diff --git "a/data_multi/mr/2018-51_mr_all_0152.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2018-51_mr_all_0152.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2018-51_mr_all_0152.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,727 @@ +{"url": "http://patrakarsangh.com/index.php/2012-04-11-08-10-58", "date_download": "2018-12-16T01:55:06Z", "digest": "sha1:YZZIQEUAXZP4YCMWC4UWTW2SU64XIXWC", "length": 9665, "nlines": 88, "source_domain": "patrakarsangh.com", "title": "श्री. सुकृत खांडेकर - patrakarsangh.com", "raw_content": "\nकार्यकारी मंडळ व विश्वस्त\nप्रकाशने आणि दर्पण अंक\nपत्रकार संघातर्फे प्रकाशित पुस्तके\nदर्पण अंकातील लेखांची सूची\nसंस्थेची वास्तु पुनर्रचना (नियोजीत)\nमुख्यपान श्री. सुकृत खांडेकर\nमुंबई मराठी पत्रकार संघ\nमराठी पत्रकारिता इतिहासाचे टप्पे\nपत्रकार संघ इतिहास आणि परंपरा\nपत्रकार संघ अध्यक्ष परंपरा\nपत्रकार संघ विश्वस्त परंपरा\nपत्रकारिता अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण\nपत्रकार परिषद व कार्यक्रमांसाठी सभागृह\nसंपर्क व संकीर्ण माहिती\nसुकृत खांडेकर ( कार्यकारी संपादक, दै. केसरी )\nजन्म तारीख : ११ जुलै १९५२\nशिक्षण : बी. कॉम., बी. जे. - पुणे विद्यापीठ\nटिळक महाराष्ट्र विद्यापीठातून 'मास्टर ऑफ जर्नालिझम' मध्ये सर्वप्रथम येण्याचा मान सन २००८ या वर्षी मिळविला. तत्कालीन कुलपती व केंद्रीय उर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे व कुलगुरु डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते विशेष सन्मान झाला.\n- १९७३ - ७४ केसरी (पुणे), वार्ताहर\n- १९७४ - ७५ सकाळ (पुणे), वार्ताहर\n- १९७७ ते १९७८ : लोकसत्ता (मुंबई), उपसंपादक\n- १९७८ ते १९८२ : महाराष्ट्र टाइम्स ( मुंबई ), उपसंपादक\n- १९८२ ते १९९६ : दैनिक केसरीचे मुंबई व दिल्लीचे विशेष प्रतिनिधी\n- १९९७ ते २००२ : दै. लोकसत्ताचे नवी दिल्ली येथे विशेष प्रतिनिधी\n- सन २००२ ते फेब्रुवारी २००९ : महाराष्ट्र टाइम्स, मुंबई येथे वरिष्ठ सहसंपादक\n- १ मार्च २००९ ते १४ जुलै २००९ : लोकमत वृत्तसमूहाचे राजकीय संपादक.\n- १५ जुलै २००९ ते ३१ मे २०११ : 'लोकमत'(मुंबई) संपादक.\n- १ जून २०११ पासून दै. केसरी (पुणे/मुंबई) कार्यकारी संपादक\n- राज्य विधिमंडळाचे १५ वर्षे तर संसदेचे ६ वर्षे वृत्तसंकलनाचा अनुभव.\n- पत्रकार म्हणून देशभर बहुतेक सर्व राज्यांचा दौरा.\n- १९७५-७७ महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, मुंबई येथे सहा. जनसंपर्क अधिकारी\n- लोकमत, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ केसरी, नवशक्ती, सा. लोकप्रभा, सोबत स्वराज्य मनोहर, सह्याद्री आदितून ५ हजारावर लेख, वार्तापत्रे, विविध विषयांवर प्रसिद्ध.\n- दिल्लीत असताना : लोकसत्तामधून 'लाल किल्यावरुन' हे वार्तापत्र - ६ वर्षे\n- दै. केसरीतून 'मु्ंबईचे वार्तापत्र' १५ वर्षे\n- सा. सोबतमधून 'पुणे आणि पुणेकर' - ३ वर्षे\n- सा. स्वराज्यमधून : अशी ह�� मुंबई - २ वर्षे\n- मटामधून - दर रविवारी 'स्टेटलाईन' ( विविध राज्यातील घडामोडींवर सदर) - २ वर्षे.\n- शिवाय अग्रलेख, धावते जग, राजकीय मुलाखती, विश्लेषण, विशेष लेख, विशेष बातम्या.\n- लोकमत - राजकीय घडामोडींवर आधारित 'स्टेट लाइन' कॉलम ( अडिच वर्षे)\n- दै. केसरीतून दर सोमवारी 'मुंबई कॉलिंग' सदर - ( जून २०११ पासून )\n- दै. केसरीतून दर रविवारी 'स्टेटलाइन' सदर ( जुलै २०११ पासून )\n- विश्वस्त , मुंबई मराठी पत्रकार संघ ( सन. २००४ ते २००९ )\n- विश्वस्त , मुंबई मराठी पत्रकार संघ ( सन. २००९ ते २०१३ )\n- माजी अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ( १९९८-२००० )\n- सदस्य, नियामक मंडळ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ\n- सदस्य, लोकसभा वृत्तपत्र सल्लागार समिती ( १९९८-२००० )\n- सदस्य, महाराष्ट्र राज्य प्रेस अॅक्रिडिएशन कमिटी ( १९९२ ते १९९७ )\n- माजी अध्यक्ष - मंत्रालय, व विधिमंडळ वार्ताहर संघ ( १९८९, १९९०, १९९१ )\n- सदस्य, महाराष्ट्र, पत्रकार कल्याण निधी.\n- सदस्य, पत्रकारांवरील हल्ल्यांची दखल घेणारी राज्य सरकारची समिती\n- कै. बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्कार ( १९९९ )\n- कै. वरुणराज भिडे पत्रकारिता पुरस्कार ( २००१ )\n- कै. माधवराव शिंदे पत्रकारिता पुरस्कार ( २००४ )\n- महाराष्ट्र पत्रकार संघ पुरस्कार ( २००८)\n- मनोहर श्री पत्रकार रत्न पुरस्कार ( २००८)\n- झेलमच्या तीरावरुन ( काश्मीर खो-यातील हिंसाचार ) केसरी प्रकाशन\n- वसंतदादा पाटील - महारपुरुष ( संपादन सहाय्य )\n- नवी दिल्लीत असताना आकाशवाणी केंद्रावर मराठी वृत्त निवेदक ( १९९४, १९९७ ते २००२)\n- आकाशवाणी - टिव्हीवरुन अनेक कार्यक्रम भाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5661644702391137235&title='Gifted'%20honored%20by%20Karnatak%20sahitya%20academy%20award&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-16T01:04:43Z", "digest": "sha1:OTA3ETWK42WWHYRIAXCNWNQYL65ZNUKL", "length": 8302, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘गिफ्टेड’च्या कन्नड आवृत्तीला पुरस्कार", "raw_content": "\n‘गिफ्टेड’च्या कन्नड आवृत्तीला पुरस्कार\nपुणे : प्रसिध्द लेखिका सुधा मेननलिखित ‘गिफ्टेड’ या पुस्तकाच्या कन्नड आवृत्तीस मानाचा कर्नाटक साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.‘इंडिया इन्क्लूजन समिट’चे संस्थापक व्ही. आर. फिरोज यांनी या पुस्तकाचे सहलेखन केले आहे, तर लेखक आर. मणिकांत आणि नतेश बाबू यांनी या पुस्तकाचा कन्नड अनुवाद केला आहे.\nया पुरस्काराबद्दल बोलताना सुधा मेनन म्हणाल्या, ‘अपंगत्व असूनही दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर खंबीरपणे उभे राहून कठीण आव्हाने पेलणाऱ्या व्यक्तींच्या प्रेरणादायी कथा या पुस्तकात आहेत. त्यांच्या स्वप्नपुर्तीच्या अनुभवांचे कथन वाचकांसाठी प्रेरणादायी ठरतील.’\n‘आम्ही जेव्हा २०१३ मध्ये ‘गिफ्टेड’ हे पुस्तक लिहायला घेतले तेव्हा अपंग व्यक्तींबद्दलच्या पुस्तकास बाजारपेठ मिळेल का, अशा शंका काही जणांनी उपस्थित केल्या होत्या. मात्र केवळ काही महिन्यांतच हे राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम विक्रीच्या पुस्तकांपैकी एक बनले. आता ते बंगाली, मल्याळम आणि कन्नडमध्ये अनुवादित करण्यात आले आहे. याबरोबरच सध्या मराठी व तमिळ भाषेतही त्याचा अनुवाद केला जात आहे, ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे,’असे सुधा मेनन यांनी नमूद केले.\n‘गिफ्टेड'साठी अपंग व्यक्तींच्या कथा जाणून घेण्यापूर्वी त्यांच्या जगण्याविषयी मला कोणतेही ज्ञान नव्हते. मात्र मुलाखती घेतल्यानंतर त्यांची सकारात्मकता आणि आपल्या ध्येयाबद्दलची बांधिलकी पाहायला मिळाली. त्यांच्यात असलेल्या क्षमता पाहून आम्ही थक्क झालो, असेही मेनन यांनी सांगितले.\nTags: पुणेगिफ्टेडसुधा मेननकर्नाटक साहित्य अकादमीइंडिया इन्क्लूजन समिटPuneSudha MenonGiftedV.R.FirojR. ManikantNatesh Babuप्रेस रिलीज\n‘महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे’ ‘मोठ्या प्रमाणावर लेखिकांचे व्यक्त होणे हा महत्त्वाचा बदल’ पुण्यात ‘विमेन रायटर्स फेस्टिव्हल’चे आयोजन साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n‘स्वरसाधक’ दिनदर्शिकेचे ‘सवाई’मध्ये प्रकाशन\nदिनदर्शिकेतून उलगडले ‘स्मरणरम्य पुणे’\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://transport.maharashtra.gov.in/1143/Services-on-Existing-License", "date_download": "2018-12-16T02:02:27Z", "digest": "sha1:B4XZKDO7RYWJUQUBHGILHFHXGECHJ3NO", "length": 9104, "nlines": 138, "source_domain": "transport.maharashtra.gov.in", "title": "विद्यमान अनुज्ञप्तीशी संबंधित सेवा - मोटार वाहन विभाग, महाराष्ट्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र मदत केंद्र: 022-62426666\nमोटार वाहन अनुज्ञप्तीची वैधता\nअनुज्ञप्ती वर विभागीय क्रिया\nविद्यमान अनुज्ञप्तीशी संबंधित सेवा\nअनुज्ञप्ती देणाऱ्या प्राधिकाऱ्याचे अपात्र ठरवण्याचे अधिकार\nराज्या बाहेरील वाहनाची नोंदणी आणि नवीन नोंदणी क्रमांक देणे (RMA)\nमोटार वाहन मालकी हस्तांतरण\nजनहित याचिका क्र १२८/२००४ ​\nमहाराष्ट्र सिटी टॅक्सी नियम २०१७ 04.03.2017\n​भारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती करण्याबाबत ​\nसार्वजनिक सुट्टी दिनांक 19, 25, 26 व 28 मार्च 2017 या दिवशी कार्यालय सुरू ठेवण्याबाबत\nबदली - प्रोत्साहन आदेश\n​परस्पर वाहतूक करार ​\nलिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांची विभागीय परीक्षा -२०१७\nअनुकंपा नियुक्ती प्रतिक्षा यादी\nऑटोरिक्षा परवाना धारकांची महिती\nऑटो रिक्षा परमिट धारकांचा तपशील\nआपल्या आरटीओ जाणून घ्या\nआपले सरकार सेवा केंद्र ​\nरस्ता सुरक्षा कार्यशाळा दि २१-०३-२०१७\nCSC सेंटर मार्फत पुरविल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेवांकरिता शुल्क\nमोबाईल अॅप्लीकेशन द्वारे तक्रारी अँड्रॉइड\nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nवैध सीएनजी-एलपीजी किट उत्पादक कंपन्या\nइलेक्ट्रिकल वाहन नोंदणी पोर्टल\nआरटीएस अंतर्गत सेवांची यादी\nविद्यमान अनुज्ञप्तीशी संबंधित सेवा\nतुम्ही आता येथे आहात :\nविद्यमान अनुज्ञप्तीशी संबंधित सेवा\nपत्त्यातील बदलाबाबत ३० दिवसाच्या आत सूचित केले पाहिजे\nआवेदन अर्ज – जुन्या आणि नव्या पत्त्याचा समावेश असणारा कोऱ्या कागदावर केलेला अर्ज\nसादर करावयाचे दस्तऐवज – मूळ वाहनचालक अनुज्ञप्ती, पत्त्याचा पुरावा, लागू असेल तेथे ना हरकत प्रमाणपत्र\nअर्ज कोठे करावा – ज्या अनुज्ञप्ती प्राधिकरणाने अनुज्ञप्ती दिली आहे त्या प्राधिकरणाकडे अर्ज करावा. जर अर्जदाराचा नवीन पत्ता दुसऱ्या अनुज्ञप्ती प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात असेल तर मूळ अनुज्ञप्ती प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. तसेच अर्जदार सध्या तेथे राहतो त्याबाबत, मूळ वाहनचालक अनुज्ञप्ती आणि पत्त्यासह त्यांचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे.\nया संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली माहिती फक्त मार्गदर्शक स्वरूपाची आहे. कोणत्याही कायदेशीर बाबी साठी मोटार वाहन कायदा 1988 व तदनुषांगीक क���यदे व नियम लागू राहतील.\n© मोटार वाहन विभाग महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\nएकूण दर्शक: ५२८१ आजचे दर्शक: १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/way-to-success/", "date_download": "2018-12-16T00:46:58Z", "digest": "sha1:H4T6OHIYX47NRDQ5LKSGHNYLNH3GDTT5", "length": 5857, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "way to success Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nयशस्वी झालेल्या लोकांना ही भीती कायम नकळत त्रास देत असते\nएक तर असा मार्ग सगळ्यांनी वापरून पुसट केलेला असतो आणि आपणही तोच स्वीकारला तर अभूतपूर्व यशाला मुकतो.\nसृजनशीलतेचा नुसता कांगावा : भाऊ तोरसेकर\nहे आहेत जगातले सर्वात भयानक आणि धोकेदायक ‘जागृत’ ज्वालामुखी\nक्रांतीच्या धगधगत्या मशालीत आपले सर्वस्व अर्पण करणारा अवलिया\n“बिझी जनरेशन” चं जीवन सुकर करणारे अभिनव start-ups\nहॉटेल्समध्ये गेल्यावर तुम्ही जास्त खर्च करावाच म्हणून ‘या’ चलाख युक्त्या वापरल्या जातात\nकधी विचार केलाय – एखाद्याला जांभई देताना पाहून आपल्याला जांभई का येते\nदिवसातून तीनदा बिर्याणी खाऊनही ह्या हैद्राबादी पठ्ठ्याने वजन कमी केलंय \nअॅनिमेटेड भासणारी ही ठिकाणं वास्तविक आहेत\nया प्रथितयश कंपन्यांच्या लोगोमध्ये सुद्धा त्यांच्या यशाचं रहस्य दडलंय \nआपल्या आवडत्या चॉकलेटचा जन्म कसा झाला माहिती आहे का\nउदाहरणार्थ नेमाडे – मराठीतला पहिला वहिला ‘डॉक्यू-फिक्शन चित्रपट’\nजगातील ११ जबरदस्त स्पेशल फोर्सेस\nमार्शल आर्ट्सची खरी सुरुवात या अस्सल भारतीय कलेपासून झाली \nपु.ल. देशपांडे : आपल्यात नसूनही रोज नव्याने सापडणारी असामी\nजाणून घ्या मासिक पाळीबद्दल काय सांगतात जगातील प्रमुख धर्म\nबुलेट ट्रेन (२) : सरकारी तिजोरी रिकामी करणारं “आर्थिक बेशिस्त” धोरण\nहनुमानाचा “द्वेष” करणाऱ्या या गावात लाल रंगाचा झेंडा लावणेही अमान्य आहे\nयशोगाथा: बाग सांभाळणारे रामभाऊ ४ वर्षात झाले Honda Civic कारचे मालक\n१३०० चीनी विरुद्ध १२० भारतीय- चीनी सैन्याला अद्दल घडविणारी ऐतिहासिक लढाई\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://patrakarsangh.com/index.php/2012-04-11-08-22-38", "date_download": "2018-12-16T00:42:36Z", "digest": "sha1:LAGK3AA6C2YPYTTU2EU2QEI73FXFR7PH", "length": 5309, "nlines": 92, "source_domain": "patrakarsangh.com", "title": "रमेश भोगटे पुरस्कार : राजकीय बातम्या - patrakarsangh.com", "raw_content": "\nकार्यकारी मंडळ व विश्वस्त\nप्रकाशने आणि दर्पण अंक\nपत्रकार संघातर्फे प्रकाशित पुस्तके\nदर्पण अंकातील लेखांची सूची\nसंस्थेची वास्तु पुनर्रचना (नियोजीत)\nमुख्यपान रमेश भोगटे पुरस्कार : राजकीय बातम्या\nमुंबई मराठी पत्रकार संघ\nमराठी पत्रकारिता इतिहासाचे टप्पे\nपत्रकार संघ इतिहास आणि परंपरा\nपत्रकार संघ अध्यक्ष परंपरा\nपत्रकार संघ विश्वस्त परंपरा\nपत्रकारिता अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण\nपत्रकार परिषद व कार्यक्रमांसाठी सभागृह\nसंपर्क व संकीर्ण माहिती\nरमेश भोगटे पुरस्कार : उत्कृष्ट राजकीय बातम्या\nरमेश भोगटे पुरस्कार : उत्कृष्ट राजकीय बातम्या\nपुरस्काराचे स्वरुप : समृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ\nनिकष : उत्कृष्ट राजकीय बातम्यांबद्दलचा पुरस्कार\nरमेश भोगटे पुरस्कार विजेते : उत्कृष्ट राजकीय बातम्या\nआप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार\nगो. भा. गुजर स्मृती पुरस्कार\nअनंत हरि गद्रे पुरस्कार\nरमेश रायकर - बोस पुरस्कार\nतोलाराम कुकरेजा वृत्तछायाचित्र पुरस्कार\nकॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्कार\nकु. कै. मनिषा भावे पुरस्कार\nविद्याधर गोखले : ललित लेखन पुरस्कार\nरमेश भोगटे पुरस्कार : राजकीय बातम्या\nसा. कोकण वैभव पुरस्कार\nतुकाराम कोकजे स्मृती पुरस्कार\nपद्मश्री युमनाताई खाडिलकर पुरस्कार\nमनोहर देवधर स्मृती पुरस्कार\nकवीवर्य प्रा. भालचंद्र खांडेकर स्मृती पुरस्कार\nश्री अधिक शिरोडकर पुरस्कार\nआचार्य अत्रे पुरस्कार सन्मानित\nपद्मश्री डॉ. ग. गो. जाधव सन्मान पुरस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4820576163440217749&title=Admission%20Open%20for%20Hostel&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-16T01:28:05Z", "digest": "sha1:C5PBMRRZTHENA3XPUTA2T6NNA2E73KYU", "length": 9250, "nlines": 129, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "गरीब व गरजू विद्यार्थ्यांना पुण्यात वसतिगृह प्रवेश", "raw_content": "\nगरीब व गरजू विद्यार्थ्यांना पुण्यात वसतिगृह प्रवेश\nपुणे : येथे उच्चशिक्षणासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना अल्पदरात निवास, भोजनासाठी येथील विद्यार्थी साहाय्यक समितीच्या वसतिगृहामध्ये प्रवेश देण्यास सुरुवात झाली आहे.\nगेली साठ वर्ष ग्रामीण विद्यार्थ्यांना पुण्यात अल्प दरात निवास, भोजन आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी ही संस्था काम करीत आहे. संस्थेची ���ाच सुसज्ज वसतिगृह असून, सुमारे ४५० विद्यार्थी आणि ३०० विद्यार्थिनी येथे राहतात. उच्च शिक्षणातील विविध विद्याशाखांसाठी पुण्यात प्रवेश मिळाल्यावर समितीमध्ये प्रवेश मिळू शकेल. प्रवेश अर्जासोबतची कागदपत्रे तपासून मुलाखत घेतली जाते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ‘कमवा व शिका योजने’त सहभाग नोंदवणे, व्यक्तिमत्त्व विकासाच्या विविध उपक्रमांत सहभाग नोंदवणे अनिवार्य असते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात भर पडल्याचे येथील कार्यकर्त्यांचे व असंख्य माजी विद्यार्थ्यांचे निरीक्षण आहे. या संस्थेचे कामकाज समाजातून मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर सुरू असल्याने येथील नियमांची काटेकोर अमंलबजावणी होते.\n‘समितीचे प्रवेश अर्ज व माहितीपत्रक १ जूनपासून ऑनलाईन संस्थेच्या वेबसाईटवर तसेच कार्यालयात (सकाळी ११ ते सायं. ४ वा.) मिळतील. गरजू विद्यार्थी–विद्यार्थीनींनी संस्थेच्या सुविधांचा अवश्य लाभ घ्यावा,’ असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.\nप्रवेश अर्जासाठी संपर्क व संस्थेचा पत्ता : मुलींचे वसतिगृह- विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे, डॉ. अ. श. आपटे वसतिगृह, ११८२/१/४, शिवाजीनगर, फर्ग्युसन कॉलेज रोड, पोलिस ग्राऊंड जवळ, बॅंक ऑफ महाराष्ट्र ’यशोमंगल’ शेजारी, पुणे – ४११ ००५.\nसंपर्क : (०२०) २५५३ ३६३१.\nमुलांचे वसतिगृह : विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे, लजपतराय विद्यार्थी भवन, १०३अ, शिवाजी हौ. सो. मागे, सेनापती बापट रस्ता, पुणे ४११ ०१६.\nसंपर्क : (०२०) २५६३ ९३३०.\nTags: PuneHostelVidyarthi Sahayyak Samitiपुणेवसतिगृहविद्यार्थी साहाय्यक समितीप्रेस रिलीज\nसाहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर माधव गडकरी यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\nअरुअप्पा जोशी स्पर्धा अकादमीच्या २० विद्यार्थ्यांची जिल्हा न्यायालयात निवड\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/samsung-es90-point-shoot-digital-camera-black-price-paxgf.html", "date_download": "2018-12-16T01:30:51Z", "digest": "sha1:IAHY2N7SS6WJRXS4QT3S75X2HBYVYZP5", "length": 17680, "nlines": 384, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सॅमसंग इस्९० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसॅमसंग इस्९० पॉईंट & शूट\nसॅमसंग इस्९० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nसॅमसंग इस्९० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसॅमसंग इस्९० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nसॅमसंग इस्९० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये सॅमसंग इस्९० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nसॅमसंग इस्९० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत Jul 11, 2018वर प्राप्त होते\nसॅमसंग इस्९० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅकऍमेझॉन, होमेशोप१८ उपलब्ध आहे.\nसॅमसंग इस्९० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे होमेशोप१८ ( 4,990)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसॅमसंग इस्९० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया सॅमसंग इस्९० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसॅमसंग इस्९० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 5 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसॅमसंग इस्९० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nसॅमसंग इस्९० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nअपेरतुरे रंगे f/3.5 - f/5.9\nसेल्फ टाइमर 2 sec, 10 sec\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 14.2 MP\nसेन्सर तुपे CCD Sensor\nसेन्सर सिझे 1/2.3 Inches\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec\nमिनिमम शटर स्पीड 1/8 sec\nरेड इये रेडुकशन Yes\nमॅक्रो मोडे 5 - 80 cm (W)\nस्क्रीन सिझे 2.7 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230000 dots\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 1280 x 720 pixels (HD)\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 16:9, 3:2, 1:1\nमेमरी कार्ड तुपे SD, SDHC\nइनबिल्ट मेमरी 37 MB\nएक्सटेर्नल मेमरी Yes; Up to 16 GB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\n( 788 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 369 पुनरावलोकने )\n( 31 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 26 पुनरावलोकने )\n( 511 पुनरावलोकने )\n( 11 पुनरावलोकने )\n( 5 पुनरावलोकने )\n( 20 पुनरावलोकने )\nसॅमसंग इस्९० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\n3/5 (5 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/international-marathi-news/equal-pay-for-women-men-in-iceland-117101700011_1.html", "date_download": "2018-12-16T01:07:39Z", "digest": "sha1:AFG46PPUNPJFKFM2THC3NIS2QWJNM4II", "length": 13135, "nlines": 135, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "स्त्री- पुरूषांना समान वेतन देणारा जगातील पहिला देश | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nस्त्री- पुरूषांना समान वेतन देणारा जगातील पहिला देश\nजगभरात स्त्रिया आणि पुरूष यांच्या वेतनात कमालीची तफावत आढळते. मात्र एका देशाने या विचारसरक्षलाच फाटा दिला आहे.\nआइसलँड या देशान स्त्री आणि पुरूषांना समान वेतन देणारा पहिला देश बनण्याचा बहुमान मिळवला आहे. या पुढे या देशातील कोणत्याही कंपनीत काम करणार्‍या स्त्री आणि पुरूषांना समान वेतन मिळणार आहे.\nजगभरात अजूनही कित्येक ठिकाणी एकसमान काम करूनही महिलांना पुरूषांपेक्षा कमी पगार मिळण्याची अनेक उदाहरणे सर्रास दिसतात. पण आइसलँडने मात्र ही प्रॅक्टिस हद्दपार करण्याचे ठरवले आहे. महत्त्वाचे म्हणजे, लिंग समानतेच्या बाबतीत आइसलँह जगात अव्वल स्थानावर आहे.