 12 संस्थामधून 952 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. यात तांत्रिक गट, वाणिज्य गट, शेतकी गट, इत्यादी अभ्यासक्रमांची सोय आहे. पास असलेल्या विद्यार्थाना स्वयंरोजगारांसाठी व लघु उद्योगांकरीता वित्तीय संस्था मधून सहाय्य देण्यात येते. जिल्हयात शासकीय तंत्रनिकेतन एक तांत्रिक अभ्यासक्रम देणारी संस्था असून यात स्थापत्य, अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, अणुविद्युत असे चार अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम शिकविल्या जातात. यातील प्रवेश क्षमता 246 एवढी आहे. साक्षरता ( ग्रामीण व नागरी ) गडचिरोली जिल्हयात 2001 चे जनगणनेनुसार 490121 साक्षर असून टक्केवारी 60.01 आहे. त्यापैकी 296314 (71.9 टक्के) पुरुष असून 193807 (48.10%) स्त्रिया आहेत. महाराष्ट्रातील हेच प्रमाण पुरुषासाठी 86.00 टक्के व स्त्रियांसाठी 67.00 टक्के इतके आहे. महाराष्ट्राचे एकूण साक्षरतेचे प्रमाण 79.90 टक्के आहे. गडचिरोली जिल्हयात 2011 चे जनगणनेनुसार टक्केवारी 70.55 आहे. त्यापैकी (80.21 टक्के) पुरुष असून (60.66%) स्त्रिया आहेत. महाराष्ट्रातील हेच प्रमाण पुरुषासाठी 89.82 टक्के व स्त्रियांसाठी 75.48 टक्के इतके आहे. महाराष्ट्राचे एकूण साक्षरतेचे प्रमाण 82.91 टक्के आहे. व्यवस्थापन आणि प्र���र्गनिहाय शाळा व्यवस्थापन निहाय शाळा प्राथमिक प्राथमिक उच्च प्राथमिकसह प्राथ. उच्च प्राथ.सह आणि माध्य./उच्च माध्य. उच्च प्राथमिक उच्च प्राथ. आणि माध्य./उच्च माध्य.सह माध्य./उच्च माध्य.सह एकूण जिल्हा परिषद (शास.) 0 0 0 0 0 0 0 म्युनिसिपल कॉर्पोरेशन (शास.) 0 0 0 0 0 0 0 नगर पालिका (शास.) 0 0 0 0 0 0 0 इतर (शास.) 4 0 0 0 0 0 4 खाजगी अनुदानित 45 67 40 0 189 24 365 खाजगी विनाअनुदानित 11 13 2 0 17 1 44 एकूण 60 80 42 0 206 25 413 व्यवस्थापन निहाय शाळांतील नावनोंदणी शाळा व्यवस्थापन प्राथमिक प्राथमिक उच्च प्राथमिकसह प्राथ. उच्च प्राथ.सह आणि माध्य./उच्च माध्य. उच्च प्राथमिक उच्च प्राथ. आणि माध्य./उच्च माध्य.सह माध्य./उच्च माध्य.सह एकूण जिल्हा परिषद (शास.) 0 0 0 0 0 0 0 म्युनिसिपल कॉर्पोरेशन (शास.) 0 0 0 0 0 0 0 नगर पालिका (शास.) 0 0 0 0 0 0 0 इतर (शास.) 96 0 0 0 0 0 96 खाजगी अनुदानित 2,983 11,439 14,975 0 31,461 940 61,798 खाजगी विनाअनुदानित 490 970 243 0 718 49 2,470 एकूण 3,569 12,409 15,218 0 32,179 989 64,364 व्यवस्थापन आणि प्रवर्गानुसार शिक्षक शाळा व्यवस्थापन प्राथमिक प्राथमिक उच्च प्राथमिकसह प्राथ. उच्च प्राथ.सह आणि माध्य./उच्च माध्य. उच्च प्राथमिक उच्च प्राथ. आणि माध्य./उच्च माध्य.सह माध्य./उच्च माध्य.सह एकूण जिल्हा परिषद (शास.) 0 0 0 0 0 0 0 म्युनिसिपल कॉर्पोरेशन (शास.) 0 0 0 0 0 0 0 नगर पालिका (शास.) 0 0 0 0 0 0 0 इतर (शास.) 0 0 0 0 0 0 0 खाजगी अनुदानित 0 0 0 0 0 0 0 खाजगी विनाअनुदानित 0 0 0 0 0 0 0 एकूण 0 0 0 0 0 0 0 Source : DISE 2011-12\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/world-poisonous-snake/", "date_download": "2019-01-19T05:50:18Z", "digest": "sha1:IKQ6G7BM45ODQQAKUZOIKGHYTGO3K4BL", "length": 19030, "nlines": 265, "source_domain": "www.saamana.com", "title": "जगातील सर्वाधिक विषारी साप | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nएसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n भाजप खासदार आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nहिंदुस्थानने रचला ऑस्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nजगातील सर्वाधिक विषारी साप\nसमुद्री साप - समुद्री साप बाकदार नाक असलेला अत्यंत तापट आणि आक्रमक असतो. याचे विष कोब्रापेक्षा १० पट अधिक जहाल असते.\nइनलँड तायपन - जमिनीवर आढळणाऱ्या सापांमध्‍ये हा सर्वाधिक विषारी आहे. या सापाचे विष रॅटल स्‍नेकच्‍या तुलनेत १० पट तर कोब्राच्‍या तुलनेत ५० पट जास्‍त घातक आहे.\nइस्‍टर्न ब्राऊन स्‍नेक - हा साप ऑस्‍ट्रेलियात आढळतो. हा अतिशय विषारी असतो. याच्‍या विषाचा १४,००० वा भागही एखाद्या मनुष्‍याचे प्राण घेण्‍यास पुरेसा आहे.\nबूमस्लँग साप - हिरव्या रंगाचा हा साप जबड्यातील मागच्या बाजूला असलेल्या दाताने चावा घेतो आणि विष सोडतो. त्याच्या दंशाने रक्तस्राव होऊन माणूस बेशुद्ध हो��ो. हा साप आफ्रिकेत आढळतो.\nसॉ स्‍केल्‍ड वायपर - वायपर साप जगभरात आढळतात. यातील अनेक जाती विषारी असतात. वायपरच्‍या दंशामुळे हृदयविकाराचा झटका येऊन मनुष्‍याचा मृत्‍यू होतो.\nफिलिपीनी कोब्रा - कोब्रा सापांमध्‍ये हा सर्वाधिक विषारी असतो. हा साप चावल्‍यावर अर्ध्‍या तासांत मनुष्‍याचा मृत्‍यू होऊ शकतो. सापाचे वैशिष्ट्य म्हणजे हा साप शिकारीवर विष थुंकतो.\nरॅटल स्‍नेक - रॅटल स्‍नेक हा उत्तर अमेरिकेत आढळतो. या भागातील हा सर्वात विषारी साप आहे. शेपटीच्‍या शेवटच्‍या भागावर असलेल्‍या विशिष्‍ठ रचनेमुळे तो सहजपणे ओळखला जातो.\nसामान्य क्रेट - चॉकलेटी रंगाचा हा साप पाली, छोटे सस्तन आणि लहान सापासारख्या प्राण्यांचे भक्षण करतो. याच्या दंशाच्या वेदना मुंगी किंवा डास चावल्यासारख्या असतात. यांच्या विषाचा प्रभाव श्वसन यंत्रणेवर होतो.\nरस्सेल व्हायपर - हा साप झाडी आणि मोकळ्या मैदानात आढळतो. हिंदुस्थान, थायलंड, बर्मा या देशांत हा मुख्यत्वे आढळतो. याच्या विषावर अजूनही औषध शोधता आलेले नाही.\nटायगर स्‍नेक - याच्या पाठीवर वाघासारखेच पट्टे असल्यामुळे याला हे नाव पडले. हा जगातील अनेक देशांत आढळतो. मात्र, विशेषत्वाने ऑस्ट्रेलियात हा अधिक आढळतो. याच्या दंशाने श्वसनात अडथळा येऊन अर्धांगवायूचा झटका येतो.\nवाळवंटी शिंगाचा साप - आफ्रिकेतील वाळवंटात हा साप आढळतो. याच्या डोळ्याच्या वरच्या बाजूस टोकदार शिंगे असतात. पाठीवर खवल्यासारखे कवच असते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागील…आणि जपानचे पंतप्रधान खड्ड्यात पडले\nपुढीलदेशात सध्या आणीबाणीपेक्षाही भयंकर स्थिती – डॉ. कसबे\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nएसबीआयचे माजी मु���्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nममतांच्या महारॅलीत आज विरोधकांचे शक्तिप्रदर्शन\nआता सैन्य पोलिसात महिलांची 20 टक्के भरती\nलोकसभा निवडणुकीचे बिगुल मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाजणार\nगिरीश बापट यांच्याकडून मंत्री पदाचा गैरवापर, मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे\nनिवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचे ‘गाजर’\nसामान्य माणूस ते असामान्य नेता हा प्रवास म्हणजे ‘ठाकरे’\nकोस्टल रोडमुळे वरळी सीफेसला धक्का लागणार नाही, पालिकेची ग्वाही\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/", "date_download": "2019-01-19T07:18:55Z", "digest": "sha1:OCGC6HISQACB4PV4BMEFQCYLRJGBUIT4", "length": 22231, "nlines": 150, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nVNX ठळक बातम्या : :: आजपासून ३२ इंचाच्या टीव्ही संचासह २३ वस्तू स्वस्त \nVNX ठळक बातम्या : :: उत्पादन शुल्कात वाढ, राज्याच्या तिजोरीत ५०० कोटींची भर पडणार \nVNX ठळक बातम्या : :: शिर्डीत साईभक्तांवर दगडफेक करुन दागिने लुटण्याचा प्रयत्न \nVNX ठळक बातम्या : :: नववर्षाच्या उत्साहाला गालबोट नागपूरमध्ये दोघांची हत्या \nबातम्या - Nagpur | बातमीची तारीख : 19 Jan 2019\nविदेशी गुंतवणुकीसाठी राज्याची प्रतिष्ठा कायम राखण्यात ..\n- ३१ व्या महाराष्ट्रराज्य क्रीडा स्पर्धेचा समारोप\nप्रतिनिधी / नागपूर : राज्यातील पोलिस दलांवर अनेक आव्हाने, मर्यादा आणि अडथळे असूनही, महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात शांतता, कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित आहे. देशातील सर्वोत्तम पोलिसांम..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nबातम्या - Nagpur | बातमीची तारीख : 19 Jan 2019\nराज्यात ग्रामीण भागात एक लाख नागरिकांना पट्टेवाटप करणा�..\nप्रतिनिधी / नागपूर : राज्यात ग्रामीण भागात एक लाख नागरिकांना पट्टेवाटप करण्यात येणार आहे. शहरी भागातही पट्टेवाटपाची प्रक्रीया सुरु आहे. पट्टयाची नोंदणी करुन दिल्यामुळे गरीब माणसाला त्याचा हक्क मिळाला. जागेची नोंदणी करण्याबरोबरच कच्च्या घरात र..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nबातम्या - Nagpur | बातमीची तारीख : 19 Jan 2019\nश्रेयाचे राजकारण, काटोलकरांचे मनोरंजन ..\nप्रतिनिधी / काटोल : सध्या काटोल विधानसभा क्षेत्राचे राजकारण तापले आहे. श्रेय घेण्यासाठी चढाओढ लागली आहे. किस्सा आहे ईमारत बांधकाम कामगार कल्याण मंडळ तर्फे नोंदणी केलेल्या कामगारांना साहित्य वाटप कार्यक्रमाचा.\nखरतर हे मंडळ पुनर्जिवित केले �..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nबातम्या - Nagpur | बातमीची तारीख : 18 Jan 2019\nआयुष्यमान भारत योजनेचा समाजातील गरीब रुग्णांवर सुलभपण�..\n- सेवाभावी संस्थेच्या भवानी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा\nप्रतिनिधी / नागपूर : समाजातील वंचित व गरीब रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून सुलभप�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nभावाच्या डोळ्यादेखत वाघाने केले बहिणीला ठार..\n- जोगापूर जंगलातील दुर्दैवी घटना\nअविनाश रामटेके / विरूर स्टेशन : राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन जवळील खांबाडा - जोगापूर जंगलात झाडूच्या काड्या गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून बळी घेतल्याची घटना आज १८ जानेवारी रोजी दुपारी २ �..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nबातम्या - Rajy | बातमीची तारीख : 18 Jan 2019\nगरज पडल्यास अध्यादेश काढू मात्र डान्सबार बंदी कायम ठेवू ..\nप्रतिनिधी / मुंबई : सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर महाराष्ट्रात डान्सबार सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला. या निर्णयाच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसंगी अध्यादेश काढू पण डान्सबार बंदी कायम ठेवू अशी प्र..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nबातम्या - Nagpur | बातमीची तारीख : 18 Jan 2019\nनागपूर येथील सहापदरी केबल स्टेड रामझुला उड्डाण पूल टप्प�..\nप्रतिनिधी / नागपूर : पूर्व-पश्चिम नागपूरला जोडणाऱ्या संत्रा मार्केट येथील केबल स्टेड रामझुला रेल्वे उड्डाण पूल टप्पा 2 चे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. या उड्डाण पुलामुळे नागपूरकर जनतेची अनेक वर्षाची मागणी पूर्�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nलोकबिरादरी प्रकल्पात आरोग्याच्या कुंभमेळ्यास प्रारंभ..\nतालुका प्रतिनिधी / भामरागड : तालुक्यातील प्रसिद्ध सेवाकेंद्र लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे.१८ ते २० जानेवारी २०१९पर्यंत चालणाऱ्या शस्त्रक्रिया शिबिरात विविध व्याधी�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nशिवसेना आमदार बाळू धानोरकर यांनी दिली एटापल्लीला भेट, अप..\nशहर प्र���िनिधी / एटापल्ली : एटापल्ली - आलापल्ली मार्गावरील गुरूपल्ली गावाजवळ १६ जानेवारी रोजी सकाळी ट्रकने बसला धडक दिली. या अपघाताची माहिती मिळताच वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांनी आज १८ जानेवारी रोजी घटनास्थळी �..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nबातम्या - Rajy | बातमीची तारीख : 18 Jan 2019\nसंगमनेरजवळ भरधाव कारची ट्रकला धडक, २ ठार, ४ जखमी ..\nप्रतिनिधी / शिर्डी : संगमनेरजवळ भरधाव कारने ट्रकला दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण या अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कारमधील सर्व प्रवासी हे नाशिकचे रहिवासी असल्याचे समजते.\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nVNX मराठी न्यूज चॅनल\nगडचिरोली पोलीस दलाने २०१८ मध्ये केला तब्बल ५० नक्षल्यांचा खात्मा, २९ जहाल �..\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत ८३ मुहूर्त..\nपबजी गेम च्या विळख्यात तरुणाई, पालकांची वाढतेय डोकेदुखी..\nफलकांच्या माध्यमातून गिधाड संवर्धनासाठी वेधले जात आहे नागरिकांचे लक्ष..\nसोयरीक जुळविण्यासोबतच रंगू लागल्या राजकारणाच्या चर्चा \nजिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते आलापल्ली येथे नाली बांधकामाचे भूमिपूजन\nअवनीच्या बछड्यांनी केली घोड्याची शिकार\nअल्पवयीन शाळकरी मुलींना रस्त्यात अडवून त्रास देणाऱ्या युवकांवर आष्टी पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल\nनाना पाटेकर यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल\nमराठा समाजाचा ओबीसीत समावेश केल्याशिवाय महाराष्ट्रात न्याय, बंधुता, समता प्रस्थापित होणार नाही\n‘अटलजी यांच्या निधनाने सर्वाधिक लाडके नेते गमावले आहे, : विद्यासागर राव\nओबीसी विभागातील विविध महामंडळांसाठी ७३६ कोटींच्या अनुदानास मंत्रिमंडळाची मंजुरी\n५ जानेवारीला राज्यातील विविध खात्यातील अधिकारी संपावर\nवट्रा बु. - लंकाचेन रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण करा : अजय कंकडालवार\nचुनाळा-राजुरा मार्गावर १०८ रुग्णवाहिकेत झालं बाळंतपण\nराजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या आमदार निधीतुन एटापल्ली ला मिळाली शव-वाहिका\nश्रावण मासानिमित्त राहणार भक्तीमय वातावरण, भजनांची रेलचेल आणि सणांची मेजवानी\nतिनही विज कंपन्यांतील कर्मचारी, अभियंते, अधिकारी करणार उद्यापासून संप\nभ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सीबीआय संचालक आलोक वर्मा यांची उचलबांगडी\nआगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही : शरद पवार\nअल्लीपूर येथील जबरी चोरीचा गुन्हा उघड\nगुलाबी थंडीत गुलाबी बोंड अळीचा घाला : ओलिताच्या क्षेत्रात प्रकोप , होता नव्हता कापूस अळीच्या घशात\nकेंद्र व राज्यांचे संबंध अधिक सुदृढ : मुख्यमंत्री\nआयुष्यमान भारत योजनेचा समाजातील गरीब रुग्णांवर सुलभपणे उपचाराची सुविधा : देवेंद्र फडणवीस\nसात दारुड्या वाहन चालकांकडून दंड वसूल : आरमोरी पोलिसांची कारवाई\nपेट्रोल १८ पैसे तर डिझेल १४ पैशांनी स्वस्त\nआज गडचिरोली येथे अर्पण करणार माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली\nअकोला जिल्ह्यात नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या\nसिरोंचा तालुक्यातील कोत्तापल्ली येथे नदीत बुडून युवकाचा मृत्यू\nतण नाशक फवारणी करताना कुरखेडा तालुक्यात शेतकऱ्याचा मृत्यू\nमारेगावजवळ काका - पुतण्याचा अपघात, दोघेही ठार - मृतक सीआरपीएफचा जवान\nअंधश्रद्धेचा कळस, आईची निर्घृण हत्या करत प्यायला रक्त\nराज्यातील एड्स रुग्ण संख्या शून्य टक्क्यावर आणणार : आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत\nआमच्या मुलाची आत्महत्या नसून हत्याच आहे\nधावत्या वाहनाने घेतला पेट : चालक भस्मसात\nकर्जबाजारी महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास शक्य नाही : राम नेवले\nआयकर विभागाचे देशातील विविध शहरात अचानक ‘सर्च ऑपरेशन’ , बड्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले\nआयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून गरिबांच्या सेवेची संधी : पालकमंत्री आत्राम\nएटापल्ली तालुक्यात नक्षल्यांनी आणखी एका ट्रक ला लावली आग\nआवळगाव परिसरात वाघाने पुन्हा घेतला बालिकेचा बळी, आठ दिवसातील दुसरी घटना\n १६ कवट्या आणि ३४ मानवी सांगाडे घेऊन जाणाऱ्या रेल्वे प्रवाशाला अटक\nधोकादायक नायलॉन मांजाची विक्री व वापर करणाऱ्यांवर कारवाई करा\nपंढरपूर-देगावजवळ अपघात; एकाचा मृत्यू तर एक जखमी\nरमाई घरकुल योजनेचे धनादेश काढून देण्यासाठी लाच घेणारा पवनी पंचायत समितीमधील कंत्राटी अभियंता अडकला एसीबीच्या जाळ्यात\nचंद्रपूर जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांतर्गत दारू विक्रेत्यांच्या विरोधात १६ गुन्ह्यांची नोंद : ९ आरोपीसह २० लाख ३७ हजारांचा मुद्द�\nगडचिरोली जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांनी साधला थेट संवाद\nभरधाव ट्रकची रेल्वे फाटक तोड़ून राजधानी एक्स्प्रेसला धडक, ट्रक चालकाचा मृत्यू\n९ महिने ते १५ वर्षाखालील बालक लसीकरणापासून वंचित राहू नये : शेखर सिंह\n'एटीएस'ची कारवाई : मुंबई, ठाणे, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर येथून १३ जणांना घेतले ताब्यात\nदंतेवाडा येथे दूरदर्शन वाहिनीच्या टीमवर नक्षली हल्ला, दोन पोलिसांसह दूरदर्शनच्या पत्रकाराचा मृत्यू\nकोपरगांव (कोळपेवाडी) येथील लक्ष्मी ज्वेलर्स दुकानावर दरोडा, दरोडेखोरांच्या गोळीबारात एकाचा मृत्यू\nराकॉ चे नेते अजित पवार यांचा सिंचन घोटाळ्यात सहभाग आहे की नाही याबाबत चार आठवड्यात स्पष्ट करा\nपाणी पट्टीकर वसुल करुन नळ योजना नियमित सुरु ठेवा : मुख्यमंत्री फडणवीस\nवाळव्यातील लैंगिक अत्याचार प्रकरणात आश्रमशाळेतील १४ शिक्षक निलंबित\nसावलखेडा येथील युवकाचा सती नदीत बुडून मृत्यू\nमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मेगा भरतीला स्थगिती देणे योग्य आहे काय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/birthday-and-jyotish/daily-rashifal-113051100009_1.html", "date_download": "2019-01-19T06:02:07Z", "digest": "sha1:FENVVE4UJN7MUNGH2YSKJUDLUE6GTPQB", "length": 16113, "nlines": 153, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Daily Rashfal, Jyotish, Grahman | दैनिक राशीफल | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 19 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमेष : मुलांकडून सुखद बातमी कळेल. शुभ संदेश नवीन दिशा देईल. कौटुंबिक समस्यांवर दुर्लक्ष करू नका.\nवृषभ : सुखद यात्रा योग. विद्यार्थींना अभ्यासावर लक्ष द्यावे लागेल. कर्जाची चिंता कमी होईल. संबंधांना महत्व द्या.\nमिथुन : नवीन संबंध बनतील. सत्संग होईल. मानसिक शांति ठेवा. घरात पाहुणे येण्याची शक्यता. व्यापार व्यवसाय मध्यम राहील.\nकर्क : यात्रा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांच्या भेटी होतील. दांपत्य सुखात कमी. नवीन संबंध बनतील.\nसिंह : जास्त सतर्कता ठेवावी लागेल. भौतिक साधन प्राप्त होऊ शकतील. नोकरीत अधिकारी आपलं महत्व स्वीकारतील.\nकन्या : अडकलेल्या कामात सुधार होईल. निश्चितेने काम करा. प्रगतिवर्धक बातमी मिळेल. आरोग्यासंबंधी तक्रार दूर होण्याची शक्यता.\nतूळ : प्रतिष्ठित व्यक्तींशी संबंध सुदृढ होतील ज्यामुळे भविष्यात लाभ संभवतात. मान-सन्मानात वृद्धि होईल. धार्मिक यात्रा योग.\nवृश्‍चिक : व्यापार उत्तम चालेल. अप्रत्याशित लाभाची शक्यता. मुलांकडून सुखद बातमी कळेल. चिंता दू�� होतील.\nधनु : शुभ मंगल कार्यांचा योग. आर्थिक अडचणींवर काम होईल. शिक्षा, मनोरंजन संबंधी काम होईल. उपलब्धि प्राप्ति योग.\nमकर : कर्मक्षेत्रात गूढ अनुसंधान योग. आर्थिक चिंतनाचे योग. कर्मक्षेत्रात चिंतन योग. कर्मक्षेत्रात चिंतन योग, विशेष कामासाठी यात्रा योग.\nकुंभ : पद, प्रतिष्ठा, घरात मंगल कामात विशेष योग. विशेष नीतिगत अडचण. वरिष्ठांशी तणावामुळे यात्रा योग.\nमीन : आळस करू नये आणि कामांना वेळेत करण्याचा प्रयत्न करा.मुलांकडून प्रसन्नता वाटेल. स्वविवेकाने काम करा.\nयावर अधिक वाचा :\nआर्थिक स्थितीत सुधारणा होईल. प्रशासकीय कामे पूर्ण होतील. नवीन कार्याचे स्वरूप बनविण्यासाठी वेळ उत्तम. वेळेचे सदुपयोग केल्याने यश मिळेल....Read More\n\"कौटुंबिक विषयांमध्ये काळजी घ्या. नोकरदार व्यक्तींनी कार्यात सावधगिरी बाळगावी. वादादाची स्थिती टाळा. खर्च होईल. आपल्या नवीन व विविध विचारांनी आपण...Read More\n\" आपल्या कौटुंबिक तणावांचा समस्यांचा प्रभाव आपल्या कार्यावर होऊ देऊ नका. महत्वाकांक्षा वाढतील. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात अपेक्षेनुसार घडेल. घर...Read More\nयथायोग्य विचार करून कामे करा. कौटुंबिक विषयांसाठी वेळ उत्तम राहील. अधिकार क्षेत्रात स्थिती अनुकूल राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती आशाजनक राहील. ...Read More\n\" बेपर्वाई आपणासमोर अनपेक्षित प्रश्न उभे करेल. आरोग्याची काळजी बाळगणे आवश्यक राहील. व्यापार-व्यवसायात परिस्थिती मध्यम राहील. कोणत्याही प्रकारची जोखीम...Read More\n\"दिवस चांगला आहे. आपल्या छान वागण्याने इतरांना हवेहवेसे वाटू शकता. दिवसाच्या सुरुवातीला काही मोठे कार्य करायची वेळ येऊ शकते...Read More\n\"मित्रांबरोबर सामुदायिक उपक्रम किंवा पिकनिकच्या रूपात दिवसाचा आनंद घेऊ शकता. आपण इतरांना प्रभावित करण्यासाठी स्वतःचे सादरीकरण योग्य पद्धतीने करा. इतर...Read More\n\"मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल वार्ता मिळतील. नोकरीपेशा व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे. मान-सन्मान वाढेल. आनंदाची बातमी मिळेल. आपल्या दिनचर्येचा सुरुवात...Read More\n\"आज पैसे आणि बळाची विशेष भूमिका राहील. नंतर केव्हातरी एखाद्या सामाजिक समारंभात आपल्या विचारांचा परिणाम होईल. जेव्हा इतर...Read More\n\"महत्वाच्या बातम्या मिळाल्याने आपण एक सुखद परिस्थितीत आपणास बघाल. नोकरीपेशा व्यक्तींना अनुकूल परिस्थितीत असल्याचे जाणवेल. काही महत्वपूर्ण प्रश्नांची सोडवणूक होण्याची...Read More\n\"जवळच्या नात्याचा आनंद घेण्यावर आपले चित्त एकाग्र करा. स्वार्थी बनू नका. प्रेम-प्रसंगात यश मिळेल. नोकरीपेशा व्यक्तींसाठी कामात स्थिती सुखदायक राहील....Read More\n\"आर्थिक व व्यापारिक मुद्द्यांबद्दल आपले गंभीर विचार श्रेयस्कर ठरतील. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर एकांतात वेळ घालवण्याची आपली इच्छा पूर्ण होण्याची शक्यता...Read More\nवेग वेगळ्या प्रसंगासाठी होतो चौरंगाचा वापर\nचौरंग म्हटल्यावर डोळय़ासमोर येते ते चार पायांचे चौकोनी आकाराचे ठेंगणे आसन. या चौरंगालाच ...\nदेवघरातले धार्मिक महत्वाचे नियम जाणून घ्या..\nदेवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे असू नये. स्त्रियांनी केव्हाही तुळस ...\nSwapna Jyotish- चार प्रकारचे असतात स्वप्न\nसामान्य प्रकारे सर्वांनाच स्वप्न येतात. मग ते लहान मुलं असो किंवा वृद्ध. स्वप्न येणे एक ...\nKumbh 2019: काय असतो कल्पावास आणि किती अवघड असतो, जाणून ...\nप्रयागराजमध्ये गंगा-यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगम स्थळावर कल्पवासची परंपरा ...\nपृथ्वीवर राहणार प्रत्येक प्राण्याला, जीवाला गरज आहे ती, फक्त आणि फक्त प्रेमाची, प्रेमाने ...\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8C%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A6/", "date_download": "2019-01-19T05:47:44Z", "digest": "sha1:TMTZC2XG6RKGE3KJRWZGUL27STHLXOGS", "length": 11507, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मनिका-मौमा जोडीला महिला दुहेरीत रौप्य | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमनिका-मौमा जोडीला महिला दुहेरीत रौप्य\nराष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धा\nगोल्ड कोस्ट – अव्वल महिला खेळाडू मनिका बात्रा आणि अनुभवी मौमा दास या जोडीने राष्ट्रकुल टेबल टेनिसमधील महिला दुहेरीत रौप्यपदक पटकावून संस्मरणीय कामगिरी केली. मनिका-मौमा जोडीला अंतिम फेरीत फेंग तियानवेई आणि यु मेंगयु या सिंगापूरच्या गतविजेत्या जोडीकडून 5-11, 4-11, 5-11 असा पराभव पत्करावा लागला. महिला दुहेरीत भारताचे हे पहिलेवहिले रौप्यपदक ठरले. गेल्या चारही स्पर्धांमध्ये या प्रकारांतील भारताची सर्वोत्तम कामगिरी कांस्यपदकाची होती.\nमनिका बात्रा व मौमा दास या जोडीने त्याआधी इंग्लंडच्या जोडीवर 12-14, 11-3, 11-7, 11-6 अशी मात करताना उपान्त्य फेरी गाठली होती. कांस्यपदकाच्या लढतीत सुतीर्था मुखर्जी व पूजा सहस्रबुद्धे या भारतीय जोडीला यिंग हो आणि केरेन लिन या मलेशियाच्या जोडीकडून 13-15, 7-11, 11-8, 7-11 असा पराभव पत्करावा लागला. सुतीर्था-पूजा जोडीने त्याआधी कॅनडाच्या जोडीला 11-6, 11-7, 14-12 असे पराभूत करीत उपान्त्य फेरीत धडक मारली होती.\nमनिका बात्राने याआधीच महिलांच्या एकेरीत उपान्त्य फेरीत धडक मारली आहे. तसेच शरथ कमल व जी. साथियन या जोडीने येऊ एन पॅंग व शाव फेंग पोह या जोडीवर 7-11, 11-5, 11-1, 11-3 अशी मात करताना पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत स्‌.थान मिळविले. त्यांच्यासमोर सुवर्णपदकासाठी पॉल ड्रिंकहॉल व लियाम पिचफोर्ड या इंग्लंडच्या जोडीचे आव्हान आहे.\nशरथ कमल व मौमा दास जोडीने झेन वांग व मो झांग या जोडीला 11-9, 11-9, 5-11, 11-5 असे पराभूत करीत मिश्र दुहेरीच्या उपान्त्य फेरीत धडक मारली. तसेच मनिका बात्रा व जी. साथियन या जोडीने शु जिए पॅंग व यिहान झोऊ या सिंगापूरच्या जोडीचा 11-6, 12-10, 14-12 असा पराभव करीत उपान्त्य फेरीत आगेकूच केली.\nपुरुष एकेरीत शरथ कमलने इंग्लंडच्या लियाम पिचफोर्डवर 9-11, 13-11, 10-12, 11-9, 11-7 अशी मात करताना पुरुष एकेरीची उपान्त्य पेरी गाटली. शरथने त्याआधी ऑस्ट्रेलियाच्या हेमिंग हु याला 11-8, 12-10, 8-11, 11-6, 11-5 असे पराभूत केले होते. मात्र हरमीत देसाईला नायजेरियाच्या क्‍वाद्री अरुनाकडून 9-11, 8-11, 9-11, 8-11 असा पराभव पत्करावा लागला. तसेच साथियनला इंग्लंडच्या सॅम्युएल वॉकरने 11-8, 11-8, 13-11, 17-15 असे पराभूत केले.\nमनिका बात्राने सिंगापूरच्या यिहान झोऊचे आव्हान 11-5, 11-6, 11-2, 6-11, 11-9 असे मोडून काढताना उपान्त्य पेरी गाठली. परंतु मौमा दासला सिंगापूरच्या यु मेंगयुकडून 13-15, 7-11, 5-11, 11-7, 5-11 असा पराभव पत्करावा लागला. तसेच उपान्त्यपूर्व फेरीतील अन्य सामन्यांत इंग्लंडच्या केली सिबलीने मधुरिका पाटकरला 11-9, 11-8, 2-11, 11-3, 8-11, 11-6 असे पराभूत केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nयुवा दौडमध्ये धावणार 4 हजार स्पर्धक\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये दिया चितळे व स्वस्तिका घोष यांचे आव्हान कायम\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत\nखेलो इंडिया : मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा आकाश, देविका अंतिम फेरीत\nखेलो इंडिया : ‘खो-खो मध्ये ‘जय महाराष्ट्र’ चा नारा\nविजयासह बार्सेलोनाचे आव्हान कायम\n#AUSvIND : युझुवेंद्र चहलचा नवा विक्रम\n#AUSvIND : सलग तीन अर्धशतक करण्याची धोनीची तिसरी वेळ\n#AUSvIND : भारताचा ऐतिहासिक मालिका विजय\nफलटणमध्ये आदर्की भागात विद्युत मोटारी, ट्रान्सफॉर्मर चोरीत वाढ\n“एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nमांढरदेव यात्रेत चोख पोलिस बंदोबस्त\nवाईतील शैक्षणिक नवकल्पनांचा दिल्लीत डंका\n‘गणपतीला बाप्पाला देशाचा राष्ट्रदेव करा’\nबोगदा-डबेवाडी रस्त्याने घेतला मोकळा श्‍वास\nनाटक करताना त्यातील नाट्यशास्त्र समजून घ्या\nमसूरला जेठाभाई उद्यान, स्मशानभूमीत पेव्हर ब्लॉक\nलोणंदला गरव्या कांद्याचे दर 751 पर्यंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/catContent.php?catId=58", "date_download": "2019-01-19T06:02:40Z", "digest": "sha1:ZK7ENLCANQ2THAOJUGWBS7DYLMUPD4ZM", "length": 17351, "nlines": 175, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संप���्क साधा ९४२१७२८५५१\nडॉ. नामदेव उसेंडी (माजी)\nप्रमुख पक्ष / नेते\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्ड्यात पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न्युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगल�� असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nगडचिरोली जिल्हयाच्या भौगोलीक क्षेत्रांपैकी 75.95% क्षेत्र वनांनी आच्छादीत आहे. एवढे मोठे क्षेत्र जंगलाखाली असणारा महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा हा एकमेव आहे. जिल्हयामध्ये सामाजिक वनिकरणाचा एक भाग उघडला असून त्यांचे मार्फत रोपवाटीका स्थापाकरण्यात येत असते त्यानुसार सन 2011-12 मध्ये 99.10 चौ.कि.मी.क्षेत्रामध्ये 62 लाख रोपांची लागवड करण्यात आली. जिल्हयाचे 2010- 2011 मधील वनक्षेत्र 12295 चौ.कि.मी.इतके आहे. या वनक्षेत्रापैकी 516 चौ. कि.मी. क्षेत्र महाराष्ट्र वनविकास महामंहामंडळाचे असून, वनविभागाचे 10778 चौ.कि.मी.क्षेत्र राखीव व 1371 चौ.कि.मी. क्षेत्र संरक्षित आहे. व 146 चौ.कि.मी. क्षेत्र अवर्गीकृत आहे. जिल्हयाच्या उत्पादनाच्या या दृष्टीने विचार केला असता वनसंपत्तीचा महत्वाचा वाटा आहे. 2011-2012 या वर्षामध्ये वनाचे एकूण उत्पन्न 477.15 कोटी झाले आहे. जंगलातील उत्पादनात इमारती लाकूड, बांबू, जळाऊ लाकूड, बिडीपाने, गवत व डिंक इत्यादींचा समावेश आहे. जिल्हयात इमारती लाकडापासून 224.57 कोटी , बांबूपासून 6.06 कोटी , बिडीपानांपासून 239.94 कोटी महसूल प्राप्त झाला. जिल्हयात सागवानही अत्यंत मौल्यवान प्रजात आहे. अहेरी व आलापल्ली येथील सागवान जगात प्रसिध्द आहे. तसेच आलापल्ली व भामरागडच्या क्षेत्रात बांबू मोठया प्रमाणात आढळते. कागद कारखाना यासाठी कच्चा माल म्हणून बांबूचा वापर केला जातो. तसेच वनात साग, बीजा, ऐन, शिसम, हळदू, मोह, चार, खैर, धावडा, बेहडा, तेंदू, आवळा इत्यादी इमारतीसदृष्य वृक्ष आहेत. जिल्हयात वडसा, गडचिरोली, भामरागड, आलापल्ली व सिरोंचा असे पाच वन विभाग आहे. जिल्हयात कोसा रेशमाच्या उत्पादनाचा व्यवसाय फार पुर्वीपासूनच म्हणजेच सुमारे 200 वर्षापेक्षाही अधिक परंपरेने चालत आलेला आहे. आधुनिक काळात जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळ व विदर्भ विकास महामंडळाद्वारे कोसा उत्पादन करण्यात येते. खादी ग्रामोद्योग विभागामार्फत तुतीचे मलबेरी सिल्कचे उत्पादन होत असते. 2010-2011 या वर्षात टसर रेशीम उद्योगात एकूण 154210 अंडी पुजाचे उत्पादन करण्यात आले असून 503 लाभार्थीनी याचा लाभ घेतलेला आहे. 27 हेक्टर मध्ये झाडे लावण्यात आली असून 5101632 नग कोषउत्पादन करण्यात आले आहे. व त्याची किंमत 49.58 लाख इतकी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत 4.97 लाखाने वाढ झाल्याचे दिसुन येते.\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/products/goshti-purun-uranarya-part-1", "date_download": "2019-01-19T06:14:32Z", "digest": "sha1:P5GE6JS3WDPJFMJPXLBPOIPPWISN4XN7", "length": 14823, "nlines": 388, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा Purushottam Dhakrasचे गोष्टी पुरून उरणार्‍या (भाग १) पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nगोष्टी पुरून उरणार्‍या (भाग १)\nएम.आर.पी Rs. 25 (सर्व कर समावेश)\nखरेदी करा सूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक ���िमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nगोष्टी पुरून उरणार्‍या (भाग १)\nकेदारनाथची किमया आणि इतर २ कथा\nगोष्टी पुरून उरणार्‍या (भाग ८)\nगोष्टी पुरून उरणार्‍या (भाग ७)\nगोष्टी पुरून उरणार्‍या (भाग ६)\nगोष्टी पुरून उरणार्‍या (भाग ५)\nगोष्टी पुरून उरणार्‍या (भाग ४)\nफॅन्टॅस्टिक फेलूदा - चालत्या प्रेताचं गूढ + २ कथा\nगोष्टी पुरून उरणार्‍या (भाग २)\nगोष्टी पुरून उरणार्‍या (भाग ३)\nगोष्टी पुरून उरणार्‍या (८ पुस्तकांचा सप्रेम भेट...\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://old.marathibooks.com/bookserve/index.php?showpage=showpublisher&SearchWord=%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A4%BE+%E0%A4%AA%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8+%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE.+%E0%A4%B2%E0%A4%BF", "date_download": "2019-01-19T06:22:35Z", "digest": "sha1:SVANUK6EAEPIOKNZ7DJ7KXMXSENOUCKW", "length": 7390, "nlines": 140, "source_domain": "old.marathibooks.com", "title": "Category Main Page : MarathiBooks", "raw_content": "\nपुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती\n\"ज्ञानदा पब्लिकेशन्स प्रा. लि\" यांची उपलब्ध पुस्तके.\nप्रकाशक:ज्ञानदा पब्लिकेशन्स प्रा. लि.\n१२ पाने | किंमत:रु.१६/-\nप्रकाशक:ज्ञानदा पब्लिकेशन्स प्रा. लि.\nप्रकाशक:ज्ञानदा पब्लिकेशन्स प्रा. लि.\nप्रकाशक:ज्ञानदा पब्लिकेशन्स प्रा. लि.\nलेखक:डॉ. वि. य. कुलकर्णी\nप्रकाशक:ज्ञानदा पब्लिकेशन्स प्रा. लि.\nकाही चंदेरी काही सोनेरी\nप्रकाशक:ज्ञानदा पब्लिकेशन्स प्रा. लि.\nप्रकाशक:ज्ञानदा पब्लिकेशन्स प्रा. लि.\nप्रकाशक:ज्ञानदा पब्लिकेशन्स प्रा. लि.\nप्रकाशक:ज्ञानदा पब्लिकेशन्स प्रा. लि.\n१६ पाने | किंमत:रु.१६/-\nप्रकाशक:ज्ञानदा पब्लिकेशन्स प्रा. लि.\nप्रकाशक:ज्ञानदा पब्लिकेशन्स प्रा. लि.\n१७५ पाने | किंमत:रु.१६०/-\nलेखक:डॉ. हेमा साठे/विनया घाटे\nप्रकाशक:ज्ञानदा पब्लिकेशन्स प्रा. लि.\nप्रकाशक:ज्ञानदा पब्लिकेशन्स प्रा. लि.\nलसीकरण : एक वरदान \nप्रकाशक:ज्ञानदा पब्लिकेशन्स प्रा. लि.\nप्रकाशक:ज्ञानदा पब्लिकेशन्स प्रा. लि.\nप्रकाशक:ज्ञानदा पब्लिकेशन्स प्रा. लि.\n७२ पाने | किंमत:रु.३५/-\nप्रकाशक:ज्ञानदा पब्लिकेशन्स प्रा. लि.\nप्रकाशक:ज्ञानदा पब्लिकेशन्स प्रा. लि.\nशिक्षण महर्षी भाऊराव पाटील\n२६ पाने | रु.२५/-\nलेखक: ना. बा. लेले\n१९२ पाने | रु.१५०/-\nलेखक: प्रा. शशिकांत गोखले\nलेखक: डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी\n४८ पाने | रु.२५/-\nमराठीसृष्टी या पोर्टलचे हे एक खास वैशिष्ट्यपूर्ण दालन. मराठीतील अनेक नामवंत, प्रकाशित तसेच अप्रकाशित व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा आगळावेगळा व्यक्ती-संदर्भ कोश.आपला संदर्भ आजच समाविष्ट करा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-election/", "date_download": "2019-01-19T05:47:33Z", "digest": "sha1:CZ6H5OXS6O3IOI6SV4LT5TUG5FDQMENU", "length": 9992, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अद्यापही राजकीय पक्षांचे झेंडे, फलक ‘जैसे थे’च | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअद्यापही राजकीय पक्षांचे झेंडे, फलक ‘जैसे थे’च\nमहापालिकेचा अतिक्रमण विभाग सुस्त\nनगर – महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर गुरुवारीपासून महापालिका हद्दीत निवडणूक आचारसंहिता लागू झाली. आचारसंहिता लागू झाल्याने तातडीने राजकीय पक्षाचे फलक व झेंडे काढणे आवश्‍यक आहे. परंतू महापालिकेचा अतिक्रमण विभाग सुस्तावल्याने शहरातील राजकीय पक्षाचे फलक व झेंडे जैसे थेच असल्याचे दिसून आले आहे.\nमहापालिका निवडणूकीच्या पार्श्‍वभूमिवर गेल्या महिन्याभरात सर्व राजकीय पक्षांचे विविध कार्यक्रम व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार व खा.सुप्रिया सुळे यांचे शहरात मेळावे झाले होते. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे शहरात विविध कार्यक्रम झाले.\nत्यानंतर कॉंग्रेसची संषर्घ यात्रेच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, आमदार बाळासाहेब थोरात यांचे मेळावा झाला होता. त्यानंतर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शहरात मेळावा झाला होता. या चारही प्रमुख पक्षाच्या नेते शहरात येवून गेले. त्यावेळी शहरात मोठ्या प्रमाणावर पक्षाचे झेंडे व नेत्यांचे फलक उभारण्यात आले होते. आजही ते जैसेथे आहेत.\nगुरुवारी महापालिका निवडणुकीचे बिगुल वाचले. निवडणूक कार्यक्रम जाहीर होवून आचारसंहिता लागू करण्यात आली. आचारसंहिता लागू झाल्याने राजकीय पक्षाचे फलक व झेंडे काढणे आवश्‍यक आहे. मात्र अद्यापपर्यंत महापालिका प्रशासनाने झेंडे व फलकांना हात लावले नाही. फलक व झेंडे काढण्यात आले नाहीत. विशेषतः रस्त्याच्या मधोमध असलेल्या विजेच्या खांबांना हे फलक व झेंडे लावण्यात आले आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nप्रा. शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे मंत्री : गायकवाड\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\n‘गणपतीला बाप्पाला देशाचा राष्ट्रदेव करा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/catContent.php?catId=59", "date_download": "2019-01-19T06:04:20Z", "digest": "sha1:37GY3PAOOMMISZZHGUONI5JI5WPDIANZ", "length": 16784, "nlines": 175, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१\nडॉ. नामदेव उसेंडी (माजी)\nप्रमुख पक्ष / नेते\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्ड्यात पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न्युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nलघु उद्योग महाराष्ट्रामध्ये नव्याने निर्माण करण्यात आलेल्या या जिल्हयात औद्योगीकरण नगण्य आहे. जिल्हयात आष्टी येथे बल्लारपूर इंडस्ट्रिजचा मोठा कारखाना स्थापन करण्यात आला असून त्यात 436 कामगार आहे. वडसा येथे जेजाणी पल्प व पेपरमिल हा मध्यम आकाराचा कारखाना अस्तित्वात असून उत्पादन प्रक्रीया सुरु आहे. लघुउद्योग क्षेत्रात या जिल्हामध्ये वडसा येथे लाहेरी फर्टीलायझरचा कृषिधन खत कारखाना स्थापन करण्यात आला असून त्याची क्षमता 20.00 मे. टा आहे. जैरामानगर येथे जैराम फॉस्फेट आणि कस्तुरचंद फॉस्फेट हे कारखाने सुरु आहेत. याशिवाय इतरही लघुद्योग असून त्यामध्ये प्रामुख्याने भात गिरण्यांचा समावेश आहे. विटा व कौले बनविणारे तीन उद्योग या जिल्हयात असून सिमेंट, पाईप व जाळया बनविणारे दोन उद्योग आहेत. तेलघाणी, मिरची दळण व स्टिल फेब्रीकेशन इत्यादी उद्योग आहेत हे उद्योग मुख्यत्वे करुन गडचिरोली, देसाईगंज, आरमोरी व चामोर्शी या भागात किंवा त्यांचे आसपास आहेत. औद्योगीक वसाहत गडचिरोली जिल्हयात जिल्हा मुख्यालयाचे ठिकाणी प्रशासकीय संकूलाच्या शेजारी औद्योगीक वसाहत स्थापन करण्यात आली आहे. ही वसाहत 81.73 हेक्टर जागेत विकसीत करण्यात येणार आहे. त्यापैकी गडचिरोली 81.73 हेक्टर क्षेत्र ताब्यात घेण्यात आले असुन 36.84 हेक्टर क्षेत्र विकसित करण्यात आला आहे. विकसीत करण्यात आलेल्या 130 प्लाटपैकी 95 प्लॉट वितरीत करण्यात आले असून बेकरी उद्योग, फेब्रीकेशन फेक्शरी, टाईल्स सिमेट, डिस्ट्रिब्युशन, ट्रासफॉर्मर, ट्रासफॉर्मर रिपेरींग, राईसमील, कोलकांडी, टॉसफॉरमर कट्रोल पॅाल, ऑईल मिल, इंजनिअरींग वर्क्स, ऑईसस्क्रीम, केरोसीन साठवणूक, व विडप्रासेसिंग इत्यादी प्रकारचे 14 उद्योग सुरु करण्यात आले आहेत. तसेच अहेरी येथे 9.20, कुरखेडा येथे 16.48 आणि धाननेरा येथे 11.80 हेक्टर जागेत औद्योगीक वसाहत स्थापन करण्याबाबत मागणी करण्यात आली आहे. याशिवाय इतर तहसिलीच्या ठिकाणीसुध्दा औद्योगीक वसाहत स्थापन करण्याचे प्रस्तावीत आहे.\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-19T06:31:19Z", "digest": "sha1:B4YXACWVSXL3UZSLKSFQT63OAZKEVVBS", "length": 12075, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नगरपालिका- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nरविवारी कर्मचाऱ्याकडून करुन घेतले काम, कंपनीला मोजावे लागणार 150 कोटी रुपये\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nनिवडणुकीपूर्वी काँग्रेस देणार भाजपला धक्का, दोन खासदार गळाला\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\n'रात्रीस खेळ चाले'मध्ये होतेय सुशल्याच्या आईची एन्ट्री\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नाग��� साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nमालिकावीर धोनीचा ऑस्ट्रेलियाकडून अपमान\nविराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nYear Ender 2018 : आंदोलनं, निवडणुका, आरक्षण आणि मुख्यमंत्री फडणवीस\nलोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री केंद्रात जातील अशी चर्चा रंगली होती. पण, मुख्यमंत्र्यांनी हा सर्व चर्चांना पू्र्णविराम लावला आहे.\nशिवरायांचा अवमान करणाऱ्या छिंदमला शिवसेना नगरसेवकांची धक्काबुक्की\nराज्य सरकारी कर्मचारी उद्यापासून संपावर\nमराठा आंदोलनाच्या आगीतही सांगली आणि जळगावात कमळ उमललं \n, सांगलीत 'कमळ' उमललं, काँग्रेस-राष्ट्रवादीचं सत्तेचं स्वप्न भंगलं\nशेतकऱ्यांना कर्जबाजारी केलं, निवडणुकीत सापडले 91 लाख; सहकारमंत्र्यांची अशीही 'असहकार' कामं\nविजयी रॅलीत गिरीश महाजन भारावले,जीपवरुन कार्यकर्त्यांमध्ये मारली उडी\nगिरीश महाजनांनी 'करून दाखवलं', जामनेर नगरपालिकेवर भाजपचा झेंडा \n' 'या' पाण्याच्या योजनेला राज्य सरकारची मान्यता'\nथंड महाबळेश्वर बनतंय स्वच्छ, राबवलं जातंय स्वच्छता अभियान\nराज्यात घरगुती पाणीपट्टीत 17 टक्के तर औद्योगिक पाणीपट्टीत 50 टक्के वाढ\nराज्य सरकारकडून नगराध्यक्षांना विशेष अधिकार बहाल \nमहाराष्ट्र Dec 30, 2017\nन्यू इयरमुळे मुंबई गोवा हायवेवर तीन दिवस अवजड वाहनांना बंदी\nरविवारी कर्मचाऱ्याकडून करुन घेतले काम, कंपनीला मोजावे लागणार 150 कोटी रुपये\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामु��े शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/products/mujaryache-manakari", "date_download": "2019-01-19T07:07:30Z", "digest": "sha1:2PAJLHICZIJTOD654WQQQJIR4OU2UZON", "length": 14185, "nlines": 388, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा Babasaheb Purandareचे मुजऱ्याचे मानकरी पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nएम.आर.पी Rs. 80 (सर्व कर समावेश)\nखरेदी करा सूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूप���एससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/padsad-news/loksatta-readers-letter-over-lokrang-articles-7-1655280/", "date_download": "2019-01-19T06:54:42Z", "digest": "sha1:WCSQZU3PPVHA2EVEWKO6VXTBHNCQV43Z", "length": 21722, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta readers letter over lokrang articles 7 | राष्ट्रीयीकृत बँका : दुसरी बाजू | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nराष्ट्रीयीकृत बँका : दुसरी बाजू\nराष्ट्रीयीकृत बँका : दुसरी बाजू\nबँकांच्या राष्ट्रीयीकरणामागील तत्कालीन सरकारची दाखवायची भूमिका व अंतर्गत निहित हेतू वेगळा असू शकतो.\n‘लोकरंग’मधील (२५ फेब्रुवारी) ‘बँक : एक सरकारी श्रावणी’ हा गिरीश कुबेर यांचा लेख वाचला. या लेखात पंजाब नॅशनल बँकेतील नुकत्याच उघडकीस आलेल्या आर्थिक घोटाळ्याचे सूत पकडून राष्ट्रीयीकृत बँकांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उमटवले आहे. सरकारी बँकांमधील वाढते एनपीए, आर्थिक घोटाळ्यांची प्रकरणे कुणाही भारतीय नागरिकाला सात्त्विक संताप आणणारी आहेत यात शंकाच नाही. परंतु लेख वाचून तरुण पिढीचा असा समज व्हायची शक्यता आहे, की बँकाचे राष्ट्रीयीकरण ही एक भलीमोठी अक्षम्य चूक झाली आहे. या राष्ट्रीयीकृत बँकांनी देशाच्या आर्थिक स्थितीची पुरती वाट लावली आहे. देशाच्या विकासात अडसर निर्माण केला आहे आणि सरकारी बँका अस्तित्वातच नसत्या व केवळ खासगी बँका असत्या तर देशाचा, येथील सामान्य जनतेचा फार मोठा विकास झाला असता नि असे आर्थिक घोटाळे झालेच नसते, इत्यादी.\nबँकांच्या राष्ट्रीयीकरणामागील तत्कालीन सरकारची दाखवायची भूमिका व अंतर्गत निहित हेतू वेगळा असू शकतो. किंबहुना कोणत्याही विचारधारेचे सरकार त्यास अपवाद नाही. प्रत्येक सत्ताधारी पक्षाचे जनतेसमोर मांडायचे चित्र व अंतर्गत भूमिका वेगळी असते. त्यास ना काँग्रेस सरकारचा अपवाद ना भाजप सरकारचा.\nलेखात बँकांच्या राष्ट्रीयीकरणामुळे काहीही भले झालेले नाही, उलट झाले ते धनिकांचेच अधिक भले झाले, असा एक युक्तिवाद मांडला आहे. सरकारी बँकांमधील एनपीएचे वाढते ड��ंगर, निरव मोदीच्या नुकत्याच उघडकीस आलेल्या आर्थिक घोटाळ्यासारख्या प्रकरणांमुळे राष्ट्रीयीकृत बँका टीकेच्या भक्ष्यस्थानी पडून पुन्हा एकदा बँकांच्या खासगीकरणाच्या मागणीला पाठबळ मिळाले आहे.\nतथापी राष्ट्रीयीकृत बँकांचे देशाच्या विकासातील योगदान कुणीही नाकारूशकणार नाही. बँकांच्या राष्ट्रीयीकरणानंतरच बँक ही संकल्पना ग्रामीण पातळीवर खऱ्या अर्थाने उदयास आली. तोपर्यंत बँक नावाची गोष्टच मुळी शहरांमध्ये देखील धनिकांची मिरासदारी होती. या पाश्र्वभूमीवर, केवळ नफा कमावण्यासाठी उघडण्यात आलेल्या खासगी बँकांनी तेव्हा गावपातळीवर जाऊन नफा बाजूला ठेवून ‘ना नफा ना तोटा’ या भावनेतून बँकांच्या शाखांचे जाळे विणले असते असे म्हणणे धाडसाचे ठरेल. आजघडीला सर्व बँकांच्या शाखांची संख्या १,१६,३९४ असून यापैकी ३३,८६४ शाखा ग्रामीण भागांत आहेत याचे श्रेय राष्ट्रीयीकृत बँकांचेच आहे.\nभारतासारख्या खंडप्राय देशाचा विकास करताना तळागाळातील लोकांना एका आर्थिक सूत्रात बांधण्यासाठी खासगी बँका नव्हे, तर राष्ट्रीयीकृत बँकांची कास धरणे अगत्याचे होते. गावपातळीवरील या लोकांची आर्थिक क्षमता त्यावेळी भले कमी होती, त्यांच्या ठेवी नगण्य होत्या, परंतु त्यांच्या बँक खात्यांमुळे सरकारला त्यांना पीक विमा कर्जे, अल्प मुदतीची कर्जे, गरिबांना सवलतीच्या दरात कर्जे देणे सोयीचे झाले. तोपर्यंत हा वर्ग भरमसाठ व्याजाच्या सावकारी पाशात अडकला होता. तरीपण शेतकऱ्यांच्या आत्महत्या आजही का होत आहेत, असा खोचक प्रश्नही विचारला जाऊ शकतो. परंतु सरकारी बँकांच्या कर्जपुरवठय़ांवर कित्येकांचे संसार, उद्योग आजवर उभे राहिले आहेत, हे सकारात्मक वास्तव का लपवले जात आहे राष्ट्रीयीकृत बँकांनी अजिबातच हात दिला नसता तर ग्रामीण भागात आत्महत्यांचे चित्र आणि परिस्थिती किती विदारक दिसली असती याचाही डोळस विचार व्हावा.\nग्रामीण भागातील रस्ते, पूल, दूरसंपर्क जाळे आदी पायाभूत सुविधांच्या उभारणीत राष्ट्रीयीकृत बँकांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. तळागाळातील लोकांसाठी केवळ सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कोणत्याही खासगी बँकांनी हे पाऊल उचलले नसते. राष्ट्रीयीकृत बँकांनी आजवर महिला बचत गट, शैक्षणिक कर्जपुरवठा, शेतमाल, शेती अवजारे यांसारख्या असंख्य गोष्टींसाठी कर्जे उपलब्ध क��ली आहेत. या बँकांची ही कामगिरी देशाच्या जडणघडणीत खूपच मोलाची आहे.\nराष्ट्रीयीकृत बँकांतील कोटय़वधी खातेदारांच्या तुलनेत बँकांना लुबाडणाऱ्या कॉपरेरेट ग्राहकांची संख्या त्यामानाने मूठभरच आहे. या मूठभरांनीच लोकांच्या हजारो-करोडोंच्या ठेवी गिळंकृत केल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांची सकारात्मक कामगिरी झाकोळून गेली आहे. अनेक देशांमधील अनेकानेक खासगी बँकांमध्ये याहीपेक्षा मोठमोठे घोटाळे झाले आहेत. अगदी अलीकडचे उदाहरण दाखवायचे झाल्यास लेहमन ब्रदर्स, रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड आणि मेरिल लिंच या बँका घोटाळ्यांमुळेच बुडाल्या. म्हणूनच राष्ट्रीयीकृत बँकांवर डल्ला मारणारे व त्यांना डल्ला मारू देणारी बँकांच्या सर्वोच्च पदांवरील मंडळी आणि ज्यांच्या इशाऱ्यावर वा दबावावर त्यांना प्रसंगी तसे करावे लागले त्या राजकारणी मंडळींवर चाप बसविण्यासाठी सरकारला धारेवर धरले तर काही विधायक घडू शकेल. सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या देशात राष्ट्रीयीकृत बँकांनी विणलेल्या बँकेच्या शाखांचे जाळे उसवत बँकांचे खासगीकरण करणे श्रेयस्कर ठरणार नाही.\nसामान्य जनतेने काय करावे\n‘लोकरंग’मधील ‘बँका : एक सरकारी श्रावणी’ हा गिरीश कुबेर यांचा लेख वाचला. भारतीय बँकांची सध्याची जी अवस्था आहे त्यामागे काँग्रेसचा वाटा मोठा आहे यात तिळमात्र शंका नाही. मात्र सध्याच्या सरकारला त्यामुळे आपली जबाबदारी ढकलता येणार नाही. हे सरकारही तसेच बहाणे सांगत भ्रष्टाचार संपवणार नसेल तर आधीचे आणि आताचे सत्ताधारी यांत फरक तो काय व्यापाऱ्यांनी नैतिकता गमावलीच आहे. सरकारनेही ती गमावली तर सामान्य जनतेने काय करावे\n– प्रदीप वि. पावसकर, मुंबई\n.. तर सत्ताधारीच बदला\n‘बँका : एक सरकारी श्रावणी’ हा लेख वाचला. ‘खोटय़ा समाजवादा’ला ‘भांडवलवाद’ हे उत्तर सोपे असले तरी बरोबर आहे का समाजवाद हे भारताच्या संविधानाचे पायाभूत मूल्य आहे. खोटा समाजवाद दुरुस्त करून ‘खरा समाजवाद’ प्रत्यक्षात आणणे हे कोणत्याही सरकारचे कर्तव्य ठरते. सत्ताधारी हे करण्यात अपयशी ठरत असतील तर सत्ताधारीच बदलून अन्य पक्षाचा पर्याय जनतेने शोधणे आवश्यक आहे. स्वच्छ आणि कार्यक्षम समाजवाद हेच या समस्येवर संवेदनशील आणि सुयोग्य उत्तर आहे.\n– प्रमोद तावडे, ठाणे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलो��� करा.\nजाणूनबुजून टीका कराल तर मी देखील शांत राहणार नाही - रवी शास्त्री\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरण: सेवकाने दिला दगा, तरुणीने केले ब्लॅकमेल, ३ अटकेत\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nये बारामतीमध्ये बघतोच तुला; अजित पवारांचे गिरीश महाजनांना आव्हान\nतुमच्याकडे दुसरं काम नाही का; हार्दिक पांड्या प्रकरणावरून स्वरा भास्करचे कोर्टाला चिमटे\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://gangadharmute.com/kavita?page=5", "date_download": "2019-01-19T07:36:25Z", "digest": "sha1:UJ7AWRH77CH3G2Z3LGYM6MMGKALY7YG3", "length": 9467, "nlines": 122, "source_domain": "gangadharmute.com", "title": " माझी कविता | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / माझी कविता\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nरंगताना रंगामध्ये 1,766 15-07-2011\nआम्ही शेतकरी बाया 1,524 26-07-2011\nआयुष्य कडेवर घेतो 2,048 29-07-2011\nहाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट 5,671 05-08-2011\nमाझी ललाटरेषा 1,420 15-08-2011\nहे जाणकुमाते - भजन 1,106 16-08-2011\nवादळाची जात अण्णा 2,420 18-08-2011\nराखेमधे लोळतो मी (हजल) 1,187 21-08-2011\nभ्रष्टाचार्‍यास हाण पाठी : पोवाडा 1,916 23-08-2011\nउद्दिष्ट, चोरी आणि आयुष्य ......\nअस्तित्व दान केले - लोकमत दिवाळी अंक 1,160 06-09-2011\nबत्तीस तारखेला 1,408 21-09-2011\nक्षण एक पुरे जगण्यास खरा : पुण्यनगरी दीपावली विशेषांक २०११ 1,247 11-11-2011\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://sandeepramdasi.com/2012/11/29/arnav_bol/", "date_download": "2019-01-19T05:47:35Z", "digest": "sha1:AHA3JZZ2R25K6M77BHIN5ILRS4V5AKB6", "length": 19295, "nlines": 119, "source_domain": "sandeepramdasi.com", "title": "बोलतो जे अर्णव | रामबाण", "raw_content": "\nएके संध्याकाळी घरी पोचलो. कुठलं तरी चॅनल सुरु होतं, न्यूज चॅनलच असावं.. जाहिराती सुरु आणि अर्णव बारकाईनं बघत बसलेला, मी आत येऊन बसतो न बसतो तोच त्यानं प्रश्नांची सरबत्ती सुरु केली, ती काकू तशी का झोपलीय ओ काय झालंय तिला तिचं पोट दुखतंय का बाबा मी उत्सुकतेनं टीव्हीकडे नजर टाकली तर त्यातली मॉडेल; बहुदा सनी लिओन, प्रेमानं आळोखे पिळोखे देत होती आणि ‘तुम्ही मला एक सरप्राईज द्या मी तुम्हाला एक देते’ वगैरे आवाहन करत होती… अर्णवचं लक्ष दुसरीकडे गेलं आणि ती काकू तसं का करत होती हे उत्तर द्यायचं संकट टळलं.. नशीब.\nइतना क्यूं सोचते हो तुम\nअर्णवलाही प्रश्न पडू लागले. मनाच्या वेळी झालेली चूक सुधारायची ठरवलं आणि जमेल तसे काही प्रश्न मोबाईलच्या नोटमधे सेव्ह केले. नवरात्र संपलं, दसरा उजाडला, मोरूचा बाप मोरूस म्हणाला, असल्या बोअर कथा टीव्हीमुळे कधीच रद्दीत जमा झाल्यात. त्यांची जागा बातम्या सागंणाऱ्या अँकर, धोनी, कोहली, क्रिकेट मॅचचे प्रेक्षक, जाहिरातीतली सनी लिओन, कृष्ण हनुमानाच्या डीव्हीडी, बेनटेन, शिंचन आणि दहापंधरा दिवस उपाशी राहणारे अण्णा यांनी घेतलीय. टीव्हीमुळे असेल कदाचित त्याच्या प्रश्नांची संख्या आणि त्यातली विविधताही वाढलीय. एक वेगळ्या प्रकारचं टेलिवर्तन…\nशाळेत जायची त्याला भारी हौस. कशाला गडबड करतोस बाळा असा माझा विचार… मनात. त्याचे शाळेतले अनुभव तो अशा पद्धतीनं सांगतो की त्यावर कदाचित वेगळं पुस्तक लिहिलं जावू शकेल. त्याची आई त्याला अभ्यासाचं महत्व वगैरे सांगत असते. एकदा मी कुठलंतरी पुस्तक वाचत बसलो होतो, त्यानं मला विचारलं, बाबा, अभ्यास केल्यावर माणूस मोठा होतो असा माझा विचार… मनात. त्याचे शाळेतले अनुभव तो अशा पद्धतीनं सांगतो की त्यावर कदाचित वेगळं पुस्तक लिहिलं जावू शकेल. त्याची आई त्याला अभ्यासाचं महत्व वगैरे सांगत असते. एकदा मी कुठलंतरी पुस्तक वाचत बसलो होतो, त्यानं मला विचारलं, बाबा, अभ्यास केल्यावर माणूस मोठा होतो हो बाळा.. अच्छा, म आता तुम्ही मोठे होणार\nएकदा स्वारी सकाळी झोपेतून उठली. मग पहिलं काम त्याला सू करून आणायचं. नेलं त्याला बाथरूममध्ये… त्याला सू करायला सोईचं व्हावं म्हणून चड्डी खाली सरकवली. तर त्याचा प्रश्न.. बाबा, बाबा, बघा ना, नुन्नु कशी मोठी ��ालीय का झालीय हे असं काहीतरी पहिल्यांदाच होतंय याची भिती अस्वस्थता, त्याच्या आवाजात. होत असंतय रे, माझं एवढं सांगणंही त्याला रिलॅक्स करायला पुरेसं ठरलं.\nलहानपणी महालक्ष्मीला स्टार माझाचं ऑफिस असताना अर्णवला एकदा घेऊन गेलो. सगळ्यांशी बोलला, खेळला पण अर्णवच्या लक्षात राहिली ती आमची अँकर ज्ञानदा चव्हाण. तिनं काय जादू केली माहित नाही तो तिचा कट्टर चाहता बनला. तिच्या बातम्या हमखास बघणार. तिचा आवाज कुठूनही ओळखणार. तिच्याबद्दलच प्रश्न विचारणार, तिच्याशी बोलायचंय फोन करा म्हणून हट्ट करणार. इतकं की तो रडत असताना बायको स्टार माझा लावायची, ज्ञानदा असेल तर पोरगा एकदम शांत होणार. एकदा रात्री बराच उशीर झाला तरी तो झोपतच नव्हता. सगळं सांगून समजावून भिती दाखवून वगैरे झालं. काऊ झोपली, चिऊ झोपली सगळे झोपले बघ तुही झोप… अर्णवनं पटकन विचारलं, ज्ञानदा झोपली… हो ती ही झोपली असं सांगितल्यावरच महाराज झोपले.\nहैदराबादचे दिवस आठवले. लंचनंतर बेसमेंट कॅंटीनच्या कट्ट्यावर सगळे थोडावेळ एकत्र जमलेलो, जवळच्या झाडावरुन चिमण्या चिव चिव करत उडाल्या, आणि ‘ती बघ चिवचिव’ असं म्हणायची तीव्र इच्छा झाली, म्हणालो की नाही ते आठवत नाही. असंख्य लहान मुलांप्रमाणे तिनं ब्बा ब्बा ब्बा ब्बा… द्दा द्दा द्दा द्दा… म्मा म्मा म्मा म्मा अशी सुरुवात केली त्या दिवसात तर आपण बाहेरही चुकून बोबडं बोलू की काय असं वाटायचं. हाईट म्हणजे बऱ्याचदा ऑफिसमधे अचानक सहकारी समोर आला की त्यांना ‘भ्भॉ’ करावं असंही वाटायचं. मनासोबत खेळायचो त्याचा परिणाम.\nहैदराबादमधे घालवलेल्या सात वर्षातले ते काही मस्त क्षण होते. मना बालसुलभ प्रश्न विचारु लागली तेव्हा फार मजा यायची. खरं तर तिचे प्रश्न लिहून ठेवायचे, त्याला ‘मनाचे बोल’ नाव द्यायचं असं त्यावेळी मी आणि अंजलीने ठरवलेलं, पण आयुष्यात ज्या अनेक गोष्टी करायच्या ठरवल्या पण केल्या नाहीत त्यात आणखी एका गोष्टीची भर पडली इतकंच.\nअर्णवसोबत खेळताना तोच आनंद पुन्हा अनुभवतोय. ‘तुम्ही माझ्यासोबत असं खेळतच नाही’ अशी तक्रार मृणाल सारखी करत असते हा भाग वेगळा. मी तिच्यासोबत असा दंगा केला असेल हे सांगूनही तिला काही केल्या पटत नाही. आणि माझ्याकडे टाईम मशीनही नाही.\nआता करीना कपूरही अर्णवला आवडू लागलीय बहुदा, पण ऑफिशियली त्याचा पहिला क्रश म्हणजे ज्ञानदाच… ���्ले ग्रुपसाठी शाळेत जाऊ लागला तेव्हापासून मात्र ज्ञानदाचं वेड नकळत कमी होतंय असं आमच्या लक्षात आलं. माझा शिक्षण पद्धतीवरचा राग अनाठायी नाहीय.\nआपण बॉय का आहोत त्या गर्ल का आहेत त्या गर्ल का आहेत तुम्हाला दाढी का आहे तुम्हाला दाढी का आहे अंगावर केस का असतात अंगावर केस का असतात रावणाने सीतेला का पळवून नेलं, तो वाईट का होता रावणाने सीतेला का पळवून नेलं, तो वाईट का होता कोटी म्हणजे काय पेप्सी कशापासून तयार करतात टायगरला बोलता का येत नाही टायगरला बोलता का येत नाही भिकाऱ्याला जेवायला का मिळत नाही भिकाऱ्याला जेवायला का मिळत नाही आंदोलन कसं असतं असे एक न अनेक प्रश्न. कितीतरी निरुत्तर करणारे, कितीतरी विचार करायला लावणारे…\nब्रश नीट करत जा रे\nआत्ता गणपतीला गावी गेलेलो. लाड पुरवणारे आजी-आबा, येता जाता आवर्जून बोलणारे लोक, आणि स्क्वेअर फुटाच्या गणितात न अडकलेलं ऐसपैस घर. मना आणि अर्णव दोघेही प्रचंड रिलॅक्स असतात तिथे. आतल्या छोट्या खोलीतल्या जुन्या लाकडी कपाटावर एक तुटका कंगवा पडलेला, तो अर्णवच्या हाती आला, त्यानं विचारलं, अरे या कंगव्याचे दात का पडलेयत हां नीट ब्रश करत नाय म्हणून याचे दात पडले ना…\nसुट्ट्या संपल्या, लवकर संपतात त्या. मी इथेच राहतो आज्जीआबांसोबत असं नेहेमी म्हणणाऱ्या अर्णवची परत यायची इच्छा नसतेच, तशी तर माझीही नसते, तरीही आम्ही मुंबईच्या बसमधे चढतो.\nसोबतचं माणूस यायला थोडासा उशीर झाला तरी लहानमुलं फार अस्वस्थ होतात. अंजली आणि मना खाली बोलत उभ्या होत्या, गाडी सुरु झाली आणि अर्णवनं गडबडीत सीट एका हातात आणि हँडल एका हातात घट्ट पकडून ठेवलं आणि मलाही म्हणाला बाबा बाबा पटकन असं पकडून ठेवा म्हणजे त्या दोघी येईपर्यंत गाडी पुढे जाणार नाही. आधीच्या प्रवासात तो असाच अस्वस्थ झाला होता तेव्हा, घाबरु नको रे त्या येईपर्यंत मी गाडी पकडून ठेवतो असं सहज त्याला बोललो ते त्यानं असं लक्षात ठेवलं.\nसकाळी सकाळी मुंबईत पोचलो. सोसायटीत पाऊल टाकत असतानाच, आळसावलेल्या स्वरात अर्णवनं विचारलं, बाबा आपण मुंबईला का आलो या प्रश्नाचं उत्तर मीच शोधतोय. गेले अनेक दिवस. त्याला काय सांगणार या प्रश्नाचं उत्तर मीच शोधतोय. गेले अनेक दिवस. त्याला काय सांगणार मी शांत असतो… वरुन.\nसर खरंच अर्णवच्या मनातले प्रश्न…. मनाला भीड़णारे आहेत… उत्तम जमलाय ब्लॉग…\nकेवढी गोड पोस्ट जमलीये ही… खूप आवडली. 🙂\nहा लेख वाचल्यावर ज्ञानदा ही म्हणेल मै इंतजार करुंगी ………\nमस्त.. अशा प्रश्नांच्या उत्तराची तयारी मला आत्तापासूनच करावी लागेल..\nहो, पण फक्त उत्तराचीच तयारी करु नकोस.\nतिचे चांगले प्रश्न/ प्रसंग जमतील तसे लिहून ठेवता आले तर बघ.\nएका ब्लॉगमधून खूप काही प्रश्नसमोर येतात, आपल्याला ज्या प्रश्नांची उत्तरं सापडली नाहीत, ते प्रश्न पुन्हा लहानग्यांनाही पडतायत. काही प्रश्नांची उत्तर माहित असूनही त्यावर बोलता येत नाही.\nते जाऊ द्या, लग्न ठरल्याची बातमी तुमच्या चिरंजीवला सांगितलं का लग्न म्हणजे काय हे त्याने विचारू नये म्हणजे झालं. तुम्हाला प्रश्न पडेल की उत्तर कसं द्यायचं. म्हणून बातमी सांगण्याआधी जरा तयारी गृहपाठ करून जा…\nतो प्रश्न कधीचाच विचारुन झालाय, जयवंतराव. आमच्या लग्नाच्या अल्बममधे त्याचा फोटो दिसत नाही म्हणून रुसूनही झालंय. आपण आपल्या परीनं उत्तर द्यायचा आणि शोधायचा प्रयत्न करायचा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/view_thalakBatmya.php?tbid=3632", "date_download": "2019-01-19T06:55:25Z", "digest": "sha1:DFINBRU4ZVSHK7W2FDXJPVR63VJSCUWG", "length": 15352, "nlines": 105, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१\nआपली गडचिरोली | राजकिय | प्रशासकिय | शैक्षणिक | माध्यमे | पर्यटन | आरोग्य | संस्था | व्यक्तीविशेष | वाटाडया | दूरध्वनी\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्ड्यात पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न्युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्ष��त मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nअविनाश धर्माधिकारी १ ऑगस्टला गडचिरोलीत करणार स्पर्धा परीक्षाविषयक मार्गदर्शन\nगडचिरोली, ता.२९: माजी सनदी अधिकारी व चाणक्य अकादमीचे संचालक अविनाश धर्माधिकारी यांचे स्पर्धा परीक्षा व करिअरविषयक व्याख्यान १ ऑगस्टला गडचिरोलीत आयोजित करण्यात आले असून, जिल्ह्यातील सुशिक्षित युवक, युवतींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आ.डॉ.देवराव होळी यांनी आज पत्रकार परिषदेत केले.\nआ.डॉ.देवराव होळी यांनी सांगितले की, फॉर्च्यून फाउंडेशन व चाणक्य मंडल परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने अविनाश धर्माधिकारी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. १ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता अभिनव लॉन येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे आदिवासी विकास व वन राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, खासदार अशोक नेते, विधान परिषदेचे आमदार डॉ. रामदास आंबटकर, शिक्षक आमदार नागो गाणार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगीता भांडेकर, नगराध्याक्ष योगीता पिपरे उपस्थित राहणार आहेत.\nफॉर्च्यून फाउंडेशननचे अध्यक्ष आमदार प्रा. अनिल सोले यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आमदार डॉ. देवराव होळी हे या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आहेत.\nगडचिरोलीसारख्या दुर्गम क्षेत्रात अविनाश धर्माधिकारी यांचे व्याख्यान होणे, हे जिह्यातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक असणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आ.डॉ देवराव होळी यांनी केले.\nपत्रकार परिषदेला नगराध्यक्ष योगीता पिपरे, भाजपचे जिल्हा महामंत्री डॉ.भारत खटी, भाजपाचे ज्येष्ठ नेते रमेश भुरसे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, नगर परिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, पं.स. उपसभापती विलास दशमुखे, तालुका महामंत्री श्रीकृष्ण कावनपुरे, जनार्दन साखरे, फुलचंद वाघ���डे, हंसराज उराडे, सिद्धार्थ नंदेश्वर, देवानंद चलाख, निखिल चरडे, यांच्यासह कुणाल पडालवार, अभिजीत मोहुर्ले, चेतन गोरे, शैलेन्द्र खरवडे, संतोष बोलुवार, अनिल तिडके, आदित्य डोईजड, मयूर मोगरे, कल्पक चंद्रगिरे, गणेश ठवरे, महेश भोयर प्रामुख्याने उपस्थित होते\n(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/deadline-for-linking-with-aaadhar-inreased/?bamp-skip-redirect=1", "date_download": "2019-01-19T06:46:45Z", "digest": "sha1:OK6TIFP3CZYRKZG67B5X27KHA5A2TCL7", "length": 14973, "nlines": 230, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "'आधार' जोडणीस बेमुदत वाढ!, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/राष्ट्रीय/‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n0 1,332 1 मिनिट वाचा\nनवी दिल्ली : ‘आधार’ सक्तीच्या घटनात्मक वैधतेवर निकाल होईपर्यंत बँक खाती आणि मोबाइल फोन ‘आधार’शी जोडून घेण्याची सक्ती लागू होणार नाही, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिल्याने, कोट्यवधी नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.\nन्यायालयाने १५ डिसेंबरला दिलेल्या अंतरिम आदेशाने बँक खाती ‘आधार’शी जोडून घेण्यास व मोबाइल फोन ग्राहकांनी ‘आधार’शी निगडित ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास ३१ माचपर्यंत मुदत वाढवून दिली होती. न्यायालयाने मंगळवारी ही मुदत हटविली आणि आधीचा अंतरिम आदेश अंतिम निकाल होईपर्यंत लागू केला. म्हणजेच ‘आधार’ सक्तीच्या वैधतेवर निकाल होईपर्यंत, या दोन गोष्टींसाठी सक्ती लागू असणार नाही.\nमात्र, केंद्र व राज्य सरकारांच्या ज्या योजनांचे लाभ व अनुदान यासाठी ‘आधार’ क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आले आहे, त्या लाभार्थींसाठी ‘आधार’ जोडणीसाठी ३१ मार्च हीच अंतिम मुदत कायम राहील, असे न्यायालयाने स्पष्ट केले. ‘आधार’ सक्तीस आव्हान देणाºया देशभरात दाखल झालेल्या डझनभर याचिकांवर सध्या सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा, न्या. ए. के. सिक्री, न्या. अजय खानविलकर, न्या. धनंजय चंद्रचूड व न्या. अशोक भूषण यांच्या घटनापीठापुढे सुनावणी सुरू आहे. आधी ठरविलेल्या मुदतीच्या आधी सुनावणी पूर्ण होऊन निकाल होणार नाही, हे लक्षात घेऊन हा नवा आदेश देण्यात आला.\nसरकारी योजनांसाठीची ३१ मार्च ही अंतिम मुदतही वाढवावी, असा आग्रह याचिकाकर्त्यांनी धरला नाही आणि केंद्र सरकारच्या वतीने अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ यांनी ही मुदत कायम ठेवून बाकीच्या बाबतीत अंतरिम आदेश विस्तारित करण्याची सूचना केली.\nआधीच्या अंतरिम आदेशात हा विषय अंतर्भूत नसला, तरी ‘तत्काळ पासपोर्ट’लाही अंतिम निकाल होईपर्यंत ‘आधार’चे बंधन लागू होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी पासपोर्ट नियमांत बदल करून ‘तत्काळ पासपोर्ट’साठीही ‘आधार’ सक्ती लागू केली.\n> ग्राहकांना तूर्त दिलासा\nबँका आणि दूरसंचार सेवा देणाºया कंपन्यांकडून आपल्या ग्राहकांना आधार कार्ड लिंक करण्याच्या सूचना वारंवार येत आहेत. त्यांनाही सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत आळा बसण्याची शक्यता आहे.\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\nदेशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात – नितीन गडकरी\nइच्छामरणाला सशर्त मंजुरी;सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\nचंद्राबाबू नायडूंच्या निर्णयानंतर तेलुगू देशम आणि भाजपा समर्थकांमध्ये ट्विटर वॉर\nचंद्राबाबू नायडूंच्या निर्णयानंतर तेलुगू देशम आणि भाजपा समर्थकांमध्ये ट्विटर वॉर\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मा���्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/dahihandi-celebration-in-mumbai/", "date_download": "2019-01-19T07:07:26Z", "digest": "sha1:3WVPPW3AXK3V5CPYPENUQTAXZBQXZZC6", "length": 30712, "nlines": 270, "source_domain": "www.saamana.com", "title": "बोल बजरंग बली की जय! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nत्रास देणाऱ्या विद्यार्थ्याला तिघांनी चोपले, मारहाणीचा व्हीडिओ वडिलांना पाठवला\nपंजे तोडले, दात उपटले; पुण्याजवळ बिबट्याची क्रूर शिकार\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\nभाजप खासदार आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nहे आहे महिलांना वियाग्रा घेण्यास परवागी देणारे पहिले अरब राष्ट्र\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nहिंदुस्थानने रचला ऑस्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ��ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nबोल बजरंग बली की जय\nसामना प्रतिनिधी , मुंबई\n‘बोल बजरंग बली की जय’ असा नारा देत काल मुंबई-ठाण्यासह राज्यभरात गोविंदांच्या टोळ्यांनी लोण्यावर डल्ला मारला. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत नाक्यानाक्यावर गोविंदांचा जल्लोष सुरू होता. दहीहंडीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे या सोहळ्यात आणखीनच रंगत आणली. सेलिब्रिटींची उपस्थितीही खास आकर्षण ठरले.\nगोरेगावात दहीहंडी रक्कम केरळ पूरग्रस्तांना\nकेरळवर कोसळलेल्या पुराच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी सण साजरा न करता त्यासाठी येणाऱ्या खर्चाची रक्कम केरळ पूरग्रस्तांना देऊन समाजसेवेचा आदर्श शिवसेनेच्या गोरेगाव येथील शाखेने घालून दिला. गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थ रुग्णालयाशेजारील शिवसेना शाखेने यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द केला. दरवर्षी या दहीहंडीत 180 हून अधिक गोविंदा सलामी देतात. त्यांना प्रत्येकी एक हजार रुपये बक्षीस दिले जाते. त्याचप्रमाणे दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला 1 लाख 11 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाते. मात्र यंदा हा उत्सव रद्द करून यासाठी येणाऱ्या खर्चाची रक्कम केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती विधानसभा संघटक दिलीप शिंदे यांनी दिली. यासाठी झालेल्या बैठकीला उपकिभागप्रमुख लक्ष्मण नेहरकर, शाखाप्रमुख कमलाकर नांदोसकर, भरत बोऱ्हाडे, युवासेना विभाग अधिकारी रोहन शिंदे आदी उपस्थित होते. हा निधी लवकरच शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार गजानन कीर्तिकर, विभागप्रमुख आमदार सुनील प्रभू यांच्या उपस्थितीत केरळ मदतकार्यासाठी सुपूर्द करण्यात येणार आहे.