\nआइसलँडमध्येही आजवर एक समान काम करण्यासाठी पुरूषांना महिलां���ून सहा टक्के अधिक वेतन दिले जात होते परंतू सरकारने इक्वल पे स्टँडर्ड नावाने एक नवीन गाईडलाईन जारी केली आहे. या गाईडलाईन अंतर्गत कंपनीच्या प्रत्येक कामाचे मूल्याकंन केले जाईल. त्यातनू कोणते काम किती महत्त्वाचे आहे हे जाणून घेतले जाईल. त्यानंतर प्रत्येक कामाला एक क्रमांक दिला जाईल. जर दोन व्यक्ती एकाच क्रमांक असलेले काम करत असतील तर त्यांचे वेतनही समान असायला हवे.\nलिंग समानतेमध्ये 'आइसलँड' जगात अव्वल\nआता कोंबड्या देणार औषधी अंडी\nजपानचे टोकियो सुरक्षित शहरांच्या यादीत पहिले\nचीनने आईस्क्रीम निर्मितीत अमेरिकेला मागे टाकले…\nसावत्र मुलाकडून करवला बलात्कार, नंतर तिचं रक्त प्यायले\nयावर अधिक वाचा :\nस्त्री- पुरूषांना समान वेतन\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nक्षयरोगमुक्त महाराष्ट्रासाठी 13 शहरांमध्ये \"जीत\" प्रकल्प\n\"जीत\" प्रकल्पाच्या माध्यमातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ...\nअवनी वाघीनीच्या बछड्यांना पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये सोडणार\nटी -1 अवनी वाघीनीच्या मृत्यूनंतर तिच्या दोन बछड्यांना पकडण्याची दुसरी मोहिम वन विभागाने ...\nदोन महिन्यांऐवजी सहा महिन्यांची ‘फ्री’ पास\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याना ...\nशरद पवार यांची बीजू जनता दलाच्या शिष्टमंडळासोबत बैठक\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बीजू जनता दल पक्षाच्या शिष्टमंडळाने बैठक ...\nइंडिगो एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब असल्याची अफवा\nमुंबई विमानतळावरुन इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने, विमानात ...\nदोन महिन्यांऐवजी सहा महिन्यांची ‘फ्री’ पास\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याना ...\nशरद पवार यांची बीजू जनता दलाच्या शिष्टमंडळासोबत बैठक\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बीजू जनता दल पक्षाच्या शिष्टमंडळाने बैठक ...\nइंडिगो एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब असल्याची अफवा\nमुंबई विमानतळावरुन इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने, विमानात ...\nसायना नेहवाल- पी. कश्यप विवाह बंधनात अडकले\nभारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पी. कश्यप लग्नबंधनात अडकले. ...\nभय्यू महाराजांना एक तरुणी करत होती ब्लॅकमेल, 40 कोटी ...\nइंदूर- राष्ट्रसंत भय्यू महाराजांच्या आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. पाच कोटीची ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jainmandirchiplun.com/marathi/", "date_download": "2018-12-16T02:01:57Z", "digest": "sha1:M2UTRTKENTO455HFQSRN32X2KKU6MYLI", "length": 4090, "nlines": 52, "source_domain": "www.jainmandirchiplun.com", "title": " Welcome to JainMandir Chiplun", "raw_content": "\nदिगंबर जैन मंडळ चिपळूण\nविद्यार्थी मुल्यांकन कार्यक्रम (SAP)\nवधू – वर सूचक\nपंचकल्याण पूजा – भाग १\nपंचकल्याण पूजा – भाग २\nपंचकल्याण पूजा – भाग 3\nपंचकल्याण पूजा – भाग ४\nपंचकल्याण पूजा – भाग ५\nपंचकल्याण पूजा – भाग ६\n— Main Menu —मुख्य पान आमच्याबद्दल\t- मंडळाविषयी - दिगंबर जैन मंडळ चिपळूण - नमोकार महामंत्र - तीर्थ स्थान - प्रस्तावित योजना उपक्रम\t- वेबसाईट उदघाटन - शीलान्यास - महावीर जयंती\t- - महावीर जयंती २०१४ - - महावीर जयंती २०१३ - - महावीर जयंती २०१२ - सामाजिक उपक्रम\t- - फळे वाटप - - विद्यार्थी मुल्यांकन कार्यक्रम (SAP) - भूमीपूजन - वधू – वर सूचक गॅलरी\t- फोटो गॅलरी - व्हिडीओ गॅलरी\t- - इतर व्हिडीओ - - जैन मंदिराची उभारणी पंचकल्याण पूजा\t- पंचकल्याण पूजा – भाग १ - पंचकल्याण पूजा – भाग २ - पंचकल्याण पूजा – भाग 3 - पंचकल्याण पूजा – भाग ४ - पंचकल्याण पूजा – भाग ५ - पंचकल्याण पूजा – भाग ६ देणगी सरकारी सुविधा संपर्क English Web Site\nदिगंबर जैन मंदिर चिपळूण\nकोकणामध्ये मुंबई-गोवा हायवे लगत चिपळूण शहराजवळ कामथे गावी एक अत्यंत भव्य असे दिगंबर तीर्थक्षेत्र उभे राहत आहे.\nसविस्तर वाचा … →\nपंचकल्याण पूजेचे कार्यक्रम खालीलप्रमाणे आहेत.सविस्तर वाचा … →\nदानशुर व्यक्ती खालील प्रकारे दान देवु शकतात.\nसविस्तर वाचा … →\nसविस्तर वाचा … →\nसविस्तर वाचा … →\nपंचकल्याण पूजा सविस्तर वाचा … →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6_%E0%A4%93%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B2", "date_download": "2018-12-16T02:10:31Z", "digest": "sha1:EE4FVG26J5ZYYNAGORGB76GMKOZFGRDX", "length": 5823, "nlines": 118, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "द ओव्हल - विकिपीडिया", "raw_content": "\n६ सप्टेंबर १८८०: इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया\n२३ जुलै २०१२: इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका\n७ सप्टेंबर १९७३: इंग्लंड वि. वेस्ट इंडिज\n३१ ऑगस्ट २०१२: इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका\nसरे काउंटी क्रिकेट क्लब (१८४६ – सद्य)\nशेवटचा बदल जून २०१३\nस्रोत: CricketArchive (इंग्लिश मजकूर)\n. द ओव्हल (अधिकृत नाव: द किया ओव्हल) हे इंग्लंडच्या लंडन शहरामधील एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान आहे. ग्रेटर लंडनच्या लँबेथ बरोमधील केनिंग्टन भागामध्ये स्थित असलेले हे मैदान लॉर्ड्स क्रिकेट मैदानासह लंडन भागातील प्रमुख क्रिकेट मैदान आहे. १८४५ साली बांधले गेलेले ओव्हल हे युनायटेड किंग्डममधील सर्वात पहिले तर मेलबर्न क्रिकेट मैदानानंतर जगातील दुसरे सर्वात जुने क्रिकेट मैदान आहे. क्रिकेटबरोबरच येथे फुटबॉल व रग्बी युनियन खेळांचे सामने देखील खेळवले गेले आहेत.\nलंडनमधील इमारती व वास्तू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ जून २०१३ रोजी १६:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.maratha96kuli.com/mn-IN/topics", "date_download": "2018-12-16T02:36:18Z", "digest": "sha1:SOPLT6Z2N2YND6D74Z576KRNHCM2E6Y5", "length": 1319, "nlines": 30, "source_domain": "www.maratha96kuli.com", "title": "Maratha 96K: collaboration platform", "raw_content": "\nसाइन इन or साइन अप\nया सदरातील एक प्रकरण हे एक ९६ कुळी मराठा आडनाव दर्शवते.आपले विचार किंवा प्रश्न आपण संबंधित आडनावाखाली वर्ग करा.\nगोत्र :- देवक: कुळदैवत:\nगोत्र :- देवक: कुळदैवत:\nगोत्र :- देवक: कुळदैवत:\nगोत्र :- देवक: कुळदैवत:\nगोत्र :- देवक: कुळदैवत:\nगोत्र :- देवक:- कुळदैवत:-\nगोत्र :- देवक:- कुळदैवत:-\nगोत्र :- देवक:- ���ुळदैवत:-\nगोत्र :- देवक:- कुळदैवत:-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/kerala-tourism-facebook-page-got-15-million-likes-117215", "date_download": "2018-12-16T01:30:54Z", "digest": "sha1:G2WRERHCEK5ID3NEFUKFOYNRSUGXGTYH", "length": 11766, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kerala Tourism Facebook page got 1.5 million likes केरळच्या पर्यटन फेसबुकला मिळाले 15 लाख लाइक्‍स | eSakal", "raw_content": "\nकेरळच्या पर्यटन फेसबुकला मिळाले 15 लाख लाइक्‍स\nशुक्रवार, 18 मे 2018\nफेसबुकने नुकताच देशातील राजकीय संस्था, मंत्रालये आणि राजकीय पक्षांच्या फेसबुक पेजविषयीचा डाटा प्रसिद्ध केला आहे. केरळ पर्यटनाचे संचालक पी. बाला किरण यांनी नवी दिल्लीतील फेसबुक कार्यालयात सोशल मीडिया साइटच्या पब्लिक पॉलिसी मॅनेजर नितीन सलूजा यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.\nतिरुअनंतपूरम - केरळच्या पर्यटन विभागाच्या फेसबुकला गेल्या वर्षी देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत मोठ्याप्रमाणात लाइक्‍स मिळाले आहेत. या फेसबुक पेजला गेल्या वर्षी 15 लाख लाइक्‍स मिळाली आहेत. या संदर्भात आज काढलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे, की देवाच्या या देशात मोहक असे बॅकवॉटर, सुंदर समुद्र किनारे आहेत. जम्मू-काश्‍मीर आणि गुजरात पर्यटन विभागाच्या फेसबुकने अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकाविला आहे. एक जानेवारी ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत या टुरिस्ट पेजला मिळालेले लाइक्‍स, प्रतिक्रिया, शेअर्स याच्याआधारे त्याची रॅंक ठरविली आहे. त्यात केरळ टुरिझमच्या फेसबुकला 15 लाख लाइक्‍स मिळाल्या होत्या, असे या पत्रकात म्हटले आहे.\nफेसबुकने नुकताच देशातील राजकीय संस्था, मंत्रालये आणि राजकीय पक्षांच्या फेसबुक पेजविषयीचा डाटा प्रसिद्ध केला आहे. केरळ पर्यटनाचे संचालक पी. बाला किरण यांनी नवी दिल्लीतील फेसबुक कार्यालयात सोशल मीडिया साइटच्या पब्लिक पॉलिसी मॅनेजर नितीन सलूजा यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.\nसंवाद व्यवहाराची आचारसंहिता ठरवूया\n‘‘मी कॉल करण्यासाठी मोबाईल हातात घेतो तेव्हा स्क्रीन ओपन करताच मला व्हॉट्‌सॲप, फेसबुक, यू-ट्यूब इत्यादींवर बरेच नोटिफिकेशन्स आल्याचे आकडे...\nसोशल मीडिया झाला पाचवा स्तंभ\nनागपूर : सोशल मीडियातून व्हिडिओसह कुठलाही संदेश दिला जातो. त्यामुळे सामाजिक, आर्थिक सुधारणांसाठीही त्याचा वापर करता येऊ शकते. आणीबाणीसदृश स्थितीत...\nसोशल मीडियावर पोलिसांचा वॉच\nपुणे : आग���मी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये सोशल मीडियावर जोरदार धुमश्‍चक्री होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे...\nपुणे - राज्य सरकारची बदलती धोरणे, पुस्तकनिर्मितीच्या खर्चात आणि कागदाच्या भावात झालेली वाढ, जीएसटीचा अतिरेक आणि पुस्तक खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या...\n#PUBGFad ‘पबजी’चे ‘फॅड’; तरुणाई ‘मॅड’\nपुणे - ‘गुगल प्ले- स्टोअर’वर यंदा सर्वोत्कृष्ट ठरलेल्या ‘पबजी’ गेमने तरुणांसह शालेय विद्यार्थ्यांनाही अक्षरशः वेड लावले आहे. फेसबुक आणि यूट्यूबवर गेम...\nजळगाव : तरुणीच्या मैत्रिणीच्या नावे बोगस फेसबुक अकाउंट तयार करत मैत्री करून नंतर ब्लॅकमेलिंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चाळीसगाव पोलिसांत तक्रार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B5/", "date_download": "2018-12-16T00:47:54Z", "digest": "sha1:RLQJXSHYIUTHO3NLPE6NQ6MIZYPG3AWK", "length": 8895, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणाऱ्या आयुक्तांना दिलासा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nन्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणाऱ्या आयुक्तांना दिलासा\nध्वनी प्रदूषण आणि बेकायदेशीर मंडप\nहायकोर्टाने अवमानना नोटीसा मागे घेतल्या\nमुंबई – सण उत्सवाच्या काळात रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या बेकायदा मंडप आणि ध्वनी प्रदुषणाच्या मुद्यावर हायकोर्टाने पुन्हा एकदा नरमाईची भूमिका घेतली. न्यायालयाच्या आदेशांचे पालन न करणाऱ्या राज्यातील सर्व पालिका आयुक्तांना न्यायालयाने शुक्रवारी माफ केले आणि त्यांच्या विरोधातील न्यायालयाच्या अवमाननाच्या नोटीसा मागे घेतल्या.\nन्या. अभय ओक आणि न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाने आगामी सण- उत्सवांच्या काळात ध्वनी प्रदूषण आणि बेकायदेशीर मंडपां��ाबतच्या नियमावलीचे काटेकोर पालन करण्याच्या निर्देशांची आठवण करून दिली. तसेच या संदर्भात न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन झाले तर न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल गंभीर कारवाई केली जाईल. आता ही शेवटची संधी समजा अशी तंबीच न्यायालयाने राज्यातील सर्व पालिका आयुक्तांना दिली.\nविविध उत्सवांच्या निमित्ताने होणाऱ्या ध्वनी प्रदुषण आणि रस्त्यावरील बेकायदा मंडपाच्या पार्श्‍वभूमीवर ठाण्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवरच्या खंडपीठासमोर सुनावणी दरम्यान न्यायालयाने हा कारवाईचा इशारा दिला.\nवेळोवेळी आदेश देऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा आदेश देण्यात आला होता. केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र पालिकांकडून कारवाई होत नसल्याने अखेर न्यायालयाने पालिका आयुक्तांना जबाबदार धरून न्यायालयाचा अवमान केल्याच्या नोटीसा काही पालिका आयुक्तांविरोधात बजावल्या होत्या. त्यासंदर्भात पालिका आयुक्तांनी माफीनामा दिल्यानंतर न्यायालयाने या नोटीसा मागे घेतल्या.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराज्यातील 1269 इमारती झाल्या ऊर्जा कार्यक्षम\nNext articleकायद्याचा बडगा आणि कलाकार\nभारताला इस्लामिक देश बनवण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा…- मेघालय हायकोर्ट\nभारताला परराष्ट्र धोरण बदलावे लागणार\n‘पाकिस्तानने आधी धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनावे’\nपाकचा खरा चेहरा उघड : करतारपूर कोरिडोर तर इम्रान खान यांची गुगली\nकरतारपूर कोरिडोर : दहशतवाद व चर्चा एकत्र शक्य नाहीच – सुषमा स्वराज\nजलद, सुलभ आणि रास्त न्यायासाठी… (भाग-२)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B9/", "date_download": "2018-12-16T01:57:31Z", "digest": "sha1:S64CYT5AITBY4DBCPJZHKWKUMENHYPI4", "length": 6113, "nlines": 134, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "साताऱ्यात सापडलेले सहा हजार केले परत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसाताऱ्यात सापडलेले सहा हजार केले परत\nविध्यार्थ्यांचा प्रामाणीकपणा; पोलिसांनी केला सत्कार\nएटीएममध्ये सापडलेले सहा हजार रुपये विद्यार्थ्यांनी प्रामाणीपणे पोलिसांच्या हवाली केले. साता���्यातील यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज समोरील एटीएमध्ये पैसे सापडले होते .\nयाबाबत अधिक माहिती अशी की, विकास गुलाब रूपनवर रा. फडतरी ता. माळशिरस, वैशाली सत्यवान निकम रा. करंदी ता. जावली, पल्लवी बाळासो जाधव रा. कवठे ता. सातारा हे विद्यार्थी राज्यसेवेचा अभ्यास करण्यासाठी साताऱ्यात आहेत.\nगुरूवारी हे सर्वजण एका बॅंकेच्या एटीएमला गेले होते. त्यावेळी एटीएममध्ये गेलेल्या वैशाली यांना पैसे पडल्याचे दिसून आले. त्यांनी याची माहिती त्यांच्या मित्रांना दिली.\nत्यानंतर त्यांनी आत जात पैसे ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले पैसे या विद्यार्थ्यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात जमा केले. यावेळी पोलिस ठाण्यात उपस्थित पो.उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनीरा-भीमा कारखान्याच्या सभागृहाचे उद्‌घाटन\nNext articleअ. भा. किसान सभेचे शनिवारी देशव्यापी धरणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/50-%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%82/", "date_download": "2018-12-16T01:36:10Z", "digest": "sha1:WSPQYSI6GDUZ5PJWIAZZ6QX2PT3ZUNDL", "length": 8992, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "50 उमेदवार परीक्षेपासून वंचित | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n50 उमेदवार परीक्षेपासून वंचित\nई-आधार प्रिंट नसल्याने बसण्यास दिला नकार\nपुणे – बॅंकिंग क्षेत्रातील प्रोबेशनरी ऑफिसर या पदाच्या परीक्षेसाठी ई-आधारची संपूर्ण प्रिंट नसल्याच्या कारणावरून उमदेवारांना बसू दिले नसल्याचा प्रकार नवले येथील एका परीक्षा केंद्रावर शनिवारी घडला. या कारणाने सुमारे 50 उमेदवारांना परीक्षेला बसता न आल्याने, उमेदवारांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.\nइन्स्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सननेल सिलेक्‍शन (आयबीपीएस)मार्फत सरकारी बॅंकांमध्ये विविध पदांच्या भरतीसाठी परीक्षा घेण्यात येत आहेत. शनिवारपासून या परीक्षेला सुरुवात झाली आहे. मात्र नवले पुलाजवळील युवान आयटी सेंटर येथील परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांकडे ई-आधारकार्डची मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी ई-आधारकार्डच्या कलर प्रिंटचा आवश्‍यक असलेला भाग कापून आणला होता. तर, काहींकडे आधारकार्ड होते. ई-आधारकार्डचा आवश्‍यक भाग परीक्षा ��ेंद्रावर दाखवला असता संपूर्ण ई-आधारची प्रिंट असल्याशिवाय परीक्षेला बसता येणार नाही, असे उमेदवारांना सांगण्यात आले.\nउमेदवार बाहेरगावावरून आले असल्याने अनेकांकडे आधारकार्ड व्यतिरिक्त इतर कुठलेही ओळखपत्र नव्हते. उमेदवारांनी विनंती करूनही त्यांना परीक्षेला बसू दिले नाही. आधारकार्डची संपूर्ण प्रिंट नसल्याच्या कारणाने परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.\n“आम्ही ई-आधारकार्डच्या प्रिंटमधील महत्त्वाचा भाग कापून तो लॅमिनेट करून आणला होता. त्यावर परीक्षार्थींची संपूर्ण माहिती असते. परंतु आम्हाला ई-आधारकार्डची संपूर्ण प्रिंट आणण्यास सांगितले. इतक्‍या कमी वेळात संपूर्ण प्रिंट आणणे शक्‍य नव्हते. तसेच आम्ही बाहेरगावावरून आलो असल्याने आमच्याकडे आधारकार्ड व्यतिरिक्त इतर कुठलाही पुरावा नव्हता. परीक्षेला बसू न दिल्याने आमचे संपूर्ण वर्ष वाया गेले आहे, अशी व्यथा एका उमेदवाराने मांडली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#प्रेरणा: जिल्हा परिषद अध्यक्षांचा आशादायी उपक्रम\nNext articleजीएसटी कर संकलन वाढणार\nकॅडेन्स, वेंगसरकर अकादमी संघांची आगेकूच\nखेळाडूंना ‘सपोर्ट सिस्टीम’ मिळणे आवश्‍यक : चंदू बोर्डे\nव्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाची आगेकुच\nरस्त्यांवरील मिरवणुकीचे गाडे 24 तासांत उचला\nअर्जुन कढे, आर्यन गोविस यांना वाईल्डकार्ड प्रदान\n‘ऑनलाइन तक्रार निवारण कार्यप्रणाली उपलब्ध करा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%9F", "date_download": "2018-12-16T00:49:55Z", "digest": "sha1:5PDXT2R4ZMTVGBKLLMYCZBVXBQ5GVMED", "length": 17460, "nlines": 222, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तिबेट - विकिपीडिया", "raw_content": "\nचीनमधील तिबेट स्वायत्त प्रदेश\nअनेक स्वातंत्र्यवादी चळवळींनुसार बृहद तिबेटची व्याख्या\nचीनच्या मते तिबेटची व्याख्या\nभारताच्या अखत्यारीखालील प्रदेश ज्यांवर चीनने हक्क सांगितला आहे\nइतर ऐतिहासिक तिबेटी भाग\nतिबेट (तिबेटी: བོད་; चिनी: 西藏) हे आशिया खंडातील हिमालय पर्वताच्या उत्तरेकडील एक पठार आहे. समुद्रसपाटीपासून सरासरी १६,००० फूट उंच असलेले तिबेट हे जगातील सर्वात उंच पठार आहे. त्यामुळे त्याला जगाचे छप्पर असे सुद्धा म्हणतात. सातव्या शतकापासून इतिहास असलेले ���िबेट आजवर एक साम्राज्य, स्वायत्त देश व चीन देशाचा प्रांत इत्यादी अनेक स्वरूपांमध्ये अस्तित्वात राहिलेले आहे. सध्या तिबेट ह्या नावाने ओळखला जाणारा बराचसा प्रदेश चीनच्या अंमलाखाली (तिबेट स्वायत्त प्रदेश) आहे.\nबहुसंख्य बौद्ध धर्मीय असलेले तिबेटी लोक दलाई लामा ह्यांना धर्मगुरू, पुढारी व तिबेटचे खरे शासक मानतात. परंतू १९५९ सालापासून १४ वे दलाई लामा तेंझिन ग्यात्सो हे धर्मशाळा, हिमाचल प्रदेश येथे भारत सरकारच्या आश्रयास आहेत व ते तेथूनच आपले सरकार चालवतात. लाई लामा हे तिबेटचे सर्वश्रेष्ठ राष्ट्रपुरुष आणि धर्मपुरुष . चौदावे दलाई लामा म्हणतात-“ संस्कृती,शिक्षण,धर्म,साहित्य आणि कला अशा सर्वच क्षेत्रात तिबेटला भारतानेच मार्गदर्शन केले. मूलभूत विचाराच्या तत्वज्ञानाचा प्रवाह अखंडितपणे भारतातून तिबेटमध्ये प्रवाहित झाला आणि ज्ञानोत्सुक तिबेटने त्या प्रवाहाचे अंत:करणपूर्वक स्वागत केले.” (डॉ.हेबाळकर शरद, भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार, २०१५ , भारतीय विचार साधना प्रकाशन पृष्ठ क्रमांक १७५ )\n२ आध्यात्मिक आणि सांस्कृतिक विकास\n३ भारतीय भिक्षूंचे आगमन\n४ तिबेटचे प्राचीन धर्मसाहित्य\nइसवी सन ६२९ मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी नरदेव हा तिबेटच्या सिंहासनावर आला.तो महत्वाकांक्षी आणि पराक्रमी होता.त्याने वयाच्या सोळाव्या वर्षी साम्राज्य विस्तार करण्यास सुरुवात केली. नेपाळवर त्याने आक्रमण केले.नेपाळच्या राजाने प्रसंग ओळखून आपली कन्या नरदेवाला दिली.तिने जाताना आपल्याबरोबर बुद्धाची एक मूर्ती नेली आणि तिबेटच्या राजघराण्यात गौतम बुद्धाची उपासना सुरु झाली.चीनच्या राजानेही आपली कन्या नरदेव याला दिली, तिनेही येताना शाक्यमुनी आणि मैत्रेय बुद्ध यांच्या प्रतिमा सोबत आणल्या. या दोन्ही पत्नींच्या निमित्ताने राजा नरदेव याला बौद्ध धर्माचा परिचय झाला. नरदेवाने थोन मि संभोत या बुद्धीमान आचार्याला आपल्या राजवाड्यात पाचारण केले.[१]\nआध्यात्मिक आणि सांस्कृतिक विकास[संपादन]\nसंभोताने आपल्या सोळा सहकारी सदस्यांसह भारतात प्रयाण केले. गौतम बुद्धांच्या पवित्र बोधिवृक्षाला प्रणाम करून त्याने आपल्या अभ्यासाला आणि कार्याला सुरुवात केली. संभोताने संस्कृत,पाली,अर्धमागधी या भाषांचा अभ्यास केला. बौद्ध ग्रंथालये पाहिली. तेथील ग्रंथ अभ्यासले आणि त्यांच्या प्रतीही करून घेतल्या. लिपीदत्त आचार्य सिंह घोष यांच्याकडे त्याने लिपीशास्त्राचा अभ्यास केला.तिबेटला परत आल्यावर त्याने मध्य भारतातील प्राचीन लिपीवर आधारित तिबेटी लिपी शोधून काढली. या राजलिपीचा स्वीकार तिबेटने केला. राजाने स्वत: संभोताचे शिष्यपद स्वीकारले . त्याने संभोताजवळ चार वर्षे अध्ययन केले. ताने अनेक बौद्ध ग्रंथांची भाषांतरे केली.