\nदहिसरच्या दहीहंडीत शहीद हुतात्म्यांना मानवंदना\n‘संस्कार प्रतिष्ठान’ आयोजित दहिसर येथील दहीहंडीत पहिली सलामी शहीद जवानांना देण्यात आली. दहिसर स्पोर्टस् फाऊंडेशन येथे सकाळी 11 काजल्यापासून सुरू झालेल्या या कार्यक्रमात शहीद शुभम् सूर्यकांत मुस्तापुरे कुटुंबीय उपस्थित होते. जम्मू-कश्मीरमधील कृष्णा घाटी येथे सीमारेषेकर एप्रिल महिन्यात पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात हिंदुस्थानी सैन्यातील जकान शुभम् मुस्तापुरे (20) शहीद झाला. परभणीतील कोनरेकाडी गाकाचा शुभम् कयाच्या 18 क्या कर्षी देशाच्या रक्षणासाठी सैन्यात दाखल झाला. आज प्रतिष्ठानच्या कतीने शिकसेना उपनेते किनोद घोसाळकर यांच्या हस्ते मुस्तापुरे कुटुंबीयांना 51 हजार रुपयांचा धनादेश देऊन मानवंदना देण्यात आली. याकेळी विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस, माजी नगरसेविका हंसाबेन देसाई, सुनील चक्हाण, भालचंद्र म्हात्रे, उपविभाग संघटक शकुंतला शेलार, शाखाप्रमुख राजू इंदुलकर, मिलिंद म्हात्रे, प्रयेश पाटील, श्रीधर रावराणे, कार्यक्रमाचे आयोजक नगरसेकिका तेजस्की घोसाळकर क मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर उपस्थित होते. दहीहंडीच्या उत्सवात लहानथोर चांगलेच रंगून गेले होते. दादर येथे आयोजित उत्सवात कृष्णाच्या वेशभूषा केलेला चिमुकला सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.\nजय भवानी सेवा मंडळाच्या वतीने शिवसेना सिंधुदुर्ग-कोल्हापूर संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्यातर्फे आयोजित ताडदेव येथील ममता चषक मानाची हंडी नवी जायफळवाडी मंडळाने फोडली. यावेळी शिवसेना नेते, परिवहनमंत्री दिवाकर रावते, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, नगरसेविका अरुंधती दुधवडकर, रवींद्र मिर्लेकर, मीना कांबळी उपस्थित होते. युवा जिद्दी मराठा पथकाच्या गोविंदांनी महाराष्ट्र पोलिसांना अशी कडक सलामी दिली.\nशिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार विभाग प्रमुख सुनील प्रभू आयोजित ‘परंपरा उत्सवाची, शान हिंदुत्वाची’ दिंडोशीच्या मानाच्या दहीहंडी उत्सवाचे या शिवसेना दिंडोशी विधानसभा पुरस्कृत दहीहंडी उत्सवात अमरचक्र गोविंदा पथकाने प्रचंड जिद्दीचे दर्शन दाखवत आठ थर लावून मानाच्या दहीहंडीला सलामी दिली.\nदहीहंडी उत्सवात सीमेवर शहीद जवान शुभम् मुस्तापुरेसह सर्व शहीद जवानांना गोविंदा पथकांसह उपस्थित जनतेनेदेखील दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून सलामी दिली. स्थापत्य समिती (उपनगर) अध्यक्ष, नगरसेविका, विभाग संघटक साधना माने, सहाय्यक पोलीस आयुक्त सुभाष वेळे, नगरसेवक सुहास वाडकर, आत्माराम चाचे, तुळशीराम शिंदे, नगरसेविका विनया विष्णू सावंत, विधानसभा संघटक प्रशांत कदम, विष्णू सावंत, विधानसभा संघटक अनघा साळकर, उपविभागप्रमुख सुनील गुजर, काशीनाथ (भाई) परब, प्रदीप निकम, गणपत वारिसे, उपविभाग समन्वय कृष्णा देसाई, सोपान राजूरकर, प्रशांत घोलप, कृष्णकांत सुर्वे, उपविभाग संघटक रीना सुर्वे, पूजा चौहान,शालिनी सावंत, युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू, रूपेश कदम उपस्थित होते. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना महामंडळावर शिवसेना उपनेते, माजी आमदार डॉ. विनोद घोसाळकर यांची सभापती (राज्यमंत्री दर्जा)पदी नियुक्ती झाल्याबद्दल शिवसेना दिंडोशी विधानसभेतर्फे शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.\nमागाठाण्यात व्यसनमुक्तीचा संदेश; 1000 गोविंदांची सलामी\nमागाठाणे येथे शिवसेना व तारामती चॅरिटेबल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगरात, देवीपाडा मैदान येथे दहीहंडी माहेत्सवाचे आयोजन आमदार प्रकाश सुर्वे यांनी केले. या दहीहंडी महोत्सवाद्वारे तंबाखू-गुटखा व्यसनमुक्तीचा तसेच प्लॅस्टिक-थर्माकोल मुक्तीचा संदेश देण्यात आला. मनोरंजन आणि प्रबोधनाची सांगड घालणाऱ्या या दहीहंडी उत्सवात सिनेकलाकारही सामील झाले. महिला पथकांना 5000 रुपयांचे प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले आहे. मागाठाणे दहीकाला महोत्सवात मुंबई, ठाणे येथील अंदाजे 1000 दहीकाला पथके सलामी देण्यासाठी उपस्थित होती. दहीकाला महोत्सवात विविध संगीत, नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रेटी आवर्जून उपस्थित होते. सिनेतारका रविना टंडन, रश्मी देसाई. राधिका आपटे, मुग्धा गोडसे, श्रुती मराठे, तेजा देवकर, स्मिता गोंदकर, तसेच ढोलकीच्या तालावर फेम नृत्यांगनांनी दिलखेचक अदा पेश केली.\nदृष्टिहीन मुलींनी फोडली ‘आयडियल’ची दहीहंडी\nआयडियल आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने दादरमधील छबिलदास रोड येथे यंदाही दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ‘स्टार प्रवाह’च्या ‘गोठ’ आणि ‘नकळत सारे घडले’ या मालिकांतील कलाकारांनी येथे सहभागी होऊन स्पर्धकांचा उत्साह वाढवला. सेलिब्रेटींची दहीहंडी फोडण्याचा मान अभिनेता समीर परांजपे याने पटकावला. या हंडीचे आकर्षण ठरले ते नयन फाऊंडेशनच्या दृष्टिहीन मुलींनी फोडलेली हंडी. या गोपिकांनी चार थर लावून ही हंडी फोडली आणि उपस्थितांची मने जिंकली.\nघाटकोपर गोळीबार चौक येथील शिवसेना शाखेच्या वतीने आयोजित दहीहंडीत अवयवदानाचा संदेश देण्यात आला. नागरिकांकडून अवयवदानाचे फॉर्म भरून घेण्यात आले. यावेळी नगरसेवक तुकाराम पाटील यांनी आपल्या कुटुंबीयांसह अवयवदानाचा संकल्प सोडला. या शिबिराला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, रत्नागिरी संपर्क प्रमुख सुधीर मोरे, विभागप्रमुख राजेंद्र राऊत, नगरसेवक दीपक हांडे, संजय भालेराव, सुभाष पवार आदी उपस्थित होते.\nनाक्यानाक्यावरील दहीहंडी फोडण्यासाठी येणाऱ्या गोविंदांवर घराघरातून पाण्याचा वर्षाव करण्यात येत होता. यामुळे प्रवासाने हैराण झालेल्या गोविंदाना गारव्याचा अनुभव घेता येत होता.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकेरळच्या पूरग्रस्तांना घरासाठी सवलतीत कर्ज\nपुढीलब्लॉग: हिरव्या शेंगदाण्यांचे लाडू\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nहे आहे महिलांना वियाग्रा घेण्यास परवागी देणारे पहिले अरब राष्ट्र\nत्रास देणाऱ्या विद्यार्थ्याला तिघांनी चोपले, मारहाणीचा व्हीडिओ वडिलांना पाठवला\nपंजे तोडले, दात उपटले; पुण्याजवळ बिबट्याची क्रूर शिकार\nहे आहे महिलांना वियाग्रा घेण्यास परवागी देणारे पहिले अरब राष्ट्र\nत्रास देणाऱ्या विद्यार्थ्याला तिघांनी चोपले, मारहाणीचा व्हीडिओ वडिलांना पाठवला\nपंजे तोडले, दात उपटले; पुण्याजवळ बिबट्याची क्रूर शिकार\nPhoto : ‘छावा कप’ च्या अंतिम सामन्यांची क्षणचित्रं\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकां���ा कुपोषणाने मृत्यू\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nएसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nममतांच्या महारॅलीत आज विरोधकांचे शक्तिप्रदर्शन\nआता सैन्य पोलिसात महिलांची 20 टक्के भरती\nलोकसभा निवडणुकीचे बिगुल मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाजणार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-football/zinedine-zidane-football-trainer-120811", "date_download": "2019-01-19T07:17:28Z", "digest": "sha1:DTSQLRY3RHW67BKDJH5W6WOAND7V6NSS", "length": 12422, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "zinedine zidane football trainer झिनेदिन झिदान यांचा रेयाल माद्रिदला बाय बाय | eSakal", "raw_content": "\nझिनेदिन झिदान यांचा रेयाल माद्रिदला बाय बाय\nशुक्रवार, 1 जून 2018\nमाद्रिद - ‘रेयाल माद्रिद’ला युरोपियन चॅंपियन्स आणि चॅंपियन्स लीगचे विजेते बनवल्यानंतरही प्रशिक्षक झिनेदिन झिदान यांनी ‘रेयाल माद्रिद’चे प्रशिक्षकपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.\nभरगच्च पत्रकार परिषदेत झिदान यांनी या निर्णयाची घोषणा केली. झिदान म्हणाले, ‘‘हा निर्णय माझ्यासाठी कठीण होता. पण, राजीनामा देण्याची हीच योग्य वेळ असल्याची खात्री झाल्यामुळेच आपण हा निर्णय घेतला.’’\nमाद्रिद - ‘रेयाल माद्रिद’ला युरोपियन चॅंपियन्स आणि चॅंपियन्स लीगचे विजेते बनवल्यानंतरही प्रशिक्षक झिनेदिन झिदान यांनी ‘रेयाल माद्रिद’चे प्रशिक्षकपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.\nभरगच्च पत्रकार परिषदेत झिदान यांनी या निर्णयाची घोषणा केली. झिदान म्हणाले, ‘‘हा निर्णय माझ्यासाठी कठीण होता. पण, राजीनामा देण्याची हीच योग्य वेळ असल्याची खात्री झाल्यामुळेच आपण हा निर्णय घेतला.’’\nसलग तीनवेळा युरोपियन विजेते ठरणारे झिदान हे पहिले प्रशिक्षक आहेत. ते म्हणाले, ‘‘मी या क्‍लबवर नेहमीच प्रेम केले. या संघाने मला खूप काही दिले. मी सर्वप्रथम याच संघाकडून खेळलो. आज मला रेयालसाठी काही तर बदल आवश्‍यक असल्याचे वाटले आणि निर्��य घेऊन टाकला.’’ झिदान यांनी २०१६ मध्ये रॅफेल बेनिटेझ यांच्याकडून रेयालची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर त्यांनी तीन वेळा रेयालला युरोपियन विजेते बनवले. स्पॅनिश साखळीतही त्यांनी रेयालला विजेते केले. बार्सिलोनाला मागे टाकून त्यांनी २०१२ नंतर पहिलेच विजेतेपद मिळविले. आपल्या प्रशिक्षकपदाच्या कालावधीत झिदान यांनी नऊ प्रमुख स्पर्धेंची विजेतिपदे मिळविली.\nफुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत शिरले \"बिग बी'\nनागपूर : नागपूरकरांमध्ये प्रचंड उत्सुकता असलेल्या नागराज मंजुळे यांच्या \"झुंड' या हिंदी चित्रपटाच्या \"शूटिंग'ला अखेर नागपुरात सुरुवात झाली. चित्रपटात...\n\"झुंड'च्या शुटिंगसाठी महानायक नागपुरात दाखल\nनागपूर : नागराज मंजुळे यांच्या \"झुंड' चित्रपटाच्या शुटिंगसाठी महानायक अमिताभ बच्चन आज सकाळी नागपुरात दाखल झाले. ज्या परिसरात या चित्रपटाचे...\nफ्रॉम अर्जेंटिना विथ लव्ह (ढिंग टांग\n\"\"जगभर मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय परिषदा, परिसंवाद वगैरे घडत असतात. विचारांची देवाणघेवाण होते. करारमदार होतात. व्यापारास चालना मिळून विकसनशील देशांसाठी...\nआयपीएलमधील एका सामन्याची कमाई सर्वात भारी\nलंडन - क्रिकेट विश्‍वाला भूरळ पाडणाऱ्या आणि मालामाल करणाऱ्या आयपीएलने आता जगात सर्वात श्रीमंत लीग असा लौकिक मिळवला आहे. आयपीएलमधील प्रमुख खेळाडूंची...\nरेल्वेच्या प्रशिक्षणार्थी उमेदवाराचा संशयास्पद मृत्यू\nरेल्वेच्या प्रशिक्षणार्थी उमेदवाराचा संशयास्पद मृत्यू नागपूर : : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात कार्यरत प्रशिक्षणार्थी उमेदवार (...\nकेएसएतर्फे २४ नोव्हेंबरपासून फुटबाॅल स्पर्धा\nकोल्हापूर - फुटबॉलप्रेमींना प्रतीक्षा लागून राहिलेला फुटबॉल हंगाम येत्या २४ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे‌. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे (केएसए)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-summer-youth-samit-49842", "date_download": "2019-01-19T06:43:24Z", "digest": "sha1:IV7HHSF75XSIE52ZIF2ZKNAP4TBFFBJP", "length": 15702, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news summer youth samit ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ची ‘समर यूथ समिट’ उद्यापासून | eSakal", "raw_content": "\n‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ची ‘समर यूथ समिट’ उद्यापासून\nशनिवार, 3 जून 2017\nपुणे - करिअरचे असंख्य पर्याय उपलब्ध होत असताना, यशाच्या वाटा शोधणाऱ्या तरुणांसाठी विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरलेल्या व्यक्तींबरोबर थेट संवाद साधण्याची संधी ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या ‘यंग इंस्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) व्यासपीठाने आणली आहे.\nयुवकांसाठी ‘यिन’ करत असलेल्या उपक्रमांचा भाग म्हणून होणाऱ्या तीन दिवसांच्या ‘यिन समर यूथ समिट २०१७’ मध्ये उद्योग, राजकारण, डिजिटल ऑनलाइन मार्केटिंग, टीम बिल्डिंग, शेअर मार्केट, स्टार्ट अप, खेळ, नवीन तंत्रज्ञान आदी विषयांवर चर्चा होणार आहेत. शिबिर सलग तीन दिवस सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत तीन सत्रांत होईल.\nपुणे - करिअरचे असंख्य पर्याय उपलब्ध होत असताना, यशाच्या वाटा शोधणाऱ्या तरुणांसाठी विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरलेल्या व्यक्तींबरोबर थेट संवाद साधण्याची संधी ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या ‘यंग इंस्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) व्यासपीठाने आणली आहे.\nयुवकांसाठी ‘यिन’ करत असलेल्या उपक्रमांचा भाग म्हणून होणाऱ्या तीन दिवसांच्या ‘यिन समर यूथ समिट २०१७’ मध्ये उद्योग, राजकारण, डिजिटल ऑनलाइन मार्केटिंग, टीम बिल्डिंग, शेअर मार्केट, स्टार्ट अप, खेळ, नवीन तंत्रज्ञान आदी विषयांवर चर्चा होणार आहेत. शिबिर सलग तीन दिवस सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत तीन सत्रांत होईल.\nबावधन येथील सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटच्या प्रांगणात होणाऱ्या ‘समिट’चे उद्‌घाटन शनिवारी (ता. ३) सकाळी ११ वाजता होणार आहे. तीन दिवसांत होणाऱ्या सत्रांमध्ये निलय मेहता, सुनील पाटील, दीपक शिकारपूर, सुजय खांडगे, विशाल तांबे, रोहित पवार, श्रेयस जाधव, अभिजित कटके, आशिष दालिया, अनिल लांबा, सचिन बुर्गाटे आदी नामवंत सहभागी होणार आहेत. तसेच, देश-विदेशातील अन्य तज्ञही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. पदवीचे शिक्षण घेणाऱ्या राज्यभरातील तरुणांना उन्हाळ्याच्या सुटीचा सदुपयोग कर��� शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक विकासावर लक्ष केंद्रित करता यावे यासाठी गेल्या दोन वर्षांपासून ‘समर यूथ समिट’ मोलाची भूमिका बजावत आहे. ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या ‘यिन समर यूथ समिट २०१७’साठी ‘स्पेक्‍ट्रम ॲकॅडमी’ मुख्य प्रायोजक, ‘निलया ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’ प्रायोजक आणि ‘सीड इन्फोटेक’, ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’ आणि ‘युगांत फूड्‌स अँड बेव्हरेज’ सहप्रायोजक आहेत.\nसमीटमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी शुक्रवारी (ता. २) सायंकाळी ६ वाजेपर्यंत ‘सकाळ’च्या स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधावा. या समिटसाठी ‘यिन’ सदस्यांसाठी प्रत्येकी रुपये २०० रुपये तर सदस्येतरांसाठी प्रत्येकी रुपये ४०० शुल्क आहे.\nशिबिरात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची भोजन व्यवस्था केली जाणार आहे. आवश्‍यकतेप्रमाणे निवासाची व्यवस्थाही केली जाईल. तसेच, सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. मर्यादित जागा असल्याने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर नोंदणी केली जाईल.\nनिवडणुकीच्या ऐन तोंडावर प्रदर्शित होणारा \"ठाकरे' हा चित्रपट शिवसेनेच्या प्रचाराचा भाग आहे, यात शंका नाही. पण चित्रपटाच्या माध्यमातून प्रचार करण्याचा...\nपुणे स्मार्ट सिटीच्या शोधात...\nस्मार्ट सिटी मिशनसाठी पुणे महापालिकेने प्रस्ताव सादर केला, तेव्हा त्यात तारीखवार कामे मांडली होती. कुठल्या महिन्यात कुठले काम पूर्ण होईल आणि त्यासाठी...\nमुख्याध्यापकांकडून विद्यार्थ्यांना कातडी पट्ट्याने मारहाण\nमंगळवेढा : तालुक्यातील पाटकळ येथील शारदा सिद्धनाथ विद्यामंदिर येथे जयंतीनंतर फोटोवरील हार काढल्याच्या कारणावरून नववीतील दोन विद्यार्थ्यांना अंगावर...\nपुणेकरांना उद्यापासून घडणार ‘वारसा दर्शन’\nपुणे - भारताला हजारो वर्षांचा वैभवसंपन्न ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हा इतिहास जसा ग्रंथांमध्ये असतो, तसाच तो जेथे घडला तेथील वस्तूंमध्येही असतो. त्या...\nलोकसभेसाठी काँग्रेसचे ‘दलित कार्ड’\nनागपूर - देशातील दलित मतदाराला पुन्हा सोबत आणण्यासाठी काँग्रेसने विशेष अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानात देशातील ७० लोकसभा मतदारसंघावर...\nआता राहणार नाही भाजपचे सरकार\nदहिवडी - हे वर्ष निवडणुकांचे वर्ष ठरणार आहे. आता भाजपचे सरकार राहणार नाही. आमचे सर��ार आल्यानंतर माण-खटावचा चेहरा-मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही, असे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/67054", "date_download": "2019-01-19T07:00:42Z", "digest": "sha1:B3O2KZKUKX3LSPU7Y6XMXAHP4UZHRTC3", "length": 3612, "nlines": 91, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चाफा.. | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चाफा..\nआजही फुल होऊन जमीनीवर पडायचा हट्ट\nफक्त तु वेचशील म्हणूनच केला,\nवाट चुकवून तु यावे इकडे\nहा सोनचाफाही जणू म्हणूनच बहरला,\nपण ना तु वाट चुकली,ना तुझी ओंजळ भरली,\nसोनचाफ्याची फुले मात्र वाटेवर\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/view_thalakBatmya.php?tbid=3633", "date_download": "2019-01-19T06:07:55Z", "digest": "sha1:Z4S6QRWOAD3JOTVK74CWYUOEZZWIA3QP", "length": 20763, "nlines": 107, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संप���्क साधा ९४२१७२८५५१\nआपली गडचिरोली | राजकिय | प्रशासकिय | शैक्षणिक | माध्यमे | पर्यटन | आरोग्य | संस्था | व्यक्तीविशेष | वाटाडया | दूरध्वनी\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्ड्यात पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न्युज पो��्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nबोगस पटसंख्येच्या शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकांवर फौजदारी कारवाई करण्याचे शिक्षण संचालनालयाचे आदेश\nगडचिरोली, ता.२९: उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, २०११ मध्ये राबविण्यात आलेल्या शाळांच्या पटपडताळणी मोहिमेदरम्यान कमी उपस्थिती आढळलेल्या शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व संस्थाचालकांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश शिक्षण संचालनालयाने राज्यातील सर्व प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे शिक्षकवृदांमध्ये घबराहट निर्माण झाली आहे.\nराज्यात ३ ते ५ ऑक्टोबर २०११ या कालावधीत शाळांमध्ये विशेष पटपडताळणी मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान कमी उपस्थिती आढळलेल्या शाळांना कारणेदाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश शिक्षण संचालनालयाने शिक्षणाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर तशाप्रकारची नोटीस संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना पाठविली होती. ही बाब उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निदर्शनासही आणून देण्यात आली. तथापि, न्यायालयात दाखल एक रिट याचिका व संलग्न अन्य याचिकांमध्ये न्यायालयाने दिलेल्या २४ ऑक्टोबर २०१३ च्या आदेशाचे पालन करण्यात आले नाही, असा आक्षेप नोंदूवन २०१४ मध्ये अवमान याचिका दाखल करण्यात आली होती. यावर संबंधितांविरुद्ध अद्याप फौजदारी कारवाई करण्यात आली नसून, आदेशाची पूर्तता झाली नसल्याचे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. त्यामुळे शिक्षण संचालक(प्राथमिक)सुनील चौहान यांनी २६ जुलै २०१८ रोजी सर्व शिक्षणाधिकाऱ्��ांना पत्र पाठवून दोषी संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.\nबोगस विद्यार्थी पटावर दाखवून शासनाची दिशाभूल करणे, वाढीव तुकडी मागणे, वाढीव तुकड्या दाखवून अतिरिक्त शिक्षकांची पदे मंजूर करुन घेणे इत्यादी प्रकार काही शाळांनी केले आहेत. तसेच शासनाच्या विविध योजनांवरील शालेय पोषण आहार, गणवेश, लेखन साहित्य, मोफत पाठ्यपुस्तके, स्वाध्याय पुस्तिका, उपस्थिती भत्ता, टर्म फी, ट्यूशन फी, शिष्यवृत्ती इत्यादी लाभही या शाळांनी मिळविले आहेत, असे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. अशा शाळांच्या संस्थाचालकांविरुद्ध फौजदारी दंडसंहिता, महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी(सेवेच्या शर्ती) अधिनियम १९७७ व नियमावली १९८१ व अन्य तरतुदींनुसार दोषी आढळलेल्या शाळांच्या संचालकांवर फौजदारी कारवाई करावी, असे शिक्षण संचालनालयाने बजावले आहे. विशेष म्हणजे, याबाबत उच्च न्यायालयाला अहवाल सादर करावयाचा असल्याने शिक्षणाधिकाऱ्यांनी याविषयीचा अहवाल दोन दिवसांत सादर करावा, असेही शिक्षण संचालनालयाने सांगितले आहे. दोषींवर फौजदारी कारवाई न केल्यास आपणासच जबाबदार धरण्यात येईल, असा दमही संचालनालयाने शिक्षणाधिकाऱ्यांना दिला आहे.\nतब्बल ७ वर्षांनतर न्यायालयाच्या आदेशान्वये संबंधित शाळांचे संचालक, तसेच मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाईची टांगती तलवार असल्याने त्यांच्यात घबराहट निर्माण झाली आहे. त्यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील ३८ शाळांमध्ये बोगस पटसंख्या आढळली होती. त्यात एका राज्यमंत्र्यांच्या शाळेचाही समावेश आहे.\nगडचिरोली जिल्ह्यातील व्यंकटापूर, लंकाचेन, नेंनेर, आसा, मंगेवाडा टोला, कुरुमपल्ली, कोत्तागुडम, तोंडेर, दर्भा, रेंगावाही, वांगेतुरी, मरीगुडम, पल्ली, गोरनूर, तोडक, रोपीनगट्टा टोला, लेकूरबोडी, ताडगुडा, पिडीगुडम, हालदंडी, भटपार, मयालघाट, मेढरी, अडंगेपल्ली, सुरगाव, रायगुडम, भेडीकन्हार, किस्टापूर, कसनसूर खुर्द, गहुबोडी, वेलमगड, पेरकाभट्टी, ब्राम्हणपल्ली, कोसफुंडी, इरकडुम्मे व पुन्नूर येथील जिल्हा परिषद शाळा, तसेच एफडीसी उच्च प्राथमिक शाळा सिरोंचा व राजे धर्मराव प्राथमिक शाळा पुनागुडम या शाळांच्या संबंधितांवर फौजदारी कारवाई होण्याची भीती आहे.\nसर्वाधिक १७८ शाळा नांदेड जिल्ह्यात\n२०११ मध्ये पटपडताळणी मोहिमेदरम्यान बोगस पटसंख्या आढळून आली. त्यात सर्वाधिक १७८ शाळा नांदेड जिल्ह्यातील आहेत. त्याखालोखाल नागपूर १२८, सोलापूर ११५ शाळा, रायगड १००, ठाणे ७२, लातूर ७२, परभणी ५८, औरंगाबाद ५५, मुंबई ५३, जळगाव ४९, नंदूरबार ४९, चंद्रपूर ४२, बीड ३९, गडचिरोली ३८, धुळे ३५, नाशिक ३४, पुणे ३३, जालना ३१, यवतमाळ २४, अमरावती २३, अकोला २३,बुलढाणा १६, उस्मानाबाद १५, अहमदनगर १३, गोंदिया १३, भंडारा १३, वाशिम १२, सातारा १०, वर्धा ९, सिंधुदुर्ग ९, रत्नागिरी ७, सांगली ७, हिंगोली ६, कोल्हापूर ५ व पालघर जिल्ह्यात ३ शाळांमध्ये बोगस पटसंख्या आढळून आली होती. यात जिल्हा परिषद शाळा, खासगी शाळा व महानगर पालिकांच्या शाळांचाही समावेश आहे.\n(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/maharastra/rise-in-number-of-patient-in-swain-flu-265024.html", "date_download": "2019-01-19T06:02:09Z", "digest": "sha1:D7TTT5MA7IIVLYSNSPCP2GJT22ZFCESU", "length": 3992, "nlines": 27, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - राज्यात स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढला–News18 Lokmat", "raw_content": "\nराज्यात स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढला\nगेल्या 2 वर्षात स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढलेली पहायला मिळतेय. अनेक हॉस्पिटलमध्ये संसर्गजन्य रोगांसाठी विशेष कक्ष बनवण्यात आलाय.\n14 जुलै : राज्यात स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढलाय. तर दुसरीकडे, मागच्या 6 महिन्यात स्वाईन फ्लूचे 2 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. आणि यात 50 टक्क्यांहून जास्त मुंबईचे रुग्ण आहेत.गेल्या 2 वर्षात स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढलेली पहायला मिळतेय. अनेक हॉस्पिटलमध्ये संसर्गजन्य रोगांसाठी विशेष कक्ष बनवण्यात आलाय.स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ\nरुग्णसंख्या 8500 82 2328मृत्यू 905 26 281डॉक्टर म्हणतायत स्वाईन फ्लू हा एका विशिष्ठ व्हायरसमुळे इतका पसरला तर यासाठीचं औषध हे मेडिकलमध्ये उपलब्ध असण्यासंदर्भातला आदेश मेडिकल स्टोअर्सपर्यंत पोचला नसल्याने ती औषधं सहजी उपलब्ध नाहीत. याचा रिअॅलिटी चेक आम्हीही घेतला.केमिस्ट असोसिएशनकडून औषधं उपलब्ध असल्याचं सांगितलं जातंय. पण मेडिकल स्टोअर्समध्ये हे औषध आऊट ऑफ स्टॉक आहे तर काही ठिकाणी जास्त मागणीमुळे ते उपलब्ध नसल्याचं सांगितलं जातंय.\nमालिकावीर धोनीचा ऑस्ट्र��लियाकडून अपमान\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://gangadharmute.com/kavita?page=8", "date_download": "2019-01-19T07:40:47Z", "digest": "sha1:LWBIL4UTWQDOIQVY462RWX26ZZFJD2OH", "length": 9812, "nlines": 122, "source_domain": "gangadharmute.com", "title": " माझी कविता | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / माझी कविता\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nशेतकर्‍याला अभय देणारी निराळी गझल - विजय चव्हाण 1,283 16-04-2014\nअस्थी कृषीवलांच्या 892 11-06-2014\nमेल्याशिवाय जात नाही : नागपुरी तडका 888 22-06-2014\nसमकालीन गझलेत वेगळेपण दाखविणारी गझल 923 24-06-2014\n\"माझी गझल निराळी\" दुसरी आवृत्ती प्रकाशन सोहळा 1,541 24-06-2014\nनिसर्गकन्या : लावणी 1,059 23-07-2014\nमढे मोजण्याला 1,006 28-07-2014\nपैसा येतो आणिक जातो 899 11-08-2014\n’माझी गझल निराळी’ ला स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कार 1,394 14-09-2014\nशेतीला लुटण्यासाठी शस्त्र पाजवणे म्हणजे दिवाळी\nघुंगराची धून 613 06-11-2014\nआला आला चड्डीवाला 919 06-11-2014\nलेखणीने लढाईस सज्ज व्हावे\nगोवंशाला अभय द्या : नागपुरी तडका 803 03-02-2015\nपहिले शेतकरी साहित्य संमेलन : दुसरा दिवस - वृत्तांत 1,121 13-03-2015\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ramdas-athawale-hindu-nation-concept/", "date_download": "2019-01-19T06:30:29Z", "digest": "sha1:RYLNWJK47SS4NLJ4VNHQJH7XM2BNDOBU", "length": 7341, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'हिंदू राष्ट्र' या संकल्पनेला आमच्या पक्षाचा तीव्र विरोध : आठवले", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘हिंदू राष्ट्र’ या संकल्पनेला आमच्या पक्षाचा तीव्र विरोध : आठवले\nमुंबई – रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी हिंदू राष्ट्र संकल्पनेला आपला विरोध असल्याचे जाहीर केले. तसेच २०१९च्या निवडणुकांमध्ये भाजप, शिवसेना आणि रिपब्लिकन पक्ष एकत्र आले तर महाराष्ट्रात लोकसभेच्या ४२पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू’, असा दावा आठवले यांनी पत्रकार परिषदेत केला.\nदलितांना पुढे करत मराठा समाजाकडून अॅट्रासिटी कायद्याचा गैरवापर – आठवले\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nनेमकं काय म्हणाले आठवले \n‘हिंदू राष्ट्र या संकल्पनेला आमच्या पक्षाचा तीव्र विरोध आहे. भारतीय संविधानातील सेक्युलर या शब्दामुळेच भारताची एकात्मता मजबूत आहे. सेक्युलर शब्द काढला तर संविधान आणि राष्ट्राची एकता खिळखिळी होईल. त्यामुळे कोणीही मागणी केली तरी सेक्युलर शब्द संविधानातून निघणार नाही. तसा प्रयत्न झाला तर रिपब्लिकन पक्ष आणि आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरून तीव्र लढा उभारेल’. ‘केंद्र सरकारमधील राज्यमंत्री म्हणूनही आपण सेक्युलर शब्दाविरुद्धचा जर कुणाचा डाव असेल तर तो उधळून लावू.\nस्वयंघोषित गोरक्षकांनी मारहाण केलेल्या दलितांनी केला हिंदू धर्माचा त्याग\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nराम रहीमला आजन्म कारावासाची शिक्षा, सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा निकाल\nटीम महारष्ट्र देशा : स्वयंघोषित गुरु राम रहीम आणि अन्य तिघांना पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणी…\n‘आम्ही कुरियरने मुख्यमंत्र्यांना कांदा पाठवला,त्यांनी फुकट…\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार मोठी घोषणा \nमोनिका राजळेंना नगर दक्षिण लोकसभेसाठी विचारणा \n‘राष्ट्रवादीची २०१९ मध्ये आमची सत्ता आली तर डान्सबार बंद…\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/products/vyomkesh-bakshi-rahasyakatha-sanch", "date_download": "2019-01-19T06:10:55Z", "digest": "sha1:T7HP6Q626EHQV66B6JIKMA52V27CL46N", "length": 16616, "nlines": 383, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा Sharadindu Bandopadhyayचे व्योमकेश बक्षी रहस्यकथा संच पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख���य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nव्योमकेश बक्षी रहस्यकथा संच\nएम.आर.पी Rs. 480 (सर्व कर समावेश)\nखरेदी करा सूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nलेखक डॉ. अशोक जैन, शरदिंदु बंद्योपाध्याय\nबंगालीत अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या शरदिन्दू बंडोपाध्याय यांच्या या व्योमकेश बक्षीच्या गाजलेल्या रहस्यकथा रोहन प्रकाशननं मराठी वाचकांसाठी तीन भागांत आणलेल्या आहेत.\nया तीन पुस्तकांत शरदिन्दूंच्या बारा कथा आपल्याला वाचायला मिळतात. त्यात त्यांच्या ‘शोजारूर काँटा’ (साळिंदराचा काटा), ‘मकोरशार’ (टॅरंटुलाचं विष), ‘अग्निबाण’ (जीवघेणी ज्वाळा- भाग १), ‘उपसंहार’ (जीवघेणे ज्वाळा- भाग २), ‘चित्रचोर’ (चित्रचोर), ‘चिडीयाखाना’ (प्राणिसंग्रहालय) या गाजलेल्या रहस्यकथांचा समावेश आहे.\nआपल्या विशिष्ट अशा चित्रमय भाषाशैलीत शरदिन्दू या साऱ्या कथा सांगतात. त्यातली पात्रं आपल्या डोळ्यांसमोर उभी करतात.\nया रहस्यकथांतील एखाद-दुसरी कथा सोडता बहुतेक कथा या कोलकात्याच्या परिसरात घडतात.\n'या रहस्यकथा म्हणजे परदेशी कथांची इकडून तिकडून केलेली उचलेगिरी नसून त्यातल्या सार्‍या कल्पना या मूळच्या माझ्या आहेत आणि त्या कथा या पूर्णपणे माझीच निर्मिती आहे,’ असं शरदिन्दूंनी ठासून सांगितलेलं आहे.\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरे��ीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nव्योमकेश बक्षी रहस्यकथा संच\nव्योमकेश बक्षी रहस्यकथा भाग १\nव्योमकेश बक्षी रहस्यकथा भाग २\nव्योमकेश बक्षी रहस्यकथा भाग ३\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-aurangabad-mp-discusses-a-closed-door-deal-with-the-contractor/", "date_download": "2019-01-19T06:37:53Z", "digest": "sha1:L7EXZHKF7WHMXBZ3W3SPYQQTVCKO5PMJ", "length": 7370, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "औरंगाबादचे खासदार ठेकेदारांशी बंद दाराआड चर्चा करतात- आ. सतीश चव्हाण", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nऔरंगाबादचे खासदार ठेकेदारांशी बंद दाराआड चर्चा करतात- आ. सतीश चव्हाण\nचंद्रकांत खैरे हे प्रत्येक योजनेचे श्रेय घेतात\nऔरंगाबाद: २० वर्षांपासून शहराचे खासदार असलेले चंद्रकांत खैरे हे प्रत्येक योजनेचे श्रेय घेतात. कच-याचे श्रेय मात्र घेत नाहीत. शहराचे खासदार ठेकेदारांशी बंद दाराआड चर्चा करतात आणि महापालिका आयुक्त बाहेर दिडतास वाट पाहतात. अशा अधिकाऱ्यांनी स्वाभिमानापोटी पदाचा राजीनामा द्यावा. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. औरंगाबाद मध्ये आयोजित पत्रकार परिषेदेत ते बोलत होते.\nVIDEO : ‘ये बारामतीला दाखवतोच तुला’, अजित पवारांनी घेतला…\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nआमदार सतीश चव्हाण, पुढे म्हणाले, आता त्यांना कोणत्यातरी पक्षाकडून उमेदवार व्हायचे असल्यामुळे ते कच-याची जिम्मेदारी घेत असतील. तसेच शहरातील कचरा टाकण्यास विरोध करणा-या मिटमिटा गावातील नागरिकांवर पोलिसांनी अमानुष अत्याचार केले. प्रत्येकाला घरात घुसून मारहाण केली. घरातील सामानाची पोलिसांनी तोडफोड केली. या अत्याचाराचा आदेश देणाऱ्या पोलीस अधिका-यांची मस्ती विधीमंडळात उतरविणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिला.\nVIDEO : ‘ये बारामतीला दाखवतोच तु��ा’, अजित पवारांनी घेतला गिरीश महाजनांचा समाचार\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nदाभोलकर – पानसरे यांच्या हत्यांप्रकरणी न्यायलयाचे ताशेरे\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nमुंबईच्या मतदार यादीमध्ये ८ ते ९ लाख बोगस मतदार\nटीम महाराष्ट्र देशा : निवडणुका जवळ येताच बोगस मतदानाच्या आणि खोट्या ओळख पत्राच्या घटना घडणे काही नवीन नाही पण…\n‘लकी’ सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात ‘कोपचा’ गाण्यावर ‘जीतेंद्र…\nबापटांनी केला मंत्रीपदाचा गैरवापर ; हायकोर्टाचा ठपका\nमराठा आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या याचिका फेटाळा , राज्य सरकारची उच्च…\nगणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता देण्याची मागणी\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/throw-stones-at-police-from-protesters-in-chandni-chowk-area-of-pune/", "date_download": "2019-01-19T06:43:34Z", "digest": "sha1:DYHGWXYN2RPDPVYJ5PYHYQTF2MJMWMCM", "length": 8003, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "महाराष्ट्र बंद : पुण्यातील चांदनी चौक परिसरात आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमहाराष्ट्र बंद : पुण्यातील चांदनी चौक परिसरात आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक\nपुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज मराठा समाजानं ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. महाराष्ट्र पुण्यात हिंसक वळण लागले. चांदनी चौक परिसरात आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. तर पुण्यात मोर्चाची सांगता झाल्यानंतर काही मराठा समाजातील आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवरुन चढत कार्यालयात तोडफोड केली.\nमराठा आरक्षणाबदल मुख्यमंत्र्यांची महत्वपूर्ण घोषणा\nदरम्यान, नाशिकमध्ये ठिय्या आंदोलनादरम्यान मराठा आंदोलकांच्या दोन गटांतच हाणामारी झाली. सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे आंदोलन स्थळावरील स्ट���जवर गेल्याने त्यांचे समर्थक व इतर मराठा आंदोकांमध्ये वाद झाला. क्षणातच बाचाबाचे रुपांतर हाणामारीत झाले. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वाद जास्त भडकला नाही. सध्या तेथे शांततेत आंदोलन सुरू असल्याची माहिती आहे.\nमहाराष्ट्र बंद : नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचं दहन\nVIDEO : ‘ये बारामतीला दाखवतोच तुला’, अजित पवारांनी घेतला…\n‘काँग्रेसने मला छळले म्हणून मी तुला छळतोय’\nआमदार त्र्यंबक भिसेंच्या गाडीवर दगडफेक\nसकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला हिंसक वळण लागले आहे. लातूरमध्ये आमदार त्र्यंबक भिसेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. संतप्त आंदोलकांनी धक्काबुक्की देखील केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.\nमराठा आरक्षणासाठी आमदारांचे राजीनामे ही स्टंटबाजी \nVIDEO : ‘ये बारामतीला दाखवतोच तुला’, अजित पवारांनी घेतला गिरीश महाजनांचा समाचार\n‘काँग्रेसने मला छळले म्हणून मी तुला छळतोय’\nआपण मागत होतो टँकर आणि छावण्या, पण चालू झाल्या डान्सबार आणि लावण्या – भुजबळ\nनिलेश राणेंचे डोके तपासण्याची गरज – दीपक केसरकर\nनिलेश राणेंचे डोके तपासण्याची गरज – दीपक केसरकर\nटीम महाराष्ट्र देशा : माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर दिवंगत शिवसेना नेते आनंद…\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमराठा आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या याचिका फेटाळा , राज्य सरकारची उच्च…\nराम रहीमला आजन्म कारावासाची शिक्षा, सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा…\nमोनिका राजळेंना नगर दक्षिण लोकसभेसाठी विचारणा \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/products/mulanche-rog-va-homeopathy", "date_download": "2019-01-19T06:14:37Z", "digest": "sha1:TSAQSWXHVOPNWQO3TQP2S2TIHJ4REYBZ", "length": 14406, "nlines": 388, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा Dr. S G Palsuleचे मुलांचे रोग व होमिओ��ॅथी पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nमुलांचे रोग व होमिओपॅथी\nएम.आर.पी Rs. 15 (सर्व कर समावेश)\nखरेदी करा सूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nलेखक डॉ. श्री गो पळसुले\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nमुलांचे रोग व होमिओपॅथी\nसुडौल व्हा सुंदर दिसा\nतंदुरुस्त रहा खुशीत जगा\nत्वचारोग व होमिओ उपचार\nआहार, योग, वैवाहिक जीवन\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-19T07:08:38Z", "digest": "sha1:OVC57VFS3U4VLGU2V4U6UZZECESR3QV5", "length": 7336, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राज्य घटनेचा वैचारिक आधार टिकवणे आवश्‍यक | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nराज्य घटनेचा वैचारिक आधार टिकवणे आवश्‍यक\nपुणे – आपला देश सद्या प्रतिकूल वैचारिक परिस्थितीतून मार्ग काढत आहे. अशा परिस्थितीत समता विचार मानणाऱ्यांना वेदना पचवीत पुढे जावे लागेल, असे डॉ.श्रीपाल सबनीस यांनी सांगितले. सेवादल परिवारच्या कार्यालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अंकुश काकडे, प्रा. विकास देशपांडे, प्राचार्य सिंधू काटे, प्रा. मारुती लामखेडे, मकरंद टिल्लू आदी उपस्थित होते. डॉ. सबनीस यांनी समाजवादी आंदोलनाचा विस्त्रूत आढावा घेतला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुण्याचा फुल बाजार भारतात अव्वल असावा\nबेळगाव येथून तस्करी होणारे खवले मांजर जप्त\nडॉ. तेलतुंबडे यांच्या जामिनावर 22 जानेवारीला सुनावणी\n‘हायब्रीड’ बाईकचा प्रयोग पुण्यात यशस्वी\n“एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\n‘गणपतीला बाप्पाला देशाचा राष्ट्रदेव करा’\nनाटक करताना त्यातील नाट्यशास्त्र समजून घ्या\n“टीईटी’च्या प्रमाणपत्रांची कसून पडताळणी\n‘मी पण सचिन’ ट्रेलर रिलीज\nमाणसाने तळहातावरच्या रेषा बघण्यापेक्षा मनगटातील सामर्थ्य बघावे : दाभोलकर\nकॉंग्रेसने मुस्लिम, दलितांचं वाटोळं केलं : ना. पाशा पटेल\nशेतकऱ्यांचा विमा परस्पर काढणाऱ्या बॅंकावर कारवाई : सचिन बारवकर\nपुण्याचा फुल बाजार भारतात अव्वल असावा\nविद्यमान लोकप्रतिनिधींना विरोध म्हणूनच जनतेची मला साथ\nबेळगाव येथून तस्करी होणारे खवले मांजर जप्त\nकर्मचाऱ्यांच्या गाडया पार्किंगमध्ये अन् ग्राहकांच्या गाड्या रस्त्यावर\nपुसेसावळीकरांवर आता “सीसीटीव्हीची’ नजर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://sandeepramdasi.com/2011/12/", "date_download": "2019-01-19T06:43:36Z", "digest": "sha1:N4IUCRRZ2D4QTSRS6FGF3FVNHQN4JMX5", "length": 15233, "nlines": 118, "source_domain": "sandeepramdasi.com", "title": "December | 2011 | रामबाण", "raw_content": "\nऊसानंतर कापूस दरासाठी आंदोलन सुरु झालं. त्याचवेळी म्हणजे नोव्हेंबरच्या सुरुवातीला सरकारनं वाढीव हमी भाव फक्त जाहीर जरी केला असता तरी व्यापारी 4 हजार 300 रुपयाच्या खाली आले नसते आणि शेतकऱ्याच्या घरातला कापूस व्यवस्थित पैसा मिळवून गेला असता. ते करायचं नव्हतं तर ‘तुमच्या मागण्या अव्यवहार्य आहेत’ असं चांगल्या शब्दात त्याचवेळी म्हणजे नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी थेट शेतकऱ्यांना समजून सांगणं गरजेचं होतं, थोडा गोंधळ झाला असता पण शेतकऱ्यांचं भरुन न येणारं नुकसान टळलं असतं, पण…\nऊसाला एक न्याय कापसाला एक, पश्चिम महाराष्ट्राला झुकतं माप, विदर्भावर अन्याय अशी टीका होईल, त्याचा फटका पक्षाला बसेल ही भिती, त्याला काँग्रेस-राष्ट्रवादी अशा राजकारणाची आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांची किनार या सगळ्यांचा परिणाम म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांनी आचार संहितेचं कारण सांगत निर्णय अधिवेशनापर्यंत पुढं ढकलला आणि कापूस उत्पादक शेतकरी मधे लटकला.\nआंदोलन जिवंत ठेवण्यासाठी संघटनांनी जास्त भाव मिळेल अशी आशा दाखवली त्यामुळे विकायला बाहेर काढलेला कापूस हजारो शेतकऱ्यांनी पुन्हा घरात भरला, मधल्या काळात व्यापाऱ्यांनी वाऱ्याची दिशा ओळखली आणि दर आणखी घसरत गेले. माझा सहकारी गजानन नोव्हेंबरच्या शेवटी गावाकडे–वर्ध्याला जाऊन आला तेव्हा कापूस चार हजाराच्या खाली येणं सुरु झालं होतं. शेतकरी द्विधा मनस्थितीत होता. शेवटी अधिवेशनात विदर्भ, मराठवाडा, खानदेशातल्या कापूस, सोयाबीन, धान उत्पादकांसाठी 2 हजार कोटींचं पॅकेज मोघम जाहीर केलं, त्याचवेळी कापूस उत्पादकाला फार फार तर हेक्टरी 4-5 हजार रुपये मिळतील असा अंदाज आला होता. झालंही तसंच… Continue reading →\nमुंबई मुंबई माझ्या प्रिय रांडे\nमुंबईचं वर्णन करताना भले भले थकत नाहीत. कुणाला ती सोने की नगरीया वाटली, कुणाला ती भूलभुलैया वाटली, कुणी तिला मायानगरी म्हणतं तर कुणी हादसे का शहर… मुंबई मेरी जान असं वाटणारांची संख्या माझ्या अंदाजापेक्षा जास्त आहे हे मला फार कमी काळात लक्षात आलं. आता हे आठवायचं कारण म्हणजे कविवर्य नामदेव ढसाळांशी आलेला भेटीचा योग.\nइतर लाखो लोकांसारखाचं मी मुंबईत आलो… पूर्वग्रह सोबत घेऊन…\nमाझं आणि मुंबईचं नेमकं नातं सांगणं अवघड असलं तरी मी जमेल तसे त्या गुढ नात्याचे पैलू आधी स्वत: समजून घेऊन मग जेवढे जमतील ते मांडायचा कधीतरी/अधनंमधनं प्रयत्न करणार आहेच, पण सध्यातरी ती पाण्यात बसलेली म्हैस आहे आणि सोबतीला माझा आवडता लॉ ऑफ पार्किन्सन्स… असो.\nमी भयंकराच्या दरवाजात उभा आहे\nकॉलेजमध्ये असताना जे चुकून थोडफार वाचन व्हाय���ं त्यात ‘खेळ’ मधली ‘मुंबई मुंबई माझ्या प्रिय रांडे’ होती, मुंबईला शिव्या देणारी, गुणगाण करणारी भेटली होतीच पण कुणीतरी ‘प्रिय रांडे’ म्हणेल असं त्यावेळी वाटलं नव्हतं. त्यानंतर काही काळ लोटला आणि मग थेट मुंबईत आल्यावर, नवमुंबईकरांसारखी किरकिर करताना मुंबई मुंबई…चा विषयमेघराज पाटलांसोबत चर्चेला आला, तो अधनंमधनं येतंच राहिला.\nइथेही शेती कसणं सुरु होतंच पण नाक खुपसण्याची सवय न गेल्यामुळे बाकी उद्योग कमी नसतात. त्यातूनच गेल्या आठवड्यात नामदेव ढसाळांशी बोलणं झालं तेव्हा फोनवरच मी त्यांना माझं आणि ‘मुंबई मुंबई’ चं नातं सांगितलं आणि ती ऐकणारच असा हट्टच केला होता म्हणाना… ते फक्त जोरात हसले, त्या दिवशी मूड चांगला होता हे लक्षात आलं, जयभीम जय महाराष्ट्र झालं, फोन ठेवला आणि त्यांच्या घरी जाऊन धडकलो. Continue reading →\nसाऊथ आफ्रिकेच्या डर्बनमध्ये हवामान बदल परिषदेसाठी म्हणजेच COP-17साठी जगभरातील देश एकत्र जमले आहेत. 9 डिसेंबरपर्यंत जवळपास 200 देशांचे हे प्रतिनिधी CLIMATE CHANGE वर चर्चा करणार आहेत. UNFCCC (United Nation Framework Convention on Climate Change) अंतर्गत अशाप्रकारची ही 17 वी परिषद असल्यामुळे याला COP-17 (Conference Of the Parties) म्हणतात. कोणता देश जास्त प्रदुषण करतोय, कोणत्या देशांनी आधीच पर्यावरणाची वाट लावलीय वगैरे आरोपप्रत्यारोप होतात आणि चर्चेचं वातावरण कधी तापतं तर कधी शांत होतं असं गेली 20 वर्ष सुरु आहे.\nक्योटो प्रोटोकॉल काय आहे\nरात को कितने बजे सोते हो\nआमच्याकडं टीव्हीचा डब्बा नुकताच सुरु झाला होता तो काळ. झीटीव्ही दाखवणाऱ्या डिश फक्त शहरात २-४ धनाढ्य व्यापाऱ्यांच्या घरावरच दिसायच्या, आम्हाला फक्त दूरदर्शन म्हणजे डीडी नॅशनल आणि २-४ तास मराठी सह्याद्रीचा आधार वाटायचा. एकेकाकडे हळूहळू टीव्ही खरेदी सुरु झाली होती. कुणाच्यातरी घरी छायागीत, चित्रहार, चित्रगीत, रंगोली अगदी साप्ताहिकीलाही गर्दी व्हायची तो काळ. क्रिकेट मॅचमध्ये बॉल एकीकडे जायचा आणि कॅमेरा दुसरीकडे पळायचा असं सर्रास दिसायचं तो काळ.\nअस्मादिकांनी बहुतेक तारुण्यात पदार्पण केलं होतं किंवा on the verge of आहोत असं सारखं वाटायचं तो काळ…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=3488", "date_download": "2019-01-19T06:40:49Z", "digest": "sha1:QN2Q6YFIKJLPV6XFYBSZOCPNWBJKO2KS", "length": 12091, "nlines": 81, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nअफगाणिस्तान��त बॉम्बस्फोट : ११ नागरिकांचा मृत्यू\nवृत्तसंस्था : नई दिल्ली : अफगाणिस्तानमध्ये संसदीय निवडणुकांच्या दुसऱ्या दिवशी अफगाणिस्तानच्या नंगरहार प्रांतात रविवारी झालेल्या बॉम्बस्फोटात किमान ११ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये ६ लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे.\nअद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. यापूर्वी शनिवारी झालेल्या हिंसेमुळे आणि तांत्रिक अडचणींमुळे निवडणूक लांबली होती. त्यामुळे रविवारी शेकडो मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू होती. आतापर्यंत जवळपास ३० लाख नागरिकांनी दहशतवाद्यांच्या धमकीला न घाबरता मतदान केल्याची माहिती आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nगडचिरोली पोलीस दलाने २०१८ मध्ये केला तब्बल ५० नक्षल�..\n२८ वर्षांपासून नक्षल्यांना शस्त्रे पुरवठा करणाऱ्या अजित रॉय ला दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने केली अटक\nजिमलगट्टा येथे भव्य नेत्र तपासणी शिबिर, शेकडो नागरिकांनी केली तपासणी\nनाना पाटेकर यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल\n२१ जानेवारीला खग्रास चंद्रग्रहण , सुपरमूनचे दर्शन भारतातून घेता येणार\nखिडकीतून उडी मारून अल्पवयीन मुलीने संपवली जीवनयात्रा\nआंध्रप्रदेशात टीडीपी आमदारासह माजी आमदाराची नक्षल्यांनी केली हत्या\nस्पर्धा परिक्षेतील यशप्राप्तीसाठी अभ्यासासह वेळेचे नियोजन हवे : डॉ. विजय राठोड\nनागपूर महानगरपालिकेतील दोन कर्मचारी अडकले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात\nनक्षलग्रस्त अबूझमाड क्षेत्रातील बासिंग गावात सुरु झाले पहिले चित्रपटगृह, आदिवासींनी पहिल्यांदाच बघितला ‘बाहुबली’\nशिर्डी येथे १०, ११ व १२ डिसेंबरला शेतकरी संघटनेचे १४ वे संयुक्त अधिवेशन\nचंद्रपूर महावितरण केंद्रातील जुन्या कंत्राटदाराचा कंत्राट रद्द, नव्या कंत्राटनुसार दिड हजार वेतनवाढ\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत ८३ मुहूर्त\nधनत्रयोदशीआधी सोन्याने घेतली प्रति तोळ्यासाठी ३२ हजारांवर झेप\nभामरागड तालुक्यातील आरेवाडा ग्रामपंचायतीवर ध्वजारोहणाआधीच नक्षल्यांनी फडकवला काळा झेंडा\nभावाच्या डोळ्यादेखत वाघाने केले बहिणीला ठार\nजातनिहाय आरक्षण बदलण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nआरमोरी पोलिसांची दारू तस्करांवर कारवाई, १३ लाखांचा मुद्देमाल जप्त\nवन्यजीव सप्ताहास प्रारंभ, गडचिरोली वनविभागातर्फे रॅलीद्वारे जनजागृती\nआष्टी - आलापल्ली मार्गावर अपघात, एक जण ठार\nदहशतवादी संघटनांशी संपर्कात असलेल्या दोघांना नागपुरातून अटक\nयुवक व अल्पवयीन मुलगी आले रेल्वेसमोर, मुलगी ठार, युवक गंभीर जखमी\nएटापल्ली - आलापल्ली मार्गावर ट्रक - बसचा भिषण अपघात, पाच ते सहा जण ठार झाल्याचा अंदाज\nपबजी गेम च्या विळख्यात तरुणाई, पालकांची वाढतेय डोकेदुखी\nगडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींच्या जखमेवर शासनाने चोळले मीठ, ओबीसींना ६ तर मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण\nराजकारणी लोकांनी साहित्य क्षेत्रात हस्तक्षेप करू नये : ना. नितीन गडकरी\nमाजी आ. दीपक आत्राम, जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याहस्ते अभिनेता चिरंजीवी चा सत्कार\nअखेर सीबीआय संचालक पदावरून हटवण्यात आलेल्या आलोक वर्मांनी दिला राजीनामा\nचंद्रपुर मारवाडी समाजाने केला सुशील कुमार शिंदे यांच्या गैरजबाबदार वक्तव्याचा निषेध\nभाजपा आयटी सेलची वेबसाईट हॅक\nआंबेनळी घाटात पुन्हा एकदा भीषण अपघात, दोन ठार\nपुलगाव आयुध निर्माणी परीसरात झालेल्या भिषण दुर्घटनेची सखोल चौकशी करा : खा. रामदास तडस यांची रक्षामंत्रालयाकडे मागणी\nसात जहाल नक्षल्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण\nमहाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियमामध्ये सुधारणांना मंजुरी\nपालकमंत्री ना. आत्राम यांच्या पुढाकाराने अहेरी उपविभागात कोट्यवधींचा विकास निधी\nरायगड जिल्ह्यात शिवशाही बसला अपघात , ३१ प्रवासी जखमी\nचारा छावणीत घेतली जातेय जनावरांसोबत माणसांचीही काळजी, चारा छावणीच बनली अनेक शेतकऱ्यांचे घर\nएकलव्याच्या भूमीतून अर्जुनाचे विक्रम मोडीत निघतील : ना.सुधीर मुनगंटीवार\nनागपंचमीच्या दिवशीच विठ्ठलपूर येथे सर्पदंशाने युवकाचा मृत्यू\nबाबलाई माता वार्षिक पूजा व पारंपारिक संमेलनात उसळली भाविकांची गर्दी\nराज्यातील ९३० ग्रामपंचायतींसाठी अंदाजे ७९ टक्के मतदान\nकोणताही वन्यप्राणी हिंसक नसून दोन पायाचा प्राणीच सर्वात धोकादायक : डॉ. प्रकाश आमटे\nएसआरपीएफ जवानाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या\nसिंचन घोटाळ्यास तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार हेच जबाबदार : एसीबीचे नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र\nचामोर्शी मार्गावरील डॉ. गगपल्लीवार लेआऊट मधील ओपन स्पेसचे सौंदर्यीकरण करा\nआंतरीक रक्षण करीत असतांनाच अवयव दान करुन जवानानी सामाजिक दायीत्वाची भावना जपली : पोलिस महानिरिक्षक राज कुमार\nपेंढरी व पुलखल वासियांनी नक्षली बॅनर जाळून नक्षल सप्ताहाचा केला निषेध\nसोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ अंतिम टप्प्यात\nतलावात आढळले पुरुष जातीचे नवजात मृत अर्भक\nश्रीसाईबाबा समाधी शताब्दी सोहळा समारोपास पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार \nशाश्वत विकास हेच शेकापचे ध्येय : जयश्री वेळदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/view_thalakBatmya.php?tbid=3637", "date_download": "2019-01-19T06:43:48Z", "digest": "sha1:W2ZLUC5P2KCHECHJZMCTR2CTNNUHZTFV", "length": 12815, "nlines": 102, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१\nआपली गडचिरोली | राजकिय | प्रशासकिय | शैक्षणिक | माध्यमे | पर्यटन | आरोग्य | संस्था | व्यक्तीविशेष | वाटाडया | दूरध्वनी\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्ड्यात पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न्युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nमाजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी १ ऑगस्टला करणार आष्टी परिसराचा दौरा\nगडचिरोली, ता.३१: काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी हे बुधवारी १ ऑगस्ट रोजी आष्टी व गणपूर बोरी जिल्हा परिषद क्षेत्रातील गावांचा दौरा करणार आहेत.\nकाँग्रेसचे चामोर्शी तालुकाध्यक्ष विनोद खोबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ.नामदेव उसेंडी हे कोनसरी, उमरी, चंदनखेडी, अनखोडा, कढोली, जैरामपूर, गणपूर, मुधोली, विठ्ठलपूर, लक्ष्मणपूर, दुर्गापूर या गावांना भेटी देणार आहेत. भेटीदरम्यान ते बूथ कमिटी गठित करणे, ग्राम काँग्रेसची स्थापना करणे, तसेच काँग्रेसच्या शक्ती अॅप ८८२८८४३०१० व मतदारांची वोटर आयडी एसएमएस करुन त्यांना पक्षाशी जोडण्यावर भर देणार आहेत. यासाठी सर्व मतदार व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपापले मतदान ओळखपत्र घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाचे तालुकाध्यक्ष विनोद खोबे, जिल्हा महासचिव राजेश ठाकूर, नगरेसवक सुमेध तुरे, गडचिरोली विधानसभा समन्वयक वैभव भिवापुरे, चामोर्शी तालुका बूथ समन्वयक प्रमोद भगत यांनी केले आहे.\n(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://sandeepramdasi.com/2012/12/", "date_download": "2019-01-19T06:52:22Z", "digest": "sha1:QPTTY5PE73H6IQ3EEOU3JTNJARHLINT3", "length": 5962, "nlines": 63, "source_domain": "sandeepramdasi.com", "title": "December | 2012 | रामबाण", "raw_content": "\nहे वर्ष जरा जास्तच लवकर संपलं ना.. कळलंही नाही.\nयंदांचा दुष्काळ असेल, त्यामागचं राजकारण असेल, ऑस्ट्रेलिया-इंग्लंडमधे लाजिरवाणा पराभव असेल, द्रविडची निवृत्ती असेल, आझाद मैदानावरचा हिंसाचार असेल, बाळासाहेबांचं जाणं असेल की स्वतहाला पुरुष म्हणून घेण्याची लाज वाटायला लावणारा; संतापाचा कडेलोट करणारा दिल्ली गँगरेपचा प्रकार असेल…\nया वर्षात बऱ्याच घटना-प्रसंग असे होते की ते तुमच्यासोबत शेअर करावे वाटले होते.. लिहायला सुरुवातही व्हायची पण…\nमला वाटायचं शेतीच्या घडामोडीत किती लोकांना इंटरेस्ट असेल पण यंदाच्या माझ्या टॉप 3 ब्लॉगपैकी एक ठरला गेल्यावर्षी लिहिलेला आफ्रिकेच्या शिंगातला दुष्काळ हा ब्लॉग. मी यंदाच्या दुष्काळाचं भीषण वास्तव आमच्या कार्यक्रमात दाखवून न थांबता, माझे अनुभव-मत इथेही मांडायला हवं होतं.\nआवडलं, भिडलं, वाटलं की लिहिलं पाहिजे ते आळशी स्वभावानं दरवर्षी प्रमाणे यंदाही जमलं नाही.. पश्चातापाचा आता उपयोग नाही मात्र हे टाळणं माझ्याच हातात आहे, ���व्य़ा वर्षात लिखाणात सातत्य आणण्याचा जोरदार प्रयत्न करणार.\nमाझ्या ब्लॉगसाठी 2012 हे वर्ष कसं गेलं ते वर्डप्रेसनेच दिलंय ते फक्त शेअऱ करतोय. ही ती लिंक\nतुम्ही भरभरुन प्रेम देत आहात, ते कायम राहील याची काळजी मी घेईन.\nPosted in इतर\t| Tagged 2012 review, annual report, प्रतिसाद, ब्लॉगला, वार्षिक अहवाल, वास्तव, सिंहावलोकन\t| 2 Replies\nभली मोठी सॅक/ बॅग पोटावर घेऊन समोरच्याला त्या बॅगने ढकलणारांविरोधात सुद्धा अशी मोहीम करा 😀 #MumbaiLocal लोकल तर… twitter.com/i/web/status/1… 3 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=1102", "date_download": "2019-01-19T05:47:41Z", "digest": "sha1:B4ANCQLTVN4P74MP2VWC2QW6GWBNT62U", "length": 13415, "nlines": 83, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nदहीहंडीचा बॅनर लावण्याच्या वादातून युवकाची हत्या\nप्रतिनिधी / पुणे : पुण्यामध्ये दहीहंडीचा बॅनर लावण्यावरून झालेल्या वादात पाच जणांनी तलवारीने वार करत एका २४ वर्षीय दुकानदाराची हत्या केली आहे. सदर घटना सिंहगड रोडवरील माणिकबाग येथे शनिवारी पहाटे घडली . अक्षय अशोक घडसी असे मृत तरुणाचे नाव आहे.\nपोलिसांनी निलेश चौधरी, सागर दारवटकर व त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अक्षय आणि पाचही आरोपी हे एकाच भागात राहतात. त्यांच्यात दहीहंडीचा बॅनर लावण्यावरुन वाद झाला होता.\nअक्षय घडसी हा किराणा दुकान चालवायचा. त्याचे धायरीत दुकान आहे. काल संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान बाहेर गेलेला अक्षय घरी परतला नाही. यानंतर मध्यरात्री अडीचच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला एक तरुणाचा पेट्रोल पंपाजवळ खून झाल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटली. पोलिसांनी अक्षयच्या घऱच्यांना ही माहिती.\nदहीहंदीचा बॅनर लावण्याच्या वादातून पाच जणांनी मध्यरात्री अक्षयवर तलवारीने वार करुन त्याची निर्घृण हत्या केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. आता सिंहगड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पाचही आरोपी सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nगडचिरोली पोलीस दलाने २०१८ मध्ये केला तब्बल ५० नक्षल�..\nराज्यातील ७३८ अस्थायी डाॅक्टर स्थायी कधी होणार\nइंजिनीअरिंग, मेडिकल राज्य प्रवेश प्रक्रिया कक्षातर्फे सर्व प्रणाली ऑनलाइन\nशिर्डी बसस्थानकावर चोरी करणाऱ्या श्रीरामपुरच्या दोन महिलांना अटक\nअफगाणिस्���ानात बॉम्बस्फोट : ११ नागरिकांचा मृत्यू\nमेक इन गडचिरोलीचे उद्योग क्रांतीचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार : पद्मश्री मिलिंद कांबळे\nगडचिरोलीत चप्पल दुकानाला आग लागून जवळपास ४० लाखांचे नुकसान\n'कृतांत' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nलोकेशन मिळत नसल्याने मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर अर्धा तास मारत होते चकरा\nयुवकांनी वॉर्डातील समस्यांना वाचा फोडावी : जि.प.उपाध्यक्ष अजय कंकडालवार\nमुलचेरा येथील बस स्थानक बनला जनावरांचा गोठा , विद्यार्थी बस ची प्रतीक्षा करतात पानटपरीवर उभे राहून\nदहीहंडीचा बॅनर लावण्याच्या वादातून युवकाची हत्या\nअखेर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाच्या खुन्याला अटक\nनागपूर येथील सहापदरी केबल स्टेड रामझुला उड्डाण पूल टप्पा २ चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण\nलातूरमध्ये गतीमंद मुलीवर बलात्कार : उत्तर प्रदेशातील अलिगडच्या तरुणाला अटक\nमुलीच्या लग्नसमारंभाप्रसंगीच वडिलाची गळफास घेऊन आत्महत्या\nतेलंगणा राज्यातील कोंडागट्टू देवस्थानाकडे जाणारी बस दरीत कोसळली, ३५ ते ४० भाविकांचा मृत्यू\nमद्यविक्री अनुज्ञप्त्या ३१ डिसेंबरला उशिरापर्यंत सुरू ठेवण्यास सवलत\nजि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांची अहेरी उप जिल्हा रुग्णालयाला भेट\nआदिवासी दिन समाजापुढे एक चिंतन \nपोलीस आणि नागरिकांनी श्रमदान करून बंद झालेला हलवेर - कोठी मार्ग केला सुरळीत\nवरोरा तालुक्यातील अर्जुनी येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू\nचारा छावणीत घेतली जातेय जनावरांसोबत माणसांचीही काळजी, चारा छावणीच बनली अनेक शेतकऱ्यांचे घर\nकाकडयेली गावात गाव संघटना सदस्यांनी केला मोह सडवा नष्ट\nगोठणगाव वनपरिक्षेत्रात बिबट वन्यप्राण्याचे शिकार : आरोपी व गुन्ह्याचा तपास सुरु\nपिक करपले उत्पन्न घटले, दुष्काळातून वगळले \nरसायनमिश्रित विहिरीत पाच जणांचा मृत्यू , दोघे अग्निशमन दलाचे जवान\nप्रवास आणि झोपेच्या कमतरतेने विद्यार्थ्यांना पित्त आणि इतर त्रास : प्रकल्प अधिकारी\nब्रम्हपुरी - वडसा मार्गावर दोन दुचाकींची धडक, दोन ठार, तीन गंभीर जखमी\nनव्या कोऱ्या टाटा स्टाॅर्म वाहनातून दारू तस्करी करताना पाथरी पोलिसांनी पकडले\nसज्जनगडावर मुलाला एका दगडाजवळ सोडून प्रेमी युगुलाची आत्महत्या\nदेसाईगंज शहरात वैयक्तीक वादातून प्राणघातक हल्ला, एका आरोपीला पकडण्यात ��ेसाईगंज पोलिसांना यश\nगडचिरोली जिल्हा पोलीस दलातील ३३ पोलीस कर्मचारी आणि दोन अधिकाऱ्यांना वेगवर्धित पदोन्नती, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगिकर यांनी केल�\nजम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एक जवान शहीद , एका महिलेचा मृत्यू\nआरोग्य कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने वाचले बाळ व बाळंतीणीचे प्राण\nधनगर समाज सरकारच्या निषेधार्त घरावर काळे झेंडे लावणार \nदंतेवाड्यात नक्षल्यांनी केला आयईडी स्फोट, आज पहिल्या टप्प्याचे मतदान सुरू\nवाघाच्या हल्यात ६० वर्षीय वृद्ध महिला ठार , पेंढरी (मक्ता) येथील घटना\nसहा हजारांची लाच स्वीकारताना विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपीक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात\nआलापल्ली नजीक ट्रकला अपघात : दोघे जखमी\nबेजुर येथील आदिवासींनी अनुभवली एकविसाव्या शतकातील आधुनिकतेची झलक\nजूनपर्यंत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत ३० हजार किलोमीटरच्या रस्त्यांची कामे पूर्ण करणार\n२० आॅगस्ट रोजी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयावर शेतकरी, शेतमजूर, जबरानजोत धारकांचा आक्रोश मोर्चा\nअकरा लाखाच्या खंडणीसाठी शिर्डीतील मुलाचे अपहरण करणाऱ्या तरुणास अटक\nइंधन दरवाढीचा फटका , आर्थिक भार कमी करण्यासाठी रापम चा भाडेवाढीचा प्रस्ताव\nग्राम बालविकास केंद्रात दिला जाणार अतितीव्र कुपोषित बालकांना जास्त कॅलरी व प्रोटीनयुक्त पोषण आहार\nछत्तीसगढमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात\nमांडूळ सापाच्या तस्करी प्रयत्नातील ४ आरोपी अटकेत, एक फरार\nआंतरराज्य दारू तस्करास छत्तीसगड पोलिसांनी केली अटक, ३२५ पेट्या दारू जप्त\nआष्टी येथे पान मटेरियल व्यापाऱ्यास लुटमार करण्याचा प्रयत्न फसला\nएकमेकांच्या सहकार्याने बदललेल्या महाराष्ट्राची निर्मिती करू : ना. फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=35", "date_download": "2019-01-19T06:54:52Z", "digest": "sha1:FMCCUSMV4XJXXUSOFAFYSVJE2CKAOLYB", "length": 14119, "nlines": 81, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nतुमचं काम सिनेमा दाखवणं, पदार्थ विकणं नाही : मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मल्टिप्लेक्स असोसिएशनला फटकारलं\nप्रतिनिधी / मुंबई : सार्वजनिक ठिकाणी नागरीक घरचे खाद्यपदार्थ बाळगतात तेव्हा सुरक्षेचा मुद्दा येत नाही, म��� सिनेमागृहांमध्येच का असा प्रश्न विचारत उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. तसंच, सिनेमा दाखवणं तुमचं काम आहे, पदार्थ विकणं नाही असं म्हणत आज मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मल्टिप्लेक्स असोसिएशनला चांगलंच फटकारलं आहे. सिनेमागृहांमध्ये घरचे वा बाहेरून खाद्यपदार्थ आणण्यास घातलेल्या बंदीबाबत आज उच्च न्यायालयाने युक्तिवाद केला आहे.\nसिनेमागृहांमध्ये घरचे वा बाहेरील खाद्यपदार्थांच्या बंदी सुरक्षेच्या कारणास्तव योग्यच असल्याचा दावा करत राज्य सरकारने बंदीच्या निर्णयाचे समर्थन करणारे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात दाखल केले होते. याशिवाय याचिका निकाली काढण्याची मागणीही केली होती. त्यावर आज सुनावणी करताना उच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी नागरीक घरचे खाद्यपदार्थ बाळगतात तेव्हा सुरक्षेचा मुद्दा येत नाही का की केवळ घरच्या खाद्यपदार्थांमुळे सुरक्षा धोक्यात येते असा सवाल विचारला आहे. बाहेरील खाद्यपदार्थांच्या बंदीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या आंदोलनावरही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. कुणीही कायदा हातात घेण्याची गरज नाही असं न्यायालयाने म्हटलं आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी ३ सप्टेंबर रोजी होणार आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nगडचिरोली पोलीस दलाने २०१८ मध्ये केला तब्बल ५० नक्षल�..\nकुपोषण निर्मुलनासाठी पोषणद्रव्ये युक्त तांदूळ रास्त भाव दुकानातून: उद्या आरमोरी येथे शुभारंभ\nआज कुणबी समाजाचा महामोर्चा धडकणार गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर\nआष्टी येथे पान मटेरियल व्यापाऱ्यास लुटमार करण्याचा प्रयत्न फसला\nगुलाबी थंडीत गुलाबी बोंड अळीचा घाला : ओलिताच्या क्षेत्रात प्रकोप , होता नव्हता कापूस अळीच्या घशात\nदारूच्या नशेत नवऱ्यानेच आवळला बायकोचा गळा\nवासाळा येथे प्रहार जनशक्ती पक्षातर्फे 'लेक वाचवा लेक शिकवा' अभियान\nशिक्षक बदली घोटाळ्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती विश्वास भोवते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी\nखासदार अशोक नेते यांच्या प्रयत्नांमुळे गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील दिवसाचे व रात्रीचे भारनियमन बंद, शेतकऱ्यांना दिलासा\nचंद्रपुरात दुहेरी हत्याकांड, लग्नास नकार दिल्यामुळे प्रियकराने प्रेयसीच्या आईसह नातीचा केला खून\nपत्नीच्या सौंद��्यामुळे चिंतीत पतीने विद्रुप केला पत्नीचा चेहरा\nपत्नी आणि प्रेयसीचा खर्च भागविण्यासाठी नागपुरातील शरीरसौष्ठवपटूने टाकला दरोडा\nदहा वर्षांत ३८४ वाघांना ठार मारणाऱ्या ९६१ शिकाऱ्यांना अटक\nदहशतवाद्यांनी घडवलेल्या आयईडी स्फोटात पुण्यातील मेजर शशी नायर शहीद\nगडचिरोली पोलीस दलाने २०१८ मध्ये केला तब्बल ५० नक्षल्यांचा खात्मा, २९ जहाल नक्षल्यांना अटक\nअज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, ३ जण गंभीर जखमी, जुनी वडसा बसस्थानकाजवळील घटना\nवाहकाने बस चालविणे भोवले, चालक - वाहक निलंबित\nशिक्षक भरतीसाठी मुलाखतींचे व्हिडीओ चित्रीकरण करणे संस्थांना बंधनकारक : ना. तावडे\nअरे हे कोण मोजलंय आता पोर्ला ते आरमोरी ४५ किमी \nसमाजसेवा, देशभक्तीची मूल्य जोपासत देशाचे उज्ज्वल भवितव्य युवकांनी घडवावे : देवेंद्र फडणवीस\nप्रशासनाच्या विरोधात पानठेला धारकांचा पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन\nबलात्कार पीडिताची ओळख कुठल्याही स्वरुपात देऊ नका : सुप्रीम कोर्ट\nमहाराष्ट्रात ‘प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी’ २ कोटींहून अधिक नोंदणी\nगडचिरोली जिल्ह्यातील विविध विकासात्मक मुद्द्यांवर पालकमंत्री ना. आत्राम यांची ना, गडकरी यांच्याशी चर्चा\nवॉकेथॉन रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद\nनागपूर विभागीय मंडळाच्या सहसचिव माधूरी सावरकर यांची लोक बिरीदरी प्रकल्पास भेट\nधान व कापसाच्या नुकसानी बाबत गडचिरोलीत होणार विदर्भाची दुष्काळी परिषद\nउद्या कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन\nअज्ञात इसमाने केलेल्या गोळीबारात पोलीस जवान गंभीर जखमी : अहेरी येथील घटना\nविदर्भातील यशच्या रुपात घडला ‘सुलतान शंभू सुभेदार’\nशिष्यवृत्तीसह वस्तीगृहाचे प्रश्न लवकर निकाली निघणार : मंत्रालयात राष्ट्रीय ओबीसी महासंघ पदाधिकारीसोबत बैठक\nडिझेलही प्रति लिटर आणखी दीड रुपयांनी स्वस्त करण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री\nआंबेनळी घाटात पुन्हा एकदा भीषण अपघात, दोन ठार\nअर्जुनी मोरगाव बिबट शिकार प्रकरण : मानद वन्यजीवरक्षकासह तिघांना अटक\nपुलगाव दारूगोळा भांडार स्फोटातील मृतकांची संख्या सहा, जुने बॉम्ब निकामी करताना झाला स्फोट\nअयोध्या वादावर २९ जानेवारी ला सुप्रीम कोर्टात सुनावणी\nएसडीओंच्या आदेशानंतर ‘त्या’ मुलीचे पुरलेले प्रेत काढून शवविच्छेदन\nइंदिरा ���ांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ३० डॉक्टरांना डेंग्यू\nभोंदुगिरी करणाऱ्या शंकर बाबाला अटक : अ.भा. अंनिस व तरुणांचा पुढाकार\nराज्यात खरेच प्लाॅस्टिकबंदी आहे काय\nप्रतीकात्मक दहनातून व्यसनमुक्तीचा संकल्प, पोटेगाव पोलीस मदत केंद्राचा पुढाकार\nगडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींच्या जखमेवर शासनाने चोळले मीठ, ओबीसींना ६ तर मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण\nकोंढाळा येथील युवकाची विष प्राशन करून आत्महत्या\nगोंदिया नगर परिषदेचा सर्व्हेअर एसीबीच्या जाळ्यात\n१२ वीच्या परीक्षेकरिता १ ऑक्टोबरपासून ऑनलाईन आवेदन प्रक्रिया\nउपराष्ट्रपतींनी अनुभवली राजभवन येथील सकाळ\nमृत मुलीच्या शरीरावर केले तीन दिवस उपचार, सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रूग्णालयावर गंभीर आरोप\nदाब वाढल्याने इटियाडोह प्रकल्पाचे पाणी आरमोरी तालुकाच्या टोकापर्यंत पोहचणार : आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नाला यश\nजिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते आलापल्ली येथे नाली बांधकामाचे भूमिपूजन\nमहावितरणची नवीन वीजजोडणी, नावांतील बदल ऑनलाईनद्वारेच\nअवकाळी पावसामुळे ‘कही खुशी कही गम’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://highlightsstories.com/hashtags/chinmayudgirkar", "date_download": "2019-01-19T06:33:17Z", "digest": "sha1:APRUBUUETDV53ZBG2IVASHNUVJZ4YNWO", "length": 7759, "nlines": 34, "source_domain": "highlightsstories.com", "title": "Images about #chinmayudgirkar tag on instagram", "raw_content": "\nक.का.वाघ महाविद्यालय,पिंपळगाव ब.येथे चिन्मय उदगीरकर यांचा आगामी चित्रपट \"प्रेमवारी\" च्या प्रोमोशन ला धमाख्यात सुरुवात... \"आपल्या आतील आवाज ओळखा\" सुप्रसिद्ध अभिनेते चिन्मय उदगीरकर यांचे वार्षिक गुणगौरव समारंभाप्रसंगी प्रतिपादन. मुलांनी स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवावा. प्रत्येक जण ईश्वराशी जोडलेला असतो. त्यामुळे आपल्या आतील आवाज ओळखा. तो ओळखला तर तुम्ही यशस्वी व्यक्ती बनू शकता. आपल्या ध्येयावर प्रेम करा. सकारात्मक दृष्टीकोन ठेऊऩ आयुष्यात वाटचाल करा. आपले टॅलेन्ट योग्य ठिकाणी गुंतवा. ते नसेल तर जीवन व्यर्थ आहे. माणूस म्हणून तुम्ही कसे आहात हे महत्वाचे आहे. त्यामुळे सर्वप्रथम चांगला माणूस बना, असे प्रतिपादन प्रसिध्द सिनेअभिनेते चिन्मय उदगीरकर यांनी केले. मविप्र संचालित पिंपळगाव बसवंत येथील क. का. वाघ महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते बो���त होते. व्यसनांपासून दूर राहिला तर तुम्ही कायम तंदुरुस्त राहाल, असे सांगून उदगीरकर म्हणाले की, सोशल मिडीयाचे गंभीर व्यसन युवा पिढीला लागले आहे. या मिडियाचा विधायक कार्यासाठी वापर करुन आपली प्रगती साधा. हिंदी चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके हे नाशिकचे. त्यामुळे बालीवूडवर आपले राज्य हवे. नाशिकमध्ये प्रतिभेची कमी नाही. पिंपळगावमधूनही कलाकार घडले पाहिजेत. सोलापूरचा आकाश ठोसर परशा बनू शकतो तर तुम्हीदेखील काही तरी बनू शकता. त्यासाठी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. कोणावरही निर्भर राहू नका. दुस-याचे खच्चीकरण करणे सोपे असते. चेह-यावर, वागण्या, बोलण्यावर आत्मविश्वास दाखवा. आत्मविश्वासाने वावरला तर जग तुम्हाला स्वीकारेल. बालीवूडच नव्हे तर सर्वच क्षेत्रात महिलांची पिळवणूक होते. त्यामुळे घाबरुन न जाता आत्मविश्वासाने वाटचाल करा. पालकांच्या विश्वासाला तडा जाईल, अशी कोणतीही गोष्टी करु नका. #ChinmayUdgirkar #PremmVari #MoviePromotion #AnnualFunction #KKWCollgePimpalgaonBaswant #ActorSpeech @chinmayudgirkar Pc-@sumel_qureshi @ashishnilkanth\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%89/", "date_download": "2019-01-19T06:24:21Z", "digest": "sha1:RDELDLBPMOK65Q2TCJM4S37XG6RUNVE3", "length": 8871, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बालआनंद मेळावे स्तुत्य उपक्रम – दंडवते | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nबालआनंद मेळावे स्तुत्य उपक्रम – दंडवते\nकोपरगाव – “”प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये विशिष्ट कला, गुण असतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यात येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी बालआनंद मेळावे अतिशय स्तुत्य उपक्रम आहे,” असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते यांनी केले.\nतालुक्‍यातील चासनळी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आयोजित बालआनंद मेळाव्याचे उद्‌घाटन दंडवतेंच्या हस्ते झाले. मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते. उपस्थितांनी खाद्यपदार्थांची खरेदी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांसाठी मिष्टान्न भोजनाचे आयोजनही करण्यात आले होते. दंडवते यांच्या हस्ते कलादालनाचे उद्‌घाटन करण्यात आले. रांगोळी प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते.\nपंचायत ��मिती सभापती अनुसया होन, उपसभापती अनिल कदम, जिल्हा परिषद सदस्य विमल आगवण, कारभारी आगवण, पंडित चांदगुडे, पंचायत समिती सदस्या पौर्णिमा जगधने, गटविकास अधिकारी कपिलनाथ कलोडे, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, केंद्रप्रमुख इंगळे, कडवे यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन वाघमारे यांनी केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nप्रा. शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे मंत्री : गायकवाड\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\n…म्हणून मोदी जनतेला छळतात – राज ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A5%8B/", "date_download": "2019-01-19T05:48:18Z", "digest": "sha1:NKRINFOIOU6IMYHX7H2SFDROIVL6RWUO", "length": 10047, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुंबईतील व्यापाऱ्याचे लोणावळ्यातून अपहरण | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमुंबईतील व्यापाऱ्याचे लोणावळ्यातून अपहरण\nतपास युद्धपातळीवर : तीन-चार अनोळखी व्यक्‍तींनी पळविल्याची माहिती\nलोणावळा – जमिनीचे खरेदीखत करण्यासाठी लोणावळ्यात आलेला मुंबई येथील व्यापारी दिनेशकुमार रामेश्‍वर शर्मा (वय 55) यांचे त्यांच्या मित्राच्या बंगल्याच्या समोरून अपहरण करण्यात आल्याची घटना घडली. यासंदर्भात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nया प्रकरणी रामगुलाम छत्री शर्मा (वय 62, रा. मुंबई) यांनी फिर्याद दिली आ���े.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेशकुमार शर्मा हा फिर्यादी रामगुलाम शर्मा यांचा मित्र आहेत. ते दोघे मावळ तालुक्‍यातील मळवंडी ठुले या ठिकाणी खरेदी केलेल्या जागेचे खरेदीखत करण्यासाठी शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास लोणावळ्यात आले होते. रामगुलाम शर्मा यांच्या लोणावळ्यातील “शकुंतला’ या बंगल्यावर आल्यावर हे दोघेही त्यांचे मित्र रवी पोटफोडे यांना भेटण्यासाठी त्यांच्या हॉटेलवर गेले. त्याठिकाणी चहापान झाल्यावर दिनेशकुमार शर्मा हे त्यांना भेटण्यासाठी एक मित्र येणार असल्याचे सांगून रामगुलाम शर्मा यांची होंडा सिटी मोटार घेऊन पुन्हा शकुंतला बंगल्याकडे गेले. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास रामगुलाम शर्मा हेही आपल्या बंगल्याकडे परतले असता त्यांना बंगल्याच्या गेटवर त्यांची मोटार आणि मोटारीमध्ये दिनेशकुमार शर्मा यांचा मोबाईल मिळाला, पण दिनेशकुमार शर्मा कोठेही दिसून आले नाही.\nत्यानंतर आजूबाजूला तसेच बंगल्यात शोध घेतल्यावरही दिनेशकुमार मिळून न आल्याने रामगुलाम शर्मा यांनी तेथून जवळच असलेल्या चौकातील रिक्षा चालकांकडे चौकशी केली असता 3 ते 4 अनोळखी व्यक्तींनी एका गोल्डन रंगाच्या होंडा सिटी गाडीतून दिनेशकुमार शर्मा यांना जबरदस्ती पळवून नेल्याचे त्या रिक्षावाल्यांनी सांगितले. या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पोलीस उपनिरीक्षक शिवाजी दरेकर तपास करीत आहेत.\nमुंबईतील व्यापारी शर्मा यांच्या अपहरणाच्या गुन्ह्यानंतर पोलीस तपास युद्धपातळीवर सुरू आहे. पुणे-मुंबई महामार्ग आणि एक्‍सप्रेस वेवरील टोलनाक्‍यांचे सीसीटीव्ही फुटेज गोळा केले जात आहेत. अन्य तांत्रिकबाबी पडताळून पाहून लवकरच अपहरणकर्त्यांचा माग घेतला जाईल.\n– शिवाजी दरेकर, पोलीस उपनिरीक्षक, लोणावळा शहर पोलीस ठाणे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nफलटणमध्ये आदर्की भागात विद्युत मोटारी, ट्रान्सफॉर्मर चोरीत वाढ\n“एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nमांढरदेव यात्रेत चोख पोलिस बंदोबस्त\nवाईतील शैक्षणिक नवकल्पनांचा दिल्लीत डंका\n‘गणपतीला बाप्पाला देशाचा राष्ट्रदेव करा’\nबोगदा-डबेवाडी रस्त्याने घेतला मोकळा श्‍वास\nनाटक करताना त्यातील नाट्य��ास्त्र समजून घ्या\nमसूरला जेठाभाई उद्यान, स्मशानभूमीत पेव्हर ब्लॉक\nलोणंदला गरव्या कांद्याचे दर 751 पर्यंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/view_thalakBatmya.php?tbid=3639", "date_download": "2019-01-19T07:01:16Z", "digest": "sha1:CMQ6LPHWL2DOGUPPCUQKT763XAQ2BGXP", "length": 12167, "nlines": 102, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१\nआपली गडचिरोली | राजकिय | प्रशासकिय | शैक्षणिक | माध्यमे | पर्यटन | आरोग्य | संस्था | व्यक्तीविशेष | वाटाडया | दूरध्वनी\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्ड्यात पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न्युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nकोकोटी जंगलात चकमक;नक्षल साहित्य जप्त\nगडचिरोली, ता.१: एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलिस मदत केंद्रांतर्गत कोकोटी जंगलात आज दुपारी पोलिसांची नक्षल्यांशी चकमक उडाली. पोलिसांनी घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य ताब्यात घेतले आहे.\nप्राथमिक माहितीनुसार, सध्या नक्षल्यांचा शहीद सप्ताह सुरु असल्याने कोटमी पोलिस मदत केंद्रातील पोलिस नक्षल शोध मोहीम राबवीत होते. दुपारी २ वाजताच्या सुमारास कोकोटी गावानजीकच्या जंगलात सशस्त्र नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देताच नक्षलवादी जंगलात पसार झाले. या चकमकीत कोणतीही हानी झाली नाही. मात्र, पोलिसांनी घटनास्थळावरुन नक्षल पत्रके, पिट्टू, वॉकिटॉकी व अन्य साहित्य ताब्यात घेतले आहे.\n(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://sahakarayukta.maharashtra.gov.in/1068/Events", "date_download": "2019-01-19T06:59:53Z", "digest": "sha1:C77L3VQW4KDMHDDYM6SXCZ455WNAINI4", "length": 3877, "nlines": 74, "source_domain": "sahakarayukta.maharashtra.gov.in", "title": "कार्यक्रम-सहकार आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे,भारत", "raw_content": "\nसहकार आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्था,\nअमलातील कायदे आणि नियम\nशा.नि / परिपत्रके / विधी आणि कायदे\nवैधानिक आदेश (MCS Act 1960)\nसेवा हमी कायदा सांख्यिकी\nतुम्ही आता येथे आहात :\nआंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०१२' निमित्त सहकार विभागामार्फत आयोजित करावयाचे कार्यक्रम\n'आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०१२' संयुक्त राष्ट्रसंघ\nसंयुक्त राष्ट्रसंघाच्या ' आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०१२' साठी आयसीए चे अधिकृत संकेतस्थळ\nआढावा बैठक माहिती २०१८\nएकूण दर्शक: ११०९३९१७ आजचे दर्शक: ३९१८\n© हे सहकार आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/after-kdmt-notice-24-employees-absence-salary-cut-115918", "date_download": "2019-01-19T07:27:50Z", "digest": "sha1:7A245DIQ44VZJXJ5UJ3PDSVEJQI4MGKW", "length": 13698, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "After the KDMT notice 24 employees of the absence of the salary cut केडीएमटीच्या नोटिशीनंतरही गैरहजर राहणाऱ्या 24 जणांची पगार कपात | eSakal", "raw_content": "\nकेडीएमटीच्या नोटिशीनंतरही गैरहजर राहणाऱ्या 24 जणांची पगार कपात\nरविवार, 13 मे 2018\nकारवाईबाबत समाधानी असून उत्पन्नवाढीसाठी कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. 21 मे रोजी पालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्यासोबत बैठक घेऊन केडीएमटी खासगीकरणबाबत चर्चा करणार आहे.\n- राहुल दामले, सभापती, स्थायी समिती\nकल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमातील दांडीबहाद्दर 24 कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. त्यानंतर केडीएमटी प्रशासनाने नोटीस देऊनही गैरहजर राहणाऱ्या 24 जणांच्या वेतनात कपात केली आहे. याशिवाय प्रति दिन दंड वसुलीला सुरुवात केल्याने कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. उत्पन्नवाढीसाठीही प्रशासनाने ऍक्‍शन प्लान तयार केल्यामुळे 15 जूनपर्यत सर्व अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या रजाही रद्द करण्यात आल्या आहेत.\nकेडीएमटीकडे वाहक 297, तर चालक 214 आहेत, तर खासगी ठेकेदाराचे 12 ते 15 कर्मचारी आहेत. विनापरवानगी 100 हून अधिक कर्मचाऱ्यांनी दांडी मारल्याने केडीएमटी सभापती सुभाष म्हस्के आणि सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे केडीएमटी महाव्यवस्थापक देवीदास टेकाळे यांनी अहवाल मागवत कठोर कारवाईला सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात 12 वाहक आणि 12 चालक असे 24 जणांना निलंबित केले.\nशुक्रवारी झालेल्या परिवहन समिती सभेनंतर टेकाळे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उत्पन्नवाढीसाठी ऍक्‍शन प्लान बनवत अंमलबजावणीस सुरुवात केली. त्यात नोटीस देऊनही हजर न झालेले 11 चालक आणि 13 वाहक असे एकूण 24 जणांच्या जेवढ्या दांड्या आहेत त्या दिवसांचे वेतन कपात करत प्रति दिन दंड वसुलीला सुरुवात केली.\n- 15 जूनपर्यंत कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सार्वजनिक सुट्ट्या आणि अन्य रजा रद्द\n- ओव्हरटाइम आणि सुट्टीच्या दिवशी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मोबदला देणार\n- प्रति दिन उत्पन्नाची माहिती देण्यासाठी नियोजन\n- तिकीट तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून काम करून घेणे\n- गणेश घाट डेपोमध्ये सीसी टीव्ही कॅमरा बसविणे\n- बसेसमध्ये जीपीएस यंत्रणा बसविणे\n- भांडार विभाग संगणकीय करणे\n- कामास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यावर त्वरित कारवाई करून अहवाल सादर करणे\n56 इंच छाती आलोक वर्मांसमोर का घाबरली\nकल्याण - मोदी सरकारच्या राजवटीत देशात अराजकता माजली असून, सर्व स्तरावर नागरिक हैराण झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणूक मोदी विरुद्ध संविधान अशी...\nसाहित्य महामंडळ आता मराठवाड्याकडे\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी (यवतमाळ) : साहित्य संमेलनाच्या स्वरूपातील बदलांपासून संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक बंद करण्यापर्यंत अनेक...\nशिवसेना-भाजपा युतीच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची जाहीर सभा\nकल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्द म्हटले की, शिवसेना भाजपा युतीचा बालेकिल्ला समजला जातो , लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर भाजपा , शिवसेना...\nखासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना नागरिकांची पसंती\nकल्याण - कल्याण डोंबिवली सहित आजूबाज���च्या शहरात वाढती वाहनाची संख्या, वेळोवेळी इंधन दरवाढ, वाहतूक कोंडी, महागाई, यामुळे वाहन खरेदीवर परिणाम झाला...\nकल्याणचे नाराज नगरसेवक स्थायी समिती सभेत गैरहजर\nकल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेचे स्थायी समिती सभापतिपद डोंबिवलीच्या पदरात पडल्याने नाराज झालेले कल्याणमधील दोघे नगरसेवक बुधवारी स्थायी...\nमहानगरपालिका परिवहन उपक्रमातील राजकारणावर आळा घालणे आवश्यक\nकल्याण - गेल्या 30 ते 32 वर्ष भारतीय जनता पक्षात सर्व सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत असताना पक्षाने माझ्यावर विश्वस ठेवून परिवहन समिती सदस्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/maharashtrabandh-dombivli-agitation-started-136612", "date_download": "2019-01-19T06:56:44Z", "digest": "sha1:VKHQLSKPITW6UIPOIZBXV6IZA7GAJI24", "length": 11836, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "#MaharashtraBandh Dombivli Agitation is Started Maratha Kranti Morcha डोंबिवलीत ठिय्या आंदोलनाला सुरवात | eSakal", "raw_content": "\nMaratha Kranti Morcha डोंबिवलीत ठिय्या आंदोलनाला सुरवात\nगुरुवार, 9 ऑगस्ट 2018\nडोंबिवली : डोंबिवलीत गुरुवारी सकल मराठा समाजातर्फे ठिय्या धरणे आंदोलनाला सुरवात झाली. डोंबिवलीमध्ये कोणत्याही प्रकारचा बंद नसल्याची मराठा क्रांती मोर्चा पदाधिकारी यांनी माहिती दिली.\nपूर्वेतील इंदिरा गांधी चौकात मंडप व्यासपीठावर त्यासमोर रस्त्यावर सर्व पक्षीय मराठा समाजातील पदाधिकारी ,नगरसेवक , नगरसेविका महिला आदी येथे जमू लागले आहेत. आंदोलनात सहभागी होत आहेत, मराठा समाजाला हक्काचे आरक्षण तातडीने द्यावे यासाठी ठिय्या दिलेल्या आंदोलकांकडून जोरदार घोषणा देण्यात येत आहेत.\nडोंबिवली : डोंबिवलीत गुरुवारी सकल मराठा समाजातर्फे ठिय्या धरणे आंदोलनाला सुरवात झाली. डोंबिवलीमध्ये कोणत्याही प्रकारचा बंद नसल्याची मराठा क्रांती मोर्चा पदाधिकारी यांनी माहिती दिली.\nपूर्वेतील इंदिरा गांधी चौकात मंडप व्यासपीठा���र त्यासमोर रस्त्यावर सर्व पक्षीय मराठा समाजातील पदाधिकारी ,नगरसेवक , नगरसेविका महिला आदी येथे जमू लागले आहेत. आंदोलनात सहभागी होत आहेत, मराठा समाजाला हक्काचे आरक्षण तातडीने द्यावे यासाठी ठिय्या दिलेल्या आंदोलकांकडून जोरदार घोषणा देण्यात येत आहेत.\nडोंबिवलीत बंद नसलातरी शाळा, कॉलेज संमिश्र सुरु आहेत. रिक्षा व परिवहन बससेवा शहरात सुरळीत सुरु आहे. रेल्वे स्टेशन परिसरात पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे.\nमराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी मराठा तरूणाने केली होती आत्महत्या\nपुणे : \"मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यात सातारा जिल्ह्यातील विलास ढाणे यांनी आत्महत्या केली होती. विलास ढाणे यांच्या खिशात माझ्या नावाने...\nआरक्षणाचा नवा 'अर्थ' (प्रकाश पवार)\nगरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं...\nमुंबई - मराठा समाजाचे नेते बाळासाहेब सराटे यांनी ओबीसी आणि भटक्‍या-विमुक्तांच्या आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात केलेली याचिका म्हणजे न्यायालयाची...\nपंतप्रधानांच्या सभेला गर्दी जमविण्यासाठी अटापिटा\nसोलापूर : आरक्षणाच्या मुद्‌द्‌यावरुन धनगर व लिंगायत समाजाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उद्या (बुधवारी) होणाऱ्या सभेवर बहिष्कार टाकला आहे तर...\nमुस्लिम आरक्षणासाठी याचिका- इम्तियाज जलील\nऔरंगाबाद : गायकवाड आयोगाच्या अहवालाच्या आधारे मराठा समाजाला आरक्षण जाहिर करण्यात आले आहे. याच धर्तीवर मुस्लिम समाजातील 52 समुहांना पाच टक्के आरक्षण...\nएमआयएम आमदाराची मराठा आरक्षणाविरोधात याचिका\nमुंबई : सरकार समाजामध्ये भांडण लावण्याचे काम करत असल्याचा आरोप करत एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/vidhan-parishad-election-yuti-shivsena-bjp-politics-114833", "date_download": "2019-01-19T06:42:28Z", "digest": "sha1:F3LVTUGW226YRUWIN7NNTDIZ4XERQTP2", "length": 14157, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Vidhan Parishad election Yuti Shivsena BJP Politics पालघरच्या वनगांमुळे नाशिकला युतीत ‘वणवा’ | eSakal", "raw_content": "\nपालघरच्या वनगांमुळे नाशिकला युतीत ‘वणवा’\nमंगळवार, 8 मे 2018\nनाशिक - पालघर येथील दिवंगत चिंतामण वनगा यांच्या कुटुंबाने इच्छा दर्शविल्यास शिवसेनेची उमेदवारी देण्याच्या शिवसेना पक्षप्रमुखांची घोषणा भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून सोमवारी (ता. ७) नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने अपक्ष उमेदवार परवेज कोकणी यांच्या मागे बळ उभे करण्याच्या हालचाली गतिमान केल्या. वनगांमुळे नाशिकला युतीत चांगलाच वणवा पेटल्याचे चित्र होते.\nनाशिक - पालघर येथील दिवंगत चिंतामण वनगा यांच्या कुटुंबाने इच्छा दर्शविल्यास शिवसेनेची उमेदवारी देण्याच्या शिवसेना पक्षप्रमुखांची घोषणा भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून सोमवारी (ता. ७) नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने अपक्ष उमेदवार परवेज कोकणी यांच्या मागे बळ उभे करण्याच्या हालचाली गतिमान केल्या. वनगांमुळे नाशिकला युतीत चांगलाच वणवा पेटल्याचे चित्र होते.\nअर्ज माघारीच्या दिवशी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्‍वर गायकवाड व देवळा विकास आघाडीचे अशोक आहेर यांनी अर्ज मागे घेतले. अपक्ष परवेज कोकणी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात भाजप उमेदवार म्हणूनच उल्लेख आहे. मात्र, भाजपने त्यांना ‘ए’ व ‘बी’ फॉर्म दिला नाही, पण भाजपचे त्र्यंबकेश्‍वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर व भाजप नगरसेवकांनी सूचक म्हणून स्वाक्षऱ्या केल्या आहेत. सोमवारी पुन्हा फोनाफोनी होऊन भाजपने कोकणी यांना तयारीला लावले.\nयुतीत मतभेद, आघाडी एकत्र\nनाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाच्या रणनीतीबाबत सोमवारी मुंबईत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे समजते. भाजपचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अद्याप पक्षाकडून कुठलाही निर्णय आलेला नसल्याचे त्रोटक उत्तर दिले. पक्षाचा आम्हाला काहीही आदेश नाही, असेच स्थानिक पातळीवर नेते सांगत असले, तरी भाजपने शिवसेनेला शह देण्यासाठी कोकणी यांच्यामागे ताकद उभी करत दबाव वाढविला आहे. काँग्रेस आघाडीत मात्र पक्षीय धोरणानुसार सोमवारी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गायकवाड यांनी माघार घेतली. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या दूरध्वनी आला. त्यांच्या सूचनेनुसार काँग्रेसची राष्ट्रवादी काँग्रेसशी युती असल्याने माघार घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nसंगमनेर - भरधाव वेगातील कारची मालट्रकला धडक, दोन ठार चार गंभीर जखमी\nसंगमनेर - नाशिककडून संगमनेर मार्गे पुण्याला भाचीच्या लग्नासाठी निघालेल्या कुटूंबाच्या कारने मालपाणी तंबाखू गोदामाकडे वळणाऱ्या मालट्रकला...\nनाशिकमधील 10 लाखांहून अधिक बालकांचे लसीकरण\nखामखेडा (नाशिक) : जिल्ह्यात 27 नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरणाला सुरवात झाली असून, आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण १० लाख ...\nपतंग उडवताना इमारतीवरून पडून तरुणाचा मृत्यू\nजेलरोड : पतंग उडवताना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू...\nनगरचे माजी महापौर संदीप कोतकर यांना अटक\nनगर : केडगाव दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यात सीआयडीने माजी महापौर संदीप कोतकर यांना काल (सोमवार) नाशिक कारागृहातून ताब्यात घेत अटक केली....\nसरकारचे शेवटचे वर्ष उजाडले तरी भूसंपादनाचीच चर्चा\nनाशिक - मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनावरच अजूनही चर्चा सुरू आहे. सोमवारी (ता. १४) सहव्यवस्थापकीय...\nवाढीव गुण पदरी पाडण्यासाठीच्या प्रस्तावाला मिळाली मुदतवाढ\nयेवला - कला, संगित, नृत्य, नाट्य या कलांचे विद्यार्थ्यांना मिळणारे सवलतीचे वाढीव गुण पदरी पाडून घेण्यासाठी दहावीच्या विध्यार्थ्यांना प्रस्ताव द्यावा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शक��ा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/160", "date_download": "2019-01-19T06:08:15Z", "digest": "sha1:WFN3B32F2P5GO552QUF2ROE6ZH4N4UJV", "length": 16793, "nlines": 212, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नियतकालीक : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /प्रसारमाध्यम /नियतकालीक\nकाय दडलंय यावर्षीच्या दिवाळी अंकांत ( २०१८ )\nहा धागा यावर्षीच्या दिवाळी अंकांबद्दल चर्चा करण्यासाठी आहे.\nआपण कुठले दिवाळी अंक वाचले, त्यातील कुठलं साहित्य वाचलं, काय आवडलं, काय नाही आवडलं इत्यादी गोष्टींबाबत आपली मतं इथे मांडता येतील.\nदिवाळी अंकांविषयीचा कुठलाच मुद्दा इथे वर्ज्य नाही.\nRead more about काय दडलंय यावर्षीच्या दिवाळी अंकांत ( २०१८ )\nमायबोलीकरांचे २०१८ च्या दिवाळी अंकांमधील साहित्य\nआपले बरेच मायबोलीकर वर्षभर उत्तमोत्तम लिखाण करत असतात. शिवाय विविध दिवाळी अंकांमध्येसुद्धा त्यांचं साहित्य प्रकाशित होत असते. ओळखीच्या, आवडत्या आणि दर्जेदार लिहीणार्या मायबोलीकरांचे दिवाळी अंकांमधील लेखन वाचायची उत्सुकता आहे. या वेळेस कुणाकुणाचे साहित्य कोणकोणत्या दिवाळी अंकांमध्ये प्रसिद्ध झाले आहे बरे ते कमेंटीमध्ये येऊ द्या.\nविनिता.झक्कास यांनी सुचवल्याप्रमाणे मूळ लेखात दिवाळी अंक - लेखक पेष्टवीत आहे :\nमुशाफिरी : पूनम, आनंदयात्री, अनया, आतिवास, अस्चिग, अ‍ॅस्ट्रोनॉट विनय, फूल, शाली\nRead more about मायबोलीकरांचे २०१८ च्या दिवाळी अंकांमधील साहित्य\nनियतकालिकांतील स्तंभलेखक, सदरे इ.\nपूर्वी लोकसत्ताच्या लोकरंग, चतुरंग, चित्ररंग, हास्यरंग, लोकमुद्रा या पुरवण्या भरगच्च असायच्या. (की त्या वेळी आंतरजालीय साहित्याची भरपूर प्रमाणातील सहज उपलब्धी नसल्याने तसे वाटे कोण जाणे) बालवाचकांसाठी म्हणून रंजक विभाग असायचा. बिरबलाच्या गोष्टी, घरच्या घरी कमी साहित्यात करून बघता येतील असे विज्ञानिक तत्वांवर आधारीत प्रयोग , बुचकळ्यात टाकणारी दैंनंदिन व्यवहारातील लेखी गणितं. वगैरे. प्रत्येक आठवड्यात कृपा कुलकर्णी यांनी भारतातील इतर भाषांमधून मराठीत भाषांतर केलेली एक नवी गोष्ट असे. प्रत्येक वेळी वेगळ्या भाषेतली भाषांतरीत गोष्ट.\nRead more about नियतकालिकांतील स्तंभलेखक, सदरे इ.\nकिशोर चे जुने अंक आणि त्यातील निवडक लेखांची सूची\nकिशोरचे सर्व अंक सर्वांसाठी आंतरजाल���वर सहज उपलब्ध करून देऊन किशोरच्या व्यवस्थापनाने एक अतिशय सुखद धक्का दिला आहे. ह्या उपक्रमाबद्दल त्यांचे आणि संबंधितांचे कौतुक करावे तितके कमीच जवळपास ५५० अंक आता किशोरचा खजिना ह्या दुव्यावर उपलब्ध आहेत.\nRead more about किशोर चे जुने अंक आणि त्यातील निवडक लेखांची सूची\nपेट्रोल का भाव खातय\nपेट्रोलची किंमत वाढत आहे, पण पेट्रोलवर किती, काय टॅक्स लावतात हे अजिबात माहित नव्हते, मग ते शोधायला सुरुवात केली, बऱ्याच ठिकाणावरून, बघून ही माहिती समजवून घेतली, या किंमती नॉन ब्रँडेड पेट्रोलच्या आहेत, किंमती अगदी ०.४७ अशा स्वरूपात मुद्दामून नमूद केल्या नाहीत, हे टॅक्स बरेच किचकट वाटत होते, ते सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला आहे.\nकिती रुपयाला क्रूड (कच्चे) ऑइल मिळते\n१) ३३०० ते ३४०० रुपये पर बॅरल (२३ सप्टेंबर २०१७)\n२) एक बॅरल म्हणजे १५९ लिटर्स\n३) २१ ते २२ रुपये एका लिटर मागे\nRead more about पेट्रोल का भाव खातय\nखूप दिवस रोहिंग्या मुसलमान यांच्या बद्दल टीव्हीवर बघत होतो, पण नेमकी बातमी कळत नव्हती, म्हणून या बातमी बद्दल वाचायला, बघायला सुरुवात केली, माझ्या सारखे अजून कोणीही असतील, तर कदाचित त्यांच्यासाठी खालील माहिती उपयोगी असू शकते.\nइथे माझे वैयक्तिक मत द्यायचे नसून, बातमी सोप्या शब्दात मांडायची आहे\nरोहिंग्या मुसलमान कोण आहेत\nम्यानमार देशातून निर्वासित झालेले मुस्लिम बांधव, त्यांना भारतात आश्रय हवा आहे.\nम्यानमार मधून निर्वासित का झाले\nकारण रखाइन बुद्ध लोकांनी रोहिंग्या मुसलमान लोकांवर वारंवार प्राणघातक हल्ले केले.\nRead more about रोहिंग्या मुसलमान (बातमी)\nआपका स्वागत है , मेरे दोस्त \nगेल्या ७० वर्षाम्तला भारताच्या पंतप्रधानांचा पहीला इज्राईल दौरा \nगेल्या ७० वर्षांत ईज्रायल सारख्या सामर्थ्यवान देशाला ईग्नोर करण्याच महान काम आपल्या सरकारने आता पर्यंत\nकेलेल आहे. त्याच बरोबर पॅलेस्टाईन सारख्या देशाच समर्थन सुद्धा केलेल आहे.\nRead more about आपका स्वागत है , मेरे दोस्त \nनितिन गडकरी साहेबांचे प्लान्स \nपर्यायी इंधन आणि स्वस्त परंतु आरामदायी व पर्यावरणस्नेही वाहतूक व्यवस्था हा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अभ्यासाचा विषय. त्या क्षेत्रात त्यांनी कामही केले आहे. ‘बदलता महाराष्ट्र’च्या ऊर्जापर्वाचा समारोप करताना त्यांनी त्यांचे अन��भवजन्य विचार मांडून, ऊर्जा क्षेत्रातील नव्या प्रकाशवाटा उलगडून दाखविल्या.. त्यांच्या भाषणाचा संपादित अंश.\nRead more about नितिन गडकरी साहेबांचे प्लान्स \nझीरो बजेट नॅचरल शेती पद्दती \nशेतीसाठी, शेतकर्यांसाठी, अथक परीश्रम करुन , संशोधन करुन नविन पद्दती निर्माण केलेल्या कृषी महर्षी\nश्री सुभाष पाळेकर यांचे अभिनंदन संपुर्ण भारत देशात शेतकर्यांत ह्या महर्षींची ख्याती पसरलेली आहे. हरीयाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश, केरळ, आंध्रा, तामिळनाडु, कर्नाटक राज्यात झीरो बजेट नॅचरल शेती करणारे ४० लाख शेतकरी आहेत. पण ह्याला अपवाद आहे महाराष्ट्राचा. ह्या महाराष्ट्र पुत्राला त्याच खुप दुखः आहे. पण आता चित्र बदलत आहे \nRead more about झीरो बजेट नॅचरल शेती पद्दती \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://dhaandola.co.in/2018/10/16/calendar/", "date_download": "2019-01-19T06:15:58Z", "digest": "sha1:TBUFGFIEXXC32NOI47R2UWTJWWB4XTBI", "length": 20649, "nlines": 150, "source_domain": "dhaandola.co.in", "title": "जाने कहॉं गए वो दिन…", "raw_content": "\nजाने कहॉं गए वो दिन…\nसमजा एखाद्या दिवशी आपण रोजच्यासारखे झोपलो आणि सकाळी उठल्यावर आपल्या लक्षात आलं की हे २०१८ साल नाही तर २०४३ साल आहे म्हणजे आपण २५ वर्षांनंतर जागे झालेलो आहे तर आपलं सगळं जगच बदलून गेलेलं असेल ना आपलं सगळं जगच बदलून गेलेलं असेल ना अशा प्रकारच्या अनेक विस्मयकथाही लिहिल्या गेल्या आहेत.\nपण अशा प्रकारची एक घटना प्रत्यक्षात घडून गेलेली आहे. म्हणजे अगदी काही २५ वर्ष वगैरे नाही पण दोन तारखेला झोपून सकाळी उठल्यावर तीनच्या ऐवजी कॅलेंडर चौदा तारीख दाखवतयं असं होऊन गेलेलं आहे. हे कसं झालं कुठं झालं असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेलच तर ही आहे त्याची गोष्ट.\nसूर्य उगवल्यावर आपले उद्योग सुरू करणे आणि सूर्यास्ताबरोबर दिवस संपवणे एवढेच एकेकाळी मानवाला माहिती होतं पण हळूहळू विकसित होताना त्याने चंद्र सूर्य इ. च्या स्थितींचा अभ्यास करून आपले कॅलेंडर तयार केले असावे. जगभरात अशी अनेक कॅलेंडर होती पण त्यांच्यात सुसूत्रता नव्हती. म्हणजे इजिप्शिअन कॅलेंडरमध्ये प्रत्येकी ३० दिवसांचे १२ महिने होते आणि प्रत्येक महिन्यात १० दिवसांचे तीन आठवडे होते. (जरा कल्पना करा आजही हेच कॅलेंडर वापरात असतं तर आठवड्यातले पाच दिवस काम करून दोन दिवस सुट्टी घेणाऱ्या आपल्यासारख्या लोकांचे किती हाल झाले असते)\nआपल्या साम्राज्यात कालगणनेत सुसूत्रता असावी या हिशोबाने रोमन सम्राट ज्युलिअस सीझरने एक कॅलेंडर तयार करवून घेतले ज्याला ज्युलिअन कॅलेंडर असे म्हटले जाऊ लागले. खरं तर कॅलेंडर तयार करणे, त्यात सूर्य-चंद्राच्या स्थितीचा अभ्यास करून गणितं मांडणे वगैरे गोष्टी भयंकर क्लिष्ट असतात आणि माझ्यासारख्या गणिताची फारशी आवड नसणाऱ्या लोकांसाठी तर ही सगळी आकडेमोड समजून घेणं फारच अवघड असतात. तरीही आपण आता हे कॅलेंडर सोप्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करूया.\nपृथ्वीला सुर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला ३६५.२५ दिवस लागतात असं आपण सध्या गृहीत धरू. ज्युलिअस सिझरच्या कॅलेंडरमध्ये यात थोडासा बदल करून वर्षाचे बरोबर ३६५ दिवस बनवले गेले. आणि वर्षातल्या महिने व दिवसांचे गणित बसवताना सर्व महिन्यात ३० किंवा ३१ दिवस घालून आणि फेब्रुवारी २८ दिवसांचा बनलेला होता. हे झाले ३६५ दिवस आणि आता उरला फरक वरच्या ०.२५ दिवसाचा, तर दर चार वर्षांनी एकदा फेब्रुवारीमध्ये एक दिवस वाढवून हा एक दिवसाचा फरक भरून काढला जाई. हे कॅलेंडर इसपू १ जानेवारी ४६ पासून वापरले जाऊ लागले आणि पुढे १५ व्या शतकापर्यंत युरोपमध्ये वापरात होते. पण १५ व्या शतकाच्या उत्तरार्धात १३ वा ग्रेगरी याने हे कॅलेंडर सुधारण्याचा कार्यक्रम हाती घेतला.\nआता तुम्ही विचाराल की ज्युलिअन कॅलेंडर असताना ग्रेगॅरिअन कॅलेंडर तयार करण्याचं कारणच काय तर याचं उत्तर आहे सौर कॅलेंडर आणि ज्युलिअन कॅलेंडर मध्ये कालगणनेत पडणारा छोटासा फरक. एक सौर वर्ष म्हणजे ३६५.२४२२ दिवस. म्हणजे ज्युलिअन कॅलेंडरचे ३६५.२५ दिवस आणि सौर वर्ष यात ०.००७८ चा फरक दरवर्षी पडू लागला. म्हणजेच दर १२८ वर्षांनी एका दिवसाचा फरक या दोन कॅलेंडरमध्ये पडू लागला.\nहे सर्व गणित मांडलेलं होतं पोप १३ वा ग्रेगरी आणि त्याच्या कॅलेंडर सुधारणा समितीनं. १५८२ मध्ये त्यांनी एक नवीन कॅलेंडर तयार करेपर्यंत ०.००७८ हा काळ साठत जाऊन ११ दिवस इतका झालेला होता. १५८२ मध्ये या ग्रेगॅरिअन कॅलेंडरचा स्वीकार स्पेन, पोर्तुगाल आणि फ्रान्सने केला पण इंग्लडने मात्र अजून काही हे कॅलेंडर स्वीकारलेलं नव्हतं.\nअखेर १७५२ साली इंग्लडने आणि अमेरिकेने ग्रेगॅरिअन कॅलेंडर स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि २ सप्टेंबरला यातला ११ दिवसांचा फरक लागू करण्याचा निश्चित झाले. म्हणजे २ सप्टेंबरला रात्री ब्रिटिश जनता झोपली आणि थेट १४ सप्टेंबरच्या सकाळी जागी झाली.\nया बदलाला जनतेने काही प्रमाणात विरोधही केला, आमचे ११ दिवस परत द्या म्हणून काही काळ इंग्लडमध्ये गोंधळही झाला. पण हळूहळू हा विरोध मावळला आणि सगळं सुरळीत होतं गेलं.\nब्रिटनबरोबर हे नवे कॅलेंडर त्यांच्या सर्व वसाहतींना ही लागू झाले आणि तिथलेही कॅलेंडर ११ दिवसांनी पुढे ढकलले गेले. हे सर्व बदल घडवण्याकरता ब्रिटिश पार्लमेंटमध्ये कॅलेंडर ऍक्ट हा ठराव १७५० साली मांडला गेला. या ठरावातल्या एका कलमानुसार जुन्या तारखेनुसार होणारे सर्व सण आणि उत्सव आता नवीन तारखेप्रमाणे करावेत असे स्पष्ट करण्यात आले.\nअमेरिकेनेसुद्धा अशाच प्रकारचा एक नियम बनवला. याचे उदाहरण म्हणजे ११ फेब्रुवारी १७३२ साली जन्मलेल्या जॉर्ज वॉशिंग्टनने आपल्या विसाव्या वाढदिवसापासूनचा प्रत्येक वाढदिवस २२ फेब्रुवारीला साजरा करण्यास सुरुवात केली.\nआता आपल्याला या वरून बोध हा घ्यायचा आहे की इंग्रजी तारखा प्रमाण मानून आपण ज्या काही ऐतिहासिक घटना भारतात साजऱ्या करतो त्यातल्या १७५२ सालच्या आधीच्या सर्व तारखा आपल्याला अकरा दिवस पुढं नाही काय ढकलायला लागणार \nटीप- आधीच म्हटल्याप्रमाणे कॅलेंडर, कालगणना हे सगळे अतिशय क्लिष्ट विषय आहेत, हा लेख लिहिताना क्लिष्टता टाळून जेवढ्या सोप्या शब्दात लिहिता येईल तेवढ्या सोप्या शब्दात लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभ्यासू लोकांसाठी ज्युलिअन आणि ग्रेगरिअन कालगणनेची विस्तृत माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहेच.\nऐसी अक्षरे – भाग ३\nलखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया\n8 thoughts on “जाने कहॉं गए वो दिन…”\nलेख छान आहे. बरीच नवीन माहिती मिळाली तर काहीची उजळणी झाली . 😊👍🏼👍🏼\nवृन्दावन पतंगे म्हणतो आहे:\nऑक्टोबर 17, 2018 येथे 7:18 सकाळी\nश्री. शुभम विजय गरुड म्हणतो आहे:\nआपला लेख वाचनीय होता. आपल्या लेखाशी सार्धम्य असणाऱ्या चलचित्राचा(व्हिडियो) दुवा(लिंक) देत आहे. उत्सुकांनी तो पाहावा.https://www.youtube.com/watch\nफारच छान आहे हा व्हिडीओ, शाळेत असताना बघायला मिळाला असता तर तेंव्हाच समजलं असतं हे सगळं ☺️\nप्रतिक्रिया व्यक्त करा ��त्तर रद्द करा.\nमहाराष्ट्रवृत्तांत – १८४८ ते १८५३ डिसेंबर 15, 2018\nविस्मयनगरीचा राजकुमार नोव्हेंबर 20, 2018\nलखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया नोव्हेंबर 6, 2018\nजाने कहॉं गए वो दिन… ऑक्टोबर 16, 2018\nऐसी अक्षरे – भाग ३ ऑक्टोबर 15, 2018\nऐसी अक्षरे – भाग २ सप्टेंबर 29, 2018\nऐसी अक्षरे – भाग १ सप्टेंबर 11, 2018\nभाव खाऊन गेलेला पाव… जुलै 27, 2018\nएक भाग्यवंत झाड सफरचंदाचे जुलै 18, 2018\nशिकार ते शेती जुलै 1, 2018\nहरवलेल्या आवाजांच्या शोधात जून 27, 2018\nकुत्र्याचा लळा लागला त्याची गोष्ट जून 23, 2018\nदोन घडीचा डाव जून 9, 2018\nहे जिव्हे रससारज्ञे सर्वदा मधुरप्रिये….. मे 1, 2018\nवसुंधरेचे मनोगत एप्रिल 21, 2018\nएका नावाची गोष्ट एप्रिल 14, 2018\nआपला इंपोर्टेड उपास एप्रिल 3, 2018\nसाखरेचे खाणार त्याला…. मार्च 18, 2018\nपुन्हा एकदा अथातो मुद्रणजिज्ञासा… मार्च 9, 2018\nजाणिजे यज्ञकर्म फेब्रुवारी 22, 2018\nमाझे आवडते पुस्तक अर्थात गृहिणी-जीवन-सर्वस्व फेब्रुवारी 1, 2018\nकपड्यांची इस्त्री डिसेंबर 6, 2017\n…अशा रीतीनं आपण वेळ पाळू लागलो नोव्हेंबर 25, 2017\nऑटो स्कॉर्झेनी-जिगरबाज कमांडो ते मारेकरी नोव्हेंबर 7, 2017\nस्टिकर नोव्हेंबर 1, 2017\nअल्काट्राझ ऑक्टोबर 22, 2017\nअथातो मुद्रणजिज्ञासा ऑक्टोबर 18, 2017\nटपाल तिकीटाचे पर्फोरेशन ऑक्टोबर 15, 2017\nयुद्धकैदी क्र.१ ऑक्टोबर 15, 2017\nआपणच आपली ओळख करून देणे हा बहुतेक सगळ्यात कंटाळवाणा प्रकार असावा पण ब्लॉग लिहायचा तर ओळख करून दिलीच पाहिजे.\nआमची मैत्री तशी फार जुनी नाही, ४ वर्षाचीच. कार्यक्षेत्रंही वेगवेगळी. मी आयटी मध्ये तर कौस्तुभचा स्वतःचा छपाईचा व्यवसाय. पण आमच्या अनेक आवडीनिवडी अगदी सारख्या. आवडते लेखक, आवडतं संगीत, आवडते सिनेमे एकसारखे. नॉस्टॅल्जिआ हा आम्हाला जोडणारा अजून एक धागा. त्यामुळं आम्ही गप्पात नेहमीच जुन्या गोष्टी उकरून काढत असतो. या ब्लॉगवरच्या अनेक लेखांचे विषय आम्हाला या गप्पातूनच सुचलेले आहेत. वाचून बघा कदाचित वाचता वाचता तुम्हालाही तुमच्या आवडीच्या विषयावरचा एखादा लेख सापडून जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dhaandola.co.in/author/dhandolablog/page/2/", "date_download": "2019-01-19T06:36:50Z", "digest": "sha1:NJH2JFK7AAU7IFTK3VPTEBDW6WQVJHHZ", "length": 134080, "nlines": 196, "source_domain": "dhaandola.co.in", "title": "Admin Dhaandola – पृष्ठ 2", "raw_content": "\nएक भाग्यवंत झाड सफरचंदाचे\nगोविंन्दाग्रजांच्या कवितेतले एक कडवे आठवा\n“काही गोड फुले सदा विहरती स्वगागनांच्या शिरी,\nकाही ठेवितसे कुणी रसिकही स्वच्छंद हृन्मंदिरी ;\nकाही जाउनी बैसती प्रभुपदीं पापापदा वारि ते ;\nएकादें फुटके नशीब म्हणुन प्रेतास शृंगारिते \n‘फुटक्या नशीबा’ ऐवजी नेमके उलटे भाग्य एखाद्या वृक्षाच्या ‘नशिबी’ येते. गयेमधला बोधिवृक्ष आणि न्यूटनच्या माहेरचे सफरचंदाचे झाड हे त्याचे नमुने.\n१६६५ साली प्लेगची मोठी साथ आली. म्हणून केंब्रिजमध्ये नुकताच ‘स्नातक’ झालेला आयझॅक न्यूटन आपल्या वारसघरी परतला. हे घर होते लिंकनशायर मधल्या वूलसथॉर्प येथे. तरूण न्यूटन अनेक समस्यांची उकल करण्यात रमलेला, बव्हंशी एकलकोंडा जीव होता. गणित, ग्रहगोलशास्त्र (अॅस्ट्रॉनोमी) हे त्याचा मेंदू व्यापून राहिलेले विषय होते.\nरुढ प्रचलित कथा सांगते अशाच एका वेळी घराच्या बागेत सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटन विचारमग्न बसला होता. तेव्हा एक सफरचंद झाडावरुन गळून सरळ रेषेत खाली पडले. ग्रहगोल असे एकमेकांवर का आदळत नाहीत पृथ्वीतलावर मात्र कोणतीही वस्तू थेट झपाटत (प्रतिसेकंद ३२ फूट वेग वाढत) खाली पडते….. असे का पृथ्वीतलावर मात्र कोणतीही वस्तू थेट झपाटत (प्रतिसेकंद ३२ फूट वेग वाढत) खाली पडते….. असे का या प्रश्नाला या पडत्या सफरचंद फळाची पुन्हा आज्ञा झाली.\nयासारखी अनेक कोडी एकाच सपाट्यात सोडविणारा ग्रंथ नंतर वीस वर्षांनी म्हणजे १६८७ साली अवतरला पण त्याचे ‘बीज’ म्हणे या पडत्या फळाच्या आज्ञेतले\nत्यानंतर न्यूटन इतका मोठा गणिती आणि वैज्ञानिक ठरला आणि त्याच्या प्रयोगशाळा, टिपणे, हत्यारे या बरोबरीने या वूलसथॉर्पमधील एका सफरचंदाच्या झाडाला पण ऐतिहासिक वारसवस्तूचा बहुमान मिळाला. आर.जी. किसींग या भौतिक शास्त्रज्ञाने या झाडाचा मागोवा घेत पुरेसा पिच्छा काढला आणि त्याच्या इतिहासावर उपलब्ध पुराव्यांवर त्याच्या अन्यत्र लाविलेल्या भाईबंद रोपटी, झाडे यांच्या जनुकी छाननीवर अवघे पुस्तक लिहून ठेवले आहे. न्यूटनची भाची ते व्हॉलतेर पर्यंत सगळ्यांची साक्ष, नोंद घेत त्याने सदर इतिहास लिहीला आहे.\nआदरापोटी व्यक्तिला ईश्वरी दर्जाची श्रध्दा लाभते. विज्ञानामध्ये न्यूटनचे असे झाले. जगभरच्या भौतिक विज्ञानवंतांना ह्या झाडाचे रोपटे आपल्या संस्थांमध्ये वृक्ष म्हणून नांदवावे असे वाटले. न्यूटनच्या बहुमानार्थ त्याच्या डहाळ्या अलग नेल्या गेल्या. हे मुळ झाड १६५० च्या सुमारास लावले गेले. १८१६ च्या वादळ��त ते पडले. पण त्याला आपसूक फुटवे पण आले. उरल्या पडक्या झाडाच्या ‘न्यूटनस्मृती खुर्च्या’ ‘न्यूटनस्मृती ओंडके’ झाले आणि थोरांघरी वा संग्रहालयात मिरवू लागले. त्याचीच एक रोपडहाळी नजीकच्या बेल्टन पार्कमध्ये लावली गेली. १९३० मध्ये फ्रुट रिसर्च स्टेशनने त्या झाडाच्या डहाळ्या नेल्या तेव्हापासून जगभरच्या विश्वविद्यालयात संशोधन संस्थांमध्ये त्याचा प्रचार झाला. जणू प्रत्येकाला आपल्या प्रांगणात न्यूटनचा सोबती फोफावलेला पाहीजे होता.\nयाचा आपला स्वदेशी नमुना म्हणजे पुण्यातील ‘आयुका’ १९९४ साली त्यावेळचे संचालक जयंत नारळीकरांना वुलस्थॉर्प मधल्या ‘मातृ’ वृक्षाचे रोपटे मिळाले. प्रोस्टानी पौष्टिक दिरंगाई, पुण्याची उष्म हवा इत्यादी अडथळे निरंतर चालू राहिले. परिणामी रोप वाढायचे पण मान टाकायचे. अखेरीस १९९७ साली दोन रोपे लावली. सावली धरणारे हिरवट आडोसे केले. सर्वांच्या शर्तीने विशेषकरुन डॉ. भापकरांच्या प्रयत्नाला एक छोटे फळ आले ते मी डॉ. भापकरांबरोबर स्वत: पाहिले होते.\nजुन्या बायबलमध्ये ‘अदाम आणि हव्वा’ यांनी खाल्लेले फळ म्हणे सफरचंद होते अशी श्रध्दा वा धारणा आहे. (हे फळ बहुदा प्राचीन नारिंग असण्याचा संभव अधिक आहे) पण मनुष्यजातीच्या निर्मितीप्रमाणे भौतिक विज्ञानालाही मुळ कारण ठरलेले हे विशेष म्हणजे अती प्राचीन वस्तूंच्या नकली प्रतिकृती करणे हा एक मोठा गब्बर चोरधंदा आहे. न्यूटनच्या वृक्ष यास अपवाद नाही. २०१६ साली कॅनडाच्या नॅशनल रिसर्च सेंटरला असे कळून चुकले (खरेतर चुकले ते कळले) की आपल्या परसातला न्यूटन सफरचंद वृक्ष हा मुळचा नाही फार काय तो मूळ ‘ फ्लॉवर ऑफ केंट’ या प्रकारचा सुध्दा नाही \nलॉर्ड ऑफ मिंट झाल्यावर न्यूटनने आपली तीक्ष्ण बुध्दी बनावट नाणी पारखण्याकरता खर्ची घातली होती. आता बनावट न्यूटन वृक्ष पारखण्याचे दिवस आहेत.\nपृथ्वीवरील भौतिक परिसराने पराकोटीचे बदल अनुभवले आहेत. ‘अन्न’ या वस्तूचा प्राथमिक स्रोत या भौतिक पर्यावरणामध्येच असतो. वनस्पती आणि प्राणिजीवनाची शक्याशक्यता या भौतिक पर्यावरणाने ठरते. सध्या ‘जागतिक तापमान’ वाढत असल्याची मोठी भयग्रस्त चर्चा चालु आहे. आजवरच्या भूवैज्ञानिक पुराव्यांनुसार पृथ्वीवरील वातावरण तापणे, ते थंडावणे, असे हेलकावे अनेकदा घडले आहेत. जेव्हा मनुष्यप्राणी फार मोठी कर्ब उल���ढाल करत नव्हता, तेव्हासुध्दा घडले आहेत. या हेलकाव्यांमुळे जीवसृष्टीची ठेवण बदलते, कधी कधी अतोनात पालटते. दाट ते तुरळक जंगलांच्या जागी वाळवंटी कळा येते. नद्यांचे प्रवाह बदलतात. काही नद्याच सुकून नाहीशी होतात. अशा उत्पातांबरोबरीने अन्नाची व्याख्या पार पालटते.\nमनुष्यजातीची वाटचाल इतर जीवसृष्टीप्रमाणेच या बदलांच्या चाळणीतून झालेली आहे. मानवसदृश माकडापासून उपजलेले स्थित्यंतर बदलत बदलत मनुष्यशाखा उपजली; पण इतर माकडांपेक्षा त्याचा जबडा, दातांची ठेवण आणि मेंदू यात लक्षणीय बदल झाले. हे बदल अन्नसंकल्पनेशी निगडित आहेत.\nअधिक जाडसर दंतकवच, पसरट दाढांमुळे अनेक प्रकारच्या वस्तू ‘खाद्य’ होऊ शकल्या. ‘वनस्पती’ व ‘प्राणी’ या दोन्हींचे ग्रहण त्यामध्ये चालू राहिले. वाघसिंहादी मार्जार किंवा लांडगा-कुत्रावर्गीय मांसाहार प्राण्यांचे दात वनस्पतिभक्षणाला लायक नव्हते, तर अन्य माकडवर्गीयांनी मांसाहार प्रतिकूल होता. परिणामी, विशिष्ट पर्यावरणाखेरीज त्यांना जगणे मुश्किल होते. माणसाच्या सर्वभक्षीपणामुळे परिस्थितीनुसार तगणे, नव्या परिसरात स्थलांतरीत होऊन तगणे सुकर बनले.\nमनुष्यप्राण्यांना कोणकोणत्या रुपाने अन्न गवसत गेले आणि भेडसावत राहिले, या प्रश्नाचे उत्तर फार गुंतागुंतीचे आहे. माणसाची ‘उपजत’ बुध्दी किती, अनुभवातून अंगीकारलेली अशी ‘अनुकूल’ बुध्दी किती, माणसाचा मेंदू कसा विकसित झाला, याचा ‘अन्न‘ या जाणिवेशीही संबंध आहे.\nसुमारे २५ हजार वर्षांपूर्वी पृथ्वीचा खूपसा भाग हिमाने झाकलेला होता. भूभागांवर हिमाचे ताव पसरले होते. समुद्राची क्षेत्रेही गोठलेली होती. जशी या हिमतावांची वितळण होत पीछेहाट सुरु झाली तसे वनस्पती व प्राणिजीवन निराळ्या जोमाने व वैशिष्ट्यांनी फुलू लागले. या अखेरच्या मोठ्या हिमयुगाला ‘वुर्म’ म्हणतात. युरोपातले हवामान अधिक उबदार होऊ लागले. बर्फ हटल्याने मोकळ्या झालेल्या जमिनीवर प्राणी, मनुष्य व वनस्पतींचे वैपुल्य वाढू लागले. बर्फ वितळून या अखेरच्या समुद्राची पातळी उंचावू लागली. भारतीय भूभागांवर होणार्‍या पावसात वाढ होऊ लागली. त्यानंतरच्या सुमारे १३००० ते ६००० पुर्वीच्या काळाला ‘मध्याश्मयुग’ म्हणतात. हा पूर्वीच्या तुलनेत सुबत्तेचा काळ. कंद आणि फळे या स्वरुपामुळे अन्न मुबलक झाले. मानवी लोकसंख्यादे��ील बळावली. तरीही आजच्या अर्थाने शेती सार्वत्रिक नव्हती. अन्नपैदास केली जात नसे. अन्न मुख्यत: शोधून गोळा केले जाई. हत्यारे फार प्रगत नव्हती. शिकार मोठ्या कष्टाची असे. मोठ्या प्राण्यांची शिकार मर्यादित संख्येमुळे आणि जिकिरीमुळे कमी असे. मांस साठविणेही शक्य नसे. त्यापेक्षा पाणवठा, गवताळ भागातील छोट्या पण संख्येने विपुल असणार्‍या प्राणी व पक्ष्यांची शिकार सुलभ असे. या काळातल्या दगडी हत्यारांची ठेवणही त्यामुळे अशा शिकार्‍यांना अधिक साजेशी आढळते. प्राण्याची शिकार आणि वनस्पतीजन्य अन्न गोळा करणे, याचे प्रमाण सुमारे एकास चार इतके असावे, असा कयास आहे. आधुनिक आर्थिक भाषेत सांगायचे, तर शिकारीमधून मिळणार्‍या मांसातून जास्त उष्मांक मिळायचे, पण जास्त खर्चीही पडायचे. म्हणून फक्त उष्मांक बेताचेच लाभायचे. त्यापेक्षा अन्न गोळा करण्यासाठीची यातायात अधिक सुकर. या खटाटोपातूनच दोन विशेष बाबी उद्‌भवल्या. एक म्हणजे ‘शिकारीसाठीचे मित्र प्राणी’ आणि ‘पाळीव प्राणी’ ही नवी संस्कृती व संस्था वाढीला लागली. दुसरे म्हणजे वनस्पतिचक्राची अधिक डोळस जाण येऊ लागली.\nया दोन्ही बाबी माणसाच्या समाजाचे व भौगोलिक स्थित्यंतराचे स्वरुप ठरवू लागल्या. परंतु जवळपसा सर्व संस्कृतींमध्ये व समाजांत माणसाचे ‘सर्वभक्षी’ पण (शाकाहार व मांसाहार) शाबूत दिसते. निव्वळ वनस्पतिजन्यं पदार्थांवर उपजीविका करण्याची कुवत पुरेशी आलीच नव्हती. जेव्हा ‘शेती’ ची कल्पना रुजली आणि फोफावली तेव्हाच या शक्यतेचा उदय झाला असावा. बहुतेक सर्व समाजव्यवस्थांमध्ये शेतीचा आरंभ स्त्रियांकडून झाला असावा, असेच सूचित करणारे पुरावे आढळतात. हे फार मोठे आर्थिक स्थित्यंतर आणि सर्वांत लक्षणीय ‘श्रमविभागणी’ चे उदाहरण ठरले आहे. शेती म्हणजे ‘नैसर्गिक’ अशी आपली ढोबळ धारणा असते. ही बव्हंशी विपरीत समजूत आहे. शेती ही मनुष्यमात्राने केलेली सर्वात क्रांतिकारक शस्त्रक्रिया. तिला कृत्रिम म्हणावे की नैसर्गिक मनुष्य हा निसर्गाचाच एक भाग आहे. त्या अर्थाने ती नैसर्गिकच. आपल्या इच्छेनुसार आणि गरजेनुसार आसपासचे भौतिक जग मुरडून घेण्याची मोठी ताकद प्रथम शेतीतून व्यक्त झाली. मनुष्य आधी अन्न ‘निवडून’ घेत असे. शेतीमुळे तो अन्नेतर बाबी निवडून काढून टाकू लागला. अन्न देणार्‍या वनस्पतींचा अन्नेतर वनस्पती��पासून बचाव करु लागला. वनस्पती लागवडीपासून वाढीपर्यंत हुकमत आल्यामुळे उत्पादन स्थिरावले. वरकड पैदा झाला. मनुष्यजीवन भौगोलिकदृष्ट्यादेखील स्थिरावले. ‘शिकार’, ‘पाळीव प्राणी’ आधारित जीवनक्रमी सावलीसारखा चालूच होता; पण तोही वाढत्या जाणिवेमुळे, ज्ञानामुळे हळूहळू उंचावू लागला.\nहे स्थित्यंतरदेखील सर्वत्र एकसमान नव्हते. त्याची गती, प्रगती आणि गुणवत्ता फार भिन्न आणि आणि गुंतागुंतीची आढळते. हे कसे घडले हे समजावून घ्यायला भूविज्ञान, पुराविज्ञान, वातावरणविज्ञान, पर्यावरणविज्ञान अशी अनेक भिंगे वापरावी लागतात, तरच आहे त्या तुटपुंज्या साधनांतून हा इतिहास उलगडतो. जगभरच्या प्रदेशातील विभिन्नता काही अंशी तरी वनस्पतीची नैसर्गिक विखरण कशी झाली, यावरच अवलंबून होती. म्हणूनच पूर्वापार काही भाग म्हणजे वनस्पतिजन्य अन्न, असे ठाम असे तयार होऊ लागले. काही वनस्पतींचे वेचक प्राबल्य फार झपाट्याने वाढले त्याचे सुस्पष्ट दाखले हरतर्‍हेने मिळतात.\nमानवाच्या उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या टप्प्यांमधे त्याने वेगवेगळे शोध लावले. त्यातला एक महत्वाचा शोध म्हणजे भाषा. त्याने संवादासाठी भाषेचा शोध लावला. पण त्या आधीपासून तो निसर्गातील अनेक आवाज ऐकत होताच. कधीतरी त्याने त्या आवाजांची नक्कल करण्याचा प्रयत्नही केला असेल. पण एकंदरीत त्याचे आयुष्य खडतरच होते. पण पुढे जेव्हा त्याच्या जीवनात स्थिरता आली तेव्हा त्याने मनोरंजनासाठी नाचगाण्याचा व त्याबरोबर साथीला संगीताचा आधार घेतला असावा. दोन वस्तू एकमेकांवर आदळल्यावर येणारा आवाज हेच त्याचे पहिले संगीत असावे. मग या वस्तू एकमेकांवर आदळताना एक विशिष्ठ ठेका धरुन त्यावर नाचगाणे चालत असावे. या सुरुवातीच्या काळात संगीताची साधने म्हणजे हाडे, बांबू, वेगवेगळे दगड अशा गोष्टींचा वापर केला गेलेला असावा. या नाचगाण्यांचा पहिला भौतिक पुरावा आपल्याला मिळतो तो हजारो वर्षांपूर्वी काढलेल्या गुंफाचित्रांमधे. भीमबेटका येथील भित्तीचित्रांमधे नाचगाण्यात मश्गुल असलेली अनेक चित्रे आहेत. मनोरंजनाबरोबरच काही धार्मिक समारंभातही संगीताचा उपयोग केला जात असावा.\nहे ’नमनालाच घडाभर तेल’ कशाला तर आजचा धांडोळा आहे अशाच अनवट वाद्यांबद्दल. आपण वेगवेगळ्या प्रकारचे संगीत ऐकत असतो. ऐकताना त्या गाण्याच्या शब्दांकडे किंवा त���या गाण्यात वाजवलेल्या वाद्यांकडे आपण लक्ष देतो. पण अनेक गाण्यांमधे एखादा विशिष्ठ ठेका देण्यासाठी काही वाद्ये वापरली जातात. या वाद्यांचा आवाज मुख्य वाद्यांच्या आवाजात हरवून जातो. तबला, ढोलक, ड्र्म अशा percussion म्हणजे ठेका देणार्‍या वाद्यांबरोबरच आणखीही काही ठेका देणारी वाद्ये वाजवली जातात. मात्र त्या वाद्यांचा ठेका जाणवाला तरी आपल्याला त्या वाद्यांबद्दल फारसे माहित नसते. या वाद्यांनी अनेक गाण्यांमधे रंगत भरली आहे.\nगुइरो (Güiro) नावाचे एक लॅटिन अमेरिकन वाद्य आहे. हे वाद्य percussion म्हणून वापरले जाते. भोपळ्यापासून हे वाद्य बनवलेले असते. भोपळा वाळवून त्याला पोकळ केले जाते. या वाळवलेल्या भोपळ्यावर अनेक दंतुर खाचा केलेल्या असतात. या खाचांवर एका काठीने घासून विशिष्ठ आवाज काढला जातो. हे वाद्य लॅटिन अमेरिकेत दक्षिण अमेरिकेतून किंवा अफ्रिकेतून आले असावे. मेक्सिको येथील अ‍ॅझटेक संस्कृतीत हाडांवर खाचा केलेले असेच एक वाद्य वापरात होते. कॅरेबियन बेटांवरही मोठ्या भोपळ्यापासून किंवा जनावराच्या हाडांपासून बनवलेले असे एक वाद्य वाजवले जात असे. या वाद्यात अनेक प्रयोग केले गेले. भोपळ्याऐवजी धातूपासून बनवलेल्या गुइरो मधून एक वेगळाच ध्वनी निघतो. याच बरोबर यावर घासण्यासाठी एका काठीऐवजी अनेक छोट्या काड्यांनी आणि कंगव्यासारखी दिसणारी गुइरो पिक (Güiro Pick) वापरली जाते.\nगुइरो पिकने गुइरो वाजवणारा वादक\nआपल्या हिंदी चित्रपट संगीतामधे अनेक संगीतकारांनी या वाद्याची भारतीय आवृत्ती ’रेसो रेसो’ हे वाद्य वापरलेले आहे. अनेक संगीतकारांनी आपल्या गाण्यांमधे हे वाद्य वापरले असले तरी याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला तो ओ. पी नय्यर, एस डी बर्मन आणि आर डी बर्मन यांनी. पडोसन चित्रपटातल्या ’मेरे सामनेवाले खिडकी मे’ या गाण्याच्या सुरुवातीला हे वाद्य वापरलं गेलं आहे. या वाद्याचा उपयोग केलेलं आणखी एक गाणं म्हणजे दो फुल मधलं ’मुथुकोडी कव्वाडी हडा’. या गाण्यांमधे prominently ऐकू येणारे हे वाद्य इतर अनेक गाण्यांमधे backgroundला ऐकू येतं. अभिमान चित्रपटातील ’रे मित ना मिला रे’ या गाण्याच्या सुरुवातीला हे वाद्य वाजवताना दाखवले आहे. रेसो रेसो बनवण्यासाठी प्लॅस्टिक, फायबर आणि धातूंचा उपयोग करण्यात येतो.\n(भांग पाडायच्या कंगव्यावर एखाद्या पट्टीने घासूनही असा आवाज मिळतो. बघा प्रयत्��� करुन)\nकबासा हे आणखी एक वाद्य percussion मध्ये वापरले जाते. या वाद्याचे मूळ अफ्रिकेमधे सापडते. हे अफ्रिकन कबासा भोपळ्यापासून बनवलेले असते. या अंडाकृती पोकळ भोपळ्यावर तारांमधे अडकवलेल्या मण्यांच्या माळा असतात. हे वाद्य खुळखुळ्याप्रमाणे दिसते. त्याला हातात धरण्यासाठी एक लाकडी हॅण्डल असते. एका हातात हे हॅण्डल धरुन दुसऱ्या हाताने या मण्यांचा त्या पोकळ भोपळ्यावर आघात करुन विशिष्ठ आवाज काढला जातो. आघात करतानाच हॅण्डलने आतला भोपळा फिरवून वेगवेगळ्या प्रकारचे तालबध्द आवाज काढले जातात. मार्टिन कोहेन या लॅटिन तालवाद्यांच्या तज्ञाने धातूपासून कबासा बनवले. या कबासाने एक वेगळाच मेटॅलीक आवाज मिळतो.\nकबासा हे वाद्य अनेक हिंदी गाण्यामधे आजही वापरले जाते. आप की कसम या चित्रपटातलं ’जिंदगी के सफर मे’ या गाण्यात बॅकग्राउंडला कबासा वाजताना ऐकू येते. आराधना मधल्या ’मेरे सपनो की रानी’ मध्येही कबासा वापरलेलं आहे. तिसरी मंझिल मधल्या ’ओ मेरे सोना रे’ मधेही कबासा सापडते.\nआणखी एक वाद्य आहे ते स्पॅनिश कॅस्टॅनेटस. हे वाद्य प्राचीन काळापासून युरोपमधे वाजवले जात असे. चेस्टनट्च्या लाकडाचे कपसारख्या आकाराचे दोन ठोकळे एकमेकांना दोरीने बांधलेले असतात. हे वाद्य हातात धरुन हे दोन ठोकळे बोटांच्या विशिष्ठ हालचालींनी एकमेकांवर आदळून त्यातून ध्वनी निर्माण केला जातो. या दोन हातातील जोडींच्या आवाजाचे pitch थोडे वेगळे असतात. कमी pitch असलेल्या ठोकळ्यांना माचो (male) असे म्हणले जाते व ते डाव्या हातात धरले जातात. जास्त pitch असलेल्या ठोकळ्यांना हेम्ब्रा (female) असे म्हणले जाते व ते उजव्या हातात धरले जातात (स्त्रियांच्या आवाजाचा pitch जास्त असतो का) . या वाद्याचा आवाज ऐकायला जितका चांगला असतो तेवढेच हे वाद्य वाजवताना पहायलाही मजा येते. प्राचीन काळी ग्रीस आणि इजिप्तमधे लहान हाडे एकमेकांवर आदळून वाजवली जात. युरोपात इतर ठिकाणी अस्तंगत झालेले हे वाद्य स्पेनने मात्र सांभाळले. १७ व्या शतकातील सापडलेल्या एका चित्रामधे कोसेक जमातीतील काही स्त्रिया हातात लाकडी ठोकळे घेऊन वाजवताना दाखवल्या आहेत.\nहिन्दी चित्रपट संगीतात कॅस्टॅनेटसचा वापर केला गेला आहे. जुन्या चित्रपटांमधे क्लब मधे गाणं गाताना हातात कॅस्टॅनेटस घेतलेली गायिका दाखवलेली असते. मिलाप नावाच्या चित्रपाटातील ’हमसे भी कर ल��� कभी कभी’ या गाण्यात गीता बाली हातात कॅस्टॅनेटस घेऊन वाजवताना दाखवलेली आहे. तसेच ये रात फिर ना आयेगी या चित्रपटातल्या ’हुजुरेवाला’ या गाण्यातही हेलन कॅस्टॅनेटस वाजवताना दाखवली आहे. छोटे नबाब या चित्रपटातील ’मतवाली ऑंखोंवाले’ या गाण्यातही कॅस्टॅनेटस वाजवताना दाखवलेले आहे.\nचायनीज वुडन ब्लॉक्स नावाचे एक लाकडी वाद्य आहे. त्याचा आवाज बराचसा कॅस्टॅनेटस सारखाच असतो. त्यामुळे कधी कधी गाण्यात कॅस्टॅनेटस वाजवलय का चायनीज ब्लॉक्स वाजवलय ते कळत नाही. ओ. पी. नय्यर यांच्या गाण्यामधे चायनीज ब्लॉक्सचा वापर बराच केला गेला आहे.\nया वाद्यांमुळे गाण्यांमधे एक वेगळीच मजा येते. आता शोधा तुम्हाला कुठल्या गाण्यांमधे ही वाद्ये वाजवलेली सापडतात आणि आम्हालाही कळवा.\n(टिप : धांडोळ्यावरील लेख छापील पुस्तक स्वरुपात वाचायला तुम्हाला आवडेल का कृपया comment मधे तुमच्या प्रतिक्रीया द्या.)\nकुत्र्याचा लळा लागला त्याची गोष्ट\nकाही दिवसांपूर्वी Eight below नावाचा एक सुंदर चित्रपट बघण्यात आला,त्या चित्रपटातील माणूस आणि कुत्र्यांचे एकमेकांशी निर्माण झालेले नाते पाहून कुत्रा पाळण्याची माझी इतके दिवस दबून राहीलेली माझी उर्मी पुन्हा एकवार उफाळून आली.त्याचवेळी डोक्यात चक्र सुरु झाले कि माणूस आणि कुत्रा हे कधीपासून एकत्र आले असतील आणि कुत्रा तर लांडग्याच्याच कुळातला प्राणी मग माणसाने त्याला कसे माणसाळवले असेल मग माझ्या अनुजा बोस नावाच्या archaeologist मैत्रिणीशी या विषयावर चर्चा केली. तिने या विषयावरची बरीच माहिती पुरवली आणि माझा उत्साह वाढीला लागून मी या विषयावरची अधिक माहिती गोळा करायला सुरुवात केली.\nमाणसाळलेल्या कुत्र्याचे सर्वात जुने अवशेष बेल्जियममधील Goyet गुहेत सापडले आहेत, या गुहेत सापडलेली कुत्र्याची कवटी साधारणता २६००० ते ३६००० हजार वर्षे जुनी आहे. पूर्व पुराश्मयुगातील (Upper Paleolithic period) युरोपमधील Aurignacian मानवाने हा कुत्रा पाळला असावा. मानवाने त्याआधी कधीतरी लांडग्याची (Canis lupus) शिकार करून त्याची पिल्ले पाळली असावीत आणि काही पिढयांनंतर त्यातूनच आजचे कुत्रे (Canis lupus familaris) निर्माण झाले असावेत असा काही संशोधकांचा अंदाज आहे अर्थातच त्याला छेद देणारे सिद्धांतही मांडले गेलेले आहेत.\nपाळीव कुत्र्यांच्या अस्तित्वाचा अजून एक पुरावा मिळतो तो फ्रान्समधील Chauvet गुहेत. या गुहेत आदिमानवाने चितारलेली अत्यंत सुरेख चित्रे आहेत त्याशिवाय या गुहेत साधारणत: ८ वर्षाचा मुलगा आणि त्याच्यासोबत चालणारा कुत्रा यांच्या पायाचे ठसे सापडले आहेत. हे ठसे सुमारे २६००० वर्षापूर्वीचे आहेत.\nभारतीय उपखंडातील कुत्र्यांचा विचार केला असता हे कुत्रे येथेच उपजले असून सुमारे १५००० वर्षांपासून ते भारतीय उपखंडात वास्तव्य करत आहेत,जगातील सर्वात जुन्या कुत्र्यात भारतीय कुत्र्यांचा समावेश होतो.ऑस्ट्रेलियात आढळणारे Dingo (Canis lupus dingo) हा सुद्धा साधारणपणे भारतीय कुत्र्यांसारखाच आहे.भारतातील कुत्र्यांचा सर्वात पहिला पुरावा मध्याश्मयुगातील (Mesolothic period) भीमबेटका गुहात काढल्या गेलेल्या चित्रात आढळतो. सुमारे १०,००० वर्षांपूर्वी काढल्या गेलेल्या या चित्रात एक कुत्रा माणसाच्या मागोमाग चालताना दिसतो. त्याच्या गळ्यात बांधलेली दोरी माणसाच्या हातात आहे यावरून तो कुत्रा पाळीव आहे हे निश्चित.काश्मीरमधील बुर्झोम येथील उत्खननात माणसाबरोबर दफन केलेले पाच कुत्रे आढळले आहेत यावरून ३००० वर्षांपूर्वी कुत्रा हा मानवाच्या जीवनातील अविभाज्य भाग बनल्याचे दिसून येते.\nबुर्झोम येथील दफन केलेला कुत्रा\nताम्रपाषाण युगात (Chalcolithic age) म्हणजेच सिंधू संस्कृतीतील महत्वाच्या स्थळांपैकी लोथल,मोहन्जोदारो व हडप्पा या ठिकाणी झालेल्या उत्खननात काही मातीच्या (Terracota) खापरांवर कुत्र्याचे चित्रण केलेले आढळले आहे. हा कुत्रा गळ्यात दोरी बांधून एका खांबाला बांधलेला आहे यावरून राखण करण्यासाठी किंवा संरक्षणासाठी कुत्र्यांचा वापर केला जात असावा. तोंडात ससा पकडलेल्या कुत्र्याचे मातीचे (Terracota) एक खेळणेही हडप्पा येथे सापडले आहे यावरून कुत्र्यांचा शिकारीसाठीही उपयोग केला जात असावा असा अंदाज बांधता येतो. याशिवाय गेंड्याचे शरीर व कुत्र्याचे तोंड असलेल्या काही मातीच्या मूर्ती आढळल्या आहेत यावरून त्यांचा काही धार्मिक कार्यासाठी/विधीसाठी वापर होत असेल का अशीही शंका मनात येते. हरियाणा येथील राखीगढी येथे उत्खननात एक छोटीशी कुत्र्याची मूर्ती सापडली आहे तिच्या गळ्यात पट्टाही दिसतो यावरून सिंधू संस्कृतीत कुत्रा हा पूर्णता पाळीव झालेला होता असा अंदाज बांधता येतो.\nसिंधू संस्कृती इतकाच पुरातन असा एक पुरावा महाराष्ट्रातही आढळला आहे,१९७४ साली नगर जिल्ह्यात दायमाबाद ये��े तांब्यांच्या वस्तूंचा एक संच (Copper hoard) उत्खननात सापडला.यात चाके असणारे हत्ती,म्हैस व गेंडा हे प्राणी असून दोन बैलासोबत असणारी एक बैलगाडीही सापडली आहे. यातील बैलगाडीवर गाडीवानासोबत एक कुत्राही उभा आहे. यावरून त्याकाळात मानवासोबतचे त्याचे नाते अगदी घट्ट झालेले दिसते.\nइतिहासपूर्व काळातील कुत्रा आणि मानवाच्या संबंधांचा आढावा घेतल्यानंतर आता आपण भारतीय कला,साहित्य आणि संस्कृतीमध्ये कुत्रा कुठे कुठे दिसतो याचा आढावा घेऊया.\nऋग्वेदातील १० व्या मंडलात इंद्राला मदत करण्यासाठी ‘पणि’ म्हणजेच असुरांनी चोरून नेलेल्या गाईंचा माग काढण्यासाठी गेलेल्या देवांची कुत्री ‘सरमा’ हिची कथा आहे. पृथ्वीवरील कुत्रे हे या सरमाचे वंशज म्हणून त्यांना ‘सारमेय’ असे संस्कृतमध्ये संबोधले जाते.\nबौद्ध साहित्य म्हणजे जातक कथा यात बुद्धाच्या म्हणजेच बोधीसत्वाच्या अनेक कथा येतात. जातक कथात वेळोवेळी कथांची भर पडत गेली.यातीलच एक कथा आहे “कुक्कुर जातक”.यामध्ये बोधिसत्व हा कुत्र्याच्या रुपात जन्म घेऊन वाराणसीच्या राजाला उपदेश करतो असा कथाभाग येतो.ही कथा अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजेच इसपू ५ व्या शतकाच्या आसपास रचली गेली असावी असा अंदाज आहे. या कथेत राजाने आपल्या राजवाड्यात कुत्रे पाळलेले होते असाही संदर्भ येतो.\nपाणिनीच्या अष्टाधायी या इसपू ४थ्या शतकातल्या ग्रंथात पाणिनी पाळीव कुत्र्यांचा उल्लेख ‘श्वा’ असा करतो आणि राजाने पाळलेल्या/पैदास करवलेल्या कुत्र्यांना ‘कौलेयक’ असे संबोधतो. ‘श्वा-गणिक’ म्हणजे पाळीव शिकारी कुत्र्यांची टोळी (Pack of hounds) असाही उल्लेख पाणिनीने केलेला आहे.\nइसपू ३ऱ्या शतकात कौटिल्याने लिहिलेल्या अर्थशास्त्र या ग्रंथात त्याने राजाने सरकारी कुरणे म्हणजेच जिथे जनावरे चरायला सोडली जातात तिथे हिंस्त्र प्राणी येऊन त्यांनी या पाळीव जनावरांना इजा पोहोचवू नये म्हणून ‘स्व-गणिन’ म्हणजे शिकारी कुत्रे (Pack of hounds) पाळून पाळीव प्राण्यांचे रक्षण करावे असा उपदेश केलेला आहे.\nसांचीच्या स्तूपाच्या तोरणावर काही बौद्ध कथा आणि जातके कोरली आहेत.यातील एका कथेत सर्व प्राणी बोधीवृक्षाकडे भक्तिभावाने पाहत आहेत असे एक शिल्प आहे त्यात दोन कुत्रेही दर्शवले आहेत. हे दर्शवताना त्यांचे तोंड कुत्र्याचे व शरीर सिंहाचे असे दर्शवले आहे. या शिल्पाचा ��ाळ संशोधकांनी इसपू २ रे शतक असा निश्चित केलेला आहे.\nइसपू २ ऱ्या/ १ ल्या शतकात म्हणजेच मौर्य किंवा शुंग काळातील एक मृण्मुद्रा (Terracota plaque) पश्चिम बंगालमध्ये चन्द्रकेतूगड येथे सापडली आहे. यावर एका उंच आसनावर बसलेले दंपती दाखवले असून त्यांच्या पायाशी एक लहान मुलगाही दिसतो. हा लहान मुलगा गळ्यात दोरी बांधलेल्या एका कुत्र्याशी खेळताना दिसतो. शिवाय तिथेच बदकासारखा दिसणारा पक्षीही दिसतो. यावरून कुत्रा ज्याच्याशी लहान मुलांनीही खेळावे असा पूर्णतः पाळीव झालेला दिसतो. याशिवाय पाळीव पक्ष्यांची शिकार करायची नाही हे शिक्षणही त्याला मिळालेले दिसते.\nअजिंठा येथील जगप्रसिद्ध बौद्ध गुहातील चित्रात तत्कालीन समाजजीवनाचे चित्रण दिसून येते. गुहा क्र. १७ मध्ये सुतसोम जातक ही कथा चित्रित करण्यात आलेली आहे. वाराणसीचा राजा सुदास हा वनात शिकारीसाठी जाताना दिसतो. यावेळी त्याच्या बरोबर अनेक लोक तसेच हत्ती घोडेही दिसतात. पण याचबरोबर काही सेवक शिकारी कुत्र्यांना (Hounds) बांधलेल्या दोऱ्या खेचून त्यांना आवरताना दिसतात. बारकाईने निरीक्षण केले असता यातील कुत्रे वेगवेगळ्या जातींचे आहेत हे सुद्धा दिसून येते. हे चित्र वाकाटकांचा मांडलिक असणाऱ्या उपेन्द्र्गुप्त याने दान केलेल्या गुहेतील आहे व याचा निर्मितीचा काळ इस ५ वे शतक आहे.\nभारतीय दैवतानाही आपण वेगवेगळ्या प्राण्यांशी जोडलेले आहे जसे कि वृषभ म्हणजे शिव, मोर म्हणजे कार्तिकेय शिवाय याच प्राण्यांना आपण त्या त्या दैवताचे वाहनही मानलेले आहे. काही ठिकाणी दैवताच्या मूर्तीसोबत काही प्राण्यांचे अंकन करण्याची पद्धत ही दिसून येते. जसे की शिवाच्या अनेक प्रकारच्या मूर्ती आढळतात जसे व्याखानमूर्ती, सोमास्कंद इ. याशिवाय शिवाची भिक्षाटन मुर्तीही अतिशय प्रसिद्ध आहे. यात भिक्षा मागणारा शिव दाखवलेला असतो व त्याच्यासोबत एक कुत्राही नेहमी दाखवलेला असतो.\nशिवाचेच रूप असणारा भैरव हा देखील नेहमीच कुत्र्यासोबत दाखवला जातो. बरेचदा भैरवाच्या हातातील मानवी मस्तकातून ठिबकणारे रक्त खाणारा कुत्राही दाखवला जातो.वाराणसी येथील भैरवाच्या मंदिरातील मूर्तीच्या दोन्ही बाजूस त्याचे रक्षक म्हणून बसलेले कुत्रे आहेत. भैरवाच्या पाठीमागे उभा असणारा व संतापाने गुरगुरणारा कुत्राही अनेक शिल्पात दाखवला आहे.\nइस ७व्या/८व्या श���काच्या आसपास रचून पूर्ण झालेल्या आजच्या महाभारतातील महाप्रास्थानिक पर्वात ज्यावेळी पांडव व द्रौपदी जेंव्हा स्वर्गाकडे जाण्यास निघतात त्यावेळी कुत्र्याच्या रूपाने यमधर्मही त्यांच्यासोबत असतो.स्वर्गाच्या दारावर जेंव्हा रक्षक युधिष्ठिराला कुत्र्याला बाहेरच सोडून स्वर्गात प्रवेश करायला सांगतात त्यावेळी कुत्र्याला सोडून युधिष्ठिर स्वर्गात प्रवेश करण्यास नकार देतो असा एक कथाभाग महाभारतात येतो .\nओरिसामधील हिरापूर येथे इस ९व्या शतकातील ६४ योगिनींचे एक मंदिर आहे. हे मंदिर तंत्रमार्गी साधनेसाठी बांधण्यात आलेले असावे. या मंदिरात योगिनींच्या ६४ मूर्ती स्थापित केलेल्या आहेत.यापैकीच एक मूर्ती ‘विक्राळी’ या योगिनीची आहे जी कुत्र्यावर आरूढ आहे. यातून तंत्रमार्गी साधनेतही कुत्र्याने स्थान मिळवले होते हे स्पष्ट होते.\nमहाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबाच्या अश्वारूढ मूर्तीच्या पायाशीसुद्धा कुत्रा दाखवलेला असतो. खंडोबा हा शिवाशी साधर्म्य असणारा देव असल्याने किंवा शिवापासूनच उत्पन्न झालेला असल्याने त्याच्यासोबतही भैरवाप्रमाणे कुत्रा दर्शवण्यात आला असावा.\nमहाराष्ट्रातीलच सर्वात नवीन संप्रदाय म्हणून उदयास आलेल्या दत्तासोबतही कुत्रा दाखवलेला असतो.\nभटका आदीमानव,गुरे पाळणारा व शेती करणारा आदीमानव ते नगरे वसवून त्यात वास्तव्य करणारा आधुनिक मानव या सर्व स्थित्यंतराचा साक्षीदार ,त्याला शिकारीत मदत करणाऱ्या, त्याच्या घराचे कुटुंबाचे रक्षण करणाऱ्या या इमानी साथीदाराच्या माणसासोबतच्या वाटचालीचे स्मरण ठेवण्यासाठी हा लेखन प्रपंच\nमारतो राजास एक्का, नहिल्यास दहीला मारतो\nकल्पनेचे खेळ सारे, कोणी कुणा ना मारतो\nपाहता कोणात काही नाही कुठेही वेगळे\nसारेच तुकडे कागदाचे, छाप नुसते वेगळे\nअसा भाऊसाहेब पाटणकरांचा एक शेर आहे. पत्त्यांपासून चालू करून भाऊसाहेब शेवटी वाचकाला वेदांताकडे घेऊन जातात.पण वेदांत वगैरे गोष्टींशी माझा अर्थाअर्थी काही संबंध नसल्यामुळे मी पत्त्यातच गुंतून राहिलो.सँडविचचा लेख लिहितानाच पत्त्यांविषयी काही माहिती मिळेल काय असा किडा माझ्या डोक्यात वळवळला आणि मग मी नेहमीच्या पद्धतीप्रमाणे पुस्तकं पिसायला सुरुवात केली.त्यातूनच ही सगळी माहिती पत्त्यांच्या पानांसारखी पिसारा फुलवून हाता���ी लागली.\nमाझ्या सगळ्या लेखात चीनचा संदर्भ कुठं ना कुठं येतच असतो त्यामुळं इथंही चीन आलेला आहेच.छपाईची सुरुवात जशी चीनमध्ये झाली तशीच पत्ते खेळण्याची सुरुवातही चीनमध्येच झाली.९व्या शतकात चीनमध्ये Tang राजांची राजवट होती,त्यांच्याच काळात block printing तंत्रज्ञानाने पत्ते तयार होऊ लागलेले होते.यावरून त्याआधी एखाद दुसरे शतक आधीपासून तरी तिथं पत्ते खेळले जात असावेत असा अंदाज बांधायला काही हरकत नाही.त्याआधीचे पत्ते हाताने चितारलेले आणि रंगवलेले असत.अर्थात त्यांचे पत्ते आज आपण खेळतो त्यापेक्षा नक्कीच वेगळे होते पण ते पत्त्यांचे खेळ खेळत याचे संदर्भ उपलब्ध आहेत. ते पत्त्यांना Leaf game म्हणत असत.(हे कुठंतरी आपल्या मराठीतल्या “पानां”च्या आसपास जाणारं आहे ना)या पत्त्यात तीस पाने असत.याच प्रकारचे पत्ते वापरून चीनमध्ये एक जुगारही खेळला जाई.\n१५ व्या शतकातील चीनमधील छापील पत्त्याचे पान\nअरब व्यापारी जगभर प्रवास करत असत त्यांच्याबरोबर पत्ते पर्शिया आणि अरबस्तानात पोचले.अरब या पत्त्यांना ‘कंजीफा’ म्हणत यावरूनच आपल्याकडचा गंजिफा हा शब्द तयार झालेला आहे.अरबांनी हा खेळता खेळता त्यात बरेच बदलही केले असावेत.अरबांकडून पत्ते मध्यपूर्वेत अनेक ठिकाणी पोचले.तेंव्हा इजिप्त आणि आसपासच्या भागात ‘मामलुक’सुलतांनाची सत्ता होती,११व्या शतकाच्या आसपास पत्ते इथेही येऊन पोचले आणि इथूनच आज आपण जे पत्ते बघतो (खरं तर खेळतो)त्यांचे प्राथमिक रूप तयार व्हायला सुरुवात झाली.मामलुकांच्या राज्यात पत्त्यांचा खेळ अतिशय लोकप्रिय झाला होता.यांच्या पत्त्यांच्या प्रत्येक deck मध्ये (ज्याला आपण पत्त्यांचा ‘क्याट’ म्हणतो) ५२ पाने असत.आपल्या इस्पिक (spades),बदाम (hearts),किलवर (clubs) आणि चौकट (diamonds) यांची सुरुवात मामलुकांनी polo sticks,coins,cups आणि swords अशी केली होती.यात प्रत्येक प्रकारची दहा पाने असत आणि मलिक (king), नायब मलिक (deputy king) आणि थनी मलिक (second deputy) अशी तीन court cards असत.\nचौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात अरब आणि युरोपियन प्रवाशांसोबत पत्ते युरोपमध्ये येऊन पोचले.युरोपमध्ये पत्ते अतिशय लोकप्रिय झाले.पत्ते खेळता खेळता लोकांचा वेळ उत्तम प्रकारे जाऊ लागला,लोक देहभान विसरून पत्ते खेळायला लागले.समाजाच्या सर्वच स्तरातले लोक पत्ते खेळत असत पण हलक्या आणि उनाड लोकांनी फसवेगिरी,खोटेपणाने खेळायला सुरुवात केल���.यांतून भांडणे,मारामाऱ्या वगैरे प्रकार नित्याचेच झाले शिवाय लोक कामधंदा सोडून पत्ते खेळत या सगळ्याचा परिणाम म्हणून त्याकाळात राजसत्तेवर वर्चस्व असणाऱ्या चर्चेसनी आपला दबाव वापरत पत्त्यांवर बंधने घालायला भाग पाडले.