केवळ व्याकरण या विषयावरच त्याने कारंडव्यूह,रत्नमेघ इ.ग्रंथ लिहिले.तिबेटचा सम्राट नरदेव तिबेटचा धर्म,संस्कृती ,राष्ट्रकल्पना यांचा प्रेरक आणि संस्थापक झाला. त्याने बौद्ध तत्वज्ञानानुसार दहा शिक्षापदांवर आधारित राज्यशासन उभे केले.[२]\nइसवी सन ७४० ते ७८६ या काळात भारतीय भिक्षूंचे तिबेटमध्ये आगमन झाले.बौद्ध पंडित आचार्य शांतिरक्षित हा पहिला प्रभावी भारतीय प्रचारक मानला जातो. त्याने तिबेटची यात्रा केली. राजा नरदेव याने त्याचे विशेष स्वागत केले.ल्हासाच्या जवळ त्याने विहार बांधला.तेथे विद्यापीठ सुरु झाले आणि शांतिरक्षित त्याचा कुलगुरू झाला.काम वाढायला लागल्यावर त्याने भारतातून आचार्य पद्मसंभव याला बोलावून घेतले.योगाचार या विषयाचा पद्मसंभव याचा विशेष अभ्यास होता.त्याने भिक्षुसंघाची स्थापना केली.अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी भारतात पाठविले.शांतिरक्षित आणि पद्मसंभव यांच्या प्रयत्नातून बौद्ध धर्मप्रचारकांचा ओघ तिबेटमध्ये सुरु झाला.[३]\nविहार,संघ आणि विद्यापीठे यांच्यामाध्य्मातून बौद्ध धर्माचा प्रसार तिबेटमध्ये झाला.चौदाव्या शतकाच्या पूर्वार्धात ‘बस्तीन’ हा प्रख्यात तिबेटी इतिहासकार होवून गेला. त्याने तिबेटचे सर्व साहित्य संकलित केले. कंंजूर आणि तंजूर अशा दोन भागात हे सर्व साहित्य संकलित आहे.४५६६ भिक्षूच्या लेखनाचे हे संकलन आहे. कंजूर या भागात विनय,प्रज्ञापारमिता,बुद्धाबतंसक ,रत्नकूट ,सूत्र,निर्वाण तंत्र अशा विषयांचा समावेश आहे.संघ तत्व नियम,भिक्षुभिक्षुणी आचार समाज,जीवनपद्धती औषधी,पदार्थ विज्ञान असे विविध विषय यात समाविष्ट आहेत. तंंजुर म्हणून ओळखल्या जाणा-या साहित्य विभागात मुख परंपरा,वंशचरित्रे ,इतिहास या विषयाचे संकलन केले आहे.[४]\nकोलंबिया विद्यापीठाद्वारे तिबेटबद्दल माहिती\nविकिव्हॉयेज वरील तिबेट पर्यटन गाईड (इंग्रजी)\n^ डाॅॅ.हेबाळकर शरद, भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार, २०१५ , भारतीय विचार साधना प्रकाशन\n^ डाॅॅ.हेबाळकर शरद, भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार, २०१५ , भारतीय विचार साधना प्रकाशन\n^ डा.हेबाळकर शरद, भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार, २०१५ , भारतीय विचार साधना प्रकाशन\n^ डाॅॅ.हेबाळकर शरद, भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार, २०१५ , भारतीय विचार साधना प्रकाशन\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ डिसेंबर २०१७ रोजी १७:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%B0", "date_download": "2018-12-16T01:31:48Z", "digest": "sha1:J5B2WVC3RHFF42LVQXOR77NZ7N3ORVJF", "length": 6151, "nlines": 149, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चंद्रशेखर - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख भारताचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्याविषयी आहे.\nक्रिकेटपटू चंद्रशेखरविषयीचा लेख येथे आहे.\nकवी चंद्रशेखर यांच्याविषयीचा लेख येथे आहे.\n११ वे भारतीय पंतप्रधान\nनोव्हेंबर १०,इ.स. १९९० – जून २१, इ.स. १९९१\nजुलै १, इ.स. १९२७\nइब्राहीमपट्टी, बालिया जिल्हा, उत्तरप्रदेश\nजुलै ८, इ.स. २००७\nसमाजवादी जनता पक्ष (राष्ट्रीय)\nविश्वनाथ प्रताप सिंग भारतीय पंतप्रधान\nनोव्हेंबर १०, १९९० – जून २१, १९९१ पुढील:\nनेहरू · नंदा · शास्त्री · इंदिरा गांधी · देसाई · चरण सिंग · राजीव गांधी · व्ही.पी. सिंग · चंद्रशेखर · राव · वाजपेयी · देवेगौडा · गुजराल · मनमोहन सिंग · मोदी\n६ वी लोकसभा सदस्य\n७ वी लोकसभा सदस्य\n९ वी लोकसभा सदस्य\n१० वी लोकसभा सदस्य\n११ वी लोकसभा सदस्य\n१२ वी लोकसभा सदस्य\n१३ वी लोकसभा सदस्य\n१४ वी लोकसभा सदस्य\nइ.स. १९२७ मधील जन्म\nइ.स. २००७ मधील मृत्यू\nपोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ नोव्हेंबर २०१८ रोजी २२:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://stateexcise.maharashtra.gov.in/1214/Amravati", "date_download": "2018-12-16T00:45:58Z", "digest": "sha1:SIPM3Y4LDCGOP3ASNPFNCXPAZJGWZCQ7", "length": 7909, "nlines": 147, "source_domain": "stateexcise.maharashtra.gov.in", "title": "अमरावती-महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क\nअनुज्ञप्ती धारक लॉग इन\nमहाराष्ट्र प्रतिबंधक कायद्यान्वये अंतर्गत नियम १९४९\nमळी व मद्यार्क (इथेनॉल)\nदेशी व विदेशी मद्य, बिअर आणि वाईन (उत्पादक घटक)\nठोक व किरकोळ विक्री अनुज्ञप्तीविषयक धोरण\nअंमलबजावणी, गुन्हा अन्वेषण व तपास\nताडी, औषधे व सौंदर्य प्रसाधने (एनडीपीएस)\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५\nउत्पादन शुल्क लोक माहिती अधिकारी\nमहाराष्ट्र राज्य माहिती आयोग\nमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ चे कलम ४(ख) नुसार माहिती\nअनुज्ञप्तींचे प्रकार आणि त्या प्राप्त करण्याची कार्यपद्धती\nसध्याचे कर संरचना आणि शुल्क संरचना\nपूर्वीचे कर संरचना आणि शुल्क संरचना\nइज ऑफ डुईंग बिजनेस\nऑनलाईन लेबल नोंदणी प्रणाली\nतुम्ही आता येथे आहात :\nसिटी कोतवाली, गाडगेनगर, राजापेठ, खोलापूरीगेट, नागपूरीगेट, बडनेरा, फ्रेजरापूरा\nदुय्यम निरीक्षक अमरावती शहर- 1\nदुय्यम निरीक्षक अमरावती शहर-2\nराजापेठ, खोलापूरीगेट, नागपूरीगेट, बडनेरा, फ्रेजरापूरा\nपरतवाडा, धारणी, चिखलदरा, शिरजगांव, चांदूरबाजार, पथ्रोट, आसेगांव, दर्यापूर, अंजनगांवसूर्जी , येवदा, खोलापूर, वलगांव, खल्लार, रहीमापूर\nपरतवाडा, धारणी, चिखलदरा, शिरजगांव, चांदुरबाजार, पथ्रोट, आसेगांव\nदर्यापूर, अंजनगांवसूर्जी, येवदा, खोलापूर, वलगांव, खल्लार, रहीमापूर\nशेंदरूजनाघाट, बेनोडा, मोर्शी, वरुड, शिरखेड, माहूली जहांगिर, नांदगांवपेठ, चांदुर रेल्वे, धामनगांव रेल्वे, कुऱ्हा, तिवसा, मंगरुळ दस्तगिर, तळेगांव दशासर, नांदगांव खंडेश्वर, लोणी\nशेंदूरजनाघाट, बेनोडा, मोर्शी, वरुड, शिरखेड, माहूली जहांगिर,नांदगांवपेठ\nदुय्यम निरीक्षक चांदुर रेल्वे\nचांदुर रेल्वे, धामनगांव रेल्वे, कुऱ्हा, तिवसा, मंगरुळ दस्तगिर, तळेगांव दशासर, नांदगांवखंडेश्वर, लोणी\n© राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/tops/cheap-cowl-neck+tops-price-list.html", "date_download": "2018-12-16T01:27:41Z", "digest": "sha1:RBENRU2LLTKMWRIXRXU6TNSEOXI3ZRIU", "length": 16386, "nlines": 370, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये कोवळं नेक टॉप्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोर���जन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap कोवळं नेक टॉप्स Indiaकिंमत\nस्वस्त कोवळं नेक टॉप्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त टॉप्स India मध्ये Rs.243 येथे सुरू म्हणून 16 Dec 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. फाशीव२०५ सासूल फुल्ल सलिव्ह प्रिंटेड वूमन स टॉप Rs. 418 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये कोवळं नेक टॉप आहे.\nकिंमत श्रेणी कोवळं नेक टॉप्स < / strong>\n11 कोवळं नेक टॉप्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 550. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.243 येथे आपल्याला टर्म सासूल शॉर्ट सलिव्ह गेओमेट्रीक प्रिंट वूमन s टॉप SKUPDbo6a3 उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 19 उत्पादने\nदाबावे रस & 2000\nबेलॉव रस 3 500\nशीर्ष 10कोवळं नेक टॉप्स\nटर्म सासूल शॉर्ट सलिव्ह गेओमेट्रीक प्रिंट वूमन s टॉप\nपेरा डोके पार्टी सलीवेळेस प्रिंटेड वूमन स टॉप\nपेरा डोके पार्टी सलीवेळेस सॉलिड वूमन स टॉप\nरावेस सासूल स्पोर्ट्स पार्टी शॉर्ट सलिव्ह स्त्रीपीडा वूमन s टॉप\nरावेस सासूल स्पोर्ट्स पार्टी शॉर्ट सलिव्ह स्त्रीपीडा वूमन स टॉप\nरावेस सासूल स्पोर्ट्स पार्टी शॉर्ट सलिव्ह सॉलिड वूमन स टॉप\nतमोडे सासूल सलीवेळेस ग्राफिक प्रिंट वूमन स टॉप\nपीओतले सासूल शॉर्ट सलिव्ह स्त्रीपीडा वूमन s टॉप\nपीओतले सासूल शॉर्ट सलिव्ह स्त्रीपीडा वूमन s टॉप\nफाशीव२०५ सासूल फुल्ल सलिव्ह प्रिंटेड वूमन स टॉप\nगोल्डन कोतुरे सासूल फेस्टिव्ह फॉर्मल पार्टी शॉर्ट सलिव्ह पोलका प्रिंट वू���न s टॉप\nबटरफ्लाय वेअर्स वूमन स रेगुलर फिट टॉप\nजस्ट व्वा सासूल सलीवेळेस सॉलिड वूमन s टॉप\nप्रेतत्यसेक्रेटस सासूल सलीवेळेस सॉलिड वूमन s टॉप\nबाइथे सासूल फुल्ल सलिव्ह सेल्फ डेसिग्न वूमन s टॉप\nअण्णाबेल्ले बी पॅन्टालून्स सासूल सलीवेळेस प्रिंटेड वूमन s टॉप\nकार्यः फॉर्मल फुल्ल सलिव्ह सॉलिड वूमन s टॉप\nकार्यः फॉर्मल फुल्ल सलिव्ह सॉलिड वूमन स टॉप\nकार्यः फॉर्मल फुल्ल सलिव्ह सॉलिड वूमन स टॉप\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://transport.maharashtra.gov.in/1035/Home/", "date_download": "2018-12-16T02:15:46Z", "digest": "sha1:KHZASTBZKEHQ4K2ECZDW4ZFUSBZGC4MB", "length": 10331, "nlines": 182, "source_domain": "transport.maharashtra.gov.in", "title": "मोटार वाहन विभाग, महाराष्ट्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र मदत केंद्र: 022-62426666\nमोटार वाहन अनुज्ञप्तीची वैधता\nअनुज्ञप्ती वर विभागीय क्रिया\nविद्यमान अनुज्ञप्तीशी संबंधित सेवा\nअनुज्ञप्ती देणाऱ्या प्राधिकाऱ्याचे अपात्र ठरवण्याचे अधिकार\nराज्या बाहेरील वाहनाची नोंदणी आणि नवीन नोंदणी क्रमांक देणे (RMA)\nमोटार वाहन मालकी हस्तांतरण\nजनहित याचिका क्र १२८/२००४ ​\nमहाराष्ट्र सिटी टॅक्सी नियम २०१७ 04.03.2017\n​भारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती करण्याबाबत ​\nसार्वजनिक सुट्टी दिनांक 19, 25, 26 व 28 मार्च 2017 या दिवशी कार्यालय सुरू ठेवण्याबाबत\nबदली - प्रोत्साहन आदेश\n​परस्पर वाहतूक करार ​\nलिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांची विभागीय परीक्षा -२०१७\nअनुकंपा नियुक्ती प्रतिक्षा यादी\nऑटोरिक्षा परवाना धारकांची महिती\nऑटो रिक्षा परमिट धारकांचा तपशील\nआपल्या आरटीओ जाणून घ्या\nआपले सरकार सेवा केंद्र ​\nरस्ता सुरक्षा कार्यशाळा दि २१-०३-२०१७\nCSC सेंटर मार्फत पुरविल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेवांकरिता शुल्क\nमोबाईल अॅप्लीकेशन द्वारे तक्रारी अँड्रॉइड\nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nवैध सीएनजी-एलपीजी किट उत्पादक कंपन्या\nइलेक्ट्रिकल वाहन नोंदणी पोर्टल\nआरटीएस अंतर्गत सेवांची यादी\nमा. मंत्री परिवहन व खार जमीन विकास , महाराष्ट्र राज्य\nमा. राज्यमंत्री सार्वजनिक आरोग्य, पर��वहन, कामगार, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य\nश्री आशिष कुमार सिंह, भा. प्र. से.\nप्रधान सचिव, महाराष्ट्र राज्य\nश्री शेखर चन्ने, भा. प्र. से.\nपरिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य\nहॅकेथॉनच्या विजयी नोंदींसह रस्ते सुरक्षा नियम खेळा आणि शिका \nऑन-स्क्रीन तांत्रिक समस्या (एनआयसी) साठी संपर्क\nअनुज्ञप्तीसाठी ऑनलाईन अपॉईंटमेंट घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करा\nसेवा अधिकार (आर टी एस) (आपले सरकार)\nपत्ताबदल प्रकरणात ना-हरकत प्रमाणपत्र\nलायसन्स संदर्भात अन्य कामे\nभाडे खरेदी करार नोंदणी करणे / रद्द करणे\n१५ वर्षपेक्षा जास्त वयाच्या वाहनांचे नोंदणी नुतनीकरण\nनोंदणी प्रमाणपत्राची दुय्यम प्रत मिळवणे\nवाहन मालकी बदल प्रकरणात ना-हरकत प्रमाणपत्र\nवाहन नोंदणी संदर्भातील अन्य कामे\nशिकाऊ अनुज्ञप्ती सराव चाचणी\nशिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी - नवीन प्रश्न संच\nशिकाऊ / पक्की अनुज्ञप्ती साठी नियुक्ती\nटॅक्सी / रिक्षा परवाना प्रकाशन\nमाईलस्टोन मासिकातील मा . परिवहन आयुक्तांची मुलाखात\n© मोटार वाहन विभाग महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\nएकूण दर्शक: ५२८१ आजचे दर्शक: १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/marathi-news-marathi-website-dahi-handi-mumbai-high-court-supreme-court-mumbai-news", "date_download": "2018-12-16T01:31:53Z", "digest": "sha1:7H7MO5BP3MWVGZKV27BBK7SYBABRPXSD", "length": 13053, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi website Dahi Handi Mumbai High Court Supreme Court mumbai news दहीहंडीवरील निर्बंध शिथिल; उंचीचा निर्णयही राज्याच्या कोर्टात! | eSakal", "raw_content": "\nदहीहंडीवरील निर्बंध शिथिल; उंचीचा निर्णयही राज्याच्या कोर्टात\nसोमवार, 7 ऑगस्ट 2017\nराज्य सरकारनेही दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याचे प्रयत्न सुरू केले होते. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाविरोधात दाद मागितली होती. मात्र, या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयामध्येच सुनावणी घेण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली होती.\nमुंबई : दहीहंडीमध्ये मानवी मनोऱ्यांत सहभागी होण्यासाठी गोविंदांचे किमान वय 18 वरून 14 करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने आज (सोमवार) दिला. तसेच, दहीहंडीच्या उंचीविषयीही निर्बंध शिथिल केले आहेत.\n'दहीहंडीची उंची 20 फूटापर्यंतच असावी' आणि 'सहभागी गोविंदांचे वय 18 पेक्षा कमी नसावे' असे निर्बंध सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी घातले होते. ��ंचावरच्या हंड्यांमुळे सहभागी गोविंदांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, अनेकजण गंभीर जखमीही होत असल्याने यावर निर्बंध घालावे, अशी मागणी अनेक स्वयंसेवी संस्थांनी दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला होता.\nया निर्णयावर राज्यातील अनेक मंडळांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. राज्य सरकारनेही दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याचे प्रयत्न सुरू केले होते. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाविरोधात दाद मागितली होती. मात्र, या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयामध्येच सुनावणी घेण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली होती.\nत्यानुसार, मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली. मानवी मनोऱ्यांमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व गोविंदांच्या नावाची नोंद ठेवणे आणि सुरक्षेच्या सर्व सुविधा पुरविणे आयोजकांना बंधनकारक करण्यात आले आहे. दहीहंडीच्या कार्यक्रम स्थळी फिरती स्वच्छतागृहे ठेवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.\nउंची आणि वयाबाबतचे निर्बंध शिथिल केले असले, तरीही दहीहंडीच्या कार्यक्रमांना ध्वनिप्रदूषणासंदर्भातील सर्व नियमांचे पालन करावेच लागेल, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.\nबेटा : (नेहमीच्या उत्साहातली एण्ट्री...) ढॅणटढॅऽऽण मम्मा, आयॅम बॅक मम्मामॅडम : (नेहमीच्या निर्विकारपणे...) हं बेटा : (विचारात पडत) मम्मा, आयॅम...\nराम कदमांचे उत्तर आले, पण सांगू शकत नाही\nऔरंगाबाद - दहीहंडीच्या कार्यक्रमात महिलांबद्दल असभ्य टिप्पणी करणाऱ्या आमदार राम कदम यांच्याविरुद्ध राज्यभरातून टीकेची झोड उठविल्यानंतर जाग आलेल्या...\nसम्राट महाडिकांचा पक्ष कोणता\nशिराळा - कोल्हापुरातील शिवाजी चौकातील महागणपतीच्या व्यासपीठावरून महादेवराव महाडिक यांनी शिराळा विधानसभा मतदारसंघातून सम्राट महाडिक यांच्या...\nसांगली - मदन पाटील गटाचे म्हणवले जाणाऱ्या अतुल माने यांनी भाजप प्रवेशाच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्यासाठी म्हणून येथील तरुण भारत...\nअनाथ मंगेशच्या लग्नात गाव बनले वऱ्हाडी\nपिरंगुट (पुणे): पाच वर्षांपूर्वी तो मुठा (ता. मुळशी) गावात आला. त्याचे आईवडील, जात-धर्म यांची कोणालाच काही माहिती नाही. मात्र, त्याचा मेहनती आणि...\nराम कदमांविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका\nमुंबई - दहीहंडीच्या कार्यक्रमात मुलींबाबत वादग्रस्त ��क्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे आमदार राम कदम यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/mumbai-maharashtra-news-take-home-ration-contract-65999", "date_download": "2018-12-16T02:03:22Z", "digest": "sha1:5MF4PPPXRXMHJKNGAKILC2T6A6C3ECQQ", "length": 12092, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai maharashtra news Take home ration contract न्यायालयाच्या निर्देशानुसारच 'टेक होम रेशन'चे कंत्राट | eSakal", "raw_content": "\nन्यायालयाच्या निर्देशानुसारच 'टेक होम रेशन'चे कंत्राट\nशनिवार, 12 ऑगस्ट 2017\nमुंबई - महिला व बालविकास विभागाने \"टेक होम रेशन'च्या कंत्राटामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आणि केंद्र सरकारच्या निर्देशानुसार नियम आणि अटी देण्यात आल्या आहेत, अशी माहिती महिला व बालविकास विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेत दिली.\nमुंबई - महिला व बालविकास विभागाने \"टेक होम रेशन'च्या कंत्राटामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आणि केंद्र सरकारच्या निर्देशानुसार नियम आणि अटी देण्यात आल्या आहेत, अशी माहिती महिला व बालविकास विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेत दिली.\nमहिला व बालविकास विभागाने टेक होम रेशनचे कंत्राट महिला बचत गटांऐवजी खासगी संस्थांना दिल्यासंदर्भात लक्षवेधी सदस्य प्रकाश आबिटकर यांनी उपस्थित केली होती. त्यास उत्तर देताना पंकजा मुंडे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, \"\"अर्थ विभाग, नियोजन विभाग तसेच महिला व बालकल्याणचे सचिव व आयसीडीएसचे आयुक्त यांच्या बैठका घेऊन त्यांच्या मतांची नोंदणी करून नंतर अटी व शर्ती तयार केल्या आहेत. त्याला उच्च व सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. हे कंत्राट महिला संस्था व महिला बचत गट यांच्यासाठीच आहे.''\nमिळालेल्या अर्जांची टप्प्यानुसार पडताळणी केली जाते. पात्रतेचे निकष तपासताना 27 प्रमाणपत्रांची तपासणी केली जाते. या सर्व प्रक्रियेत बनावट संस्था किंवा महिला बचत गट कार्यरत असतील तर त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.\nदर्गा हटविताना लाठीचार्ज, तणाव\nनागपूर : गेली अनेक वर्षे रस्त्यावर असलेला सेंट्रल एव्हेन्यूवरील अग्रेसन चौकातील दर्गा हटविण्याच्या कारवाईला नागरिकांनी तीव्र विरोध करीत महापालिकेच्या...\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास...\nसाताऱ्याच्या अवलीयाची दुचाकीवरुन अवयवदान जनजागृती\nऔरंगाबाद : वयाच्या 49 व्या वर्षी 18 वर्षांपूर्वी गावातील सीआयएसएफ जवानाला एक किडनीदान केली. तेव्हापासून अवयदान जनजागृतीसाठी झटणाऱ्या 67...\nलाच घेताना वैद्यकीय अधिकारी, मिश्रक जाळ्यात\nअंबाजोगाई : थकित वेतन व भविष्य निर्वाह निधीचा धनादेश देण्यासाठी कर्मचाऱ्याकडून 25 हजार रूपयांची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी व मिश्रकास...\n''पुण्यातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश'' : अजित पवार\nपुणे : ''पुणे शहरातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश आहे. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन...\nमेगासीटीतील दुरावस्थेमुळे रहिवाशी त्रस्त\nपुणे : पौडफाटा येथे असलेल्या मेगासीटी प्रकल्पातील पाणीपुरवठा गेले पंधरा दिवस विस्कळीत झाला असून पुरेसं पाणी मिळत नसल्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/shivaji-maharaj/", "date_download": "2018-12-16T01:56:31Z", "digest": "sha1:W5FFQ52SDXJ5VQGHPM4J2I2PDIJSYRWR", "length": 16839, "nlines": 151, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "shivaji maharaj Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nआणि….अखेर शिवरायांनी प्रतापगडावर अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला\nअशी ही महाराजांची शौर्यगाथा जिच्या स्मरणार्थ शिवप्रताप दिन साजरा केला जातो.\nशिवाजी महाराजांचा “गुरू” कोण – अभिनिवेशरहित अभ्यासपूर्ण विवेचन\nशिवाजी बहुजनांचा राजा होता. हिंदूधर्मसंरक्षक असला तरीही साम्राज्यवादी नव्हता.\nयाला जीवन ऐसे नाव\nछ. शिवाजी महाराजांच्या चातुर्याची अशीही कथा – इंग्रजांच्या हातावर तुरी\nमहाराजांच्या आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या स्वराज्याच्या पंतप्रधानाच्या गनिमी काव्याची ही खूप कमी जणांना माहित असलेली गोष्ट. महाराज किती मुत्सद्दी होते हे या गोष्टीवरून लक्षात येतं\nयाला जीवन ऐसे नाव\nजेव्हा मुठभर मराठे दहा हजारांच्या गनीमाला कापून काढतात…\nमराठ्यांनी १ हजार सैनिक गमावले, पण त्याचा मोबदल्यात स्वराज्याची पताका आकाशात वेगळ्या उंचीवर नेऊन पोहचवली होती.\nयाला जीवन ऐसे नाव\nशिवरायांच्या युद्ध तंत्राचे उत्तम उदाहरण : समरभूमी उंबरखिंड\nबाजूच्या टेकड्यामुळे व घनदाट अरण्यामुळे मराठ्यांना नैसर्गिक संरक्षण मिळत होत. पण खानाची फौज वेगाने कापली, मारली जात होती.\nछत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक : स्वराज्याच्या इतिहासातील एक दुर्लक्षित घटना\nही घटना समकालीन साधनात आलेली असल्यामुळे ती इतिहास म्हणून आपल्याला ठाऊक असणे अनिवार्य आहे.