फ्रान्सचा राजा Charles V याने १३७७ मध्ये पॅरिसमध्ये रविवार सोडून इतर दिवशी पत्ते खेळण्यावर बंदी घातली.१३७९ मध्ये स्वित्झर्लंडमध्येही पत्ते खेळण्यावरच बंदी घालण्यात आली.अर्थातच ही बंदी फार काळ टिकली नाही.\nयुरोपमध्ये आल्यावर पत्त्यांच्या रुपात आमुलाग्र बदल होत गेला. युरोपमधल्या समाजजीवनाची छाप त्यांच्यावर पडत गेली.मलिक, नायब मलिक आणि थनी मलिकऐवजी युरोपिअन पद्धतीने King, Queen, Knight आणि Knave म्हणजे गुलाम (याला आपल्याकडं गोटू का म्हणतात हे मात्र कळत नाही) अशी court cards तयार केली जाऊ लागली.म्हणजेच आता ५२ ऐवजी ५६ पत्ते तयार होऊ लागले. Polo sticks या चिन्हाऐवजी Baton हे चिन्ह वापरले जाऊ लागले,याचं कारण म्हणजे पोलोचा खेळ अरबांच्यात लोकप्रिय असला तरी युरोपात फारसा प्रचलित नव्हता.\nपत्त्यांचा खेळ प्रसिद्ध झाला असला तरी पत्ते तयार करणे हे अजूनही खर्चिक आणि वेळखाऊ होते.हाताने तयार केले जाणारे आणि रंगवले जाणारे पत्ते हळूहळू स्टेन्सिल वापरून तयार केले जाऊ लागले.यामुळे ते स्वस्तही झाले आणि तयार करण्याचा वेळही कमी झाला.जर्मनी आणि फ्रान्समध्ये उत्तम प्रतीचे पत्ते तयार होत,पण फ्रेंचांनी स्टेन्सिल्स वापरून जलद उत्पादन सुरू केल्याने जवळपास संपूर्ण युरोपभर फ्रान्समध्ये तयार झालेले पत्ते प्रचलित झाले.आज आपण वापरतो ते पत्तेसुदधा फ्रेंच पद्धतीचेच आहेत.\nपत्त्यांची उत्क्रांती मात्र अजूनही संपलेली नव्हती.पत्त्यांच्या deck मधले knaves काढून टाकून त्यांची संख्या ५६ वरून पुन्हा ५२वर आणली गेली.स्पॅनिश लोकांनी deck मधून राणी काढून टाकून त्याऐवजी घोड्यावर स्वार झालेला knight (सरदार) ची भरती केली. स्पेनपाठोपाठ जर्मन decks मधूनही राणी हद्दपार झाली.फ्रेंचांनी मात्र आपल्या decks मध्ये राणी कायम ठेवली.फ्रेंच decks चा प्रसार सर्वदूर झाला असल्याने सर्वत्र राणीच प्रचलित झाली.तरीही अजूनसुद्धा जर्मनीतल्या काही भागात राणी नसलेले decks वापरले जातातच. फ्रेंचांनीच Knight ऐवजी knave ला deck मध्ये परत आणलं.\nSpades (इस्पिक),Hearts (बदाम) Diamonds (चौकट) Clubs/Clover (किलवर) ही चिन्हे फ्रेंच decks मध्ये वापरली जाऊ लागली.यांच�� संबंध तत्कालीन समाजरचनेशीही जोडलेला होता.Spade म्हणजे भाल्याचा फाळ हे राजसत्तेचे प्रतीक,Hearts चर्चचे, Diamonds उच्चभ्रू वर्गाचे आणि Clubs शेतकरी आणि कामगार वर्गाचे प्रतीक ठरवले गेले. जर्मन या चिन्हांऐवजी त्यांच्या decks मध्ये Bells म्हणजे राजसत्ता (या bells छोट्या घुंगरासारख्या असत आणि ससाण्याच्या पायात बांधायला वापरल्या जात.जर्मन राजघराण्यात falconry चा खेळ प्रसिद्ध होता त्याच्याशी हा संबंध जोडलेला होता), Hearts म्हणजे चर्च, Leaves म्हणजे मध्यमवर्ग आणि Acorns म्हणजे शेतकरी आणि कामगार वर्ग ही चिन्हे वापरत.युरोपमधल्या इतरही काही देशात अशीच निरनिराळी चिन्हे वापरली जात.\nखरी गंमत या नंतरच आहे,पत्त्यातले राजराणी हे खरेच असतात काय ते कुठून आले हे प्रश्न तुम्हाला एव्हाना पडले असतील तर त्यांचीही उत्तरं मी देणार आहे.सुरुवातीला पत्त्यात राजे म्हणून बायबलमध्ये उल्लेख आलेला जेरुसलेमचा राजा सॉलोमन, रोमन साम्राज्याचा पहिला सम्राट ऑगस्ट्स, फ्रान्सचा एक राजा क्लॉविस आणि रोमन सम्राट कॉन्स्टंटाईन हे चार राजे मानले गेले होते.पण पुढे सतराव्या शतकाच्या आसपास या राजांऐवजी रोमन सम्राट चार्लमेन Hearts, बायबलमध्ये उल्लेख आलेला जेरुसलेमचा राजा डेव्हिड Spades, रोमन सम्राट ज्युलिअस सीझर Diamonds आणि ग्रीसचा राजा अलेक्झांडर Clubs हे चौघे decksच्या राजसिंहासनावर स्थानापन्न झाले.\nतर राणीवशात बायबलमधल्या कथेतली जुडीथ Hearts, Spades ची राणी पलास म्हणजेच युद्धदेवता अथेना,बायबलमधल्या कथेतील रॅचेल Diamonds समाविष्ट झाल्या.चौथी राणी Clubsची Argine हिची मात्र ओळख काही पटत नाही. अर्थात हे सगळे अंदाज आहेत आणि अर्थातच याला छेद देणारेही काही मतप्रवाह आहेत.\nKnaves उर्फ Jack सुद्धा तत्कालीन समाजावर छाप असलेल्या व्यक्तिमत्वांपासून वेगळे राहिले नाहीत.त्यामुळे La Hire हा चौदाव्या शतकातला फ्रेंच योद्धा Hearts, Ogier हा अजून एक फ्रेंच सरदार Spades, Diamonds साठी Hector ( होय तोच तो ट्रॉय सिनेमातला) आणि ब्रिटिश राजा आर्थरचा सरदार Lancelot हा Clubs चा knave बनला.\nपण या सगळ्या राजे राण्या आणि त्यांच्या इमानी सरदारांच्या गर्दीत Joker कुठं आहे तर Joker काही युरोपिअन decks मध्ये समाविष्ट नव्हता तो आणण्याचे श्रेय अमेरिकनांचे आहे. Joker सगळ्यात शेवटी म्हणजे १८६० च्या सुमारास Poker सारख्या एका खेळासाठी deck मध्ये समाविष्ट करण्यात आला.\nआता डाव संपून पत्ते गोळा करण्याची वेळ झाली पण अजून आपले आवडते ���े ‘लॅडीस’ ( उर्फ वख्खई), झब्बू, सात-आठ, पाच तीन दोन, बदाम सात वगैरे खेळ कुठून आले हे प्रश्न शिल्लक आहेतच.आता त्यासाठी तुम्हीच इंटरनेट पिसायला घ्या आणि तुम्हाला सापडलेली उत्तरं मला पण सांगा.\nपहिल्या महायुध्दाच्यावेळी दोस्त राष्ट्रांच्या सैनिकांसाठी तयार केले गेलेले पत्ते\nहे जिव्हे रससारज्ञे सर्वदा मधुरप्रिये…..\nलेखाचा मथळा हा एका संस्कृत सुभाषिताचा अर्धा भाग आहे. संपूर्ण सुभाषित असे आहे\nहे जिह्वे रससारज्ञे सर्वदा मधुरप्रिये | भगवन्नामपीयूषं पिव त्वमनिशं सखे ||\nहे माझ्या जिव्हे विविध स्वाद ओळखण्यात तू तज्ज्ञ आहेसच, पण त्यात तुला गोड स्वादाच्या वस्तू जास्त आवडतात. त्यामुळे सृष्टीची निर्मिती करणार्‍या परमेश्वराचे नामस्मरण करुन हा मधुरस तू सतत प्राशन कर.\nहे सुभाषित घ्यायच कारण की याचा पहिला अर्धा भाग मला जास्त भावला (आणि संस्कृत सुभाषित टाकून सुरुवात केली की लेखाला जरा वजन येते.)\nसाखरेचा शोध ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. पण आर्यभट्टाच्या शुन्याच्या शोधा पलिकडे आपल्याला फारसे माहित नसते. आता साखरेच्या आधीच येऊन गेलेल्या लेखानंतर साखरेवर आणखी काय लिहिणार\nहा लेख साखरेबद्दल नसून आहारात येणार्‍या गोड पदार्थांबद्दल आहे. पाश्चिमात्य देशात अशा गोड पदार्थांना Desserts म्हणतात आणि ती जेवणानंतर खाण्याची प्रथा आहे. पण या Desserts ची यादी बघायला गेलं तर केक, आईस्क्रिम, चॉकलेट व आणखी ८-१० गोड पदार्थांपुढे पोहोचत नाही. भारतीय उपखंडात मात्र ऊसापासून बनवलेली साखर, गुळ याचबरोबर मधासारख्या गोडी आणणार्‍या पदार्थांपासून जी व्यंजने बनवली गेली व वेगवेगळे प्रयोग केले गेले त्याचा हा थोडक्यात घेतलेला धांडोळा.\nभारतीय उपखंडात राहणारे आपण सर्वजण गोड पदार्थ आवडीने खाणारे आहोत. तुमच्या रोजच्या आहारातला पदार्थांमधे या गोडी आणणार्‍या गोष्टींचा वापर केलेला असतोच. गुळाचा लहानसा खडा आमटीची लज्जत वाढवतो तसेच निरनिराळ्या पदार्थांमधे चवीसाठी चिमुटभर साखर वापरली जातेच. पण आजुबाजूला ’मला गोड आवडत नाही’ असे म्हणणारे महाभागही आढळतात. त्याचबरोबर डाएटींगवाल्यांनी तर गोड खाण्यावर मोठ्या प्रमाणात बंदी आणली आहे. बाकी काहीही असले तरी मी गोड पदार्थांवर मनापासून प्रेम करतो आणि जे खवय्ये कुठलीही भीडभाड न बाळगता गोड पदार्थ खातात त्यांच्याबद्दल मला आदर ��हे. या प्रेमापोटीच या वेगवेगळ्या गोड पदार्थांच्या कुळकथा शोधायला निघूयात.\nभारतातल्या गोड पदार्थ आणि मिठाई यांची विभागणी अशी करता येईल. सारण (stuffing) भरुन भाजलेले पदार्थ यात मुख्यत: गोड पोळ्या येतात. मग सारण भरुन तळलेले किंवा शॅलो फ्राय केलेल्या करंज्या व साटोर्‍यांसारखे पदार्थ आणि सारण भरुन उकडलेले मोदकासारखे पदार्थ. यानंतर येतात ते साखरेच्या किंवा गुळाच्या पाकात मुरवून (soaking) केलेले गोड पदार्थ. यात जिलेबी, गुलाबजाम, बुंदीचे लाडू, पाकातले चिरोटे असे पदार्थ येतात. (इंदुरला मी खव्याचे सारण असलेले पाकातले सामोसे बघितले होते.) यानंतर वेगवेगळ्या फळांपासून किंवा फळभाज्यांपासून केलेले हलवे. शेवटी सगळ्यात महत्वाचे म्हणजे दुधापासून बनवलेले गोड पदार्थ. या आढाव्यात आणखी अनेक प्रकारचे पदार्थ राहिले असण्याची शक्यता आहेच कारण हा गोड पदार्थांचा पसारा खूप मोठा आहे.\nमानवाला गोडाची ओळख झाली ती तो खात असलेल्या फळांमुळे. प्राण्यांची शिकार करण्याआधी माणसाच्या आहारात मुख्यत: कंदमुळे आणि फळांचा समावेश मोठ्या प्रमाणात होता. मधासारख्या गोड पदार्थाचा शोध त्याला कधी लागला हे खात्रीलायकपणे सांगता येत नाही पण भौतिक पुरावे आपल्याला १० हजार वर्ष मागे घेऊन जातात. भीमबेटका येथील गुंफाचित्रांमधे मध गोळा करणार्‍या माणसाचे भित्तिचित्र आहे. तसेच पंचमढी येथील गुहांमधेही अशी भित्तिचित्रे सापडली आहेत. त्यामुळे गोडीसाठी मधाचा वापर हा इतिहासपूर्व काळापासून चालत आलेला आहे.\nभारतातील पहिली sweet dish कुठली ऋग्वेदात मधाचे उल्लेख आलेले आहेत. त्याचबरोबर मोठ्या मधमाशांच्या मधापेक्षा लहान मधमाशांचा मध अधिक चांगला असतो असे सांगणारे श्लोकही आलेले आहेत. ’अपुप’ ही ऋग्वेदात आलेली पहिली sweet dish. सातूचे गोलाकार गोळे मंद आचेवर तुपामधे तळले जात. त्यानंतर ते मधामधे घोळवले जात. त्याचबरोबर घरी आलेल्या पाहुण्याचे स्वागत मधुपर्काने केले जात असे. मधुपर्क म्हणजे दही, तुप आणि मध घालून केलेले पंचामृत.\nतीळ आणि गुळ एकत्र करुन त्यापासून गोड पदार्थ बनवला जात असे. त्याचबरोबर तांदुळ, गहू यांचे पीठ तुपामधे तळून त्यात गुळ घालूनही गोड पदार्थ बनवले जात असत. पतंजलीच्या योगसुत्रामधे मधुगोलक किंवा मोदकाचा उल्लेख आलेला आहे. पण हा मोदक आजच्या उकडीच्या किंवा तळणीच्या मोदकाप्रमाणे होता की नव्हता हे काही खात्रीलायकपणे सांगता येत नाही. साधारणत: गुप्तकाळात म्हणजेच ४ थ्या शतकात गणपती ही शुभदेवता बनली. त्या काळातील गणपतीची शिल्पे बघितली तर त्याच्या हातात लाडू किंवा मोदक दाखवलेला दिसतो. याचबरोबर साधारणत: ७ व्या शतकातील साहित्यामधे मंडक म्हणजे मांडे (पुरणपोळीचे मूळ येथेच असावे) याचा उल्लेख सापडतो. याचबरोबर दक्षिण भारतात मुख्यत: कर्नाटकात बनवले जाणारे कडबू या पदार्थाचेही संदर्भ आढळतात.\nयेथे एका ग्रंथाचा उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे.’पाकदर्पण’ नावाचा शाकाहारी मांसाहारी पदार्थांच्या पाककृती दिलेला एक ग्रंथ आहे. हा ग्रंथ नल नावाच्या राजाने लिहिला. ’नल दमयंती’ मधला नल बहुदा हाच असावा. तो पाककलेत निष्णात होता. या पुस्तकाचा काळ मात्र सांगता येत नाही. ७६१ श्लोकांच्या व ११ प्रकरणांचा हा ग्रंथ आहे. या ग्रंथातलं चवथे प्रकरण हे ’पायस’ या विषयावरच आहे. या प्रकरणात पायस बनवण्याच्या ५ कृती दिलेल्या आहेत. गमतीचा भाग असा की पायस म्हणजेच खीर ही गोड असली पाहिजे अशी आपली समजूत असते. पण यातल्या दोन खीरी गोड नाहीत. या कांजी या प्रकारच्या आहेत. हे तांदुळ आणि गहू यापासून तयार केलेले व लसुण-लवंगांची फोडणी घातलेले पायस आहे. उरलेल्या तीन पाककृती मात्र गोड खीरीच्या आहेत. लसुणयुक्त भाताच्या पायसात साखर घालून ते गोड बनवण्याची कृतीही आलेली आहे. तसेच विविध फळांचे व ऊसाचा रस तसेच मध वापरुन केलेले पायस आहे. दुधात तांदूळ किंवा गहू शिजवून त्यात मध किंवा गुळ घालून त्यापासून बनते ती खीर. खीरीचे उल्लेख आपल्याला वैदिक ग्रंथातही सापडतात. पायस नावाचा हा पदार्थ त्याकाळी अत्यंत प्रिय होता. गौतम बुध्द बोधीप्राप्ती करता बोधिवृक्षाखाली बसले होते. त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला होता. त्यामुळे ते अस्थिपंजर झाले. या वेळी तेथुन जाणाऱ्या सुजाता नामक एका महिलेने त्यांच्यात चेतना यावी म्हणून त्यांना खीर खायला दिल्याची एक कथा बौध्द साहित्यात येते.\nसध्या आंब्याचा मोसम आहे. या ग्रंथातल्या एका प्रकरणात आंब्यांपासून बनणार्‍या एका पदार्थाची कृती दिलेली आहे. या प्रकरणाचे नावच ’लेह्यप्रकरणम’ म्हणजे चाटून खाण्याचे पदार्थ. या ग्रंथात क्षीरपाक नावाच्या गोड पदार्थाचे आहे. कोळशाच्या चुलीवर आटवलेल्या म्हशीच्या दुधापासून तयार होणारा बासुंदी सारखा हा पदार्थ असावा. यात विविध सुगंधी फुलांचे अर्क टाकावेत असे सांगितले आहे. शेवटच्या प्रकरणात दही कसे लावावे याची माहिती आहे. फळं घालून केलेल्या yogurt चीही इथे पाककृती दिलेली आहे.\nखवा हा भारतीय मिठाईचा आत्मा आहे. भारतातील मिठायांमधे खव्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पण खव्याचा शोध कसा लागला याबद्दल सांगता येत नाही. नलपाकदर्पण या ग्रंथात दुध आटवताना त्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्याला काय म्हणतात याची नावे आलेली आहेत. १/११ आटवलेल्या दुधाला शर्करा म्हणावे असे सांगितले आहे. दुधाची ही अवस्था म्हणजेच खवा असावा.\nभारतात मोठ्या प्रमाणात मिठाई बनवली जाते. बर्‍याचश्या मिठायांचा शोध हा अपघाताने लागलेला आहे. यात अस्सल भारतीय भूमीत बनलेले पदार्थ आहेतच पण अनेक परदेशी पदार्थांचे भारतीयकरणही झालेले आहे. यात मुख्य दोन पदार्थ येतात. पहिली म्हणजे जिलेबी आणि दुसरा म्हणजे गुलाबजाम.\nहो जिलेबी भारतीय नाही\nजिलेबीचे मूळ शोधायला आपल्याला जावे लागते ते प्रशिया, तुर्कस्तानला. मध्य आशियातून झिलाबीया या नावाचा पदार्थ अरबी व्यापार्‍यांमार्फत १५ व्या शतकात भारतात आला. अफगाणिस्तानमध्ये झिलाबीया थंडीच्या दिवसात खाल्ला जाई. १५ व्या शतकातील जीनासूर या जैन ग्रंथामधे जिलेबीचा पहिला संदर्भ सापडतो. सोळाव्या शतकात लिहिलेल्या पाकशास्त्र या गंथात जिलेबीची पाककृती आलेली आहे. मैद्याच्या पिठात लिंबाचा रस, तूप, उडदाचे पीठ एकत्र करुन ते भांड्यात ठेवावे. दुसर्‍या दिवशी त्यात आंबवण्याची प्रक्रिया झाल्यावर जिलेबी पात्राने तुपात हा वाटोळा पदार्थ तळून तो केशरयुक्त साखरेच्या पाकात टाकावा असा उल्लेख त्या श्लोकात आलेला आहे. जिलेबीला त्या ग्रंथात त्यांनी ’कुंडलीका’ व ’जलवल्लीका’ असे म्हटले आहे. बाहेरुन आलेली जिलेबी आज भारतभर मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. जिलेबी मधे पुन्हा प्रादेशिक विविधता आढळते. तसेच ’इम्रती’ ही जिलेबीची बहिण अतिशय नक्षीदार व देखणी असते.\nआपला गुलाबजामही आला तो तुर्कस्तान व मध्य अशियातून. त्या भागात बनणारा लुक्मा आपण खातो त्या गुलाबजामचाच भाऊबंद. आपण या परदेशातून आलेल्या पदार्थाचे भारतीयकरण केले. चविष्ठ खव्याचा वापर ही भारतीय खासियत. त्यातही पुन्हा केलेले वेगवेगळे प्रयोग. तोंडाचा मोठा आ करुन खावा लागणारा काला जामून, पाकातले गुलाबजाम, ��ाखर लावलेले कोरडे गुलाबजाम, त्यावर काजू पिस्त्याची केलेली पखरण. मुगलांबरोबर आलेला गुलाबजाम आता मुख्य पक्वान्न बनला आहे. (पुण्यात गणेश पेठेतील गुरुद्वारासमोर असलेल्या उत्तम स्वीट नावाच्या मिठाईच्या दुकानाला गुलाबजाम खाण्यासाठी आवर्जून भेट द्यावी)\nदसरा पाडव्याला खाल्ल्या जाणार्‍या श्रीखंडाचा इतिहास अज्ञात आहे. दह्यातील पाणी काढून तयार झालेल्या चक्क्यात साखर, जायफळ आणि केशर घालून श्रीखंड तयार केले जाते. श्रीकृष्णाच्या मथुरेत श्रीखंड बनवले जात असे असा उल्लेख सापडतो. उत्तर भारतात कुठेही श्रीखंड फारसे खाल्ले जात नाही. श्रीखंड ही खासियत आहे ती पश्चिम भारताची. ११ व्या शतकातील चावुण्डराया याच्या ’लोकोपकार’ या कन्नड भाषेतील ग्रंथात शिरकिनी या नावाने पहिल्यांदा श्रीखंडाचा उल्लेख आलेला आहे. १६ व्या शतकातील मंगारसाच्या ’सूपशास्त्र’ या ग्रंथातही श्रीखंडाचा उल्लेख सापडतो. महाराष्ट्राबरोबरच गुजरात, राजस्थान आणि पंजाबमधे श्रीखंड खाल्ले जाते.\nदोन राज्यांमधे पाण्यावरुन, सीमेवरुन असे वाद होत असतात. पण मिठाईवरुन वाद हा फक्त भारतातच होऊ शकतो. दोन वर्षांपूर्वी रसगुल्ल्यावरुन पश्चिम बंगाल आणि ओरिसा राज्यांमधे असाच वाद झाला होता. रसगुल्ला याला प्रादेशिक वैशिष्ठ्याचा दर्जा मिळवण्याच्या वरुन हा वाद सुरु झाला. पश्चिम बंगाल आणि ओरिसा या दोन्ही राज्यांनी पुरावे सादर केले. दुध नासवून त्यापासून तयार केलेला छेना हा या मिठाईचा आत्मा. पुरी येथील जगन्नाथाला प्राचीन काळापासून या छेन्यापासून बनवलेल्या रसगुल्ल्याचा प्रसाद दाखवला जातो असा दावा करण्यात आला. जगन्नाथ आपल्या जन्मस्थळी लक्ष्मीला न नेता आपल्या बहिण भावाबरोबर गेला. याचा लक्ष्मीला राग आला. मग तिला शांत करण्यासाठी जगन्नाथाने तिला रसगुल्ला खायला दिला अशी एक कथा सांगितली जाते. ओरिसा सरकारने छेन्यापासून तयार होणार्‍या पदार्थांचे अनेक संदर्भ दिले. पण शेवटी हा मान मिळाला प. बंगालला. येथे जाता जाता एका ओरिसाच्या मिठाईचा उल्लेख करणॆ गरजेचे आहे ती म्हणजे छेना पोडा. छेन्यावर साखरेचा थर देऊन कोळश्यावर ७-८ तास त्याला ठेवले जाते. साखरेचे कॅरॅमलायजेशन होऊन बनणारा हा भारतीय चीज केक. कधी पुरीला गेलात तर जरुर खाऊन पहावा असा.\n१७ व्या शतकात हुगळी येथे पोर्तुगीज लोकांची एक वसाहत होती. ते दुधात लिंबू पिळुन त्यापासून कॉटेज चीज बनवत. हे कॉटेज चिज म्हणजेच छेना. त्यापासूनच बंगाली मिठाई बनवण्यास सुरुवात झाली. या छेन्यापासून बनवलेली पहिली मिठाई म्हणजे ’संदेश’. बंगाली मिठाई बनवणार्‍या आणि त्यात वेगेवेगळे प्रयोग करणार्‍या हलवायांमधे भीमनाग, के. सी. दास, द्वारिका घोष आणि गंगुराम यांचा मोठा वाटा आहे. छेन्यापासून बनणारा गुलाबजामचा बंगाली भाऊ म्हणजे पान्तुआ. लग्नसमारंभात आढळणारी रसमलाई बंगालचीच. मिठाई अधिक दिवस टिकावी म्हणून हवाबंद टिनच्या डब्यामधे देण्यास सुरुवात केली ती बंगाली मिठाईवाल्यांनी त्यामुळे या मिठायांचा प्रसार झपाट्याने जगभर झाला.\nभारतातील मिठायांत भरपूर प्रादेशिक विविधता आढळते. यातील सगळ्याच मिठायांचा इतिहास ज्ञात नाही. आपल्याकडे एक म्हण आहे की ’ऊस गोड लागला तरी मुळापासून खाऊ नये’. त्यामुळे आपणही मिठायांच्या फार मुळाशी न जाता त्यांची लज्जत चाखूया \nहात जोडुनी मीच विनवते, वाट वाकडी करू नका….\nमाझ्या प्रिय लेकरांनो, मी धरतीमाता. तुम्हाला वसुंधरादिनानिमित्त काही सांगू इच्छिते. आजचा दिवस २२ एप्रिल हा ‘वसुंधरा दिन’ म्हणून पाळता. मात्र गेली कित्येक वर्ष वसुंधरा दीऽऽऽऽन होत चालली आहे. खरं तर वसुंधरा या माझ्या नावाप्रमाणे मी वसु म्हणजे संपन्न समृध्द होते. माझी नैसर्गिक संपदा अफाट होती असं म्हणू या. होती असच म्हणाव लागेल कारण शहाणा माणूस अस नाव धारण करणार्‍या माझ्या लेकरा, तू मला लक्तर बहाल केलीस. तुझी वृत्ती जेव्हा व्यापारी बनली तेव्हा माझा सखा, जल जो पावसाच्या रूपानं मला भेटतो आणि चराचराला सुखावतो. त्याला ही ’पैसा झाला खोटा’ असं म्हणून डिवचतोस आणि त्यामुळे अनेकदा त्याच्या प्रकोपाचाही बळी ठरतोस. माझी संपत्ती घेऊन, खर तर लुटून त्याबदल्यात तू मला काय काय दिलं आहेस विषारी वायु, न विघटन होणारे प्लास्टिक, जास्त उत्पादन होण्यासाठी रासायनिक खतांचा आणि घातक कीटकनाशके. त्यांच्यामुळे जलस्त्रोत आणि हवाही विषारी झाली. तुमच्या चैनी, सुखसोई यासाठी – ज्याला तुम्ही ’विकास’ असे भुलवणारे, आकर्षक नांव देता, माझ्या हिरव्यागार वनांच्या शालू शेल्याची लक्तरे केलीत. ’पृथ्वी केवळ माणसांसाठीच’ अशा स्वार्थी वृत्तीमुळे माझ्या इतर काही लेकरांना म्हणजे पशुपक्ष्यांना निर्वंश केलंत. खरं तर माझी आजची अवस्था एखाद्या अतिदक्षता विभागातील रुग्णासारखी आहे, जागतिक तापमानवाढ माझ्या ज्वराचे मापक, झाडं कमी झाल्याचाही तो एक परिणाम, खेरीज झाडं नसल्यानं मला कृत्रिम श्वासोच्छवासावर ventilator वर ठेवल्यासारखं आहे. ओझोनच्या विरळीकरणामुळॆ घातक सूर्यप्रकाश मला भाजून काढत आहे.\nपुराणातील संकल्पनेनुसार माझा भार शेषनागाने स्वत:च्या मस्तकावर तोलला आहे. पण माझ्या लेकरांनो तुम्ही केलेल्या पापांचे हे वजन या शेषाला जड होत आहे आणि मग त्याने संतापाने डोकं हलवल्यावर माझी तारांबळ होते. भूकंप, ज्वालामुखी अगर महाप्रलयासारख्या आपत्तींना अखेर तुम्हालाच तोंड द्याव लागतं.\nही पुराणकथा म्हणून भाकडकथा असं मानू नका. Lovelock नावाच्या वैज्ञानिकाने मला मूलत: सजीव मानले आणि १९७० साली Gaia Hypothesis अशी संकल्पना मांडली. Gaia या ग्रीक संज्ञेचा अर्थ आहे Mother Earth.\nतुम्ही तुमचा चंगळवाद थोपवा आणि जरा सुधारा, तुम्ही सर्व चराचराचे मालक नसून विश्चस्ताच्या भूमिकेत जा आणि ’शहाणा माणूस’ हे आपलं नावं सार्थ करा एवढी तुम्हाला विनंती.\nइंग्लडच्या केंट परगण्यात एक छोटंस गाव आहे.शांत आणि टुमदार. हे गाव ज्यांना सरंजाम मिळालेले होते त्या जहागिरदारांना अर्ल (Earl) अशी उपाधी होती.या जहागिरदारांच्या कुळात जन्मलेले एक कुलदिपक होते चौथे अर्ल म्हणजेच जॉन मॉन्टेग्यू. हे साहेबराव सदैव कंटाळलेले, दिवसभर काय करावे हा प्रश्न सकाळी उठताच त्यांच्यासमोर उभा ठाकलेला असे.\nपण प्रत्येक रोगाला औषध असते तसेच प्रत्येक कंटाळ्यालाही असते, वेळ कसा घालवावा या विवंचनेत असतानाच त्यांच्या भोवती असलेल्या मंडळीतल्या एकाने त्यांना पत्ते खेळण्याविषयी सुचवले आणि झालं अर्लसाहेबांना पत्ते खेळण्याची गोडीच लागून गेली. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत साहेब फक्त पत्ते आणि पत्तेच खेळू लागले.दिवसाचं सोडा साहेबांना रात्री स्वप्नातही पत्तेच दिसू लागले.पत्ते खेळताना अर्लसाहेब तहानभूक विसरले, खेळताना मधेच उठून जेवायला जायचाही त्यांना कंटाळा येऊ लागला.\nएके दिवशी असाच पत्त्यांचा खेळ अतिशय रंगात आलेला होता आणि जेवायची वेळही झालेली होती.अर्लसाहेबांची खेळाचे टेबल सोडून जेवण्याच्या टेबलावर जाऊन बसण्याची मुळीच इच्छा नव्हती म्हणून साहेबस्वारीने आपल्या स्वैपाक्याला बसल्या जागेवरून न उठता जे काही खाता येईल ते आणून देण्याचा हुकूम दिल���. ही ब्रिटिश स्वैपाकी मंडळी जात्याच हुशार, त्याने आपलं डोकं चालवून दोन पावांच्या तुकड्यात मांसाचे तुकडे आणि इतर काहीबाही भरून हा नवीन पदार्थ अर्लसाहेबांच्या समोर पेश केला.\nअर्लसाहेबांना हा नवीन पदार्थ फारच आवडला आणि तो हा पदार्थ रोजच खाऊ लागले. हळूहळू या पदार्थाची त्यांच्या आसपासच्या सगळ्यांनाही गोडी लागली.\nभरपूर उत्सुकता ताणून झाल्यानंतर आता आपण या अर्लसाहेबांची ओळख करून घेऊया, हे आहेत 4th Earl of Sandwich आणि यातलं Sandwich हे नाव त्यांच्या गावाचं आहे. Earl of Sandwich वरूनच अर्लसाहेबांना आवडलेल्या पदार्थाचं नाव *सँडविच* पडून गेलं. ही सगळी कहाणी आहे सुमारे १७६० च्या सुमाराची.\nपण खरं सांगायचं तर त्यांच्या सँडविच गावाचा अतिशय कंटाळा आलेला होता आणि त्यांची इच्छा होती की इंग्लडच्या राजाने आपल्याला Portsmouth गाव इनाम द्यावं,पण राजा यांच्या विनंती अर्जाकडे अजिबात लक्ष देईना आणि शेवटी अर्लसाहेबांची ती इच्छा अपूर्णच राहिली,नाहीतर आज आपण Portsmouth खात असतो.\nआमच्या गुरू आणि जेष्ठ वनस्पतीशास्त्र अभ्यासक डॉ. हेमा साने यांचा सदर लेख १२ एप्रिल १९८७ रोजी तरुण भारतच्या रविवार पुरवणीत छापून आला होता. तेंव्हा आपल्यापैकी अनेकजणांना बहुतेक वाचता येत नसेल किंवा हा लेख समजण्याचे आपले वय नसेल अशा सगळ्यांसाठी जवळपास एकतीस वर्षांनंतर हा लेख पुनः प्रकाशित करत आहोत\nखरं म्हणजे ’उपास’ या अतिपरिचित शब्दाचे मूळ रूप आहे ’उपवास’. याचा शब्दश: अर्थ नजीक किंवा जवळ बसणॆ, ईश्वरासन्निध बसून काही ध्यानधारणा, चिंतन, मनन करणे. अर्थातच नेहमीच्या कामाला ’सुट्टी’ म्हणून नेहमी लागणार्‍या ’कॅलरीज’ नकोत. म्हणून तसा आहारही नको. म्हणजे एका अर्थाने त्या दिवशी पचनसंस्थेलाही विश्रांती.\nपण आज या मूळ संकल्पनेपासून उपासाने फारकत घेतली आहे. आज आपण करीत असलेला उपास म्हणजे रोजच्या जेवणात ’चेंज’ असे झाले आहे. काही जण तर असाही दावा करतात की आपण बुवा (किंवा बाई) फक्त दोन खाण्यांच्या मधल्यावेळेत उपास करतो.\nप्रश्न तुम्ही रूढ अर्थाने सनातनी आहात की नाही हा अजिबातच नाही. तर तुम्ही असा प्रचलित उपास करताना काय खाता याच्याशी निगडीत आहे. पण मी जे सांगत आहे ते ऐकल्यावर तुम्ही सनातनी असाल तर उपास करणे ताबडतोब सोडून द्याल आणि पाश्चिमात्याळलेले असाल तर ताबडतोब उपासाला बसाल. कारण उपासाच्या दिवशी जे पदार्थ आपण उपयोगात आणतो ते वनस्पती शास्त्रज्ञांच्या चष्म्यातून ’अभारतीय’ आहेत. ’इंपोर्टेड’ आहेत. अपवाद फक्त वर्‍याचे तांदूळ आणि राजगिरा.\nउपास म्हणजे मुख्य भिस्त शेंगदाणे म्हणजे आपला भुईमूग. पण हा आपला नाही. भुईमूग मूळचा ब्राझीलचा. अगदी प्राचीन काळी, म्हणेजे अज्ञात काळात तो फक्त दक्षिण अमेरिकेते परिचित होता. १६ व्या शतकात पोर्तुगीजांनी भुईमूगाला आपल्याबरोबर अफ्रिकेत नेले. स्पॅनिश लोकांबरोबर भुईमूग पॅसिफिक महासागरातील फिलिपाईन्स बेटावर गेला. नंतर तिथून चीन, जपान, मलाया असा वेडावाकडा फिरत भारतात आला आणि आज भुईमूगाच्या लागवडीत भारत अग्रगण्य आहे.\nविरोधाचा कळस म्हणजे शेंगदाणे आपल्याला उपासाला चालतात. पण शेंगदाण्याचे तेल चालत नाही आणि त्यापासून तयार केलेले कृत्रिम, वनस्पतिजन्य तूप मात्र चालते.\nयानंतरचा क्रम येतो बटाट्याचा. अनेकदा याला ’आयरिश बटाटा’ म्हणत असले तरी बटाटा हाही अमेरिकेचाच बेटा आहे. पेरू आणि बोलिव्हिया देशाचा रहिवासी. इंका या अमेरिकन आदिम संस्कृतीच्या लोकांनाही बटाटा माहीत असावा. टिटिकाका नावाच्या तलावाच्या आसपासच्या प्रदेशात आजच्या लागवडीखाली असलेल्या बटाट्याचे पूर्वज नांदत असावेत असा अंदाज आहे. अ‍ॅंडिज पर्वतात म्हणजे अमेरिकेच्या पश्चिम घाटात साधारणत: ३५०० मीटर उंचीवर बटाट्याच्या अनेक जाती आजही सापडतात. त्यातील काहींना अक्षरश: वाटाण्याएवढे बटाटे येतात. तर इतरांना नेहेमीच्या बटाट्याएवढे. अ‍ॅंडिज मधील आदिम संस्कृतीशी निगडीत असलेल्या खापरांवरही बटाट्याचे चित्र आढळते.\nजवळ जवळ १६ व्या शतकापर्यंत बटाटा बाहेरच्या जगालाच काय पण अ‍ॅंडिजचा डोंगराळ भाग सोडल्यास उरलेल्या अमेरिकेलाही त्याचा पत्ता नव्हता. कोलंबस बरोबर बटाटा अमेरिकेहून युरोपला आला. भाजी म्हणून तो फारसा रुचला नाही. पण असा एक समज होता की बटाटे खाल्ल्यावर वंध्यत्व जाते.\nसर वॉल्टर रॅलेने बटाटा युरोपमधून इंग्लंडला आणि आयर्लंडला नेला आणि मग तो भारतात आला.\nउपास म्हटला की साबुदाणा आलाच. हे कुठल्याही झाडाचे नैसर्गिक बी नव्हते हे सर्वज्ञातच आहे. बटाटा पाण्यात किसला की किसाबरोबर एक प्रकारचा न विरघळणारा पांढरा साका पाण्याच्या तळाशी बसतो हा स्टार्च. यालाच आपण तवकीर (तवकील) म्हणून ओळखतो. अनेक झांडांच्या खोडात असा स्टार्च साठवलेला असतो. मेट्रॉक्झिलॉन सागो नावाचे नारळाच्या जातीचे एक झाड, सायकस, मरांटा आणि टॅपिओका या चार प्रकारच्या वनस्पतीपासून साबुदाण्यासाठी लागणारा स्टार्च मिळतो. पैकी मेट्रॉक्झिला आणि सायकसच्या खोडात असा स्टार्च असतो. मरांटा म्हणजे ज्याला आपण आरारूट म्हणतो त्याच्या भूमिगत खोडात टॅपिओकाच्या मुळात स्टार्च साठवलेला असतो. तुम्ही दक्षिण भारतात प्रवास केला असाल तर टॅपिओकाचे वेफर्ससुध्दा खाल्लेले असतील.\nयापैकी मरांटा, टॅपिओका दोन्हींचे उगमस्थान अमेरिका. टॅपिओका अफ्रिकेतही विपुल आहे. तिथले मूळ राहिवाश्यांचे टॅपिओका साठवणीतील अन्न आहे. टॅपिओका आता आग्नेय आशियातील लोकांचेही प्रमुख अन्न बनलेले आहे.\nरताळे आणि उपवास यांचाही असाच अतूट संबंध आहे. रताळ्याचे लॅटिन नाव आहे आयपोमिया बटाटाज. रताळी ही देखील अमेरिकेचीच ’देन’ आहे. बटाटाज हे रताळ्याचे तिथल्या आदिम समाजातील नाव आहे. आजमितीस रताळ्याचे जंगली पूर्वज अस्तित्वात नाहीत. पण ते कुठे तरी मध्य अमेरिकेत असावेत. काही पूर्वज आहेत पण त्यांना आता रताळी येत नाहीत.\nसगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे कोलंबसाचे पाय अमेरिकेला लागण्यापूर्वीच रताळ्याला पाय फुटले. हवाई आणि पॉलिनेशिया बेटांना ते केव्हाच पोहोचले. आजही न्यूझीलंडच्या मावरी लोकांचे ते आवडते खाद्य आहे. मात्र रताळ्याने हा प्रवास कसा केला याचे आकलन होत नाही.\nकोलंबसबरोबर रताळे युरोपात प्रवेश केला आणि पोर्तुगीजांबरोबर ते भारतात आले आणि स्थिरावले.\nफराळाच्या पदार्थांची गोडी मिरची शिवाय अर्थातच नाही. ही मिरचीसुध्दा अमेरिकनच आपण खरे मिरीचे चाहते. संस्कृत भाषेत मरीची म्हणजे मिरी. मिरची तिखटपणात मिरीच्या जवळची. इंग्रजीमधे रेड पेप्पर म्हणजे मिरची. आणि पेप्पर म्हणजे मिरी पिंपळी. मिरची पुढे इतकी लोकप्रिय झाली की म्हणूनच म्हण तयार झाली असावी ’कानामागून आली नि तिखट झाली’ पण मिरची भारतात फारच लवकर आली असावी. सावता माळ्याने ’लसूण, मिरची, कोथिंबीरी, अवघा झाला सावळा हरि ॥ असे म्हटले आहे. म्हणजे सावता माळी यांच्या काळात म्हणजे १३ व्या शतकात मिरची आपल्याला माहिती होती का आपण खरे मिरीचे चाहते. संस्कृत भाषेत मरीची म्हणजे मिरी. मिरची तिखटपणात मिरीच्या जवळची. इंग्रजीमधे रेड पेप्पर म्हणजे मिरची. आणि पेप्पर म्हणजे मिरी पिंपळी. मिरची पुढे इतकी लोकप्रिय झाली की म्हणूनच म्ह��� तयार झाली असावी ’कानामागून आली नि तिखट झाली’ पण मिरची भारतात फारच लवकर आली असावी. सावता माळ्याने ’लसूण, मिरची, कोथिंबीरी, अवघा झाला सावळा हरि ॥ असे म्हटले आहे. म्हणजे सावता माळी यांच्या काळात म्हणजे १३ व्या शतकात मिरची आपल्याला माहिती होती का पण बहुतेक सावता माळ्याचा तोंडी हे वाक्य घुसडण्याचं पुण्यकर्म कोणी महाभागाने केले असावे. मिरचीचा मूळ देश मेक्सीको. मेक्सीको येथील गुंफांमधे इ. स. पू. ७००० च्या काळातील मिरचीचे अवशेष सापडले आहेत. पेरू देशातील काही पूर्वैतिहासीक दफनात मिरचीच्या अस्तित्वाच्या खुणा आढळल्या आहेत. काहींच्या मते वेस्ट इंडिज हा मिरचीचा मायदेश असावा. अर्थातच कोलंबसबरोबर मिरची स्पेनला आली आणि बहुधा सतराव्या शतकाच्या मध्यावर ती युरोपबरोबर, अफ्रिका आणि अशियात पसरली.\nफळांमधे खजूर आणि केळी ही महत्वाची. हे दोन्ही वर्षभर मिळणारी फळे. पण खजूरही भारतीय नाही. केळी मात्र चालतील.\nतेव्हा राहता राहिले वर्‍याचे तांदुळ आणि राजगिरा. ह्या वनस्पती मात्र अस्सल भारतीय आहेत असा पुरावा उपलब्ध आहे. मग उपासाचा भारतीय मेनू काय राहिला तर वर्‍याचे तांदुळ, राजगिर्‍याच्या लाह्या आणि केळी. आता बोला आहात का उपासाला तयार\nआपणच आपली ओळख करून देणे हा बहुतेक सगळ्यात कंटाळवाणा प्रकार असावा पण ब्लॉग लिहायचा तर ओळख करून दिलीच पाहिजे.\nआमची मैत्री तशी फार जुनी नाही, ४ वर्षाचीच. कार्यक्षेत्रंही वेगवेगळी. मी आयटी मध्ये तर कौस्तुभचा स्वतःचा छपाईचा व्यवसाय. पण आमच्या अनेक आवडीनिवडी अगदी सारख्या. आवडते लेखक, आवडतं संगीत, आवडते सिनेमे एकसारखे. नॉस्टॅल्जिआ हा आम्हाला जोडणारा अजून एक धागा. त्यामुळं आम्ही गप्पात नेहमीच जुन्या गोष्टी उकरून काढत असतो. या ब्लॉगवरच्या अनेक लेखांचे विषय आम्हाला या गप्पातूनच सुचलेले आहेत. वाचून बघा कदाचित वाचता वाचता तुम्हालाही तुमच्या आवडीच्या विषयावरचा एखादा लेख सापडून जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://sandeepramdasi.com/2016/12/", "date_download": "2019-01-19T06:04:28Z", "digest": "sha1:KM6S34SDDLKZA4GIE6WDCLBEGLL3WT55", "length": 5111, "nlines": 59, "source_domain": "sandeepramdasi.com", "title": "December | 2016 | रामबाण", "raw_content": "\nनोटाबंदी इंटरेस्टिंग आकडेवारी :- १\nडेबिट कार्डचा एटीएममधून पैसे काढण्यासाठी किती वापर होतो \nऑगस्ट महिन्यात ७५ कोटी ६७ लाख वेळा देशातील जनतेने एटीएममधून पैसे काढले, त्याचा आकडा होता २ लाख १९ हजार कोटी रुपये.\nसप्टेंबर महिन्यात ७४ कोटी २२ लाख वेळा एटीएममध्ये डेबिट कार्डाचा वापर केला गेला , काढले गेले २ लाख २२ हजार कोटी रुपये,\nऑक्टोबर महिन्यात ८० कोटी वेळा देशातील जनतेने एटीएममधून पैसे काढले, त्याचा आकडा होता २ लाख ४२ हजार कोटी रुपये.\nआरबीआयची गेले दोन वर्षांची आकडेवारी पाहिली तर देशभरात वर्षाला अंदाजे २५ लाख कोटी रुपये एटीएममधून काढले जातात, म्हणजे महिन्यात आपली जनता सरासरी २ लाख कोटी रुपये एटीएममधून काढते,याचा अर्थ आपल्या २ लाख २० हजार एटीएम्समध्ये महिन्याला २ लाख कोटी रुपये असले तरी देशाची गरज भागते..\nनोटाबंदीनंतर च्या पहिल्या महिन्यात म्हणजे १० नोव्हेंबर ते १० डिसेंबर या काळात ४ लाख ६१ हजार कोटींच्या नव्या नोटा चलनात दिल्या असं आरबीआयने १५ दिवसांपूर्वी (१३ डिसेंबरला) सांगितलं होतं, यातल्या फक्त २ लाख कोटी रुपयांच्या नोटा एटीएममध्ये भरायची तजवीज केली असती तरी देशातले सर्व एटीएम चालू राहिले असते, Continue reading →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://old.marathibooks.com/bookserve/index.php?showpage=showauthor&SearchWord=%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6+%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2019-01-19T06:16:37Z", "digest": "sha1:7B6SWRH465DHCUYNPKOY25D4YP5QLBKI", "length": 3357, "nlines": 65, "source_domain": "old.marathibooks.com", "title": "Category Main Page : MarathiBooks", "raw_content": "\nपुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती\n\"अरविंद जोशी\" यांची उपलब्ध पुस्तके.\n१५२ पाने | किंमत:रु.१२०/-\n८६ पाने | किंमत:रु.८०/-\nशिक्षण महर्षी भाऊराव पाटील\n२६ पाने | रु.२५/-\nलेखक: ना. बा. लेले\n१९२ पाने | रु.१५०/-\nलेखक: प्रा. शशिकांत गोखले\nलेखक: डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी\n४८ पाने | रु.२५/-\nमराठीसृष्टी या पोर्टलचे हे एक खास वैशिष्ट्यपूर्ण दालन. मराठीतील अनेक नामवंत, प्रकाशित तसेच अप्रकाशित व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा आगळावेगळा व्यक्ती-संदर्भ कोश.आपला संदर्भ आजच समाविष्ट करा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/national-news-4/", "date_download": "2019-01-19T06:36:13Z", "digest": "sha1:J66HJFEAZKN5W2BAEXHF7YSZOSTQMN3A", "length": 8229, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "परिहार हत्या प्रकरणातील काही संशयित ताब्यात | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपरिहार हत्या प्रकरणातील काही संशयित ताब्यात\nजम्मू – जम्मू काश्‍मीरातील भाजप नेते अनिल परिहार आणि त्यांच्या बंधुंच्या हत्या प्रकरणातील काहीं संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गेल्या 1 तारखेला या बंधुंची हत्या झाल्यानंतर किश्‍तवार जिल्ह्यात मोठी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर तेथे लागू करण्यात आलेली रात्रीची संचारबंदी आता उठवण्यात आली आहे.\nआम्ही या हत्याकांडांच्या संबंधात काही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे असे पोलिसांनी सांगितले.\nपोलिसांनी या तपासाच्या संबंधात दोन विशेष तपास पथके स्थापन केली आहेत. दरम्यान लष्कराच्या उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट रणबिरसिंग यांनी आपल्या अखत्यारीत येणाऱ्या किश्‍तवार जिल्ह्यातील सुरक्षा स्थितीचा एका बैठकीत आढावा घेतला. कोणत्याही आव्हानात्मक स्थितीचा खंबीर मुकाबला करण्याच्या सूचना त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n…म्हणून मोदी जनतेला छळतात – राज ठाकरे\nदुरान्तो रेल्वेत प्रवाशांची लूट\nनायडूंना रोखण्यासाठी रामा राव व रेड्डी एकत्र\n‘सपा-बसपा’ आघाडीत ‘रालोद’ सामील होणार\nमायावती पैसा असलेल्यांनाच निवडणुकीचे तिकीट देतात\nरेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी येणार पिझ्झाचे मशीन\nममतांच्या मेळाव्याला राहुल गांधींच्या शुभेच्छा आणि पाठिंबा\nसीबीआयला लवकरच नवे संचालक\nभाजप आमदाराने राहुल गांधींची तुलना केली औरंगजेबाशी\nबेळगाव येथून तस्करी होणारे खवले मांजर जप्त\nकर्मचाऱ्यांच्या गाडया पार्किंगमध्ये अन् ग्राहकांच्या गाड्या रस्त्यावर\nपुसेसावळीकरांवर आता “सीसीटीव्हीची’ नजर\nचैतन्य बझारमध्ये दीड लाखाचे साहित्य लंपास\nम्हासुर्णेतील जिल्हा बॅंकेच्या शाखेचे नवीन जागेत स्थलांतर\nडॉ. तेलतुंबडे यांच्या जामिनावर 22 जानेवारीला सुनावणी\n‘हायब्रीड’ बाईकचा प्रयोग पुण्यात यशस्वी\nडान्सबार बंदीसाठी सरकार प्रयत्नशील\n…म्हणून मोदी जनतेला छळतात – राज ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/shivsena-loosing-condition-and-bjp-lead-jalgao-municipal-corporation-135442", "date_download": "2019-01-19T06:34:20Z", "digest": "sha1:4IXDGN744HMCZWZXWJIXEF74WSDAZYWC", "length": 10411, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "shivsena in loosing condition and bjp in lead in jalgao municipal corporation जळगावात शिवसेनेला झटका, भाजप आघाडीवर | eSakal", "raw_content": "\nजळगावात शिवसेनेला झटका, भाजप आघाडीवर\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nमहापालिकेत 75 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा आज मतमोजणी सुरु आहे. यात आतापर्यंत भाजपने आघाडी घेतली असून, 35 वर्षापासून सत्तेत असलेल्या सुरेशदादा जैन यांना झटका बसला आहे.\nजळगाव : महापालिकेत 75 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा आज मतमोजणी सुरु आहे. यात आतापर्यंत भाजपने आघाडी घेतली असून, 35 वर्षापासून सत्तेत असलेल्या सुरेशदादा जैन यांना झटका बसला आहे.\nनिवडणुकीची आज मतमोजणी सुरू आहे. यात आतापर्यंत भाजपने आघाडी घेतली असून 35 वर्षांपासून सत्तेत असलेल्या सुरेशदादा जैन यांना झटका बसला आहे. जळगाव शहर महापालिकेच्या निवडणुकीत 57 जागांवर भाजप आघाडीवर आहे तर 14 जागांवर शिवसेना तर एम आयएमचे 3 उमेदवार अनपेक्षित विजयी ठरले आहेत.\n\"राष्ट्रवादी' पुन्हा होईल बलवान\nस्वातंत्र्यपूर्व काळात जळगाव जिल्ह्यात झालेले फैजपूर कॉंग्रेस अधिवेशन हे ऐतिहासिक आहे. त्यानंतर कॉंग्रेसची पाळेमुळे जिल्ह्यात रुजली होती....\n\"राष्ट्रवादी'चा गजर, देवकरांवरच नजर\nजळगाव : लोकसभा मतदार संघात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. भारतीय जनता पक्ष व शिवसेनेतर्फे स्वतंत्र उमेदवार मैदानात उतरण्यास तयार आहेत. मात्र \"युती'...\n‘सद्‍रक्षणाय खलनिग्रहणाय’ ब्रीदच विसरलात लोहार\nजळगाव - नियुक्तीच्या प्रत्येक ठिकाणी वादग्रस्त ठरलेले तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक व सध्या मुंबई होमगार्डचे पोलिस अधीक्षक असलेले मनोज लोहार...\nखडसेंच्या भूमिकेवर अडले 'रावेर'चे घोडे \nजळगाव - लोकसभा निवडणुकीच्या रणभेरी वाजू लागल्या आहेत. भाजप- शिवसेना युतीच्या निर्णयाचा गुंता वाढतच आहे. दुसरीकडे विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीने...\nसर्प तस्करांची आंतरराष्ट्रीय टोळी जेरबंद\nवर्धा : बुलडाणा व जळगाव येथून मांडोळ प्रजातीचा साप पकडून तो वर्ध्यात विक्रीकरिता आणणाऱ्या चार जणांना वन विभागाने पीपल फॉर ऍनिमल्सच्या मदतीने ताब्यात...\nसुशिक्षित बेरोजगारांची \"मदतीची साखळी'\nजळगाव ः वंचितांमधील कौशल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी \"मदतीची साखळी' ही संकल्पना राबवीत आहे. या संकल्पनेतून त्यांनी खेळापासून शिक्षणापर्यंत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्य�� बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://kalimirchbysmita.com/chicken-ghee-roast-marathi/", "date_download": "2019-01-19T06:36:54Z", "digest": "sha1:NGIHI4NOSZOQOJJPOG5XSHMWM34PSEOA", "length": 17810, "nlines": 218, "source_domain": "kalimirchbysmita.com", "title": "Chicken Ghee Roast recipe in Marathi | चिकन घी रोस्‍ट", "raw_content": "\nकर्नाटक खाद्य संस्कृतीत बंट समाजाचे योगदान खूप मोठे आहे. त्यांच्या मांसाहारी जीवनशैलीने अनेक चविष्ट पाककृती भारतीय खाद्य संस्कृतीला दिल्या आहेत. चिकन घी रोस्ट हि अशीच एक अवर्णनीय चवीची डिश … तिचे शब्दात वर्णन कुठेतरी कमीच पडेल , म्हणून तिला एकदा चाखून बघायलाच हवे. ह्याच चिकन घी रोस्टचे आणि माझे नाते कसे जुळले , आज आलाय त्या आठवणींचा उमाळा \n“रेशमाच्या रेघांनी ,लाल काळ्या धाग्यांनी , कर्नाटकी कशिदा मी काढीला , हात नका लावू माझ्या साडीला … “ महाराष्ट्राचे कर्नाटकावरचे प्रेम, हे आशा भोसलेंच्या गोड आवाजात आपण ऐकलेच आहे आणि न जाणे किती वेळा गुणगुणलेलेही आहे महाराष्ट्राचे कर्नाटकावरचे प्रेम, हे आशा भोसलेंच्या गोड आवाजात आपण ऐकलेच आहे आणि न जाणे किती वेळा गुणगुणलेलेही आहे तसे महाराष्ट्र आणि कर्नाटक यांचे नाते म्हणजे , “तुझे माझे जमेना आणि तुझ्यवाचून करमेना “ तसे महाराष्ट्र आणि कर्नाटक यांचे नाते म्हणजे , “तुझे माझे जमेना आणि तुझ्यवाचून करमेना “ अगदी सख्ख्या जिवाभावाच्या शेजारणींसारखी माया हि आपुली अगदी सख्ख्या जिवाभावाच्या शेजारणींसारखी माया हि आपुली प्रेमाबरोबर हेवे दावे हे आलेच, असो प्रेमाबरोबर हेवे दावे हे आलेच, असो तर भौगोलिक दृष्ट्या वेगळ्या असलेल्या ह्या दोन बहिणी…. परंतु आचार विचार आणि संस्कृतीत अगदी मन जूळतात बर का यांची. उगाचच नाही आपल्या कोकणस्थांच्या आणि लिंगायतांच्या घरी एक तरी सून, इकडून तिकडे किंवा तिकडून इकडे आलेलीच असते\nमाझा कर्नाटकाशी पहिला संबध आला 2006 मधे- जेव्हा कॅंपस इंटरव्यू मधून इन्फोसिस साठी सिलेक्ट झाले आणि म्हैसूर मधे त्यांचे ट्रेनिंग सेंटर जॉइन केले. सहा महिने त्या अतिशय देखण्या कॅंपस मधे ट्रेनिंग पूर्ण केले. एका महाविद्यालयीन युवकाच आणि युवतीचे , एका परिपूर्ण जबाबदार प्रोफेशनल मधे रुपांतरणाचा प्रवास त्या कॅंपसने नेहेमीच बघितला आहे. 2016 मधे बरोब्बर 10 वर्षांनी , पॅशन पॅशन म्हणजे काय रे बुवा , हे उमगले आणि ते कशाशी खातात हे जाणून घ्यायला, आयटीची लठठ पगाराची नोकरी सोडून कर्नाटकातल्या मणिपाल येथे प्रसिद्ध असलेल्या हॉटेल मॅनॅजमेन्ट महाविद्यालयात १. ५ वर्षांचा ” पोस्ट ग्रॅजुएशन इन कलिनरी आर्टस् “चा अभ्यासक्रम पूर्ण केला.\nया सबंध प्रवासात लक्षात राहिली , ती माझ्या वाट्याला आलेली कर्नाटकातली प्रेमळ माणसे आणि माझ्या जिभेचे चोचले पूरवणारी खाद्य संस्कृती म्हणतात ना , प्रत्येक 5 किलोमीटरवर , जशी भाषा बदलते , तसे खाणेही बदलते. उडुपीचे सात्त्विक भोजन, दावणगिरीचा बेनी /लोणी डोसा आणि कुंदापूरचा मत्स्याहार आणि मांसाहार याला तोडच नाही म्हणतात ना , प्रत्येक 5 किलोमीटरवर , जशी भाषा बदलते , तसे खाणेही बदलते. उडुपीचे सात्त्विक भोजन, दावणगिरीचा बेनी /लोणी डोसा आणि कुंदापूरचा मत्स्याहार आणि मांसाहार याला तोडच नाही मी गोवन कोंकणी असूनही मँगलोरी कोंकणी खाद्य संस्कृतीच्या कितीतरी गोष्टी नव्या शिकायला मिळाल्या. तिथल्या बंट समुदायाच्या पाक कौशल्याचे तर , कर्नाटक संस्कृतीत झेंडे उभारले गेलेत मी गोवन कोंकणी असूनही मँगलोरी कोंकणी खाद्य संस्कृतीच्या कितीतरी गोष्टी नव्या शिकायला मिळाल्या. तिथल्या बंट समुदायाच्या पाक कौशल्याचे तर , कर्नाटक संस्कृतीत झेंडे उभारले गेलेत मी तर त्यांची फॅन आहे बुवा , आणि आज मी त्यांची एक खूपच प्रसिद्ध डिश चिकन घी रोस्ट शेयर करणार आहे.\nजर तुम्ही मँगलोर कुंदापूर फिरायला गेलात आणि चिकन/क्रॅब/प्रॉन्स घी रोस्ट नाही खाल्ले तर नक्कीच एक घोडचूक ठरेल \nही रेसिपी शेयर करण्यामागे एकच हेतू आहे की सध्या पुण्यात जी थंडी आहे ना त्यात चिकन घी रोस्ट नक्की बनवा. थोडी वेगळी रेसिपी आहे पण बनवायला खूपच सोप्पी आणि दिसायला तर, तुटून पडावी इतकी स्वादिष्ट साजूक तुपात मसाला परतण्याच्या सुगंधाने शेजारीण नक्की डोकावेल की ,”काय स्पेशल आज साजूक तुपात मसाला परतण्याच्या सुगंधाने शेजारीण नक्की डोकावेल की ,”काय स्पेशल आज” तस हे घी रोस्ट नीर् डोसा किंवा भाताबरोबर खातात , पण मी ना आपल्या आंबोळींसोबत वाढले होते – काय झक्कास लागलं म्हणून सांगू ” तस हे घी रोस्ट नीर् डोसा किंवा भाताबरोबर खातात , पण मी ना आपल्या आंबोळींसोबत वाढले ���ोते – काय झक्कास लागलं म्हणून सांगू हे इतक्या स्वादिष्ट मसाल्यातले चिकन घी रोस्ट या हिवाळ्यात खाऊन बघा आणि बोटे चाटत चाटतच मला तुमचा अभिप्राय कंमेंट सेक्शन मध्ये कळवा \nअन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा\nतयारीसाठी वेळ : 10 मिनिटे\nशिजवण्यासाठी वेळ : ३5 मिनिटे\nकिती जणांना पुरेल : ४ ते ५\n५०० ग्रॅम्स चिकन ( विथ बोन्स ) , स्वच्छ धुऊन आणि साफ करून\n½ कप दही ( १२५ ग्रॅम्स )\n1 टेबलस्पून लिंबाचा रस\nघी रोस्ट मसाला बनवण्यासाठी : -\n8 बेडगी सुक्या लाल मिरच्या\n6 गुंटूर सुक्या लाल मिरच्या (गुंटूर नसेल तर कोणत्याही तिखट लाल मिरच्या वापरल्या तरी चालतील )\n½ टीस्पून लवंग ( ६ ते ८ )\n¼ टीस्पून मेथीचे दाणे\n1 टीस्पून काळी मिरी\nसर्वप्रथम आपण चिकनचे मॅरिनेशन तयार करून घेऊ. एका मोठ्या बाऊल मध्ये हळद , मीठ आणि लिंबाचा रस घालून एकत्र मिसळून घेऊ. त्यातच दही घालून एकत्र मिसळून घेऊ. जेणेकरून त्यात गुठळ्या राहणार नाहीत.\nचिकनचे तुकडे यात घालून चांगले मिसळून घ्यावेत. या मॅरिनेशन मध्ये २ तासांसाठी चिकन फ्रिजमध्ये राहू द्यावे .\nआता आपण घी रोस्टचा मसाला बनवून घेऊ. थोड्या गरम पाण्यात लाल सुक्या मिरच्या आणि दुसऱ्या वाटीत १-२ टेबलस्पून गरम पाण्यात चिंचेचा गोळा बुडवून ठेवू.\nमसाले तुपावर भाजून घेण्यासाठी १ टीस्पून तूप एका पॅनमध्ये गरम करून घेऊ. तूप वितळले कि त्यात धणे , काळी मिरी , मोहरी , लवंग, मेथी दाणे आणि जिरे मंद आचेवर भाजून घेऊ. मसाल्यांचे सुवास दरवळे पर्यंत तुपात खमंग भाजून घेऊ. १ ते दीड मिनिटे भाजून घेतल्यावर मसाले एका ताटलीत काढून थंड होऊ देऊ.\nएका मिक्सरच्या भांड्यात हे मसाले, भिजवलेली चिंच पाण्यासहीत, लसूण , भिजवलेल्या लाल मिरच्या घालन बारीक पेस्ट वाटून घ्यावी. मसाला वाटण्यासाठी मी १/२ कप पाणी वापरले आहे.\nआता आपण चिकनला तुपात परतून घेऊ. ज्या पॅन किंवा कढई मध्ये आपण मसाला भाजला आहे त्यातच २ टेबलस्पून तूप घालून घेऊ. गरम तुपात चिकन चे तुकडे घालून मोठ्या आचेवर ३ मिनिटे परतून घेऊ. ३ मिनिटांनंतर मंद आचेवर चिकन झाकण घालून शिजू द्यावे.\n१५ मिनिटे आपण चिकन मंद आचेवर शिजवून घेतले आहे. चिकन एका ताटलीत काढून घेऊ. त्याच कढईत अजून २टेबलस्पून तूप अजून घालून घेऊ. या रेसिपीची खरी चव तूपामुळेच येते. म्हणून तूप घालताना अजिबात हात आखडता घेऊ नये. वाटलेला मसाला तुपात घालून घ्यावा ���णि सोबतीला मीठही घालावे. हा मसाला तुपात चांगला परतून घ्यावा.\n५-६ मिनिटे मसाला मंद आचेवर परतून घेतल्यावर कडेने तूप सुटायला लागते. चिकन घालून मसाल्यात मिसळून घ्यावे. पाणी अजिबात घालू नये. झाकण घालून मंद आचेवर शिजू द्यावे.\nचिकन १० मिनिटे जवळजवळ शिजू दिले आहे. आता गूळ आणि कढीपत्ता घालून फक्त २- ३ मिनिटे मोठ्या आचेवर शिजवावे जेणेकरून जर जास्तीचे पाणी चिकन मध्ये राहिले असेल तर सुकून जाईल . चिकन घी रोस्ट मसालेदार असते फार जास्त पातळ नाही . २-३ मिनिटांनंतर गॅस बंद करावा आणि चिकन घी रोस्ट वाढेपर्यंत झाकून ठेवावे. गरमागरम नीर डोसा, घावन, आंबोळी किंवा भाताबरोबर हे अतिशय उत्कृष्ट लागते .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/subCatContent.php?scatId=4", "date_download": "2019-01-19T06:39:41Z", "digest": "sha1:2RGE3BAAKN6YPCVKN3K7Q5U7J23CCSUT", "length": 20065, "nlines": 175, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१\nडॉ. नामदेव उसेंडी (माजी)\nप्रमुख पक्ष / नेते\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्ड्यात पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस���तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न्युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करी�� आहे, असे वाटते काय\nमहाराष्ट्र हे मराठी माणसांचं राज्य आणि मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी. परंतु मुंबईत मराठी माणूस अपमानित जिणं जगत होता. १९६१ च्या शिरगणतीनुसार मुंबईतला मराठी टक्का कमी झाला होता. शहरात बिगर मराठी लोकांचं प्रमाण ५७ टक्क्यांहून आधिक इतकं झालं होतं. हा अ-मराठी टक्का सरकारी नोकर्‍यांवर खुलेआम डल्ला मारत होता. तत्कालीन काँग्रेस पुढार्‍यांना मुंबईची आणि मुंबईतल्या मराठी माणसाची पर्वा नव्हती. या नेतेमंडळींचं सगळं राजकारण ग्रामीण महाराष्ट्रात रुजलं, फोफावलं होतं. मराठी मन अस्वस्थ होतं. या विषयावर मार्मिक चं कॅम्पेन तुफान होतं. बाळसाहेबांचे दौरे सुरु होते. व्याख्यानं, सभा असा त्यांचा तडाखेबंद कार्यक्रम असायचा. विचारांचा जाळ पेटला होता. चळवळीचा व्याप तर वाढतच होता. संघटनेची वेळ येऊन ठेपली होती. मराठी माणूस पुरता कातावून गेला होता. आतल्या आत धुमसत होता. वातावरण तापलं होतं, मराठी माणसाला मन्वंतराचे वेध लागले होते आणि राजकारण अशा दिशेने चाललं होतं की मराठी माणसांच्या संघटनेशिवाय चालण्यासारखं नव्हतं किंबहुना ती काळाची गरज होती. आणि १९ जून १९६६ रोजी जन्म झाला एका सेनेचा... शिवसेनेचा... शिवसेना म्हणजे शिवाजीची सेना. छ्त्रपती शिवाजी महाराज हे शिवसेनेचं आराध्य दैवत. महाराज भवानी मातेचे फार मोठे अन्‌ प्रखर भक्‍त. ’वाघ’ हे आई भवानीचं वाहन. म्हणून शिवसेनेचं बोध-चिन्ह वाघं असावं असं बाळासाहेबांच्या मनांत आलं. वाघ म्हणजे रुबाब, मस्ती अन्‌ आक्रमकपणा. शिवसेनेचा सार व्यक्‍त होणार्‍या बोधचिन्हाला साकारले खुद्‍द बाळासाहेबांनीच ३० ऑक्टोबर १९६६ रोजी महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्फूर्तिदायक चरणांवर प्रतिज्ञेचा माथा ठेऊन, महाराष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी सिद्ध झालेल्या शिवसेना सैनिकांचा पहिला मेळावा शिवतीर्थावर आयोजित करण्यात आला. दृष्ट लागवी असा स्थापना मेळावा झाला. शिवाजी पार्क खच्चून भरलेल,रस्ते तुंबले,गल्ल्या भरल्या. ’मार्मिक’ वगळता इतर कोणत्याही वर्तमानपत्रात सेनेच्या शुभारंभाच्या मेळाव्याची घोषणा अथवा जाहिरात नव्ह्ती. तरीही, मुंबई आणि महाराष्ट्रातल्या अन्य भागांतून मेळाव्याला भरघोस प्रतीसाद मिळाला. चैतन्यमय आणि संघर्षशील.... असे होते शिवसेनेचे सुरुवातीचे दिवस. पहिली सभा दणक्यात झाली. मराठी तरुणांचे तांडे ७७-ए ,रानडे रोडकडे वळू लागले. ’मार्मिक’ वर वाचकांच्या उड्या पडत होत्या. बाळासाहेबांच्या वाणीला आणि शब्दांना एक वेगळीच धार चढत होती. व्यायामशाळा,स्थानिक क्रिडासंस्था अन्‌ गणपती-गोविंदा मंडळं यांच्या मदतीने सेनेचं ’नेटवर्किंग’ जोरात सुरु होतं. मराठी माणसांच हक्काचं माहेरघर म्हणून शिवसेनेची घोडदौड सुरु झाली. बाळासाहेब-शिवसेना म्हणजे राजकिय अविष्कार, हिंदुत्वाचा झंझावात, शिवसेना म्हणजे घटनांची रेलचेल, अनंत आंदोलने, असंख्य जाहीर सभा, मेळावे, शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरेंचा करिश्मा, शिवसेना कार्यप्रमुख उध्दव ठाकरेंचा कणखर बाणा, शिवसेनेच्या कुटुंबाचा एकोपा, शिवसैनिकांची निष्ठा, मराठी माणसांचा विश्वास...हीच आपली शिवसेना...एक भगवा झंझावात ३० ऑक्टोबर १९६६ रोजी महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्फूर्तिदायक चरणांवर प्रतिज्ञेचा माथा ठेऊन, महाराष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी सिद्ध झालेल्या शिवसेना सैनिकांचा पहिला मेळावा शिवतीर्थावर आयोजित करण्यात आला. दृष्ट लागवी असा स्थापना मेळावा झाला. शिवाजी पार्क खच्चून भरलेल,रस्ते तुंबले,गल्ल्या भरल्या. ’मार्मिक’ वगळता इतर कोणत्याही वर्तमानपत्रात सेनेच्या शुभारंभाच्या मेळाव्याची घोषणा अथवा जाहिरात नव्ह्ती. तरीही, मुंबई आणि महाराष्ट्रातल्या अन्य भागांतून मेळाव्याला भरघोस प्रतीसाद मिळाला. चैतन्यमय आणि संघर्षशील.... असे होते शिवसेनेचे सुरुवातीचे दिवस. पहिली सभा दणक्यात झाली. मराठी तरुणांचे तांडे ७७-ए ,रानडे रोडकडे वळू लागले. ’मार्मिक’ वर वाचकांच्या उड्या पडत होत्या. बाळासाहेबांच्या वाणीला आणि शब्दांना एक वेगळीच धार चढत होती. व्यायामशाळा,स्थानिक क्रिडासंस्था अन्‌ गणपती-गोविंदा मंडळं यांच्या मदतीने सेनेचं ’नेटवर्किंग’ जोरात सुरु होतं. मराठी माणसांच हक्काचं माहेरघर म्हणून शिवसेनेची घोडदौड सुरु झाली. बाळासाहेब-शिवसेना म्हणजे राजकिय अविष्कार, हिंदुत्वाचा झंझावात, शिवसेना म्हणजे घटनांची रेलचेल, अनंत आंदोलने, असंख्य जाहीर सभा, मेळावे, शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरेंचा करिश्मा, शिवसेना कार्यप्रमुख उध्दव ठाकरेंचा कणखर बाणा, शिवसेनेच्या कुटुंबाचा एकोपा, शिवसैनिकांची निष्ठा, मराठी माणसांचा विश्वास...हीच आपली शिवसेन��...एक भगवा झंझावात शिवसेनेचा मराठी माणसाशी असणारा संबंध अतूट राहिला आहे. इतक्या वर्षांत तीन पिढ्या तरूण होऊन गेल्या. येणारी प्रत्येक पिढी नव्याने इमान घेऊन शिवसेनेत सामील होत आहे. या भगव्या झंझावातास थांबविण्याची ताकद कोणाकडेही नाही. कारण ही भगव्या तुफानीची आगेकूच म्हणजेच आहे हिंदुत्वाची आगेकूच, मराठी माणसाची आगेकूच.\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/modi-cabinet-reshuffle-2017-gajendra-singh-shekhawat-ahead-of-barack-obama-in-popularity-on-blog/", "date_download": "2019-01-19T06:29:05Z", "digest": "sha1:UBSUI2UR775YVVSQBZRS7PEMCECT6DE2", "length": 7924, "nlines": 79, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मोदी सरकार मधील एक असा मंत्री ज्याचे फॉलोअर्स आहेत ओबामापेक्षा जास्त", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमोदी सरकार मधील एक असा मंत्री ज्याचे फॉलोअर्स आहेत ओबामापेक्षा जास्त\nराजस्थानमधील शेतकऱ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेले गजेंद्र सिंह शेखावत यांना मोदींच्या मंत्रिमंडळात जागा मिळाली आहे . अत्यंत साधे राहणीमान असलेले शेखावत जेवढे ते शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत त्यापेक्षा जास्त सोशल मिडीयावर देखील लोकप्रिय आहेत . सोशल मिडीयावर त्यांच्या लिखाणाची एवढी क्रेज आहे की त्यांचे फॉलोअर्स अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यापेक्षा जास्त आहेत.\nकोरा ही एक ब्लॉगिंग वेबसाइट आहे . शेखावत यांच्या ब्लॉगला तब्बल 55600 फॉलोअर्स आहेत जे की अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यापेक्षा जास्त आहेत. कोरा ही एक प्रश्नोत्तरांशी निगडीत वेबसाईट आहे . शिवाय मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात सर्वाधिक सोशल मिडीयाचा वापर करणारे ते मंत्री आहेत . याच सोशल मिडीयाच्या माध्यमातून ते थेट जनतेशी संवाद साधत असल्याने विशेष लोकप्रिय आहेत .\nराजस्थान मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं असल्याची चर्चा आहे . राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांची कामे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारविषयी नाराजी वाढत चालली आहे त्यामुळे जोधपूरचे खासदार गजेंद्र सिंह शेखावत यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन काहीशी नाराजी दूर व्यक्त करण्याचा प्रयत्न केला गेला असल्याची चर्चाआहे . भारतीय क��सान मोर्चाच्या माध्यमातून शेखावत यांचा थेट संबंध शेतकऱ्यांशी जोडला गेला आहे .\nयाशिवाय शेखावत यांना वेगवेगळ्या खेळांची देखील आवड आहे . बास्केट बॉल मध्ये ते राष्ट्रीय स्थरापर्यंत खेळले आहेत .बास्केटबॉल इंडिया प्लेयर्स एसोसिएशन चे अध्यक्ष तसेच ऑल इंडिया स्पोर्ट्स कौन्सिल चे ते सध्या सदस्य देखील आहेत.\nमोनिका राजळेंना नगर दक्षिण लोकसभेसाठी विचारणा \nटीम महाराष्ट्र देशा : येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी नगर दक्षिण मतदारसंघातून भाजपच्या वतीने आमदार मोनिका राजळे यांना…\nटेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत; गार्गी पवार हिला पराभवाचा धक्का\nकर्नाटक वाचवण्यासाठी कॉंग्रेसची महत्वाची बैठक\nमराठीचा मुद्दा काहीजण राजकीय स्वार्थासाठी वापरतात :खासदार संभाजीराजे\nमोहोळ विधानसभेला आम्ही सांगेल तोच उमेदवार द्या : धनंजय महाडिक\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/jee-exam-16000-student-education-118020", "date_download": "2019-01-19T07:11:35Z", "digest": "sha1:5SMLO3HLGWMNGGSXLZHCPXSGCEZI7233", "length": 15918, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "JEE exam by 16000 student education राज्यातील 16 हजार विद्यार्थ्यांनी दिली 'जेईई' परीक्षा | eSakal", "raw_content": "\nराज्यातील 16 हजार विद्यार्थ्यांनी दिली 'जेईई' परीक्षा\nसोमवार, 21 मे 2018\nपुणे - देशातील 23 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीज्‌मधील (आयआयटी) अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील जवळपास 11 हजार 500 जागांसाठी देशभरातील जवळपास एक लाख 66 हजार विद्यार्थ्यांनी रविवारी जेईई ऍडव्हान्स ऑनलाइन परीक्षा दिली. यात महाराष्ट्रातील जवळपास 16 हजार विद्यार्थी, तर पुण्यातील एक हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. या परीक्षेचा निकाल 10 जून रोजी जाहीर होणार आहे.\nपुणे - देशातील 23 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीज्‌मधील (आयआयटी) अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील जवळपास 11 हजार 500 जागांसाठी देशभरातील जवळपास एक लाख 66 हजार विद्यार्थ्यांनी रविवारी जेईई ऍडव्ह���न्स ऑनलाइन परीक्षा दिली. यात महाराष्ट्रातील जवळपास 16 हजार विद्यार्थी, तर पुण्यातील एक हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. या परीक्षेचा निकाल 10 जून रोजी जाहीर होणार आहे.\nकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या जेईई मुख्य परीक्षेतील दोन लाख 31 हजार 24 विद्यार्थी जेईई ऍडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरले होते. मात्र, त्यातील जवळपास एक लाख 66 हजार विद्यार्थ्यांनी जेईई ऍडव्हान्स परीक्षेसाठी अर्ज केला. ही परीक्षा यंदा पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. जुन्या आठ आणि नव्याने निर्माण झालेल्या पंधरा, अशा एकूण 23 आयआयटीज्‌मधील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेण्यात आली.\nविद्यार्थिनींसाठी 14 टक्के जागा\nआयआयटीमधील अभियांत्रिकी अभ्यासक्रमात विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्या प्रमाणातील समतोल साधला जावा, यासाठी कौन्सिल ऑफ इंडियन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी यांच्या वतीने प्रत्येक आयआयटीमधील प्रवेशात विद्यार्थिनींसाठी 14 टक्के जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयआयटीमधील अभियांत्रिकी शिक्षणासाठी विद्यार्थिनींना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.\n'गेल्या वर्षीच्या परीक्षेपेक्षा यंदाची परीक्षा तुलनेने अवघड होती. यापूर्वीच्या परीक्षांमध्ये पूर्णसंख्येचे उत्तर असणारे प्रश्‍न असायचे. यंदा पूर्णांक असलेल्या संख्यात्मक प्रश्‍नांची संख्या जास्त होती. एकूण 108 प्रश्‍नांपैकी 48 प्रश्‍न हे याच स्वरूपाचे होते. पेपर एक 180 गुण, पेपर दोन 180 गुण, अशा एकूण 360 गुणांची ही परीक्षा होती. मागील वर्षांच्या तुलनेत यंदाचा कट ऑफ कमी असेल.''\n- दुर्गेश मंगेशकर, संचालक, आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्र\n'जेईई ऍडव्हान्सच्या 2016 मधील परीक्षेपेक्षा यंदाची परीक्षा तुलनेने सोपी होती. भौतिकशास्त्राचे प्रश्‍न तुलनेने सोपे होते. मात्र, पेपर एकपेक्षा पेपर दोन अवघड होता. गणितातील प्रश्‍न सोडवायला खूप वेळ लागला. तर, रसायनशास्त्रातील प्रश्‍न अवघड होते, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.''\n- वैभव बाकलीवाल, संचालक, बाकलीवाल ट्युटोरिअल्स प्रायव्हेट लिमिटेड\n'पेपर एकपेक्षा पेपर दोन सोडवायला वेळ लागला. पेपर दोन तुलनेने अवघड होता. आयआयटी कानपूरच्या वतीने मॉक टेस्ट होत्या, त्या वेळी ऑनलाइनमध्ये प्र���्‍नपत्रिका अगदी सहजपणे माऊसच्या साहाय्याने स्क्रोल होत होती. परंतु, नऱ्हे-आंबेगाव येथील परीक्षा केंद्रावर परीक्षेवेळी स्क्रोलिंग करताना सर्वच विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या.''\n- मानसी घाडगे, विद्यार्थिनी\n‘जेईई मेन्स’ परीक्षेचा निकाल ३१ जानेवारीला होणार जाहीर\nपुणे - देशातील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी) आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी आवश्‍यक असणारी...\nविद्यार्थ्यांना समजेल असे शिक्षण असावे\nमुंबई - मुंबई आयआयटीच्या वतीने सुरू असलेल्या अभ्युदय वार्षिक महोत्सवात पहिल्याच दिवशी करिअर, व्यवसाय, आरोग्य आदी विषयांवर तज्ज्ञांनी आपले विचार...\nपिंपरी - चऱ्होली ते लोहगाव जोडणारा रस्ता आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) प्रस्तावित रिंग रोड यामुळे शहरातील तळवडे आयटी पार्क...\n#FellowshipIssue फेलोशिपसाठी संशोधक रस्त्यावर\nपुणे - पीएचडी करणाऱ्या संशोधकांसाठी असणाऱ्या फेलोशिपमध्ये वाढ व्हावी आदी मागण्यांसाठी जवळपास दोनशेहून अधिक विद्यार्थी, संशोधक शुक्रवारी रस्त्यावर...\nपाठ्यवृत्तीत वाढीसाठी आयआयटीचे विद्यार्थी रस्त्यावर\nमुंबई - आयआयटीमधून विविध अभ्यासक्रमांत पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुढील संशोधनासाठी मिळणाऱ्या...\nअश्‍लील व्हिडिओ प्रकरणी आयआयटीचा भावी अभियंता अटकेत\nऔरंगाबाद - राजस्थानातील जोधपूरस्थित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आयआयटी) मध्ये शिक्षण घेणाऱ्या भावी अभियंत्याला औरंगाबाद सायबर सेलने अटक केली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/faizabad-central-minister-shiv-pratap-shukla-statement-on-ram-temple/", "date_download": "2019-01-19T07:18:37Z", "digest": "sha1:WH4DMY5HVM5UKUX5SH4TJQQHR6MWAV3H", "length": 6810, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आम्ही राम मंदिर बांधू शकत नाही, मोदीं��्या मंत्र्याच मोठं विधान", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआम्ही राम मंदिर बांधू शकत नाही, मोदींच्या मंत्र्याच मोठं विधान\nटीम महाराष्ट्र देशा : आमचं सरकार राम मंदिर बांधू शकत नसल्याचं मोठं विधान केंद्रीय वित्त राज्यमंत्री शिव प्रताप शुक्ल यांनी केलंय. भारतीय जनता पक्षाने कधीही राम मंदिराच्या मुद्द्यावर निवडणूक लढवलीच नाही असं देखील ते यावेळी म्हणाले.\n‘आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत…\nभाजपसह कॉंग्रेसची झोप उडवणारी उत्तर प्रदेशातील आघाडी\nउत्तर प्रदेश मधील बिस्ती जिल्ह्यात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. आम्ही मंदिर बांधू शकत नसलो तरी भगवान श्रीराम कायम आमच्या सोबत आहेत, कोर्टातून किंवा परस्परांशी कारारातून काही निर्णय झाला तर राम मंदिर बांधले जाईल असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.\nदरम्यान, उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने काही दिवसांपूर्वीच सरयू नदीच्या किना-यावर श्री रामाची 108 फूट उंच भव्य प्रतिमा उभारण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रीय हरित प्राधिकरणाकडून अजून यासाठी मंजुरी मिळालेली नाही, मंजुरी मिळाल्यानंतर काम सुरू केलं जाणार आहे.\n‘आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही’\nभाजपसह कॉंग्रेसची झोप उडवणारी उत्तर प्रदेशातील आघाडी\nपाणीपुरी विक्रेता झाला अटल बिहारी वाजपेयी\nशब्द माझ्याकडेही आहेत आणि मलाही बोलता येतं;दानवेंचा ठाकरेंना इशारा\n‘अमित शहांना कर्नाटकच्या शापामुळे डुकराचा आजार’\nटीम महाराष्ट्र देशा : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना स्वाईन फ्लू झाला असल्याने त्यांना एम्स रुग्णालयात…\nआबांच्या निर्णयाने माय माउलींनी मोकळा श्वास घेतला होता पण या सरकारचा…\nमराठीचा मुद्दा काहीजण राजकीय स्वार्थासाठी वापरतात :खासदार संभाजीराजे\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद…\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक…\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\n���ाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%B9/", "date_download": "2019-01-19T06:49:51Z", "digest": "sha1:EWS5236FZZMPGEP4VAUQ4AI3RWG7RKSL", "length": 7544, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे – डीएसकेंच्या आणखी दहा अलिशान गाड्या जप्त | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपुणे – डीएसकेंच्या आणखी दहा अलिशान गाड्या जप्त\nपुणे – सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले बांधकाम व्यावसायीक डी. एस. कुलकर्णी यांच्या गेल्या दोन दिवसांत मिळून 10 अलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. दोन दिवसांत डीएसके यांच्या इनोव्हा, इटीओस, कोरोला, क्वालिस अशा दहा अलिशान गाड्या जप्त केल्या आहेत.\nडी. एस. कुलकर्णी हे त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णीसह न्यायालयीन कोठडीत आहेत.\nयापूर्वी गेल्या महिन्यांत 26 फेब्रुवारी रोजी दोन बीएमडब्ल्यू, दोन टॉयोटा कॅमरी, एक पोर्श, एक एमव्ही ऑगस्टा, एक ऑडी क्‍यू-5 या परदेशी बनावटीच्या पाच कोटी रुपये किमतीच्या कार जप्त करण्यात आल्या होत्या. ठेवीदारांच्या मुदतठेवची रक्कम परत न केल्याबद्दल अडचणीत आलेले डीएसके यांच्याकडून दोन दिवसांत मिळुन दहा गाड्या जप्त केल्या आहेत. आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त निलेश मोरे यांनी सांगितले, डीएसके यांच्या मालकीच्या पाच इनोव्हा, दोन इटीओस, एक कोरोला, एक क्वालिस, एक सेंट्रो या दोन दिवसांच्या कालावधीत जप्त करण्यात आल्या आहे. दरम्यान, डीएसके यांच्या जामिनाबाबत न्यायालयात 31 मार्च रोजी सुनावणी होणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुण्याचा फुल बाजार भारतात अव्वल असावा\nविद्यमान लोकप्रतिनिधींना विरोध म्हणूनच जनतेची मला साथ\nबेळगाव येथून तस्करी होणारे खवले मांजर जप्त\nकर्मचाऱ्यांच्या गाडया पार्किंगमध्ये अन् ग्राहकांच्या गाड्या रस्त्यावर\nपुसेसावळीकरांवर आता “सीसीटीव्हीची’ नजर\nचैतन्य बझारमध्ये दीड लाखाचे साहित्य लंपास\nम्हासुर्णेतील जिल्हा बॅंकेच्या शाखेचे नवीन जागेत स्थलांतर\nडॉ. तेलतुंबडे यांच्या जामिनावर 22 जानेवारीला सुनावणी\n‘हायब्रीड’ बाईकचा प्रयोग पुण्यात यशस्वी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/nagar-news-government-office-lock-farmer-organisation-50849", "date_download": "2019-01-19T06:45:36Z", "digest": "sha1:6UHRX3YPMO6FFABYHQJU74DARUN4P7Q6", "length": 11615, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagar news government office lock by farmer organisation सरकारी कार्यालयांना नगर जिल्ह्यात टाळे | eSakal", "raw_content": "\nसरकारी कार्यालयांना नगर जिल्ह्यात टाळे\nबुधवार, 7 जून 2017\nनगर - जिल्ह्यात शेतकरी संपाची तीव्रता मंगळवारी थोडी कमी झाल्याचे दिसले. जिल्ह्यातील विविध भागांत शेतकरी व अन्य संघटनांच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालय, तलाठी व मंडलाधिकारी कार्यालये, पंचायत समिती, कृषी कार्यालये यांना टाळे ठोकले. दूध, भाजीपाला घेऊन जाणारी वाहने काही ठिकाणी अडविण्यात आली.\nनगर - जिल्ह्यात शेतकरी संपाची तीव्रता मंगळवारी थोडी कमी झाल्याचे दिसले. जिल्ह्यातील विविध भागांत शेतकरी व अन्य संघटनांच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालय, तलाठी व मंडलाधिकारी कार्यालये, पंचायत समिती, कृषी कार्यालये यांना टाळे ठोकले. दूध, भाजीपाला घेऊन जाणारी वाहने काही ठिकाणी अडविण्यात आली.\nअनेक गावांचे आठवडे बाजार बंद राहिले. नगर तहसील कार्यालयासमोर शेतकरी संघटनेचे नेते अजय महाराज बारस्कर यांनी कीर्तन करून सरकारचा निषेध केला. पारनेर तालुक्‍यातील टाकळी ढोकेश्‍वर येथे पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. वडनेर येथे एसटी बस पेटविण्याचा प्रयत्न झाला. चालक-वाहकांसह गावकऱ्यांच्या दक्षतेने अनर्थ टळला.\n- विविध सरकारी कार्यालयांना कार्यकर्त्यांनी कुलूप ठोकले\n- राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांचे उपोषण मागे\n- पारनेर तालुक्‍यात एसटी बस जाळण्याचा प्रयत्न\n- अनेक गावांचे आठवडे बाजार बंद\n- बाजार समितीत भाजीपाल्याची आवक वाढली\n‘मागास असल्यामुळेच मराठ्यांना आरक्षण’\nमुंबई - आर्थिक-सामाजिकदृष्ट्या मागास असल्यामुळे मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले, असे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने शुक्रवारी उच्च न्यायालयात दाखल...\nडान्स बारवर फेरविचार याचिका\nमुंबई - सर्वोच्च न्यायालयाने डान्स बारच्या नियमनातील अनेक महत्त्वाच्या अटी रद्द केल्याने डान्स बारचे परवाने सहज मिळणे शक्‍य झाल्याचे अस्त्र विरोधक...