\nशिवपुर्वकालीन भारतातील अत्याचारी इस्लामी राजवट (भाग -२ )\nशिवाजी महाराज लढले ते मुसलमानाशी नव्हे तर शांततेचा भंग करणाऱ्या, आपले विचार दुसऱ्यावर जबरदस्तीने लादणाऱ्या अत्याचारी इस्लाम धर्माच्या तत्त्वज्ञानाच्या विरुद्ध\nयाला जीवन ऐसे नाव\nछत्रपती शिवरायांच्या सुवर्ण सिंहासनाचा जाज्वल्य इतिहास\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर === लेखक: पवनपुत्र जकाते – एक उत्तम प्रजाहितदक्ष शासक, अष्टावधानी\nछत्रपतींच्या स्वराज्याचं वैभव राखून असलेले ५ किल्ले – जे अनेकांना माहिती नाहीत\nहे किल्ले महाराष्ट्रासाठी एक अनमोल ठेव आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\nभारताच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ १० योद्धे\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर === भारत देश हा नररत्नांची खाण आहे. अनेक शूर लढवय्यांची\nयाला जीवन ऐसे नाव\nछत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा : बहुरूपी हेर बहिर्जी नाईक\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्यनिर्मितीचं स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी त्यांना\nयाला जीवन ऐसे नाव\nसत्य कथेवरील आधारीत “300” तर भारतात सतराव्या शतकातच होऊन गेलाय\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर === ३०० मूवी तर सर्वानी पहिला असेल, ह्यात ३०० स्पार्टन\n‘म्लेच्छक्षयदीक्षित’ छत्रपती शिवाजी महाराज – अपरिचित पैलू आणि काही गोड गैरसमज\nकार्तलबखानाला ऊंबरखंडाच्या प्रसंगात शिवाजी महाराजांनी हरवलं याचं वर्णन शिवभारतात आलेलं आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\nज्याच्यासमोर बलाढ्य हत्ती देखील हरला तो महाराजांचा मावळा ‘येसाजी कंक’\nसततच्या धावण्याने अखेर हत्तीला धाप लागली आणि त्याची आक्रमकता कमी झाली. येसाजी जणू याच संधीची वाट बघत होते. यावेळेस त्यांनी स्वत:हून पुढे जाऊन हत्तीला जोरदार धडक दिली.\nयाला जीवन ऐसे नाव\nफक्त साठ मावळ्यांनिशी पन्हाळगड ताब्यात घेणारा निडर शिलेदार: कोंडाजी फर्जंद\nकोंडाजीने मुजरा केला व पाचाडला पागा तयार होती तिकडं जायला निघाला, राजांनी त्याला वापस बोलावले, तो लगेच वळला,\nयाला जीवन ऐसे नाव\nशिवरायांच्या एका शब्दाखातर ऐतिहासिक पराक्रम गाजवणारे नरवीर तानाजी मालुसरे\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर === तानाजी मालुसरे यांचे नाव ज्यांना माहीत नाही असा मराठी\n” पुस्तक – नाण्याची दुसरी बाजू\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला\nत्याने आपल्या पत्नीचा विवाह तिच्या प्रियकराशी लावून दिला आणि आदर्श घडवला \nआता हरायला उरलंय तरी काय : कर्नाटक निवडणुक “काँग्रेस पराभवाचं” विश्लेषण\n९ अर्थशास्त्रज्ञ ज्यांच्या कल्पना जग बदलताहेत \n फिकर नॉट….’ही’ पद्धत तुमची मदत करेल\nकुटुंबप्रमुखाचं असं ही आत्मवृत्त\nभीमा कोरेगाव आणि “जातीय इतिहास” : ऐशी की तैशी सत्याची\nपाण्याखाली ३ दिवस मृत्यूशी झुंज\nतुंबाड : भय, लालसा, वासना, कामभावना यांचा एक सुंदर मिलाफ\nशास्त्रज्ञांनी दावा केलाय की बर्म्युडा ट्रँगलचं रहस्य त्यांनी उलगडलयं \nहोमिओपॅथी : एक फायदेशीर पण दुर्लक्षित उपचार पद्धती\nउत्तराखंड राज्य सरकार निघालंय ‘संजीवनी’ च्या शोधात\n“शिवशाही” बसला अपघातांचे ग्रहण लागण्याची ही पडद्यामागची कारणे काळजीत टाकणारी आहेत\n“मेरे पास माँ है” – वेगळ्या शैलीने अजरामर झालेले शशी कपूर\nजगातील अतिशय अद्भुत जागा जेथे सर्वसामान्यांना जाण्यास मनाई आहे\nसार्वभौम भारताच्या २२ व्या राज्याचा जन्म आणि सद्यस्थिती : सिक्कीम भारतात सामील झाला कसा – ४\nनासाने कलामांना दिलेली ही मानवंदना पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल\n मग हे ५ कोर्स तुमची स्वप्न पूर्ण करतील\n“मराठ्यांचं भूत” उतरवणारा मांत्रिक, लाकडी तोफा आणि तब्ब्ल ५ वर्षे वार झेलून नं पडलेला किल्ला\nपिझ्झाच्या मध्यभागी असणारं ‘हे’ प्लास्टिक टेबल किती उपयोगी आहे याची तुम्हाला कल्पनाही नाही\nरेल्वे रुळांच्या मध्ये दगडी-खडी का टाकली जाते\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/shivjayanti/", "date_download": "2018-12-16T02:48:07Z", "digest": "sha1:QCVYEWMZR2QKBZPM5DPKPQHTSFY5JXSO", "length": 29332, "nlines": 390, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Shivjayanti News in Marathi | Shivjayanti Live Updates in Marathi | शिवजयंती बातम्या at Lokmat.com", "raw_content": "रविवार १६ डिसेंबर २०१८\nदेवा सुंदर जगामंदी कारं माणूस घडविलास\n...तर गोदावारीच्याच दशक्रियेची वेळ\nसाने गुरुजी कथामाला चळवळीला समर्पण\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\n‘ऑनलाइन डेटिंग’ करताना जरा जपून... कुठे सेक्स रॅकेट तर कुठे फसवणुकीचे जाळे\nमुख्यमंत्र्यांची शिवसेनेला युतीसाठी पुन्हा हाक\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nउत्तर भारतीय महापंचायतचे अध्यक्ष विनय दुबे पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ता योगेंद्र तिवारीही पोलिसांच्या ताब्यात. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी दादरहून घेतले ताब्यात.\nपर्थ - अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला चौथा झटका, 51 धावांवर बाद\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nउत्तर भारतीय महापंचायतचे अध्यक्ष विनय दुबे पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ता योगेंद्र तिवारीही पोलिसांच्या ताब्यात. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी दादरहून घेतले ताब्यात.\nपर्थ - अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला चौथा झटका, 51 धावांवर बाद\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्य���ला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nAll post in लाइव न्यूज़\nकोल्हापूर : परशुराम, बसवेश्वर, शिवराय पालखी उत्साहात\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, चित्पावन संघ यांच्यावतीने भगवान परशुराम, महात्मा बसवेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बुधवारी पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला. ... Read More\nसळसळत्या मिरवणुका, पोवाडे, घोषणांनी दुमदुमले कोल्हापूर शहर\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसिंधुदुर्ग : शिवजयंतीनिमित्त विजयदुर्ग किल्ल्यावर काढलेल्या रॅलीला शिवप्रेमींकडून प्रतिसाद\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nजय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव असा जल्लोष करीत कासार्डे येथील नवतरूण उत्कर्ष मंडळ व राजा शिवछत्रपती ग्रुप यांच्यावतीने शिवजयंतीचे औचित्य साधून कासार्डे-तळेरे-कासार्डेमार्गे विजयदुर्ग किल्ला येथे शिवपुतळ्यासह भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. ... Read More\n‘रायगडा’वर अवतरली शिवशाही; डाबकी रोड शिवरायाच्या जयघोषाने निनादला\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअकोला : ढोल-ताशांचा गजर... तुतारीचा निनाद... आकाशात भिरभिरणाºया भगव्या पताका... जय जिजाऊ जय शि��राय जय भवानी... जय शिवराय...चा आसमंतात निनादणारा जयघोष अन् ढोल-ताशे, दिंडी अन् गोंधळ, संबळाच्या तालावर थिरकणारे शिवरायांचे मावळे... हे चित्र पाहून, डाबकी ... Read More\n'शिवाजी महाराज हा नाचण्याचा नव्हे, वाचण्याचा विषय\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nछत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती धर्मातील मावळ्यांना सोबत घेवुन हिंदवी स्वराज्यांची स्थापना कली, परंतु खोट्या इतिहासामुळे अद्यापही त्यांचे खरे कार्य समाजासमोर आले नाही. त्यामुळे शिवाजी महाराज नाचण्याचा नाही तर वाचनाचा विषय असल्याचे प्रतिपादन ... Read More\nशिक्षणाने जातीयव्यवस्था नष्ट होते : मा. म. देशमुख; शिवजयंतीनिमित्त पुण्यात समारंभ\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nतरुणांनी महापुरुषांचे विचार स्वीकारून विचारनिष्ठ झाले पाहिजे. असंघटित समाज हा बळी जाणारा समाज आहे. त्यांना संघटीत केले पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. मा. म. देशमुख यांनी केले. ... Read More\nपिंपरी चिंचवडमध्ये ‘एक गाव, एक शिवजयंती’; श्री काळभैरवनाथ उत्सव समितीचा पुढाकार\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nश्री काळभैरवनाथ उत्सव समितीच्या वतीने चिंचवडमध्ये ‘एक गाव, एक शिवजयंती’ उत्सवाचे आयोजन केले आहे. या अंतर्गत चार मार्चला मिरवणूक काढण्यात येणार असून त्यात तानाजी मालुसरे, येसाजी कंक, खंडेराव दाभाडे, व्यंकोजी शिरोळे यांचे वंशज सहभागी होणार आहेत. ... Read More\nदिग्रस येथे शिवजयंती उत्साहात\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाचे येथे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी काढण्यात आलेल्या शोभायात्रेने शहरवासियांचे लक्ष वेधले. ... Read More\nशिवजयंती महोत्सव समितीचा पुरस्कार वितरण सोहळा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nयेथील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने डॉ.पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार मडकोनाचे शेतकरी महादेव हारगुडे यांना देऊन सन्मानित करण्यात आले. ... Read More\nछत्रपतींची शिवलंका जाहली ‘शिवमय’ : नीतेश राणेंनी अर्पण केली शिवप्रतिकृती, पद व हस्त चिन्ह-शिवप्रेमींची उपस्थिती\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमालवण : येथील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गवर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, शिवशाही गाणी, पोवाडे, भगवे फेटे, झेंडे, मर्दानी खेळ तसेच शिवज्योत मशालींनी ... Read More\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमें���्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nआधुनिक कचरापेटीच्या सहा सेन्सर चीप ��ोरीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/lokhitwadinchi-shatapatre/", "date_download": "2018-12-16T02:35:05Z", "digest": "sha1:RTB2PBYEOIEVAIEO7SKJMXPPAQYMK4YQ", "length": 13254, "nlines": 91, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "लोकहितवादी यांची शतपत्रे - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nलोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी १८४८ ते १८५० या दोन वर्षात आपले विचार शतपत्रांच्या माध्यमातून मांडले. १९ मार्च १८४८ साली लोकहितवादी यांनी शतपत्र लिहिण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांचे वय हे २५-३० ईतके होते. भाऊ महाजन यांच्या ‘प्रभाकर‘ या साप्ताहिकातून शतपत्र प्रसिद्ध होत असतं. शंभर निबंधाची एक मालिका म्हणजे शतपत्रे ‘लोकहितवादी‘ या टोपणनावाने लिहीली. हे शतपत्र खूप प्रसिद्ध झाल्याने गोपाळ हरी देशमुख यांची ओळख लोकहितवादी अशी झाली.\nशंभर लेख म्हणजे शतपत्र असे असले तरी, ही शतपत्रकांची मालिका एकूण १०८ पत्रकांची आहे. शंभर पत्रे पूर्ण झाल्यावर पुढे अविरतपणे पत्र लिहिण्याची ईच्छा लोकहितवादी यांची होती. परंतू काही कारणास्तव साप्ताहिक प्रभाकर बंद पडल्याने ही लेखमाला बंद झाली. परंतू असे होउन सुद्धा लोकहितवादींनी आपले लिखाण सुरु ठेवले. ते विविध टोपणनावाने लिखाण करत असत.\nत्या वेळस बालविवाह होत असे. बालविवाहाचे दुष्परिणाम या विषयावरं त्यांनी प्रभाकर मध्ये लिहून लोकांच्या समोर आणले. यानंतर लोकहितवादींनी अनेक विषयांवर, समस्यांवर पत्रांद्वारे लिखाण केले.\nआनंदवनच समाजसेवेची शिदोरी- प्रकाश आमटे\nइफ्तार प्रीतिभोज : काही विचार – अरविंद विठ्ठल कुळकर्णी\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nभारत पाक तिसऱ्या युद्धात पकिस्तानची सपशेल शरणागती (१९७१) आणि बांग्लादेशची निर्मिती Related\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nमंत्रपुष्पांजली अर्थात राष्ट्रप्रार्थना: मराठी रूपांतर हर्षद माने हिंदू धर्मातील विचार भव्य आहेत हे हिंदू धर्माच्या कुठल्याही पुस्तकातून जाणवते. ते व्यापक आहेत, सार्वत्रिक आहेत आणि बहुतांशी कालातीत आहेतच पण त्यांचे दर्शन वैश्विक सुद्धा आहे. मात्र मंत्रपुष्पांजलीमधून हिंदू धर्मातील राजकीय विचारही किती प्रगल्भ होते हे समजून येते. राष्ट्र ही संकल्पना पाश्चिमात्य असल्याचे ज्यांचे म्हणणे आहे, त्यांनी मंत्रपुष्पांजली जरूर […]\nमाणूस एक समाजश��ल प्राणी आहे. माणसाचे मन अतिशय संवेदनशील आहे. म्हणून माणूस एक संवेदनशील समाजाभिमूख प्राणी आहे. हे समजून घेतले म्हणजे माणसाला श्रध्दा का आवश्यक असते हे समजते. एखाद्या उच्च ठिकाणी आपले मन वाहणे आवडते. तिथे कुणाशी स्पर्धा नसते मद मत्सर राग लोभ वासना तिथे राहत नाही. श्रद्धा माणसाच्या मनाला संतुलित ठेवते. भगवद्गीता सांगते सर्वधर्म […]\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nमहाविद्यालयाने केलेल्या संस्कारमुळे आम्ही यशस्वी झालो - दत्तराज छाजेड\nभारताच्या संविधानाच्या निर्मितीची कथा\nभारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील शेवटचे पान म्हणजे मध्ये १९४६ कॅबिनेट कमिशन नुसार झालेली घटना समितीची स्थापना आणि त्यांच्या प्रयत्नातून तयार झालेले संविधान. भारताचे संविधान एक पवित्र दस्तावेज. ज्या एका दस्तावेजाने, तेंव्हाच्या तेहतीस कोटींच्या आणि आजच्या सव्वाशे कोटींच्या भारताला बांधून ठेवले आहे एका घट्ट धाग्याने, विविधतेने नटलेल्या आणि वळणा-वळणावर वैविध्य असणाऱ्या आपल्या या अजस्त्र, विस्तीर्ण देशाचा गाडा यशस्वीपणे […]\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा मोफत डाऊनलोड करा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रखर बुद्धिवाद संविधानाचे त्यांनी केलेले उत्तुंग कार्य आपल्या सर्वांना माहित आहेच. पण कायदा, अर्थशास्त्र, राजकीय अर्थशास्त्र या विषयात त्यांनी केलेलं काम अतुलनीय आणि अजस्त्र आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळेस मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी त्यांनी केंद्र शासनाने नेमलेल्या समितीसमोर भाषण दिले होते. रुपया, त्याचे मूल्य या विषयवार त्यांचे संशोधन जगप्रसिद्ध आहे. कामगार चळवळीविषयी त्यांचे स्वतःचे विचार होते. हिंदू […]\n अर्थात प्रबोधनकारांचे शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यातील भाषण\nशिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ ला झाली आणि पहिली जाहीर सभा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दादरच्या शिवाजी पार्कवर ३० ऑक्टोबर १९६६ ला झाली. त्या मेळाव्यात प्रबोधनकारांचंही भाषण झालं. “आजपासून हा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण करीत आहे हे त्यांचे तेंव्हाचे प्रसिद्ध वाक्य होते. ” त्यांचे भाषण वाचून त्यांचा आक्रमकपणा, त्वेष आणि ज्वलंत महाराष्ट्रप्��ेम दिसून येते. ‘प्रबोधनकारांचे ज्वलंत हिंदुत्व’ […]\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन पुस्तक अभ्यास परीक्षा: पहिले पुष्प: “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री”\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन घेत आहे साहित्यावर आधारित पुस्तक अभ्यास परीक्षा पहिले पुष्प: स.आ. जोगळेकर लिखित “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री” उत्तमोत्तम मराठी साहित्यावर विश्लेषणात्मक अभ्यास व्हावा ह्या उद्देशाने मराठी इंटरनॅशनल (मिओ) पुस्तक अभ्यास परीक्षा हा उपक्रम सुरु करीत आहे. हे पुस्तक परीक्षण नाही. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे एखादे पुस्तक परीक्षेला लावले जाते तत्सम ही पुस्तकावर आधारित परीक्षा आहे. फक्त ही परीक्षा […]\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/padahastasana-yoga-steps-benefits-in-marathi-469057-2/", "date_download": "2018-12-16T02:08:39Z", "digest": "sha1:SKY77I524M7YREYN27IRPFRB72BKVFBB", "length": 7748, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पादहस्तासन – पाठीचा मणका आणि हाडांना लवचिकता देणारे. | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपादहस्तासन – पाठीचा मणका आणि हाडांना लवचिकता देणारे.\nहे शयन स्थितीतील आसन आहे. जमिनीवर पाठीवर झोपावे. हळूहळू श्‍वास घेत दोन्ही पाय जुळवून ते वर उचलावे. नंतर दोन्ही हात आणि डोके उचलून हाताने पायाचे अंगठे पकडावे. हात आणि पाय दोन्ही एकत्र मिळवून ताणावेत.\nपायाच्या दिशेने डोके नेण्याचा प्रयत्न करावा. पाय गुडघ्यामध्ये ताठ ठेवावेत. नंतर श्‍वास सोडत हळूहळू सावकाश हात आणि पाय जागेवर न्यावेत. शरीर ढिले सोडावेत.\nपादहस्तान हे करायला सोपे असले तरी विशिष्ट वयानंतर हे आसन जमेनासे होते. पण नियमित सराव केला असता जमू शकते. या आसनामुळे कंबरदुखी दूर होते. पाठीचा मणका आणि हाडांना लवचिकता येते. हृदयाला विश्रांती मिळते.\nपोट हलके बनते. पचनशक्‍ती सुधारते. पाटाचे रोग बरे होतात. हात आणि पाय मजबूत होतात. स्त्रियांची तसेच पुरुषांची कामशक्‍ती वाढते.\nपुरुषांना या आसनाचा विशेष फायदा होतो. त्यामुळे त्यांना कामस्फुर्तीची तृप्ती मिळते. म्हणून तरुण स्त्री पुरुषांनी हे आसन नियमित करावे.\nप्रौढ स्त्री पुरुषांनी कंबरदुखी होऊ नये म्हणून या आसनाचा सराव ठेवावा. सुरुवातीला कालावधी पाच सेकंद नंतर पंधरा सेकंदांपर्यंत टिकवता येते. श्‍वास घेत घेत हातांनी पायाचे अंगठे पकडून पूर्णपणे मान उचलून ती दोन्ही हाताच्यामध्ये घेता आली पाहिजे. इतकी लवचिकता हे आसन प्रदान करते.\nमात्र, योगतज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखालीच हे आसन करणे उत्तम. अन्यथा मानेला झटका दिला जाऊ शकतो. श्‍वासाचे तंत्र सांभाळून हे आसन करावे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार\nNext articleकंगणा रणावत चित्रपट कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये सहभागी\nझटपट वजन कमी करण्याची घाई\nमुलांना वाचवा थंडीतील आजारापासून\nताणतणाव चांगला की वाईट \nसंधीवातावर नियंत्रण (भाग 2)\nताणतणाव चांगला की वाईट (भाग2)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/national/surya-grahan-2018-do-not-mistake-these-things-during-solar-eclipse/", "date_download": "2018-12-16T02:43:53Z", "digest": "sha1:AUTWPN4RZL5N544LUP23TZH5PJXPIHO4", "length": 30373, "nlines": 380, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Surya Grahan 2018: Do Not Mistake These 'Things' During The Solar Eclipse! | सूर्यग्रहणावेळी 'या' गोष्टी चुकूनही करू नका ! | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १६ डिसेंबर २०१८\nसाने गुरुजी कथामाला चळवळीला समर्पण\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\n‘ऑनलाइन डेटिंग’ करताना जरा जपून... कुठे सेक्स रॅकेट तर कुठे फसवणुकीचे जाळे\nमुख्यमंत्र्यांची शिवसेनेला युतीसाठी पुन्हा हाक\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nAll post in लाइव न्यूज़\nसूर्यग्रहणावेळी 'या' गोष्टी चुकूनही करू नका \n | सूर्यग्रहणावेळी 'या' गोष्टी चुकूनही करू नका \nसूर्यग्रहणावेळी 'या' गोष्टी चुकूनही करू नका \nग्रहणासंदर्भात भारतात अनेक समज-गैरसमज आहेत. असं म्हणतात, ग्रहण लागले म्हणजे सूतक सुरू होते, अशीही काहींची धारणा आहे.\nसूर्यग्रहणावेळी 'या' गोष्टी चुकूनही करू नका \nनवी दिल्ली- ग्रहणासंदर्भात भारतात अनेक समज-गैरसमज आहेत. ग्रहण लागले म्हणजे सूतक सुरू होते, अशीही काहींची धारणा आहे. सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण या नैसर्गिक प्रक्रिया असून, त्या सृष्टीच्या नियमानुसारच घडत असतात. 2018 वर्षातील पहिलं सूर्यग्रहण 15 फेब्रुवारीला लागणार असून, हे ग्रहण भारतात दिसणार नाही. परंतु हे ग्रहण दक्षिण अमेरिकेतल्या उरुग्वे आणि ब्राझील सारख्या देशांत दिसणार आहे. इतकंच नव्हे, तर ज्योतिषशास्त्रानुसार 11 ऑगस्ट 2018लाही सूर्यग्रहण होणार आहे. मात्र हे सूर्यग्रहणही भारतात दिसणार नाही. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात, त्यालाच सूर्यग्रहण असे संबोधले जाते. ग्रहणाला 15 फेब्रुवारीच्या रात्री 12 वाजून 25 मिनिटांनी सुरुवात होणार असून, ते 16 फेब्रुवारीच्या पहाटे 4.18 वाजेपर्यंत राहणार आहे. सूर्यग्रहण पाहण्यासाठी वैज्ञानिकांनी प्रमाणित केलेल्या टेलिस्टकोपचा वापर केला पाहिजे. सूर्यग्रहण पाहण्यासाठी टेलिस्टकोपसारख्या चष्म्याचा वापर करावा, ज्यात अल्ट्रावॉयलेट किरणं रोखण्याची शक्ती आहे.\nसूर्यग्रहणाच्या वेळी हे नक्की करा \n- सूर्यग्रहणानंतर गंगा, यमुना, गोदावरीसारख्या पवित्र नद्या आणि सरोवरांमध्ये स्नान करून देव-देवतांची आराधना केली पाहिजे.\n- पवित्र नद्यांमध्ये आंघोळ केल्यानंतर गरीब आणि ब्राह्मणांना दान द्यावे, त्यामुळे ग्रहणाचा प्रभाव काहीसा कमी होतो, असा समज आहे.\n- ग्रहण पाहण्याचा प्रयत्न करू नये. देवाचा जप- ध्यान करावे.\n- सूर्यग्रहणच्या पूर्वी सूतक असल्यास शिजवलेल्या जेवणात तुळशीची पानं टाकावीत.\nसूर्यग्रहणावेळी हे करू नका\n- हिंदू पुराणानुसार, सूर्यग्रहणाच्या आधी चार प्रहरांपर्यंत जेवण करू नका. ग्रहणाच्या दरम्यान वयस्क, मुलं आणि रुग्ण एका प्रहारापूर्वी जेऊ शकतात. सूर्यग्रहणादिवशी झाडाची पानं, लाकूड, फुलं तोडू नये.\n- गर्भवती महिलांनी सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण पाहू नये. ग्रहण पाहिल्यास पोटातील बाळावर त्याचे दुष्परिणाम होतात, अशी आख्यायिका सांगितली जाते. सूर्यग्रहण आणि सुतकात महिलांनी घराबाहेर पडू नये.\n- सूर्यग्रहणाच्या वेळी केस कापू नये आणि कपडेही पिळू नयेत. त्याप्रमाणे दातही घासू नयेत. ग्रहणाच्या वेळी कुलूप उघडणं, सोनं, मल-मूत्र विसर्जित करणं, जेवण करण्यासारख्या गोष्टी वर्जित कराव्यात.\n- सूर्यग्रहण व चंद्रग्रहणाच्या दरम्यान कोणतंही शुभ कार्य करू नये. यादरम्यान शुभ कार्य केल्यास त्याचे चांगले परिणाम दिसत नाहीत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nSurya Grahan 2018सूर्यग्रहण २०१८\nसुटलं गिऱ्हण, द्या दळण.... सूर्यग्रहण संपले, 27 जुलैला चंद्रग्रहण\nसूर्यग्रहणानंतर 'या' चार राशींच्या व्यक्तींचं फळफळणार नशीब\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nकाश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवाईनंतर हिंसाचार, आठ नागरिकांचा मृत्यू\n\"...म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर भा���पात असते\nजम्मू-काश्मीरच्या पुलवामात 3 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद, इंटरनेट सेवा खंडित\nमोदींच्या विदेश दौऱ्यांवर २८० दशलक्ष डॉलर खर्च\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\n��ेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nआधुनिक कचरापेटीच्या सहा सेन्सर चीप चोरीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/pune/dangerous-canals/", "date_download": "2018-12-16T02:47:07Z", "digest": "sha1:P4R3HUGLU3XR4AW6XW7WHCIBDAPPFDK7", "length": 43030, "nlines": 403, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Dangerous Canals! | धोकादायक कालवे! | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १६ डिसेंबर २०१८\nदेवा सुंदर जगामंदी कारं माणूस घडविलास\n...तर गोदावारीच्याच दशक्रियेची वेळ\nसाने गुरुजी कथामाला चळवळीला समर्पण\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\n‘ऑनलाइन डेटिंग’ करताना जरा जपून... कुठे सेक्स रॅकेट तर कुठे फसवणुकीचे जाळे\nमुख्यमंत्र्यांची शिवसेनेला युतीसाठी पुन्हा हाक\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nउत्तर भारतीय महापंचायतचे अध्यक्ष विनय दुबे पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ता योगेंद्र तिवारीही पोलिसांच्या ताब्यात. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी दादरहून घेतले ताब्यात.\nपर्थ - अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला चौथा झटका, 51 धावांवर बाद\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमा���स्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nउत्तर भारतीय महापंचायतचे अध्यक्ष विनय दुबे पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ता योगेंद्र तिवारीही पोलिसांच्या ताब्यात. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी दादरहून घेतले ताब्यात.\nपर्थ - अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला चौथा झटका, 51 धावांवर बाद\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामु��े झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nAll post in लाइव न्यूज़\nवाई तालुक्यातील धोमबलकवडी धरणाचा उजवा कालवा भोर तालुक्यातील ९ गावांतून जातो. मात्र येण्या-जाण्यास पुलाची सुविधा नाही, पाण्यात उतरण्यास घाट, संरक्षक कठडे नाहीत, बोगद्याच्या तोंडावर जाळी नाही, अस्तरीकरणाचे काम अपूर्ण त्यामुळे गळती होऊन पिकांचे नुकसान होते.\nधोमबलकवडी कालवा : अस्तरीकरण अपूर्ण; चार बळी गेले तरी पाटबंधारे झोपलेलेच\nभोर -वाई तालुक्यातील धोमबलकवडी धरणाचा उजवा कालवा भोर तालुक्यातील ९ गावांतून जातो. मात्र येण्या-जाण्यास पुलाची सुविधा नाही, पाण्यात उतरण्यास घाट, संरक्षक कठडे नाहीत, बोगद्याच्या तोंडावर जाळी नाही, अस्तरीकरणाचे काम अपूर्ण त्यामुळे गळती होऊन पिकांचे नुकसान होते. या परिस्थितीमुळे तीन-चार वर्षांत ४ ते ५ नागरिक आणि ३ ते ४ जनावरे वाहून मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र याकडे वाई पाटबंधारे विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. यामुळे शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.\nसातारा जिल्हातील वाई तालुक्यात कृष्णा नदीवर बलकवडी गावाजवळ सुमारे ८४८ कोटी रुपये धोमबलकवडी प्रकल्प झाला असून ४.०८ टीएमसी पाणी अडवले आहे. १९९६ मध्ये धरणाच्या उजव्या कालव्याला मान्यता मिळाली आणि १९९७ साली कामाला सुरुवात झाली. ३३१५ मीटर लांबीचा पहिला बोगदा धोंडेवाडीजवळ तर कर्नावडजवळ ३२५६ मीटर लांबीचा दुसरा बोगदा. नेरे गावाजवळ ५०० मीटर लांबीचा तिसरा, खानापूरजवळ ५०० मीटरचा चौथा तर कान्हवडीजवळ १९९० मीटरचा पाचव्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. तर डावा कालवा चिखलगाव ते अंगसुळे असा असून अदयाप सदरचे काम अपूर्णच आहे.\nभोर तालुक्यातील ६७ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. मात्र अस्तरीकरणाचे काम झाले नाही. त्यामुळे कालव्याला मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने शेतातील उभ्या पिकांचे नुकसान होत आहे. नवीन पिके घेता येत नाहीत. शिवाय नियोजनाच्या अभावामुळे वेळेवर पाणी सोडले जात नसल्याने पिके वाळून जात आहेत. अनेक गावांजवळ कालव्यावरून जाण्या-येण्यास पुल नाहीत. संरक्षक कठडे नाहीत. पाण्यात उतरण्यास घाट नाहीत, सूचनाफलक लावलेले नाहीत.\nनेरे गावाजवळ नेरे ते प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत ५०० मीटरचा बोगदा असून तोंडावर जाळी लावलेली नाही. येण्या-जाण्यासाठी पुलाची गरज आहे; मात्र पुलाचे काम झालेले नसल्याने शेतकºयांची मोठी अडचण होत आहे. शिवाय बोगदा सुरू होतो, त्या ठिकाणी ओढा आहे. सदर ओढ्यावरून नवीन पुलावरुन पाणी वाहून बोगद्यात सोडले आहे तर पावसाचे पाणी पुलाखालून जाते. पुलाखाली मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे बोगद्याला आणि आजूबाजूच्या शेतीला धोका निर्माण होऊ शकतो. याबाबत सात वर्षांपासून वारंवार मागणी करूनही गाळ काढला नसल्याचे नेरे गावचे माजी सरपंच प्रकाश मैद यांनी सांगितले.\nडिंभेच्या कालव्यांना पाणीगळतीचे ग्रहण : गळतीमुळे जमिनीही झाल्या नापीक\nडिंभे : धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यांना पाणीगळतीचे ग्रहण लागले आहे. पाणीगळतीमुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. दर वर्षी कालवाफुटीच्या घटना घडत आहेत. अनेक ठिकाणी कालव्यांचे अस्तरीकरण उखडल्याने धरणाचे कालवे धोकादायक झाले असून, कालव्याखालच्या गावांना धोका निर्माण झाला आहे. तर, सततच्या पाणीगळतीमुळे शेकडो एकर क्षेत्र नापीक झाले आहे.\nडिंभे धरणातून डाव्या कालव्याद्वारे नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा आणि उजव्या कालव्यातून आंबेगाव तालुक्यासह शिरूर तालुक्याला पाणीपुरवठा\nसध्या या धरणाच्या कालव्यातून जवळपास चार हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत होेते. धरणाचा कालव्यातून पाणी सुरू होताच या कालव्यांतून अनेक ठिकाणी पाणीगळती होऊन अक्षरश: डिंभे धरणाच्या खालच्या बाजूला ३० ते ४० कि.मी.पर्यंत पावसाळ्यासारखे धबधबे वाहत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहावयास मिळते.\nधरणापासून पुढे शिनोली गावाच्या अलीकडे उजवा कालवा सुरू होत असून, या डाव्या व उजव्या कालव्यांचे अनेक ठिकाणी अस्तरीकरण उखडले असल���याचे पाहावयास मिळते. अनेक ठिकाणी मातीचा भराव खचून त्यातून मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत असल्याचे चित्र आहे. बुधवारी गिरवली गावाजवळ डाव्या कालव्याला भगदाड पडून कालवाफुटीची घटना घडली. दोन वर्षांपूर्वी कानसे तसेच महाळुंगे गावाजवळ कालवाफुटीच्या घटना घडल्या होत्या.\n]अनेक वर्र्षांपासून या कालव्यांच्या डागडुजीसाठी शासनाकडे निधीची मागणी केली जात आहे. मात्र, निधी उपलब्ध होत नसल्याने या कालव्यांची डागडुजी होत नाही.\nधरणापासून जवळ असलेल्या महाळुंगे गावाला सध्या कालवागळतीचा सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. या गावाच्या वरील बाजूने कालवा जात असल्याने वर्षातील बाराही महिने येथे दलदल असते. संपूर्ण गावाचा परिसरच दलदलमय झाल्याने येथील परिसर धोकादायक झाला आहे.\nगेल्या वर्षी या गावातील नागरिकांनी पाणी सोडू न देण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळी दोन महिन्यांत कालवा दुरुस्त केला जाईल, असे सांगितले होते. त्याला वर्ष झाले.\nकालवागळतीमुळे जमिनी दलदलमय झाल्या असून, त्या कधीही सरकण्याची भीती निर्माण झाली आहे. तर, खालच्या बाजूला राहणाºया ग्रामस्थांना कालवाफुटीची भीती निर्माण झाली आहे.\nसततच्या दलदलीमुळे शेकडो एकर क्षेत्र नापीक झाले असून, पाणी असूनही शेती पिकविता येत नसल्याच्या दुहेरी स्थितीत शेतकरी सापडला आहे. महाळुंगकर आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.\nएकीकडे पाणीच पाणी, दुसरीकडे टंचाई\nएकीकडे धरणाच्या आतील गावांत तीव्र पाणीटंचार्ई असतानाच या कालव्याच्या गळतीमुळे धरणाच्या खालील गावांत अनेक ठिकाणी पाण्याचे ओहळ वाहताना दिसतात. एकीकडे पिण्याच्या घोटभर पाण्यासाठी मैलोन् मैल पायपीट करावी लागत असताना दुसरीकडे हजारो लिटर पाणी दररोज वाया जात असल्याचे पाहावयास मिळत आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व व पश्चिम भागांतील ही विसंगती आहे. अनेकदा प्रयत्न करूनही या कालव्याला मोठ्या प्रमाणात लागलेले गळतीचे ग्रहण काही केल्या संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता कालवाफुटीचे धोके समोर येऊ लागले आहेत. या धोकादायक कालव्यांची तातडीने दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे.\nआंबेगाव तालुक्यात दुर्गम भागातील गाव व वाड्यावस्त्यांवर हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट सुरू झाली आहे. पाळीव जनावरांच्याही पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला असताना एकीकड��� तालुक्याच्या पूर्व भागात कालव्यांना पाणी सोडल्यावर मात्र दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र पाहावयास मिळते.\nगळती ही नित्याची बाब\nझाली आहे. या कालव्याला अर्ध्या-अर्ध्या किलोमीटरवर बोगदे पडले असून त्यामधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. डिंभे धरणाच्या दोन्ही कालव्यांना लागलेले पाणीगळतीचे ग्रहण सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत.\nचासकमानच्या डाव्या कालव्याचे आवर्तन बंद\nचासकमान : खेडसह शिरूर तालुक्याचे नंदनवन ठरलेल्या चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याचे दुसरे आवर्तन तब्बल अठ्ठेचाळीस दिवसांनंतर गुरुवारी सकाळी बंद करण्यात आले. चासकमान धरणामध्ये सध्या ४८.६६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.\nचासकमान धरणामधून रब्बी हंगामाचे पहिले आवर्तन ५ डिसेंबर रोजी सोडण्यात आले होते. परंतु, रब्बी हंगामाच्या सोडण्यात आलेल्या आवर्तनाच्या पाण्याला शेतकºयांची मागणी नसल्यामुळे तब्बल ३१ दिवसांनंतर म्हणजेच ६ जानेवारी रोजी पहिले आवर्तन बंद करण्यात आले होते. त्यानंतर लगेच १४ दिवसांनी खेडसह शिरूर तालुक्यातील शेतकºयांच्या मागणीनुसार २० जानेवारी रोजी रब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन सोडण्यात आले होते.\nसोडण्यात आलेल्या दुसºया आवर्तनाचा शेतकरी बांधवांनी पुरेपूर फायदा घेतल्याने कांदा, बटाटा, गहू, ज्वारी, मका, हरभरा, मेथी, कोथिंबीर, फ्लावर, कोबीसह तरकारी पिकांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. तर, शिरूर व खेड तालुक्यातील शेतकरी बांधवांनी आपल्या शेतामध्ये खोदून तयार केलेली शेत तळी भरलेली असल्याने पाणीटंचाईवर मात करता येणार आहे. तर, सोडण्यात आलेले आवर्तन ठरलेल्या तारखेनुसार बंद करण्यात आल्यामुळे शेतकरीबांधवांनी समाधान व्यक्त केले आहे. धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडल्याने पाण्याची नासाडी होत आहे. शेतकºयांच्या शेतजमिनीमध्ये सतत पाणी साचून शेतजमिनी मोठ्या प्रमाणात नापीक झाल्या आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. प्रशासनाला गळती रोखण्यासंदर्भात विचारले असता प्रशासन राज्य शासनाकडे बोट दाखवत आहे.\nधरणापासून ते कमान, चास, आखरवाडी, बहिरवाडी, भांबुरवाडी, तिन्हेवाडी दरम्यान आदी भागात पाणीगळतीचे प्रमाण सर्वाधिक पाहावयास मिळत आहे.गळतीमुळे कालव्यातून ३० ते ४० टक्के पाणी वाया जात असते.त्यामुळे शेवट पर्यंत पाणी पो���ोचतच नाही. यामुळे खेड तालुक्याच्या बॅकवॉटरवर असणाºया गावांना आणि शिरूर तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत असणाºयांना शेतीचे क्षेत्र वाचविण्यापासून वंचित राहावे लागत असते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n...तर गोदावारीच्याच दशक्रियेची वेळ\nपुणेरी कट्टा - वाढदिवस नको रे बाबा ...\nरंगमंच - दिग्दर्शक : नाटकाचा पहिला प्रेक्षक\nआदिवासीवाडीतील पाणीटंचाई दूर होणार\nपहिलीपासून सेमी इंग्रजीचा भडिमार\nकामगाराचा मृत्यू , ठेकेदार अटकेत\nपहिलीपासून सेमी इंग्रजीचा भडिमार\nकामगाराचा मृत्यू , ठेकेदार अटकेत\nमोक्कातील फरार आरोपी पुण्यात जेरबंद\nमुख्यमंत्री-पालकमंत्री वादात पुणेकर वेठीस\nधनकवडी परिसरातील दहा मंदिरे पाडली\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अह��दनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nआधुनिक कचरापेटीच्या सहा सेन्सर चीप चोरीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2018-12-16T01:49:53Z", "digest": "sha1:YV6T5LBT7QJGWH6RZ3YIPQZBTA5QQCNM", "length": 6775, "nlines": 161, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्फटिक - विकिपीडिया", "raw_content": "\nस्फटिक म्हणजे अशी घन वस्तू, जिच्यामधे अणू-रेणूंची एक ठरावीक संरचना तिन्ही मितींमधे पुनरावृत्तीत होते. स्फटिक बनण्याच्या क्रियेला स्फटीकीभवन असे म्हणतात. बहुतांशी धातू हे बहुस्फटीकी असतात. काही स्फटिकात तापमान बदलल्यास त्यात विद्युत् निर्मिती होते. अशा प्रकारच्या स्फटिकात एक विशिष्ट दिशा असते. या दिशेला विद्युत् अक्ष म्हणतात. स्फटिकांवर विशिष्ट दिशांनी दाब लावले असता स्फटिकाच्या एका पृष्ठभागावर धनविद्युत् भार व दुसऱ्या पृष्ठभागावर ऋण विद्युत् भार उत्पन्न होतो. यालाच स्फटिकाचे विद्युत् ध्रुवण झाले असे म्हणतात.\nमूलतः (निसर्गतः) कोणताही स्फटिक शक्यतो निर्दोष नसतो. आणि त्यात काही न काही विकृती असतेच. ही विकृती स्फटिकाच्या अनेक भौतिक आणि तांत्रिक गुणधर्मांवर परिणाम करते. खरे तर, स्फटिक हा काटेकोरपणे रचलेल्या अनेक अंतर्गत अणूंच्या प्रतालांचा बनलेला असतो. या अंतर्गत प्रतलांना lattice म्हणतात. मराठीत आपण त्यांना प्रस्तर म्हणू. स्फटिक-विकृती म्हणजे या प्रस्तरातील अणूंच्या क्रमातील अनियमितता होय. ही अनियमितता अणूच्या व्यासात स्पष्टपणे प्रतीत होते.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ फेब्रुवारी २०१८ रोजी २०:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-sonography-machine-61966", "date_download": "2018-12-16T02:13:58Z", "digest": "sha1:MOMCQKBDGJ7KLPA246PD2ZL4RCU3O64L", "length": 12582, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news sonography machine सोनोग्राफी मशिन खरेदीतील गैरव्यवहाराकडे दुर्लक्ष | eSakal", "raw_content": "\nसोनोग्राफी मशिन खरेदीतील गैरव्यवहाराकडे दुर्लक्ष\nमंगळवार, 25 जुलै 2017\nपुणे - महापालिकेचे दवाखाने आणि हॉस्पिटलमधील सोनोग्राफी मशिन्सच्या खरेदीत गैरव्यवहार झाला असून, त्याच्या चौकशीचा आदेश आयुक्तांनी दिल्यानंतरही त्यावर कार्यवाही झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाच्या चौकशीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.\nपुणे - महापालिकेचे दवाखाने आणि हॉस्पिटलमधील सोनोग्राफी मशिन्सच्या खरेदीत गैरव्यवहार झाला असून, त्याच्या चौकशीचा आदेश आयुक्तांनी दिल्यानंतरही त्यावर कार्यवाही झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाच्या चौकशीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.\nमहापालिकेचे दवाखाने आणि हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी मशिन्स बसविण्यात आली आहेत. त्यासाठी सुमारे 70 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. मात्र, या मशिन्सचा फारसा वापर होत नाही. सन 2015-16 मध्ये केवळ 20 आणि 2016-17 या वर्षात 30 जणांची तपासणी झाली आहे. त्यातच, बाजारात एका मशिनची किंमत 13 लाख रुपये असताना महापालिकेने मात्र, ती 23 लाख 85 हजार रुपयांनी खरेदी केली आहे. तर, 32 लाखाची मशिन तब्बल 59 लाख 45 हजार रुपयांमध्ये खरेदी केली आहे. त्यामुळे या व्यवहारात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून, त्याची चौकशी केली पाहिजे. त्याबाबत तक्रार केल्यानंतर महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी अतिरिक्त आयुक्‍तांना चौकशीचे आदेश दिले होते; परंतु त्यानुसार चौकशी झालेली नाही, असे वेलणकर यांनी म्हटले आहे.\n‘जीएसटी’चा ३३३ कोटींचा गैरव्��वहार\nमुंबई - मशीद बंदर व भांडुप येथील बोगस कंपन्यांच्या मदतीने खरेदी-विक्रीचे व्यवहार कागदोपत्री दाखवून ३३३ कोटी रुपयांचा वस्तू व सेवा कर (जीएसटी)...\nराम मंदिराचे निर्णय घेणे न्यायालयाचे काम नाही : शिवसेना\nनवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने काहीही चुकीचे सांगितले नाही, किंमत ठरविणे हे न्यायालयाचे काम नाही. तसेच राम मंदिराचा निर्णय घेणेही त्यांचे काम नाही...\nअनिल अंबानींकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत\nनवी दिल्ली : राफेल विमान खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या विरोधी पक्षांच्या आरोपाने घायाळ झालेल्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला आज (शुक्रवार)...\nउर्जित पटेलांनी 'या' कारणांमुळे दिला राजीनामा\nरिझर्व्ह बॅंक- सरकारमधील वादाचे मुद्दे 1. व्याजदर रिझर्व्ह बॅंकेने चलनवाढीचा विचार करून व्याजदरात कपात केलेली नव्हती. यामुळे...\nमल्ल्या म्हणतो; \"पैसे घ्या पण...''\nनवी दिल्ली: ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी क्रिश्चियन मिशेलला भारत सरकारने ताब्यात घेण्याला आणि बँकांचे पैसे...\n\"वाघूर'चे भूत पुन्हा मानगुटीवर\nजळगाव : राज्यभर गाजलेल्या जळगाव पालिकेच्या घरकुल घोटाळ्यानंतर आता वाघूर, विमानतळ, अटलांटा, जिल्हा बॅंक या गुन्ह्यांचा तपास मार्गस्थ झाला आहे. त्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/wari/pandharpur-wari-2017-pandharpur-55727", "date_download": "2018-12-16T02:20:46Z", "digest": "sha1:WMQTSTSMM77UD3IAF5XEXI3OZS5MBV3P", "length": 11963, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pandharpur Wari 2017 pandharpur श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी साडेअकरा तास पाळीत | eSakal", "raw_content": "\nश्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी साडेअकरा तास पाळीत\nबुधवार, 28 जून 2017\nपंढरपूर - आषाढी यात्रेनिमित्ताने येणारे आणि शनिवार, रविवार आणि सोमवारी ईद अशा तीन दिवसांच्या सुट्यांमुळे आलेल्या भावि���ांमुळे दोन दिवस येथे गर्दी वाढली होती. आज तुलनेने गर्दी काहीशी कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तरीही आज (मंगळवारी) श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी साडेअकरा तास लागत होते.\nपंढरपूर - आषाढी यात्रेनिमित्ताने येणारे आणि शनिवार, रविवार आणि सोमवारी ईद अशा तीन दिवसांच्या सुट्यांमुळे आलेल्या भाविकांमुळे दोन दिवस येथे गर्दी वाढली होती. आज तुलनेने गर्दी काहीशी कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तरीही आज (मंगळवारी) श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी साडेअकरा तास लागत होते.\nजवळ आलेली आषाढी यात्रा आणि सलग तीन दिवस आलेल्या सुट्यांमुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून शहरात भाविकांची गर्दी वाढली होती. श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग स्मशानभूमीपर्यंत जात होती. आज दर्शन रांग कमी होऊन विप्रदत्त घाटाच्या काहीशी पुढे पर्यंत गेली होती. आज सकाळी साडेदहा वाजता श्री विठ्ठल मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलेल्या भरत ज्ञानू माटे (रा. कुंभारगाव, ता. पाटण, जि. सातारा) यांना विचारले असता ते म्हणाले, काल (ता. 26) रात्री अकराच्या सुमारास स्मशानभूमी शेजारील एक नंबरच्या शेडपासून रांगेत उभा राहिलो होतो. साडेअकरा तासानंतर दर्शन झाले. दर्शन रांगेत व्यवस्था चांगली आहे.\nसंत तुकाराम महाराज पालखी\nसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी\n.. तरच थांबेल मानव आणि वन्यजीवांचा संघर्ष\nसोलापूर : सिमेंटचे जंगल वाढत असल्याने वन्यजीवांचा मूळ अधिवास संपत चालला आहे. अन्नाच्या शोधात माकड, लांडगा, बिबट्या यासह अन्य वन्यजीवांचा वावर...\nसोलापूर : राज्य सरकारने मेगा भरतीची घोषणा केल्यानंतर अपंग प्रमाणपत्रासाठी सुशिक्षित बेरोजगारांची धावपळ सुरु झाली आहे. परंतु, सरकारने अपंगत्वाचे...\nउद्धव ठाकरेंची सभा न भूतो न भविष्यती होईलः संजय राऊत\nपंढरपूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 24 डिसेंबर रोजी पंढरपूर येथे जाहीर सभा होणार आहे. आयोध्या नंतर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्री...\nटोकन दर्शन व्यवस्था तूर्त लांबणीवर\nपंढरपूर - विठ्ठल दर्शनाची रांग कमी करण्याच्या हेतूने टोकनद्वारे दर्शन व्यवस्था सुरू करणे सध्यातरी अशक्‍य असल्याचे मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल...\nदुचाकी-मालट्रकच्या अपघातात एकाचा मृत्यू\nमोहोळ : मोटार सायकल व मालट्रक यांच्यात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर अन्य दोघेजण जखमी झाल��. हा अपघात सोमवारी (ता. 10) सकाळी...\nमोहोळ ते आळंदी हा पालखी मार्ग मंजूर, पण मावेजा कमी\nमोहोळ : मोहोळ ते आळंदी हा पालखी मार्ग मंजुर झाला आहे, मात्र यासाठी शेतकऱ्यांच्या संपादीत केलेल्या जमिनीचा मावेजा अत्यंत कमी असून तो शेतकऱ्यांचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4935870629108642516&title=Artist%20S.%20H.%20Raza&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-12-16T01:56:13Z", "digest": "sha1:KHSBK3RW7OP5THXSSAI6DKI4N7BJSZCP", "length": 20230, "nlines": 132, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "एकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती", "raw_content": "\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nचित्रकार एस. एच. रझा यांनी १९९१-९२मध्ये पहिल्या पुणे भेटीत अभिनव कला महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एक चित्र काढलं होतं. त्यामध्ये ‘एकाग्रता’ असं खास रझा पद्धतीच्या हस्ताक्षरात नोंदवलं होतं. लहानशा पांढऱ्याशुभ्र कॅनव्हासवर त्यांच्या खास पद्धतीचं ‘बिंदू’ नामे ‘वर्तुळ’ रंगवलेलं होतं आणि ‘एकाग्रता’ असं तांबूस रंगात लिहिलं होतं. ही कलाकृती आजही अभिनव कला महाविद्यालयाच्या ग्रंथालयात आहे. कलेच्या विद्यार्थ्यांसाठी ‘एकाग्रता’ यासारखा दुसरा योग्य संदेश तो काय... ‘स्मरणचित्रे’ सदरात आज पाहू या चित्रकार रझा यांच्या त्या पुणे भेटीची गोष्ट...\nरझा हे तेव्हा भारतीय समकालीन चित्रकारांमध्ये सुप्रसिद्ध चित्रकार होते, कला क्षेत्रातील सेलेब्रिटी होते. १९५४पासून त्यांचा मुक्काम पॅरिसला असूनही भारतात त्यांचा मित्रवर्ग, शिष्यवर्ग व चाहता वर्गही मोठा होता. त्यांच्या ज्या पहिल्या पुणे भेटीत त्यांनी ‘एकाग्रता’ हे चित्र रंगवलं होतं, त्या भेटीची ही कथा... त्याचं असं झालं, की १९९१-९२च्या सुमारास कला महाविद्यालयातल्या रवी कुंटे या विद्यार्थ्याने शेवटच्या वर्षाला चित्रकार सय्यद हैद��� रझा यांच्यावर प्रकल्प करावयाचं निश्चित केलं. त्यानं चित्रकार विजय शिंदेंकडून त्यांचा पॅरिसचा पत्ता मिळवला व सरळ रझांना पत्र लिहिलं.\nरझा खरोखरच सज्जन गृहस्थ होते. त्यांनी पत्राचं उत्तर तर दिलंच दिलं. परंतु त्याबरोबर दोन-तीन कॅटलॉग पाठवून दिले. रझांच्या या साहित्यामुळे कुंटे आनंदला आणि त्यानं पुन्हा आभाराचं पत्र पाठवलं. इंटरनेट सेवा सहज उपलब्ध नसलेला तो काळ असल्याने माहिती मिळत असे ती प्रसिद्ध झालेल्या कॅटलॉगद्वारे. आभाराच्या पत्रालाही उत्तर म्हणून रझांचं पत्र आलं. त्यांचं चित्रप्रदर्शन मुंबईत ‘एनसीपीए’मध्ये होत असून, तिथं प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या दिवशी सकाळी ११ वाजता प्रदर्शनस्थळीच भेटीचं आमंत्रण त्यांनी दिले. रवी कुंटेला आनंद झाला खरा. परंतु एकटा जाण्यास तो धजावत नव्हता. मी व राजू सुतार रझांना भेटण्यास उत्सुक होतोच. शेवटी तिघांनी जायचं ठरलं. (एनसीपीए अर्थात नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट हा टाटा ट्रस्टचा उपक्रम असून, तिथं समकालीन कलासंग्रह व कलादालन आहे.)\nठरल्या वेळेला आम्ही ‘एनसीपीए’च्या गेस्ट हाउसवर पोहोचलो. बेल वाजवली. प्रसन्न मुद्रेनं रझांनी स्वतःच दार उघडून आमचं शब्दश: सहर्ष स्वागत केलं. आम्हा सर्वांना ती अत्यंत उत्साही आणि आनंदी सकाळ वाटत होतीच होती. परंतु रझाही तितकेच खुशीत होते. त्यांनी आम्हाला बसायला सांगितलं आणि पहिला प्रश्न विचारला. ‘पिकासोचा जन्मदिन कोणता’ आम्ही लगेच उत्तर दिलं, ‘२५ नोव्हेंबर.’ आम्हाला हा प्रश्नही अनपेक्षित होता आणि उत्तरही त्यांना बहुधा अनपेक्षित असावं... मग तर ते एकदम रंगात आले. कला महाविद्यालयातली तिसऱ्या-चौथ्या वर्षाची पोरं पिकासोचा जन्मदिन लक्षात ठेवतात, म्हणजे त्याची कला अभ्यासण्याचा प्रयत्न तर यांनी केलाच असावा, असा काहीसा कयास रझांनी बांधला असावा. पुढे गप्पा रंगल्या त्या जवळजवळ दोन तास. रवी कुंटेची प्रकल्पासंदर्भातली प्रश्नोत्तरं विचारून झाल्यावर आम्ही केलेलं दृश्यकलेतले प्रयोग त्यांना फोटोद्वारे दाखवले. एका मोठ्या आकाराच्या (साधारणत: आठ फूट बाय पाच फूट) नळीच्या पत्र्यावर मी तेव्हा येणाऱ्या इन्स्टंट फोटोंच्या फोटोफ्रेम लावल्या होत्या. त्यावर इनॅमल रंगाने रंगवलं होतं. ते थोडं जाळलं होतं. एकूणच रॉबर्ट रॉश्चनबर्ग या अमेरिकन कलावंताच्या फोटोत पाहिलेल्या कलाकृतींच्या प्रभावातून हा प्रयोग मी तेव्हा केला होता. काहीशी अमूर्त स्वरूपाची, परंतु अवकाशातली जणू निसर्गचित्रं, अशा मिश्र स्वरूपात काढलेल्या जलरंग व तैलरंगातली चित्रं दाखवली. (तेव्हा मी तैलरंगामध्ये रबर सोल्युशन मिसळून चित्रं काढत असे.) राजू सुतारनं त्याची तैलरंगातली अमूर्त चित्रं दाखवली. पुण्यातल्या आमच्या इन्फॉर्मल ग्रुपच्या नाना स्वरूपाच्या लहानसहान चळवळी व उपक्रमांबद्दल त्यांना सांगितलं. या सगळ्यामुळे रझा फार प्रभावित झाले. त्यांचं एक वाक्य फार महत्त्वाचं होतं. ते म्हणाले, ‘हे सगळं पाहून मला आमच्या तरुणपणीच्या प्रोग्रेसिव्ह ग्रुपची फार आठवण होतेय. आम्हीही असंच ग्रुपनं काम आणि प्रयोग करत असू.’ मग आम्ही त्यांना पुण्यात येण्याबाबत विचारलं, तेव्हा त्यांना त्यांचे गुरू व कलाशिक्षक केळकर यांना भेटण्यासाठी अहमदनगरला जायची इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं. आम्ही म्हणालो, ‘पुण्यातून जाता येईल.’ शेवटी त्यांनी ‘संध्याकाळी प्रदर्शनाचं उद्घाटन आहे. त्यासाठी थांबा,’ असं सांगून बरोबर सहा वाजता यायला सांगितलं.\nप्रदर्शन केमोल्डच्या केकू गांधी व सेरिननं आयोजित केलं होतं. उद्घाटनाला रझांचे मित्र बाळ छाबडा, लक्ष्मण श्रेष्ठा, सुनीता श्रेष्ठा, ज्ञानेश्वर नाडकर्णी वगैरे मंडळी सहकुटुंब होतीच होती. परंतु प्रमुख पाहुणे म्हणून जे. आर. डी. टाटा स्वतः उपस्थित होते. टाटांनी दीपप्रज्वलन करून उद्घाटन केलं. लहानशी पार्टी झाली. रझांनी पुण्यात येण्याचं नक्की करून आम्हाला निरोप दिला. मग पुढे विजय शिंदे, सुजाता बजाज, राजन पेंढारकर, मुरलीधर नांगरे, सुधाकर चव्हाण इत्यादींनी एकत्र येऊन रझांना पुण्याला आणून व पुढे नगरला नेऊन पुन्हा मुंबईला नेण्याचं आयोजन केलं. रझांना घ्यायला आम्ही पुणे स्टेशनवर उत्साहात हजर होतो. चित्रकार विजय शिंदेंच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. ‘रझा रझा’ करून ते गाडी स्टेशनात घुसल्यापासून रझांना हाका मारू लागले. नांगरेदेखील उत्साहात होते. पुष्पहार घालून नांगरेंनी त्यांचं स्वागत केलं.\nदुसऱ्या दिवशी रझांनी अभिनव कला महाविद्यालयाला भेट दिली. चित्रं दाखवण्यास सगळे उत्सुक होतो. अविनाश थोपडे, वैशाली ओक, राजू, रवी कुंटे, पांडुरंग ताठे व मी असे आम्ही आपापली चित्रे वर्गात प्रदर्शनासारखी मांडली होती. रझांनी त्यावर आपले विचार प्रकट केले ते चित्र खूप वेळ व गांभीर्याने पाहून. माझ्या उजव्या हाताचे बोट जाड आहे, त्यामुळे माझ्या चित्रात एक प्रकारचा बोल्डनेस आहे.... इतक्या खोलवर जाऊन त्यांची प्रत्येकाच्या चित्राची मीमांसा केली होती. मग त्यांचं प्रात्यक्षिक झालं. या प्रात्यक्षिकात त्यांनी कॅनव्हासवर क्रिम्झन रंगाl चित्र केलं. शांतचित्तानं केलेल्या या चित्रावर त्यांनी लिहिलेला शब्द विद्यार्थ्यांसाठी आणि भावी पिढ्यांसाठी जणू महत्त्वाचा संदेशच होता. तो शब्द होता... ‘एकाग्रता\n- डॉ. नितीन हडप\n(लेखक पुण्यातील चित्रकार असून, काष्ठशिल्पे, पुरातन वास्तू, फॅशन आदी त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. ‘स्मरणचित्रे’ या पाक्षिक सदरातील सर्व लेख https://goo.gl/w99eTN या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)\n(चित्रकार रझा यांचं २३ जुलै २०१६ रोजी नवी दिल्लीत निधन झालं. त्यांनी तरुण कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन केलेल्या रझा फाउंडेशनच्या http://www.therazafoundation.org या वेबसाइटवर रझा यांच्याबद्दलची अधिक माहिती उपलब्ध आहे.)\nलक्ष्मण गोरे यांची कुतुहलापोटीची सहचित्रे धास्ती अंतर्ज्ञानासंबंधीची... देस-परदेस... प्रदर्शन मांडणीचा अस्सल नमुना मुंबईचा ठग : दी बॉम्बे ब्युकनर अद्भुततेचा अनुभव देणारी ‘अनटायटल्ड’ तंत्रचित्रे\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\nइंग्रजी साहित्यिक अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5625715761320958709&title=Mahindra's%20Sales%20Increased%20By%2050%20Percent&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-16T01:54:39Z", "digest": "sha1:QPNNCBTHIBSYSPTOBSDYARZ32CUWENBN", "length": 9444, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘महिंद्रा’च्या देशांतर्गत विक्रीमध्ये ५० टक्क्यांनी वाढ", "raw_content": "\n‘महिंद्रा’च्या देशांतर्गत विक्रीमध्ये ५० टक्क्यांनी वाढ\nमुंबई : एकोणीस अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या फार्म इक्विपमेंट सेक्टरने (एफईएस) मार्च २०१८मधील ट्रॅक्टरविक्रीची आकडेवारी दोन एप्रिलला जाहीर केली.\nमार्च २०१८मध्ये देशांतर्गत विक्री २६ हजार ९५८ युनिटची झाली. मार्च २०१७मध्ये ती १७ हजार ९७३ युनिट होती. फेब्रुवारी २०१८मध्ये एकूण ट्रॅक्टरविक्री (देशांतर्गत+निर्यात) २८ हजार २७७ युनिट इतकी झाली. गत वर्षी याच काळात ती १९ हजार ३३७ युनिट होती. फेब्रुवारीमध्ये एक हजार ३१९ युनिटची निर्यात करण्यात आली.\nडिसेंबरमधील कामगिरीविषयी बोलताना ‘महिंद्रा’चे फार्म इक्विपमेंट अध्यक्ष राजेश जेजुरीकर म्हणाले, ‘आम्ही २०१८ या संपूर्ण आर्थिक वर्षामध्ये तीन लाखांहून अधिक ट्रॅक्टरची विक्री करून नवा मैलाचा टप्पा निर्माण केला. मार्च २०१८ मध्ये २६ हजार ९५८ ट्रॅक्टरची देशांतर्गत विक्री झाली. गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत ही संख्या ५० टक्के अधिक आहे. चौथ्या तिमाहीमध्ये चांगली गती मिळाली आहे आणि ती नव्या वर्षातही कायम राहील, अशी अपेक्षा आहे. निर्यातीच्या बाबतीत आम्ही महिन्यात एक हजार ३१९ ट्रॅक्टरची विक्री केली.’\nकंपनीचा नेहमीच प्रयत्न असतो की, ग्रामीण भागात भरभराट झाली पाहिजे, शहरातील जीवनशैली सुधारली पाहिजे आणि व्यवसायाची कार्यक्षमता वाढली पाहिजे. त्यामुळे लोकांना चालना मिळून त्यांचा विकास होईल. समूह भारतात युटिलिटी व्हेइकल्स, माहिती तंत्रज्ञान, वित्तीय सेवा व व्हेकेशन ओनरशिपमध्ये आघाडीच्या स्थानी आहे व व्हॉल्युमच्याबाबतीत जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपनी आहे.\nकृषीव्यवसाय, एअरोस्पेस, कम्पोनंट्स, सल्ला सेवा, संरक्षण, ऊर्जा, औद्योगिक उपकरणे, लॉजिस्टिक्स, रिअल इस्टेट, स्टील, रिटेल, व्यावसायिक वाहने व दुचाकी व्यवसायांतही अग्रेसर आहे. मुंबईत मुख्यालय असलेल्या महिंद्रामध्ये १०० देशांत अंदाजे २४० हजार कर्मचारी आहेत.\nTags: मुंबईमहिंद्रामहिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडफार्म इक्विपमेंट सेक्टरराजेश जेजुरीकरMahindraMahindra And Mahindra LimitedFarm Equipment SectorRajesh JejurikarMumbaiप्रेस रिलीज\nमहिंद्रा ‘एफईएस’तर्फे मेमध्ये २८ हजार युनिटची विक्री ‘महिंद्रा पॉवरॉल’तर्फे नवे डिझेल जनरेटर दाखल ‘महिंद्रा’ची नवी ‘अल्तुरास’ लवकरच होणार दाखल ‘महिंद्रा एमशॉपी’ची १०० रिटेल आउटलेट ‘नन्ही कली’ देणार पाच लाख मुलींना शिक्षण\nकीर्तनसं��्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\nइंग्रजी साहित्यिक अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-16T02:18:35Z", "digest": "sha1:OQXYBZLU2QQXWYQBFQPN7P47N67QWF5G", "length": 5976, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "त्रिपुरारी पौर्णिमा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n1) त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवस दीपोत्सव म्हणून साजरा केला जातो.\nकृष्णानगर येथील नटराज मंदिरातील महादेवाच्या गाभाऱ्यात दीप लावून संपूर्ण मंदिर उजळून निघाले. (छाया : संजय कारंडे)\n2) श्री क्षेत्र महाबळेश्‍वर येथील पंचगंगा मंदिर व महाबळेश्‍वराचे शिव मंदिरात स्थानिक नागरिक व श्री क्षेत्र महाबळेश्‍वर देवस्थानच्यावतीने शेकडो दिव्यांची रोषणाई करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. (छाया : संजय दस्तुरे)\n3) सातारा येथील श्री मुरलीधर मंदिरात साजरा केलेला दिपोत्सव (छाया : अतुल देशपांडे)\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराज बब्बर यांचेही वादग्रस्त वक्तव्य\nNext article“नेट’ परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध\n#व्हिडीओ : सातार्‍यात लक्ष्मण मानेंच्या निवासस्थानी मराठा समाजाचे गांधीगिरी आंदोलन\nवजरोशीच्या एकावर पोक्‍सोअंतर्गत गुन्हा\nफलटण विधानसभा मतदारसंघात सेनेची मोर्चा बांधणी\nविजय दिवस समारोहास चित्ररथ जिवंत देखाव्यांसह दिमाखात प्रारंभ\nपल्सरच्या धडकेत कॉन्स्टेबल जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/jew/", "date_download": "2018-12-16T01:20:17Z", "digest": "sha1:B7OLNTUSLFM5GZXT5UA6D76LPZRQKYVO", "length": 9242, "nlines": 91, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "jew Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nविद्वत्तेचे शिखर गाठलेल्या आईनस्टाईनची झालेली वाताहत बघून आजही मन विषण्ण होते..\n१९५५ साली त्यांचा मृत्यू होईपर्यंत ते इन्स्टिस्ट्युट ऑफ टेक्नॉलॉजी येथे कार्यरत होते.\nज्यू धर्मियांची वाताहत : इस्लाम, ख्रिश्चनिटी आणि ज्यू धर्माचा संयुक्त इतिहास\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर === अब्राहम… असं म्हणतात की मनुष्य जातीची सुरुवात एडम (आदम)\nजगातील सर्वात धाडसी आणि खतरनाक ‘मोसाद’ विषयी काही रंजक गोष्टी \nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === कोणत्याही देशाची सुरक्षा अबाधित राखण्याचं महत्त्वाचं काम पार\nज्यू कत्तलीचा बदला: इजराईलच्या गुप्तचरांचा रोमांचक इतिहास – भाग ३\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === पहिल्या भागाची लिंक: ज्यू कत्तलीचा बदला: इजराईलच्या गुप्तचरांचा रोमांचक\nज्यू कत्तलीचा बदला: इजराईलच्या गुप्तचरांचा रोमांचक इतिहास – भाग २\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === पहिल्या भागाची लिंक: ज्यू कत्तलीचा बदला: इजराईलच्या गुप्तचरांचा रोमांचक इतिहास\nकोल्हापूरचा मान, महाराष्ट्राची शान असणाऱ्या फेट्याचा इतिहास आणि काही रंजक माहिती\nधर्म बदलला, देश बदलला, तरी आजही मराठी बाण्यासह वावरतो आहे हा ‘बलुचिस्तानचा मराठा’\nप्रत्येकवेळी कुणामुळेतरी झाकोळला गेलेला क्रिकेटमधील खरा जंटलमन\nAvengers च्या ट्रेलर मधून सिग्नल मिळालेत : आपल्या आवडत्या पात्रांचा मृत्यू बघण्यास तयार रहा\nअर्जुनाची दुर्दैवी बहीण, जिला खुद्द अर्जुनानेच विधवा केलं होतं…\nसचिन आणि अझरूद्दीन मधल्या कडवट शीतयुद्धाच्या कथा\nसर्वत्र चर्चेत असणारं “बिटकॉइन” हे डिजिटल चलन आहे तरी काय\n‘मोदी’ची मिमिक्री करणे पडले महागात लाफ्टर शो मधून कॉमेडीयनची घरवापसी\nसुपरहिरोची कार शोभावी असं नासाचं मार्स रोव्हर, सज्ज आहे एलीयन्सच्या शोधासाठी\nमासिक पाळीच्या वेदना सुसह्य करणारे १० अत्यंत सोपे घरगुती उपाय\nप्रामाणिकपणाच्या बदल्यात ह्या अधिकाऱ्यांच्या नशिबी आली ‘हत्या’\nभल्याभल्यांचे “मॅनेजमेन्ट गुरू ” – मुंबईच्या डब्बेवाल्याबद्दल ह्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\nजगातील सर्वात मोठ्या ईस्लामी रियासतचा विध्वंस: चंगेज खान – भाग २\nआपल्या रुपयाने डॉलरसमोर गुडघे का टेकलेत समजून घ्या जागतिक अर्थकारण सोप्या भाषेत\nपोलीस खात��यातील अधिकाऱ्यांच्या खांद्यावरील सन्मानचिन्हे उलगडतात त्यांच्या पदाची ओळख\nचर्च मधील विकृत, गलिच्छ प्रकारांसाठी “सैतान” जबाबदार: पोप महाशयांचा “चमत्कारिक” शोध\nजिकडे पाहावे तिकडे मायबाप विठोबारखुमाई दिसावे : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २८\nबनारसी साडी च्या प्रसिद्धी मागे आहे एका मुघल बादशहाचा हात\nआपल्या आवडीचे हे १२ प्रसिद्ध लोक मृत्यूनंतर देखील पैसा कमावत आहेत\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/paintings/cheap-paintings-price-list.html", "date_download": "2018-12-16T02:14:37Z", "digest": "sha1:33UWDBTDJSDAAPJWMND5524RXWTR4MAX", "length": 15290, "nlines": 373, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये पैंटिंग्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त पैंटिंग्स India मध्ये Rs.281 येथे सुरू म्हणून 16 Dec 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. लीला फ्लॅमिंग वावेस पैंटिंग Rs. 568 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये पैंटिंग आहे.\nकिंमत श्रेणी पैंटिंग्स < / strong>\n33 पैंटिंग्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 5,075. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.281 येथे आपल्याला गो हुकेड बुद्ध वॉल पैंटिंग इन ग्रीन उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 34 उत्पादने\nबेलॉव रस 3 500\nगो हुकेड बुद्ध वॉल पैंटिंग इन ग्रीन\nसेव्हन राया वितृविण मन बी लिओनार्डो द विंची\nगो हुकेड वॉल पैंटिंग ऑफ कृष्णा प्लेयिंग फ्लूट\nगो हुकेड बुद्ध वॉल पैंटिंग\nमारबळे तिले विथ हॅन्ड पेन्टेड फिगुरे आर्ट\nमिसळीत एक्सकॅलुसिव्ह कृष्णा डिजिटल पैंटिंग पदक 29\nमिसळीत बुद्ध फिगुरेंस डिजिटल पैंटिंग पद्ब १७त्र\nगो हुकेड कोपले मेलडी वॉल पैंटिंग बाइ 1 गेट 1 फ्री\nलीला बेऑटिफूल फ़ूल पैंटिंग\nलीला एलेमेंट्स ऑफ निघत पैंटिंग\nलीला ब्रिगत फ़ूल पैंटिंग\nलीला फूल इन फील्ड पैंटिंग\nलीला डॉन & शिप पैंटिंग\nलीला फ्लॅमिंग वावेस पैंटिंग\nलीला मोथेर & चिल्ड पैंटिंग\nलीला सनसेट व बीच पैंटिंग\nगणेश आर्ट फूल फिने आर्ट प्रिंट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://patrakarsangh.com/index.php/_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE-%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4?start=2", "date_download": "2018-12-16T00:46:38Z", "digest": "sha1:NGPUUM3D57OB5ABGTDEYJ53Z4JXNZY5P", "length": 4652, "nlines": 55, "source_domain": "patrakarsangh.com", "title": "कार्यक्रम वृत्तांत - patrakarsangh.com", "raw_content": "\nकार्यकारी मंडळ व विश्वस्त\nप्रकाशने आणि दर्पण अंक\nपत्रकार संघातर्फे प्रकाशित पुस्तके\nदर्पण अंकातील लेखांची सूची\nसंस्थेची वास्तु पुनर्रचना (नियोजीत)\nमुंबई मराठी पत्रकार संघ\nमराठी पत्रकारिता इतिहासाचे टप्पे\nपत्रकार संघ इतिहास आणि परंपरा\nपत्रकार संघ अध्यक्ष परंपरा\nपत्रकार संघ विश्वस्त परंपरा\nपत्रकारिता अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण\nपत्रकार परिषद व कार्यक्रमांसाठी सभागृह\nसंपर्क व संकीर्ण माहिती\nमुंबई मराठी पत्रकार संघातर्फे यंदाचा आचार्य अत्रे पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार, आयबीएन लोकमतचे संपादक श्री.निखील वागळे यांना...\nमुंबई मराठी पत्रकार संघातर्फे यंदाचा आचार्य अत्रे पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार, आयबीएन लोकमतचे संपादक श्री.निखील वागळे यांना महाराष्ट्राचे गृहमंत्री श्री.आर.आर. पाटील यांच्या हस्ते सोमवार १३ ऑगस्ट २०१२ रोजी सायं. ०५.३० वा. प्रदान करण्यात येत आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या नव्या संकेतस्थळाचा (website) शुभारंभ यावेळी करण्यात येणार आह��, तसेच या समारंभात पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे दिनकर साक्रीकर व मनोहर देवधर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार असून सदस्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कारही होईल. पत्रकार भवनात होणा-या या समारंभाला उपस्थित राहावे हि विनंती.\nमुंबई मराठी पत्रकार संघातर्फे जावेद अख्तर यांचा सत्कार...\nकुमार कदम यांना वरुणराज भिडे पुरस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/67186", "date_download": "2018-12-16T02:09:03Z", "digest": "sha1:NUKOUZ4YY3GSZIBC66ML3DEQHH3CQIYR", "length": 15092, "nlines": 191, "source_domain": "www.maayboli.com", "title": "जीवन गाणे गातच रहावे | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /जीवन गाणे गातच रहावे\nजीवन गाणे गातच रहावे\nजीवन गाणे गातच रहावे\nजीवन गाणे गातच रहाचे\nआले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे\nजीवन गाणे गातच रहावे.\nसात सुरांचा हा मेळ व्यापून उरला विश्वला\nइदशी हलता वरखाली ताल मिळे या गाण्याला\nतुमच्या माझ्या खासामथ्नी आकारा यावे\nजीवन गाणे गातच रहावे\nमातीमधूनी अंकुरली चैतन्याची दीपकळी\nआनंदाने थरथरली कधी अंतरी गहिवरली\nया मातीला या मितीला हितगुज सांगावे\nजीवन गाणे गातच रहावे......\nचितमणाबाई हिर्मुसली गाल फुगवूनी का बसली\nसान बाहुली ही इवली लटकी लटकी का रुसली\nसलो उसकी खुदकल हसली पापे किती घ्यावे.\nजीवन गाणे गातच रहावे......\nमनाला सकारात्मक उर्जा देणारे आपली माणसं या चित्रपटातील\nहे सुंदर जीनगने संगीतकार राम लक्ष्मण यांच्या स्वरसाजात दमदार\nआवाजाचे गायक महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांच्या दमदार\nजेष्ठ अभिनेते श्रीराम लागू आणि बाल भूमिकेतील पल्लवी जोशी या\nगुण अभिनेत्रीवर चित्रीत झालेले आहे. चित्रपटातील कथेच्या\nओद्यानुसार पुढे मोठी झालेली ही मुलगी एका लहानशा समारंभात\nहेच गीत पुन्हा गाते.