\nआता राहणार नाही भाजपचे सरकार\nदहिवडी - हे वर्ष निवडणुकांचे वर्ष ठरणार आहे. आता भाजपचे सरकार राहणार नाही. आमचे सरकार आल्यानंतर माण-खटावचा चेहरा-मोहरा बदलल्याशिवाय ���ाहणार नाही, असे...\nसिंहगड, डेक्कन क्वीन उद्या ‘ब्लॉक’मुळे रद्द\nपुणे - मुंबईतील परेल यार्डमधील प्लॅटफॉर्म दुरुस्तीच्या कामामुळे सिंहगड एक्‍स्प्रेस (११००९ व ११०१०) आणि डेक्कन क्वीन (१२१२३ आणि १२१२४) या गाड्या...\nराज्यात तरी लोकायुक्त नेमा - अण्णा हजारे\nराळेगणसिद्धी - लोकपाल व लोकायुक्त कायद्याप्रमाणे विधानसभेत चर्चा करून लोकायुक्त अधिनियम 4 (3) प्रमाणे...\nऔरंगाबाद - घनकचरा व्यवस्थापनासंबंधी नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी राज्यातील बांधकामांवर निर्बंध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.printemb.com/mr/burly-boys.html", "date_download": "2019-01-19T06:32:09Z", "digest": "sha1:FRLGWGUEXW6GPUXB3JVOR6SPG6FZBT2B", "length": 5572, "nlines": 179, "source_domain": "www.printemb.com", "title": "मजबूत मुले - चीन Printemb कंपनी", "raw_content": "\nभरतकाम की रिंग पॅच\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nभरतकाम की रिंग पॅच\nजपान आणि कोरिया (Tajima आणि swf) आयात 25 पेक्षा जास्त भरतकाम मशीन: भरतकाम पॅच आणि sublimated पॅच आमच्या कारखाना आमच्या तसेच उपकरणे पॅच मोठ्या प्रमाणात सेवा करण्यास सक्षम होते. मोठ्या लॅमिनेट मशीन, शिवणकाम मशीन, लेझर कटिंग मशीन, आणि साचा पठाणला मशीन सारखे अन्य मशीन. 30 कलाकृती आणि परिपूर्ण पॅच काम अंकनीकरणाची विशेषज्ञ आम्हाला जलद वेळ आणि उच्च कार्यक्षम सह नमुने करा सक्षम\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nभरतकाम पॅच आणि sublimated पॅच\nजपान आणि कोरिया (Tajima आणि swf) आयात 25 पेक्षा जास्त भरतकाम मशीन: आमच्या कारखान्यात आमच्या तसेच उपकरणे पॅच मोठ्या प्रमाणात सेवा करण्यास सक्षम होते. मोठ्या लॅमिनेट मशीन, शिवणकाम मशीन, लेझर कटिंग मशीन, आणि साचा पठाणला मशीन सारखे अन्य मशीन. 30 कलाकृती आणि परिपूर्ण पॅच काम अंकनीकरणाची विशेषज्ञ आम्हाला जलद वेळ आणि उच्च कार्यक्षम सह नमुने करा सक्षम\nब्लॅक ब्राउन मजेदार कार्��ून ठिगळ\nकार्टून स्वस्त भरतकाम ठिगळ\nकार्टून कपडे भरतकाम पट्टे\nकार्टून सुंदर मुले ठिगळ\nकार्टून शिवणे राहील पट्टे\nमांजर कार्टून पट्टे आकार\nस्वस्त भरतकाम कार्टून पट्टे\nसानुकूल भरतकाम कार्टून पट्टे\nTinkerbell अक्षर उपयुक्तता मॅट नमुना\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Slab-of-Nevasa-Nagar-Panchayat-gallery-collapsed/", "date_download": "2019-01-19T06:08:55Z", "digest": "sha1:AGQGCZ3FS5UM6PXEURL5B4KWGNNKMXJE", "length": 5587, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नगरपंचायतीच्या गॅलरीचा स्लॅब कोसळला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › नगरपंचायतीच्या गॅलरीचा स्लॅब कोसळला\nनगरपंचायतीच्या गॅलरीचा स्लॅब कोसळला\nनेवासा शहरातील नगरपंचायतीच्या कार्यालयाजवळील गाळ्यांवरील समोरील गॅलरी अचानक पडली. सोमवारी नेवासा बंद असल्यामुळे नागरिकांची वर्दळ नव्हती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. नेवासा बंदमुळे अनेकांचे प्राण वाचले.\nनेवासा शहरात मुख्य चौकात पूर्वीचे ग्रामपंचायत कार्यालयात व आता नगरपंचायत कार्यालय आहे. या कार्यालयाखालील बाजूला समोरच्या दिशेने सुमारे 20 ते 25 वर्षापूर्वी व्यापारी गाळे बांधण्यात आले होते. या संकुलामध्ये कापड, सराफ आदी दुकाने आहेत. या दुकानांसमोर पाणीपुरी, फुल विक्रेते अशी हातगाड्यांवरील दुकाने लागतात. या गॅलरीखाली उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिक सावलीचा आसरा घेण्यासाठी थांबतात. अशा गजबजलेल्या ठिकाणच्या गॅलरीचा स्लॅब सोमवारी दुपारी अचानक कोसळला. परंतु सोमवारी नेवासा शहर बंद असल्याने दुकानदारांचे नुकसान झाले असले तरी जीवितहानी मात्र झाली नाही.\nनगरमध्ये शिवसेना उपशहरप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या हत्याकांडामुळे शिवसेनेने रविवारी जिल्हा बंदच हाक दिली होती. परंतु, रविवारी नेवाशाचा आठवडे बाजार असल्यामुळे सोमवारी नेवासा बंद ठेवण्याचा निर्णय झाला होता. शहरात कडकडीत बंद होता. घटनास्थळ नेहमीच गजबजलेले असते. मात्र, बंदमुळे तेथे शुकशुकाट होता. गाळ्यासमोरील बांधकामाचे नुकसान झाले असले तरी जीवितहानी टळली हेच महत्त्वाचे. घटनास्थळी मात्र बघ्यांची गर्दी झाली होती. काही वर्षांपूर्वीच हे बांधकाम झाले होते. निकृष्ठ दर्जामुळेच ते पडले असे सांगत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.\nभैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी महिलेसह तिघांना अटक\nकांदा मातीमोल ; एक ट्रक कांदा फक्‍त पाच रुपये किलोने विकला (Video)\nछमछम सुरू करणाऱ्या सरकारला घुंगरू पाठविणार : फौजिया खान\n#metoo महिलांच्या आदराविषयी खूप बोलतात पण, कमी लोक कृतीत आणतात : सिंधू\nएकजूट रॅलीसाठी पश्चिम बंगालमध्ये दिग्गजांची मांदियाळी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Legislative-Council-Election-Prasad-Lad-BJP-Candidate/", "date_download": "2019-01-19T06:23:36Z", "digest": "sha1:6ZYYMCUI7SZKE3MRYHNXWTLRAN3XNJQJ", "length": 5656, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विधान परिषदेसाठी भाजपकडून लाड, तर काँग्रेसकडून माने | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › विधान परिषदेसाठी भाजपकडून लाड, तर काँग्रेसकडून माने\nविधान परिषदेसाठी भाजपकडून लाड, तर काँग्रेसकडून माने\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nनारायण राणे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर भाजपने प्रसाद लाड यांची उमेदवारी जाहीर केली आहे. लाड यांना उमेदवारी मिळणार असल्याचे केवळ दै. पुढारीने वृत्त प्रकाशित केले होते.दरम्यान, काँग्रेसने सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे माजी आ. दिलीप माने यांना उमेदवारी दिली असून त्यांनी दुपारी एक वाजता अर्ज दाखल केला.\nरविवारी रात्री वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी लाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. रात्री लाड यांना वर्षावर बोलविण्यात आले होते. आज सकाळी त्यांचे नाव जाहीर करण्यात आले. सकाळी 11 वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.\nलाड हे राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपमध्ये आले आहेत. सिद्धिविनायक ट्रष्टचे ते विश्वस्त होते तसेच ते म्हाडाचे अध्यक्ष देखील होते. मुंबईतील सहकारी संस्थांच्या शिखर संस्था असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते संचालक आहेत.\nअर्ज शिवसेनेनेही घेतल्याने भाजपमध्ये धाकधूक\nविधान परिषदेसाठी काँग्रेसकडून दिलीप माने यांना उमेदवारी\nकेडीएमसी महापौर राजेंद्र देवळेकर यांचे नगरसेवक पद रद्द\nपनवेल :जवानांची रिक्षा चालकाला मारहाण\nरक्तातील नात्यात एकाकडे जात वैधता प्रमाणपत्र पुरेसे\nपनवेल : आयुक्त डॉ. सुधाकर शिंदेंना जीवे मारण्याची धमकी\nमोबाईल गेमच्या वादातून महिलेने स्वतःला पेटवले\nभैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी महिलेसह तिघांना अटक\nकांदा मातीमोल ; एक ट्रक कांदा फक्‍त पाच रुपये किलोने विकला (Video)\nछमछम सुरू करणाऱ्या सरकारला घुंगरू पाठविणार : फौजिया खान\n#metoo महिलांच्या आदराविषयी खूप बोलतात पण, कमी लोक कृतीत आणतात : सिंधू\nएकजूट रॅलीसाठी पश्चिम बंगालमध्ये दिग्गजांची मांदियाळी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Ten-thousand-students-sang-the-patriotic-songs-in-nashik/", "date_download": "2019-01-19T06:06:02Z", "digest": "sha1:WKIZHXJ7XSTMBRKB7R65UE4G5YXZUTCU", "length": 3493, "nlines": 30, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दहा हजार विद्यार्थ्यांनी गायली राष्ट्रभक्तीपर गीते(व्हिडिओ) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › दहा हजार विद्यार्थ्यांनी गायली राष्ट्रभक्तीपर गीते(व्हिडिओ)\nदहा हजार विद्यार्थ्यांनी गायली राष्ट्रभक्तीपर गीते(व्हिडिओ)\nपंचवटी : देवानंद बैरागी\nप्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या झेप सांस्कृतिक, कला व क्रीडा मंडळाच्या वतीने समूह गाण या राष्ट्रभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये २५ शाळांमधील जवळपास १० हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेत समूह गाण केले. विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा उंचा रहे हमारा, उठा राष्ट्रवीर हो सज्ज व्हा उठा चला सशस्त्र व्हा उठा चला, या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, हम युवाओंका का नारा हे भारत हमको प्यारा आदी गाणी गाण्यात आली. राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.\nभैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी महिलेसह तिघांना अटक\nकांदा मातीमोल ; एक ट्रक कांदा फक्‍त पाच रुपये किलोने विकला (Video)\nछमछम सुरू करणाऱ्या सरकारला घुंगरू पाठविणार : फौजिया खान\n#metoo महिलांच्या आदराविषयी खूप बोलतात पण, कमी लोक कृतीत आणतात : सिंधू\nएकजूट रॅलीसाठी पश्चिम बंगालमध्ये दिग्गजांची मांदियाळी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/illegal-orchestra-beer-bar-in-nagpur-run-under-local-police-security-1664258/", "date_download": "2019-01-19T06:31:31Z", "digest": "sha1:M6WKQ6QFGSHTESOWPQLLUMVY5ZLP56CY", "length": 14065, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Illegal Orchestra beer bar in Nagpur run under local police security | ‘ऑर्केस्ट्रा’बार वर पोलिसांच्या कृपादृष्टी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\n‘ऑर्केस्ट्रा’बार वर पोलिसांच्या कृपादृष्टी\n‘ऑर्केस्ट्रा’बार वर पोलिसांच्या कृपादृष्टी\nशहरातील सर्व ऑर्केस्ट्रा बारच्या परवान्यांची मुदत संपल्यानंतरही ते सर्रासपणे सुरू आहेत.\nपरवाना नूतनीकरणाविनाच सर्रास सुरू\nशहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना काही प्रमाणात यश आले असले तरी अवैध धंदे मात्र सुरू आहे. शहरातील सर्व ऑर्केस्ट्रा बारच्या परवान्यांची मुदत संपल्यानंतरही ते सर्रासपणे सुरू आहेत. शिवाय ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली ‘डान्सबार’चा गोरखधंदा चालत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून सर्व अवैध डान्सबारवर स्थानिक पोलिसांची कृपादृष्टी असल्याचे सांगण्यात येते.\nअवैध धंदे आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातूनच गुन्हेगारांचे फावते. हे सर्व पोलिसांना माहीत आहे. त्यानंतरही शहरात मोठय़ा प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याची बाब निदर्शनास येत असून यात प्रामुख्याने अवैध दारू विक्री आणि अवैध डान्सबारचा समावेश आहे. हिंगणा पोलीस ठाण्यांतर्गत मोंढा येथे आदित्य बार, हुडकेश्वरमध्ये ग्रीन बार, एसीई (एस) पब, कामठी अंतर्गत वेलकम बार, मोमिनपुरा मच्छीबाजार परिसरातील मदिरा भवन, पायल बार, सरजा बार, कोतवाली परिसरातील संग्राम बार यांना सुगम संगीताचे परवाने असून त्यांची मुदत केव्हाच संपली आहे. त्यांनी परवाने नूतनीकरणासाठी पोलीस आयुक्तांकडे अर्ज केला. मात्र, पोलिसांनी अद्याप एकही ऑर्केस्ट्रा बारच्या परवान्याचे नूतनीकरण केले नाही. त्यानंतरही त्या ठिकाणी ऑर्केस्ट्रा सुरू असल्याची बाब वेलकम बार, पायल बार, मदिरा भवन आणि संग्राम बारमधील कारवाईवरून स्पष्ट झाले. कारवाई झाल्यानंतरही बार संचालक पुन्हा त्या ठिकाणी ऑर्केस्ट्रा चालवत असल्याची माहिती आहे. या बारमध्ये सुगम संगीतच्या नावाखाली गाणे गाण्याकरिता मुलींना ठेवण्यात येते. मात्र, त्या मुली गाणे गाण्याऐवजी नाचून ग्राहकांना रिझवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ग्राहकांचा ओढा वाढतो व बार मालकांना अधिक पैसा मिळतो.\nतारांकित हॉटेल्सवर कारवाई केव्हा\nबारशिवाय शहरातील तारांकित हॉटेल्समधील ऑर्केस्ट्रा बार परवान्यांची मुदत संपली असून नूतनीकरण झाले नाही. त्यानंतरही पंचतारांकित हॉटेल्समध्ये ऑर्केस्ट्रा सर्रासपणे सुरू आहे. इतर बारवर कारवाई होत असताना तारांकित हॉटेल्सवर कोणतीच कारवाई करण्यात येत नाही, हे विशेष.\nसुगम संगीतचा परवाना घेऊन अवैध डान्सबार चालवण्यात येत असतील, तर ही गंभीर बाब आहे. अशा बारमध्ये कारवाई करून संबंधितांचे परवाने रद्द करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.\nडॉ. के. व्यंकटेशम, पोलीस आयुक्त.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही - रवी शास्त्री\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरण: सेवकाने दिला दगा, तरुणीने केले ब्लॅकमेल, ३ अटकेत\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n...म्हणून मोदी जनतेला छळतात; राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून सांगितले कारण\nतुमच्याकडे दुसरं काम नाही का; हार्दिक पांड्या प्रकरणावरून स्वरा भास्करचे कोर्टाला चिमटे\nये बारामतीमध्ये बघतोच तुला; अजित पवारांचे गिरीश महाजनांना आव्हान\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/61513", "date_download": "2019-01-19T06:50:07Z", "digest": "sha1:BVOELVSEHRYT6254UASO36YOV6LN4B6U", "length": 22018, "nlines": 254, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पाणथळीचे पक्षी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ / पाणथळीचे पक्षी\nखालील सर्व फोटो गुगल क्रोमवरच दिसतील\nमागील आठवड्यात मायबोलीकर साधना, एशू बरोबर पाणजे येथील खाडीवर जाण्याचा योग आला. खर तर आमची जाण्याची वेळ संध्याकाळची असल्याने थोडक्यातच समाधान मानून यावे लागले कारण सूर्यनारायण मावळतीला निघाले होते. पण जो वेळ तिथे घालवला तो पक्षी दर्शनाने सार्थक झाला ह्याचे मनोमन समाधान लाभले.\nकाही पक्षांची नावे माहीत नाहीत ती जाणकार देतीलच.\n२) भक्ष्याच्या दिशेने पाऊल.\n४) शेकाट्या/पाण्टिलवा/Black Winged Stilt\nह्याच्या टोकदार चोचीचा उपयोग करून हा गोगलगाय खडकांवरील कालव देखिल खाऊ शकतो.\n६) हे पाणबगळे जास्त असतात. नक्की नाव माहीत नाही.\n९) खंड्या/ कॉमन किंगफिशर\nहा आमच्यासाठी विशेष आकर्षण होता. कारण ह्या जातीतला खंड्या प्रथमच पाहीला.\n१०) हे खंड्याबाळ असावे.\n११) हिरवा तुतारी/Green Sandpiper\nएका तळ्यात होती बदके पिले सुरेख\n१५) पाठच्या पक्षांचे एकसाठ पिछे मुड\n१७) आम्ही पक्षी पहात असताना एक फॉरेस्ट ऑफिसर आणि तिथला लोकल पक्शी प्रेमी असे दोघ जण एका पिशवीत पक्षी घेऊन आले. त्या पक्षाने काहीतरी खाऊन तो रक्ताच्या उलट्या करत होता. मग त्या स्थानिक मुलाने फॉरेस्ट ऑफिसरला कळवून त्याला ट्रीटमेंट दिली आणि दोघ त्याला आकाशी झेप घेण्यासाठी सोडायला आले होते व आमच्या समोरच त्याने भरारी घेतली.\nफोटु दिसत नाहीयेत. :अओ: फक्त\nफोटु दिसत नाहीयेत. फक्त मलाच दिसत नाहीयेत का\nओक्के ओक्के, क्रोममधे दिसतायत, फाफॉ मधे दिसत नव्हते.\nतुमच्या नावाचा वॉटरमार्क फोटोवर टाकणे अगदीच गरजेचं आहे का\nअर्थात तुमच्या मताचा आदर आहेच.\nफक्त वर एक सूचना लिही. \" फोटो गुगल क्रोमवरच दिसतील\" .:मी पण त्याला शरण गेल्यावरच दिसले.\nटग्या - मी पूर्वी वॉटर मार्क न टाकता फोटो टाकायचे. पण नंतर आढळून आले की काही फेसबुक पेजेस वर माझे फोटो स्वतःच्या नावाने खपवून हजारो लाइक्स व कमेंट इतरांनी मिळवीले. आपण जेव्हा फोटो काढतो तेव्हा त्या काढताना काही भावना असतात. त्या फोटोची आणि आपल एक मानसीक पातळीवर नात निर्माण होत. शेवटी ती कला आहे. मग दुसर कोणी आपल नाव न टाकता त्याचा वापर केला की वाईट वाटत. तेव्हापासून मी वॉटरमार्क टाकायला लागले.\nतुम्ही कृपया मी दिलेला ६\nतुम्ही कृपया मी दिलेला ६ मिनीटांचा व्हिडीओ बघा.\nअर्थात आधी नमुद केल्यानुसार तुमच्या मताचा आदर आहेच.\nहो. संध्याकाळी घरी गेल्यावर\nहो. संध्याकाळी घरी गेल्यावर पाहेन. कारण ऑफिसमदे व्हिडीओ बॅन आहेत.\nवा सुंदर प्रचि ,खंड्या भारिच.\nवा सुंदर प्रचि ,खंड्या भारिच.\nइंद्रा १४ आणि १६ चे नाव सांगितल्याबद्दल विशेष धन्यवाद.\n तो चित्रबलाक अगदी फुलांच्या पाकळ्यांनी बनवलेला दिसतोय जागू विश्वास बसत नाहीये, इतका सुंदर आहे तो पक्षी.\nमस्त आलेत सर्व फोटो जागू .\nमस्त आलेत सर्व फोटो जागू .\nखुप छान प्रचि जागू...\nखुप छान प्रचि जागू...\nसारेच पाणपक्षी अवतरले इथं..\nअच्छा तर तो Water Pipit आहे तर.. मी किरण पुरंदरे अन डॉ राजू कसंबेंच पीडीएफ कोळून प्याले याच्या ओळखीकरीता.. अधिक ज्यांच्याप्रमाणे वाटले त्यांच्या फिमेल सुद्धा शोधल्या पण नाही मिळाला... तुला नाव कुठ मिळाल गं मग\nडॉ सलीम अलींच्या पुस्तकात का मी तेवढच वाचायच बाकी ठेवलं कारण जवळ असलेल्यांपैकी..\nटग्या यांनी लिंक दिलेली बघितलीत्या वक्त्याने म्हणलेलं पीपल रिस्पेक्ट फ्रीडम हे मान्य आहे . बट आर वी इंडियन्स रियली लर्न टू रिस्पेक्ट द फ्रीडम त्या वक्त्याने म्हणलेलं पीपल रिस्पेक्ट फ्रीडम हे मान्य आहे . बट आर वी इंडियन्स रियली लर्न टू रिस्पेक्ट द फ्रीडम त्या वक्त्याला जे अनुभव आलेत ते सर्व बाहेरच्या देशातले आहेत . ते लोक कॉपीराईटसबद्दल फार जागरूक असतात . त्यामुळे त्याला तसे अनुभव आले असावेत. जागूने लिहिलं तस दुसऱ्याचे असलेले फोटोज , पाकृ स्वतःच्या नावावर खपवणारे इथे खंडभर आहेत .\nजागू, फारच सूंदर आहेत फोटो.\nजागू, फारच सूंदर आहेत फोटो.\nजागूने लिहिलं तस दुसऱ्याचे\nजागूने लिहिलं तस दुसऱ्याचे असलेले फोटोज , पाकृ स्वतःच्या नावावर खपवणारे इथे खंडभर आहेत .>> +१ जाई..\nमागे तर शशांक पुरंदरे यांचा अख्खाच्या अख्खा लेख माबोवरुन ढापून दिव्य मराठी या प्रतिथयश दैनिकात एका बाईने स्वतःच्या नावावर खपवलेला दिसला मला...जिप्सीचे प्रचिसुद्धा बरेच दैनिक स्वतःच्या पेपरात खपवतात...\nह्या प्रचिंवरुन काल थोपूवर शुभदा पटवर्धन यांनी नेचर नट्स या ग्रुप वर शेअर केलेली एक बातमी आठवली...\nठाण्याजवळच्या खाडीत सद्ध्या जमलेल्या पर��ेशी पाहुणे असलेल्या रोहितांवर (Flemingo) कुणीतरी शिकारीकरीता गोळ्या झाडलेल्या आढळून आल्या... त्यात जखमी झालेल्या रोहितावर उपचार सुरु आहे.. काय पण साला विकृत लोक आहेत..श्या...\n16 नंबरचा पक्षी वॉटर पिपीट नसुन Zitting Cisticola वाटतो आहे. Water Pipit भारतात दुर्मीळ आहे.\nसही मस्त फोटोज आलेत .\nसही मस्त फोटोज आलेत .\nव्हिडीओ पाहिला , क्न्सेप्ट चांगली आहे पण त्याने फोटोज स्वतःच्या वेबसाईटवर टाकले होते आणि त्याला जे चान्सेस मिळाले ते प्रत्येकालाच मिळतील असही नाही , किंवा तुम्ही जे चांगले फोटोज काढलेत त्याच श्रेय दुसरचं कोणीतरी उपटणार , मध्ये एका आयडीने काही जबरदस्त फोटोज आपल्या नावावर खपवले होते, पण काही जागरुक माबोकरांमुळे त्याची लुच्चेगिरी उघडकिला आली.\nखंडूळं भारी (फोटो १०).\nफोटो १८ मध्ये बगळ्यासोबत छोटा पक्षी आहे, ते बगळुलं आहे का त्याचे पंख नंतर पांढरे होतात का\nमला बगळे आवडतात. कडक ऊन असावे, गवत वाढलेल्या ओढ्याच्या काठावर पाण्यात पाय सोडून बसलेले असावे आणि पुढ्यातल्या प्रवाहाच्या खळखळ आवाजासोबत शुभ्र बगळे आपल्या मानेला नाजूक वळणे देत मासेमारी करायला ओढ्यात रेंगाळत असावेत.\nतो दुसरा खंड्या पण Common\nतो दुसरा खंड्या पण Common Kingfisher आहे. १८अमधे आहे तो छोटा पक्षी Black winged stilt आहे.\nकेपी, होय. वर स्क्रॉल करून\nकेपी, होय. वर स्क्रॉल करून बघितल्यावर ते लक्षात आले.\nसुलक्षणा, दिनेशदा, मनिमोहोर, टिना, जाई, कंसराज, कांदेपोहे, गजानन, श्री, चैत्राली धन्यवाद.\nकेपी धन्यवाद नावांसाठी.>> नाव\nकेपी धन्यवाद नावांसाठी.>> नाव बदल की मग.\n16 नंबरचा पक्षी वॉटर पिपीट\n16 नंबरचा पक्षी वॉटर पिपीट नसुन Zitting Cisticola वाटतो आहे. Water Pipit भारतात दुर्मीळ आहे.>> कांदापोहे.. त्यापक्ष्याच्या चोचीचा रंग अन् पायाच्या रंगावरुन तो मलातरी Water Pipit च वाटतोय..\nwater pipit asalyas tujhya navavar record hoil khara tar. >> झाला तर छानच आहे..पण तुम्ही एकदा बघाच या दोन पक्षांचे डिटेलिंग.. वॉटर पिपिट चे चान्सेस जास्त वाटताहे मला...\nwater pipit asalyas tujhya navavar record hoil khara tar. >> झाला तर छानच आहे..पण तुम्ही एकदा बघाच या दोन पक्षांचे डिटेलिंग.. वॉटर पिपिट चे चान्सेस जास्त वाटताहे मला...>>\nमी ते नावच काढते. म्हणजे\nमी ते नावच काढते. म्हणजे कोणाची गफलत नको व्हायला. मी परत पाणज्यात गेले की हा पक्षी दिसला तर अजुन क्लियर फोटो घेण्याचा प्रयत्न करेन. मग आपण नाव शोधू.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/subCatContent.php?scatId=28", "date_download": "2019-01-19T06:45:33Z", "digest": "sha1:XIWDGYPHIG6I3354L6QF35SY7KJ4MEPG", "length": 26966, "nlines": 175, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१\nडॉ. नामदेव उसेंडी (माजी)\nप्रमुख पक्ष / नेते\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्ड्यात पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न्युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\n१९८२ साली स्वतंत्र गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली. या निर्मितीला लोकचळवळीचा आयाम होता. मात्र, स्वतंत्र जिल्हा तर निर्माण झाला; पण या जिल्ह्याचे पालनपोषण करायचे कसे, याची नियोजनविषयक दृष्टी जिल्ह्यातील ज्या थोडयाथोडक्या मंडळींकडे होती; त्यात अरविंद सावकार पोरेड्डीवार यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. वडिलोपार्जीत 'सावकारी' असूनही सहकाराच्या अवघड आणि लोकोद्धारिक मार्गाची निवड करून अरविंद सावकारांनी या जिल्ह्याला स्वयंभू बनविण्यासाठी 8 नोव्हेंबर 1985 ला दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना केली. तुटपुंज्या साधनसंपत्तीवर 14 शाखांनी सुरुवात झालेला या बँकेचा डोलारा आज 46 शाखा आणि 5 विस्तारकक्षांमध्ये विस्तारला, त्याची ही खडतर आणि तेवढीच वेचक-वेधक कहाणी......... तो काळ गडचिरोलीवासीयांसाठी शैक्षणिक मागासलेपणाचा आणि दळणवळण व औद्योगिक साधनांच्या अभावाचा होता. 1882 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातून विभाजन झाल्यानंतर स्वतंत्र गडचिरोली जिल्हा जेमतेम रांगायला लागला होता. पण, स्वतःच्या पायावर या जिल्ह्याला उभे करायचे, तर त्याला सहकार क्षेत्राचा आधार देणे गरजेचे होते. कारण इथली माणसं गरीब. त्यांना दोनवेळच्या भोजनाची सदैव चिंता पडलेली. शहरापासून खूप दूर आणि जंगलाला लागून असलेल्या पाड्याला गाव समजून राहत असलेल्या इथल्या आदिवासी माणसांचं जीवन जंगलावरच पूर्णतः अवलंबून होतं. त्यात बदल करण्यासाठी अरविंद सावकार पोरेड्डीवारांनी 8 नोव्हेंबर 1985 ला दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना केली. केवळ 25 लाखांचे भागभांडवल व तुटपुंज्या साधनसंपत्तीवर सुरू झालेली ही बँक पहिल्या एक वर्षांत 14 शाखांवर पोहचली. पुढे 1986 ला बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली आणि अरविंद सावकार पोरेड्डीवार बँकेचे पहिले अध्यक्ष झाले. 1986 ते 2001 या काळात 13 नवीन शाखा सुरू झाली. अशाप्रकारे बँकेने 27 शाखांमध्ये विस्तार केला. यातील 27 वी शाखा अतिदुर्गम व अविकसीत भाग असलेल्या एटापल्ली तालुक्‍यातील कसनसूर येथे सुरू झाली. 1992 च्या दरम्यान जिल्ह्यातील 28 आदिवासी सेवा सहकारी संस्थांचा आकडा 120 वर पोहचला आणि या संस्थांचे रूपांतर आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमध्ये झाले. 1997मध्ये अरविंद सावकारांचे कनिष्ठ बंधू प्रकाश सावकार पोरेड्डीवार बँकेचे अध्यक्ष झाले. याच सुमारास रिझर्व्ह बँकेने देशातील सहकारी बँकांना एनपीए नॉर्म्स लागू केल्यानंतरही दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नफ्यात ठेवण्याची किमया पोरेड्डीवार बंधूंनी केली. ही घोडदौड चालू असताना गडचिरोलीच्या बँकेने स्वयंसाहाय्यता बचत गटांचे खाते उघडून त्यांना कर्जपुरवठा करण्याचा धाडसी आणि महत्वाकांक्षी निर्णय घेतला, त्यावेळी राज्यातील सहकार क्षेत्रातील धुरिणांच्या भुवया उंचावल्या. स्वयंसाहाय्यत��� बचत गटांचे कार्य पाहून भारावलेल्या नाबार्डने 2001-02 व 2007-08 या वर्षी बँकेला उत्कृष्ठ कार्यक्षमता पुरस्काराने सन्मानित केले. आजमितीस बँकेकडे 8412 स्वयंसाहाय्यता बचत गटांचे खात असून, मागील वर्षीपर्यंत 2285 गटांना तब्बल 14 कोटींचे कर्जवाटप करण्याचे जिकरीचे कामही बँकेने केले आहे. तसेच 20 शाखेत ग्राहकांना संगणकाद्वारे बँकींगसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 2007 मध्ये अरविंद सावकारांचे चिरंजीव प्रंचित पोरेड्डीवार यांनी बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेतली आणि मग या उमद्या नेतृत्वाने बँकेला कात टाकायला लावली. आजबॅकेच्या चार शाखांमध्ये एटीएमची सुविधा असून, अन्य 8 शाखांमध्ये ती लवकरच सुरू करण्यात येणार आहे. यंदा बँकेच्या 10 नवीन शाखा सुरू झाल्या आहेत. 2011-12 ची गोष्ट. जिल्ह्यात पीक कर्जवाटपाचे लक्ष्य 29 कोटींचे असूनही, बँकेने 35 हजार शेतकरी सभासदांना तब्बल 35 कोटींचे कर्जवाटप करून इतर राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत 65 टक्‍के हिस्सा उचलण्याचे काम बँकेने केले. यापूर्वी बँकेला दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह बँक असोसिएशनतर्फे 'कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ठ जिल्हा मध्यवर्ती बँक' म्हणून राज्यातून सन्मानित करण्यात आले आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रंचित पोरेड्डीवार यांनी सहकार क्षेत्राला नवी दिशा देण्याचे काम केले आहे. बचत गटांच्या बाबतीत नोबेल पुरस्कार मिळविणारे प्रो. मोहम्मद युनूस यांची ढाका येथे भेट घेऊन प्रंचित सावकारांनी त्यांच्याकडूनही बचत गटांच्या समृद्‌धीचे धडे गिरवले, हेही नसे थोडके. आज बँकेचे भागभांडवल 11 कोटींवर पोहचले असून, 606 कोटींच्या ठेवी आहेत. कोरचीपासून तर असरअलीपर्यंत बँकेची सेवा सुरू आहे. एका कौलारू घरात सुरू झालेल्या बँकेचे कार्यालय आजएखाद्या कार्पोरेट कंपनीसारखे आहे. केवळ बँकेच्या नव्हे, तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातूनही पोरेड्डीवारांनी मोठी कामगिरी केली आहे. आज आरमोरी व देसाईगंज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची उलाढाल प्रचंड असून, शेतकर्‍यांसाठी ती वरदान ठरलेली आहे. बँकेच्या या प्रगतीसाठी अरविंद सावकारांचे दृष्टे व्यक्तिमत्त्व कारणीभूत आहे. माणसं जोडण्याची आणि ती टिकवून ठेवण्याची लकब त्यांच्यात नसती, तर आज बँंकेने आणि या जिल्ह्यानेही सहकार क्षेत्रात नावलौकिक मिळवला नसता. राज्य��तील, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील मोठमोठ्या पुढार्‍यांच्या सहकारी बँका अवसायनास निघाल्या असताना गडचिरोलीची सहकारी बँक मात्र सदैव नफ्यात ठेवण्याचे कौशल्यही त्यांचेच आहे. या कौशल्यामुळेच अरविंद सावकार 1992 पासून आजतागायत राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशनचे संचालक व उपाध्यक्ष राहिले. राज्याची शिखर बँक दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संचालक व उपाध्यक्ष म्हणूनही त्यांच्या पदाचा उपयोग राज्याच्या सहकारी चळवळीला झाला, हे येथे सांगावेच लागेल. पण, नजरेत भरणारं कार्य करूनही या माणसाला विधिमंडळ चालविणार्‍यांनी 'नजरअंदाज' केलं,ही या जिल्ह्याची शोकांतिकाच म्हणावी लागेल. केवळ सहकारच नव्हे; तर कला, साहित्य व शैक्षणिक क्षेत्राशी त्यांची आंतरिक जवळीक आहे. या सर्वांवर प्रेम करताना अरविंद सावकारांनी विविध राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांपासून ते गावच्या कार्यकर्त्यांपर्यंत संबंध टिकवून ठेवले. दिवंतग शंकरराव चव्हाण, सुधाकरराव नाईक, विलासराव देशमुख, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, पतंगराव कदम अशा कित्येक मोठ्या नावांशी या निगर्वी मनाने नाते जोडलेले आहे. म्हणूनच मोठ्यांपासून लहानांपर्यंत कोणीही या जिल्ह्यात आला, तर तो अरविंद सावकारांची आठवण केल्यावाचून परत जात नाही, ही या सहकारमहर्षीच्या आयुष्यातली सर्वांत मोठी 'पुंजी' आहे, हे येथे मुद्दाम नमूद करावेसे वाटते.\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/cong-minister-having-food-in-gold-plate/", "date_download": "2019-01-19T06:36:58Z", "digest": "sha1:4IGGFNYGZYDVSYNOBTTYQR7IZSSRHW2Z", "length": 17828, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "काँग्रेस नेत्यांनी घेतला सोन्याच्या ताटात शाही मेजवानीचा आस्वाद | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nत्रास देणाऱ्या विद्यार्थ्याला तिघांनी चोपले, मारहाणीचा व्हीडिओ वडिलांना पाठवला\nपंजे तोडले, दात उपटले; पुण्याजवळ बिबट्याची क्रूर शिकार\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n भाजप खासदार आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nहिंदुस्थानने रचला ऑस्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nकाँग्रेस नेत्यांनी घेतला सोन्याच्या ताटात शाही मेजवानीचा आस्वाद\nराज्यातील शेतकरी आणि गरीब जनतेच्या नावाने गळा काढणारया काँग्रेसच्या नेत्यांचा खोटारडेपणा समोर आला आहे. उस्मानाबाद येथे प्रचाराच्या निमित्ताने आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण,माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे व इतर नेत्यांनी एका कार्यकर्त्याच्या घरात सोन्याच्या ताटात शाही मेजवानीचा आस्वाद घेतल्याचे समोर आले आहे.\nउस्मानाबा���मध्ये काँग्रेसने प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, शिवराज पाटील, आमदार बसवराज पाटील या सर्व नेते मंडळींच्या जेवणाची व्यवस्था एका कार्यकर्त्याच्या घरी करण्यात आली होती. या शाही भोजनासाठी विशेष बडदास्तही ठेवण्यात आली होती. प्रशस्त अशा हॉलमध्ये डायनिंग टेबलवर जेवणासाठी सोन्याचे ताट, वाट्या मांडण्यात आल्या होत्या.पाहुण्यांसाठी खास पंचपक्वान बनवण्यात आले होते.एवढेच नव्हे तर पाहुण्यांना वाढण्यासाठी दोन वाढपीही नेमण्यात आले होते.\nकुठलाही मोठा सभारंभ नसताना मिळालेली ही रॉयल ट्रिटमेंट बघून नेतेही हरखून गेले आणि काहीही प्रश्न न करता त्यांनी मेजवानीवर पोट भरुन ताव मारला.\nनेत्यांच्या या प्रतापा मुळे गरीबांसाठी कळवळा दाखवणाऱ्या कॉंग्रेसची डोकेदुखी नक्कीच वाढली आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलफोटोगॅलरी २ – शिवसेनेने निवडणुकीचे रणशिंग फुंकले\nपुढीलपुण्यात पत्नी व दोन मुलींची हत्या करुन तरुणाची आत्महत्या\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nपंजे तोडले, दात उपटले; पुण्याजवळ बिबट्याची क्रूर शिकार\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nसरकार नेभळट, बुळचट म्हणून जवान ‘शहीद’ होताहेत\nत्रास देणाऱ्या विद्यार्थ्याला तिघांनी चोपले, मारहाणीचा व्हीडिओ वडिलांना पाठवला\nपंजे तोडले, दात उपटले; पुण्याजवळ बिबट्याची क्रूर शिकार\nPhoto : ‘छावा कप’ च्या अंतिम सामन्यांची क्षणचित्रं\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nएसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nममतांच्या महारॅलीत आज विरोधकांचे शक्तिप्रदर्शन\nआता सैन्य पोलिसात महिलांची 20 टक्के भरती\nलोकसभा निवडणुकीचे बिगुल मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाजणार\nगिरीश बापट यांच्याकडून मंत्री पदाचा गैरवापर, मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/raj-thackerays-new-cartoon-maharashtra-cm/", "date_download": "2019-01-19T06:58:30Z", "digest": "sha1:UVFEOIEBXJ6SIEF5F3EKZWVED5QK3YPC", "length": 7939, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुख्यमंत्र्यांची व्यंगचित्राच्या माध्यमातून राज ठाकरेंनी 'अशी' उडविली खिल्ली", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमुख्यमंत्र्यांची व्यंगचित्राच्या माध्यमातून राज ठाकरेंनी ‘अशी’ उडविली खिल्ली\nटीम महाराष्ट्र देशा- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे जसे राजकीय व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहेत तसे एक उत्तम व्यंगचित्रकार म्हणून देखील प्रसिद्ध आहेत. राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपल्या व्यंगचित्रातून भाजप सरकारला टोला लावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मीच होणार पुन्हा मुख्यमंत्री ‘असा दावा केला होता . त्यावरून राज ठाकरे यांनी ‘मुख्यमंत्र्यांचा वैचारिक दुष्काळ’ अशा मथळ्याचे व्यंगचित्र साकारले आहे . राज ठाकरे यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून हे व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.\nकाकडेंची नवी भविष्यवाणी, सेनेशी युती न केल्यास दानवेंचा…\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\n1 लाख 20 हजार विहिरी, हागणदारी मुक्त महाराष्ट्र, इतर थापा असं लिहिलेल्या कागदपत्रांवर फडणवीस पाय ठेवून झोपल्याचे या चित्रात दिसत आहे. विशेष म्हणजे, फडणवीस एका नावेत झोपले असून ती नाव कोरड्या जमिनीवर खोल पाण्यात बुडाल्याचे दिसून येते. या नावेवर महाराष्ट्र राज्यातील आर्थिक स्थिती असे लिहिले आहे. याचाच अर्थ, राज्याची आर्थिक स्थिही ही या बुडालेल्या नावेप्रमाणेच असल्याचे राज यांनी सूचवले आहे. तर बाजूलाच नावेला टेकून अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार उभारले आहेत. तसेच राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीवर भाष्य करताना, 201 तालुक्यात दुष्काळ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.\nकाकडेंची नवी भविष्यवाणी, सेनेशी युती न केल्यास दानवेंचा दारूण पराभव निश्चित\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nमराठा आरक्���णाविरोधात दाखल झालेल्या याचिका फेटाळा , राज्य सरकारची उच्च न्यायालयाला…\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nमुंबईतील स्वच्छ कांदळवन अभियानाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद\nमुंबई : लोकांच्या सहभागातून किती उत्कृष्टपणे काम करता येते याचे उत्तम उदाहरण वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या…\nफडणवीस सरकारने मराठा आरक्षण म्हणजे लॉलीपॉप दिला आहे – जितेंद्र…\nशरद पवार यांचे अत्यंत जवळचे सहकारी माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे…\nमोनिका राजळेंना नगर दक्षिण लोकसभेसाठी विचारणा \nआर. आर. आबांनी बंद केलेली छमछम पुन्हा सुरु\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%93%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%98%E0%A4%9F/", "date_download": "2019-01-19T05:54:15Z", "digest": "sha1:D2JK2DOYORC6CW3QGBIBA54C4J2V3SSY", "length": 8657, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "माओवादी हिंसाचारात घट | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nनवी दिल्ली : माओवादी नक्षलवाद्यांशी लढण्याकरिता 2015 पासून केंद्रीय गृहमंत्रालय “राष्ट्रीय धोरण आणि कृती धोरण” राबवत आहे. हिंसाचार खपवून न घेणे आणि गरीब, वंचित घटकांपर्यंत विकासाची फळे पोहोचवण्यासाठी विकास कार्यक्रमांना जोरदार चालना ही नव्या धोरणाची महत्वाची वैशिष्ट्ये आहेत.\nगेल्या चार वर्षात परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असून वर्ष 2013 च्या तुलनेत 2017 मध्ये माओवादी हिंसाचाराच्या घटनांमध्ये 20 टक्के आणि मृत्यूच्या प्रमाणात 34 टक्के घट झाली आहे.\nडाव्या अतिरेकी विचारसरणीच्या हिंसाचाराचा प्रसार 2013 मध्ये 76 जिल्ह्यात होता तो कमी होऊन 2017 मध्ये 58 जिल्ह्यांवर आला आहे. मात्र आता डाव्या अतिरेकी विचारसरणीने काही नव्या जिल्ह्यांमध्ये हातपाय पसरण्यावर लक्ष केंद्रित‍ केले आहे. या पार्श्वभूमीवर केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या तिन्ही राज्यांमधल्या एकमेक���ंना लागून असलेल्या आदिवासी भागांचा आणि केरळमधल्या तीन जिल्ह्यांचा एसआरई अर्थात सुरक्षा संबंधित खर्च योजनेत समावेश करण्यात आला आहे. या भागात हिंसाचाराच्या कोणत्याही घटना घडलेल्या नाहीत. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलडाखमध्ये हिमकडा कोसळून पाच ठार\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nकाश्‍मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ले\nकर्नाटकातील कॉंग्रेस-जेडीएस मधील गोंधळाला आम्ही जबाबदार नाही- बी. एस. येडियुरप्पा\nआर्थिक मागासांच्या आरक्षणाला द्रमुकचे आव्हान\nउमेदवार बदलूनही भाजपला काही लाभ होणार नाही- अखिलेश यादव\nविमानांची संख्या कमी केल्यानेच राफेलच्या किंमती वाढल्या\nकेंद्रीय मंत्रीच म्हणू लागले देशात आता अस्थिर सरकार येण्याची शक्‍यता\nफलटणमध्ये आदर्की भागात विद्युत मोटारी, ट्रान्सफॉर्मर चोरीत वाढ\n“एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nमांढरदेव यात्रेत चोख पोलिस बंदोबस्त\nवाईतील शैक्षणिक नवकल्पनांचा दिल्लीत डंका\n‘गणपतीला बाप्पाला देशाचा राष्ट्रदेव करा’\nबोगदा-डबेवाडी रस्त्याने घेतला मोकळा श्‍वास\nनाटक करताना त्यातील नाट्यशास्त्र समजून घ्या\nमसूरला जेठाभाई उद्यान, स्मशानभूमीत पेव्हर ब्लॉक\nलोणंदला गरव्या कांद्याचे दर 751 पर्यंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/subCatContent.php?scatId=29", "date_download": "2019-01-19T06:04:10Z", "digest": "sha1:75AJ3QMCSBDBJE4ERZ7YTT2HVNSZCSED", "length": 24553, "nlines": 175, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१\nडॉ. नामदेव उसेंडी (माजी)\nप्रमुख पक्ष / नेते\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्ड्यात पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लाग���ी. आपल्या न्युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nडॉ.अभय बंग आणि डॉ.राणी बंग संचालित मानवी जीवन उंचविण्याचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणारी 'सर्च'(सोसायटी फॉर एज्युकेशन, अ‍ॅक्‍शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ) संस्था ही गडचिरोली जिल्ह्याच्या विकासात योगदान देणारी महत्त्वपूर्ण संस्था आहे. 26 ऑगस्ट 1982 ला गडचिरोली जिल्ह्याची स्थापना झाल्यानंतर लगेच चार वर्षांनंतर 1986 पासून जिल्ह्यात 'सर्च' संस्था कार्यरत आहे. जिल्ह्यातील 150 हून अधिक गावांमध्ये संस्थेचे काम नियमित सुरू आहे. संपर्क आणि सुविधांचा अभाव,अनारोग्य, अंधश्रद्ध आणि दारिद्र्‌याचा प्रभाव, नक्षलवादी, मागास जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचे नाव 'सर्च' संस्थेच्या कार्यामुळे आज देश-विदेशात पोहचले आहे. उच्च वैद्यकीय शिक्षणप्राप्त डॉ.बंग दाम्पत्याने लोकांचा सहभाग आणि संशोधन या दोन पद्धतींना आग्रही करीत गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्याशी संबंधित विविध समस्यांच्या निर्मुलनासाठी प्रयत्न केले. लोकांच्या मागणीनुसार, लोकांच्याच सहभागातून गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी 1993 मध्ये केली. गावपातळीवर व्यसनमुक्ती शिबिर घेऊन जवळपास 3 हजार व्यक्तींना दारूमुक्तीचा उपचार दिला. कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू आणि त्यांचे वाढते प्रमाण थांबविण्यासाठी 'घरोघरी नवजात बाळाची काळजी'(घनाबाका)ही पद्धती शोधून गडचिरोलीसारख्या सामान्य ठिकाणी राहून असामान्य असे काम बंग दाम्पत्याने केले व जगाच्या नकाशात गडचिरोली जिल्ह्याचे नाव अधोरेखित केले. गडचिरोली जिल्हा अतिशय दुर्गम असून, गावात शासकीय यंत्रणेद्वारे पुरविण्यात येणार��� वैद्यकीय मदत बरेचदा लवकर मिळत नाही. ही अडचण लक्षात घेऊन बंग दाम्पत्याने गावातील महिलांना विशेष प्रशिक्षण देऊन नवजात शिशूंना वाचविण्यासाठी एक वेगळा प्रयत्न केला. गावातील कमीशिक्षण घेतलेल्या महिलेला प्रशिक्षण देऊन बालमृत्यू दर 120 वरून 30 वर आणून दाखविला. देशात दरहजारी बालमृत्यू 75 असताना गडचिरोली जिल्ह्यातील 39 गावांमध्ये 'घरोघरी नवजात बाळाची काळजी'हा प्रयोग यशस्वी केला. हा प्रयोग म्हणजेच बेअरफूट डॉक्‍टरचा प्रयोग. गडचिरोली जिल्ह्यात बेअरफूट डॉक्‍टर्स ही मोहीम डॉ.बंग यांनी प्रत्यक्षात उतरवून दुर्गम भागात राहणार्‍या लोकांसाठी एक नवी व्यवस्था निर्माण केली आणि खर्‍या अर्थाने 'आरोग्य स्वराज'ही संकल्पना साकार केली. गावातील लोकांच्या बैठका घेऊन, त्यांचे विचार समजून घेऊन, त्यांच्याचकडून उत्तरे काढून रोगाची वैद्यकीय व वैज्ञानिक कारणमीमांसा सांगायची आणि जितकी आधुनिक वैद्यकीय सेवा शक्‍य असेल ती पुरवायची, अशी ही प्रक्रिया आहे. हायड्रोसील,हर्निया, फायलेरिया, पाठ, कंबरदुखी, मलेरिया, खरूज, सर्पदंश, गर्भाशयाचे आजार, जननेंद्रियाचे आजार, रक्तदाब, मधुमेह अशा विविध आजारांवर प्राथमिक उपचार व जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी संस्थेने मॉ दंतेश्वरी सेवक संगी यांची आदिवासी भागात, तर गैरआदिवासी भागात आरोग्य दूत नेमून आरोग्य सेवेची सोय उपलब्ध केली. गावात एक दिवसाचे तपासणी शिबिर घेऊनवेगवेगळ्या आजारांची तपासणी गावातच करून घेणे या द्वारेही अनेक गरजू रुग्णांना सर्च संस्थेद्वारे आरोग्य सेवा मिळाली व मिळत आहे. स्त्रियांमध्ये असलेल्या प्रजनन आजाराबाबत डॉ.राणी बंग यांनी स्वतः अभ्यास करून जिल्ह्यात मार्गदर्शन मेळावे घेतले. प्रत्यक्ष उपचारासाठी शस्त्रक्रिया शिबिरांची सोय उपलब्ध केली. आदिवासी भागात महिलांमध्ये विटाळाच्या वेळी वापरात येणारा 'कुर्मा'आदिवासी संस्कृतीची सांगड घालून आणखी कसा चांगला करता येईल, आदिवासी स्त्रीचे आरोग्य कसे जपता येईल यासाठी महिलांमध्ये जाऊन आणि कुर्म्याचे योग्य मॉडेल गावात उभारून नवा पायंडा घातला. आदिवासींच्या आरोग्यसुधार कार्यक्रमाबरोबरच त्यांचे जीवनमान कसे उंचावता येईल याकडेही बंग दाम्पत्याने लक्ष दिलं. गावात ग्रामकोष निर्माण करून बँक आणि बचतीचे मार्गही सुरू केले. या ग्रामकोषातून लोक अडीअडचणीला कर्ज घेऊन आपल्या गरजा भागवायला समर्थ झाले. शेतीत सेंद्रीय पद्धती कशी आणता येईल, यासाठी कृषी दूतांना प्रशिक्षण देऊन शेती सुधार कार्यक्रमही बंग दाम्पत्याने सुरू केला. गडचिरोली जिल्ह्यातील लोकांमध्ये असलेल्या अंधश्रद्धा, मागासलेपण व इतर कारणांमुळे असलेले मानसिकआजार कसे कमी करता येतील, यासाठी शहरात महागडे आणि तज्ज्ञ म्हणून ओळखले जाणार्‍या मानसिकरोगतज्ज्ञांना 'सर्च'मध्ये बोलावून जिल्ह्यात मानसिक उपचार कार्यक्रम दर महिन्याला सुरू केला. जिल्ह्यातील महाविद्यालयात 'तारुण्यभान' शिबिरे घेऊन युवक व युवतींमध्ये वयात आल्यानंतर निर्माण होणारे प्रश्न व गैरसमज दूर करण्यासाठी सर्च संस्थेनं मोठं काम केलं आहे. अस्वस्थ आणि भरकटलेल्या तरुणाईला सामाजिक कामात जोडण्यासाठभ 'निर्माण'शिबिराची चळवळ 2006 पासून सुरू केली. याच शिबिरांची फलश्रूती म्हणून कारवाफा आणि पेंढरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस असलेल्या अकोला आणि औरंगाबादच्या दोन तरुण डॉक्‍टरांनी वैद्यकीय सेवेला प्रारंभ केला. अकोला येथील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतलेल्या तरुणाने महावितरणमध्ये नोकरी पत्करून पेंढरीसारख्या दुर्गम भागात सेवा दिली. अशा पद्धतीने 40 टक्के आदिवासी व 60 टक्के बिगरआदिवासी, गरिबी, अंधश्रद्धेने ग्रासलेल्या या गडचिरोली जिल्ह्यासाठी 'थिंक ग्लोबली, अ‍ॅन्ड लोकली' या पद्धतीने काम करीत बंग दाम्पत्याने एक नवी क्रांती आणली आहे. आरोग्याबाबतची जागृती लोकांमध्ये वाढवत लोकांना स्वावलंबी बनवीत आरोग्य स्वराज्याचे स्वप्न 'सर्च' संस्थेने साकारले आहे.\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/paramilitary-management-shold-change/", "date_download": "2019-01-19T05:59:36Z", "digest": "sha1:KE22E3ONVN2XDLVRO2MIP4HIZ3LNQF25", "length": 28341, "nlines": 264, "source_domain": "www.saamana.com", "title": "निमलष्करी दलांचे व्यवस्थापन : सुधारणा हवी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nएसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n भाजप खासदार आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nहिंदुस्थानने रचला ऑस्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nनिमलष्करी दलांचे व्यवस्थापन : सुधारणा हवी\n<< ब्रिगेडीयर हेमंत महाजन >>\nभूदल, नौदल व हवाई दल मिळून १५ लाखांचे सैन्य आहे. त्याशिवाय इतर सर्व निमलष्करी दलांची सैन्य संख्या१०-११ लाख आहे. इतक्या मोठय़ा संख्येतील जवानांनी वैयक्तिक किंवा सामूहिक तक्रारींसाठी ‘सोशल मीडिया’चा किंवा माहिती अधिकार कायद्याचा आधार घेतला तर अनागोंदी माजेल. लष��करप्रमुख जनरल रावत यांनी योग्य ती जाणीव जवानांना करून दिली हे चांगले झाले, मात्र निमलष्करी दलांचे व्यवस्थापन अजून सुधारायला हवे हेदेखील खरेच.\nसीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफच्या) तेज बहादूरने सोशल मीडियावर टाकलेल्या व्हिडीओमध्ये गंभीर आरोप केले आहेत. सीमेवरील जवानांना मिळणाऱया जेवणाचा दर्जा अतिशय सुमार असतो, त्यांना मिळणाऱया सोयीसुविधा पुरेशा नसतात, जवानांसाठी सरकारकडून पुरेसा धान्यसाठा मिळत असला तरीही काही अधिकारी हे धान्य मधल्यामधे विकतात, त्यामुळे जवानांना अर्धपोटी काम करावे लागते, काही वेळा रिकाम्या पोटी झोपावे लागते. याशिवाय अतिशय थंड वातावरणात म्हणजे उणे १० ते १२ अंश सेल्सियस तापमानात आपली सेवा बजावावी लागते असे या आरोपांचे स्वरूप आहे.\nहा व्हिडीओ व्हायरल झाल्याबरोबर काहींनी सरकारविषयीचा संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली. बीएसएफ सीमारक्षणाचे कर्तव्य निभावत असले तरी ते सैन्याचा भाग नाही. १९६२ मध्ये बीएसएफ स्थापन झाले. या दलाचे संचालन करते केंद्रीय गृहमंत्रालय. आयपीएस अधिकारी या दलाचे प्रमुख. सैन्यात एकही सैनिक कुठे जाणार असेल तर त्याच्या शिधापाण्याची योग्य ती व्यवस्था आखली गेलेली असते. सीमा सुरक्षा दलाच्या नशिबी ते भाग्य नाही. या दलाला बजेट बरे असते; पण त्या रकमेचा योग्य विनिमय व्हायला हवा. दिल्लीत बसणाऱया नोकरशहांना जवानांच्या खडतर आयुष्याचा अंदाज असूनही त्या निबरपणाला जरासाही धक्का लागत नाही. राज्य सरकारच्या सेवेत असलेले आयपीएस अधिकारी पटेनासे झाले की, बीएसएफमधे प्रतिनियुक्ती मागतात, त्यांना तिथे केवळ काही काळ घालवायचा असल्याने सारा वेळकाढूपणाचा मामला होतो. संस्थात्मक घडी बसविण्याकडे लक्ष दिलेच जात नाही. बीएसएफच्या जवानांची संख्या साडेतील लाख‘ आहे. त्याव्यतिरिक्त केंद्रीय पोलीस दलाची संख्या ३ ते ४ लाख, सीआयएसएफचे १.२५. लाख जवान (सगळे मिळून १२-१३ लाख) आहेत.\nआज देशात बीएसएफ तीन ठिकाणी तैनात आहे. हिंदुस्थान- बांगलादेश सीमेवर बीएसएफ तैनात आहे. तिथे आर्थिक प्रगतीमुळे रस्ते आणि इतर सोयीसुविधा मिळतात. तसेच या सीमेवर सैनिकांना मिळणारी साधनेही चांगल्या प्रकारची आहेत. त्याशिवाय जम्मूपासून राजस्थान, पंजाब आणि गुजरात हिंदुस्थान-पाकिस्तानच्या सीमेवर ते तैनात आहे. तेथील दळणवळणाच्या सोयी उत्तम आहे��. त्यामुळे तेथील व्यवस्थापनही चांगले आहे. नक्षलविरोधी कारवायांमध्येही बीएसएफची नेमणूक केली आहे. मात्र नक्षलवाद्यांकडून होणाऱया हल्ल्यांमुळे तेथील व्यवस्थापन ढिसाळ असते. ते चांगले होणे गरजेचे आहे.\nव्हायरल झालेल्या व्हिडीओतील जवान हा पूंछ भागातील मंडीमधील बीएसएफमध्ये तैनात होता. हिमवृष्टीच्या काळात खबरदारीचा उपाय म्हणून विंटर स्टॉकिंग म्हणजे अधिकचे धान्य चौक्यांमध्ये साठवून ठेवले जाते. हे झाले होते की नाही याची चौकशी होणे गरजेचे आहे.\nजेवण चौकीवर असलेला कर्मचारी जेवण बनवत असतो. त्याच्यावर देखरेखीची जबाबदारी चौकी कमांडर/प्लॅटून कमांडरची असते. त्याने नीट नियंत्रण ठेवले नसेल तर त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी कंपनी कमांडर दर्जाचा अधिकारी, बटालियन कमांडर या हुद्याचा अधिकारी अशी व्यवस्था असते. या अधिकाऱयांना कोर्ट ऑफ इन्क्वायरीनंतर जाब विचारणे गरजेचे आहे. तेज बहादूरने सोशल मीडियावर तक्रार टाकण्याच्या आधी आपल्या अधिकाऱयांकडे तक्रार केली होती का हे समोर येणे गरजेचे आहे. अशा प्रकारचे निकृष्ट जेवण बीएसएफच्या सर्वच जवानांना मिळत नाही हे लक्षात घेतले पाहिजे. बहुतेक ठिकाणी व्यवस्थापन उत्तम आहे. जवानांचे आणि चौकीचे व्यवस्थापन उच्च दर्जाचे राखण्याची जबाबदारी बीएसएफच्या पाच हजारांहून जास्त अधिकाऱयांनी घेतली पाहिजे. बीएसएफची चौकशी डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल या हुद्याचा अधिकारी करत आहे.\nतेज बहादूर या जवानाला त्याने केलेल्या अनेक गुह्यांसाठी शिक्षा देण्यात आली होती. या जवानाला चार शिक्षा झाल्या आहेत. मात्र तरीही त्याला बाहेर का काढले गेले नाही याचे उत्तर बीएसएफला द्यावे लागेल. हा जवान मानसिक रुग्ण होता. अशा सैनिकांची पातळी मानसोपचार तज्ञ (PSYCHATRIST) ठरवत असतात. काही सैनिक जेव्हा मानसिक रुग्ण होतात तेव्हा मानसिक अस्थिर (PSYCHIC) सैनिक अशी श्रेणी त्यांना दिली जाते. अशा रुग्णांना सीमेवर कधीही एकटे ठेवले जात नाही. अशा मानसिक विकाराने ग्रस्त जवानाला राग आल्यास ते काहीही करू शकतात. प्रसंगी आपल्याच सहकाऱयावरही ते गोळीबार करू शकतात. सीआयएसएफच्या एका जवानाने आपल्या चार सहकाऱयांना राग आल्यामुळे गोळी घालून काही दिवसांपूर्वी मारले. याशिवाय एका जवानाने आत्महत्या केली. त्याची मीडियाने दखल घेतली नाही.\nअर्थात निमलष्करातील जवानांनी काही सामान्य नागरिकांप्रमाणे वैयक्तिक किंवा सामूहिक तक्रारींसाठी ‘सोशल मीडिया’चा आधार घेतला तर अनागोंदी माजेल. देशाचे नागरिक म्हणून सर्वसामान्यांना मिळणाऱया अधिकारांची तुलना सैन्यदलातील जवानांना मिळणाऱया अधिकारांशी करता येणार नाही याचे भान सर्वांनीच ठेवायला हवे.\nसीआरपीएफच्या जवानाने आपल्याला सैन्याप्रमाणे सुविधा मिळाल्या पाहिजेत ही मागणी केली. जवानांकडून वरिष्ठांचे कपडे धुऊन घेणे, बूट पॉलिश करून घेणे किंवा अधिकाऱयांची पाळीव कुत्री फिरविणे यांसारखी ‘सेवादारी’ करून घेतली जाणे हे प्रकार निश्चितच संतापजनक आहेत.\nत्यानंतर सैन्यदलातील लान्स नायक यज्ञप्रताप सिंग, नायक राम भगत यांनी मांडलेल्या समस्यांमुळे चर्चेला तोंड फुटले. यापैकी यज्ञप्रताप सिंग यांच्याविरुद्ध पंतप्रधानांना पत्र पाठवून तक्रार नोंदविल्याप्रकरणी ‘कोर्ट मार्शल’ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी ६८ व्या सेनादिनी जवानांना लष्करी शिस्तीची आठवण करून दिली. ‘सैन्यदलातील जवानांना त्यांच्या तक्रारी, गाऱहाणी किंवा अडचणी मांडण्याचा एक निश्चित असा मार्ग आहे. तो न अवलंबता ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून तक्रारी केल्या तर तो शिस्तीचा भंग मानला जाईल आणि शिक्षा केली जाईल’ याची स्पष्ट जाणीव लष्करप्रमुखांनी करून दिली. सोबतच जवानांनी गरज पडल्यास आपल्याशी थेट संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलहैदराबाद-मुंबई बसला अपघात, ४ ठार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nएसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nममतांच्या महारॅलीत आज विरोधकांचे शक्तिप्रदर्शन\nआता स��न्य पोलिसात महिलांची 20 टक्के भरती\nलोकसभा निवडणुकीचे बिगुल मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाजणार\nगिरीश बापट यांच्याकडून मंत्री पदाचा गैरवापर, मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे\nनिवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचे ‘गाजर’\nसामान्य माणूस ते असामान्य नेता हा प्रवास म्हणजे ‘ठाकरे’\nकोस्टल रोडमुळे वरळी सीफेसला धक्का लागणार नाही, पालिकेची ग्वाही\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://old.marathibooks.com/books/index.php?lang=marathi&article=2360", "date_download": "2019-01-19T06:35:41Z", "digest": "sha1:35Z34QAXF7G22WMTHKM2XCZV2IO7COVD", "length": 5555, "nlines": 105, "source_domain": "old.marathibooks.com", "title": "आधुनिक क्रांतिकारक शास्त्रीय शोध -: मराठीबुक्स | Marathibooks", "raw_content": "\nपुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती\nआधुनिक क्रांतिकारक शास्त्रीय शोध\nलेखक: डॉ. स. वि. सुंठणकर\nया पुस्तकाला आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगवरुन लिंक देण्यासाठी पुढील URL वापरा http://marathibooks.com/\nहे पुस्तक आपण वाचले आहे का,वाचले असल्यास ते कसे वाटले\nया पुस्तकावर अजून अभिप्राय आलेले नाहीत,पहिला अभिप्राय आपण देऊ शकता\nआपल्याला हे पुस्तक कसे वाटले,या पुस्तका बद्दलचा आपला अभिप्राय लिहा.\nलेखक: डॉ. एम कटककर\n२१० पाने | रु.२००/-\nउद्योजकीय संस्कृती आणि महाराष्ट्र\nलेखक: डॉ. श्री. वि. कडवेकर\n“वरदा”, प्लॉट नं. ३९७/१, घर नं. ९६७/१\nवेताळबाबा चौक, सेनापती बापट रोड\nPhone: ०२०-२४४६७४६० / ९४२२०११९३३\nया प्रकाशन संस्थेची मराठी बुक्स वर उपलब्ध पुस्तके: 546\nया प्रकाशन संस्थेशी संपर्कासाठी आपण ह.अ. भावे यांच्याशी संपर्क करु शकता.\nशिक्षण महर्षी भाऊराव पाटील\n२६ पाने | रु.२५/-\nलेखक: ना. बा. लेले\n१९२ पाने | रु.१५०/-\nलेखक: प्रा. शशिकांत गोखले\nलेखक: डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी\n४८ पाने | रु.२५/-\nमराठीसृष्टी या पोर्टलचे हे एक खास वैशिष्ट्यपूर्ण दालन. मराठीतील अनेक नामवंत, प्रकाशित तसेच अप्रकाशित व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा आगळावेगळा व्यक्ती-संदर्भ कोश.आपला संदर्भ आजच समाविष्ट करा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/saamana-editorial-on-law-for-ram-mandir-temple/", "date_download": "2019-01-19T06:20:21Z", "digest": "sha1:6SIFEBSZWRGJ7TRMSLSIO4E4JECY6NJB", "length": 26621, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "अग्र���ेख : राममंदिर…संसदेत कायदा कराच! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nएसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n भाजप खासदार आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nहिंदुस्थानने रचला ऑस्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाच��� काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nअग्रलेख : राममंदिर…संसदेत कायदा कराच\nराममंदिरासाठी साधू, संत व करसेवकांचे बलिदान झाले आहे. गुजरातेत ‘गोध्रा कांड’ घडले तेसुद्धा रामभक्तांचे बळी गेल्यामुळेच. त्यामुळे संसदेच्या मैदानात राममंदिरावर चर्चा होऊ द्या. तिहेरी तलाक, ऍट्रॉसिटी अशा विषयांवर संसदेत चर्चा होते. घटना दुरुस्ती करून नवा कायदा केला जातो. मग प्रभू श्रीराम संसदेच्या पायरीवर बेवारस अवस्थेत का उभे आहेत अयोध्येतील रामाचा उद्धार सरकार कधी करणार अयोध्येतील रामाचा उद्धार सरकार कधी करणार लांगुलचालनाच्या राजकारणाने राममंदिराचा मार्ग खूप काळापासून रोखून धरला होता, असे श्री. मौर्य आता म्हणतात. पण हा मार्ग जनतेने खुला करून दिल्यावरही राममंदिर का होत नाही लांगुलचालनाच्या राजकारणाने राममंदिराचा मार्ग खूप काळापासून रोखून धरला होता, असे श्री. मौर्य आता म्हणतात. पण हा मार्ग जनतेने खुला करून दिल्यावरही राममंदिर का होत नाही प्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला. देशाची ‘मन की बात’ आम्ही पुन्हा बोलून दाखवत आहोत.\nभाजपच्या राज्यात राममंदिराचा फुटबॉल झाला आहे. ज्या रामाने सध्याचे ‘अच्छे दिन’ दाखवले त्यास फुटबॉलप्रमाणे इकडून तिकडे उडवले जात आहे. निवडणुका जसजशा जवळ येतात तसा हा फुटबॉलचा खेळ रंगत जातो. मंदिर निर्माणाचे सर्व पर्याय संपले तर संसदेच्या माध्यमातून मंदिर उभारण्याच्या दिशेने प्रयत्न करू, असे केशव प्रसाद मौर्य यांनी सांगितले आहे. मौर्य हे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी जो संसदेचा अयोध्या मार्ग सांगितला आहे तो सर्व प्रकार रामभक्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा आहे. राममंदिराचा खेळ त्यांना आणखी दोन-चार निवडणुकांच्या मैदानात खेळायचा आहे. मौर्य म्हणतात, राममंदिराचा प्रश्न परस्पर सामंजस्याने सोडवायचा प्रयत्न सुरू आहे. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातसुद्धा चालले आहे. हे दोन्ही मार्ग बंद होतील तेव्हा तिसऱ्या पर्यायाचा म्हणजे संसदेत कायदा वगैरे करून राममंदिराचा प्रश्न मार्गी लावू. केशव मौर्य यांनी एकप्रकारे या प्रश्नी हात झटकले आहेत. मौर्य यांनी नवीन काय सांगितले परस्पर सामंजस्य आणि सर्वोच्च न्यायालयाचा पर्याय आधीच्या राजवटीतसुद्धा खुला होता व तशी पावले पडत होत���च. काँग्रेस किंवा समाजवादी पार्टीचे लोक राममंदिर बांधू शकले नाहीत म्हणून लोकांनी भाजपास उत्तर प्रदेशात आणि देशात सत्ता दिली. भाजपवाले आता अयोध्याप्रश्नी संसदेचा पर्याय समोर आणत आहेत. म्हणजे ते नक्की काय करणार आहेत परस्पर सामंजस्य आणि सर्वोच्च न्यायालयाचा पर्याय आधीच्या राजवटीतसुद्धा खुला होता व तशी पावले पडत होतीच. काँग्रेस किंवा समाजवादी पार्टीचे लोक राममंदिर बांधू शकले नाहीत म्हणून लोकांनी भाजपास उत्तर प्रदेशात आणि देशात सत्ता दिली. भाजपवाले आता अयोध्याप्रश्नी संसदेचा पर्याय समोर आणत आहेत. म्हणजे ते नक्की काय करणार आहेत राममंदिरासाठी कायदा करू किंवा राष्ट्रपतीच्या सहीने आदेश काढू, असे बहुधा त्यांना म्हणायचे असावे, पण मग त्यासाठी ते कुणाची वाट पाहत आहेत राममंदिरासाठी कायदा करू किंवा राष्ट्रपतीच्या सहीने आदेश काढू, असे बहुधा त्यांना म्हणायचे असावे, पण मग त्यासाठी ते कुणाची वाट पाहत आहेत 2014 मध्ये भाजपास संपूर्ण बहुमत मिळाले व\nसर्वाधिक जागा उत्तर प्रदेशात\nमिळाल्या. शिवसेनेसह अनेक पक्ष राममंदिरप्रश्नी भाजपच्या मागे आहेत. त्यामुळे त्यांना मंदिर उभारण्याचा कायदा करून घेण्यात कोणतीच अडचण नव्हती. आज संसदेत तुम्हाला बहुमत आहे. 2019 मध्ये संसदेत काय चित्र असेल ते कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे राममंदिराचा कायदा होईल तो आताच व त्यासाठी संसदेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घ्यावे लागले तरी हरकत नाही. ज्यांना राममंदिर अयोध्येत हवे आहे ते भाजप, शिवसेना वगैरे पक्षांचे खासदार या विशेष अधिवेशनाचे कोणतेही भत्ते वगैरे घेणार नाहीत. त्यामुळे रामाच्या बाजूने कोण व बाबराचे भक्त कोण याचा फैसला संसदेतच होऊ द्या. भाजपचे केशव मौर्य म्हणतात ते खरे असेल तर त्यासाठी आताच पावले पडायला हवीत. कारण रामाच्या नावावर जी ‘भामटेगिरी’ सुरू आहे ती कायमची थांबावी हे आमचे परखड मत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या सोहळय़ात पंतप्रधान मोदी यांनी भगवी पगडी घालून भाषण केले. त्या पगडीमागे काय दडलंय रामप्रभू वनवासातच आहेत आणि आम्ही फक्त भगव्या पगडय़ा घालत आहोत. खरे म्हणजे ‘राममंदिर होईपर्यंत डोक्यावर भगवी पगडी घालणार नाही’ असे आता पंतप्रधान मोदी यांनी सांगायला हवे. राममंदिराचा प्रश्न आणखी किती काळ लटकवत ठेवणार आहात आणि सर्वोच्च न्यायालयाकडे बोटे दाखव���न तीच बोटे किती काळ चाटत बसणार आहात असा प्रश्न सध्या रामभक्तांच्या मनात आहे. त्याचे उत्तर केंद्रातील आणि उत्तर प्रदेशातील राज्यकर्त्यांनीच द्यायचे आहे. मुळात राममंदिराचा प्रश्न परस्पर सामंजस्याने सुटेल हे शक्य नाही. हा प्रश्न\nसुटेल असे सांगणे म्हणजे पाकडय़ांनी कश्मीरप्रश्नी आमचा संबंध नाही, तो भाग हिंदुस्थानचाच आहे असे सांगण्यासारखे आहे. राहिला विषय सर्वोच्च न्यायालयाचा. न्यायालयाने काहीही निर्णय दिला तरी दुसरा पक्ष तो मान्य करणार नाही. पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सध्या जे गट-तट पडले आहेत ते पाहता राममंदिरप्रश्नी न्यायालयाचेही एकमत होणे कठीण आहे. त्यामुळे भाजप नेते सांगतात त्याप्रमाणे संसदेचाच पर्याय शिल्लक राहतो व तोच योग्य आहे. राममंदिर अयोध्येत होणे ही लोकभावना आहे. संसद लोकभावनेचे प्रतिबिंब आहे. बाबराची पिले संसदेत उंदरांसारखी फिरत असतील तर त्या उंदरांच्या शेपटय़ा आताच पकडता येतील. राममंदिरासाठी साधू, संत व करसेवकांचे बलिदान झाले आहे. गुजरातेत ‘गोध्रा कांड’ घडले तेसुद्धा रामभक्तांचे बळी गेल्यामुळेच. त्यामुळे संसदेच्या मैदानात राममंदिरावर चर्चा होऊ द्या. तिहेरी तलाक, ऍट्रॉसिटी अशा विषयांवर संसदेत चर्चा होते. घटना दुरुस्ती करून नवा कायदा केला जातो. मग प्रभू श्रीराम संसदेच्या पायरीवर बेवारस अवस्थेत का उभे आहेत अयोध्येतील रामाचा उद्धार सरकार कधी करणार अयोध्येतील रामाचा उद्धार सरकार कधी करणार लांगुलचालनाच्या राजकारणाने राममंदिराचा मार्ग खूप काळापासून रोखून धरला होता, असे श्री. मौर्य आता म्हणतात. पण हा मार्ग जनतेने खुला करून दिल्यावरही राममंदिर का होत नाही लांगुलचालनाच्या राजकारणाने राममंदिराचा मार्ग खूप काळापासून रोखून धरला होता, असे श्री. मौर्य आता म्हणतात. पण हा मार्ग जनतेने खुला करून दिल्यावरही राममंदिर का होत नाही तेव्हा बेगडी निधर्मीवाल्यांनी रोखले, पण आता तुम्हाला कोण रोखत आहे तेव्हा बेगडी निधर्मीवाल्यांनी रोखले, पण आता तुम्हाला कोण रोखत आहे प्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला. देशाची ‘मन की बात’ आम्ही पुन्हा बोलून दाखवत आहोत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलजंगलतोड, काँक्रीटीकरणामुळेच केरळ, कर्नाटक बुडाले\nपुढीलविदर्भ, मराठवाडय़ात मुसळधार, पश्चिम महाराष्ट्रात संततधार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nPhoto : ‘छावा कप’ च्या अंतिम सामन्यांची क्षणचित्रं\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\nPhoto : ‘छावा कप’ च्या अंतिम सामन्यांची क्षणचित्रं\nउलटी करायला बसच्या खिडकीतून बाहेर वाकली आणि…\n मेळघाटमध्ये नऊ महिन्यात 508 बालकांचा कुपोषणाने मृत्यू\n बलात्कारानंतर महिलेची व मुलीची दगडाने ठेचून हत्या\nमोदी सरकारला ‘राफेल’ 41 टक्क्यांनी महाग पडले\nमराठवाड्याला मुख्यमंत्री हक्काचे पाणी कधी देणार लवकरच पहिले फोन आंदोलन\nआश्वासनांचा विसर हे मोदी राज्य, पवार यांची टीका\nराममंदिर 2025 मध्ये होणार संघाने उडवली मोदी सरकारची टर\nएसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक अशोक गावकर यांचे निधन\nममतांच्या महारॅलीत आज विरोधकांचे शक्तिप्रदर्शन\nआता सैन्य पोलिसात महिलांची 20 टक्के भरती\nलोकसभा निवडणुकीचे बिगुल मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाजणार\nगिरीश बापट यांच्याकडून मंत्री पदाचा गैरवापर, मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे\nनिवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचे ‘गाजर’\nसामान्य माणूस ते असामान्य नेता हा प्रवास म्हणजे ‘ठाकरे’\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/konkan-news-railway-development-public-leader-speak-54742", "date_download": "2019-01-19T06:36:31Z", "digest": "sha1:IHRHLNO2PX5QC7EBVURJLARJBM5ZEJWL", "length": 16347, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "konkan news railway development public leader speak रेल्वेच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींना हाक | eSakal", "raw_content": "\nरेल्वेच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींना हाक\nशुक्रवार, 23 जून 2017\nरेल्वेमंत्र्यांचे पत्र - खासदार, आमदारांसह सरपंचांना सहभागी करून घेणार\nकणकवली - देशातील मोदी सरकारच्या तीन वर्षांतील विकासाचा आढावा देऊन आगामी योजना तसेच विकास नियोजनामध्ये प्रत्येकाचा सहभाग घेण्याच्या हेतूने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अनोखा उपक्रम सुरू केला आहे.\nरेल्वेमंत्र्यांचे पत्र - खासदार, आमदारांसह सरपंचांना सहभागी करून घेणार\nकणकवली - देशातील मोदी सरकारच्या तीन वर्षांतील विकासाचा आढावा देऊन आगामी योजना तसेच विकास नियोजनामध्ये प्रत्येकाचा सहभाग घेण्याच्या ��ेतूने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अनोखा उपक्रम सुरू केला आहे.\nदेशभरातील खास तसेच राज्यातील प्रत्येक आमदार आणि गावातील सरपंचांना रेल्वे विकास कामात सहभाग घेण्याचे आवाहन एका पत्राद्वारे केले जात आहे. यासाठी रेल्वेच्या १७ विभागीय कार्यालयांना जबाबदारी दिली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर सुरेश प्रभू यांनी आपल्या कौशल्याची चुणूक दाखविली आहे. रेल्वेच्या इतिहासातील रेल्वे बजेट सादर न करता रेल्वेचा विकास साधत असताना नव्या तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्षात रेल्वे मंत्रालयाकडून ज्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या त्याच्या यशस्वीतेबाबत प्रत्येक लोकप्रतिनिधीला माहिती देण्यासाठी हा आगळावेगळा उपक्रम श्री. प्रभू यांनी सुरू केला आहे. रेल्वे मंत्रालयाकडून ज्या योजना राबविण्यात आल्या आणि यापुढेही ज्या योजना राबविण्यात येणार आहेत त्यात लोकप्रतिनिधींची अपेक्षा आणि योजनांमधील काही सुधारणा व्हाव्यात या अनुषंगाने हा पत्रव्यवहार होत आहे. देशात रेल्वेने प्रत्येक वर्षी ७.२ अब्ज लोक प्रवास करतात. रेल्वेने कमी खर्चात चांगल्या सुविधा देण्यावर भर दिला आहे. प्रत्येक स्थानकात प्रवाशांच्या सुविधेसाठी सरकते जीणे लावले जात असून अपंगांसाठी चांगल्या सुविधा दिल्या जात आहेत. रेल्वेने सन २०१५-१६ या वर्षात २ हजार ८२८ किलोमीटर नवीन रेल्वेलाईन, १७३० किमी. गेजमध्ये परीवर्तन आणि दुपदरीकरण पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे भारतीय रेल्वेने आधुनिक तंत्रज्ञानाच्या रेल्वेगाड्या सुरू करून दर्जेदार प्रवास सुरू केला आहे. या सर्व उपक्रमात लोकप्रतिनिधी सहभागी व्हावेत. भारतीय रेल्वेच्या प्रगतीची माहिती गावपातळीवर पोहोचावी या उद्देशाने पत्र लिहून माहिती दिली जात आहे.\nभारतीय रेल्वेच्या पश्‍चिम विभागांतर्गत गुजरात राज्यात १३ हजार सरपंचांना अशा चिठ्ठ्या पाठविण्यात आल्या आहेत. रेल्वेमंत्री श्री. प्रभू यांनी रेल्वेच्या सेवानिवृत्तधारकांनाही विकास परिवर्तनाबाबतचे पत्र पाठवून या गतीत आपल्या सुचना पाठविण्यासाठी पत्रव्यवहार करून निमंत्रित केले आहे.\nकोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघाचे पाच वर्षे प्रतिनिधित्व श्री. प्���भू यांनी केले आहे. त्यामुळे या कोकणपुत्राकडून कोकणातील रेल्वेच्या विकासासाठी मोठ्या अपेक्षा होत्या. मागील तीन वर्षांत कोकण रेल्वे महामंडळाच्या आधुनिकीकरणाबरोबरच तेजस सारखी वेगवान अालिशान गाडी, स्थानकांचे सुशोभिकरण तसेच कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या रेल्वेमार्गाच्या पायाभरणीचा प्रारंभ श्री. प्रभू यांनी करून कोकणच्या विकासाला गती दिली आहे.\nसिंहगड, डेक्कन क्वीन उद्या ‘ब्लॉक’मुळे रद्द\nपुणे - मुंबईतील परेल यार्डमधील प्लॅटफॉर्म दुरुस्तीच्या कामामुळे सिंहगड एक्‍स्प्रेस (११००९ व ११०१०) आणि डेक्कन क्वीन (१२१२३ आणि १२१२४) या गाड्या...\nकर्जत पॅसेंजर धावणार आता पनवेलपर्यंत\nपुणे - पुण्यावरून कर्जतला जाणारी पॅसेंजर २० जानेवारीपासून पनवेलपर्यंत जाणार आहे. त्यामुळे चार नव्या स्थानकांवरील प्रवाशांना थेट पनवेलपर्यंत प्रवास...\nरामझुला उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला\nनागपूर : पूर्व-पश्‍चिम नागपूरला जोडणाऱ्या संत्रा मार्केट येथील केबल स्टेड रामझुला रेल्वे उड्डाणपूल टप्पा दोनचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...\nस्त्रीचा सन्मान करणारे देश प्रगतिपथावर\nअमरावती : समाज घडविण्याची ताकद स्त्रियांमध्येच आहे. ज्या देशांनी स्त्रीचा सन्मान केला ते देश जगात प्रगतिपथावर आहेत, असे प्रतिपादन सामाजिक...\nसाडीत बाटल्या लपवून मद्यतस्करी\nनागपूर : रेल्वे सुरक्षा दलाच्या नागपूर स्थानकावरील पथकाने मद्यतस्करांना जेरीस आणले आहे. वेगवेगळ्या शक्कल लढवूनही मद्यसाठा पकडला जात आहे. साडीखालील...\nमुंबई - ठाणे, पालघर जिल्ह्यांतील मिळून गेल्या १० महिन्यांत तब्बल ६१३ जणांचा भूकबळी गेला. डहाणू, जव्हार, मोखाडा आणि शहापूरसारख्या आदिवासी तालुक्‍यांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/dhing-tang-british-nandi-44299", "date_download": "2019-01-19T06:34:47Z", "digest": "sha1:LCT7IHBGFK76KBFMD6AG6A33JA3HCWMR", "length": 18349, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dhing Tang by British Nandi वाघ आणि जीएसटी! (ढिंग टांग!) | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 10 मे 2017\nकर नाही त्याला डर कशाला अशी मराठी भाषेत एक म्हण आहे. ज्याला कर नाही, त्याला डर नसते, असा त्याचा सरळ अर्थ आहे. ह्याचाच अर्थ असा की ज्याला डर नसते, त्याला करदेखील नसला पाहिजेल. पण दुर्दैव येवढे, की भलभलते कर मराठी माणसास भरावे लागतात.\nकर म्हंजे हात. अशा करांना केराची टोपली दाखवावी, असा आदेश आम्हाला थेट 'मातोश्री'वरून मिळाल्याने आम्ही हात (याने की कर) झटकून मोकळे झालो आहो. पण अन्य चाकरमानी मुंबईकरांसाठी आमचे कर शिवशिवतात. (शिवशिवतात, ह्या शब्दावर कोटी करण्याचा मोह आम्ही आवरला आहे, हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच.)\nकर नाही त्याला डर कशाला अशी मराठी भाषेत एक म्हण आहे. ज्याला कर नाही, त्याला डर नसते, असा त्याचा सरळ अर्थ आहे. ह्याचाच अर्थ असा की ज्याला डर नसते, त्याला करदेखील नसला पाहिजेल. पण दुर्दैव येवढे, की भलभलते कर मराठी माणसास भरावे लागतात.\nकर म्हंजे हात. अशा करांना केराची टोपली दाखवावी, असा आदेश आम्हाला थेट 'मातोश्री'वरून मिळाल्याने आम्ही हात (याने की कर) झटकून मोकळे झालो आहो. पण अन्य चाकरमानी मुंबईकरांसाठी आमचे कर शिवशिवतात. (शिवशिवतात, ह्या शब्दावर कोटी करण्याचा मोह आम्ही आवरला आहे, हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच.)\nआमचे तारणहार जे की उधोजीसाहेब ह्यांचा जीएसटी-फीएस्टीला कायम विरोध असतो व आहे. त्यांचे मन वळवण्याची मखलाशी साधण्यासाठी कमळ पार्टीने त्यांचे शिलेदार व वनमंत्री रा. सुधीर्जी मानगुंटीवार ह्यांना 'मातोश्री'वर पाठवले. हे कमळवाले कायम 'मातोश्री'वर शिरकाव साधण्यासाठी टपलेलेच असतात. संधी मिळाली की घुसलेच म्हणून समजा त्यांना मज्जाव करण्यासाठी मा. उधोजीसाहेबांनी कुत्रेदेखील पाळले, पण तरीही उंहुं त्यांना मज्जाव करण्यासाठी मा. उधोजीसाहेबांनी कुत्रेदेखील पाळले, पण तरीही उंहुं\nह्यावेळी त्यांनी जीएसटीचे निमित्त साधून 'मातोश्री'वर मोर्चा नेला. मा. उधोजीसाहेबांनी काहीही करून (म्हंजे काहीही न करून) जीएसटीला मान्यता द्यावी, असा त्यांचा कट होता. पण आमच्या साहेबांना कुणी असे तसे बनवू शकत नाही. साहेब आपल्या मुद्द्यावर ठाम राहिले. मा. उधोजीसाहेबांस भेटून प्रेझेंटेशन करण्���ासाठी मा. मानगुंटीवार हे (ज्याकिटाची वरपर्यंत सर्व बटणे लावून) 'मातोश्री'वरील दरबारात हाजिर नाजिर झाले, तेव्हा आम्ही त्या भेटीस स्वत: उपस्थित होतो. ही घटना (किंवा दुर्घटना) सोमवारी सकाळी अकरा वाजेशी घडली. तेथे झालेले संभाषण आम्ही आमच्या वाचकांसाठी येथे तपशीलात देत आहो. त्याचे झाले असे की...\n...'मातोश्री'च्या दरबारात नेहमीप्रमाणे साक्षात उधोजीसाहेब सिंहासनावर बसले होते. शेजारी फायबरचा जिवंत दिसणारा वाघ उभा होता. उधोजीसाहेबांची नजर मा. मानगुंटीवारसाहेबांवर आणि हात वाघाच्या पाठीवर होता. वाघाच्या पल्याड शिवअर्थमंत्री केसरकरमामा बसले होते. त्यांच्या शेजारी दाढीधारी मंत्री एकनाथभाई शिंदेसाहेब ह्यांना ते 'काल रात्री काळ्या वाटाण्याची उसळ उगीच खाल्ली'' असे सांगत होते. त्यांच्याही पलीकडे सुभाषकाका देसाई...असे अष्टप्रधान मंडळ. समोरच्या स्टुलावर आजचे प्रमुख पाहुणे मा. मानगुंटीवारसाहेब'' असे सांगत होते. त्यांच्याही पलीकडे सुभाषकाका देसाई...असे अष्टप्रधान मंडळ. समोरच्या स्टुलावर आजचे प्रमुख पाहुणे मा. मानगुंटीवारसाहेब..मानगुंटीवारसाहेब त्या वाघाकडे पाहून ओळखीचे हसले. पण वाघ हसला नाही. लेकाचा ओळख विसरला...\n''हा वाघ आम्हीच दिला आहे नं'' मा. मानगुंटीवारसाहेब अखेर न राहवून म्हणाले.\n... वाघाकडे वाघ येईल नाहीतर काय उंदीर येईल नॉन्सेन्स'' उधोजीसाहेब ओरडले. वाघाच्या पाठीवर त्यांनी एक थाप मारली. वाघ काहीही बोलला नाही.\n''त्याची आयाळ कुठे गेली'' मा. मानगुंटीवारसाहेब ह्यांचा येळकोट जाता जात नव्हता. हा वाघ आपलाच आहे, ह्याची त्यांना ठाम खात्री होती.\n''वाघाला आयाळ नसते... सिंव्हाला असते'' मा. उधोजीसाहेब करवादले. ह्या लोकांना जंगलाचे साधे जनरल नॉलेज नाही. तरीही म्हणे वनमंत्री'' मा. उधोजीसाहेब करवादले. ह्या लोकांना जंगलाचे साधे जनरल नॉलेज नाही. तरीही म्हणे वनमंत्री मा. उधोजीसाहेबांना रागच आला. पण मध्येच वाघ गुरगुरल्याचा आवाज आल्याने दचकून त्यांनी त्याच्या पाठीवरला हात काढून घेतला. वाघाच्या पलीकडे बसलेले दीपकराव केसरकर तोंडाला रुमाल लावताना त्यांनी बघितले. असू दे. असू दे.\n''ह्याले तं दातसुद्धा दिसून नै ऱ्हायले,'' मा. मानगुंटीवार निरखून वाघाकडे बघू लागले. आता ह्या वनमंत्र्यास कसे आवरावे\n'' मा. उधोजीसाहेबांनी आता तलवारीलाच हात घालावा की काय, असा क्रुद्ध च���हरा केला.\n''एक तं आमचा जीएसटी पास करा, नाही तं हा वाघ आम्हाले वापस करून द्या, साहेब'' मा. मानगुंटीवारसाहेबांनी तिढा टाकला. मा. उधोजीसाहेबांनी वाघाच्या पाठीवर पुन्हा हात फिरवला आणि मान डोलावली.\nबास, घडले ते इतकेच. जय महाराष्ट्र.\nसरकारी घोषणाबाजीमुळे एक लाख कोटी रुपयांचा फटका बसणार\nनवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लोकानुनयी घोषणांचा वर्षाव सुरू असून,...\nसुमारे 4 हजार किमीचा प्रवास केला सायकलने\nसहकारनगर : शाहू महाविद्याल पर्वती येथील अभिजित गवळी व सायली महाराव या दोन विद्यार्थ्यांनी अरुणाचल प्रदेश ते गुजरात असा 3900 किलोमीटरचा सायकल...\n\"राष्ट्रवादी'चा गजर, देवकरांवरच नजर\nजळगाव : लोकसभा मतदार संघात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. भारतीय जनता पक्ष व शिवसेनेतर्फे स्वतंत्र उमेदवार मैदानात उतरण्यास तयार आहेत. मात्र \"युती'...\nअच्छे दिन आ गये\nडिअरम डिअर होम्मिनिष्टरसाएब ह्यांशी, पायलचा नमस्कार. सक्‍काळीच पहाटे पहाटे साडेअकराला बबलूचा मोबाइल आला का ‘‘पगली सोती क्‍या दिवाली मना\nपहिल्या सहस्रकाच्या पहिल्या शतकातील, पहिल्याच काही दशकांतील ही एक कलिकथा. सम्राट नीरोने लादलेल्या अवजड करभाराने वाकलेल्या, सक्‍तीच्या शिस्तीनं...\nअवनीच्या एन्काउंटरची करा एसआयटी चौकशी\nनागपूर - पांढरकवडा वनपरिक्षेत्रातील नरभक्षक वाघीण अवनीच्या एन्काउंटरची एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी करणारी फौजदारी रिट याचिका मुंबई उच्च...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://old.marathibooks.com/books/index.php?lang=marathi&article=2361", "date_download": "2019-01-19T06:29:42Z", "digest": "sha1:XYC6SZTUCIZM3Y2PTJPJ4EJUHBZ3WQDJ", "length": 5521, "nlines": 106, "source_domain": "old.marathibooks.com", "title": "अज्ञानातून ज्ञानाकडे भाग २ रा -: मराठीबुक्स | Marathibooks", "raw_content": "\nपुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पु���्तकाची माहिती\nअज्ञानातून ज्ञानाकडे भाग २ रा\nया पुस्तकाला आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगवरुन लिंक देण्यासाठी पुढील URL वापरा http://marathibooks.com/\nहे पुस्तक आपण वाचले आहे का,वाचले असल्यास ते कसे वाटले\nया पुस्तकावर अजून अभिप्राय आलेले नाहीत,पहिला अभिप्राय आपण देऊ शकता\nआपल्याला हे पुस्तक कसे वाटले,या पुस्तका बद्दलचा आपला अभिप्राय लिहा.\nलेखक: डॉ. एम कटककर\n२१० पाने | रु.२००/-\nउद्योजकीय संस्कृती आणि महाराष्ट्र\nलेखक: डॉ. श्री. वि. कडवेकर\n“माउली”, १३२४ सदाशिव पेठ\nPhone: ०२०-२४४३३९९० / २४४३३९९१ / ९४२२००८५३२\nया प्रकाशन संस्थेची मराठी बुक्स वर उपलब्ध पुस्तके: 455\nया प्रकाशन संस्थेशी संपर्कासाठी आपण संजय काकडे यांच्याशी संपर्क करु शकता.\nशिक्षण महर्षी भाऊराव पाटील\n२६ पाने | रु.२५/-\nलेखक: ना. बा. लेले\n१९२ पाने | रु.१५०/-\nलेखक: प्रा. शशिकांत गोखले\nलेखक: डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी\n४८ पाने | रु.२५/-\nमराठीसृष्टी या पोर्टलचे हे एक खास वैशिष्ट्यपूर्ण दालन. मराठीतील अनेक नामवंत, प्रकाशित तसेच अप्रकाशित व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा आगळावेगळा व्यक्ती-संदर्भ कोश.आपला संदर्भ आजच समाविष्ट करा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=1709", "date_download": "2019-01-19T07:10:14Z", "digest": "sha1:RWIHZBXTELN2IBGVRU67ZLIDIFNA7YGW", "length": 22130, "nlines": 94, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nक्या आप हिंदी बोलते है...\nआपल्या या आसेतू हिमाचल अशा विस्तिर्ण देशात अनेक बोली व भाषा आहेत. अशा या देशाचा कारभार व्यवस्थित चालावा यासाठी राष्ट्रभाषा एक असण्याची संकल्पना महात्मा गांधीनी 1918 मध्ये सर्वप्रथम मांडली आहे. गेल्या शंभर वर्षात या भाषेला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता तर मिळालीच आहे सोबत सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये हिंदी जगात चौथ्या क्रमांकावर आहे. 14 सप्टेंबर हिंदी दिवस निमित्ताने हा विशेष लेख.\nआपल्या देशात वेगवगळया भाषा प्रचलित आहेत. अशा भिन्न भाषक देशाला एका सुत्रात बांधायचे असेल तर एक संवाद भाषा असण्याची आवश्यकता आहे. आपल्या राजकिय दृष्टेपणासाठी प्रसिध्द असणारे आपले राष्ट्रपिता सर्वप्रथम गांधी यांनी हिंदी राष्ट्रभाषा असावी असे सर्वप्रथम सांगितले त्याला आता 100 वर्षे पूर्ण झाली आहे.\n1918 साली झालेला हिंदी साहित्य संमेलनात महात्मा गांधीनी हिंदीला जनमानसाची भाषा आहे असे सर्वप्रथम संबोधले होते. गेल्या शतकभरात ही भाषा झपाटयाने प्रसारात आली आज जगात चिनी आणि इंग्रजी भाषांच्या खालोखाल हिंदी ही जगात सर्वाधिक बोलला जाणाऱ्या भाषांमध्ये चौथ्या स्थानी आहे.\nहिंदी भाषेचा प्रसार किती झालेला आहे. याची प्रचिती आपल्याला युरोपीय देशात फिरताना मिळते साधारणपणे रस्त्यांवर माहिती देणार फलक स्थानिक भाषा आणि इंग्रजी भाषा अशा दोन भाषांमध्ये असतात पण हिंदी भाषकांचा प्रसार बघून आता युरोपीय देशात स्थानिक भाषा, इंग्रजी आणि हिंदी अशा तीन भाषांचा वापर आपणास बघायला मिळतो.\nमहात्मा गांधीनी हिंदी भाषा जनसामान्याची भाषा असे संबोधून सुरुवात केली मात्र याच भाषेच्या सुत्रात देश बांधला जाऊ शकतो या भूमिकेतून स्वत: मेहनत घेतली. मिठासाठी दांडी सत्याग्रह केल्यानंतर महात्मा गांधीनी साबरमती येथे आपले निवास्थान सोडले त्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावरच साबरमती येथे परत येवू अशी प्रतिज्ञा केली. हा काळ 1936 सालचा साबरमती सोडल्यावर महात्मा गांधी महाराष्ट्रात वर्धा येथे आले आणि त्यानंतर स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत वर्धा हे शहर देशाच्या राजकारणाचे केंद्रस्थान राहिले.\nवर्धा येथे आल्यावर बापूंनी अनेक संस्थांची निर्मिती केली ज्यात खादी ग्रामउद्योग , महत्वाचा आहे. मात्र त्यात देशात सर्वात प्रभावी ठरलेला उपक्रम अर्थात राष्ट्रभाषा सभेच्या निर्मितीचा ठरला. हिंदी भाषा सर्वांपर्यत पोहाचावी या उद्देशाने त्यांनी राष्ट्रभाषा सभेची स्थापना केली आणि हिंदी भाषेच्या प्रचाराला येथून सुरुवात झाली.\nदेशाच्या उत्तरेकडील राज्यात हिंदीचा वापर चांगला असला तरी मध्यभारतापासून दक्षिणेकडील राज्यात हिंदीचा प्रचार झालेला नव्हता . त्या भागात किमान संपर्कभाषा म्हणून हिंदी भाषेला स्थान मिळवून देण्याचे मोलाचे कार्य राष्ट्रभाषा सभेने केले . हिंदीचा प्रचार - प्रसार सातत्याने वाढत गेला.\nदेशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोनशेहून अधिक संस्थानांमध्ये विखुरलेल्या भारताला एकत्र आणण्याचे काम त्यावेळचे गृहमंत्री लोहपूरुष सरदार वल्लभाई पटेल यांनी केले त्याही वेळा हिंदीचा मोठया प्रमाणावर झालेला प्रसार या आसेतू हिमाचल भारताला जोडण्यात मदतीचा ठरला हिंदी सोबत ऊर्दूचा वापर देखील देशात मोठया प्रमाणात होत होता. राष्ट्रभाषा ���रविण्याची अधिकृत कार्यवाही भारतीय संसदेत झाली आणि केवळ एका मताच्या फरकाने राष्ट्रभाषा म्हणून ऊर्दू ऐवजी हिंदीची अधिकृत निवड झाली तो ऐतिहासिक दिवस होता 14 सप्टेंबर 1949 चा होता.\nभारतीय संविधानाच्या भाग 17 मधील कलम 343(1) अनुसार अधिकृत पणे हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा प्रदान करण्या त आला असून याची लिपी देवनागरी ठरविण्यात आली आहे.\nभाषा वैशिष्ठयानुसार गणना करायची तर हिंदी सेाबत आपली मराठी या दोन्ही भाषांची लिपी देवनागरी आहे. या दोन्ही भाषांचा उगम संस्कृत भाषेतून झाला आहे. नंतर देशात भाषावार प्रांत रचना झाली असली तरी देशात हिंदी भाषक राज्यांची संख्या सर्वांधिक आहे. आणि या राज्यांचा संघ असणाऱ्या आपल्या देशाची भाषा आता हिंदी आहे.\nआंरभी चित्रपट सृष्टीच्या माध्यंमातून आणि नंतरच्या काळात टिव्ही चॅनेल्समुळे हिंदीचा विस्तार अत्यंत वेगाने झाला. घोषणेला आरंभ आणि आज शंभर वर्षे झाली या काळात देशात हिंदी समजत नाही, अशी एखादी व्यक्ती सापडणे विरळच अशी स्थिती आहे लिहिता-वाचता येत नसेल पण हिंदी सर्वांनाच बोलता येते.\nमहात्मा गांधीनी हिंदी भाषा प्रचाराचे सारे श्रेय जाते त्यांच्या या कार्याची स्मृती जपण्यासाठी वर्धा येथे पहिले हिंदी विद्यापीठ महात्मा गांधी यांच्या नावाने सुरु करण्यात आले. त्यानंतर उत्तरेात्तर हिंदीचा प्रचार व प्रसार सुरुच आहे.\nसर्व केंद्र सरकारी कार्यालये आणि महामंडळे तसेच राष्ट्रीयकृत बॅका यांच्या कामकाजात हिंदी ही अधिकृत भाषा ठरविण्यात आलेली आहे. हिंदीचा प्रसार अधिक व्हावा यासाठी 14 सप्टेबरला हिंदी दिवस साजरा केला जातो आणि 14 तारेखपासून हिंदी पखवाडा अर्थात पंधरवडा आयोजित केला जातो. व प्रचाराचे कार्य सातत्याने सुरु ठेवण्यात येते.\nदेशाच्या एकात्मतेत वृध्दी करण्याचे मोलाचे कार्य हिंदी भाषेने केले आहे. यानिमित्तान आपणही हिंदीत अधिक संवाद साधायची गरज आहे... म्हणूनच एक सवाल....क्या आप हिंदी बोलतें है…\nVNX मराठी न्यूज चॅनल\nगडचिरोली पोलीस दलाने २०१८ मध्ये केला तब्बल ५० नक्षल�..\nप्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्याकरिता काहीही गहाण ठेवण्याची आवश्यकता नाही\nआंतरराज्य दारू तस्करास छत्तीसगड पोलिसांनी केली अटक, ३२५ पेट्या दारू जप्त\nमराठा समाजाला १६ टक्के आरक्षणाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब \nमेक इन गडचिरोली ���ेबसाईटचे ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शुभारंभ\nयंदा वृक्ष लागवडीमध्ये ४ कोटी बांबूची लागवड : सुधीर मुनगंटीवार\nसफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांना स्वयंरोजगाराची संधी : दिलीप हाथीबेड\nमहाराष्ट्रातील पाच अंगणवाडी सेविकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nशासकीय रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बालकांना देणार बेबी केअर कीट\nसर्पदंशाने मृत झालेल्या बालकाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या डॉक्टरांना सोडण्याच्या मागणीसाठी नागरिकांचा गोरेगाव पोलीस ठाण्याव\nविद्यार्थिनीचा विनयभंग प्रकरण, मुख्याध्यापक, अधीक्षिका आणि आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आविस करणार चक्काजाम\nधोकादायक नायलॉन मांजाची विक्री व वापर करणाऱ्यांवर कारवाई करा\nफलकांच्या माध्यमातून गिधाड संवर्धनासाठी वेधले जात आहे नागरिकांचे लक्ष\nवाघाने गोठ्यात घुसून दोन बकऱ्यांना केले ठार : भरपाई देण्याची मागणी\nजहाल नक्षली पहाड सिंग उर्फ टिपू सुलतान ने केले छत्तीसगड पोलिसांसमोर आत्मसर्मपण\nपेरमिली येथे महाआॅनलाईन सेवा केंद्र गावातीलच सुशिक्षित बेरोजगारास द्या\nचंद्रपूरच्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठीत स्कॉच अवार्डचे सुवर्णपदक\nजबलपूरहुन बॉम्ब आले होते निकामी करण्यासाठी, मृतकाच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर\nविरोधकांना नाउमेद करण्याची भूमिका विद्यमान सरकार घेत असून देशात आणीबाणी सदृश स्थिती : शरद पवार\nअवनीच्या बछड्यांचा आठवडाभरानंतरही शोध नाही\nभरधाव इनोव्हाने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्यांना चिरडले : ४ ठार तर दोघे गंभीर\nनरबळीसाठी गेला चिमुकल्या युगचा जीव : दोन मांत्रिकांना अटक\nचंद्रपुरातील युवकाला अमेरिकेत बेस्ट डायरेक्टर अवार्ड\nकर्जबाजारी महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास शक्य नाही : राम नेवले\nदाब वाढल्याने इटियाडोह प्रकल्पाचे पाणी आरमोरी तालुकाच्या टोकापर्यंत पोहचणार : आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नाला यश\nओबीसी आणि भटक्या-विमुक्त जातींच्या विकासासाठी मंत्रिमंडळाचे विविध निर्णय\nआरक्षणाच्या मागणीसाठी उद्या ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनी महाराष्ट्र बंदची हाक, मुंबई, ठाणे वगळले\nएटापल्ली - आलापल्ली मार्गावर ट्रक - बसचा भिषण अपघात, पाच ते सहा जण ठार झाल्याचा अंदाज\nअवनीसह महाराष्ट्राने दोन वर्षांत गमावले ३९ वाघ\nवर्धा पोलिस नियंत्रण कक्षातुन शहरावर ठेवली जाते नजर\nजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते भामरागड येथे जात प्रमाणपत्रांचे वितरण\nविकासकामांची वानवा, मोदी सरकारचा जाहिरातबाजीवर ५,२४५ कोटींची अमाप खर्च : आ. जयंतराव पाटील\nमहानिर्मिती निम्नस्तर लिपिक परीक्षा १ व २ डिसेंबरला, ९८ जागांकरिता ५४ हजार ४८२ उमेदवार\n९ वर्षांनंतर मनोरुग्ण धर्मपाल तिखाडे सुखरूप घरी : केरळच्या सामाजिक संस्थेची मदत\nमहाराष्ट्रातील ५ अंगणवाडी सेविकांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड\nसमस्त शिक्षक बंधू आणि भगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा : खा. अशोकजी नेते\nकारच्या धडकेने टेम्पोखाली येऊन तरुणीचा मृत्यू\nगडचिरोली ग्रंथ महोत्सवाच्या नियोजनाबाबत सभा आज\nराज्यात ४८ हजार ५६१ शाळा प्रगत तर ६६ हजार ४५८ शाळा झाल्या डिजिटल\nदेसाईगंज पोलीस ठाण्यातील लाचखोर हवालदारास एक दिवसाची पोलीस कोठडी\nनाटककारांनी समाजाचे प्रतिबिंब नाटकात उतरवून समाजाला दिशा देण्याचे कार्य करावे : डाॅ. परशुराम खुणे\nहिंगणघाट तालुक्यात वाघाने घातले थैमान : नागरीक भयभीत\nसावलखेडा येथील युवकाचा सती नदीत बुडून मृत्यू\nशरीर सुखाची मागणी करणाऱ्या मुख्याध्यापकाला अटक\n३२ खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्त्या\nशाळांमध्ये पुरविले जातेय निकृष्ट दर्जाचे मीठ, विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता\nएसटीत ६ हजार ९४९ चालक - वाहकांची तर वर्ग-३ मधील ६७१ पदांची भरती\nआष्टी येथे पान मटेरियल व्यापाऱ्यास लुटमार करण्याचा प्रयत्न फसला\nविकृत दिराने वहिनी व चार वर्षांच्या पुतणीची हत्या केल्यानंतर मृतदेहावर केला बलात्कार\nओबीसी आरक्षणाला हात न लावता आम्ही मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देणार : मुख्यमंत्री\nबस व ट्रकची समोरासमोर धडक : २५ प्रवासी जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-shivaji-university-sub-division-khanapur-113432", "date_download": "2019-01-19T07:39:29Z", "digest": "sha1:HDJDFRCXSPM3CTEVURKSKCKJ3Y4ZKJCO", "length": 14002, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News Shivaji University sub division to Khanapur खानापूरला शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र देण्याबाबत नगरपंचायतीत ठराव | eSakal", "raw_content": "\nखानापूरला शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र देण्याबाबत नगरपंचायतीत ठराव\nबुधवार, 2 मे 2018\nखानापूर - नवीन विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठांची संख्���ा वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पहिल्या टप्प्यात उपकेंद्र आणि नंतर त्याचे विद्यापीठात रूपांतर करण्यात येणार आहे. या धोरणाला अनुसरून खानापूरला शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे यासाठी सन २०१३-२०१४ पासून चर्चा सुरू आहे.\nखानापूर - नवीन विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठांची संख्या वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पहिल्या टप्प्यात उपकेंद्र आणि नंतर त्याचे विद्यापीठात रूपांतर करण्यात येणार आहे. या धोरणाला अनुसरून खानापूरला शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे यासाठी सन २०१३-२०१४ पासून चर्चा सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून नगरपंचायतीने उपकेंद्र व जागा उपलब्ध करून देण्यासाठी ठराव केला. उपकेंद्रासाठीच्या निकषानुसार नगरपंचायतीने सर्व मदत व सहकार्य देण्याचे ठरवले आहे. नगरपंचायतीत सर्वप्रथम ठराव करून पहिले पाऊल उचलले.\nखानापूर घाटमाथ्यावरील मध्यवर्ती ठिकाण आहे. घाटमाथ्यावरील मोठी बाजारपेठ आहे. खानापूर गाव विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर आहे. उपकेंद्र झाल्यास घाटमाथ्यावरती मोठी शैक्षणिक क्रांती होईल. या भागाचा भौगोलिक, आर्थिक व शैक्षणिक विकास होण्यास मदत होणार आहे.\nउपकेंद्रासाठी खानापूरमध्ये १०० एकरवर जागा.\nविजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गालगत ठिकाण.\nमोठा पाझर तलाव जवळ, मुबलक पाणी उपलब्ध.\nटेंभू योजनेचेही पाणी येणार असल्याने अडचण नाही.\nमाजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे यांनी घाटमाथ्यावरील सर्व ग्रामपंचायतींना असे आवाहन केले, त्यांनी म्हटले आहे, की उद्या (ता. एक मे) प्रत्येक ग्रामपंचायतीने आपापल्या ग्रामसभेत ‘घाटमाथ्यावरील खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे’, अशा आशयाचा ठराव करून घ्यावा. जेणेकरून उपकेंद्र होण्यास अडचण येणार नाही. उपकेंद्र घाटमाथ्याला वरदान ठरणारे आहे.\nनिकषानुसार खानापूरमध्ये उपकेंद्र होण्यास अडचण नाही, असे सुहास शिंदे यांनी सांगितले. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासह विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांची सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकही घेतली आहे. घाटमाथ्यावर एकाच वेळी जलक्रांती व शैक्षणिक क्रांती होण्यासाठी सकारात्मक पावले पडत असल्याचे चित्र आहे.\nकिकली... ऐतिहासिक वीरगळीचे गाव\nनागठाणे - इतिहासाचा समृद्ध वारसा लाभलेले किकली (त��. वाई) हे राज्यातील पहिले ऐतिहासिक वीरगळीचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. इथल्या मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण...\nडीपी रस्ता अर्धवट अवस्थेत\nवारजे - येथे डुक्कर खिंड ते तिरुपतीनगर (डीपी रस्ता) हा पर्यायी रस्ता सुरू झाला. मात्र, हा रस्ता फक्त अर्धा किलोमीटरचा तयार झाला आहे. काही अज्ञात...\nसंगमनेर - भरधाव वेगातील कारची मालट्रकला धडक, दोन ठार चार गंभीर जखमी\nसंगमनेर - नाशिककडून संगमनेर मार्गे पुण्याला भाचीच्या लग्नासाठी निघालेल्या कुटूंबाच्या कारने मालपाणी तंबाखू गोदामाकडे वळणाऱ्या मालट्रकला...\nमुंबई - पुणे द्रुतगती मार्ग आज दोन तासांसाठी बंद\nमुंबई - पुणे द्रुतगती मार्ग आज (शुक्रवारी) देखभाल- दुरुस्तीच्या कामासाठी दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईहून पुण्याकडे येणारी मार्गिका दुपारी १२...\nआपल्यातल्या गुणांची पारख करणाऱ्या नेतृत्वाविषयी विलक्षण कृतज्ञता, प्रभावी व्यक्तिमत्त्व, संवादी वक्तृत्व, कुशल संघटक, रचनात्मक, विधायक कामांच्या...\nसोमाटण्यात वाहतूक नियोजन हवे\nबेबडओहोळ - सोमाटणे चौक परिसरातील रस्त्यावर भाजी विक्रेता व अनेक खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण व बेफिकिरीने लावली जाणारी वाहने यामुळे या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://old.marathibooks.com/books/index.php?lang=marathi&article=2362", "date_download": "2019-01-19T06:24:13Z", "digest": "sha1:D3WWH2VJ3TGDNHPSTRRVF47ELRKIAHJE", "length": 5477, "nlines": 106, "source_domain": "old.marathibooks.com", "title": "अग्निबाणांचा इतिहास -: मराठीबुक्स | Marathibooks", "raw_content": "\nपुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती\nप्रकाशक: दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.\nया पुस्तकाला आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगवरुन लिंक देण्यासाठी पुढील URL वापरा http://marathibooks.com/\nहे पुस्तक आपण वाचले आहे का,वाचले असल्यास ते कसे वाटले\nया पुस्तकावर अजून अभिप्राय आलेले नाहीत,पहिला अभिप्राय आपण देऊ शकता\nआपल्याला ��े पुस्तक कसे वाटले,या पुस्तका बद्दलचा आपला अभिप्राय लिहा.\nलेखक: डॉ. एम कटककर\n२१० पाने | रु.२००/-\nउद्योजकीय संस्कृती आणि महाराष्ट्र\nलेखक: डॉ. श्री. वि. कडवेकर\nप्रकाशक: दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.\nया प्रकाशन संस्थेची मराठी बुक्स वर उपलब्ध पुस्तके: 406\nया प्रकाशन संस्थेशी संपर्कासाठी आपण सौ. मधुमिता बर्वे / राजीव बर्वे यांच्याशी संपर्क करु शकता.\nशिक्षण महर्षी भाऊराव पाटील\n२६ पाने | रु.२५/-\nलेखक: ना. बा. लेले\n१९२ पाने | रु.१५०/-\nलेखक: प्रा. शशिकांत गोखले\nलेखक: डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी\n४८ पाने | रु.२५/-\nमराठीसृष्टी या पोर्टलचे हे एक खास वैशिष्ट्यपूर्ण दालन. मराठीतील अनेक नामवंत, प्रकाशित तसेच अप्रकाशित व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा आगळावेगळा व्यक्ती-संदर्भ कोश.आपला संदर्भ आजच समाविष्ट करा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/sc-st-act-ordinance-dalit-modi-government-ravi-shankar-prasad-287564.html", "date_download": "2019-01-19T06:06:13Z", "digest": "sha1:QJKK6MRNIVSTECKZGKKBUBWCH557EIY5", "length": 13473, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अॅट्रॉसिटीसंदर्भात सरकार अध्यादेश आणण्याच्या तयारीत", "raw_content": "\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nनिवडणुकीपूर्वी काँग्रेस देणार भाजपला धक्का, दोन खासदार गळाला\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे ��र्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\n'रात्रीस खेळ चाले'मध्ये होतेय सुशल्याच्या आईची एन्ट्री\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nमालिकावीर धोनीचा ऑस्ट्रेलियाकडून अपमान\nविराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nअॅट्रॉसिटीसंदर्भात सरकार अध्यादेश आणण्याच्या तयारीत\nअॅट्रॉसिटीसंदर्भात सरकार अध्यादेश आणण्याच्या तयारीत आहे. सुप्रीम कोर्टाने पुनरावलोकन याचिका फेटाळली तर सरकार अध्यादेश काढणार आहे.\n18 एप्रिल : अॅट्रॉसिटीसंदर्भात सरकार अध्यादेश आणण्याच्या तयारीत आहे. सुप्रीम कोर्टाने पुनरावलोकन याचिका फेटाळली तर सरकार अध्यादेश काढणार आहे.\nअॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात तात्काळ अटक न करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात दलितांनी नाराजी व्यक्त केलीय. त्याविरोधात मोर्चेही निघाले होते.\nकेंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी तसे सूतोवाच केले आहेत. सरकारसाठी सर्व मार्ग खुले आहेत. केंद्राचे कायदा मंत्रालय यावर अध्यादेश आणण्याच्या तयारीत आहेत. कायदामंत्री रविशंकर प्रसाद आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यात याबाबत चर्���ाही झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. परंतु सरकारकडून अद्यापही कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया सार्वजनिक करण्यात आलेली नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात अॅट्रॉसिटीसंदर्भात याचिकाही दाखल करत निर्णयात बदल करण्याची मागणी केली होती.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: atrocitygovernmentsupreme courtअध्यादेशअॅट्राॅसिटीसरकारसुप्रीम कोर्ट\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\nलोकप्रिय घोषणांमुळे सरकारच्या तिजोरीवर पडणार 1 लाख कोटींचा बोजा\nराम मंदिराच्या मुद्यावर भाजपला वाचविण्याचा संघाचा प्रयत्न - शिवसेना\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-163717.html", "date_download": "2019-01-19T06:04:42Z", "digest": "sha1:CYV2BXAGSCC6YGY5EKKQKGP5YAO52HYN", "length": 13738, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सध्यातरी निवृत्तीचा कोणताही विचार नाही - महेंद्रसिंह धोनी", "raw_content": "\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nनिवडणुकीपूर्वी काँग्रेस देणार भाजपला धक्का, दोन खासदार गळाला\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....��जच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\n'रात्रीस खेळ चाले'मध्ये होतेय सुशल्याच्या आईची एन्ट्री\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nमालिकावीर धोनीचा ऑस्ट्रेलियाकडून अपमान\nविराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nसध्यातरी निवृत्तीचा कोणताही विचार नाही - महेंद्रसिंह धोनी\n26 मार्च : वर्ल्डकप 2015 हा धोणीचा शेवटचा वर्ल्डकप आहे, कदाचित ही त्याची शेवटची मॅच असेल, या सगळ्या चर्चांना खुद्द महेंद्रसिंग धोणीने पूर्णविराम लावला आहे. वर्ल्डकपमध्ये भारताचं आव्हान संपुष्���ात आल्यानंतर कॅप्टन महेंद्रसिंह धोनीने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची शक्यता त्याने फेटाळून लावली. तूर्ततरी वन डे क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा आपला विचार नसल्याचं धोनीने स्पष्ट केलं आहे.\nसिडनीमध्ये झालेल्या सेमी फायनल मॅचमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून 95 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. वर्ल्डकप मॅचनंतर धोनी निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यावर धोनीने लगेचच निवृत्तीचा कोणताही विचार नसल्याचं म्हटलं आहे. मी सध्या 33 वर्षांचा असून अजूनही फिट आहे. त्यामुळे इतक्यात निवृत्त होणार नाही. वन डे आणि टी-20मॅचमध्ये आपण खेळत राहणार असून, 2019 चा वर्ल्डकप खेळायचा की नाही ते पुढच्या टी-20 वर्ल्डकपनंतरच पुढचा निर्णय घेऊ, असं त्यांनी सांगितलं. धोनीने यापूर्वी टेस्ट मॅचमधून निवृत्ती घेतली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\nनिवडणुकीपूर्वी काँग्रेस देणार भाजपला धक्का, दोन खासदार गळाला\nमालिकावीर धोनीचा ऑस्ट्रेलियाकडून अपमान\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/catContent.php?catId=60", "date_download": "2019-01-19T07:06:47Z", "digest": "sha1:GLVDLTX7HZ3G4WFIP6WCSRU3JIKLTBZN", "length": 17505, "nlines": 175, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप ���ैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१\nडॉ. नामदेव उसेंडी (माजी)\nप्रमुख पक्ष / नेते\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्ड्यात पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महा�� व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न्युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nजिल्हयामध्ये खाजगी डॉक्टर्स प्रामूख्याने गडचिरोली व देसाईगंज अशा ठिकाणी आहेत. तथापि त्यातील एम.बी.बी.एस. अथवा एम.डी. किंवा एम.एस. डॉक्टर्स अगदी बोटावर मोजण्याइतके आहेत. बहुसंख्य डॉक्टर्स पदविका धारण करणारे असून त्यात होमीआपॅथीचे, प्रमाणपत्राद्वारे किंवा अन्य प्रकारे पदविका प्राप्त करुन घेवून व्यवसाय करणारेच अधिक सापडतील त्यामूळे जिल्हा परिषदेचे दवाखाने किंवा शासकीय दवाखाने याशिवाय योग्य अशी वैद्यकीय सेवा जिल्हयात पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. जिल्हयात आदिवासी क्षेत्र जास्त असून काही भाग दुर्गम आहे. या भागात लोकवस्ती विरळ आहे. बहुतेक लोक पाडयावरच राहतात. त्यामूळे त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील आरोग्य सेवा उपलब्ध होत नाही. यासाठी या भागात 3000 लोकसंख्येस 1 उपकेंद्र हा निकष शिथील करुन 2000 लोकसंख्येमागे 1 उपकेंद्र स्थापनेचे ने प्रस्तावित आहे. डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग या दांपत्यासाठी चातगांव येथे सर्च (SARCH- Society for education action and research in community health) या नावाची संस्था स्थापन करुन त्या माध्यमातुन आदिवासी भागात आरोग्यसेवा सुरु केली. विविध संशोधानांत र हजारी 121 पर्यत असलेले बालमुत्यृचे प्रमाण 35 पर्यत खाली आणण्यात त्यांना यश मिळाले. तसेच हेमलकसा, तालुका - भामरागड येथे लोकबिरादरी या संस्थेचे संस्थापक डॉ. विकास आमटे आणि डॉ. मंदा आमटे या दांपत्यांनी ग्रामीण भागात वैद्यकिय सेवा राबविण्यात येत आहे त्यांच्या समाज सेवेबाबत भारत सरकारने सन 2002 मध्ये पदमश्री सन्मानाने गौरविले आहे. रुग्णालय जिल्हयात 2011-2012 या वर्षात जिल्हयामध्ये 13 रुग्णालये, 5 दवाखाने व 45 प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहेत. त्यामध्ये 222 डॉक्टर्स आणि 616 परिचारीका काम करीत होते. रुग्णालये, दवाखाने व प्राथमिक आरोग्य केंद्रामधून 916 खाटांची सोय उपलब्ध आहे. त्यापैकी 453 खाटा स्त्रियांसाठी आहेत. गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात इमारतीचे काम आणि डॉक्टर्स व कर्मचारी निवासस्थान आहे. तेथील रुग्णालयात 244 खाटांची सोय असून सर्व अद्यावत यंत्र सामुग्री बसविण्यात आली आहे. जन्म-मृत्यु प्रमाण 2011-12 अखेर नोंदविलेल्या जन्मांची संख्या 20426 असून त्यापैकी 11012 पुरुष, 9414 स्त्रिया आहेत. तसेच नोंदलेल्या मृत्यूंची संख्या 6890 असून त्यात 4137 पुरुष व 2753स्त्रिया आहेत. त्यापैकी बाल मृत्युंची संख्या 870 इतकी आहे.\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/nilesh-rane-initiative-sangharsh-yatra-44407", "date_download": "2019-01-19T06:52:47Z", "digest": "sha1:MILXYXW2CYKDMTFVMWZW6KY5GVXVGFAA", "length": 14153, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "nilesh rane Initiative for sangharsh yatra संघर्ष यात्रेसाठी नितेश राणेंचा पुढाकार | eSakal", "raw_content": "\nसंघर्ष यात्रेसाठी नितेश राणेंचा पुढाकार\nगुरुवार, 11 मे 2017\nनारायण राणे यांच्या भूमिकेकडे लक्ष\nमुंबई - शेतकरी कर्जमुक्‍तीसाठी विरोधकांनी आयोजित केलेल्या संघर्ष यात्रेच्या चौथ्या टप्प्यात कॉंग्रेस आमदार नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे, त्यामुळे नितेश यांचे पिताश्री नारायण राणे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nनारायण राणे यांच्या भूमिकेकडे लक्ष\nमुंबई - शेतकरी कर्जमुक्‍तीसाठी विरोधकांनी आयोजित केलेल्या संघर्ष यात्रेच्या चौथ्या टप्प्यात कॉंग्रेस आमदार नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे, त्यामुळे नितेश यांचे पिताश्री नारायण राणे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nराज्यातील शेतकऱ्यांच्या आ���्महत्या रोखण्याबरोबरच त्यांना दिलासा देण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि अन्य पक्षांनी एकजूट करत राज्यभरात संघर्ष यात्रा काढली आहे. या यात्रेचा चौथा टप्पा येत्या 17 मे पासून कोकणात सुरू होत असून, त्याचा समारोप 18 मे रोजी होणार आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे पक्षात प्रचंड अस्वस्थ असल्याची बाब लपून राहिली नाही, त्यामुळे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापासूनच सुरू झालेल्या संघर्ष यात्रेकडे त्यांनी ढुंकूनही पाहिले नाही. मध्यतंरी राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. याबाबत राणे यांनीही भाजपकडून ऑफर असल्याचे खुलेआम सांगितले होते. राणे यांनी अहमदाबाद येथे भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामागे राणे यांचा प्रवेश रोखण्यासाठी इच्छुक असलेल्या भाजप नेत्यांचा हात असल्याची चर्चा होती. त्यामुळे राणे यांच्या भाजप प्रवेशाला खीळ बसली. असे असले तरी राणे यांचा कॉंग्रेसवरील राग अद्यापपर्यंत शमला नाही.\nज्या यात्रेत \"संघर्ष' नाही, त्यात सहभागी होऊन काय उपयोग, असा सवाल राणे यांनी दोन दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना केला होता. यावरून कोकणात सुरू होणाऱ्या संघर्ष यात्रेकडे ते पाठ फिरवतील असे मानण्यात येते.\nदरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघर्ष यात्रेसाठी राणेपुत्र आमदार नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. त्याबाबत नितेश यांनी माध्यमांकडे आपले मत व्यक्‍त केले आहे. नितेश यांच्या सहभागामुळे राणे कुटुंबातील कॉंग्रेसबाबतच्या वावड्या शांत होतील असे जाणकारांचे मत आहे.\nनिवडणुकीच्या ऐन तोंडावर प्रदर्शित होणारा \"ठाकरे' हा चित्रपट शिवसेनेच्या प्रचाराचा भाग आहे, यात शंका नाही. पण चित्रपटाच्या माध्यमातून प्रचार करण्याचा...\nपुणे स्मार्ट सिटीच्या शोधात...\nस्मार्ट सिटी मिशनसाठी पुणे महापालिकेने प्रस्ताव सादर केला, तेव्हा त्यात तारीखवार कामे मांडली होती. कुठल्या महिन्यात कुठले काम पूर्ण होईल आणि त्यासाठी...\nसोलापूरचा खासदार आम्ही ठरवेल तोच : सरवदे\nमाढा (जि. सोलापूर) : अल्पसंख्याक समाज सुरूवातीपासून काॅग्रेसधार्जिण असल्याने सोलापुर लोकसभेवर भारिप-एमआयएमचा प्रभाव पडणार नाही. या मतदार संघात आमच्या...\n‘मागास असल्यामुळेच मराठ्यांना आरक्षण’\nमुंबई - आर्थिक-सामाजिकदृष्ट्या मागास असल्यामुळे मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले, असे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने शुक्रवारी उच्च न्यायालयात दाखल...\nआता राहणार नाही भाजपचे सरकार\nदहिवडी - हे वर्ष निवडणुकांचे वर्ष ठरणार आहे. आता भाजपचे सरकार राहणार नाही. आमचे सरकार आल्यानंतर माण-खटावचा चेहरा-मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही, असे...\nपुणे - शहरातील लोहगाव विमानतळासाठी पार्किंग पॉलिसी ‘एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (एएआय) मंजूर केली असून, येत्या एक एप्रिलपासून तिची अंमलबजावणी होणार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://nashikonweb.com/tag/%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-19T06:18:35Z", "digest": "sha1:6FA73R5MSWEMHRBDAGKBWP5IJMRZZG2U", "length": 7574, "nlines": 76, "source_domain": "nashikonweb.com", "title": "आज काय भाव आहे कांदा - Nashik On Web", "raw_content": "\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 18 जानेवारी 2019\nजिल्ह्यात 24 तासात तीन शेतकरी आत्महत्या\nनाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 17 जानेवारी 2019\nप्रेम सबंधातून राडा : गंजमाळ येथे एका तरुणाचा खून, ९ ताब्यात\nजुन्या वादातून गंजमाळ परिसरात युवकाचा खून\nTag: आज काय भाव आहे कांदा\nलासलगाव सह महाराष्ट्रातील, आजचा कांदा भाव 13 जुलै 2018\nशेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार\nनाशिक सह राज्यातील बाजारपेठेतील आजचा कांदा भाव ८ मे २०१८\nPosted By: admin 0 Comment aajcha kanda bhaav, आज काय भाव आहे कांदा, आजचा कांदा भाव, कांदा, कांदा दर, नाशिक कांदा भाव, लासलगाव कांदा मार्केट\nशेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती य��� सदराखाली आपल्याला\nव्यापाऱ्याने केली कांदा उत्पादक शेतकऱ्याला जबर मारहाण, उपचार सुरु\nPosted By: admin 0 Comment aajcha kanda bhav, armer hospitalized, nashik onion market, onion, आज काय भाव आहे कांदा, आजचा कांदा भाव, कांदा बाजार, नाशिक कांदा बाजार, येवला कांदा, लासलगाव कांदा बाजारपेठ\nयेवला : शुल्लक कारणाहून एका व्यापाऱ्याने कांदा उत्पादक शेतकऱ्याला जबर मारहाण केली आहे. त्याला इतके मारले की उपचारासाठी त्याला दवाखान्यात दाखल कराव लागले आहे.हा\nकांदा चोर सक्रीय : जवळपास २५ क्विंटल कांदा चोरीला\nPosted By: admin 0 Comment आज काय भाव आहे कांदा, आजचा कांदा भाव, कांदा, कांदा किती चोरलं, कांदा चोर, कांदा निर्यात, लासलगाव कांदा, शेतकरी\nशेतातील गरीत ठेवलेले कांदे चोर लक्ष करत आहेत.onion robing devala taluka 25 quintal stolen farmers angry. नाशिक : कांद्याला चांगला भाव मिळू लागल्याने आता त्याचा\nलासलगाव येथे कांदा लिलावाला पुन्हा सुरुवात\nPosted By: admin 0 Comment kanda lilav, nashik onion, nashik onion export, onion, आज काय भाव आहे कांदा, आजचा कांदा भाव, कांदा, कांदा बाजार पेठ, कांदा भाव, कांदा रुपये, कांदा रेट, नाशिक, नाशिक कांदा भाव, नाशिक कांदा भाव काय आहे, नाशिक कांदा रेट, प्रसिद्ध कांदा बाजर पेठ, लासलगाव कांदा भाव\nजवळपास चार दिवसांपासून बंद असलेले आणि व्य्पारी वर्गाने आडमुठी पणाचे धोरण घेतल्याने बंद असलेले कांदा लिलाव लासलगाव येथे अखेर सुरु झाले आहेत. मात्र यामध्ये\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/catContent.php?catId=61", "date_download": "2019-01-19T07:18:27Z", "digest": "sha1:O7ZB342EC5ROKAIB4XRG3EJPI2QW6URV", "length": 17904, "nlines": 175, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वा���वी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१\nडॉ. नामदेव उसेंडी (माजी)\nप्रमुख पक्ष / नेते\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्ड्यात पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न���युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nसहकारी संस्था ग्रामीण जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी व शेती व्यवसायीकांच्या अडचणी भागविण्यासाठी सहकार चळवळीचे मोलाचे योगदान आहे. शासनाद्वारे सहकार क्षेत्रात अनेक रोजगार योजना राबविण्यात येत आहेत. 2011-12 वर्षामध्ये जिल्हयात सर्वप्रकारच्या मिळून 889 सहकारी संस्था असुन कृषि पत संस्था मध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्था 1 असुन त्यांच्या 28 शाखा कार्यरत असुन जिल्हाच्या सहकार विकासात यांचा प्रामुख्याने मोठा हातभार आहे. प्राथमिक कृषि सहकारी संस्था 139 असुन आदिवासी विकास सहकारी संस्था कार्यरत असुन त्या ग्रामीण भागात शेतींना कर्जवाटप करतात. तसेच गडचिरोली जिल्हयात 2 नागरी बॅक असुन 61 कर्मचारी सहकारी बॅका आहेत. आणि इतर बिगर-कृषि पत नागरी संस्था 53 आहेत. तसेच एकूण उत्पादन सहकारी संस्था या प्रवर्गात मोडणा-या 285 संस्था कार्यरत आहेत. आणि 222 सामाजिक सेवा सहकारी संस्था आहेत. तसेच सहकारी भात गिरण्यादेखील आहेत. सहकारी कृषि पणनसंस्थांची संख्या 6 एवढी आहे. सभासद एकूण 889 सहकारी संस्थेमध्ये एकूण सभासद संख्या 314 हजार सभासद आहे. त्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेत 507 सभासद असुन प्राथमिक सहकारी संस्थामध्ये 43909 आणि आदिवासी सेवा सहकारी संस्थामध्ये 73099 सभासद आहेत. तसेच नागरी बॅकेत 4661 आणि कर्मचारी सहकारी पतसंस्था मध्ये 21937 आणि इतर बिगर नागरी सहकारी परत संस्थेत 14061 इतके सभासद आहे. ठेवी ,खेळते भांडवल, कर्ज वाटप, येणे कर्ज व थकबाकी : एकूण 889 सहकारी संस्थामध्येे भरणा झालेले भाग भांडवल 31 मार्च,2012 411153 हजार असून त्यांचा स्वत:चा निधी 105004 हजार इतका आहे. या संस्थेकडे 31.3.2012 अखेर 2645703 ���जार ठेवी असून त्यांचे खेळते भांडवल 4899006 हजार एवढे आहे. 31.3.2011अखेर खेळते भांडवल 4899006 लक्ष इतके होते. मार्च, 2012 अखेरीस एकूण 521 संस्थांना 77297 लक्ष एवढा नफा झाला. तोटयात चालणा-या संस्थांची संख्या 323 इतकी असून त्यांचा तोटयाची एकूण रक्कम 34912 हजार इतके आहे. तोटा असणा-या सहकारी संस्थांची संख्या 31.3.2012 अखेर 45 इतकी आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक हाच एकमेव सहकारी क्षेत्रातील बॅकिंगचा मुख्य स्तोत्र आहे. 31.3.2012 अखेर जिल्हयातील प्राथमिक कृषि सहकारी पत संस्थांनी आणि आदीवासी सेवा सहकारी संस्थांनी 34316 हजार 20869 कर्जदारांना वाटप केले तसेच 23862 थकबाकीदाराकडे एकूण कर्जाची थकबाकी 124889 हजार कर्जदारांकडे थकीत असल्याचे आढळते त्यापैकी तीन वर्षापेक्षा कमी कालावधीच्या कर्जाची थकबाकी 57700 हजार 9550 कर्जदारांकडे व 3 वर्षापेक्षा अधिक कालावधीचा कर्जाची थकबाकी 67189 हजार 14312 कर्जदारांकडे असल्याचे आढळते.\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/breaking-who-started-ganesh-festival-new-controversy-over-pmc-website-information/", "date_download": "2019-01-19T06:48:26Z", "digest": "sha1:AQVVOL42TAMOPTCN7H6G3LQEZ4BPRXNK", "length": 6015, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "लो. टिळक नव्हे भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सवाचे जनक -पुणे महानगरपालिका", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nलो. टिळक नव्हे भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सवाचे जनक -पुणे महानगरपालिका\nपुणे : पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कुणी केली लोकमान्य टिळकांनी की भाऊ रंगारी यांनी लोकमान्य टिळकांनी की भाऊ रंगारी यांनी यावरुन यावर्षीही नव्याने वाद उभा राहण्याची शक्यता आहे. कारण, पुणे महापालिकेच्या वेबसाईटवर नव्याने माहिती अपडेट करण्यात आली आहे.\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे ; दहा हजार मीटर्समध्ये दिनेशसिंग…\nपुणे : शहीद मेजर नायर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात…\nमागच्या काही वर्षांपासून पुण्यामध्ये गणेशोत्सवाची सुरुवात नेमकी कोणी केली लोकमान्य टिळक की, भाऊसाहेब रंगारी यावरुन वाद सुरु आहे. आता पुणे महानगरपालिकेने भाऊसाहेब रंगारी यांनी पुण्यात गणेशोत्सव सुरु केला असे म्हटले आहे.\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे ; दहा हजार मीटर्समध्ये दिनेशसिंग विजेता\nपुणे : शहीद मेजर नायर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार\nचीनी मांजा विक्रेत्यांवर कठोर का��वाईची मागणी\nसरकार आवाज उठवणाऱ्यांची गळचेपी करत आहे : पवार\nब्राह्मण आरक्षणाचा प्रश्न पेटणार,राज्यभरातील ब्राह्मण संघटना एकवटल्या\nटीम महाराष्ट्र देशा - आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज, मुस्लिम समाज आक्रमक झाला असताना ब्राह्मण समाजाने देखील…\nशासनाने डान्सबार संदर्भात नवीन कायदा करण्याची गरज : आ.विद्या चव्हाण\nपोलिस दलासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा अकादमी सुरु करणार –…\nभारताकडून कांगारूंचा पुन्हा पराभव\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार मोठी घोषणा \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/champions-trophy-2017-everyone-hoping-for-an-india-england-final-says-virat-kohli/", "date_download": "2019-01-19T07:19:18Z", "digest": "sha1:Q3BJQGA35JOACHCZ6IYGU7BPPSGUYZSR", "length": 7314, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "champions trophy 2017- सर्वांचे डोळे भारत इंग्लंड अंतिम सामन्याकडे ??", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nchampions trophy 2017- सर्वांचे डोळे भारत इंग्लंड अंतिम सामन्याकडे \nआयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आता अंतिम टप्यात येऊन ठेपली आहे. उपांत्य फेरीत प्रवेश करत भारताने आपली दावेदारी सिध्द केली आहे. भारताबरोबरच इंग्लंड देखील या मालिकेत उत्तम लयीत असल्यामुळे विजयासाठी पसंतीचा संघ आहे, शिवाय ट्रॉफी इंग्लंडमध्ये खेळवली जात असल्यामुळे त्यांना नक्कीच फायदा आहे.\nभारताचा बांगलादेशशी उपांत्य सामना असून इंग्लंडचा प्रतिस्पर्धी पाकिस्तान आहे. नुक्यातच इंडियन हाय कमिशनच्या कार्यक्रमात बोलताना भारताचा कर्णधार विराट कोहली म्हणाला की सर्वाना भारत-इंग्लंड अंतिम सामना पहायला आवडेल असे चित्र आहे. उपांत्य सामान्यांपेक्षा लीग सामने अवघड असतात असे देखील कोहली म्हणाला. इंग्लंड आणि भारत जर उत्तम कामगिरी करू शकला तर चाहत्यांना हवा तसा अंतिम सामना होऊ शकेल.\nभारताकडून कांगारूंचा पुन्हा पराभव\nक्रिकेटच्या वाघाला बायकोने केले ‘डॉगी’ ; सोशल…\nचाहत्यांना धन्यवाद देत को��ली म्हणाला की इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यामुळे संघाला कायम एक बळ मिळाले आणि नवी उमेद जागी झाली. या कार्यक्रमात कोहली सोबत धोनी, अनिल कुंबळे देखील उपस्थित होते. इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळण्याची मजा काही और आहे असे कोहली म्हणाला, पावसाळी हवामानामुळे खेळणे थोडे कठीण जाते असेही कोहली म्हणाला.\nआता नक्की काय निकाल लागतोय आणि कोणता संघ अंतिम सामन्यात बाजी मारतोय हे मात्र वेळच सांगेल.\nभारताकडून कांगारूंचा पुन्हा पराभव\nक्रिकेटच्या वाघाला बायकोने केले ‘डॉगी’ ; सोशल मिडीयावर विराटच्या…\nभारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\nविराट चे शानदार शतक\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nटीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी डान्सबारबाबत डील झाली असल्याचा खळबळजनक आरोप…\n‘जुन्या नोटांची समस्या फक्त पवारचं समजू शकतात’\nशासनाने डान्सबार संदर्भात नवीन कायदा करण्याची गरज : आ.विद्या चव्हाण\n‘काँग्रेसने मला छळले म्हणून मी तुला छळतोय’\nपालघर लोकसभा : वाचा कोणता उमेदवार,कोणता पक्ष \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/catContent.php?catId=62", "date_download": "2019-01-19T06:01:48Z", "digest": "sha1:AO225HEP7GFID4H7FVTGKSNAZLIQ36JM", "length": 20119, "nlines": 175, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१\nडॉ. नामदेव उसेंडी (माजी)\nप्रमुख पक्ष / नेते\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्ड्यात पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न्युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nजमीनीचा वापर जिल्हयाचे एकूण भौगोलीक क्षेत्र 1491554 हेक्टर असुन त्यापैकी आरक्षीत जंगल 666111 हेक्टर इतके आहे. 2002-2003 मध्ये 17.68 टक्के लागवडीलायक असून 4.10 टक्के क्षेत्र कायम गुरेचरण व इतर चराईच्या (पडीत) जमीनी खालील तर 4.92 टक्के क्षेत्र शेतीकरीता उपयुक्त नसलेले क्षेत्र आहे. सन 2002-03 मध्ये एकूण लागवडी खालील 190282 हेक्टर क्षेत्रापैकी 142367 हेक्टर क्षेत्र निव्वळ पिकाखाली असून ते लागवडी खालील क्षेत्राच्या 74.82 टक्के इतके आहे. तसेच या जिल्हयातील जंगल व्याप्त क्षेत्राचे प्रमाण जास्त असून ते एकूण भौगोलीक क्षेत्राच्या 75.95 टक्के इतके आढळते. राज्यात सर्वात जास्त जंगलव्याप्त क्षेत्र व सर्वात कमी लागवडी खालील क्षेत्र गडचिरोली जिल्हयातच आहे. पिक पध्दती 2002-03 या वर्षामध्ये एकूण पिकाखालील क्षेत्र 190282 हेक्टर असून अन्य पिकापैकी सर्वात जास्त क्षेत्र भात पिकाखाली म्हणजे 75.72 टक्के आहे. 2002-03 या वर्षात सर्वात जास्त भाताखालील क्षेत्र आरमोरी तहसिलीत 17837 हेक्टर म्हणजे 12.38 टक्के आहे. तसेच एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी डाळी वर्गीय पिकाखालील क्षेत्र 19333 हेक्टर व गळीताचे क्षेत्र 7093 हेक्टर इतके होते. मुख्य पिकांचे दर हेक्टरी उत्पादन जिल्हयामध्ये भात, ज्वारी, गहू, तूर, तिळ व जवस ही मुख्य पिके होतात. सन 2008-2009 मध्ये भाताचे दर हेक्टरी उत्पादन 844 कि.ग्रा., गहू 889 कि.ग्रा., ज्वारी 500 कि.ग्रा, हरभरा 500 कि.ग्रा., तुर 575 कि.ग्रा, उळीद 455 कि.ग्रा., तिळ 308 कि.ग्रा.व जवस 143 कि.ग्रा. अशा प्रकारे होत��. एकंदरीत गेल्यावर्षाचे तुलनेत तांदूळ, उडीद,कापूस,मिरची, लसूण ,या पिकांचे दर हेक्टरी उत्पादनात वाढ झालेली आहे. तर ,जवस, ज्वारी, गहू व मका मिरची, आले, हळद, बटाटे या पिकांचे उत्पादनात घट झालेली दिसुन येते. फळे व भाजीपाला या जिल्हयामध्ये 2002-03 या वर्षात फळे व भाजीपाला या पिकाखालील एकूण क्षेत्र 60455 हेक्टर असून एकूण पिकाखालील क्षेत्राच्या फक्त 31.77 टक्के होते. जिल्हयात फलोत्पादनाने उत्पादन वाढविण्याकरीता फलोत्पादन विभागामार्फत आंबा, पेरु, लिंबू, काजू, बोर, सिताफळ, मोसंबी व संत्री इत्यादी फळबागांची लागवड करण्यात आली आहे. जिल्हयात सोनापूर,रामगड, वाकडी, कृष्णानगर व कसनसूर येथे रोपवाटीका आहेत. इतर विकास कार्यक्रम शेती विकासाच्या दृष्टिने वार्षिक योजनातंर्गत निरनिराळे कार्यक्रम राबविले जातात. (1) फलोत्पादन कार्यक्रमांतर्गत फलोत्पादन विभागामार्फत फळबाग लागवडीसाठी उत्सुक असलेल्या शेतक-यांना अर्थसहाय्य व अनुदानाची व्यवस्था करण्यात येते. (2) कोरडवाहू विकासाच्या दृष्टिने शासनाने जिल्हयामध्ये कृषिपंढरी योजना सुरु केली आहे. (3) एकात्मिक ग्रामीण विकास योजान अंतर्गत अत्यल्प व अल्प भुधारक शेतक-यांना नविन विहीरी बांधण्याकरीता व जुन्या विहीरींची दुरुस्ती करण्याकरीता इलेक्ट्रीक मोटारपंप विकत घेण्याकरीता बैलजोडी व बैलगाडी विकत घेण्याकरीता राष्ट्रीयकृत व इतर बॅकाकडून कर्जरुपाने मदत मिळवून देऊन अशा प्रकारे मिळणा-या कर्जावर कमीत कमी 25 ते 33 टक्के सुट ग्रामीण विकास यंत्रणेकडून देण्यात येते. (4) अल्प भुधारकांनारासायनिक खतांच्या वाढीव किंमतीवर सुट देण्यात येते. किटकनाशके यासाठी कर्ज देण्यात येते. (5) सध्या तेलबिया विकास कार्यक्रम. (6) कडधानाच्या विकासाकरीता सध्या उत्पादन कार्यक्रम याशिवाय जिल्हा परिषदेच्या वाढीव उपकराच्या उत्पन्नामधून देखील कृषि विकासावर खर्च करण्यात येतो. बाजारपेठ जिल्हयात गडचिरोली, आरमोरी, अहेरी व चामोर्शी येथे कृषि उत्पन्न बाजार समित्या कार्यरत असून त्याठिकाणी विक्री योग्य मालांची विक्री होते.\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/maharashtra-vidya-pradhikaran-issue-120942", "date_download": "2019-01-19T07:18:16Z", "digest": "sha1:LOHY4B3JOTPJH7E2AGEYEHG5GMQSNZYF", "length": 12683, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "maharashtra vidya pradhikaran issue महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाचे नाव बदलण्याची सरकारवर नामुष्की | eSakal", "raw_content": "\nमहाराष्ट्र विद्या प्राधिकरणाचे नाव बदलण्याची सरकारवर नामुष्की\nशुक्रवार, 1 जून 2018\nपुणे - महाराष्ट्र विद्या प्राधिकरण हे नाव पुन्हा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणजेच 'एससीईआरटी'करण्याची नामुष्की शिक्षण खात्यावर ओढवली आहे. अन्यथा या संस्थेला केंद्राकडून मिळणारा निधी बंद होणार होता.\nपुणे - महाराष्ट्र विद्या प्राधिकरण हे नाव पुन्हा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणजेच 'एससीईआरटी'करण्याची नामुष्की शिक्षण खात्यावर ओढवली आहे. अन्यथा या संस्थेला केंद्राकडून मिळणारा निधी बंद होणार होता.\nगेली अनेक वर्षे एनसीईआरटी प्रमाण राज्यात एमएससीईआरटी कार्यरत होती. परंतु नवे सरकार आल्यानंतर गुणवत्ता आणि शैक्षणिक संशोधन तसेच कामकाजातील समन्वय यासाठी या सरकारी संस्थेचे नाव महाराष्ट्र विद्या प्राधिकरण करण्यात आले. या संस्थेच्या नियंत्रणाखाली पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ (बालभारती) देखील आणण्यात आले. त्याला वर्ष होत नाही तोच हे नाव राज्य सरकारला पुन्हा बदलावे लागत आहे.\nशिक्षण खात्यातील उच्चपदस्थ सूत्रांकडे याबाबत विचारणा केली असता, नाव बदलण्याचे आदेश जारी केल्याचे त्यांनी सांगितले. नाव बदलाच्या कारणाबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की केंद्रीय संस्थांच्या म्हणजेच एनसीईआरटीच्या समकक्ष संस्थांना केंद्राकडून निधी दिला जातो. पण महाराष्ट्र सरकारने ते नाव महाराष्ट्र विद्या प्राधिकरण केल्याने केंद्राकडून येणारा लाखो रुपयांचा निधी बंद होणार होता. ते टाळण्यासाठी राज्य सरकारने विद्या प्राधिकरणाचे नाव पुन्हा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा शासन निर्णय देखील घाईने आज जारी करण्यात आला आहे.\nकरणी सेना, लक्षात ठेवा मी पण राजपूत: कंगना\nमुंबई : पद्मावत नंतर आता कंगना राणावतची प्रमुख भूमिका असलेल्या 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झाँसी' या चित्रपटाला महाराष्ट्र करणी सेनेने विरोध केल्याने...\nपुन्हा एकवार... चांदनी बार\nसरसकट बंदीपासून कडक निर्बंधांपर्यंत अनेक अडचणी पार करत सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढणाऱ्या महाराष्ट्रातील डान्सबारच्या मालकांना अखेर तेथे \"न्याय'...\nतीन वर्षांत निरक्षर जाणार थेट दहावीत\nयवतमाळ : तुम्ही 17 वर्षांचे असाल आणि दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण तुम्हाला पूर्ण करता आले नसेल तर तीन वर्षांत दहावीची परीक्षा देण्याची सुवर्णसंधी...\nनागपूरला प्रथमच प्रवासी भारतीय सन्मान\nनागपूर : शांघाय येथील इंडियन असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि चीनमधील डोहलर ग्रुपचे वरिष्ठ उपाध्यक्ष (विक्री) अमित वाईकर यांना यंदाचा प्रवासी भारतीय...\n...तर महाराष्ट्रात एकही जागा मागणार नाही; ओवैसींची काँग्रेसला ऑफर(व्हिडिओ)\nमुंबई- आज एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी काँग्रेसला एक थेट ऑफरच दिली. जर काँग्रेसने भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर...\nमुख्यमंत्री महोदय, 'त्या' सोळा भ्रष्ट मंत्र्यांना घरी बसवा- मुंडे\nचाळीसगांव- मुख्यमंत्री महोदय, सबंध महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतोय की, खरंच पारदर्शी असाल तर सोळा भ्रष्ट मंत्र्यांना घरी बसवा,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://old.marathibooks.com/books/index.php?lang=marathi&article=18301", "date_download": "2019-01-19T06:19:51Z", "digest": "sha1:5XKMQELU7QNQ2UO6I6REJKEURNOTBYV6", "length": 5511, "nlines": 106, "source_domain": "old.marathibooks.com", "title": "मूल्यशिक्षणाची नवी दिशा -: मराठीबुक्स | Marathibooks", "raw_content": "\nपुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती\nलेखक: डॉ. अरविंद रेडकर\nवर्गवारी: माहितीपर : शैक्षणिक : वैचारिक\nया पुस्तकाला आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगवरुन लिंक देण्यासाठी पुढील URL वापरा http://marathibooks.com/\nहे पुस्तक आपण वाचले आहे का,वाचले असल्यास ते कसे वाटले\nया पुस्तकावर अजून अभिप्राय आलेले नाहीत,पहिला अभिप्राय आपण देऊ शकता\nआपल्याला हे पुस्तक कसे वाटले,या पुस्तका बद्दलचा आपला अभिप्राय लिहा.\nलेखक: डॉ. एम कटककर\n२१० पाने | रु.२००/-\nउद्योजकीय संस्कृती आणि महाराष्ट्र\nलेखक: डॉ. श्री. वि. कडवेकर\nया प्रकाशन संस्थेची मराठी बुक्स वर उपलब्ध पुस्तके: 280\nया प्रकाशन संस्थेशी संपर्कासाठी आपण प्रकाश विश्वासराव यांच्याशी संपर्क करु शकता.\nशिक्षण महर्षी भाऊराव पाटील\n२६ पाने | रु.२५/-\nलेखक: ना. बा. लेले\n१९२ पाने | रु.१५०/-\nलेखक: प्रा. शशिकांत गोखले\nलेखक: डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी\n४८ पाने | रु.२५/-\nमराठीसृष्टी या पोर्टलचे हे एक खास वैशिष्ट्यपूर्ण दालन. मराठीतील अनेक नामवंत, प्रकाशित तसेच अप्रकाशित व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा आगळावेगळा व्यक्ती-संदर्भ कोश.आपला संदर्भ आजच समाविष्ट करा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/catContent.php?catId=63", "date_download": "2019-01-19T06:03:39Z", "digest": "sha1:LTLC7UWFQ3IJGFGFYEOC5SWWY2UAHY4J", "length": 18428, "nlines": 175, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१\nडॉ. नामदेव उसेंडी (माजी)\nप्रमुख पक्ष / नेते\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्ड्यात पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या का��्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न्युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nसिंचन क्षेत्र : जिल्हयात सन 2000-01मध्ये स्थुल भिजणारे क्षेत्र 60725 हेक्टर इतके होते. यापैक��� सर्वाधिक ओलीताखालील निव्वळ क्षेत्र चामोर्शी तहसिलीत 27.67 टक्के असून त्याखालील गडचिरोली व आरमोरी तहसिलीत अनुक्रमे 14.62 व 14.07 टक्के होते. तर भामरागड तहसिलीत सर्वात अत्यल्प 0.83 टक्के क्षेत्र निव्वळ ओलीताखालील असल्याचे दिसून येते. 2000-01 या वर्षात जिल्हयात ओलीताखालील एकूण क्षेत्र हे एकूण पिकाखालील क्षेत्राच्या 30.88 टक्के होते. मोठे/लघु सिंचन प्रकल्प या जिल्हयात 1500 ते 1600 मि. मिटर येवढा प्रचंड पाऊस पडत असल्यामुळे विहीरीद्वारे सिंचन फार कमी आहे. लहान-लहान बांध घालून पावसाचे वाहून जाणारे पाणी तलाव अथवा बोडया यामध्ये साठवून ठेऊन त्याव्दारे भात शेतीला पाणी देण्याची प्रथा या जिल्हयात पुर्वापार चालू आहे. जिल्हयात एकही मोठा प्रकल्प नाही. परंतू भंडारा जिल्हयातील इटियाडोह प्रकल्पाचे कालव्याद्वारे 4822 हेक्टर क्षेत्र भिजविण्यात आले. तर रेगडी येथील दिना मध्यम प्रकल्पाद्वारे 10914 हेक्टर क्षेत्रात सिंचन झाले. चामोर्शी तहसिलीतील मुखडी मुलचेरा या गावाजवळ चेन्ना नदीवर मध्यम प्रकल्पाचे काम सुरु करण्यात आले होते. त्या कालव्यांची लांबी 14 कि.मी.राहणार असून 2630 हेक्टर जमीनी ला पाणी पुरवठा व्हावा अशी अपेक्षा आहे. याशिवाय कारवाफा प्रकल्प, तुलतुली प्रकल्प, पोहरा प्रकल्प, चेन्ना, हळदी व खोब्रागडी प्रकल्प या जागतीक कर्ज सहाय्यीत प्रकल्पाचे काम देखील सुरु करण्यात आले होते. परंतू जंगलव्याप्त क्षेत्रातील जमीन उपलब्ध झाली नसल्यामूळे सध्या या पाचही कामात अडचणी निर्माण झाल्या असून शासनस्तरावर मंजूरीसाठी प्रयत सुरु आहेत. या पाचही प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यास 30414 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येईल अशी अपेक्षा आहे. जलसिंचनाची साधने जलसिंचन करणा-या विविध प्रकारच्या साधनांनी भिजविले जाणा-या क्षेत्राचा विचार केला असता असे दिसून येते की, या जिल्हयामध्ये नैसर्गिेक पावसाची उपलब्धता ब-याच प्रमाणात असल्यामूळे विहीरीच्या पाण्यावर होणारे ओलीताचे प्रमाण तलाव, कालवे, बोडया इत्यादी साधनांनी होणा-या ओलीताच्या प्रमाणापेक्षा नेहमी बरेच कमी राहात आले आहे. 2000-01 या वर्षी ओलीताखालील निव्वळ क्षेत्र 56311 हेक्टर असून त्यापैकी 3301 हेक्टर तलावा पासुन व उर्वरीत क्षेत्र 53010 हेक्टर क्षेत्र कालवे, बोडया इत्यांदी साधनांनी आलीत करण्यात येते. ओलीताखालील एकूण क्षेत्र 60725 हेक्टर एवढे आहे. जिल्��यात जिल्हापरिषदेची , राज्य शासनाची व खाजगी अशी एकूण 2286 तलाव तसेच 7445 सिंचन विहीरी आहेत. या जिल्हयात दोन मोठे प्रकल्प असुन त्यापासुन सिंचन सुरु असुन लाभ क्षेत्राखालील लागवडी लायक क्षेत्र 52010 हेक्टर इतके आहे. सन 2011-12 मध्ये प्रत्यक्षात 15747 हेक्टर क्षेत्रात ओलीत केलेले आहे.\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/national/a-day-before-bhaiyyu-maharaj-cctv-video-in-restaurant_m-292512.html", "date_download": "2019-01-19T06:26:44Z", "digest": "sha1:YPGV6ULZ2U7VXTIM2UEZDOSYQPO2OIBD", "length": 6949, "nlines": 37, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - VIDEO : भय्यूजी महाराजांचा एक दिवसआधीच व्हिडिओ समोर, 'ती' महिला कोण ?–News18 Lokmat", "raw_content": "\nVIDEO : भय्यूजी महाराजांचा एक दिवसआधीच व्हिडिओ समोर, 'ती' महिला कोण \nभय्यू महाराज यांना भेटणारी त्या महिलेची ओळख अद्याप होऊ शकलेली नाही. त्यामुळे ती महिला कोण होती हा प्रश्न उपस्थितीत झाला\nइंदूर, 12 जून : आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडून जीवनयात्रा संपवली. आता त्यांच्या आत्महत्येपूर्वीचा एक दिवस आधीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय.भय्यूजी महाराज हे काल सोमवारी संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारात राऊ येथील अपना स्वीट्स नावाच्या रेस्टाॅरेंटमध्ये पोहोचले होते. त्याच्यासोबत दोन व्यक्ती होते. रेस्टाॅरेंटमध्ये बसल्यानंतर काही वेळानंतर एक महिला तिथे येते आणि ती भय्यूजी महाराजांसमोर बसते. या व्हिडिओमध्ये एकूण दोन व्यक्ती आणि एक महिला आहे. व्हिडिओ वरून असे दिसते की ही भेट पूर्वनियोजित होती. आधी भय्यूजी महाराज तिथे पोहोचले आणि नंतर त्या दोन व्यक्तींनी संबंधीत महिलेला तिथे बोलावलं. या भेटीदरम्यान भय्यू महाराज हे एक तास या रेस्टाॅरेंटमध्ये थांबले होते.\n'मृत्युंजय महादेवा,तुला शरण आलो', भय्यूजी महाराजांचं शेवटचं टि्वट \nहे आहेत भय्यूजी महाराजांचे शेवटचे शब्द, आता कुटुंबाची जबाबदारी घ्या\nदरम्यान, आज दुपारी 2 च्या सुमारास भय्यू महाराज यांनी राहत्या घरी स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याआधी त्यांनी सुसाईट नोट सुद्धा लिहून ठेवली होती. या नोटमध्ये त्यांनी \"माझ्या कुटुंबियांचा सांभाळ करा, मला खूप तणाव आहे, त्यामुळे मी निरोप घेतो\" असं लिहून जीवनयांत्रा संपवली. जगाला तणावमुक्त राहण्याचा सल्ला देणारे भय्यू महाराज यांच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे.======================================================================हेही वाचा..आत्महत्येसाठी भय्यूजी महाराजांनी या पिस्तुलाचा केला वापरमहागड्या गाड्या आणि घड्या, भय्यूजी महाराजांची आलिशान लाईफस्टाईलजिथे सप्तपदी घेतली, तिथेच आयुष्य संपवून टाकलं\nराजकारण्यांचे संकटमोचक, भय्यूजी महाराज\nठाकरे घराणाच्या तीन पिढ्यांशी भय्यूजी महाराजांची होती जवळीक \n'मृत्युंजय महादेवा,तुला शरण आलो', भय्यूजी महाराजांचं शेवटचं टि्वट \nहे आहेत भय्यूजी महाराजांचे शेवटचे शब्द, आता कुटुंबाची जबाबदारी घ्या\nफोटो गॅलरी : पंतप्रधान मोदी ते सेलिब्रेटींसोबत भय्यूजी महाराज\nदोन लग्न...भय्यूजी महाराजांचं वैवाहिक आयुष्य \nअाध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांची आत्महत्या\nभय्यूजी महाराजांची सुसाईड नोट सापडली, मृत्यूचं गूढ कायम\nमालिकावीर धोनीचा ऑस्ट्रेलियाकडून अपमान\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/sport/ranveer-sing-performing-at-ipl-inaguration-285595.html", "date_download": "2019-01-19T06:19:47Z", "digest": "sha1:NPE6QRQUW65SLPFWNGWGVATDR2KDFHH6", "length": 3641, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - IPL 2018 : आयपीएलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात रणवीरचा परफाॅर्मन्स–News18 Lokmat", "raw_content": "\nIPL 2018 : आयपीएलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात रणवीरचा परफाॅर्मन्स\nआयपीएलच्या या 15 मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी रणवीर घेत असलेलं मानधन पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्यात. रणवीर या परफॉर्मन्ससाठी 5 कोटी रुपये मानधन घेणारे.\n27 मार्च : यंदाच्या आयपीएलच्या 11व्या सीझनच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात बॉलिवूड स्टार रणवीर सिंग परफॉर्म करणारे. आयपीएलच्या या 15 मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी रणवीर घेत असलेलं मानधन पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्यात. रणवीर या परफॉर्मन्ससाठी 5 कोटी रुपये मानधन घेणारे.