\nजीवन गाणे गातच रहावे असा सुंदर संदेश देणारे हे गीत जणू\nआपल्याला जाणिव करून देत आहे की, तुम्ही गात रहा. कुठेही\nथाबू नका. जीवनाच्या या प्रदीर्घ प्रवासात किती ही थांबे (व्यत्यय)\nआले तरी गात लागतीलच\nरहा. खुठे तरी तुमचे सूर हे सुर झापडेपर्यंत\nगात रहा. आलाप ताना घेत रहा. नित्याच्या सरावाने आज बेताळ\nअसलेले गाने उद्या तालबद्ध असेल अशा आत्मविश्वास मनात\nप्रस्तुत गीताचा प्रारंभच म��ळी उत्साह वर्धक आहे.गीतकार\nलिहितात. झाले गेले विसरुन जावे. .... जे झाले तो भूतकाळ\nहोता. ते विसरून आजचा दिवस नव्याने सुरु करा. वर्तमानात येऊन\nभविष्याचा वेध घ्या. तुमची पावलं नविन दिशेने वळवा. रस्ता\nमानवी जन्म हा चालत राहण्यासाठीच आहेपडणे - धडप\nउणे हा निसर्ग नियमच आहेज्याने आपल्याला जन्म दिला तो\nआपल्याला पडू देणार नाही. आपल्या जीवनाच्या पतंगाची दोरी\nत्यांच्या हातात आहे. ही दोरी कधी तो तंग करतो, कधी सेल करतो.\nआपल्या जीवनाचा सुत्रधार असलेला तो या लपाछपीच्या खेळात\nसतत आपल्यावर लक्ष ठेवून असतो. सावरत असतो. म्हणून चालत\nरहा. अगदी एकटे असाल तरी सुद्धा निर्भयपणे चालत रहा.\nआपल्याला मिळालेले हे जीवन व सुंदर आहेहे अधिक\nहिवळ कधी वाळवंटखबखरे तर कधी ट्या खोर्याती\nअसतीलतेव्हा हिरवीतुन चालतांना जो आनंद, तोच आनंद\nवटातून चालताबाट अनुभवता आला पाहिजे. केवळ बस्न\nकाटेरी कुपणातून जाण्याची मानसिकता असावी लागते.\nकारण आयुष्यात येणारी प्रत्येक अडचण आपले वाटचाल करून जाते\nअसे नाही, तर कधी कधी की आपल्याला काहीतरी देउनही जाते\nजीवन कसं जगायचं हे ही शिकस्त जाते. जीवनाचा अर्थ मेला\nभरलेला आहेसर्व समाधान मानावे की, अर्धा रिकाभा आहे\nम्हणून दुख को बहावे याचीही जाणिव होते\nष्य हे एक गीत आहेप्रस्तुत गोतात त्याला\nजीवनगाने म्हटलेले आहे. म्हणून असेही म्हणता येईल की, आयुष्य\nहे संगीत शिकण्यासारखे आहेसंगीत शिकताना सरांची ओळख\nकरून घ्यावी लागते. त्याचे नियम माहित करून घ्यावे लागतात.\nतसेच आयुष्याच्या सुरुवातीला जगण्याचे नियम, व्यवहार, रिती\nरिवाज संकेत के सर्वांची माहिती करून घ्यावी लागते. मग आयुष्याचा\nसुर सापडायला वेळ लागत नाही. या\nसंगीत या दोन वेगवेगळ्या गोष्टी असूनही एकमेकांना खूप जवळच्या\nआहेत. म्हणूनच जीवनगाणे किंवा जीवनसंगीत या जोड शब्दाची\nशब्दरच एक मधुर नाही म्हणजे गीत संगीत, आणि ते मानवी\nजीवनाशी निगडीत म्हणून जीवनसंगीत संगीतात ताल सांभाळावा\nलागतो, जीवनात तोल सांभाळावा लागतो. संगीतात शब्दसरांची\nगुफा, जीवनात सुखदुःखाची गुंफण, जीवनात हार्मोनियमसारख्या\nसुखोच्या पट्ट्या पांढर्या आणि दःखाच्या पट्ट्या काळापण\nगम्मत अशी की, दोन्ही एकत्र वाजविल्याशिवाय सुरेल जीवन\nसंगीत निर्माण होत नाही. संगीताशिवाय जीवन निरस. म्हणजे ओघानेच\nजिथे संगीत तिथे आनंदीआनं��� आयुष्यातील व हलके करणारे\nकिंबहना दु:ख विसरायला लावणारे संगीत आपल्याला नवचैतन्य\nदेते, संतरणी मनमोहक असलेले\nअर अवघ्या विधास व्यापलेले आहे. म्हणण्यापेक्षा या सप्तसुरांनी\nसाच्या विधाला वेड लावलेले आहेअसे भावमधुर सर ऐकतांना\nकधी हदय भरुन येतं, तर कधी तन डोलायला लागते\nप्रसंगी कधी नेत्रही औलावतात, सबा फुगवाही र करतात\nप्रस्तुत गीताच्या शेवटी असलेली युगलेली चिमणाबाई तिच्या बाबांनी\nपापे किती घ्यावे म्हमतातच एकदम खलुन गेली. बाबासाहेब ती\nआनंदाने नाचू गाऊ लागली. शब्दसूरांचीच ही सर्व किमया. गाणे\nआपल्याला जगणे शिकवितं हेच खरे.\nवाचकहो’ असे हे आपले जीवनगाणे निसर्गाच्या सर्व रसात\n(कङ, गोड, आंबट, तुरटतिखट) भिजलेले. प्रत्येकाच्या आयुष्यात\nकाही ना काही उणिवा असतातच. कुणाचे आयुष्य परिपूर्ण नसते.\nअशा प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग शोधत पुढे पुढे चालणे यालाच\nजीवन ऐसे नांव म्हणूनच आयुष्य आहे तोपर्यंत आनंदाने जगावे\n...... किती दिवसाचे आयुष्य असते\nमग, जगावे हे हसून ... कारण.\nउद्या काय होईल हे कोणालाच माहित नसते...\nआपला सूर कसाही असो\nइथे सर्वांनाच गाणे आहे.\nO प्रा.संगीता भारत धूल\nलेखनात अनेक टायपो आहेत,\nलेखनात अनेक टायपो आहेत, परिच्छेद दिलेले नाहीत,\nतरी भावना आणि कळकळ पोचली.\nआपले जीवनगाणे गात रहा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://humanliberty.co.in/page/2/", "date_download": "2018-12-16T02:07:34Z", "digest": "sha1:J5DFPAAMFNTQOQBY56WYW7F3O43RYMLU", "length": 6012, "nlines": 132, "source_domain": "humanliberty.co.in", "title": "HUMAN LIBERTY - Page 2 of 5 - We are the comrades for communism", "raw_content": "\nजातीअंतातील अडथळे दूर करणे आवश्यक\nजातीअंतातील अडथळे दूर करणे आवश्यक जातीअंतातील अडथळे या विषयाचा परामर्श आपण या ठिकाणी...\nजाती निर्मुलन उपाय – संस्था संघटनांसाठी\nजाती निर्मुलन उपाय – संस्था संघटनांसाठी जाती निर्मुलन हे संस्था संघटनांसाठी खूप...\nजातीचा शेवट शासनामार्फतच होऊ शकतो.\nजातीचा शेवट शासनामार्फतच होऊ शकतो. जातीचा शेवट करण्याबाबत शासन महत्वपूर्ण भूमिका...\nजातीअंत उपाय – समाजासाठी आवश्यक\nजातीअंत उपाय – समाजासाठी आवश्यक जातीअंत करण्याचा प्रयत्न जसा शासनाने करायला ��वा...\nआंबेडकर जयंती : काय चूक काय बरोबर\nआंबेडकर जयंती : काय चूक काय बरोबर दिवसेंदिवस आंबेडकर जयंती उत्साहात साजरी होत आहे...\nजात का नष्ट व्हायला हवी\nजात का नष्ट व्हायला हवी : कारणमीमांसा जातीअंत व्हावा यासाठी बरेच जण आपआपली भूमिका...\nजातीचे सद्य स्वरूप : अर्थात जातीयवादाचे निरीक्षण\nजातीचे सद्य स्वरूप : अर्थात जातीयवादाचे निरीक्षण आपण पहाणार आहोत जातीचे सद्य स्वरूप...\nमार खाल्ल्याशिवाय सुधारणार नाही का\nमार खाल्ल्याशिवाय सुधारणार नाही का मार खाल्ल्याशिवाय सुधारणार नाही का मार खाल्ल्याशिवाय सुधारणार नाही का\nहिंदू मुस्लीम दंगल आणि भारतीय राजकारण\nहिंदू मुस्लीम दंगल आणि भारतीय राजकारण बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, राजस्थान...\nएल्गार मार्च : नवपेशवाईच्या अंतासाठी लाखोंची हाक\nएल्गार मार्च : नवपेशवाईच्या अंतासाठी लाखोंची हाक एल्गार मार्च : नवपेशवाईच्या...\nब्राह्मणी मानसिकता बदलने आवश्यक December 5, 2018\nअस्पृश्य मुळचे कोण आणि ते अस्पृश्य कसे बनले\nAnti Ambedkar – आंबेडकरद्रोही नाही असा कोण आहे\nअस्पृश्य मुळचे कोण आणि ते अस्पृश्य कसे बनले - HUMAN LIBERTY on सम्राट अशोक आणि आधुनिक समृद्ध भारत\nब्राह्मणी मानसिकता बदलने आवश्यक - HUMAN LIBERTY on जातीअंतासाठी अनुकूल बाब – एक विश्लेषण\nअस्पृश्य मुळचे कोण आणि ते अस्पृश्य कसे बनले\nHuman Liberty on जातीअंतासाठी अनुकूल बाब – एक विश्लेषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/man-he-dhyan-rangi-rangle/", "date_download": "2018-12-16T02:36:32Z", "digest": "sha1:LHYLW3IWJSUB5RVYG3P26L4DAOHSOHG4", "length": 23596, "nlines": 101, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "‘मन हे ध्यान रंगी रंगले...’ - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\n‘मन हे ध्यान रंगी रंगले…’\n“आज माझे ध्यान खूप छान झाले. ध्यान केल्यावर मन खूप शांत झाल्यासारखे वाटत आहे.” किंवा “आज माझे ध्यान खूप चांगल्याप्रकारे लागले. ध्यान केल्यामुळे मनाची चलबिचल कमी झाल्यासारखी वाटत आहे.” – असे आपण काही जणांकडून ऐकतो किंवा त्याबद्दल वाचतो. हाच अनुभव आपल्याला घेता आला तर म्हणजे नक्की काय होते म्हणजे नक्की काय होते असे अनेक प्रश्न आपल्या मनात उद्भवतात आणि ते उद्भवायलाही हवेत असे अनेक प्रश्न आपल्या मनात उद्भवतात आणि ते उद्भवायलाही हवेत कारण हे असे प्रश्न आपल्याला जीवनविषयक तत्त्वज्ञानाकडे नेतात.\nग्रीक त���्त्वज्ञ ‘प्लॅटो’ म्हणतात, “Philosophy is a child of wonder.” अर्थात् “तत्त्वज्ञान हे आश्चर्यभावनेचे अपत्य आहे.” जिज्ञासेपोटीच आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांनीच तत्त्वज्ञानाचा जन्म होतो. म्हणजेच आपल्या मूलभूत गरजांची जेव्हा पूर्तता होते, तेव्हाच मनुष्य इतर गोष्टींचा, जगाचा विचार करायला लागतो. अशाप्रकारचे जीवनविषयक प्रश्न उपस्थित झाले की मनुष्य त्यांची उत्तरे शोधायला लागतो.\nत्याचपैकी असलेले हे प्रश्न – “ध्यान करण्याचा हाच अनुभव आपल्याला घेता आला तर”, “आपण ध्यान करतो म्हणजे नक्की तेव्हा काय होते”, “आपण ध्यान करतो म्हणजे नक्की तेव्हा काय होते\nरेडियोवर आपल्याला काही ऐकायचे असेल तर आपल्याला एखादे ठराविक रेडियो स्टेशन लावावे लागते. त्या स्टेशनची फ्रिक्वेन्सी रेडियोमध्ये असलेल्या आतल्या ट्युनिंग सर्किटशी जुळली की ते स्टेशन ट्यून होते आणि आपल्याला स्वच्छ आणि स्पष्ट ऐकायला येते. हे झाले रेडियोच्या ट्युनिंग विषयी. आता आपण आपल्या शरीराविषयी पाहूया. आपल्या मस्तकाच्या वरच्या भागात मधोमध आपले सहस्रार चक्र असते. आपल्या शरीरावर अनेक ऊर्जा केंद्र आहेत; त्यापैकी मुख्य सात ऊर्जा केंद्र आहेत म्हणजेच सात चक्र. त्याचपैकी सहस्रार चक्र हे एक आहे (सात चक्र – मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा आणि सहस्रार चक्र). हे सहस्रार चक्र म्हणजे जणू काही आपल्या शरीराची अँटिना वैश्विक चेतनेचा अंश आपल्या सगळ्यांमध्ये आहे. जेव्हा आपण ध्यान करतो , तेव्हा आपली व्यक्तिगत चेतना वैश्विक चेतनेशी आपल्या सहस्रार चक्राद्वारे जोडली जाते (ट्युनिंग होते) हा संयोग म्हणजेच ‘योग.’\n‘योग’ या शब्दाची व्युत्पत्ती ‘युज्’ या शब्दापासून झाली आहे. ‘युज्’ म्हणजे एक प्रकारचा ‘संयोग.’ सामान्य भाषेत त्याचा अर्थ ‘जोडले जाणे’, ‘जुळणे’ किंवा ‘मिलाप’ असा होतो.\nध्यान,योग साधना इत्यादी नियमितपणे केल्यावर आपली व्यक्तिगत चेतना विस्तृत होऊन वैश्विक चेतनेशी त्याचे मिलन होते. या गोष्टी कदाचित ऐकायला, वाचायला कठीण वाटत असतील पण ध्यान करणे हे खरेच सोपे आहे, हे समजायला किंवा अनुभवायला वेळ लागू शकतो.\nआपल्या मनात ध्यान करण्याविषयी विविध संकल्पना असतात. जसे की ध्यान करताना आपल्याला पांढरा शुभ्र प्रकाश दिसेल, दृष्टांत होईल, काहीतरी ऐकू येईल इत्यादी. असे झाले तरंच आपले ध्यान चांगले झाले; असाही गैरसमज असू शकतो. हरकत नाही. ते ओलांडून आपल्याला पुढे जायचे आहे. अर्थात् प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा असतो. वरील नमूद केलेल्या गोष्टींप्रमाणे तसा अनुभव न येणे हा सुद्धा एक अनुभवंच आहे, असे आपण म्हणू शकतो.\nमाझे गुरु म्हणतात की ध्यान करणे म्हणजे खरंतर काहीही न करणे. म्हणजे नक्की काय हे विधान प्राथमिक पाहता खूप साधे वाटत असावे कदाचित. त्याचा खोलवर अर्थ पाहिला तर तो असा आहे की आपल्याला केवळ शांतपणे डोळे मिटून, ताठ बसणे आवश्यक आहे. सगळे प्रयत्न सोडून, शरण जाऊन, स्वेच्छेने डोळे मिटून बसणे आवश्यक आहे. हा ‘सहजपणा’ आपल्यात आला की ध्यान होते. ध्यान करावे लागत नाही. आपल्याला वेगळा असा प्रयत्न करावाच लागत नाही. हळू हळू ध्यानस्थ होणे हा आपला स्वभाव होऊन जातो. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ म्हणतात ना, अगदी त्याचप्रमाणे हे विधान प्राथमिक पाहता खूप साधे वाटत असावे कदाचित. त्याचा खोलवर अर्थ पाहिला तर तो असा आहे की आपल्याला केवळ शांतपणे डोळे मिटून, ताठ बसणे आवश्यक आहे. सगळे प्रयत्न सोडून, शरण जाऊन, स्वेच्छेने डोळे मिटून बसणे आवश्यक आहे. हा ‘सहजपणा’ आपल्यात आला की ध्यान होते. ध्यान करावे लागत नाही. आपल्याला वेगळा असा प्रयत्न करावाच लागत नाही. हळू हळू ध्यानस्थ होणे हा आपला स्वभाव होऊन जातो. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ म्हणतात ना, अगदी त्याचप्रमाणे नित्य – नियमित साधना, मग ती केवळ १०-१५ मिनिटे का होईना अतिशय महत्त्वाची आहे. कालांतराने, टप्प्या-टप्प्याने आपण जसे या साधनेला वचनबद्ध होत जातो तसे जीवनातले वेगवेगळे पैलू आपल्याला उलगडू लागतातंच आणि त्याचबरोबर ध्यानस्थ होण्याची अवस्था, त्यात तल्लीन होण्याचा निखळ, निर्मळ आनंद आपल्या अनुभवास येतो. आपण स्वतःला एका वेगळ्या पद्धतीने ओळखायला लागतो. स्वतःचेही अनेक पैलू आपल्यासमोर येतात. बऱ्याच सर्जनशील गोष्टी आपण करायला लागतो. आपल्यात दडलेली कौशल्य विकसित होतात.\nही तत्त्वज्ञानाची एक झलक किंबहुना हा तत्त्वज्ञानाचा एक थोडासा भाग झाला. आपल्याला माहीत असेल की ‘भारतीय तत्त्वज्ञानाला’ ‘दर्शन’ अशी संज्ञा दिली आहे. इथे ‘दर्शन’ म्हणजे ‘जीवनदर्शन’ – ‘जीवनाकडे बघण्याचा सम्यक दृष्टिकोन.’ तत्त्वज्ञान हे केवळ एक बौद्धिक क्रियाकलाप नव्हे तर जीवन जगण्याची पद्धती आहे. एक अशी पद्धती जी आपल्याला जीवन जगण्याची कला शिकव��े, आपल्या जीवनाला आकार देते आणि आपल्या जीवनात स्थैर्य आणते.’तत्त्वज्ञान’ हे अतिशय अवघड, क्लिष्ट, ‘त्यापासून लांबच राहिलेले बरे किंबहुना हा तत्त्वज्ञानाचा एक थोडासा भाग झाला. आपल्याला माहीत असेल की ‘भारतीय तत्त्वज्ञानाला’ ‘दर्शन’ अशी संज्ञा दिली आहे. इथे ‘दर्शन’ म्हणजे ‘जीवनदर्शन’ – ‘जीवनाकडे बघण्याचा सम्यक दृष्टिकोन.’ तत्त्वज्ञान हे केवळ एक बौद्धिक क्रियाकलाप नव्हे तर जीवन जगण्याची पद्धती आहे. एक अशी पद्धती जी आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवते, आपल्या जीवनाला आकार देते आणि आपल्या जीवनात स्थैर्य आणते.’तत्त्वज्ञान’ हे अतिशय अवघड, क्लिष्ट, ‘त्यापासून लांबच राहिलेले बरे’ असे केवळ नसून ते आपल्या रोजच्या जगण्यातला एक अविभाज्य घटक आहे.\nआपण आता ज्याविषयी बोललो ते सुद्धा तत्त्वज्ञानंच आहे की आपण ते तांत्रिकदृष्ट्या शिकलो जरी नसलो तरीसुद्धा मला असे वाटते की प्रत्येकाला त्याची समज उपजतंच असते आपण ते तांत्रिकदृष्ट्या शिकलो जरी नसलो तरीसुद्धा मला असे वाटते की प्रत्येकाला त्याची समज उपजतंच असते आपल्या सगळ्यांमध्ये एक तत्त्वचिंतक (philosopher) दडलेला आहे. बऱ्याचदा आपल्याला पडलेल्या प्रश्नांकडे आपण दुर्लक्ष करतो किंवा “नंतर बघू आपल्या सगळ्यांमध्ये एक तत्त्वचिंतक (philosopher) दडलेला आहे. बऱ्याचदा आपल्याला पडलेल्या प्रश्नांकडे आपण दुर्लक्ष करतो किंवा “नंतर बघू” असे टाळून पुढची कामे करायला लागतो. आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधणे म्हणजे आपली सगळी कामे बाजूला ठेवून एखाद्या विषयाचा कीस काढणे किंवा नुसती चर्चा करत राहणे नव्हे तर त्या प्रश्नांचा किंवा त्या विषयाचा गाभा समजून घेणे, खोलवर अभ्यास करून, मनन – चिंतन करून सर्वसमावेशक असा दृष्टिकोन घडविणे आहे. म्हणूनंच पाश्चात्य तत्त्वज्ञ ‘विल ड्युरंट’ तत्त्वज्ञानाविषयी म्हणतात ‘Philosophy is the study of experience as a whole’ अर्थात् ‘तत्त्वज्ञान म्हणजे समग्र अनुभवाचा अभ्यास.’\nजसे जसे ध्यान करत आपण अधिकाधिक अंतर्मुखी होऊ, तशी तशी आपली आपल्यातल्या या तत्त्वचिंतकाशी मैत्री घनिष्ट होत जाईल. ही मैत्री अधिक घनिष्ट करण्यासाठी ध्यान रंगात रंगूया\n– आभा पांडे – बागाईतकर\nगणेश मंत्र आणि मंत्राचे महत्व भाग १\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nभारत पाक तिसऱ्या युद्धात पकिस्तानची सपशेल शरणागती (१९७१) आणि बांग्लादेशची निर्मिती Related\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nमंत्रपुष्पांजली अर्थात राष्ट्रप्रार्थना: मराठी रूपांतर हर्षद माने हिंदू धर्मातील विचार भव्य आहेत हे हिंदू धर्माच्या कुठल्याही पुस्तकातून जाणवते. ते व्यापक आहेत, सार्वत्रिक आहेत आणि बहुतांशी कालातीत आहेतच पण त्यांचे दर्शन वैश्विक सुद्धा आहे. मात्र मंत्रपुष्पांजलीमधून हिंदू धर्मातील राजकीय विचारही किती प्रगल्भ होते हे समजून येते. राष्ट्र ही संकल्पना पाश्चिमात्य असल्याचे ज्यांचे म्हणणे आहे, त्यांनी मंत्रपुष्पांजली जरूर […]\nमाणूस एक समाजशील प्राणी आहे. माणसाचे मन अतिशय संवेदनशील आहे. म्हणून माणूस एक संवेदनशील समाजाभिमूख प्राणी आहे. हे समजून घेतले म्हणजे माणसाला श्रध्दा का आवश्यक असते हे समजते. एखाद्या उच्च ठिकाणी आपले मन वाहणे आवडते. तिथे कुणाशी स्पर्धा नसते मद मत्सर राग लोभ वासना तिथे राहत नाही. श्रद्धा माणसाच्या मनाला संतुलित ठेवते. भगवद्गीता सांगते सर्वधर्म […]\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nमहाविद्यालयाने केलेल्या संस्कारमुळे आम्ही यशस्वी झालो - दत्तराज छाजेड\nभारताच्या संविधानाच्या निर्मितीची कथा\nभारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील शेवटचे पान म्हणजे मध्ये १९४६ कॅबिनेट कमिशन नुसार झालेली घटना समितीची स्थापना आणि त्यांच्या प्रयत्नातून तयार झालेले संविधान. भारताचे संविधान एक पवित्र दस्तावेज. ज्या एका दस्तावेजाने, तेंव्हाच्या तेहतीस कोटींच्या आणि आजच्या सव्वाशे कोटींच्या भारताला बांधून ठेवले आहे एका घट्ट धाग्याने, विविधतेने नटलेल्या आणि वळणा-वळणावर वैविध्य असणाऱ्या आपल्या या अजस्त्र, विस्तीर्ण देशाचा गाडा यशस्वीपणे […]\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा मोफत डाऊनलोड करा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रखर बुद्धिवाद संविधानाचे त्यांनी केलेले उत्तुंग कार्य आपल्या सर्वांना माहित आहेच. पण कायदा, अर्थशास्त्र, राजकीय अर्थशास्त्र या विषयात त्यांनी केलेलं काम अतुलनीय आणि अजस्त्र आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळेस मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी त्यांनी केंद्र शासनाने नेमलेल्या समितीसमोर भाषण दिले होते. रुपया, त्याचे मूल्य या विषयवा��� त्यांचे संशोधन जगप्रसिद्ध आहे. कामगार चळवळीविषयी त्यांचे स्वतःचे विचार होते. हिंदू […]\n अर्थात प्रबोधनकारांचे शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यातील भाषण\nशिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ ला झाली आणि पहिली जाहीर सभा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दादरच्या शिवाजी पार्कवर ३० ऑक्टोबर १९६६ ला झाली. त्या मेळाव्यात प्रबोधनकारांचंही भाषण झालं. “आजपासून हा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण करीत आहे हे त्यांचे तेंव्हाचे प्रसिद्ध वाक्य होते. ” त्यांचे भाषण वाचून त्यांचा आक्रमकपणा, त्वेष आणि ज्वलंत महाराष्ट्रप्रेम दिसून येते. ‘प्रबोधनकारांचे ज्वलंत हिंदुत्व’ […]\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन पुस्तक अभ्यास परीक्षा: पहिले पुष्प: “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री”\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन घेत आहे साहित्यावर आधारित पुस्तक अभ्यास परीक्षा पहिले पुष्प: स.आ. जोगळेकर लिखित “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री” उत्तमोत्तम मराठी साहित्यावर विश्लेषणात्मक अभ्यास व्हावा ह्या उद्देशाने मराठी इंटरनॅशनल (मिओ) पुस्तक अभ्यास परीक्षा हा उपक्रम सुरु करीत आहे. हे पुस्तक परीक्षण नाही. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे एखादे पुस्तक परीक्षेला लावले जाते तत्सम ही पुस्तकावर आधारित परीक्षा आहे. फक्त ही परीक्षा […]\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4710957981093858084&title=Airtel%20Gives%20New%20Offer%20to%20Customers&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-16T01:28:18Z", "digest": "sha1:6CEXC5BHQ2NHKQJELFBDNIP72D224SRN", "length": 10300, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘एअरटेल’चा ग्राहकांसाठी नवीन उपक्रम", "raw_content": "\n‘एअरटेल’चा ग्राहकांसाठी नवीन उपक्रम\nमुंबई : भारती एअरटेल (एअरटेल) या भारतातील सर्वांत मोठ्या टेलिकम्युनिकेशन सेवा पुरवठादार कंपनीने अधिकाधिक भारतीय ग्राहकांना डिजिटल महामार्गावर चालणे सोपे जावे यासाठी नवीन उपक्रम सादर केला आहे. या उपक्रमाअंतर्गत, एअरटेलच्या टू-जी व थ्री-जी ग्राहकांच्या मोबाईल डिव्हायसेसवर ३०जीबी डेटा मोफत देण्यात येणार असून त्यांना फोर-जी स्मार्टफोनमध्ये अपग्रेड करण्यात येणार आहे. प्रीपेड ग्राहकांना त्यांच्या प्रत्येक रिचार्जवर दर दिवसाला १ जीबी डेटा मोफत देण्यात येत असून पोस्टपेड ग्राहकांनाही त्यांच्या बिल सायकलम��्ये ३० जीबी डेटा (रोलओव्हरसह) मिळणार आहे.\nयाबाबत बोलताना भारती एअरटेलचे ‘सीएमओ’ वाणी वेंकटेश म्हणाले, ‘फोर-जी स्मार्टफोन्स हे सर्वसामान्य भारतीयांसाठी आता अगदी गरजेचे झाले आहेत. फीचर फोन्स किंवा थ्री-जी फोन वापरणाऱ्यांसाठी फोर-जीवर अपग्रेड होणे हा एक मोठा निर्णय असतो आणि एक दीर्घकालीन गुंतवणूकही. हा उपक्रम सर्वात मोठ्या ग्राहक पुरस्कृत कार्यक्रमांपैकी एक असून, या उपक्रमाद्वारे आमच्या ग्राहकांना फोर-जी ची सेवा अधिक सुलभतेने देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे त्यांच्या स्मार्टफोन्सची सर्वोच्च क्षमता अनलॉक करण्याची संधी ग्राहकांना मिळेल. आमचा असा विश्वास आहे की, यामुळे आमच्या लाखो ग्राहकांना फोर-जी स्मार्टफोन्सचा सहज आनंद घेता येणार आहे.’\nहा कार्यक्रम ‘एअरटेल’च्या मेरा पहला स्मार्टफोन या उपक्रमास पूरक उपक्रम ठरत असून, या अंतर्गत ‘एअरटेल’तर्फे बहुविध मोबाइल हँडसेट उत्पादकांना किफायतशीर फोर-जी स्मार्टफोन्स उपलब्ध करून देण्यासाठी चालना दिली जात आहे; तसेच, फीचर फोन्सच्या मूल्यांकनासाठीही ही सुविधा बाजारात आणण्याचा कंपनी प्रयत्न करीत आहे. संपूर्ण भारतातील ग्राहकांकडून या उपक्रमाला अतिशय सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. ‘एअरटेल’ने आधीच सॅमसंग, इंटेक्स, कार्बन, लावा, सेल्कॉन, मोटोरोला, लिनोवो, नोकिया, इंटेल, झेन, कार्बन आणि लीफोन या मोबाईल उत्पादक कंपन्यांशी करार केला आहे. या कार्यक्रमांतर्गत, या सर्व स्मार्टफोन्समध्ये आकर्षक रोख परतावा आणि डेटासह विशेष योजना आणि अमर्यादित कॉलिंग सुविधा देण्यात आल्या आहेत.