आयपीएलच्या आयोजकांनीही रणवीरला एवढी मोठी रक्कम देण्याचं मान्य केलंय. त्यामुळे रणवीरच्या या महागड्या परफॉर्मन्सची आधीच चर्चा सुरू झालीय.7 एप्रिलपासून आयपीएलची धूम सुरू होतेय. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये हा कार्य��्रम होणारेय. त्यानंतर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंगजमध्ये क्रिकेट सामना रंगणार आहे.\nमालिकावीर धोनीचा ऑस्ट्रेलियाकडून अपमान\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/mahadev-jankar/all/page-4/", "date_download": "2019-01-19T06:38:48Z", "digest": "sha1:FCY5TNIW2MTVOCHLINAULMQHOEL7BTXQ", "length": 10674, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mahadev Jankar- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nरविवारी कर्मचाऱ्याकडून करुन घेतले काम, कंपनीला मोजावे लागणार 150 कोटी रुपये\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nनिवडणुकीपूर्वी काँग्रेस देणार भाजपला धक्का, दोन खासदार गळाला\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\n'रात्रीस खेळ चाले'मध्ये होतेय सुशल्याच्या आईची एन्ट्री\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्ट���री\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nमालिकावीर धोनीचा ऑस्ट्रेलियाकडून अपमान\nविराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nविधानसभा निवडणूक 2014Sep 24, 2014\nमुख्यमंत्रिपदाच्या वादात जागावाटप रखडलंय का\n'7 जागा देणारे हे कोण\n'याच्या मागे पवारांच षडयंत्र'\nधनगर समाजाचं आंदोलन राज्यभर पेटलं\nतिसरी सूची देणारे कोण\nसर्व्हे : राज्यात महायुती\nकुणाला किती जागा मिळणार\nपोस्ट पोल सर्व्हे : महायुतीची बाजी, आघाडीची पिछाडी \nलढाई लोकसभेची एक मागोवा -मार्च 2014\nसर्व्हे महाराष्ट्राचा -महायुतीची घोडदौड\nमहायुतीची घोडदौड कायम, आघाडी पिछाडीवर\nरविवारी कर्मचाऱ्याकडून करुन घेतले काम, कंपनीला मोजावे लागणार 150 कोटी रुपये\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/mulund/", "date_download": "2019-01-19T06:37:08Z", "digest": "sha1:NIV5YHYA5EFVDSYEWXFX2XLZ3I5RB7K5", "length": 11903, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mulund- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nरविवारी कर्मचाऱ्याकडून करुन घेतले काम, कंपनीला मोजावे लागणार 150 कोटी रुपये\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्��� संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nनिवडणुकीपूर्वी काँग्रेस देणार भाजपला धक्का, दोन खासदार गळाला\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\n'रात्रीस खेळ चाले'मध्ये होतेय सुशल्याच्या आईची एन्ट्री\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nमालिकावीर धोनीचा ऑस्ट्रेलियाकडून अपमान\nविराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत ह��तील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nन्यू इअरची पार्टी ठरली अखेरची, आंघोळ करताना गुदमरून 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू\nबाथरूममध्ये गुदमरून तरुणीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतल्या मुलुंड भागात घडला आहे. निपा गाला असं या 21 वर्षीय तरुणीचं नाव आहे.\nमुलुंडमध्ये रिक्षेवर पिंपळाची फांदी पडल्याने एकाचा मृत्यू, दोनजण जखमी\nमाणुसकीला काळिमा, ओळखीच्याच इसमाने साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर केला लैंगिक अत्याचार\nनाट्य संमेलनाचा समारोप : मुंबईत रंगभूमीचा इतिहास सांगणारं कलादालन उभारणार - उद्धव ठाकरे\n60 तासांच्या मॅरेथाॅन नाट्य संमेलनाची आज सांगता\nनाट्य संमेलनात गुंजले राहुल देशपांडेचे सूर\nभिडेंच्या आंबापुराणावर राज ठाकरेंची टीका\nनाविन्याचा ध्यास असेल तरच मराठी नाटकांना चांगले दिवस - शरद पवार\nनाट्य संमेलन सुरू होण्याआधीच वादाची नांदी\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nराज ठाकरेंच्या सभेत महिलांच्या सेल्फी आणि नाठाळांसाठी काठी\nराज ठाकरेंची आज मुलुंडमध्ये जाहीर सभा\n...आणि म्हणून 6 वर्षाचा चिमुकला बनला एक दिवसाचा पोलीस निरीक्षक\nरविवारी कर्मचाऱ्याकडून करुन घेतले काम, कंपनीला मोजावे लागणार 150 कोटी रुपये\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/voting/", "date_download": "2019-01-19T06:34:05Z", "digest": "sha1:IVNJEHLH2MC6YLVHEYF4EG5TGZUCT4Z7", "length": 12064, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Voting- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nरविवारी कर्मचाऱ्याकडून करुन घेतले काम, कंपनीला मोजावे लागणार 150 कोटी रुपये\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मि���ालं उत्तर\nनिवडणुकीपूर्वी काँग्रेस देणार भाजपला धक्का, दोन खासदार गळाला\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\n'रात्रीस खेळ चाले'मध्ये होतेय सुशल्याच्या आईची एन्ट्री\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nमालिकावीर धोनीचा ऑस्ट्रेलियाकडून अपमान\nविराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nराजीव गांधींच्या 'भारतरत्न'वरून 'आप'मध्ये वाद, महिला आमदाराचा राजीनामा\nशिख समुदाय हा आपचा खूप म���ठा मतदार आहे. त्यामुळं सहानुभूती मिळविण्यासाठी ही खेळी खेळली गेली असावी असंही बोललं जातंय.\nAssembly Election Result 2018 Live मिझोरामचा काँग्रेस गड राखणार का\nतेलंगणा निवडणूक: मतदार यादीतून गायब झालं ज्वाला गुट्टाचं नाव, ट्विटरवर भडकली\nVideo : मतदान ओळखपत्रासाठी कसं भराल ऑनलाईन अर्ज\nलाईफस्टाईल Nov 29, 2018\nया सोप्या पद्धतीनं मिळवा आपलं मतदान ओळखपत्र, असा भरा ऑनलाईन अर्ज\nछत्तीसगडमध्ये अखेरच्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात, १२ लाख पोलीस तैनात\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nअविवाहितांचा सन्मान करा, २ मुलं असणाऱ्यांचा मतदानांचा अधिकार काढून घ्या -बाबा रामदेव\nअविवाहितांचा सन्मान करा, २ मुलं असणाऱ्यांचा मतदानांचा अधिकार काढून घ्या -बाबा रामदेव\nकल्याणमध्ये सापडली हजारो मतदान ओळखपत्र,अर्धवट जळालेल्या ओळखपत्रांमुळे खळबळ\nBig Boss 12 : या वीकेण्डला कोण पडणार बाहेर\n, सांगलीत 'कमळ' उमललं, काँग्रेस-राष्ट्रवादीचं सत्तेचं स्वप्न भंगलं\nSangli Corporation Election 2018 : 11 प्रमुख लढती,कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसमोर भाजपचं आव्हान\nरविवारी कर्मचाऱ्याकडून करुन घेतले काम, कंपनीला मोजावे लागणार 150 कोटी रुपये\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/cm-talks-about-jalyoukt-shiwar/", "date_download": "2019-01-19T06:27:19Z", "digest": "sha1:IWX3GOM5WTXN7UGEIDWCXAI7NTJLDX7I", "length": 9420, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जलसंधारणातून दुष्काळमुक्तीसाठी शासन कटिबद्ध - मुख्यमंत्री", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nजलसंधारणातून दुष्काळमुक्तीसाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री\nसांगली : महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याच्या निर्धाराने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानातून आतापर्यंत राज्यातील ११ हजार गावे दुष्काळमुक्त झाली असून यावर्षी ६ हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं तसेच जलसंधारणातून दुष्काळमुक्तीसाठी शासन कटिब��्ध असल्याचे प्रतिपादन देखील त्यांनी केले.\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nमराठा आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या याचिका फेटाळा , राज्य…\nजत तालुक्यातील आवंढी येथील भटकीमळा डोंगर परिसरात पाणी फाउंडेशन आणि लोकसहभागातून करण्यात येत असलेल्या जलसंधारण कामांची पाहणी करून त्यांनी श्रमदान केले. त्यांच्यासमवेत आमदार विलासराव जगताप, आमदार सुरेश खाडे, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, प्रभारी जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, पाणी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ, भारतीय जैन संघटनेचे प्रमुख शांतीलाल मुथा आदी उपस्थित होते.\nराज्याचा ५० टक्के भाग दुष्काळाने होरपळत होता. या दुष्काळग्रस्त भागाला जलयुक्त शिवारच्या माध्यमातून दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठ्या धरणांच्या बरोबरीने जलसंधारणाच्या प्रणालीद्वारे ही गावे दुष्काळमुक्त करण्यास शासनाने प्राधान्य दिले असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानात लोकसहभाग वाढविल्याने लोकांना ही कामे आपली वाटू लागली आहेत. त्यामुळे गावागावात जलसाठे निर्माण होऊ लागले. राजकारण, गट-तट बाजूला सारुन लोक पाण्यासाठी एकत्र येऊ लागली आहेत. गावात पडणाऱ्या पावसाचा थेंब न थेंब गावाच्या मालकीचा आहे, ही मानसिकता गावकऱ्यांमध्ये निर्माण झाली असून जलसंधारणाच्या कामात निसर्गाला समजावून घेऊन गावकऱ्यांनी काम केल्याने दुष्काळमुक्तीचा मार्ग सुकर झाला असल्याचे त्यांनी म्हंटले.\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nमराठा आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या याचिका फेटाळा , राज्य सरकारची उच्च न्यायालयाला…\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\n‘राष्ट्रवादीची २०१९ मध्ये आमची सत्ता आली तर डान्सबार बंद करणार’\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nटीम महाराष्ट्र देशा : श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच तापला आहे. यामध्ये प्रामुख��याने राष्ट्रवादी…\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना…\nकर्नाटक वाचवण्यासाठी कॉंग्रेसची महत्वाची बैठक\nभय्यूजी महाराजांना ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीला अटक\nआर. आर. आबांनी बंद केलेली छमछम पुन्हा सुरु\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/ethanol-separate-pumps-114118", "date_download": "2019-01-19T06:56:31Z", "digest": "sha1:RWBN4ZWIENKA7IFS4P2VXL2KQA5JQIUB", "length": 11622, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "ethanol separate pumps \"इथेनॉल'च्या स्वतंत्र पंपासाठी केंद्राकडे पाठपुरावा - पवार | eSakal", "raw_content": "\n\"इथेनॉल'च्या स्वतंत्र पंपासाठी केंद्राकडे पाठपुरावा - पवार\nशनिवार, 5 मे 2018\nमुंबई - देशभरात साखरेचे अतिरिक्‍त उत्पादन, आंतरराष्ट्रीय बाजारातील बिकट परिस्थिती व केंद्र सरकारचे निर्यातीबाबतचे जाचक धोरण यामुळे साखर कारखानदारी व ऊस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. मात्र या परिस्थितीवर मात करण्यासाठी इथेनॉलचे स्वतंत्र पंप स्थापन करण्यासाठी केंद्राकडे सतत पाठपुरावा करत आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सांगितले.\nमुंबई - देशभरात साखरेचे अतिरिक्‍त उत्पादन, आंतरराष्ट्रीय बाजारातील बिकट परिस्थिती व केंद्र सरकारचे निर्यातीबाबतचे जाचक धोरण यामुळे साखर कारखानदारी व ऊस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. मात्र या परिस्थितीवर मात करण्यासाठी इथेनॉलचे स्वतंत्र पंप स्थापन करण्यासाठी केंद्राकडे सतत पाठपुरावा करत आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सांगितले.\nसाखर संघात आज सहकारी व खासगी साखर उद्योगासोबतच साखर आयात-निर्यात करणाऱ्या संस्था संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती. पेट्रोल पंपाच्या धर्तीवरच देशभरात इथेनॉलचे स्वतंत्र पंप असावेत, ही मागणी केंद्र सरकारला मान्य असून, त्याबाबतच्या निर्णयाचा मानस सुरू झाला असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. ��ुढील दोन वर्षांत या पाठपुराव्याला यश येण्याची शक्‍यताही पवार यांनी व्यक्त केली.\n‘मागास असल्यामुळेच मराठ्यांना आरक्षण’\nमुंबई - आर्थिक-सामाजिकदृष्ट्या मागास असल्यामुळे मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले, असे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने शुक्रवारी उच्च न्यायालयात दाखल...\nमुंबई - गाळप केलेल्या साखर कारखान्यांची महसूल विभागणी सूत्रानुसार (आरएसएफ) दर काढण्याची प्रक्रिया सुलभ करावी, असे निर्देश मुख्य सचिव दिनेश कुमार जैन...\n‘कृष्णा’च्या रणांगणात ‘जयवंत शुगर’च कळीचा मुद्दा\nकऱ्हाड - सभासदांच्या मालकीच्या कृष्णा कारखान्याला झुकते माप न देता स्वमालकीच्या खासगी ‘जयवंत शुगर’ला झुकते माप देऊन कृष्णा कारखान्यातील...\nआपल्यातल्या गुणांची पारख करणाऱ्या नेतृत्वाविषयी विलक्षण कृतज्ञता, प्रभावी व्यक्तिमत्त्व, संवादी वक्तृत्व, कुशल संघटक, रचनात्मक, विधायक कामांच्या...\nअग्र्यसंग्रह (श्रेष्ठत्व) प्रमेह - कायमचा मागे लागणारा रोग\nधातूंचे यथायोग्य पोषण करण्यासाठी कार्यक्षम असणारी पचन व्यवस्था मंद झाल्याने धातूंच्या शिथिलतेत अजूनच भर पडते व शिथिलतेच्या मागोमाग अशक्‍तता येते....\nनिर्मळ, निष्पाप, करारी नेत्‍याला हरपलो...\nमान्‍यवरांची अादरांजली निर्मळ, निष्पाप स्वभाव डॉ. शालिनीताई पाटील (माजी महसूलमंत्री) - तात्‍यांचा स्वभाव निर्मळ, निष्पाप होता. हसतखेळत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/catContent.php?catId=64", "date_download": "2019-01-19T06:04:51Z", "digest": "sha1:YJQWRTFSXYYEMMM5WAMD4FDWSZQ6OAZA", "length": 17456, "nlines": 175, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१\nडॉ. नामदेव उसेंडी (माजी)\nप्रमुख पक्ष / नेते\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्ड्यात पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न्युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nरस्ता जाळे राज्यशासनचेने सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हापरिषद अंतर्गत मार्च, 2012 अखेर 11798 कि.मी. लांबीचे रस्ते या जिल्हयात आहेत. एकूण 11798 कि.मी. लांबीच्या रस्त्यापैकी शासानाच्या बांधकाम विभागाचे 5057 कि.मी. लांबीचे रस्ते आहेत. व जिल्हापरिषद अंतर्गत 6419 कि.मी. लांबीचे रस्ते आहेत. एकूण लांबीपैकी 3252 कि.मी. लांबीचे खडीचे पक्के रस्ते आहेत. तर 3731 कि.मी.लांबीचे इतर माल वापरुन तयार केलेले रस्ते आहेत. व 4756 कि.मी. लांबीचे डांबरी रस्ते आहेत. याशिवाय जिल्हयात 322 कि.मी. लांबीचे नगरपालीका हद्दीतील रस्ते आहेत. मोटार वाहतूक मार्च, 2012 अखेर जिल्हयात एकूण 62469 वाहनांची नोंद झाली असून एकूण 55200 एकूण प्रवास वाहने असुन दुचाकी वाहने 51225 इतकी आहेत. माल वाहतूक करणारे वाहने 7269 इतकी वाहने असुन मागील वर्षाच्या तुलनेत 15.03 % इतकी वाहनांची नी वाढ झाली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळ जिल्हयातील 100 चौ.कि.मी. ला रस्त्यांचे प्रमाण 65.06 कि.मी.पडते. जिल्हयात महाराष्ट्र परिवहन मंडळांच्या 172 बस गाडया असून रस्त्यावर धावणा-या सरासरी 169 आहेत. मागील वर्षीच्या तूलनेत संदर्भिय वर्षात 7.5 टक्के गाडयांनी वाढ झाली असुन जिल्हयातील वाहतूकीमुळे 733.9 लक्ष रुपये इतकी मागील वर्षीच्या तुलनेत उत्पन्नात वाढ झालेली आहे. जिल्हयाचा विस्तार लक्षात घेता अस्तित्वात असलेले रस्ते फार अपूरे असून रस्ते व दळणवळणाची साधने हीच या जिल्हयाची मोठी उणिव आहे. बहूसंख्य खेडी रस्त्याने जोडली गेली नसल्याने, जिल्हयाचा दक्षिण पुर्व सिमेवरील भामरागडचा पलिकडील भाग सिरोंचा तालूक्यातील रेगुटा भाग, धानोरा तालूक्यातील पेंढरीचा भाग अजूनही पावसाळयात दुर्गम राहतो. विशेषकृती कार्यक्रमाअंतर्गत रस्ते बांधणीच्या कामावर विशेष भर देण्यात आला आहे. लोहमार्ग जिल्हयात दक्षिण पूर्व रेल्वे अंतर्गत वडसा (देसाईगंज) व अरुणागर हे दोन रेल्वे स्टेशन असून रेल्वे गाडी चंद्रपूर जिल्हयातून चंद्रपूर स्टेशनवरुन निघून गडचिरोली जिल्हयातील वडसा (देसाईगंज) व अरुणागर या रेल्वे स्टेशवरुन पुढे गोंदीयाकडे जाते. जिल्हयातील रेल्वे मार्गाची लांबी 18.46 कि.मी. असून नॅरोगेजचे मिटरगेजमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. चंद्रपूर ते गोंदीयापर्यत नियमित वाहतूक सुरु आहे. तेंदूपानांची नी फार मोठया प्रमाणात रेल्वेने वाहतूक करण्यात येते.\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/how-to-do-ghatastapana/", "date_download": "2019-01-19T06:32:20Z", "digest": "sha1:OXI2MWZTNAZ2OEPBAJAN56MCHUE5GVIL", "length": 12518, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कशी कराल घटस्थापना ?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nघटस्थापना म्हणजे काय- हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे.पावसाळा बहुतेक संपलेला असतो, शेतांतील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात आणि शेतकरी खुशीत असतो. नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते .\nनऊ दिवस देवांची पुजा त्या देवांना देव्हा-यातून बाहेर न काढता करणे. प्रत्येक घरी काही वेगवेगळया पद्धती असतात. घटस्थापनेला घरी भट- सवाष्ण जेवायला बोलावतात. काही घरांमध्ये कुमारिकेला देवीचे प्रतिक मानून तिची पुजा करून तिला जेवायला वाढतात. नऊ दिवस सप्तशतीचा पाठ वाचला जातो. नऊ दिवस नंदादीप तेवत असतो. काही घरात फक्त तिळाच्या तेलाचाच दिवा लावतात. रोज एक माळ देवाच्या डोक्यावरबांधली जाते. त्यामध्ये देखील तिळाच्या फुलांच्या माळेला अधिक महत्व आहे, अशा एकूण नऊ माळा बांधल्���ा जातात.\nकाही घरांमध्ये देवा शेजारी धान्याची पेरणी करतात. त्या धान्याला अंकुर येतात. ते दस-याच्या दिवशी टोपीत किंवा पागोट्यात घालतात. नवव्या दिवशी होम होतो. ब्राह्मण व सुवासिनींना किंवा मेहूण जेवावयास बोलावले जाते. होमात कोहळा अर्पण करतात व शेवटच्या दिवशी होमहवन होऊन याचे उत्थापन व विसर्जन विजयादशमीला होते. विजयादशमीला म्हणजेच दस-याला आपट्याच्या पानांची पुजा करून ह्या उत्सवाची सांगता होते. अश्या पद्धतीने नवरात्रोत्सव आपल्याकडे साजरा\nदोन पत्रावळी घेऊन त्यात एक परडी ठेवतात. परडीत काळी माती घालतात त्यात एक सुगड ठेवतात. त्याला कुंकवाची पाच किंवा सात बोटे काढतात. त्या सुगडाच्या तोंडावर नऊ विड्यांची पाने लावतात. त्यावर एक नारळ म्हणजेच श्रीफळ ठेवतात. त्या श्रीफळालाच देवीचा मुखवटा मानून हळद कुंकू लावतात. हार वेणी गजरा घालतात. घटा खालच्या काळ्या मातीत सात प्रकारची धान्य पेरतात.\nह्या घटाजवळच अखंड नंदादीप लावतात. त्या दिव्याची काळजी घेतली जाते.\n‘पदमावती’ ‘दशक्रिया’ वादात अनिसची…\nश्रीगौड ब्राम्हण समाज सार्वजनिक नवरात्रोत्सव उत्साहात साजरा\nदीप म्हणजे प्रकाश अन प्रकाश म्हणजे ज्ञान, तसेच ह्या घटावर फुलांच्या माळा सोडल्या जातात. सकाळ-संध्याकाळ देवीची मनोभावे पूजा केली जाते. भक्ती केली जाते. उपासना केली जाते.नवरात्रातली ही देवी उपासना प्रामुख्याने रात्री करतात. कारण रात्रीची वेळ ही उपासनेला उत्तम असते. रात्री मन शांत स्थिर असते. त्याची एकाग्रता तादात्म्य भाव लवकर साधतो. एकेका दिवसानं घटा खालच्या मातीत पेरलेलं धान्य हे पाणी आणि अखंड दिव्याची उष्णता ह्याने अंकुरते – हळू हळू वाढू लागते. तेच त्या देवीचं घटावरचं दर्शन असतं.\nआपल्या महाराष्ट्रात माहूरची रेणुकामाता, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी व वणीची सप्तश्रृंगी देवी अर्धे पीठ अशी देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत. येथे नवरात्रीमध्ये नऊ दिवस फार मोठी यात्रा भरते. देवीचे भक्त देवीच्या दर्शनासाठी खूप लांबून येतात. देवीला साडी-चोळी, पीठा-मीठाचा जोगवा, ओटी अर्पण करतात व सुखाचे वरदान मागतात.\nह्या घटासमोर बसून उपासना करणाऱ्याचे मन शांत प्रसन्न व स्थिर होते. देवीची त्या भक्तावर कृपा होते. त्याला सुख, शांती अन समाधान लाभते.नवव्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या आदल्या दिवशी नवचंडीचे होम करतात.ह्या नवरात्र उत्सव काळात देवळातून देवीची वेगवेगळी पूजा बांधतात. ती आदिमाया शक्ती दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनांचे रक्षण, मंगल आणि कल्याण करणारी आहे. ह्या शक्तीचे पूजन देशभरात केले जाते.ही शक्ती देवता देशभरांत अन; वेगवेगळ्या भागांत विविध नावांनी ओळखली जाते. ह्या उत्सवाला सुद्धा सध्या सार्वजनिक स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे.\n`मुलींना आवडणारा हादगा हा सुद्ध ह्याच दिवसात करतात. मुली पाटावर हत्ती काढून त्याचे भोवती फेर धरतात. हादग्याची गाणी म्हणतात. नवनव्या खिरापती केल्या जातात.\n‘पदमावती’ ‘दशक्रिया’ वादात अनिसची उडी: प्रेक्षकांनी चित्रपट…\nश्रीगौड ब्राम्हण समाज सार्वजनिक नवरात्रोत्सव उत्साहात साजरा\nसाबुदाणा खाताय, मग हे फायदे नक्की वाचा.\nनवरात्रीत या गोष्टी आहेत महत्त्वाच्या.\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nटीम महाराष्ट्र देशा : श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच तापला आहे. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी…\n‘अमित शहांना कर्नाटकच्या शापामुळे डुकराचा आजार’\nएका महिलेकडून मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न\n‘खावटी कर्जमाफी म्हणजे सरकारचा आदिवासींना भुलवण्यासाठी…\n‘वंचित बहुजन आघाडी म्हणेल तसा प्रस्ताव स्वीकारून कॉग्रेसने…\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/marathakrantimorcha-report-maratha-reservation-135605", "date_download": "2019-01-19T06:39:33Z", "digest": "sha1:NSQSADMFTK6JXBEWSXQOLWE6636XAD34", "length": 16035, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "MarathaKrantiMorcha report for Maratha Reservation मराठा आरक्षणाच्या अहवाल लेखनाला येणार गती | eSakal", "raw_content": "\nमराठा आरक्षणाच्या अहवाल लेखनाला येणार गती\nशनिवार, 4 ऑगस्ट 2018\nमराठा आरक्षणासंदर्भात समाजाचे सर्वेक्षण पाच संस्थांच्या माध्यमातून केले आहे. यात मुंबई-कोकण विभागात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, पश्‍चिम महाराष्ट्रात गोखले इन्स्टिट्यूट, विदर्भात शारदा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, उत्तर महाराष्ट्रात गुरुकृपा संस्था आणि मराठवाड्यात छत्रपती शिवाजी प्रबोधिनीने सर्वेक्षणाचे काम केले आहे. या संस्थांचे सादरीकरण शनिवारी (ता. चार) होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nऔरंगाबाद - सध्या राज्यभर मराठा आरक्षणाच्या मागणीने सरकारला सळो की पळो करून सोडल्यानंतर बैठकांवर बैठका घेण्यास सरकारने सुरवात केली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने तातडीने बोलाविलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत शुक्रवारी (ता. तीन) आरक्षणाबाबतच्या अहवाल लेखनाला गती देण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आयोग आता युद्धपातळीवर कामाला लागला असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nमागील काही वर्षांपासून मराठा आरक्षणाची मागणी केली गेली. मात्र, त्यास मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने व्यापक स्वरूप आले. नऊ ऑगस्ट 2016 ला येथील क्रांती चौकातून निघालेला पहिला मराठा क्रांती मोर्चा ऐतिहासिक ठरला. त्यानंतर राज्यभर, देश आणि विदेशातही 58 मूकमोर्चे निघाले. मागण्यांची हजारो निवेदने शासनाला देण्यात आली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने समाजाने पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आणि सरकारला कामाला लागावे लागले. सरकार चर्चेची भाषा करीत असले तरी आता चर्चा नको आरक्षणच हवे, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. त्यासाठी राज्यभर दररोज आंदोलने सुरू आहेत. दरम्यान, या पार्श्‍वभूमीवर आरक्षणाच्या अनुषंगाने नियुक्‍त करण्यात आलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाला तातडीने आपला अहवाल देण्यास सांगितले आहे. यासाठी शुक्रवारी पुणे येथे बैठक झाली. या बैठकीत अहवाल लेखनाच्या नियोजनासोबतच सांख्यिकीय आणि सामाजिक विश्‍लेषणासाठी तज्ज्ञांची नियुक्ती, जनसुनावणीत मिळालेल्या निवेदनांचे वर्गीकरण करण्याच्या कामाचे वाटप करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.\nबैठकीत पहिल्या दिवशी मराठा समाजाचा मागासलेपणा तपासण्यासाठी केलेले सर्वेक्षण, जनसुनावणी आणि राज्य सरकारकडून मागविलेल्या विविध माहितीच्या आकडेवारीचे विश्‍लेषण करून अहवाल लेखनाची दिशा ठरविण्यात आली. माहितीचे विश्‍लेषण करण्यासाठी तज्ज्ञांची नेमणूक केली आहे. यात येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सांख्यिकी तज्ज्ञाची निवड केली आहे. समाजशास्त्रज्ज्ञ म्हणून अमरावतीतील एक व पुण्यातील एक अशा दोघांची नियुक्ती केली आहे. तसेच एका शिक्षणतज्ज्ञाचे मतही विचारात घेण्याचा निर्णय यावेळी घेतला आहे.\nमराठा आरक्षणासंदर्भात समाजाचे सर्वेक्षण पाच संस्थांच्या माध्यमातून केले आहे. यात मुंबई-कोकण विभागात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, पश्‍चिम महाराष्ट्रात गोखले इन्स्टिट्यूट, विदर्भात शारदा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, उत्तर महाराष्ट्रात गुरुकृपा संस्था आणि मराठवाड्यात छत्रपती शिवाजी प्रबोधिनीने सर्वेक्षणाचे काम केले आहे. या संस्थांचे सादरीकरण शनिवारी (ता. चार) होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nशिवसंग्राम आपली ताकद भाजपच्या मागे उभी करणार\nमहाड : शिवसंग्रामने महाराष्ट्रात मराठा आरक्षणाबाबत आंदोलने करुन वातावरण निर्मिती केली होती. शरद पवार यांनी याबाबत शब्द दिल्याने आम्ही आंदोलने स्थगित...\n'मराठ्यांना 16 टक्के आरक्षणाचे गाजर'\nसिंदखेडराजा : मराठ्यांना 16 टक्के आरक्षण हा केवळ निवडणूक गाजरासारखा विषय आहे, यातून काहीही साध्या होणार नाही. तसेच, सवर्णांच्या 10 टक्के...\nआरक्षणाचा बिकट मार्ग (प्रा. उल्हास बापट)\nसंसदेत 124 वं घटनादुरुस्ती विधेयक संमत झालं असलं, तरी त्याचा न्यायालयीन मार्ग सोपा नाही. आर्थिक आरक्षण आणि 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आरक्षण हे दोन्ही...\nशिक्षकभरती आचारसंहितेपूर्वी : शिक्षणमंत्री\nपुणे : शिक्षक आणि प्राध्यापक भरतीमध्ये शाळा-महाविद्यालयांतील रोस्टर पडताळणीची अडचण असून, भरतीसाठी ही प्रक्रिया पूर्ण होणे आवश्‍यक आहे. परंतु,...\nएमआयएम आमदाराची मराठा आरक्षणाविरोधात याचिका\nमुंबई : सरकार समाजामध्ये भांडण लावण्याचे काम करत असल्याचा आरोप करत एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात...\nधनगर आरक्षणावरून भाजप खासदारांची शहांसमोर नाराजी\nनवी दिल्ली : मराठा आरक्षणानंतर धनगर समाजात मोठी नाराजी आहे. मतदारसंघात लोक विचारतात, याचा भाजपचा निवडणुकीत फटका बसेल, अशी भूमिका भाजप खासदारांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम��यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/robbery-33-tola-golden-jewelry-116534", "date_download": "2019-01-19T07:11:47Z", "digest": "sha1:3LDI44SKPALWXUZUYOQONKOCMZABU5VR", "length": 16554, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "robbery of 33 tola golden jewelry घरातून 33 तोळे सोन्याचे दागिने लंपास | eSakal", "raw_content": "\nघरातून 33 तोळे सोन्याचे दागिने लंपास\nमंगळवार, 15 मे 2018\nपारगाव (पुणे) : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील खालचा शिवार वस्तीवर आज मंगळवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी संभाजी रामदास हिंगे यांच्या घराचा दरवाजा पहारीने तोडुन आतमध्ये प्रवेश करुन कपाटाचे कुलुप तोडुन 33 तोळे वजनाच्या सोन्याच्या दागीण्यांसह 11 हजार रुपये रोख रक्कम असा एकुण साडे सात लाख रुपये किमंतीचा एैवज घेऊन पोबार केला या जबरी चोरीमध्ये हिंगे यांच्या बहीण रुपाली शैलेश काळे यांनी चोरट्यांना प्रतीकार केल्याने चोरट्यांनी त्यांचे पाय व डोके दाबुन हाताने मारहाण केल्याने त्या जखमी झाल्या.\nपारगाव (पुणे) : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील खालचा शिवार वस्तीवर आज मंगळवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी संभाजी रामदास हिंगे यांच्या घराचा दरवाजा पहारीने तोडुन आतमध्ये प्रवेश करुन कपाटाचे कुलुप तोडुन 33 तोळे वजनाच्या सोन्याच्या दागीण्यांसह 11 हजार रुपये रोख रक्कम असा एकुण साडे सात लाख रुपये किमंतीचा एैवज घेऊन पोबार केला या जबरी चोरीमध्ये हिंगे यांच्या बहीण रुपाली शैलेश काळे यांनी चोरट्यांना प्रतीकार केल्याने चोरट्यांनी त्यांचे पाय व डोके दाबुन हाताने मारहाण केल्याने त्या जखमी झाल्या.\nमंचर पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार उन्हाळ्याचे दिवस असल्याने संभाजी हिंगे व त्यांच्या पत्नी सुनिता हिंगे व मुलगा हर्षवर्धन टेरेसवर झोपले होते वडील रामदास हिंगे घराच्या ओट्यावर झोपले तर रुपाली काळे या घराच्या कड्या आतुन लाऊन आतमध्ये झोपल्या होत्या.\nरात्री दोन वाजण्याच्या सुमारास बहीण रुपाली काळे यांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने संभाजी हिंगे उठुन घराच्या खाली पाहीले असता एकजण पळताना दिसला ते लगेच खाली घरात आले घराच्या दोन्ही खोल्यातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते कपाटातील दागीण्यांची पेटीही नव्हती घराच्या ���ाठीमागे दागीणे ठेवण्याचे बॉक्स रिकामे पडलेले होते आत येऊन रुपाली काळे यांची विचारपुस केली असता तीने सांगीतले दिड वाजण्याच्या सुमारास घराच्या दरवाजाची कडी कोयंडा पहारीने उचकटवुन चोरट्यांनी घरात प्रवेश केल्यानंतर कपाट उचकटलेला जोरात आवाज आल्याने रुपाली काळे यांना जाग आली तीन चोरटे घरात घुसले होते काळे त्यांना प्रतिकार करु लागल्याने त्यापैकी एकाने पाय दाबुन धरले व एकाने डोके दाबुन धरुन हाताने मारहाण करत \"झोप गप्प खाली ओरडु नको\" अशी धमकी दिली व पलंगाला डोके आपटले व मारहाण केली तर तिसऱ्याने कपाट उचकून कपडे अस्ताव्यस्त करुन दागिन्यांचे बॉक्स घेऊन निघुन गेले.\nया झटापटीत रुपाली काळे जखमी झाल्या. त्यांनंतर संभाजी हिंगे यांनी सामानांची पाहणी केली असता रुपाली काळे यांचे एकुण 22 तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र, राणी हार, ठुशी, नेकलेस, अंगठी, बांगड्या, कर्णफुले, नथ व साखळी आणि सुनिता हिंगे यांचे एकुण आठ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र, नेकलेस, कानातील झुबे, संभाजी हिंगे एकुण तीन तोळे वजनाचे सोन्याची अंगठी व असा एकुण 33 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व कपड्याच्या खिशातील रोख 8500 रुपये असा एकुण 7 लाख 32 हजार 200 रुपयांचा माल चेरुन नेला तर वस्तीवरीलच दशरथ शंकर हिंगे यांच्या घराचे कडी तोडुन पेटीतुन रोख 2200 रुपये चोरुन नेले माजी सरपंच बी.एन.हिंगे यांनी पोलीसांना फोन केल्यांनंतर उपविभागीय पोलिस आधिकारी राम पठारे व पोलिस उपनिरिक्षक अर्जुन शिंदे यांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन तपासाच्या दुष्टीने पथके रवाना केली आहेत चोरट्यांची संख्या तीन असल्याचे पोलिसांनी सांगीतले श्वान पथकातील दुर्गा श्वानाने घरापासुन दिड किलोमीटर अंतरावरील डांबरी रस्त्यापर्यंत माग दाखवला ठसेतज्ञांनीही घरातील वस्तुवरील ठस्यांचे नमुने घेतले.\nपारगावात वीजपंप चोरणारे चौघे जेरबंद\nयवत - पारगाव (ता. दौंड) येथील नदीपात्रातील १९ शेतकऱ्यांच्या वीजपंपांची १२ जानेवारी रोजी चोरी झाली होती. या चोरीचा तपास केवळ दोन दिवसांत लावून यवत...\nमाजी पोलिस महासंचालकांच्या घरावर संक्रांत\nनागपूर - राज्याचे माजी पोलिस महासंचालक तसेच एकेकाळी शहराचे पोलिस आयुक्त असलेले प्रबीरकुमार चक्रवर्ती यांच्या घरी चोरी झाल्याने पोलिस...\nमुरबाड तहसीलदार कार्यालयाकडून वाळू माफियांवर गुन्हा दाखल\nसरळगाव (ठाणे) - जूमगीरी करणा-या रेतीमाफियांना मुरबाड तहसिलदारांकडून लगाम. अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर मुरबाड तहसीलदार कार्यालयाकडून वाळू...\nधावत्या रेल्वेत दीड कोटीच्या सोनेचोरीचा बनाव\nमुंबई - मध्य प्रदेशात धावत्या रेल्वेत कटरच्या साह्याने बॅग कापून झालेल्या दीड कोटी रुपयांच्या सोन्याची चोरी अखेर बनावच निघाला. तक्रारदारानेच...\n तुमच्या डेटाला फुटताहेत पाय\nपुणे : \"तुमचे कर्जाचे रेकॉर्ड चांगले आहे, आमची फायनान्स कंपनी तुम्हाला कमी व्याजदरात 8 लाख रुपये वैयक्तिक कर्ज देईल,' अशा शब्दांत अनोळखी...\nचोराच्या वाटा... (एस. एस. विर्क)\nआम्ही केलेल्या अंदाजानुसार एका ठराविक झोपडीत तीनजण बसलेले होते. आम्ही ज्याच्या शोधात आलो होतो तो शांताराम आणि इतर दोन मुलं. शांतारामची बोटं...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://gangadharmute.com/node/52", "date_download": "2019-01-19T07:22:35Z", "digest": "sha1:6DQZPCIFJOBXRSEWDTPZFYVXHYJZSJ67", "length": 11998, "nlines": 168, "source_domain": "gangadharmute.com", "title": " गणपतीची आरती | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / गणपतीची आरती\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी शनी, 11/06/2011 - 20:57 ह्यावेळी प्रकाशित केले.\nजय गणेश, श्री गणेश, नमो श्रीगणेशा\nआरती स्वीकार करा, वंदितो परेशा ॥धृ॥\nवक्रतुंड,तिलकउटी, दंत कर्ण न्यारी\nकमळ,शंख,फ़रशी करी, मूषावरी स्वारी\nखंड तिन्ही मुकुटमणी, समर्था नरेशा ॥१॥\nपर्णजुडी हरळीची, रुची मोदकाची\nनारिकेल कलशाला, आम्र तोरणाची\nरिद्धिसिद्धी पायावरी लोळती हमेशा ॥२॥\nतूच बाप,माय तुचि, आम्ही तुझे लेक\nएक आस जीवनास, पंथ दावी नेक\nअभयहस्त पाठीवरी, ठेवुनि सर्वेशा ॥३॥\n(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)\nसर्वच कविता छान आहेत .त्या नीट समजायला कवीच्याच कुवतीचा वाचक पाहिजे.एवढे मात्र मला समजले की स्वत:ला अभय म्हणविणारा हा कवी एक अग्निकुंड आहे ज्यात कोठेतरी क्रांतीचे बीज लपले आहे.\nश्री बाबा यांचा या लिंकवरील प्रतिसाद\nआरती खुपच छान ,मला आवडली .\nगंगाधरजी, गणपतीची आरती अपेक्षापूर्ती करत नाही,\nपारंपारिक आरतीत अजून एक भर म्हणून ठीकच आहे..\nपण आपला नेहमीचा टच नाही जाणवला....\nही आरती फक्त भक्तीभावच व्यक्त करते.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्य��साठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://old.marathibooks.com/bookserve/index.php?showpage=showauthor&SearchWord=%E0%A4%A1%E0%A5%89.+%E0%A4%95.+%E0%A4%95%E0%A5%83.+%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0", "date_download": "2019-01-19T06:24:56Z", "digest": "sha1:OSJP2M7A4LKBQGSAX7PB2EEUEMXYYJPK", "length": 3636, "nlines": 70, "source_domain": "old.marathibooks.com", "title": "Category Main Page : MarathiBooks", "raw_content": "\nपुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती\n\"डॉ. क. कृ. क्षीरसागर\" यांची उपलब्ध पुस्तके.\nजाणता शेतकरी शास्त्रज्ञ डॉ. स्वामिनाथन\nलेखक:डॉ. क. कृ. क्षीरसागर\n८० पाने | किंमत:रु.५०/-\nलेखक:डॉ. क. कृ. क्षीरसागर\nलेखक:डॉ. क. कृ. क्षीरसागर\n६२ पाने | किंमत:रु.६०/-\nशिक्षण महर्षी भाऊराव पाटील\n२६ पाने | रु.२५/-\nलेखक: ना. बा. लेले\n१९२ पाने | रु.१५०/-\nलेखक: प्रा. शशिकांत गोखले\nलेखक: डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी\n४८ पाने | रु.२५/-\nमराठीसृष्टी या पोर्टलचे हे एक खास वैशिष्ट्यपूर्ण दालन. मराठीतील अनेक नामवंत, प्रकाशित तसेच अप्रकाशित व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा आगळावेगळा व्यक्ती-संदर्भ कोश.आपला संदर्भ आजच समाविष्ट करा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://sahakarayukta.maharashtra.gov.in/1063/Whos-Who", "date_download": "2019-01-19T06:37:11Z", "digest": "sha1:7OWHCE4VLZR3SLJEY6EKA2Z5DMZUFUEF", "length": 5233, "nlines": 89, "source_domain": "sahakarayukta.maharashtra.gov.in", "title": "मान्यवर - सहकारआयुक्तआणिनिबंधक - सहकारीसंस्था, महाराष्ट्रराज्य, पुणे, भारत-सहकार आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे,भारत", "raw_content": "\nसहकार आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्था,\nअमलातील कायदे आणि नियम\nशा.नि / परिपत्रके / विधी आणि कायदे\nवैधानिक आदेश (MCS Act 1960)\nसेवा हमी कायदा सांख्यिकी\nतुम्ही आता येथे आहात :\nमा.सहकार मंत्री मा. श्री. सुभाष देशमुख (022) 22843647\nमा.सहकार राज्यमंत्री मा. श्री. गुलाबराव पाटील (022) 22843246\nमा. प्रधान सचिव (सहकार) मा. श्रीमती आभा शुक्ला (भा. प्र. से.) (022) 22025283/ 22813823\nमा.सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, म. रा., पुणे\nमा. श्री. सतीश सोनी\nअपर आयुक्त व विशेष निबंधक (वित्त), सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे डॉ. किशोर तोष्णिवाल (020) 22145778\nअपर निबंधक (प्रशासन) सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे\nअपर निबंधक (त.व.नि) सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे डॉ. नागनाथ पी. यगलेवाड (020) 26127261\nअपर निबंधक (व.व.नि) सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे\nडॉ. पांडुरंग एल्. खंडागळे\nअपर निबंधक, (लेखापरीक्षण) सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे श्री. पी. ए. मोहळकर (प्र.) (020) 26127217\nआढावा बैठक माहिती २०१८\nएकूण दर्शक: ११०९३८४१ आजचे दर्शक: ३८४२\n© हे सहकार आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgaon-news-municipal-corporation-54849", "date_download": "2019-01-19T07:08:47Z", "digest": "sha1:5SMR7SL6NBY72LXMIOXPZGKGTBST4LSK", "length": 22406, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgaon news municipal corporation संतप्त सदस्याचा थेट आरोग्याधिकाऱ्यांना दंडवत! | eSakal", "raw_content": "\nसंतप्त सदस्याचा थेट आरोग्याधिकाऱ्यांना दंडवत\nशनिवार, 24 जून 2017\nजळगाव - शहरात 22 वॉर्डांमध्ये स्वच्छतेच्या ठेक्‍यांपेक्षा महापालिका कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या 15 वॉर्डांत अस्वच्छतेच्या तक्रारी अधिक आहेत. आरोग्य विभागाचे स्वच्छतेबाबतचे नियोजन कोलमडले असून, वारंवार तक्रारी करूनही आरोग्याधिकारी दखल घेत नाहीत. आरोग्याधिकारी डॉ. विकास पाटील त्यांच्या पदासाठी पात्र नाहीत, अशा तीव्र शब्दांत सदस्यांनी सभागृहात संताप व्यक्त केला. तसेच यावेळी आरोग्याधिकाऱ्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिल्यानंतर सदस्य अनंत जोशी यांनी थेट डॉ. पाटील यांचे पाय धरून त्यांचा निषेध नोंदविल्याचा अजब प्रकारही सभेने अनुभवला.\nजळगाव - शहरात 22 वॉर्डांमध्ये स्वच्छतेच्या ठेक्‍यांपेक्षा महापालिका कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या 15 वॉर्डांत अस्वच्छतेच्या तक्रारी अधिक आहेत. आरोग्य विभागाचे स्वच्छतेबाबतचे नियोजन कोलमडले असून, वारंवार तक्रारी करूनही आरोग्याधिकारी दखल घेत नाहीत. आरोग्याधिकारी डॉ. विकास पाटील त्यांच्या पदासाठी पात्र नाहीत, अशा तीव्र शब्दांत सदस्यांनी सभागृहात संताप व्यक्त केला. तसेच यावेळी आरोग्याधिकाऱ्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिल्यानंतर सदस्य अनंत जोशी यांनी थेट डॉ. पाटील यांचे पाय धरून त्यांचा निषेध नोंदविल्याचा अजब प्रकारही सभेने अनुभवला.\nमहापालिका स्थायी समितीची सभा आज सभापती डॉ. वर्षा खडके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. व्यासपीठावर आयुक्त जीवन सोनवणे, उपायुक्त डॉ. लक्ष्मीकांत कहार, अनिल वानखेडे होते.\nकर्मचाऱ्यांना दंड का नाही\nसभेत अस्वच्छतेच्या मुद्यावरून जोरदार खडाजंगी झाली. यात भारतीय जनता पक्षाचे पृथ्वीराज सोनवणे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनंत जोशी, खानदेश विकास आघाडीचे नितीन बरडे, ज्योती इंगळे यांनी सभागृहात शहरातील अस्वच्छतेसह सफाई होत नसल्याच्या तक्रारी सभागृहात मांडल्या. यात 22 वॉर्डांत ठेकेदारांवर स्वच्छता न केल्यास दंड आकारता; मग महापालिकेचे कर्मचारी सफाई करीत नाहीत. त्यांना दंड का लावला जात नाही महापालिका दर महिन्याला स्वच्छतेवर कोट्यवधी खर्च करते. महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी केवळ फुकटाचा पगार घेतात. शहरातील \"जळगाव फर्स्ट'सारख्या संस्था महापालिकेच्या स्वच्छता यंत्रणेचे धिंडवडे काढत असून, याबाबत आरोग्याधिकाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, अशा तीव्र शब्दांत सदस्यांनी आरोग्याधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केला. सभापती सौ. खडके यांनी आरोग्याधिकाऱ्यांना कामात सुधारणा करा, ही तुम्हाला शेवटची संधी दिली जात आहे, असा स्पष्ट इशारा दिला.\nवाहने, कर्मचारी असूनही बोंबाबोंब\nमहापालिकेच्या आरोग्य विभागाचे सुमारे साडेचारशे कर्मचारी, 35 घंटागाड्या, ट्रॅक्‍टर, डंपर आदी वाहने असूनही स्वच्छतेचा ठेका दिलेल्या वॉर्डांपेक्षा अधिक तक्रारी येत आहेत. घंटागाड्या कचरा संकलनासाठी जात नसून, त्यात अनेक गाड्या बंद आहेत. याबाबत आरोग्याधिकारी अजिबात लक्ष देत नसून, प्रत्येक वेळी \"गोलमाल' उत्तर देऊन \"वेळकाढूपणा' करतात. सभागृहाचा वेळ तसेच महापालिका स्वच्छतेच्या यंत्रणेवर केला जाणारा पैसा वाया घालत आहे. त्यामुळे दुसरा आरोग्याधिकारी शोधा, असे आयुक्तांना सांगण्यात आले.\nआरोग्याधिकारी 22 वॉर्डांत दैनंदिन स्वच्छतेसाठी दिलेल्या ठेकेदारांना नाहक त्रास देत आहेत. महापालिका कर्मचाऱ्यांपेक्षा चांगलीच साफसफाई करीत आहेत. सागर पार्क, शासकीय निवासस्थान, आमदार निवासस्थानावर ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांना सफाईसाठी पाठविले जाते आणि वॉर्डात कचरा दिसला, की लगेच दंड आकारण्यात येतो. सागर पार्कच्या स्वच्छतेचे पैसे महापालिका आकारते. काम मात्र ठेकेदारांना करावे लागत असल्याचा आरोप यावेळी श्री. जोशी यांनी केला.\nजमत नसेल तर पद सोडा - आयुक्त\nआरोग्याधिकाऱ्यांवर झालेल्या आरोपासं���र्भात आयुक्त सोनवणे यांनीही डॉ. विकास पाटलांना जाब विचारला. \"प्रत्येक वेळी केवळ उडवाउडवीची उत्तरे देऊन चालणार नाही. अनेक तक्रारी येतात. त्यापैकी किती दूर होतात, हा प्रश्‍न आहे. वाहन बंद पडले तर पर्यायी वाहन उपलब्ध होत नाही, तक्रारींचा निपटारा होत नाही. विचारणा केली तर नेहमी कारणे सांगितली जातात. हा प्रकार चालणार नाही, असे असेल तर पद सोडा,' या शब्दांत आयुक्तांनी आरोग्याधिकाऱ्यांना खडसावले.\nपाया पडायला लावू नका - जोशी\n\"मनसे'चे सदस्य अनंत जोशी यांनी काय करायचे ते करा; पण शहरात स्वच्छता करा. मी एखाद्या दिवशी तुमची व्हिडिओ क्‍लीप दाखवून देईल. तुमच्या पाया पडायला लावू नका, या शब्दांत त्यांच्यावर तोंडसुख घेतले. आयुक्तांनी खडसावल्यानंतर डॉ. विकास पाटलांनी यापुढे कामात सुधारणा करू, असे सांगतानाच त्यासाठी अनंत जोशी यांची मदत घेतो, असे सांगताच श्री. जोशी यांनी भरसभागृहात डॉ. पाटील यांच्याजवळ जाऊन त्यांना दंडवत घातला.\nपिवळसर पाणी जरी गेले असले, तरी दुर्गंधी मात्र पाण्याला आहे, असा प्रश्‍न श्री. जोशी यांनी उपस्थित केला. याबाबत पाणीपुरवठा विभागाचे अभियंता डी. एस. खडके यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पथकाने पाहणी केली असून, त्यांनी नाशिक येथील तज्ज्ञ करडिया यांना पाण्याचे नमुने व त्यावर काय उपाय करता येतील, याबाबत मार्गदर्शन मागितले आहे, अशी माहिती दिली.\nदरवर्षी जलकुंभांची स्वच्छता करा\nगेल्या पाच वर्षांपासून जलकुंभांची स्वच्छता झालेली नाही. जलशुद्धीकरण केंद्राचे \"सॅन बेल्ट' का बदलले जात नाहीत त्यामुळे जलकुंभांत मोठा गाळ साचला आहे. परिणामी पाण्याला दुर्गंधी येत असल्याचे सांगितले. यावेळी आयुक्त सोनवणे यांनी दरवर्षी जलकुंभांची स्वच्छता करा, तसेच आठ दिवसांत सर्व जलकुंभांच्या पाहणीसह स्वच्छतेचे वेळापत्रक तयार करून काम करा, अशा सूचना अभियंता खडके यांना दिल्या.\nजाहिराती काढून डॉक्‍टर येत नाहीत\nसभेच्या अजेंड्यावर महापालिका रुग्णालयांत औषधी, विविध साहित्य खरेदीचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर भाजपचे पृथ्वीराज सोनवणे यांनी महापालिका रुग्णालयांत रुग्णांची संख्या कमी होण्यामागे कारण काय, रुग्णालयांत सोयी-सुविधा नाही का, असा प्रश्‍न उपस्थित केला. यावेळी दवाखाना विभागाचे डॉ. राम रावलानी यांनी डॉक्‍टरांची संख्या कमी आहे. मानधनावर डॉक्‍टरांचे पद भरण्याची जाहिरात काढूनदेखील एकही अर्ज आलेला नाही, असे सांगितले.\n\"राष्ट्रवादी' पुन्हा होईल बलवान\nस्वातंत्र्यपूर्व काळात जळगाव जिल्ह्यात झालेले फैजपूर कॉंग्रेस अधिवेशन हे ऐतिहासिक आहे. त्यानंतर कॉंग्रेसची पाळेमुळे जिल्ह्यात रुजली होती....\n\"राष्ट्रवादी'चा गजर, देवकरांवरच नजर\nजळगाव : लोकसभा मतदार संघात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. भारतीय जनता पक्ष व शिवसेनेतर्फे स्वतंत्र उमेदवार मैदानात उतरण्यास तयार आहेत. मात्र \"युती'...\n‘सद्‍रक्षणाय खलनिग्रहणाय’ ब्रीदच विसरलात लोहार\nजळगाव - नियुक्तीच्या प्रत्येक ठिकाणी वादग्रस्त ठरलेले तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक व सध्या मुंबई होमगार्डचे पोलिस अधीक्षक असलेले मनोज लोहार...\nखडसेंच्या भूमिकेवर अडले 'रावेर'चे घोडे \nजळगाव - लोकसभा निवडणुकीच्या रणभेरी वाजू लागल्या आहेत. भाजप- शिवसेना युतीच्या निर्णयाचा गुंता वाढतच आहे. दुसरीकडे विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीने...\nसर्प तस्करांची आंतरराष्ट्रीय टोळी जेरबंद\nवर्धा : बुलडाणा व जळगाव येथून मांडोळ प्रजातीचा साप पकडून तो वर्ध्यात विक्रीकरिता आणणाऱ्या चार जणांना वन विभागाने पीपल फॉर ऍनिमल्सच्या मदतीने ताब्यात...\nसुशिक्षित बेरोजगारांची \"मदतीची साखळी'\nजळगाव ः वंचितांमधील कौशल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी \"मदतीची साखळी' ही संकल्पना राबवीत आहे. या संकल्पनेतून त्यांनी खेळापासून शिक्षणापर्यंत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://old.marathibooks.com/bookserve/index.php?showpage=showauthor&SearchWord=%E0%A4%A1%E0%A5%89.+%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE+%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2019-01-19T06:16:05Z", "digest": "sha1:7LGOCKP4SUTSMM7E6JI4ZRRET3SBZU65", "length": 2855, "nlines": 55, "source_domain": "old.marathibooks.com", "title": "Category Main Page : MarathiBooks", "raw_content": "\nपुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती\n\"डॉ. सुनीला सोवनी\" यांची ��पलब्ध पुस्तके.\nहिंदुत्वाच्या प्रकाशात 'स्त्री' चिंतन\n३५५ पाने | किंमत:रु.२५०/-\nशिक्षण महर्षी भाऊराव पाटील\n२६ पाने | रु.२५/-\nलेखक: ना. बा. लेले\n१९२ पाने | रु.१५०/-\nलेखक: प्रा. शशिकांत गोखले\nलेखक: डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी\n४८ पाने | रु.२५/-\nमराठीसृष्टी या पोर्टलचे हे एक खास वैशिष्ट्यपूर्ण दालन. मराठीतील अनेक नामवंत, प्रकाशित तसेच अप्रकाशित व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा आगळावेगळा व्यक्ती-संदर्भ कोश.आपला संदर्भ आजच समाविष्ट करा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://sandeepramdasi.com/2011/09/10/onion/", "date_download": "2019-01-19T06:32:53Z", "digest": "sha1:2IWDFVFYNC3GZKVQZ5XS3LTWSSJHCBR4", "length": 14967, "nlines": 77, "source_domain": "sandeepramdasi.com", "title": "का रडवतो कांदा? | रामबाण", "raw_content": "\nकांद्यामुळे सत्ता जाते आणि डोळ्यात पाणी येते १९९८ साली भाजपमुळं सगळ्या राजकीय पक्षांच्या लक्षात आलं आणि सगळ्यांनीच कांद्याचा धसका घेतला. त्याकाळात एका रात्रीत उद्ध्वस्त झालेले अनेक शेतकरी आणि त्याच रात्रीत माडीवर माडी चढवणारे अनेक दलालं आज देशभरात आहेत. गेल्यावर्षी कांद्यामुळं देश कसा व्याकुळ झाला ते आपल्याला माध्यमांमुळे पाहायला मिळालंय. या खरीपात कांद्याचं उत्पादन कमी होऊन गेल्यावर्षीची परिस्थिीती रिपीट होईल की काय अशी चिंता असलेल्या सरकारनं त्यामुळेच आपल्या स्वभावाच्या विरुध्द जात तडकाफडकी निर्णय घेतले. आधी कांद्याचं किमान निर्यात मूल्य वाढवलं आणि नंतर लगेच कांद्यावर निर्यातबंदीही आणली. शरद पवारांचा फारसा दोष नसताना प्रथेप्रमाणे त्यांच्यावर खापर फोडूनही झालंय. आता आपण कांदा का रडवतो या प्रश्नाचा जरा खोलात वगैरे जाऊन विचार करुया.\nनेहेमीच कसा होतो वांदा\nसर्वसामान्य ग्राहक आणि शेतकरी या दोन ध्रुवांना रडवण्याचं घाऊक कंत्राट कांद्यालाच मिळालंय याबाबत माझ्या मनात फार कमी शंका आहे. वर्षातून किमान एकदा तरी किंमती वाढल्या की सर्वसामान्य ग्राहकांच्या आणि भाव पडले की शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलेच म्हणून समजा. कांद्याचे भाव वाढले तरी किंवा पडले तरी रिजनल, नॅशनल, आंतरनॅशनल मीडियाची ब्रेकींग न्यूज तयार असते. कांदा का रडवतो या प्रश्नाचं उत्तर भल्याभल्यांना कळलेलं नाहीय असं म्हणतात, आपण पडलो सामान्य त्यामुळे ज्यांना याचं खरं उत्तर माहिती आहे अशा लोकांमध्ये आम्ही (तृतीय पुरुष एकवचन) म��डतो… हे जस्ट फॉर द रेकॉर्ड बरं का…\nखरं तर यात कांद्याचा काही दोष नाहीय हे लहानपणी आम्हाला(तृ.पु.ए.) पुस्तकातून- नोट्समधून वाचावं लागलं होतं, काहीवेळा त्याचा जोड्या लावण्यात-रिकाम्या जागा भरण्यात वापर करावा लागला होता त्यामुळे ते लक्षात राहिलं. हे सिक्रेट तुमच्याशी म्हणजे ज्यांना अजुन माहिती नाहीय अशा सुज्ञ/जिज्ञासू वाचकांशी शेअर करताना आम्हाला(पुन्हा तृतीय पुरुष एकवचन) अत्यंत आनंद वगैरे होत आहे, ऐका…\nकांदा जमिनीत वाढतो तिथून तो आजुबाजुचं बरंचसं गंधक शोषून घेतो त्याचं रुपांतर सल्फोक्साईड वगैरे मध्ये होतं. कांद्यामध्ये अलिल प्रोपिल डायसल्फाईड (Allyl propyl disulphide) हे गंधकयुक्त रसायन किंवा enzyme तयार होतं, कांदा कापला की त्यात अनेक बदल होतं त्याची वाफ हवेत मिसळत थेट वर म्हणजे तुमच्या तोंडाच्या- डोळ्याच्या दिशेने येते, त्यामुळेच कांदा कापताना डोळे चुरचूर करतात किंवा डोळ्यात पाणी येतं, या अलील प्रोपिल डायसल्फाइडमुळेच कांद्याला उग्र वासही मिळतो. थोडक्यात पिकवणाऱ्याच्या आणि खाणाऱ्याच्या डोळ्यात पाणी आणायची देणगी कांद्याला निसर्गानेच दिली आहे.\nकांद्यामुळे डोळ्यात पाणी येणार नाही यासाठी तज्ञांनी(असं म्हणल्याशिवाय तुम्ही थोडंच ऐकाल) सांगितलेल्या काही टिप्ससुद्धा मी इथे खास सूज्ञ/जिज्ञासू आणि स्वयंपाकघरात हातभार लावावा लागणाऱ्या वाचकांसाठी देत आहे.\n१. कांदा कापण्यापूर्वी २०-२५ मिनिटे तो फ्रिजरमध्ये ठेवला तर त्याचा चुरचुर इफेक्ट कमी होतो.\n२. असा कांदा कापताना त्याचा वरचा पापुद्रा हळुवार काढून टाकावा, कांद्याचा वरचा भाग कापला तर चालतो पण पातीकडील भाग बिल्कूल कट करु नका म्हणजे सर्वात शेवटी कट करा, कारण या भागातच तुम्हाला रडवणारा घटक सर्वात जास्त असतो.\n३. शक्य असेल तर वाहत्या पाण्याखाली काळजीपूर्वक कांदा कापला तरी चु.इ.क.हो.\n४. तेज धारवाला चाकू वापरा त्यामुळे हे जे काही चु.इ.वालं रसायन आहे त्याला फार डिस्टर्ब होत नाही, ते आपल्या जागेवरच राहतं आणि चु.इ.क.हो.\n५. कांदा कापल्यानंतर फोडी पुन्हा काही वेळानंतर वापरायच्या असतील तर त्या वाटीभर थंड पाण्यात टाकून ठेवाव्यात म्हणजे त्याचा वास किंवा चव बिघडणार नाही.\n६. कांद्याचा वरचा पापुद्रा हळुवार काढा, आपल्या (म्हणजे स्वत:च्या) डोक्यावर ठेवा आणि त्याच स्थितीत कांदा कापा, बघा डोळ्यात पाणी येतंय का\nआता सर्वात महत्वाची टिप…\nएडिंग्टन नावाच्या एका विदेशी कंपनीनं काही वर्षापूर्वी खास कांदेचष्मा किंवा onion goggles विकसित केला आहे. कांदा कापताना हा गॉगल घातला की त्या वाफा वगैरे डोळ्यात जात नाहीत आणि तुमच्या डोळ्यात कांद्यामुळे पाणीही येत नाही. कांद्यामुळे ज्यांच्या डोळ्यात पाणी वैगेरे येतं अशा शेतकरी आणि ग्राहकांसाठी मी या कांदेचष्म्याची शिफारस करत आहे.\nमी सरकारलाही नम्र विनंती करतो की कांदा निर्यात बंदी घातली भाव कोसळले वगैरे कारणाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी यायलंय असं दिसलं की लगेच असे कांदेचष्मे आपण आयात करा आणि शेतकऱ्यांना फुकट किंवा सबसिडीनं वाटा म्हणजे त्यांच्या डोळ्यात पाणी येणार नाही.समजा कांद्याची शंभरी भरली आणि ग्राहकांच्या डोळ्यात पाणी वगैरे यायला लागलं की हाच उपाय करा. पुढे मागे कांदेचष्मे निर्मितीचा उद्योग सुरु करायला एखाद्या विदेशी कंपनीला इकडे बोलवावे, गरज पडली तर त्या कंपनीला फक्त राष्ट्रीय हित लक्षात घेऊन SEZ वगैरेमध्ये जमीन दिली तरी कुणाच्या डोळ्यात पाणी येणार नाही असो.\nआता कांद्यामुळे डोळ्यात पाणी का येतं याचं खरं कारण तुम्हाला कळलंय. यानंतर जेव्हा केव्हा कांद्यामुळे डोळ्यात पाणी येईल तेव्हा, कुणी कितीही म्हणालं की कांद्याचे भाव वाढले-भाव पडले म्हणून डोळ्यात पाणी आलं वगैरे तरी त्याकडे सरळ दुर्लक्ष करा, याचा बाजारभावाशी काहीही संबंध नाही; त्यामागे विज्ञान आहे; ती अलिल प्रोपिल डायसल्फाइडची कमाल आहे हे लक्षात ठेवा, आपल्या गृहिणीला आणि जवळपासच्या शेतकऱ्यांनाही हे विज्ञान समजून सांगा म्हणजे डोळ्यात पाणी का येतंय याचं खरं कारण त्यांना कळेल आणि त्यांचा मनस्ताप काहीप्रमाणात तरी कमी करण्याचं पुण्य(अर्थात पापपुण्यावर तुमचा विश्वास असेल तरच) तुम्हाला लाभेल.\nOne thought on “का रडवतो कांदा\nलय भारी….कांदा झोंबणार बरं का….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/demand-cancel-bjps-registration-sangli-113316", "date_download": "2019-01-19T07:10:32Z", "digest": "sha1:BPQXNWQI7IKTM4RYGWA32JT6QVGT6PVH", "length": 12859, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Demand to cancel BJPs registration in Sangli भाजपची 'पाकीट' संस्कृती | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 1 मे 2018\nसांगली : पालिका निवडणुकीच्या तोंडावर व आचारसंहिता लागू असताना भाजपतर्फे भेटवस्तूंचे वाटप केले जात आहे. ही भाजपची 'पाकीट' संस्कृतीच आहे, ���सा आरोप सुधार समितीचे कार्याध्यक्ष ऍड. अमित शिंदे, प्रा. आर. बी. शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. पक्षाची मान्यताही रद्द करण्यात यावी, अशी मागणीही समितीतर्फे करण्यात आली.\nसांगली : पालिका निवडणुकीच्या तोंडावर व आचारसंहिता लागू असताना भाजपतर्फे भेटवस्तूंचे वाटप केले जात आहे. ही भाजपची 'पाकीट' संस्कृतीच आहे, असा आरोप सुधार समितीचे कार्याध्यक्ष ऍड. अमित शिंदे, प्रा. आर. बी. शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. पक्षाची मान्यताही रद्द करण्यात यावी, अशी मागणीही समितीतर्फे करण्यात आली.\nऍड. शिंदे म्हणाले,''पालिका निवडणुकीत लोकांना भेटवस्तू वाटा असे आवाहन खुद्द महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत केले होते. त्याची अंमलबजावणी तातडीने करत 'भाजप'तर्फे पाकिटे वाटण्याचे काम सांगलीत सुरू आहे. आचारसंहितेचा भंग करून अशी पाकिटे वाटली जात आहे. भारतीय दंड विधान संहिता तसेच रेप्रेसेंटशन ऑफ पीपल्स ऍक्‍ट नुसार हा गुन्हा आहे. पक्षांची मान्यता रद्द करण्यात यावी. तसेच पाकीट वाटपाबद्दल भाजपचे अध्यक्ष अमित शहा, पाकीट वाटपाची घोषणा करणारे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर कारवाई करण्यात यावी.''\nते म्हणाले,''भाजपसह कॉंग्रेस व इतर पक्षांचे कार्यकर्ते पैठणी वाटप, सोने वाटप, लकी ड्रॉ, स्पर्धा घेत आहेत. मुळात अशा स्पर्धा घेण्यासाठी जिल्हाधिकारी तसेच धर्मादाय आयुक्त यांची परवानगी घेणे गरजेचे असते. मात्र प्रत्यक्षात कोणतीही परवानगी न घेता नागरिकांना भुलवण्याचे काम सुरू आहे.'' यावेळी गजानन गायकवाड, जयंत जाधव, ऍड. अरुणा शिंदे, तेजश्री अवघडे, अलका पाटील, तानाजी रुईकर, हर्षवर्धन आलासे, संतोष शिंदे, युवराज नायकवडे, महालिंग हेगडे, आसिफ मुजावर, सचिन चोपडे, शकील शेख, रमेश डफळापुरे उपस्थित होते.\nनिवडणुकीच्या ऐन तोंडावर प्रदर्शित होणारा \"ठाकरे' हा चित्रपट शिवसेनेच्या प्रचाराचा भाग आहे, यात शंका नाही. पण चित्रपटाच्या माध्यमातून प्रचार करण्याचा...\nपुणे स्मार्ट सिटीच्या शोधात...\nस्मार्ट सिटी मिशनसाठी पुणे महापालिकेने प्रस्ताव सादर केला, तेव्हा त्यात तारीखवार कामे मांडली होती. कुठल्या महिन्यात कुठले काम पूर्ण होईल आणि त्यासाठी...\nसोलापूरचा खासदार आम्ही ठरवेल तोच : सरवदे\nमाढा (जि. सोलापूर) : अल्पसंख्याक समाज सुरूवातीपासून काॅग्रेसधार्जिण असल्याने सोलापु��� लोकसभेवर भारिप-एमआयएमचा प्रभाव पडणार नाही. या मतदार संघात आमच्या...\nआता राहणार नाही भाजपचे सरकार\nदहिवडी - हे वर्ष निवडणुकांचे वर्ष ठरणार आहे. आता भाजपचे सरकार राहणार नाही. आमचे सरकार आल्यानंतर माण-खटावचा चेहरा-मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही, असे...\nकॉंग्रेसी भ्रष्टाचारी, महाआघाडी \"ढकोसला'\nनागपूर : नेता, नीती, सिद्धांत नसलेल्या कॉंग्रेस पक्षानेच भ्रष्टाचार जन्माला घातला तर महाआघाडी हा \"ढकोसला'आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय...\nगोव्यात भाजप सरकार पडणार\nपणजी- गोव्यातले भाजपचे सरकार कधीही पडू शकते, कारण; सरकारमध्ये सामील असलेल्या ज्या गोमंतकवादी पक्षाच्या जोरावर हे सरकार आहे, तोच तोच पक्ष आता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/mahabharata-the-interesting-fact-of-mahabharata-sri-krishna-vedavas-118060700011_1.html", "date_download": "2019-01-19T06:03:46Z", "digest": "sha1:44Y3HDJWKKEPWWWFWND7ZBAK2UQDYZNI", "length": 16914, "nlines": 158, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "महाभारतात 1 नाही बलकी 2 श्रीकृष्ण असून दोघेही विष्णूचे अवतार होते | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 19 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमहाभारतात 1 नाही बलकी 2 श्रीकृष्ण असून दोघेही विष्णूचे अवतार होते\nमहाभारतात 1 नाही बलकी 2 श्रीकृष्ण होते आणि दोघेही विष्णूचे अवतार होते. ऐकण्यात ही बाब थोडी विचित्र वाटते पण बिलकुल खरी आहे. महाभारतातील पहिल्या कृष्णाबद्दल तर सर्वांनाच माहीत आहे ज्याने प्रत्येक वेळेस पांडवांचा साथ दिला होता आणि अर्जुनचे सारथी बनून कुरुक्षेत्राच्या युद्धात त्याला विजय मिळवून दिली. पण दुसर्‍या कृष्णाबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. आज आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल सांगत आहोत\n1. महर्षी वेदव्यास ज्यांनी महाभारताची रचना केली, त्यांचे मूळ नाव श्रीकृष्ण द्वैपायन व्यास होते. त्यांची आई सत्यवती आणि पिता महर्षी पराशर होते.\n2. श्रीमद्भागवतामध्ये विष्णूच्या ज्या 24 अवतारांचे वर्णन करण्यात आले आहे, त्यात महर्षी वेदव्यास यांचे देखील नाव आहे.\n3. जन्म घेतल्याबरोबच महर्षी वेदव्यास युवा झाले आणि तपस्या करण्यासाठी द्वैपायन द्वीप गेले. तपस्या केल्यामुळे ते काळे झाले होते.\nम्हणून त्यांना कृष्ण द्वैपायन म्हणून लागले. वेदांचा विभाग केल्याने ते वेदव्यास नावाने प्रसिद्ध झाले.\n4. महर्षी वेदव्यास यांच्या कृपेमुळे धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर यांचा जन्म झाला होता.\n5. धर्म ग्रंथांमध्ये जे अष्ट चिरंजीवी (8 अमर लोक ) सांगण्यात आले आहे, महर्षी वेदव्यास देखील त्यातूनच एक आहे. म्हणून त्यांना आज देखील जीवित मानले जाते.\n6. महर्षी वेदव्यास यांनी जेव्हा कलयुगचा वाढलेला प्रभाव बघितला तर त्यांनीच पांडवांना स्वर्गाची यात्रा करण्यास सांगितले होते.\n7. महर्षी वेदव्यास यांनीच संजयला दिव्य दृष्टी प्रदान केली होती, ज्याने संजयाने धृतराष्ट्राला संपूर्ण युद्धाचे वर्णन महालात सांगितले होते.\nमराठीत श्री हनुमान चालिसा (पाहा व्हिडिओ)\nमधुचंद्राच्या रात्रीसाठी सत्यवतीने ऋषींसमोर ठेवल्या होत्या 3 अटी\nजेव्हा कृष्ण पुत्र पडला दुर्योधन पुत्रीच्या प्रेमात\nम्हणे, महाभारताच्या काळात इंटरनेट होते\nअबब, ७५ मजली उंच हॉटेल\nयावर अधिक वाचा :\nआर्थिक स्थितीत सुधारणा होईल. प्रशासकीय कामे पूर्ण होतील. नवीन कार्याचे स्वरूप बनविण्यासाठी वेळ उत्तम. वेळेचे सदुपयोग केल्याने यश मिळेल....Read More\n\"कौटुंबिक विषयांमध्ये काळजी घ्या. नोकरदार व्यक्तींनी कार्यात सावधगिरी बाळगावी. वादादाची स्थिती टाळा. खर्च होईल. आपल्या नवीन व विविध विचारांनी आपण...Read More\n\" आपल्या कौटुंबिक तणावांचा समस्यांचा प्रभाव आपल्या कार्यावर होऊ देऊ नका. महत्वाकांक्षा वाढतील. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात अपेक्षेनुसार घडेल. घर...Read More\nयथायोग्य विचार करून कामे करा. कौटुंबिक विषयांसाठी वेळ उत्तम राहील. अधिकार क्षेत्रात स्थिती अनुकूल राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती आशाजनक राहील. ...Read More\n\" बेपर्वाई आपणासमोर अनपेक्षित प्रश्न उभे करेल. आरोग्याची काळजी बाळगणे आवश्यक राहील. व्यापार-व्यवसायात परिस्थिती मध्यम राहील. कोणत्याही प्रकारची जोखीम...Read More\n\"दिवस चांगला आहे. आपल्या छान वागण्याने इतरांना हवेहवेसे वाटू शकता. दिवसाच्या सुरुवातीला काही मोठे कार्य करायची वेळ येऊ शकते...Read More\n\"मित्रांबरोबर सामुदायिक उपक्रम किंवा पिकनिकच्या रूपात दिवसाचा आनंद घेऊ शकता. आपण इतरांना प्रभावित करण्यासाठी स्वतःचे सादरीकरण योग्य पद्धतीने करा. इतर...Read More\n\"मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल वार्ता मिळतील. नोकरीपेशा व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे. मान-सन्मान वाढेल. आनंदाची बातमी मिळेल. आपल्या दिनचर्येचा सुरुवात...Read More\n\"आज पैसे आणि बळाची विशेष भूमिका राहील. नंतर केव्हातरी एखाद्या सामाजिक समारंभात आपल्या विचारांचा परिणाम होईल. जेव्हा इतर...Read More\n\"महत्वाच्या बातम्या मिळाल्याने आपण एक सुखद परिस्थितीत आपणास बघाल. नोकरीपेशा व्यक्तींना अनुकूल परिस्थितीत असल्याचे जाणवेल. काही महत्वपूर्ण प्रश्नांची सोडवणूक होण्याची...Read More\n\"जवळच्या नात्याचा आनंद घेण्यावर आपले चित्त एकाग्र करा. स्वार्थी बनू नका. प्रेम-प्रसंगात यश मिळेल. नोकरीपेशा व्यक्तींसाठी कामात स्थिती सुखदायक राहील....Read More\n\"आर्थिक व व्यापारिक मुद्द्यांबद्दल आपले गंभीर विचार श्रेयस्कर ठरतील. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर एकांतात वेळ घालवण्याची आपली इच्छा पूर्ण होण्याची शक्यता...Read More\nवेग वेगळ्या प्रसंगासाठी होतो चौरंगाचा वापर\nचौरंग म्हटल्यावर डोळय़ासमोर येते ते चार पायांचे चौकोनी आकाराचे ठेंगणे आसन. या चौरंगालाच ...\nदेवघरातले धार्मिक महत्वाचे नियम जाणून घ्या..\nदेवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे असू नये. स्त्रियांनी केव्हाही तुळस ...\nSwapna Jyotish- चार प्रकारचे असतात स्वप्न\nसामान्य प्रकारे सर्वांनाच स्वप्न येतात. मग ते लहान मुलं असो किंवा वृद्ध. स्वप्न येणे एक ...\nKumbh 2019: काय असतो कल्पावास आणि किती अवघड असतो, जाणून ...\nप्रयागराजमध्ये गंगा-यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगम स्थळावर कल्पवासची परंपरा ...\nपृथ्वीवर राहणार प्रत्येक प्राण्याला, जीवाला गरज आहे ती, फक्त आणि फक्त प्रेमाची, प्रेमाने ...\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंड��� आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/shreyas-ani-preyas-news/amazing-success-story-of-vasudeo-kamath-1658876/", "date_download": "2019-01-19T06:52:26Z", "digest": "sha1:ZS2YIBWHKEJ25ZRUI3TPFVTHX2VZCOOJ", "length": 45372, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Amazing Success Story Of Vasudeo Kamath | ‘रसिकांसी म्हणे मी आपुले..’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nश्रेयस आणि प्रेयस »\n‘रसिकांसी म्हणे मी आपुले..’\n‘रसिकांसी म्हणे मी आपुले..’\nकोणी एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांच्या घरी कधीमधी जेवायला जायचे.\nकोणी एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांच्या घरी कधीमधी जेवायला जायचे. गुरुजी घरी आले की त्या विद्यार्थ्यांची आई जेवणात कारल्याची भाजी वाढे. एक दोन वेळा ठीक, परंतु प्रत्येक वेळी अगदी ठरल्याप्रमाणे कारल्याचीच भाजी का वाढली जाते, याबद्दल त्या गुरुजींना कुतूहल असे. वास्तविक कारले ही काही गुरुजींची आवडीची भाजी नव्हती किंवा त्या घरी गुरुजींचा पाहुणचार अनास्थेने होतोय असेही नव्हते. शेवटी न राहून त्या शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांच्या आईला नम्रपणे विचारले की, ‘‘मी जेव्हा जेव्हा भोजनास येतो तेव्हा तुमच्याकडे जेवणात कारल्याचीच भाजी का असते’’ त्यावर त्या गृहिणीने जराशा नाराजीत सांगितले की, ‘‘याला कारण हा तुमचा विद्यार्थी आहे’’ त्यावर त्या गृहिणीने जराशा नाराजीत सांगितले की, ‘‘याला कारण हा तुमचा विद्यार्थी आहे अहो, एरवी आम्ही कधी कारल्याचा पदार्थ याच्या ताटात वाढला, तर हा शिवतदेखील नाही. पण तीच भाजी तुमच्याबरोबर पंक्तीत बसला म्हणजे निमूटपणे खातो. तेव्हा मी ठरवले की निदान तुमच्या उपस्थितीत तरी कार��े याच्या पोटात जावो.’’ या छोटय़ाशा उदाहरणात एक गोष्ट स्पष्ट आहे की आईला आपल्या मुलाची काळजी आहे आणि त्याच्यासाठी काय श्रेयस आणि काय प्रेयस हे तिला व्यवस्थित कळते.\nशब्दश: अर्थाने श्रेयस म्हणजे चांगले आणि प्रेयस म्हणजे आवडीचे. श्रेयस हे चांगले असले तरी आवडीचे असेलच असे नाही आणि प्रिय ते नेहमी चांगले असेल असेही मानू नये. आपले जीवन आणि जीवनशैली या श्रेयस-प्रेयसच्या धाग्यांनी विणलेली असते. आज वयाच्या साठीचा उंबरठा ओलांडल्यावर बऱ्या-वाईट घटनांची गोळाबेरीज पृथक करताना चित्रगुप्ताच्या नोंदवहीची पाने आपली आपणच चाळावी अशी येथे भावना आहे.\nमाझ्या बालपणी आम्ही राहत असलेल्या चाळीतल्या भिंतीवर खडूच्या तुकडय़ाने किंवा कोळशाने लांबच लांब आडव्या रेषांना उभ्या रेषांनी छेद देत रेल्वेचे रूळ आणि त्यावर धूर सोडत धावणारी रेलगाडी मी चितारत असे. या गाडीला जितकी गोल गोल धावणारी चाके असत तितकीच नाकडोळे चितारलेल्या माणसांचे गोल चेहरे गाडीच्या खिडक्यांमधून डोकावताना दिसत. ही माझ्या डाव्या हाताची ‘चित्त कला’ होती. जेव्हा शाळेत जाऊ लागलो त्या वेळी मात्र पाटीवर मुळाक्षरे गिरवताना डाव्या हाताऐवजी उजव्या हाताने लिहावे म्हणून आई-बाबा सक्ती करू लागले. तेव्हा आमच्या शेजारी राहणारे नारायण जोगदादा (त्यांना मी ‘आजा’ म्हणून हाक मारीत असे) माझ्या आईला म्हणाले, ‘‘बाई गं, याच्या हातात कला आहे, तो सक्तीने उजव्या हाताने लिहील पण त्याच्या डाव्या हातातली किमया उजव्या हातातून पाटीवर उतरणार नाही’’ आमच्या घरातील रूढी प्रियतेला थोडी बगल दिली गेली तरी माझ्यातील कलारुची पोषक असा योग्य सल्ला जोगदादांनी दिला याबद्दल आजही माझ्या मनात त्यांच्या विषयी कृतज्ञता आहे.\nशाळेतही माझा जास्त चित्रकलेकडे ओढा असला तरी अभ्यासात मी ‘ढ’ नव्हतो. धडा कुठल्या विषयाचा आहे त्यापेक्षा धडय़ातील सुलभ आणि सुस्पष्ट उदाहरण चित्रांमुळे माझा अभ्यास अधिक लक्षात राही. गणिताच्या पुस्तकात मात्र अशा चित्रांची रचना नसल्यामुळे साहजिकच या विषयात मी ‘बॅक फूट’वर होतो हे खरे\nआमच्या लहानपणाच्या चाळ संस्कृतीत ‘परिवार’ भावना होती. शाळा सुटल्यावर सायंकाळी सूरपारंब्या, विटीदांडू, डबा ऐसपैस, क्रिकेट असे नाना प्रकारचे खेळ खेळण्यासाठी सारी मुले एकत्र येत. साहजिकच चित्रकलेबरोबर किंबहुना त्यापेक्षा मलाही त्यांच्यात खेळायला आवडे. खेळायला घरातून मज्जाव नव्हता पण सायंकाळी बाबा कामावरून घरी आले की दोन गोष्टी विचारत, की, ‘‘आज कोणते चित्र काढलेस’’ आणि ‘‘सायं शाखेत (आर. एस. एस.) गेला होतास का’’ आणि ‘‘सायं शाखेत (आर. एस. एस.) गेला होतास का’’ या दोन प्रश्नांना माझ्याकडून बाबांना ‘हो’कार हवा असे. त्याचे महत्त्व आज मला पटते. बालपणी माझ्या उत्कर्षांकरिता योग्य ते संस्कार जसे घरातून झाले तसेच शेजाऱ्यापाजाऱ्यांकडून, शाळेतल्या चित्रकलेचे मास्तर देसाई सर, महाजन सर आणि माझे कलागुरू नाना अभ्यंकर यांच्याकडून प्रेम आणि मार्गदर्शन मला लाभले हे माझे परम भाग्य समजतो. अनेक जण मी काढलेल्या चित्रांचे कौतुक करीत, आणि मीही त्याचा आनंद घेई. तरीदेखील मी काढलेले प्रत्येक चित्र नानांना दाखविल्याशिवाय त्यावर घरातून पूर्णत्वाची मोहोर उमटत नसे. नाना अभ्यंकरांची वृत्ती ज्योतिष विद्येची होती, शिवाय ते उत्तम चित्रकार आणि शिल्पकार होते. त्यांची निरीक्षणक्षमता अफाट होती. इयत्ता सातवीपासूनच मी नियमितपणे नानांकडे जात असे. चित्रकलेचे धडे घेताना मी काढलेल्या चित्रावर ठळक रेघांनी ते चुका सुधारून दाखवत. सर. जे. जे. स्कूलच्या शिक्षण काळातही माझी अभ्यासचित्रे नानांना न चुकता दाखवू लागलो. नानांची दिलेली प्रत्येक शिकवण मला आजही उपयोगी पडते. ते सांगत, चित्र रंगवण्याची घाई घाई करू नये. अचूक रेखांकन हे रंगकामाला योग्य दिशा देते. अन्यथा कितीही चांगले रंग दिले तरी चुकीच्या रेखांकनामुळे चित्र पूर्ण झाल्यावरही दोषपूर्ण राहते.\nशालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर माझ्या वर्गातले सर्वच विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या कॉलेजमध्ये जाऊ लागले. मी मात्र नानांनी सांगितलेल्या सर जे. जे. कला शाळेत प्रवेश घेतला. तिथला अभ्यासक्रम, कला शिक्षक यांनी जसं आम्हाला घडवलं तसंच त्या वास्तूच्या भिंतींवरच्या चित्रांनी आणि शिल्पांनी देखील आम्हाला शिकवलं. अन्य कला शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्यांला बाहेर पडताना अंतिम परीक्षेत कुठला क्लास मिळाला किंवा त्याची मार्कलिस्ट हातात मिळते, तीच त्याच्या यशाची पावती असते. पण ‘मी जे.जे.चा विद्यार्थी’ असे सांगितल्यावर त्या नावातच अशी जादू की पुढचा रिझल्ट सांगण्याची गरज नसते. जे.जे.च्या पाच वर्षांच्या अभ्यासक्रमात माझी नेमकी आवड जशी कळू लागली, ���सेच योग्य-अयोग्यची उमजदेखील येऊ लागली.\nकॉलेजमध्ये शिकताना वास्तववादी शैलीतले व्यक्तिचित्रण आणि प्रत्यक्ष स्पॉटवर बसून निसर्गचित्रण करण्याची आवड होती आणि ही आवड विनाखंडित मी आजही जोपासली आहे. परंतु याचा अर्थ मी नवकलेच्या किंवा जनसामान्यांच्या भाषेत सांगायचे तर मॉडर्न आर्टच्या विरोधात दंड थोपटून उभा आहे, असे मुळीच नाही. नवकलेतले नवनवीन प्रयोग, केवलाकारी कलाकृती-शिल्पे आणि रचना-शिल्पांचे विश्व याविषयी कुतूहल, आस्वादनक्षमता आणि प्रियताही मी स्वत: ‘अप टु डेट’ बाळगून आहे. परंतु अ‍ॅबस्ट्रॅक्ट करणाऱ्यांनी रिअलिस्ट कलाकाराला ‘अ‍ॅकेडेमिक’ म्हणणे आणि ‘रिअलिस्ट’ कलाकारांनी मॉडर्न आर्टला ‘बेसलेस’ किंवा बाळबोध म्हणणे हे कला क्षेत्रात दरी निर्माण करणारे आहे. एका मोठय़ा कलाकाराने ही कला क्षेत्रातील दुविधा जाणून खंत व्यक्त करताना म्हटले की, ‘क्रिएटिव्ह’ आणि ‘अ‍ॅकेडेमिक’ ही मला आता आपल्या कला क्षेत्रातील ‘शिवी’ वाटू लागली आहे.’\nमाझ्या अनेक चित्रप्रदर्शनांत ज्या वेळी वास्तववादी चित्रशैलीबद्दल आपुलकी ठेवणारा कोणी कलारसिक प्रांजळपणे सांगतो की, आम्हाला तुमची चित्रे आवडतात, समजतात परंतु ते ‘मॉडर्न’ काही समजत नाही’ अशा वेळी त्यांच्या विधानात ‘होकार’ न मिळवता नवकलेतल्या प्रयोगांतही कशी रंगत असते, ती पाहायची कशी, त्याचा आनंद कसा घ्यायचा हे मी माझ्या कुवतीनुसार, जास्तीत जास्त सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. इतकेच नव्हे तर मी देखील त्याचा आनंद कसा घेतो ते पटवून दिले आहे. ही जबाबदारी कलासमीक्षकांची नव्हे तर आम्हां कलाकारांचीच आहे, असे मी ठासून सांगत असतो.\nआमच्या एका मित्राचे जहांगीरच्या दालनात प्रदर्शन चालू होते. त्याच्या टेबलासभोवताली बसून आम्ही गप्पा मारत बसलो होतो. प्रदर्शन पाहणाऱ्यांची गर्दी होती. अशातच एक गृहस्थ आपल्या कडेवर एका लहान मुलाला घेऊन प्रदर्शन पाहता पाहता आम्ही बसलेल्या टेबलाजवळ आले आणि चौकशी करू लागले की त्या चित्रांचा चित्रकार कोण आम्ही लगेचच आमच्या मित्राकडे निर्देश केला, त्यावर ते गृहस्थ काहीसे संकोच आणि नम्रतेनेच म्हणाले की, ‘तुमच्या चित्रांचा मला अर्थ लागत नाही, जरा एखादे चित्र समजवू शकाल का आम्ही लगेचच आमच्या मित्राकडे निर्देश केला, त्यावर ते गृहस्थ काहीसे संकोच आणि नम्रतेनेच म्हणाले की, ‘तुमच्या चित्रांचा मला अर्थ लागत नाही, जरा एखादे चित्र समजवू शकाल का’ त्यावर आमचा मित्र कोरडेपणाने उत्तरला की, ‘चित्र नुसतेच पाहा, नाही समजले तर पुढच्या दालनात जा, तिथे तुम्हाला समजणारी चित्रे आहेत’ त्यावर आमचा मित्र कोरडेपणाने उत्तरला की, ‘चित्र नुसतेच पाहा, नाही समजले तर पुढच्या दालनात जा, तिथे तुम्हाला समजणारी चित्रे आहेत’ यावर तो गृहस्थ ‘सॉरी’ यावर तो गृहस्थ ‘सॉरी’ इतकेच म्हणाला आणि निघून गेला. मी आमच्या मित्राला म्हटले की, ‘मित्रा, इथे तुझे चुकलेच’ इतकेच म्हणाला आणि निघून गेला. मी आमच्या मित्राला म्हटले की, ‘मित्रा, इथे तुझे चुकलेच तू एक आस्वादक गमावलास. नुसताच एक माणूस नव्हे तर येणारी पिढीसुद्धा तू एक आस्वादक गमावलास. नुसताच एक माणूस नव्हे तर येणारी पिढीसुद्धा’ कारण त्यांच्या कडेवर एक मुलगा होता. त्यावर आमचा मित्र म्हणतो, ‘अरे’ कारण त्यांच्या कडेवर एक मुलगा होता. त्यावर आमचा मित्र म्हणतो, ‘अरे कुठून कुठून येतात ७७७ कुठून कुठून येतात ७७७ मी काय येणाऱ्याला फक्त सांगत बसू की काय मी काय येणाऱ्याला फक्त सांगत बसू की काय’ यावर मी काहीच बोललो नाही. कारण चित्र कसे पाहावे हे त्या गृहस्थाला सांगण्यापेक्षा, चित्र कसे पाहावे हे सांगण्याची शिकवण, आमच्या चित्रकार मित्राला देण्याची आवश्यकता आहे, हे मी जाणून गेलो.\nखरे तर दृश्यकला आणि कलारसिक यांच्या मधली ‘दूरी’ कमी करण्यासाठी नेहमी कलासमीक्षकच हवा असे नाही, तर ही क्षमता आम्हा कलाकारांमध्येच असणे योग्य ठरेल. नाही तरी अधिक ठिकाणी लिहून येणारी कलासमीक्षा इतक्या दुबरेध अवजड शब्दांची असते की ती उमजण्यासाठी बाजूला ती कलाकृतीही नसते आणि हाताशी डिक्शनरीही नसते.\nखरे तर विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर हे अचूक असले तरी समोरच्या व्यक्तीला पटेलच असं नाही. त्याचे समाधान होण्याकरिता प्रत्येक अनुभवांची गरज असते. त्याकरिता थोडा कालावधी जाईल. परंतु कला क्षेत्राकडून सामाजिक जाणिवेने ही अपेक्षा जरूर करावी लागेल.\nजळगावमध्ये गंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन होत असते. काही वर्षांपूर्वी त्या संगीत महोत्सवाला गेलो असता तिथल्या आयोजकांनी मला पाहून अचानकच ठरवले की मंचीय संगीत प्रस्तुतीबरोबर मी एखादा कॅनव्हास रंगवावा – संगीत आणि चित्र याची जुगलबंदी जळगावच्या रसिकांशी अनुभवावी असा ��्यांचा संकेत होता. वास्तविक मी असा प्रयोग केला नव्हता, परंतु आयोजकांच्या आग्रहाखातर मी तयार झालो.\nपं. सतीश व्यास यांच्या परवानगीने त्यांच्या संतूरवादनातील एका राग प्रस्तुतीवर ‘३ बाय ४’ फुटाच्या कॅनव्हासवर मी अ‍ॅक्रॅलिकने केवलाकारी रंगलेपन सुरू केले. चित्र पूर्ण झाले तसे संतूरवादन संपले. जवळजवळ हजार संख्येने उपस्थित रसिकांसमोर ही प्रस्तुती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक मंगला खाडिलकर करीत होत्या. रसिकांकडून त्यांच्या हातात काही चिठ्ठय़ा आल्या, त्यातली एक चिठ्ठी अशी होती की, ‘वासुदेव कामतांनी संतूरवादनाच्या वेळी रंग्विलेल्या चित्राचा अर्थ सांगावा.’ मला मंचावर बोलावले गेले. मी जाता जाता विचार करू लागलो की, या जनसमुदायासमोर थोडक्यात काय सांगावे तेही या केवलाकारी अ‍ॅबस्ट्रॅक्ट चित्राबद्दल तेही या केवलाकारी अ‍ॅबस्ट्रॅक्ट चित्राबद्दल मी बोललो ते येणेप्रमाणे..\n‘‘सूर्यास्ताच्या वेळी क्षितिजावरच्या ढगांवर तिन्हीसांजेच्या प्रकाशाची किमया आपण पाहिली आहे, समुद्राच्या ओहोटीनंतर ओल्या वाळूवर समुद्रजीवांना किंवा खेकडय़ांनी इथून तिथे धावत सुंदर गुंतलेल्या रेघोटय़ांची रांगोळी कधी कोणी पाहिली असेल, तसेच पावसाळी दिवसांत रस्त्यावरील खाचगळग्यात साचलेल्या पाण्यावरून एखादी मोटार किंवा वाहन जाताना पडलेल्या तेलाच्या थेंबांनी इंद्रधनुष्याच्या रंगांचे आकार आपण कुतूहलाने पाहतो. निसर्गातल्या अशा अनेक दृश्य किमयांचा आनंद घेताना मात्र आपण कधीही याचा अर्थ काय म्हणून विचारीत नाही. आजच्या संगीत महोत्सवात पं. सतीश व्यासांचे संतूर ऐकताना रसिकांच्या माना डोलत होत्या, समेवर दाद मिळत होती आणि माझ्यासमोर कॅनव्हास हातात ब्रश आणि वॅलेटवर रंग होते. माझे हे तयार झालेले चित्र ही संगीतातल्या सुरांच्या जाणिवांची दृश्य दाद आहे म्हणून विचारीत नाही. आजच्या संगीत महोत्सवात पं. सतीश व्यासांचे संतूर ऐकताना रसिकांच्या माना डोलत होत्या, समेवर दाद मिळत होती आणि माझ्यासमोर कॅनव्हास हातात ब्रश आणि वॅलेटवर रंग होते. माझे हे तयार झालेले चित्र ही संगीतातल्या सुरांच्या जाणिवांची दृश्य दाद आहे यापेक्षा वेगळा अर्थ नाही आणि अर्थ शोधू नये यापेक्षा वेगळा अर्थ नाही आणि अर्थ शोधू नये\nमाझे बोलणे संपले आणि समोरच्या रसिकांच्या पसंतीच्या टाळ्यांच��� दाद मिळाली. केवळ सुरांची आवड जशी आपल्याला उपजत असते, तशीच केवळ रंग-रेषा आकारांची आस्वादक्षमतादेखील आपल्यात उपजत असते. फक्त त्याची जाणीव करून द्यावी लागते. असे असूनही मला मात्र एखादा विषय घेऊन चित्र काढण्याची विशेष आवड आहे. चित्रात सादृश आकार असूच नयेत, चित्राला विषय असू नये, ‘अनटायल्ड’ असावे इथपासून स्वयंभू नवनिर्मिती किंवा रचना हीच खरी कला’ वगैरे असा विचार करणारा कलाकारवर्ग आज गणला जात असताना, मला मात्र वास्तववादी शैलीतूनच काहीशी ‘स्मरणचित्रा’कडे झुकणारी संकल्पना किंवा बोधचित्रे रंगवावीशी वाटतात या प्रेयसाशी मी प्रामाणिक आहे.\nकोणत्याही कलेमध्ये सौंदर्य आणि आकर्षण उपजत असते. हेच त्याचे साहित्य असते. त्यामुळे त्याच्या आस्वादनात आनंद, मनोरंजन सामावलेले आहे. परंतु याबरोबरच ही कलाकृती एखाद्या विचाराची किंवा संस्कारकथनाची वाहक बनली तर ती अधिक श्रेयस ठरू शकते असे मला वाटते. त्यामुळेच मी अनेक विषयांवर वेगवेगळ्या अंगांनी विचार करून त्यांना दृश्यरूप देण्याचे जणू व्रत घेतले आहे.\nप्रत्येक विचाराला एक भाषा असते. आपण प्रत्येक जण आपल्या अवगत असलेल्या भाषेत विचार करतो. तसेच या विचारांना एक दृश्यही असते. आणि प्रत्येक जण त्याचा अनुभव आपल्या मन:पटलावर घेत असतो.\nआम्ही चित्रकार तो दृश्यानुभव कलाकृतीतून साकार करीत असतो. विचार आपल्याला मनात अमूर्त असतो. परंतु कलेच्या अभिव्यक्तीतून किंवा प्रस्तुतीतून तो साकार मूर्त रूपात प्रकट होतो. माझ्या चित्रातील वास्तववादी शैली ही कौशल्य दाखविण्यासाठी नसून विचारांना सुसहय़ आणि सुलभ जाणिवेने व्यक्त करण्यासाठी आहे. त्यामुळे माझी काही चित्रे अधिक वर्णनात्मक आणि अधिक तपशील दर्शविणारी सब्जेक्टिव्ह असतात तर काही केवळ प्रयोगशील रंगभूमीतल्या अभिनयासारखी केवळ संकल्पना स्पष्ट करणारी असतात. माझा विचार आणि चित्र हे बहुतांशी मी जसे विचार करतो त्यानुसार रसिकांच्या अंत:करणात पोचावे अशी माझी प्रामाणिक इच्छा असते.\nया विचारानेच व्यक्तिचित्रण, निसर्गचित्रण यासारखे कला प्रकार हाताळतानाही मनाच्या अंतरंगात असलेल्या अनेक अमूर्त विचारशृंखला चित्रांमधून प्रकट करण्याचा मी प्रयत्न करीत आलो. ‘प्रतिभा’, ‘बालपण’, ‘आपले सोबती’, ‘गुरू-शिष्य’, ‘आई आणि मूल’, ‘कृष्ण’, ‘बुद्ध’, ‘गजराज’, ‘कालिदासानुरूपम��’, ‘मोगरा फुलला,’ ‘मर्यादा पुरुषोत्तम’ आणि नुकतेच ‘उपनिषत्सु..’ अशा अनेक चित्रमालिका मी रंगविल्या.\nया सर्व मालिकांमधील विचारांच्या गांभीर्यामुळे ही सर्व चित्रे आजही अनेक रसिकांच्या स्मरणात आहेत. कधी कोणी अवचितपणे भेटल्यावर पुढले प्रदर्शन कधी आणि यंदा कोणता विषय असे विचारतात. चित्र सौंदर्यापेक्षाही त्यातील विषयाच्या नावीन्याची त्यांना अधिक उत्सुकता असते, हे अनुभवल्यावर आपण कलारसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचल्याचे समाधान मिळते.\nकेवळ धार्मिक, ऐतिहासिक किंवा आध्यात्मिक विषयांवर चित्र काढणे हा माझा हेतू कदापि नाही. त्यातील भारतीय, राष्ट्रीय आणि संस्कारक्षम विचारधारा उद्धृत करणारे विषय मला अधिक प्रिय आणि श्रेयकारक वाटतात. परंतु केवळ नॅरेशन हा हेतू ठेवला तर तो कंटाळवाणा आणि अरुचीचा विषय ठरेल. परंतु नॅरेशनची सुप्त मात्रा ठेवून कलात्मकतेच्या पातळीवरची कलाकृती अधिक आस्वादक ठरते. चित्रशिल्प कलाकृतींचा आस्वाद दृश्य इंद्रियांनी घेतला जातो. संगीताचा श्रवणाने तर काही दृश्यं – श्राव्य उभय आस्वादनाच्या कला असतात. असे वेगवेगळ्या इंद्रियांशी निगडित कलाकृती असल्या तरी चित्र हे केवळ पाहण्यानेच समजावे, आकलन व्हावे किंवा आस्वादिले जावे, असा माझा अट्टहास नाही. त्यामुळे चित्र हे शब्दांतूनही वर्णिले गेल्याने त्याची महती अधिक वाढते आणि म्हणूनच माझ्या काही चित्रमालिकांचे पीपीटी प्रेझेन्टेशन करून निरूपण करण्याचाही प्रयत्न मी केला. कधी कधी चित्र कसे पाहावे, इथपासून त्याची अर्थप्राप्ती कशी समजून घ्यावी, हेही रसिकांना सांगावे लागते. आज तरी ज्या गतीने अन्य कला भारतीय समाजमनात स्थान मिळवून आहेत, तितकी ‘चित्रकला-शिल्पकलेच्या’ नशिबी नाही. हे वास्तव आहे. त्यामुळे सामाजिक भावनेतून जनमानसाशी चित्रकलेची जवळीक साध्य करणे हे कला क्षेत्राचे कर्तव्य आहे असे मी समजतो. याकरिता केवळ कलानिर्मिती करून कलाकाराने अलिप्त राहून चालणार नाही. कलाकाराला बोलावं लागेल, लिहावं लागेल. कारण मूर्तातलं अमूर्त वास्तव शब्दांच्या माध्यमातून रसिकांच्या मनाचा ठाव घेऊ शकेल.\nशेवटी माझ्याच ‘मोगरा फुलला’ या प्रदर्शनातील अनुभवाची गोष्ट इथे सांगाविशी वाटते. ‘मोगरा फुलला’ या चित्र प्रदर्शनात आपल्याकडील संत-महंतांच्या रचनांवर आधारित चित्रं रंगविली होती. सात दिवसांच्या प्रदर्शनात रोज निदान दोघे-तिघे तरी केवळ चित्रं पाहून सद्गदीत होत. कारण या चित्रात केवळ संतांची पोट्र्रेट्स नव्हती, तर त्यांच्या साक्षात्कारी अनुभवातून रचलेल्या काव्यरचनांचे दृश्य प्रकटीकरण होते. याच प्रदर्शनात एक विदेशी जोडपे संपूर्ण प्रदर्शन खूप वेळ पाहत होते. सरतेशेवटी ते माझ्याजवळ आले आणि म्हणाले, kwe don’t know the stories behind these pictures, but certainly we feel here the existance of jesus christl ही त्या प्रदर्शनाला मिळालेली पावती होती.\nप्रिय हे केवळ आपल्याशीच निगडित असते, परंतु श्रेयस आपल्यासहित समष्टींचे हितकारक ठरते. माझ्या कलासाधनेतून मिळालेले पसायदान संविभाग करून सर्वाप्रति वितरित करता आले तरी मी कृतकृतार्थ होईन.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजाणूनबुजून टीका कराल तर मी देखील शांत राहणार नाही - रवी शास्त्री\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरण: सेवकाने दिला दगा, तरुणीने केले ब्लॅकमेल, ३ अटकेत\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nये बारामतीमध्ये बघतोच तुला; अजित पवारांचे गिरीश महाजनांना आव्हान\nतुमच्याकडे दुसरं काम नाही का; हार्दिक पांड्या प्रकरणावरून स्वरा भास्करचे कोर्टाला चिमटे\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://old.marathibooks.com/bookserve/index.php?showpage=showauthor&SearchWord=%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6+%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-01-19T06:52:24Z", "digest": "sha1:2EYU4DQT66OXDDRTLCZ4QUX656CSOK45", "length": 3572, "nlines": 70, "source_domain": "old.marathibooks.com", "title": "Category Main Page : MarathiBooks", "raw_content": "\nपुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती\n\"सुरेश कोडीतकर\" यांची उपलब्ध पुस्तके.\nआदिवासी जीवन कथा आणि व्यथा\n१४० पाने | किंमत:रु.९०/-\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर विविध पैलू\n१०४ पाने | किंमत:रु.१००/-\nमधुमेह : एक जीवनसाथी\nशिक्षण महर्षी भाऊराव पाटील\n२६ पाने | रु.२५/-\nलेखक: ना. बा. लेले\n१९२ पाने | रु.१५०/-\nलेखक: प्रा. शशिकांत गोखले\nलेखक: डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी\n४८ पाने | रु.२५/-\nमराठीसृष्टी या पोर्टलचे हे एक खास वैशिष्ट्यपूर्ण दालन. मराठीतील अनेक नामवंत, प्रकाशित तसेच अप्रकाशित व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा आगळावेगळा व्यक्ती-संदर्भ कोश.आपला संदर्भ आजच समाविष्ट करा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/parner-silent-protest/", "date_download": "2019-01-19T07:07:38Z", "digest": "sha1:BMNZUZEHGWWXOB34MQB26353GPV6DRNQ", "length": 9105, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सनदशीर मार्गाने निषेध | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › सनदशीर मार्गाने निषेध\nपुणे जिल्ह्यातील कोरेगाव भिमा येथे घडलेल्या दंगलीचे पारनेर तालुक्यात कोठेही पडसाद उमटले नाहीत. दलित संघटनांनी बंदचे आवाहन न करता दलित व दलितेतर नागरिकांनी एकत्र येत विविध ठिकाणी निवेदने देऊन सनदशीर मार्गाने निषेध नोंदविला. तालुक्याचा पुरोगामी वारसा पुन्हा एकदा अधोरेखीत केला.\n1 जानेवारी रोजी घडलेल्या या प्रकारानंतर त्याची माहिती काही क्षणात सोशल मीडियाच्या माध्यमातून तालुक्याच्या कानाकोपर्‍यात परसली. मात्र गेल्या तीन दिवसांत त्याचे कोठेही तीव्र पडसाद उमटले नाहीत. महार बटालियनच्या शुरविरांना अभिवादन करण्यासाठी तालुक्यातील तरूणही कोरेगाव भिमा येथे गेले होते. जमावावर हल्‍ला झाला त्यावेळी हे तरूणही त्यात अडकले होते. पोलिसांच्या मदतीने ते तेथून बाहेर पडले व सुखरूपपणे पारनेरमध्ये पोहचले. अभिवादनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर विशेषतः नाशिक जिल्हा तसेच संगमनेरकडे जाणार्‍या तरूणांच्या अनेक गाड्या तालुक्यातून गेल्या. नगर-पुणे महामार्गावर दंगलीचा भडका उडालेला असताना तालुक्यातून जाणार्‍या याच मार्गावर मात्र कोठेही अनुचित प्रकार घडला नाही, हेही विशेष. तालुक्यातून जाणार्‍या विविध रस्त्यांवरील प्रवाशांना कोठेही प्रतिबंध झाला नाही. तालुक्यातून ते सुखरूपणे त्यांच्या इच्छित स्थळी पोहचले.\nघटनेनंतर पारनेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हनुमंत गाडे, सुपे पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी दलीत संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन शांततेचे अवाहन केले. मुळातच पुरागामीत्वाचा वारसा असलेल्या तालुक्यातील संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या आहवानास प्रतिसाद देत शांतता राखण्याचे अभिवचन दिले व ते पाळलेही. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी बंदचे आवाहन करण्यात आले होते. तालुक्यातील दलित संघटनांनी मात्र बंदचे आवाहन न करता सनदशीर मार्गाने निषेध नोंदविण्याचा निर्णय घेतला. या घटनेचा निषेध करणारे निवेदन सादर करताना दलितांसह दलितेतर नागरिकही सहभागी झाले होते. बंदच पुकारण्यात न आल्याने तालुक्यातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. सुपे येथील आठवडे बाजारही दिवसभर सुरळीत होता. पिंपळगाव रोठा येथील कोरठण खंडोबाच्या यात्रेलाही भाविकांचा नेहमीप्रमाणे चांगला प्रतिसाद लाभला.\nसुपे येथे पोलिस निरीक्षक राजेंद्र पवार यांना निवेदन देताना भारत मुक्‍ती मोर्चाचे राजेंद्र करंदीकर, आरपीआय आठवले गटाचे तालुकाध्यक्ष अमित जाधव, पारनेर पंचायत समितीचे उपसभापती दिपक पवार, शिरीष साळवे, सरपंच भाऊशेठ पवार, उपसरपंच राजूशेठ शेख, योगेश रोकडे, कानिफ पोपळघट, बाळासाहेब अवचिते, सतिश सूर्यवंशी, रिकी जाधव, दीपक सुर्यवंशी, अतिष सूर्यवंशी, सागर सोनवणे, स्वप्निल धोत्रे, अशोक पंडीत, रविंद्र साळवे, किरण वाघचौरे, सागर गायकवाड, बाळासाहेब जाधव, भागवत जाधव, गोरख सुर्यवंशी, वसंत कसबे, नितीन पाडळे, जिवन घंगाळे, दिनकर जाधव, सुधिर सोनवणे, दीपक जाधव, सागर सूर्यवंशी, योगेश कांबळे आदी उपस्थित होते.\nपोलिसांकडील तक्रार अर्जात अर्धवट माहिती\nकर्जत तालुक्यामध्ये कडकडीत बंद\nदलित संघटनांचा शुक्रवारी मूक मोर्चा\nदगडफेकीच्या घटनांमुळे शहरात तणाव\nदगडफेकीमुळे एसटी बसेस आगारातच\nमलायका-अर्जुनची फ्रायडे नाईट पार्टी (Pics)\nAstralian Open : सेरेनाने १८ वर्षीय डायनाचा उडवला धुव्वा\nलालूंच्‍या मुलीने केली हात तोडण्‍याची भाषा\nभैय्यू महाराज आत्महत्या प्रकरण; ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेसह तिघांना अटक\nकांदा मातीमोल ; एक ट्रक कांदा फक्‍त पाच रुपये किलोने विकला (Video)\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण ��ियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-planting-of-plants-using-bags/", "date_download": "2019-01-19T06:10:46Z", "digest": "sha1:6ZCIY2GCL2A2IVIZMNZRVVZ57OBODSX7", "length": 4404, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्लास्टिक पिशव्यांना रिकामी शहाळ्याचा पर्याय | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › प्लास्टिक पिशव्यांना रिकामी शहाळ्याचा पर्याय\nप्लास्टिक पिशव्यांना रिकामी शहाळ्याचा पर्याय\nबेळगाव : महेश पाटील\nपर्यावरणपूरक शेती कशी करावी कसे उत्पन्न मिळवावे आणि या माध्यमातून इतरांना कसा रोजगार मिळवून द्यावा, याचे उत्तम उदाहरण खानापूर तालुक्यातील युवकाने घालून दिले आहे आणि याची दखल राज्याच्या पर्यावरण खात्यानेही घेतली आहे. खानापूर तालुक्यातील देवलत्तीसारख्या मागासलेल्या खेड्यातील उमेश होसूर यांनी ही किमया साध्य केली आहे. शेती करीत असताना बर्‍याचवेळा जवळपास 90 टक्के ठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्या वापरून रोपांची लागवड केली जाते.\nविशेष करून आळंबी व अन्य रोपे उगविण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्यांचा मोठ्याप्रमाणात वापर केला जातो. यावर तोडगा म्हणून उमेश होसूर यांनी शक्कल वापरून पिण्यासाठी वापरण्यात आलेल्या शहाळांचा वापर करून पर्यावरणपूरक शेतीचा उपक्रम आपल्या शेतामध्ये राबविला आहे. पर्यावरणपूरक आणि सेंद्रीय खात्याचा वापर करून मिरच्याची लागवड केल्याने या मिरच्या आरोग्यासाठीही अत्यंत चांगले असल्याचे निष्पन्न झाले आहे. याची दखल राज्याच्या पर्यावरण खात्याने घेतली आहे.\nभैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी महिलेसह तिघांना अटक\nकांदा मातीमोल ; एक ट्रक कांदा फक्‍त पाच रुपये किलोने विकला (Video)\nछमछम सुरू करणाऱ्या सरकारला घुंगरू पाठविणार : फौजिया खान\n#metoo महिलांच्या आदराविषयी खूप बोलतात पण, कमी लोक कृतीत आणतात : सिंधू\nएकजूट रॅलीसाठी पश्चिम बंगालमध्ये दिग्गजांची मांदियाळी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Lovers-murder-with-the-help-of-brother/", "date_download": "2019-01-19T06:10:02Z", "digest": "sha1:TLPRUU4A4ZPYCHNMD4V3C7YGCQ76VGO7", "length": 5918, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लग्नाच्या तगाद्यामुळ��च पूनमचा खून | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › लग्नाच्या तगाद्यामुळेच पूनमचा खून\nलग्नाच्या तगाद्यामुळेच पूनमचा खून\nअस्तोलीजवळ आढळलेल्या तरुणीच्या खून प्रकरणाचा छडा लावण्यात खानापूर पोलिसांना अवघ्या चार दिवसांत यश आले. प्रियकरानेच भावाच्या मदतीने हा खून केल्याचे तपासात उघड झाले. या प्रकरणी सुनील ऊर्फ आर्य विश्‍वनाथ चव्हाण (25) आणि संजय चव्हाण (22, दोघेही रा. ता. गंगाखेड जि. परभणी) या सख्या भावांना अटक करण्यात आली. आंतरजातीय प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले.\n15 मार्च रोजी अस्तोलीजवळ तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. तपासात तिचे नाव पूनम बाळासाहेब ब्राम्हणी (22) रा. दाणोरी गल्ली, सांगाव, जि. नगर असे असल्याचे निष्पन्न झालेे. तिच्या आईने बेळगावला येऊन मुलीचा खून झाल्याची तक्रार जिल्हा पोलीस प्रमुख सुधीर रेड्डी यांच्याकडे केली होती. खानापूर पोलिसांची दोन पथके पुणे, नगर व औरंगाबादला गेली होती.\nसंशयित सुनीलचे पूनमशी प्रेमसंबंध होते. सुनील मागासवर्गीय जातीचा तर पूनम अनुसूचित जातीची असल्याने सुनीलच्या घरच्यांचा त्यांच्या प्रेमास व लग्नास विरोध होता. यामुळे सुनीलने लग्नास टाळाटाळ चालविली होती. पूनम लग्नासाठी त्याच्याकडे तगादा लावत होती. यापासून कायमची सुटका करून घेण्यासाठी सुनीलने लहान भाऊ संजय याच्या मदतीने तिला संपविण्याचा कट रचला. गोवा प्रवासाच्या निमित्ताने कारने पूनमला अस्तोलीनजीक आणले. उशीने तिचे तोंड दाबून धरले. यातच गुदमरून तिचा मृत्यू झाला. खुनाला आत्महत्या भासविण्यासाठी पुलावरून तिला खाली फेकून देण्यात आले.\nतपासाची सूत्रे रेड्डी यांनी घेतली. पूनम पुण्यातील दवाखान्यात नर्स होती. आईने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी तपास केला. बैलहोंगल उपअधीक्षक करुणाकर शेट्टी, खानापूरचे मोतीलाल पवार, उपनिरीक्षक संगमेश होसमणी, एस. बी. बळ्ळारी, एन. व्ही. गावकर आदींनी परिश्रम घेतले.\nभैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी महिलेसह तिघांना अटक\nकांदा मातीमोल ; एक ट्रक कांदा फक्‍त पाच रुपये किलोने विकला (Video)\nछमछम सुरू करणाऱ्या सरकारला घुंगरू पाठविणार : फौजिया खान\n#metoo महिलांच्या आदराविषयी खूप बोलतात पण, कमी लोक कृतीत आणतात : सिंधू\nएकजूट रॅलीसाठी पश्चिम बंगालमध्ये दिग्गजांची मांदियाळी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Pimpri-Commission-s-students-injustice/", "date_download": "2019-01-19T06:08:28Z", "digest": "sha1:MIVVEQMUTFPPJM5D3CVJIHXJRPRVOWYX", "length": 5547, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राज्य लोकसेवा आयोगाचा विद्यार्थ्यांवर अन्याय | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › राज्य लोकसेवा आयोगाचा विद्यार्थ्यांवर अन्याय\nराज्य लोकसेवा आयोगाचा विद्यार्थ्यांवर अन्याय\nस्पर्धा परीक्षेस बसणार्‍या मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांबाबत राज्य लोकसेवा आयोगाने समांतर आरक्षणाची जाचक भूमिका घेतली आहे. आयोगाचे हे कृत्य म्हणजे भारतीय संविधानाच्या आरक्षणाच्या हेतूला हरताळ फासणारे आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना या अन्यायाला सामोरे जावे लागते, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केले आहे.\nआयोगाद्वारे शासनाच्या 2014 च्या परिपत्रकाचा आधार घेत समांतर आरक्षण सुरू केले आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी प्रशासनातील उच्च पदापर्यंत मजल मारली; मात्र राज्य लोकसेवा आयोगाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून अर्ज करू नका, असा फतवा जारी केला आहे. गुणवत्तेच्या आधारावर मागासवर्गीय विद्यार्थी खुल्या प्रवर्गातून निवडले जात होते; मात्र सरकारने ऑगस्ट 2014 मध्ये एक परिपत्रक काढून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून लढायचे असेल, तर खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क भरा, असा उल्लेख केला आहे.\nत्यानुसार मागासवर्गीय विद्यार्थी खुल्या प्रवर्गातून परीक्षा देत आहेत; मात्र निवडीवेळी त्यांच्याकडे शाळेचा दाखला मागितला जात असून, त्याावरील जात पाहिल्यानंतर तुम्हांला खुल्या प्रवर्गातून निवडता येणार नसल्याचे पत्र विद्यार्थ्यांना पाठविले जात आहे. समांतर आरक्षण योग्य प्रकारे राबविले जात नसल्याने अनेक विद्यार्थ्यांची निवड रोखली गेली आहे.\nभैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी महिलेसह तिघांना अटक\nकांदा मातीमोल ; एक ट्रक कांदा फक्‍त पाच रुपये किलोने विकला (Video)\nछमछम सुरू करणाऱ्या सरकारला घुंगरू पाठविणार : फौजिया खान\n#metoo महिलांच्या आदराविषयी खू�� बोलतात पण, कमी लोक कृतीत आणतात : सिंधू\nएकजूट रॅलीसाठी पश्चिम बंगालमध्ये दिग्गजांची मांदियाळी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://nashikonweb.com/?s=%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF+%E0%A4%AA%E0%A5%87+%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE&submit=", "date_download": "2019-01-19T06:55:46Z", "digest": "sha1:THBPFX3PYMSY2WAQORAHRLAWTL7IXPNB", "length": 12288, "nlines": 113, "source_domain": "nashikonweb.com", "title": "You searched for अन्याय पे चर्चा - Nashik On Web", "raw_content": "\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 18 जानेवारी 2019\nजिल्ह्यात 24 तासात तीन शेतकरी आत्महत्या\nनाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 17 जानेवारी 2019\nप्रेम सबंधातून राडा : गंजमाळ येथे एका तरुणाचा खून, ९ ताब्यात\nजुन्या वादातून गंजमाळ परिसरात युवकाचा खून\nभुजबळ अन्याय पे चर्चा:जाणीवपूर्वक काही ठरविले असेल तर न्याय मिळत नसतो- खडसे\nजाणीवपूर्वक काही ठरविले असेल तर न्याय मिळत नसतो- माजी मंत्री एकनाथ खडसे भुजबळ समर्थकांनी घेतली माजी मंत्री एकनाथ खडसेंची भेट bhujbal anyay pe charcha eaknath\nअन्याय पे चर्चा : नाशकात आज समता परिषदेच्या राज्यकार्यकारिणीची बैठक\nAnyay Pe Charcha Mahatma Phule Samata Parishad meeting Nashik 4feb नाशिक, ४ फेब्रुवारी : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ\nकृष्णकुंज येथे भुजबळ समर्थक करणार अन्याय पे चर्चा\nBhujal Supporters going to meet MNS Chief Raj Thakrey नाशिक : माजी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांसाठी त्यांचे समर्थक ते तुरुंगातून बाहेर यावे म्हणून प्रयत्न\n‘अन्याय पे चर्चा’ अधिक व्यापक करण्याचा निर्धार\nनाशिक,दि.२८ जानेवारी:- छगन भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ ‘अन्याय पे चर्चा’ गल्ली गल्लीत तसेच प्रत्येक नागरिकाच्या घरात पोहोचविण्यासाठी मोहीम अधिक व्यापक करण्यात येईल\nभुजबळांवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ आता ‘अन्याय पे चर्चा’ कार्यक्रम\nPosted By: admin 0 Comment Bhujbal latest News, Bhujbal latest News nashik, bhujbal nashik, Chagan Bhjbal News, अन्याय पे चर्चा, बाळासाहेब कर्डक, भुजबळांच्या समर्थनार्थ, राजकीय विश्लेषक, विचारवंत, विधीज्ञ, समन्वयक दिलीप खैरे\nनाशिक,दि.२३ जानेवारी :- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ भुजबळ समर्थक जोडो अभियानांतर्गत ‘अन्याय पे चर्चा’ ह��� कार्यक्रम आखण्यात आला आहे.\nभूजबळांवरील अन्यायाच्या विरोधात लोकशाही मार्गाने लढा उभारण्याचा निर्णय\nअन्याय पे चर्चेतील बैठकीत समर्थकांचा सूर नाशिक : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ आज नाशिकचे माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या\nसमृद्धी महामार्ग पेटला मात्र सरकार गाफील, शेतकरी तीव्र विरोध (video)\nPosted By: admin 0 Comment mumbai to nagpur, Nagpur Nashik Mumbai, Samrudhi Mahamarg, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांना जोडणारा आहे., औरंगाबाद, किसान सभा व आयटक चे नेते कॉम्रेड राजू देसले, ठाणे, नगर, नाशिक, नाशिक मुंबई नागपूर महामार्ग, नाशिक सिन्नर, मुंबई- नागपूर समृद्धी महामार्ग हा मुंबई, समृद्धी महामार्ग, समृद्धी महामार्ग विरोध कायम\nसमृद्धी महामार्ग हा मुंबई- नागपूर समृद्धी महामार्ग हा मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नगर, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांना जोडणारा आहे. या महामार्गासाठी ठाणे, नगर,\nमनुवादी सरकारला दिनदर्शिकेत फुले पुण्यतिथी , महापरिनिर्वाण दिनाचा विसर – भुजबळ\nछगन भुजबळ यांचा राज्य सरकारवर टीका मुंबई,नाशिक, राज्य सरकारने छापलेल्या दिनदर्शिकेत महात्मा फुले पुण्यतिथी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचा उल्लेख न केल्याने सरकार मनुवादी\nरिलायन्स एनर्जीकडील दोन हजार कोटी रुपयांची थकबाकी कधी वसूल करणार -छगन भुजबळ\nनाशिक जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या वनजमिनीचे प्रश्न तात्काळ मार्गी लावा. पुरवणी मागण्यांवरील चर्चेत भुजबळांची जोरदार टोलेबाजी. नागपूर,नाशिक :एकीकडे सामान्य नागरिकांचे वीजबील थकले की विद्युत पुरवठा\nसमर्थकांना राजकीय भेटीगाठी थांबवण्याच्या छगन भुजबळांच्या सूचना\nपंकज भुजबळ यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना आवाहन stop political meetings chhagan bhujbal suggests supporters मुंबई :- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे गेल्या २३ महिन्यांपासून कारागृहात\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://nashikonweb.com/tag/onion/", "date_download": "2019-01-19T06:41:45Z", "digest": "sha1:B3DTA3UBFJ3WQDMM4XUEKN7V4PCQG5N6", "length": 12277, "nlines": 113, "source_domain": "nashikonweb.com", "title": "onion - Nashik On Web", "raw_content": "\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 18 जानेवारी 2019\nजिल्ह्यात 24 तासात तीन शेतकरी आत्महत्या\nनाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भ���व : 17 जानेवारी 2019\nप्रेम सबंधातून राडा : गंजमाळ येथे एका तरुणाचा खून, ९ ताब्यात\nजुन्या वादातून गंजमाळ परिसरात युवकाचा खून\nकांदा उत्पादक शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पाठवली ३१० रु. मनिऑर्डर\nसरकारी धोरणावर शेतकरी संतप्त , होणार मोठे आंदोलन नाशिक : नाशिक जिल्ह्यात कांदा प्रश्न उग्र स्वरूपात उभा राहिला असून, शेतकरी आंदोलने आणि इतर मार्गाने आपला\nनाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 9 व १० डिसेंबर 2018\nलासलगाव, नाशिक, पिंपळगाव (ब) सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती\nकांद्याची कमी आवक; मिळाला चांगला भाव, शेतकरीवर्गाला थोडा दिलासा\nनाशिक : देशातील कांदा भाव ठरवणारी आणि संपूर्ण देशासह आशियातील सर्वात मोठी बाजार पेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत मागील आठवडयाच्या तुलनेत गुरूवारी अचानक कमी झालेली\nलासलगाव सह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : डाळींब, टोमॅटो 17 सप्टेंबर 2018\nशेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार\nलासलगाव सह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : डाळींब, टोमॅटो 14 सप्टेंबर 2018\nशेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार\nधानोरे गावात कांदा चाळीमुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात भर\nनिफाड तालुक्यातील धानोरे गावात कृषी विभागामार्फत राष्ट्रीय कृषी विकास योनजेअंतर्गत कांदा चाळीसाठी अनुदान देण्यात आल्याने वसंत गुजर यांचे गतवर्षी झालेले नुकसान भरून निघण्यास मदत\nलासलगाव सह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : डाळींब, टोमॅटो 10 सप्टेंबर 2018\nशेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार\nलासलगाव सह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : डाळींब, टोमॅटो 7 सप्टेंबर 2018\nशेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सद���ाखाली आपल्याला शेती बाजार\nलासलगाव सह महाराष्ट्रातील, आजचा कांदा भाव : डाळींब, टोमॅटो 26ऑगस्ट 2018\nशेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार\nलासलगाव सह महाराष्ट्रातील, आजचा कांदा भाव : डाळींब, टोमॅटो 24 ऑगस्ट 2018\nशेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://old.marathibooks.com/bookserve/index.php?showpage=showauthor&SearchWord=%E0%A4%AD%E0%A4%BE.+%E0%A4%95%E0%A5%83.+%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0+%2C+%E0%A4%A6.+%E0%A4%AC%E0%A4%BE.+%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A5%80+%2C+%E0%A4%B6.+%E0%A4%85.+%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%80+%2C+%E0%A4%B5%E0%A4%BF.+%E0%A4%B5%E0%A4%BE.+%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2019-01-19T06:21:21Z", "digest": "sha1:R3GMQPBZ2354SPL7BLS7FCS2MLNYCS4P", "length": 3050, "nlines": 55, "source_domain": "old.marathibooks.com", "title": "Category Main Page : MarathiBooks", "raw_content": "\nपुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती\n\"भा. कृ. केळकर , द. बा. ठेंगडी , श. अ. कुलकर्णी , वि. वा. नेने\" यांची उपलब्ध पुस्तके.\nपं. दीनदयाळ उपाध्याय विचार दर्शन : खंड पहिला\nलेखक:भा. कृ. केळकर , द. बा. ठेंगडी , श. अ. कुलकर्णी , वि. वा. नेने\n५८४ पाने | किंमत:रु.१००/-\nशिक्षण महर्षी भाऊराव पाटील\n२६ पाने | रु.२५/-\nलेखक: ना. बा. लेले\n१९२ पाने | रु.१५०/-\nलेखक: प्रा. शशिकांत गोखले\nलेखक: डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी\n४८ पाने | रु.२५/-\nमराठीसृष्टी या पोर्टलचे हे एक खास वैशिष्ट्यपूर्ण दालन. मराठीतील अनेक नामवंत, प्रकाशित तसेच अप्रकाशित व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा आगळावेगळा व्यक्ती-संदर्भ कोश.आपला संदर्भ आजच समाविष्ट करा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/view_thalakBatmya.php?tbid=3640", "date_download": "2019-01-19T06:06:57Z", "digest": "sha1:IDGMMK4U6VEEHF5NPIQTA3FYBKVPSSI2", "length": 14715, "nlines": 104, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१\nआपली गडचिरोली | राजकिय | प्रशासकिय | शैक्षणिक | माध्यमे | पर्यटन | आरोग्य | संस्था | व्यक्तीविशेष | वाटाडया | दूरध्वनी\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्ड्यात पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न्युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nबीडीओला जातिवाचक शिवीगाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यास २ वर्षांचा सश्रम कारावास\nगडचिरोली, ता.३: संवर्ग विकास अधिकाऱ्यास जातिवाचक शिवीगाळ करणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने २ वर्षांचा सश्रम कारावास व २ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. रवींद्र मुप्पीडवार, असे दोषी इसमाचे नाव असून, तो सिरोंचा पंचायत समितीत स्थापत्य अभियांत्रिकी सहायक आहे.\nही घटना आहे १६ जानेवारी २०१६ ची. या दिवशी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास आरोपी रवींद्र मुप्पीडवार हा संवर्ग विकास अधिकारी पांडुरंग मरसकोल्हे यांच्या निवासस्थानी गेला. रवींद्रने श्री.मरसकोल्हे यांना झोपेतून उठवून 'माझ्याकडे प्रभार का दिला नाही', अशी विचारणा करुन त्यांना जातिवाचक शिवीगाळ केली. शिवाय मारण्याची धमकीही दिली. लागलीच बीडीओ मरसकोल्हे यांनी सिरोंचा पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी रवींद्र मुप्पीडवार याच्याविरुद्ध भादंवि कलम २९४, ५०६ व अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या सहकलम ३(१)(१०) अन्वये गुन्हा दाखल केला. पुढे २२ ऑगस्ट २०१६ रोजी रवींद्र मुप्पीडवार यास अटक करण्यात आली. सिरोंचा��े उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.शिवाजी पवार यांनी तपास पूर्ण केल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.\n१ ऑगस्ट २०१८ रोजी या प्रकरणाचा निकाल लागला. सरकारी पक्षाने फिर्यादी व इतर साक्षदारांचे बयाण नोंदविल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन आरोपी रवींद्र मुप्पीडवार यास भादंवि कलम ५०६ अन्वये १ वर्षाचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड आणि अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये १ वर्षाचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.\nसरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील नीळकंठ भांडेकर यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक शरद मेश्राम यांनी जबाबदारी सांभाळली.\n(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://gangadharmute.com/taxonomy/term/686", "date_download": "2019-01-19T07:22:23Z", "digest": "sha1:XP4RODAXO7MD3JKR2XJC4M2GKGBBGKDG", "length": 8526, "nlines": 106, "source_domain": "gangadharmute.com", "title": " होळी | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर���वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर म. मुटे यांनी गुरू, 08/03/2012 - 16:14 ह्यावेळी प्रकाशित केले.\nRead more about केंद्र सरकारचे दहन\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/view_thalakBatmya.php?tbid=3641", "date_download": "2019-01-19T07:11:57Z", "digest": "sha1:5JZHUDCT34WSCX2TDWGDGSRHVRWW4ZLC", "length": 15705, "nlines": 103, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१\nआपली गडचिरोली | राजकिय | प्रशासकिय | शैक्षणिक | माध्यमे | पर्यटन | आरोग्य | संस्था | व्यक्तीविशेष | वाटाडया | दूरध्वनी\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्ड्यात पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न्युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर्ड ���ेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nशेतकरी, ओबीसींसाठी शिवसैनिकांची एसडीओ कार्यालयावर धडक\nदेसाईगंज, ता.३: शेतकरी, मजूर व ओबीसींच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिकांनी उपविभागीय कार्यालयावर धडक दिली.\nशेतकऱ्यांची कर्जमाफी व ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी शिवसेनेने जिल्हाभर आंदोलन छेडले आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात आज एसडीओ कार्यालयावर धडक देण्यात आली. एसडीओ विशालकुमार मेश्राम हे दौऱ्यावर असल्याने तहसीलदार कुमरे यांना निवेदन देण्यात आले. ज्या शेतकऱ्याचे नाव कर्जमाफीच्या यादीत आले; परंतु त्याचे प्रत्यक्षात कर्ज माफ झाले नाही, अशा प्रकरणांची चौकशी करुन संबंधितांना तत्काळ कर्जमाफीचे प्रमाणपत्र द्यावे, अनेक पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही, त्यांचे सर्वेक्षण करुन कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा, पीक कर्ज न देणाऱ्या बँकेवर कारवाई करावी, जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, पात्र शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे वाटप करावे, घरगुती व कृषिपंपांना भरमसाठ वीजबिल देण्यात आले, त्याची चौकशी करुन बिल कमी करावे,जिल्हा निवड मंडळ स्थापन करुन बेरोजगारांना नोकरी द्यावी, गोरगरीब व पात्र नागरिकांचे नाव बीपीएल यादीत समाविष्ट करावे, डिमांड भरुनही ज्या शेतकऱ्यांना कृषिपंपाची जोडणी देण्यात आली नाही, त्यांना ती देण्यात यावी, उज्ज्वला योजनेंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांनाही गॅस कनेक्शन देण्यात यावे इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या. मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.\nया आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम, भरत जोशी, अशोक धापोडकर, तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत बन्सोड, नंदू चावला, माजी जिल्हा परिषद सदस्य दिगंबर मेश्राम, विभागप्रमुख अशोक माडावा, शहरप्रमुख शंकर बेदरे, विकास प्रधान, प्रा.योगेश गोन्नाडे, प्रशांत किलनाके, महेंद्र मेश्राम, विठ्ठल ढोरे, विलास ठाकरे, राजू कांबळी, विजय बुल्ले, प्रदीप बगमारे, पुंजीराम मेश्राम, मधुकर सराटे, दिनेश मोहुर्ले, रमेश कुथे, रामेश्वर कांबळे, सूरज बन्सोड, कुंडलिक बन्सोड, एकनाथ वघारे, प्रवीण राऊत, रामचंद्र नाकतोडे, उज्जू मेश्राम, पुंडलिक धोटे, जगदीश कुथे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.\n(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/south-indian-dishes-marathi/biryani-109021700008_1.html", "date_download": "2019-01-19T06:26:28Z", "digest": "sha1:4W6LOWT7I2QZ6A3GG3OU7LBH6Q5XWPQW", "length": 9646, "nlines": 142, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आंध्रची बिर्यानी | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 19 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाहित्य : एक किलो बासमती तांदुळ, 1 किलो चिकन, 250 ग्रॅम तेल, अर्धा किलो कांदा, अर्धा किलो टोमॅटो, 1 कप दही, 10-15 हिरव्या मिरच्या उभ्या कापलेल्या, 5-5 ग्रॅम इलाटची व लवंगा, 1 मोठा चमचा आलं-लसणाची पेस्ट, 2 लीटर पाणी, मीठ चवीनुसार.\nकृती : तांदुळ स्वच्छ करून पाच मिनिटासाठी पाण्यात भिजत ठेवावे. चिकनचे लहान तुकड्यात करून घ्या. तेल गरम करून त्यात कांदे परतावे. नंतर हिरव्या मिरच्या, वेलची, कलमी आणि लवंगा टाकून एकजीव करावे. कांदे सोनेरी रंगाचे झाल्यावर त्यात लसण-आल्याची पेस्ट व टोमॅटो टाकून सर्व साहित्य परतून काढावे.\nचिकनचे तुकडे दही व मीठ टाकावे. चिकनला शिजू द्या. त्यानंतर त्यात तांदुळ टाकून 2 लीटर पाणी घालावे व शिजू द्यावे.\nVeg Recipe : हरियाली पनीर\nपंजाबी मेथी पकोडा कढी\nयावर अधिक वाचा :\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nफळांपासून कोण कोणते जीवनसत्व मिळतात जाणून घ्या...\nफळे आपल्या आरोग्याची तसेच आपल्या सौंदर्याची काळजी घेत असतात. दररोजच्या आहारात फळाचा ...\nऍमेझॉन भारतात करणार मोठी नोकर भरती\nऍमेझॉनमध्ये सध्या १३०० च्या आसपास जागा असून, त्या लवकरच भरण्यात येणार आहेत. कंपनीच्या ...\nउच्च रक्तदाबावर घरच्या घरी करा उपचार\nउच्च रक्तदाबात चक्कर येतात, डोकं घर घर फिरायला लागतं, कुठल्याही कामात मन लागत नाही. ...\nमधुमेह आणि कब्ज्याचा रुग्णांसाठी फायदेशीर आहे कच्ची केळी\nपिकलेले केळी तर आपण खातोच आणि आपल्याला हे माहीत आहे की हे किती फायदेशीर आहे, पण कच्च्या ...\nपाय, दात, कंबर दुखण्यांवर हे करून पहा\nबारीकसारीक व्याधींमध्ये पाय, कंबर, दात दुखणे असले प्रकार मोडतात. म्हटले तर या व्याधी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://mobhax.com/mr/clash-of-clans-gem-hack-ipad/", "date_download": "2019-01-19T06:53:44Z", "digest": "sha1:6DUJDA2FLEEOJ2H3XAW47F4CBX3VJ6TR", "length": 5356, "nlines": 49, "source_domain": "mobhax.com", "title": "Clash Of Clans Gem Hack iPad - Mobhax", "raw_content": "\nपोस्ट: एप्रिल 28, 2015\nमध्ये: मोबाइल म्हणता (iOS & Android)\nआज आम्ही बद्दल एक लेख लिहा Clash Of Clans Gems Hack iPad. आपण Clans खाच च्या फासा शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आहेत हा लेख वाचन सुरू ठेवा, Clash Of Clans Gems Hack iPad आणि आपण शोधत आहात काय मिळेल.\nClans च्या फासा एक व्यसन खेळ आहे. हे iOS आणि Android वापरकर्ता ते अतिशय लोकप्रिय खेळ आहे. खूप वेळ लागू आहे जे आपल्या बेस सुधारणा ठेवणे हा खेळ आपण शक्ती. अनेक लोक त्यांच्या बेस अल्प कालावधीत मजबूत करण्यासाठी हिरे खरेदी करून हा खेळ पैसा भरपूर खर्च करू. पण सर्व खेळाडू हा खेळ खर्च पैसा भरपूर आहे.\nआपण Clans च्या फासा मध्ये हिरे मिळविण्यासाठी लढत आहेत आता नाही Clans खाच च्या फासा स्वागत करा. Clans खाच या फासा त्वरित हिरे च्या अमर्यादित रक्कम निर्माण करू शकता. या खाच काम करीत आहे आणि iOS आणि Android व्यासपीठ चाचणी केली गेली आहे. आमच्या खाच साधन ऑनलाइन आधारित खाच साधन आहे. डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही आणि 100% व्हायरस मुक्त. वाचन ठेवा आणि तळाशी मध्ये आपण Clans खाच च्या फासा एक दुवा सापडेल. आपल्या Clans बेस च्या फासा इमारत प्रारंभ आणि ते विनामूल्य हिरे मजबूत करा.\nखाच साधन वापरण्यास सुलभ.\nअँटी बंदी सुरक्षा प्रणाली.\nऑनलाईन खाच साधन. कोणत्याही डाउनलोड आवश्यक.\nनाही निसटणे किंवा रूट आवश्यक आहे\nया खाच साधन कसे वापरावे :\nक्लिक करा “ऑन लाईन खाच” खालील बटण आणि आपण ऑनलाईन खाच निर्देशित केले जाईल.\nआपल्या Clans वापरकर्तानाव फासा ठेवा.\nआपण इच्छुक नाणी रामबाण औषध आणि हिरे रक्कम प्रविष्ट करा.\nसक्षम किंवा विरोधी बंदी संरक्षण अक्षम (सक्षम शिफारस केली आहे).\nबटण व्युत्पन्न क्लिक करा.\nआपले Clans नाणी रामबाण औषध आणि हिरे च्या फासा त्वरित व्युत्पन्न केले आहेत\nटीप : या ऑनलाइन खाच साधन वापरा तो कोणत्याही सॉफ्टवेअर डाउनलोड न कार्य करते. खाली ऑन-लाइन खाच बटणावर क्लिक करा.\nचाचणी केली आणि काम:\nआम्हाला वरून अंतिम, हा लेख शेअर करा, Clash Of Clans Gems Hack iPad, हे साधन काम करीत आहे तर\nटॅग्ज: Clans खाच च्या फासा\nClans खाच नाही सर्वेक्षण नाही पासवर्ड फासा 2013 एप्रिल 29, 2015\nगेम म्हणता (पीसी, Xbox आणि ता.क.)\nमोबाइल म्हणता (iOS & Android)\nBeatzGaming सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%9C%E0%A5%88%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2/", "date_download": "2019-01-19T05:56:35Z", "digest": "sha1:XQCL4J5P2VSTX7E5FIICC5YHRGHP4JEO", "length": 13296, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "समृद्ध जैवविविधता लाभलेला श्रीगोंदा (भाग एक) | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसमृद्ध जैवविविधता लाभलेला श्रीगोंदा (भाग एक)\nजैवविविधतेने नटलेला एक समृद्ध तालुका म्हणून श्रीगोंद्याची नवी ओळख सर्वदूर होऊ लागली आहे. मुळात अनेक वर्षांपासून या तालुक्‍यात अशी नैसर्गिक संपदा होती. मात्र, त्याची शास्त्रीय नोंदणी व माहितीचा प्रसार झाला नव्हता.\nतालुक्‍यातील माझ्यासोबत काही पक्षीमित्रांनी सुमारे 20 वर्षांपासून वन्यजीव विविधतेची माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले अन्‌ पाहता पाहता तालुक्‍याची ही नवी ओळख सर्वदूर पोहोचली. 1979 साली राज्य सरकारने श्रीगोंदा, कर्जत व करमाळ्यासह फार मोठ्या क्षेत्रावर माळढोक पक्षी अभयारण्य म्हणून घोषित केले. पुढे त्याचा शेतकऱ्यांना झालेला जाच व औद्योगिक विकासाला बसलेला ब्रेक यामुळे हे अभयारण्य वादग्रस्त व लोकांच्या रोषाचे कारण ठरले.\nएखाद्या चांगल्या उपक्रमाच्या केलेली अप्रस्तुत अंमलबजावणीमुळे काय विपरीत घडते याचे हे एक दुष्ट उदाहरण ठरावे. असो. या निर्णयामुळे माळढोकचे तर भले झाले नाही, उलट जनतेच्या रोषामुळे माळढोकच्या संरक्षण व संवर्धनात अडथळे आले. एकेकाळी खूप मोठ्या संख्येने असलेल्या या पक्ष्यांचे अस्तित्व आता फक्त नान्नज (सोलापूर) अभयारण्यापुरतेच तेही बोटावर मोजण्याइतकेच उरले आहे. हा देखणा पक्षी व माळावरील राजा काही वर्षात फक्त चित्रातच पहायला मिळतो की काय याची भीती वाटते.\nमाळढोकसह तालुक्‍यात काळवीट अभयारण्य देखील खूप विस्तृत आहे. खूप मोठ्या प्रमाणात काळविटांचे कळप तालुक्‍यात सर्वदूर पहायला मिळतात. शेजारील रेहकुरी अभयारण्य तर राज्यात सर्वपरिचित आहे. हरिणांशिवाय चिंकारादेखील तालुक्‍यात आढळतो. अलीकडे बिबट्याचे अस्तित्व दिसू लागले आहे. सुरोडी येथे 20 वर्षांपूर्वी सर्वप्रथम बिबट्या मृत अवस्थेत आढळला होता. नंतर कोथूळ, कोसेगव्हाण, ढोरजे, वडाळी, वडगाव शिंदोडी, माठ, म्हसे, बेलवंडी, काष्टीचा परिसर, आदी भागात बिबट्याचे अस्तित्व आढळले. ऊस शेतीमुळे बिबट्याला लपून बसायला मोठी दडण आहे. खाद्य, पाणी व दडण यामुळे बिबट्याला तालुक्‍यात खूप पोषक वातावरण आहे. सामान्यांच्या दृष्टीने बिबट्याचे स्थिरावणे चिंतेचे कारण ठरत आहे.\nवन्यजीवांमध्ये खोकड, माकड, कोल्हे, लांडगे, खवल्यामांजर, ताडमांजर, उदमांजर, घोरपड, तरस, साळिंदर, आदी प्राणी जागोजागी आढळतात. तृणभक्षी प्राण्यांमध्ये सशांचे अस्तित्व खूप मोठ्या प्रमाणात आहे. रानडुकरांची तर पूर्वापार चलती आहे. सापांमध्ये सर्वाधिक संख्येने येथे घोणस हा साप आढळतो. मण्यार, नाग यासह अलीकडे कोकणातून कुकडीच्या पाण्याद्वारे आलेला विषारी फुरसादेखील आपले अस्तित्व टिकवून आहे.\nतालुक्‍यात पाणपक्षी खूप मोठ्या संख्येने आढळतात. पानकावळा (कार्मोरंट) या पक्ष्यांची तर हजारोंची संख्या असलेले थवे तलाव व नदीकाठी पहायला मिळतात. तालुक्‍याला राष्ट्रीय स्तरावर जैव समृद्धीची ओळख मिळवून देणारा ग्रे-हेरॉन किंवा राखी बगळा यांच्या असंख्य वसाहती तालुक्‍यात आढळल्या आहेत. भीमा नदीच्या काठावर दुतर्फा शेकडो झाडांवर या पक्ष्याचे सारंगागार (हेरॉनरी) आम्ही पक्षीमित्रांनी हुडकून काढल्या. त्याचसोबत अतिशय देखणा रंगसंगतीने लक्ष वेधून घेणारा चित्रबलाक (पेंटेडस्टोर्क) या पक्ष्याच्या देखील अनेक वसाहती श्रीगोंदा तालुक्‍यात नुकत्याच सापडल्या आहेत. दर्विमुख (स्पूनबील) किंवा चमचा या पक्ष्यांची नवीन कॉलनी आम्ही गतवर्षी शोधून काढली.\nस्थलांतर करून येणारा रोहित (फ्लेमिंगो) हा पक्षी तर तालुक्‍याचे मुख्य आकर्षण ठरावे. नदीकाठासह विविध तलावात याचे थवे मागील काही वर्षांत पहायला मिळाले आहेत. उत्तरेतून स्थलांतर करून हिवाळ्यात आपल्याकडे येणारे भोरड्यांचे (रोझीपास्टर) थवे यावर्षी खूपच मोठ्या संख्येने पहायला मिळाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\n‘गणपतीला बाप्पाला देशाचा राष्ट्रदेव करा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.gadchirolivarta.com/view_thalakBatmya.php?tbid=3642", "date_download": "2019-01-19T06:24:49Z", "digest": "sha1:UJXTOAWB3EQXZ7AWLOJKVBI26JCEJG5C", "length": 16705, "nlines": 104, "source_domain": "www.gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "शनिवार, 19 जानेवारी 2019\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१\nआपली गडचिरोली | राजकिय | प्रशासकिय | शैक्षणिक | माध्यमे | पर्यटन | आरोग्य | संस्था | व्यक्तीविशेष | वाटाडया | दूरध्वनी\n१२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाह..\n१० हजारांची लाच स्वीकारताना वनरक्षक..\nभीषण अपघातात ४ जण ठार, एटापल्ली ताल..\nसौर वीजनिर्मिती करुन नियमित सिंचनाच..\nकार खड्ड्यात पडल्याने युवकाचा मृत्य..\nसर्जिकल स्ट्राईक करुन भाजप सरकारला ..\nकाँग्रेसने ओबीसी समाजाबाबतची भूमिका..\nआमचे मत - तुमचे मत\n५ हजारांची लाच घेणारा कोरचीचा पीएसआय एसीबीच्या जाळयात\n११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा\nएका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह\nलाल सलाम..........आदर्श विवाह आणि या उस्तस्फुर्त बातमिला..........\nनंदकिशोर पोटे, गडचिरोली (06/10/2017)\nसमाज जागृतीकरिता अत्यंत महत्‍वाचे पाऊल. आपल्या कार्याला मनापासून सदिच्छा\nफाल्गुन फकीराजी मेहेर (13/11/2018)\nगडचिरोलीच्या दवाखान्यात ४ महिन्यांत ५९ बालकांचा मृत्यू\nलोगोंके जिंदगी से खेलोगे तो इसका नतीजा बहोत बुरा होगा, छोटे छोटे बछोकी जिंदगी से खेल रहे हो, दवा\n59 बालकांचे जीव जाऊनही शासन स्तरावर काहीच अंमलबजावणी होत नाही आहे.महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीने बा\nसुरेश डोप्पाजी गुट्टेवार (13/11/2018)\nभाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसी\nगडचिरोली वार्ता हा वृत्तपत्र खूप छान माहिती देतोय या वृत्तपत्राचं अभिनंदन आणि आम्हाला पण गडचिरोली\nदररोज उद्यानात साफसफाई करणाऱ्या या सद्गृहस्थाला ओळखता तुम्ही\nअप्रतिम सर या धेय्यवेड्या व्यक्तिमत्वाला सलाम\nप्रेरणादायी कार्याची आपण दखल घेतली. वृत्त मांडणी अतिशय समर्पक शब्दांच्या वापराने समृद्ध झाली आहे.\nनरेंद्र तु. आरेकर (20/04/2018)\nशब्द अपुरे पडतात सर त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर, खूप महान व्यक्ती आहेत ते,,त्यांचा या महान कार्\nसमय्या पी मारशेट्टीवार (27/08/2018)\nएसडीओ कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसींनी व्यक्त केला सरकारविरोधातील रोष\nआपण आमच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल आपल मनापासून\nप्रदीप तुपट कोंढाळा (06/08/2018)\nअन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा\nआधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना\nखूप चांगली बातमी लागली. आपल्या न्युज पोर्टल वरील बातम्यांचा दर्जा अतिशय चांगला असतो.\nडेन्सिटी रेकॉर��ड मेटेंनन्स न केल्याने कोरचीतील पेट्रोलपंपाला सील, भारत\nघ्यायला हवीच होती डेन्सिटी\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण\nकाय सर आपण तर वाट लावली आमची मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहे मान्य आहे पक्षात मरगड व् गुटबाजी आहेपन हे सगड़े विसरून युवक कांग्रेस\nगडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री\nसाहेब इथे बोलायला पैसे लागत नाही हो, पण ते करायला लागतात. आणि जरी ते मिळाले तरी ते काम पूर्ण होइल या\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nपाच जहाल नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nगडचिरोली, ता.३: शासनाची आत्मसमर्पण योजना, नक्षलवाद्यांना जनतेचे मिळत नसलेले पाठबळ व विविध चकमकीत नक्षल्यांचा मोठ्या प्रमाणावर झालेला खात्मा यामुळे मत परिवर्तन झालेल्या ५ जहाल नक्षल्यांनी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. साईनाथ उर्फ सत्तू चुक्कू पोदाळी, दिना उर्फ सन्नी मंगलू पुंगाटी व सुशीला उर्फ शीला उर्फ ज्योती उर्फ मदनी लक्ष्मण तलांडी,राजेश उर्फ राजू याकूब कुजूर व मंगेश उर्फ विजय बाजू गावडे अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांची नावे आहेत.\nसाईनाथ उर्फ सत्तू चुक्कू पोदाळी(२६) हा ऑक्टोबर २००९ मध्ये कसनसूर दलममध्ये सदस्य म्हणून भरती झाला. त्यानंतर तो प्लाटून क्रमांक ३ व गट्टा दलममध्ये सक्रिय झाला. पोलिसांशी झालेल्या ६ चकमकींमध्ये त्याचा सहभाग होता. २ खून व १ जाळपोळीच्या प्रकरणात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. शासनाने त्याच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. दिना उर्फ सन्नी मंगून पुंगाटी(२०) ही नोव्हेंबर २०१४ मध्ये जागुरगुडा(छत्तीसगड)दलममध्ये भरती झाली. त्यानंतर तिने भामरागड व गट्टा दलममध्ये काम केले. एका चकमकीत तिचा सहभाग होता. तिच्यावर एका जाळपोळीचा गुन्हा दाखून असून, शासनाने तिच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. २८ वर्षीय सुशीला उर्फ शीला उर्फ ज्योती उर्फ मदनी लक्ष्मण तलांडी ही जून २००१ मध्ये पेरमिली दलममध्ये भरती झाली. २००३ मध्ये तिची बदली सीएमएममध्ये झाली. त्यानंतर कंपनी क्रमांक १०, अहेरी एरिया सीएनएम, प्लाटून क्रमांक १४ व २०१४ पासून इंद्रावती एलओएस(छत्तीसगड) मध्ये एसीएम पदावर होती. १० पोलिस-नक्षल चकमकीत तिचा सहभाग होता. ७ खून व एका जाळपोळीचे गुन्हे तिच्यावर आहेत. शासनाने तिच्यावर ६ लाखांचे बक्षीस ठेवले होते. राजेश उर्फ राजू याकूब कुजूर(३६) हा डिसेंबर २००६ मध्ये कसनसूर दलममध्ये भरती झाला. त्यानंतर कंपनी क्रमांक ४ मध्ये पीपीसीएम पदावर त्याची बढती झाली. २०१० मध्ये दद्विाण डिविजन डॉक्टर टीममध्ये त्याची बदली झाली. २०११ पासून तो कंपनी क्रमांक १० मध्ये पीपीसीएम पदावर कार्यरत होता. एकूण १९ पोलिस-नक्षल चकमकीत तो सहभागी होता. त्याच्यावर २ खून व एका जाळपोळीचे गुन्हे आहेत. त्याच्यावर ६ लाखांचे बक्षीस होते. ३२ वर्षीय मंगेश उर्फ विजय बाजू गावडे हा नोव्हेंबर २००९ मध्ये पेरमिली दलममध्ये भरती झाला. २०१० पासून तो प्लाटून क्रमांक १४ मध्ये पीपीसीएम पदावर गेला. १० चकमकीत त्याचा सहभाग होता. ७ खून व २ जाळपोळीचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. शासनाने त्याच्यावर ४ लाखांचे बक्षीस ठेवले होते.\nआत्मसमर्पित करणाऱ्यांमध्ये २ महिला व ३ पुरुष असून, साईनाथ व दिना हे पती-पत्नी आहेत.\nयांच्यापासून प्रेरणा घेऊन अन्य नक्षल्यांनी आत्मसमर्पण करुन मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे.\n(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jointcontrols.net/mr/about-us/team-style/", "date_download": "2019-01-19T06:53:44Z", "digest": "sha1:SW2GZY4GBUKQTBX4GHWQB4KML25VQWNA", "length": 3724, "nlines": 168, "source_domain": "www.jointcontrols.net", "title": "टीम शैली - शेंझेन संयुक्त तंत्रज्ञान कंपनी, लिमिटेड", "raw_content": "कंपनी आपले स्वागत आहे\n7 9:00 पासून 7:00 एक आठवडा दिवस\n2017 ई-सर्फ स्मार्ट पर्यावरणातील प्रदर्शनामध्ये\nJNB, दक्षिण आफ्रिका वर Jointech फुलणारा\nचीन दूरसंचार सह योजनाबद्ध भागीदारी\nजॉर्डन GAC Jointech भेट दिलेले\nअमेरिकन क्लायंट भेट दिलेले Jointech\nजागतिक IoT प्रदर्शन 2017 (उक्शी)\nदररोज वितरित ताज्या बातम्या मिळवा\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/entertainment/sana-saeed-hot-photos-shahrukh-khan-kuch-kuch-hota-hai-anjali-299184.html", "date_download": "2019-01-19T06:49:30Z", "digest": "sha1:NURSB2B7OPXCGW3M7PBPWKI2NHVRWKAQ", "length": 3699, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - शाहरुखच्या रील लाइफ लेकीने शेअर केले हॉट PHOTOS–News18 Lokmat", "raw_content": "\nशाहरुखच्या रील लाइफ लेकीने शेअर केले हॉट PHOTOS\nबऱ्याच वर्षांनंतर छोट्या पडद्यावराल रीयालीटी शो कॉमेडी सर्कस हा पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अनेक प्रसिद्ध कॉमेडीयन्स असणार आहेत. या सगळ्यांमध्ये एक नवा चेहरा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडचा स्टार किंग खान शाहरुखची कन्या सना सईद आता छोट्या पडद्यावर तुम्हाला कॉमेडी करताना दिसणार आहे. कॉमेडी करणं अतिशय अवघड काम आहे. याची कल्पना असतानाही सना आपल्या सगळ्यांना हसवण्याचा प्रयत्न करणार आहे. आता ते तिला कितपत जमणार हे येणारा काळच सांगेल.\nहा शो प्रदर्शीत होण्याआधी तिने सोशल मीडियावर काही बोल्ड फोटोज शेअर केले आहेत. या फोटोमधला तिचा अंदाज अगदी ग्लॅमरस दिसत आहे. सध्य़ा ती सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. सना सईदने शाहरुख खानच्या 'कुछ कुछ होता है' या सिनेमात चाईल्ड अॅक्टर म्हणून काम केलय, आणि 2012मध्ये स्टुडंट ऑफ दि ईयरमध्ये देखील तिने सपोर्टींग अॅक्टरचं काम केलं आहे.\nमालिकावीर धोनीचा ऑस्ट्रेलियाकडून अपमान\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/videsh/in-pakistan-woman-journalist-kidnap-291853.html", "date_download": "2019-01-19T06:04:59Z", "digest": "sha1:GADMMFZYYSEM4W6BGXLKVZOYX7BWUEFG", "length": 5231, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - पाकिस्तानी महिला पत्रकाराचं अपहरण आणि सुटका–News18 Lokmat", "raw_content": "\nपाकिस्तानी महिला पत्रकाराचं अपहरण आणि सुटका\nपाकिस्तानच्या सैन्यावर टीका करणाऱ्या ५२ वर्षीय गुल बुखारी यांचं अज्ञातांनी अपहरण केलं होतं. सोशल मीडियावर या अपहरणासाठी पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला जबाबदार धरण्यात येत होतं, त्यानंतर काही तासांतच त्या घरी सुखरुप परतल्या आहेत.\nकराची, 06 जून : पाकिस्तानी महिला पत्रकार गुल बुखारी मंगळवारी रात्री उशिरा घरी परतल्या. पाकिस्तानच्या सैन्यावर टीका करणाऱ्या ५२ वर्षीय गुल बुखारी यांचं अज्ञातांनी अपहरण केलं होतं. सोशल मीडियावर या अपहरणासाठी पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला जबाबदार धरण्यात येत होतं, त्यानंतर काही तासांतच त्या घरी सुखरुप परतल्या आहेत. महिला पत्रकाराच्या कुटुंबियांनी यासंबंधित तक्रार दाखल केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गुल बुखारी या रात्री ११ वाजेच्या सुमारास त्यांच्या कार्यक्रमासाठी 'वक्त टीव्ही'मध्ये जात होत्या. या दरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी लाहोर कॅंटजवळ अडवली आणि त्यांचं अपहरण केलं. दोन अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्याची माहिती त्यांच्या गाडी चालकाने कुटुंबियांना आणि पोलिसांना दिली.त्यानंतर गुल बुखारी यांचं अपहरण झाल्याचं वृत्त सोशल मीडियावर वाऱ्यासारखं पसरलं आणि गुप्तचर यंत्रणांनीचं त्यांचं अपहरण केल्याचा आरोप युजर्सकडून करण्यात येत होता. त्यानंतर अपहरणाच्या अवघ्या तीन तासांमध्येच त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. गुल बुखारी या पाकिस्तानी सैन्यावर सातत्याने टीका करत असतात, लष्कराने राजकारणात हस्तक्षेप करण्यासही त्या विरोध करत होत्या. मात्र, त्यांचं अपहरण कोणी केलं होतं याबाबत माहिती मिळालेली नाही.\nमालिकावीर धोनीचा ऑस्ट्रेलियाकडून अपमान\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-216615.html", "date_download": "2019-01-19T06:58:24Z", "digest": "sha1:IB73A2BKWRP6FVYKISULJNTOS5QT25PI", "length": 13276, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नागपूर सेंट्रल जेलमध्ये दहशतवादी हिमायत बेगचा राजेश दवारेवर हल्ला", "raw_content": "\nरविवारी कर्मचाऱ्याकडून करुन घेतले काम, कंपनीला मोजावे लागणार 150 कोटी रुपये\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nनिवडणुकीपूर्वी काँग्रेस देणार भाजपला धक्का, दोन खासदार गळाला\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nबेस्ट संपामुळ�� शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\n'रात्रीस खेळ चाले'मध्ये होतेय सुशल्याच्या आईची एन्ट्री\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nमालिकावीर धोनीचा ऑस्ट्रेलियाकडून अपमान\nविराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nनागपूर सेंट्रल जेलमध्ये दहशतवादी हिमायत बेगचा राजेश दवारेवर हल्ला\n25 मे : जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील दहशतवादी हिमायत बेगने युग चांडक हत्याकांडातील प्रमुख आरोपी राजेश दवारेला बेदम मारहाण केली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी नागपूर कारगृहात घडल्याने खळबळ उडाली असून, कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.\nनागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांमध्ये जेवण वाढण्यावरून वाद झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. यावेळी हिमायतने यावेळी रागाच्या भरात भाजी वाढण्याच्या पळीने राजेश दवारेच्या डोक्यात वार केला. या घटनेत राजेश डवारेच्या डोक्यावर गंभीर इजा झाली असून त्याला सेंट्रल जेलमधील डिस्पेसरीत उपचार करून दुसर्‍या बराकीत रवाना करण्यात आले आहे.\nदरम्यान, या प्रकरणी धंतोली पोलीस ठाण्यात हिमायत बेग आणि जितेंद्रसिंह तोमर या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Bombay HCGerman bakery bomb blastnagpur central jailpune blastजर्मन बेकरी बॉम्बस्फोटनागपूर सेंट्रल जेलपुणेराजेश दवारेहिमायत बेग\nरविवारी कर्मचाऱ्याकडून करुन घेतले काम, कंपनीला मोजावे लागणार 150 कोटी रुपये\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\nनिवडणुकीपूर्वी काँग्रेस देणार भाजपला धक्का, दोन खासदार गळाला\nमालिकावीर धोनीचा ऑस्ट्रेलियाकडून अपमान\nरविवारी कर्मचाऱ्याकडून करुन घेतले काम, कंपनीला मोजावे लागणार 150 कोटी रुपये\n...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\n टॅक्स सेव्हिंगसोबत अशी करा मुलीच्या भविष्याची तरतूद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583662690.13/wet/CC-MAIN-20190119054606-20190119080606-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}