\nटोल फ्री क्रमांक ५११११ वर फोन करून किंवा माय एअरटेल अॅप्लिकेशनवर कॉल करून ग्राहक आपली पात्रता तपासू शकतात; तसेच मोफत डेटा लाभांचा दावा करू शकतात. क्लेम केल्यापासून २४ तासांच्या आत ३० जीबी मोफत डेटा बेनिफिट दिला जाईल.\nTags: AirtelMumbai4GSmartphonesVaani Venkteshवाणी वेंकटेशमुंबईभारती एअरटेलएअरटेलप्रेस रिलीज\n‘एअरटेल-अॅमेझॉन’तर्फे वाजवी दरात फोर-जी स्मार्टफोन्स ‘जिओ’तर्फे ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स ह्युवेईची उल्लेखनीय कामगिरी ‘ब्रिटजो’तर्फे भारतीय बनावटीचा ‘इव्वो’ सादर व्होडाफोन इंडियाची जानेवारीत व्होल्ट सेवा\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समा��� म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\nअरुअप्पा जोशी स्पर्धा अकादमीच्या २० विद्यार्थ्यांची जिल्हा न्यायालयात निवड\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://transport.maharashtra.gov.in/1192/Endorsement-by-Courts", "date_download": "2018-12-16T01:28:41Z", "digest": "sha1:5N6GNYIY3FNFTYRJRDXUEWDTAKZAWDEV", "length": 11868, "nlines": 156, "source_domain": "transport.maharashtra.gov.in", "title": "न्यायालयाद्वारे पृष्ठांकन - मोटार वाहन विभाग, महाराष्ट्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र मदत केंद्र: 022-62426666\nमोटार वाहन अनुज्ञप्तीची वैधता\nअनुज्ञप्ती वर विभागीय क्रिया\nविद्यमान अनुज्ञप्तीशी संबंधित सेवा\nअनुज्ञप्ती देणाऱ्या प्राधिकाऱ्याचे अपात्र ठरवण्याचे अधिकार\nराज्या बाहेरील वाहनाची नोंदणी आणि नवीन नोंदणी क्रमांक देणे (RMA)\nमोटार वाहन मालकी हस्तांतरण\nजनहित याचिका क्र १२८/२००४ ​\nमहाराष्ट्र सिटी टॅक्सी नियम २०१७ 04.03.2017\n​भारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती करण्याबाबत ​\nसार्वजनिक सुट्टी दिनांक 19, 25, 26 व 28 मार्च 2017 या दिवशी कार्यालय सुरू ठेवण्याबाबत\nबदली - प्रोत्साहन आदेश\n​परस्पर वाहतूक करार ​\nलिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांची विभागीय परीक्षा -२०१७\nअनुकंपा नियुक्ती प्रतिक्षा यादी\nऑटोरिक्षा परवाना धारकांची महिती\nऑटो रिक्षा परमिट धारकांचा तपशील\nआपल्या आरटीओ जाणून घ्या\nआपले सरकार सेवा केंद्र ​\nरस्ता सुरक्षा कार्यशाळा दि २१-०३-२०१७\nCSC सेंटर मार्फत पुरविल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेवांकरिता शुल्क\nमोबाईल अॅप्लीकेशन द्वारे तक्रारी अँड्रॉइड\nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nवैध सीएनजी-एलपीजी किट उत्पादक कंपन्या\nइलेक्ट्रिकल वाहन नोंदणी पोर्टल\nआरटीएस अंतर्गत सेवांची यादी\nतुम्ही आता येथे आहात :\nखाली विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही अपराधासाठी अनुज्ञप्तीधारकांना दोषी ठरविणाऱ्या न्यायालयाने, अशा अपराधांच्या तपशिलाबाबत चालकाच्या अनुज्ञप्तीमध्ये शेरा लिहिला पाहिजे किेवा तो नमूद करण्याची व्यवस्था केली पाहिजे. ते अपराध पुढीलप्रमाणे :\nअनुज्ञप्ति नसताना किंवा प्रभावी अनुज्ञप्ति नसताना किंवा चालवण्यात येणाऱ्या वाहना���ा लागू असणारी अनुज्ञप्ति नसताना वाहन चालवणे‍ (कलम ३).\nदुसऱ्या व्यक्तीला अनुज्ञप्तिचा वापर करू देणे ( कलम ६ (२) ).\nअपात्र ठरवण्यात आल्यानंतरही वाहन चालवणे ( कलम २३ ).\nनोंदणी न केलेले वाहन चालवणे ( कलम ३९ ).\nयोग्ता प्रमाणपत्राच्या कक्षेत न येणारे परिवहन वाहन चालवणे ( कलम ५६).\nकलम ११८ चे उल्लंघन करून वाहन चालवणे.\nकलम ६६ चे उल्लंघन करून वाहन चालवणे.\nकलम ११४ मधील तरतुदीचे पालन न करणे ;\nविविर्दिष्ट मुदतीत अनुज्ञप्ति किंवा नोंदणी प्रमाणपत्र हजर करण्यास नकार देणे किंवा ते हजर न करणे (कलम १३०).\nकलम १३२ अंतर्गत आवश्यक असल्यानुसार वाहन न थांबविणे\nअनुज्ञप्तीवरील पृष्ठांकनाचा तपशील न देता अनुज्ञप्ती प्राप्त करणे किंवा अनुज्ञप्तीसाठी अर्ज करणे (कलम १८२) बेसुमार वेगाने वाहन चालवणे ( कलम १८३ )\nधोकादायकरित्या वाहन चालवणे ( कलम १८४)\nमद्याच्या किंवा अमली पदार्थाच्या अंमलाखाली वाहन चालविणे ( कलम १८५)\nवाहन चालवण्यासाठी मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या पात्र नसताना वाहन चालवणे ( कलम १८६)\nकलम १८३ किंवा १८६ खाली शिक्षापात्र अपराधाला प्रोत्साहन देणे\nकलम १८८ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या अपराधाला प्रोत्साहन देणे\nअनधिकृत शर्यती आणि वेग आजमावण्यात सहभागी होणे ( कलम १८९ ).\nअसुरक्षित स्थितीतील वाहन वापरणे ( कलम १९०).\nपरवानगी असलेल्या वजनापेक्षा अधिक वजन लादून वाहन चालवणे ( कलम १९४).\nअनुज्ञप्तीमध्ये फेरफार करणे किंवा फेरफार केलेली अनुज्ञप्ती वापरणे.\nज्या अपराधादरम्यान मोटार वाहनाचा वापर केला होता असा, कैदेच्या शिक्षेस पात्र असलेला अपराध.\nया संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली माहिती फक्त मार्गदर्शक स्वरूपाची आहे. कोणत्याही कायदेशीर बाबी साठी मोटार वाहन कायदा 1988 व तदनुषांगीक कायदे व नियम लागू राहतील.\nविद्यमान अनुज्ञप्तीशी संबंधित सेवा\nअनुज्ञप्ती देणाऱ्या प्राधिकाऱ्याचे अपात्र ठरवण्याचे अधिकार\n© मोटार वाहन विभाग महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\nएकूण दर्शक: ५२८१ आजचे दर्शक: १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://patrakarsangh.com/index.php/_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE-%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4?start=5", "date_download": "2018-12-16T00:42:10Z", "digest": "sha1:UCUDWBPMTIUEFIEMPKK7GUZMKOYP6VA7", "length": 8624, "nlines": 56, "source_domain": "patrakarsangh.com", "title": "कार्यक्रम वृत्तांत - patrakarsangh.com", "raw_content": "\nकार्यकारी मंडळ व विश्वस्त\nप्रकाशने आणि दर्पण अंक\nपत्रकार संघातर्फे प्रकाशित पुस्तके\nदर्पण अंकातील लेखांची सूची\nसंस्थेची वास्तु पुनर्रचना (नियोजीत)\nमुंबई मराठी पत्रकार संघ\nमराठी पत्रकारिता इतिहासाचे टप्पे\nपत्रकार संघ इतिहास आणि परंपरा\nपत्रकार संघ अध्यक्ष परंपरा\nपत्रकार संघ विश्वस्त परंपरा\nपत्रकारिता अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण\nपत्रकार परिषद व कार्यक्रमांसाठी सभागृह\nसंपर्क व संकीर्ण माहिती\nमहापालिका निवडणूक अंदाज स्पर्धेत\nसदानंद शिंदे व विकास मिश्रा प्रथम\nमुंबई, दि. 29 : मुंबई मराठी पत्रकार संघाच्यावतीने आयोजित केलेल्या ''मुंबई महानगरपालिका निवडणूक निकाल अंदाज स्पर्धा 2012''चे पहिले अडीच लाख रुपयांचे पारितोषिक 'दै. नवाकाळ'चे पत्रकार सदानंद शिंदे आणि 'झी न्यूज'चे विकास मिश्रा यांनी विभागून पटकावले आहे.\nनुकत्याच झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा अंदाज लेखी देण्याची पत्रकारांसाठीची स्पर्धा संजय काकडे ग्रुप या उद्योग समुहाने पुरस्कारीली होती. पारितोषिकांचा निकाल आणि वितरण समारंभ आज मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात पार पडला. मुंबई महानगरपालिकेत सत्तेवर विराजमान झालेल्या महायुतीचे नेते उध्दव ठाकरे (शिवसेना कार्याध्यक्ष), विनोद तावडे (विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते, भाजप) आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. माजी माहिती आयुक्त विजय कुवळेकर यांनी स्पर्धेतील विजेत्यांची निवड करण्याच्या कामाचे निरीक्षण आणि नियंत्रक म्हणून काम पार पाडले. सुधीर गाडगीळ यांनी समारंभाचे सूत्रसंचालन केले.\nप्रारंभी पत्रकार संघाचे अध्यक्ष देवदास मटाले यांनी स्वागतपर भाषण केले. विजेत्या स्पर्धकांना उध्दव ठाकरे, विनोद तावडे आणि रामदास आठवले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, प्रशस्तीपत्र, रोख व धनादेश देऊन गौरव करण्यात आला. मुंबईतील 400 पत्रकारांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. अचूकतेच्या जवळील अंदाज वर्तवणारे 6 पत्रकार विजेते ठरले. विजेत्या पत्रकारांची नावे पुढीलप्रमाणे पहिले पारितोषिक : (अडीच लाख रुपये) विभागून प्रत्येकी रु. 1 लाख 25 हजार) 1) दै. नवाकाळचे सदानंद शिंदे, 2) झी न्यूजचे विकास मिश्रा दुसरे पारितोषिक : (दीड लाख रुपये) विभागून : प्रत्येकी रु. 75 हजार 1) दै. नवशक्तीचे घन:श्याम भडेकर 2) 'जनतेचा महानायक'चे विठ्ठल कांबळे तिसरे पारितोषिक : (एक लाख रुपये विभागून) : प्रत्येकी 50 हजार 1) दै. प्रभातचे राजेश पुरंदरे, 2) पत्रकार संघाचे आजीव सदस्य दिलीप चावरे. उत्तेजनार्थ म्हणून प्रत्येकी 10 हजार रुपयांची सहा पारितोषिके 1) झी न्यूजचे दिलीप शिंदे, 2) दै. सामनाचे अतुल कांबळे, 3) दै. सामनाचे देवेंद्र भोगले, 4) 'ई टिव्ही'चे अविनाश लोंढे 5) दूरदर्शनच्या सरस्वती कुवळेकर आणि 6) लोकशाही वार्ताचे अनिकेत जोशी यांना देण्यात आली.\nया प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले उध्दव ठाकरे, विनोद तावडे आणि रामदास आठवले यांनी विजेत्यांचे अभिनंदन करणारी भाषणे करताना मुंबई मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या या स्पर्धेबद्दल प्रशंसा केली. स्पर्धेचे पुरस्कर्ते संजय काकडे कौटुंबिक कारणामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी समारंभानिमित्ताने पाठविलेल्या पत्राचे सुधीर गाडगीळ यांनी वाचन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/category/archives/spritual/page/2/", "date_download": "2018-12-16T02:37:02Z", "digest": "sha1:LEFWJO3IOWEI25VBYBC5YJZOV2YEIZOM", "length": 19467, "nlines": 99, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "अध्यात्म Archives - Page 2 of 4 - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nपवित्र रमजानचे महत्व – शकील जाफरी\nअसे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज www.facebook.com/SmartMaharashtraOnline मुस्लीम कालगणनेनुसार वर्षाच्या 9 व महिना म्हणजेच रमजान मास. या महिन्यात मुस्लिम बांधव सूर्योदयापूर्वीपासून सूर्यास्तानंतरापर्यंत अन्न व पाणी न घेता कडक उपवास ठेवतात. हे उपवास ठेवणे वृद्ध, आजारी, प्रवासी, गर्भवती स्त्रिया आणि लहान मुलं मुलींव्यतिरिक्त वयात आलेल्या सर्वच स्त्री पुरुषांवर बंधनकारक आहे. सूर्योदयापूर्वी सहरी (काही न काही खाऊन, पिऊन) करून ठेवलेला रोजा (उपवास) […]\nपाऊले चालती आनंदाची वाट…\nतत्त्वज्ञानात विशेषतः भारतीय तत्त्वज्ञानात आणि अध्यात्मात ‘ध्यानाचे’ स्थान अध्ययनाच्या व स्वाध्यायाच्या बऱ्याच पुढच्या टप्प्यावर येते. पतंजली योग्य सूत्रात, महर्षी पतंजलींनी ‘अष्टांग योग'(यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी) सांगितला आहे. त्यात ‘ध्यान’ हे सातवे अंग आहे; म्हणजेच ‘समाधीच्या’ एक पातळी आधीचे.वेदांतामध्येही ‘ध्यानाचे’ स्थान पुढच्या टप्प्यावर आहे. आत्मसाक्षात्काराकडे होणाऱ्या वाटचालीत ‘ध्याना’ची महत्त्वाची भूमिका असते. योगाभ्यास, […]\n‘मन हे ध्यान रंगी रंगले…’\n“आज माझे ध्यान खूप छान झाले. ध्यान केल्यावर मन खूप शांत झाल्यासारखे वाटत आहे.” किंवा “आज माझे ध्यान खूप चांगल्याप्रकारे लागले. ध्यान केल्यामुळे मनाची चलबिचल कमी झाल्यासारखी वाटत आहे.” – असे आपण काही जणांकडून ऐकतो किंवा त्याबद्दल वाचतो. हाच अनुभव आपल्याला घेता आला तर म्हणजे नक्की काय होते म्हणजे नक्की काय होते असे अनेक प्रश्न आपल्या मनात उद्भवतात आणि […]\nश्री रामदासस्वामींचे श्री मनाचे श्लोक\n॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ॥ नमूं शारदा मूळ चत्वार वाचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ॥ नमूं शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथ आनंत या राघवाचा ॥ १ ॥ मना सज्जना भक्तिपंथेची जावे गमू पंथ आनंत या राघवाचा ॥ १ ॥ मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥ जनीं निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥ जनीं निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥ […]\nश्री ज्ञानॆश्वरमहाराज कृत हरिपाठ\n जय जय रामकृष्ण हरी १ दॆवाचियॆ द्वारीं उभा क्षणभरी | तॆणॆं मुक्ति चारी साधियॆल्या हरि मुखॆं म्हणा हरि मुखॆं म्हणा | पुण्याची गणना कॊण करी असॊनि संसारीं जिव्हॆ वॆगु करी | वॆदशास्त्र उभारी बाह्या सदा ज्ञानदॆव […]\nज्योतिष आणि आध्यात्मिक शास्त्र : डॉ. मो. शकील जाफरी\notishमाझी मातृभाषा उर्दू असूनही मी तेलगू आणि उर्दू भाषेत ज्योतिष शास्त्र आणि अध्यात्म या विषयावर बोलण्याचा अवसर प्राप्त झाले हे माझे भाग्यच म्हणावा लागेल. वरून पाहतांना हिंदू – मुस्लिम दोन्ही धर्म विरुद्ध दिशेचे वाटतात पण खोल अभ्यास केले तर एकच सार निघेल. माझ्या या बोलण्याने हिंदू – मुस्लिम समाजातील दरी कमी होत असेल तर उत्तमच. […]\nनुकताच मला माझा एक लहानपणीचा मित्र भेटला. चौकशी करताना माझा नेहेमीचा प्रश्न, “काय करतोस हल्ली” त्यावर तो म्हणाला , ” अजूनही ‘Life In Comfort’ मध्येच आहे”. माझा गोंधळलेला चेहरा ओळखून तो म्हणाला “अरे म्हणजे LIC – Life Insurance Corporation चा एजन्ट आहे” छान चाललंय सगळं”. Life In Comfort – LIC चा इतका यथायोग्य फुलफॉर्म मला […]\nनुकताच मी एका परिसंवादात भाग घेतला. परिसंवादात खूप अन���भवी, खूप विद्वान आणि खूप यशस्वी व्यक्तींनी भाग घेतला होता. प्रत्येकाची कहाणी, त्यांनी घेतलेले कष्ट, त्यांना मिळालेलं यश हे ऐकणं, आयुष्याच्या विविध कंगोऱ्यांवर त्यांच्याशी चर्चा करणं व्यक्तीगतरित्या खूप प्रेरणादायी ठरलं. त्या सगळ्या चर्चेत माझ्या सहवासात आलेल्याच काय पण जगात कुठेही यशस्वी झालेल्या व्यक्तीच्याबाबतीत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली […]\nसाधो ऐसा ही गुरू भावे\nमाझे संवादिनीचे गुरू पं. मनोहर चिमोटे यांची काल 5 वी पुण्यतिथी. त्यांचं सही सही वर्णन म्हणता येईल असं सूर संगम चित्रपटातील गाणं मला आठवतंय. ते गाणं असं ; साधो ऐसा ही गुरू भावे l राग रंग के भर भर प्याले पीये और पिलावे l साधो ऐसा ही गुरू भावेl नाद […]\nपरवा गणेशोत्सवात एक ५-६ वर्षाचा छोटा मित्र माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला “काका, तुम्हाला एक कोडं घालू का”. मी हो म्हटल्यावर त्यानी विचारलं ” काका ATM चा फुलफॉर्म सांगा.” मी म्हटलं, “अगदीच सोपं आहे. (A)ऑल (T)टाइम (M)मनी”. माझं उत्तर त्याच्या अपेक्षेप्रमाणे चुकल्याचा आनंद त्याच्या चेहेऱ्यावर झळकला आणि तो म्हणाला , ” नाहीच मुळी. खरं उत्तर […]\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nभारत पाक तिसऱ्या युद्धात पकिस्तानची सपशेल शरणागती (१९७१) आणि बांग्लादेशची निर्मिती\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nमंत्रपुष्पांजली अर्थात राष्ट्रप्रार्थना: मराठी रूपांतर हर्षद माने हिंदू धर्मातील विचार भव्य आहेत हे हिंदू धर्माच्या कुठल्याही पुस्तकातून जाणवते. ते व्यापक आहेत, सार्वत्रिक आहेत आणि बहुतांशी कालातीत आहेतच पण त्यांचे दर्शन वैश्विक सुद्धा आहे. मात्र मंत्रपुष्पांजलीमधून हिंदू धर्मातील राजकीय विचारही किती प्रगल्भ होते हे समजून येते. राष्ट्र ही संकल्पना पाश्चिमात्य असल्याचे ज्यांचे म्हणणे आहे, त्यांनी मंत्रपुष्पांजली जरूर […]\nमाणूस एक समाजशील प्राणी आहे. माणसाचे मन अतिशय संवेदनशील आहे. म्हणून माणूस एक संवेदनशील समाजाभिमूख प्राणी आहे. हे समजून घेतले म्हणजे माणसाला श्रध्दा का आवश्यक असते हे समजते. एखाद्या उच्च ठिकाणी आपले मन वाहणे आवडते. तिथे कुणाशी स्पर्धा नसते मद मत्सर राग लोभ वासना तिथे राहत नाही. श्रद्धा माणसाच्या मनाला संतुलित ठेवते. भगवद्गीता सांगते सर्वधर्म […]\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठव��� शकता.\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nमहाविद्यालयाने केलेल्या संस्कारमुळे आम्ही यशस्वी झालो - दत्तराज छाजेड\nभारताच्या संविधानाच्या निर्मितीची कथा\nभारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील शेवटचे पान म्हणजे मध्ये १९४६ कॅबिनेट कमिशन नुसार झालेली घटना समितीची स्थापना आणि त्यांच्या प्रयत्नातून तयार झालेले संविधान. भारताचे संविधान एक पवित्र दस्तावेज. ज्या एका दस्तावेजाने, तेंव्हाच्या तेहतीस कोटींच्या आणि आजच्या सव्वाशे कोटींच्या भारताला बांधून ठेवले आहे एका घट्ट धाग्याने, विविधतेने नटलेल्या आणि वळणा-वळणावर वैविध्य असणाऱ्या आपल्या या अजस्त्र, विस्तीर्ण देशाचा गाडा यशस्वीपणे […]\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा मोफत डाऊनलोड करा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रखर बुद्धिवाद संविधानाचे त्यांनी केलेले उत्तुंग कार्य आपल्या सर्वांना माहित आहेच. पण कायदा, अर्थशास्त्र, राजकीय अर्थशास्त्र या विषयात त्यांनी केलेलं काम अतुलनीय आणि अजस्त्र आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळेस मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी त्यांनी केंद्र शासनाने नेमलेल्या समितीसमोर भाषण दिले होते. रुपया, त्याचे मूल्य या विषयवार त्यांचे संशोधन जगप्रसिद्ध आहे. कामगार चळवळीविषयी त्यांचे स्वतःचे विचार होते. हिंदू […]\n अर्थात प्रबोधनकारांचे शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यातील भाषण\nशिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ ला झाली आणि पहिली जाहीर सभा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दादरच्या शिवाजी पार्कवर ३० ऑक्टोबर १९६६ ला झाली. त्या मेळाव्यात प्रबोधनकारांचंही भाषण झालं. “आजपासून हा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण करीत आहे हे त्यांचे तेंव्हाचे प्रसिद्ध वाक्य होते. ” त्यांचे भाषण वाचून त्यांचा आक्रमकपणा, त्वेष आणि ज्वलंत महाराष्ट्रप्रेम दिसून येते. ‘प्रबोधनकारांचे ज्वलंत हिंदुत्व’ […]\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन पुस्तक अभ्यास परीक्षा: पहिले पुष्प: “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री”\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन घेत आहे साहित्यावर आधारित पुस्तक अभ्यास परीक्षा पहिले पुष्प: स.आ. जोगळेकर लिखित “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री” उत्तमोत्तम मराठी साहित्यावर विश्लेषणात्मक अभ्यास व्हावा ह्या उद्देशाने मराठी इंटरनॅशनल (मिओ) पुस्तक अभ्यास ��रीक्षा हा उपक्रम सुरु करीत आहे. हे पुस्तक परीक्षण नाही. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे एखादे पुस्तक परीक्षेला लावले जाते तत्सम ही पुस्तकावर आधारित परीक्षा आहे. फक्त ही परीक्षा […]\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://transport.maharashtra.gov.in/Site/Common/ViewPdfList.aspx?Doctype=441f7034-ecdc-45be-9012-e70c7cddd918", "date_download": "2018-12-16T01:04:52Z", "digest": "sha1:44H2ILP4I5GOVS4YIY5X52YU6BZ4642I", "length": 9010, "nlines": 146, "source_domain": "transport.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "\nमहाराष्ट्र मदत केंद्र: 022-62426666\nमोटार वाहन अनुज्ञप्तीची वैधता\nअनुज्ञप्ती वर विभागीय क्रिया\nविद्यमान अनुज्ञप्तीशी संबंधित सेवा\nअनुज्ञप्ती देणाऱ्या प्राधिकाऱ्याचे अपात्र ठरवण्याचे अधिकार\nराज्या बाहेरील वाहनाची नोंदणी आणि नवीन नोंदणी क्रमांक देणे (RMA)\nमोटार वाहन मालकी हस्तांतरण\nजनहित याचिका क्र १२८/२००४ ​\nमहाराष्ट्र सिटी टॅक्सी नियम २०१७ 04.03.2017\n​भारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती करण्याबाबत ​\nसार्वजनिक सुट्टी दिनांक 19, 25, 26 व 28 मार्च 2017 या दिवशी कार्यालय सुरू ठेवण्याबाबत\nबदली - प्रोत्साहन आदेश\n​परस्पर वाहतूक करार ​\nलिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांची विभागीय परीक्षा -२०१७\nअनुकंपा नियुक्ती प्रतिक्षा यादी\nऑटोरिक्षा परवाना धारकांची महिती\nऑटो रिक्षा परमिट धारकांचा तपशील\nआपल्या आरटीओ जाणून घ्या\nआपले सरकार सेवा केंद्र ​\nरस्ता सुरक्षा कार्यशाळा दि २१-०३-२०१७\nCSC सेंटर मार्फत पुरविल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेवांकरिता शुल्क\nमोबाईल अॅप्लीकेशन द्वारे तक्रारी अँड्रॉइड\nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nवैध सीएनजी-एलपीजी किट उत्पादक कंपन्या\nइलेक्ट्रिकल वाहन नोंदणी पोर्टल\nआरटीएस अंतर्गत सेवांची यादी\n1 पोर्टेबल वजन काटे खरेदी करणेबाबतच्या निविदेचे प्रसिद्धीपत्रक 31/01/2018 0.15\n2 निविदा मागवण्याची सूचना - परिवहन विभागाचा सर्व कार्यालयातील मनुष्यबळ अभिलेखांचे स्कॅनिंग व डिजिटायझशन करण्याकरिता सेवापुरवठादाराची निवड करण्याबाबत 29/12/2017 0.30\n3 शुध्दीपत्र पोर्टेबल वजन काटे खरेदी करणेबाबत 23/02/2018 0.19\n4 कंत्राटी परवाना वाटपा बाबतची जाहीर सूचना 22/02/2018 2.01\n5 संगणक प्रिंटर / कारट्रिज रिफिलिंग करण्याचे वार्षिक देखभाल करार 21/11/2017 0.24\n6 पोर्टेबल एक्सटर्नल हार्ड डिस्क 21/11/2017 0.20\n7 वार्षिक देखभाल दुरुस्ती करार 21/11/2017 0.21\n8 ​परिवहन आयुक्त कार्यालयाकरिता एक लॅपटॉप खरेदीबाबत प्रसिद्धीपत्रक ​ 19/05/2017 0.24\n9 फॅक्स मशीन वार्षिक देखभाल दुरुस्ती करार 19/03/2018 0.22\n10 परिवहन आयुक्त कार्यालयात लेक्समार्क एमएस 312dn प्रिंटरच्या कार्ट्रिज / टोनर खरेदीसाठी कोटेशन मागविणे बाबत 15/09/2018 0.52\nया संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली माहिती फक्त मार्गदर्शक स्वरूपाची आहे. कोणत्याही कायदेशीर बाबी साठी मोटार वाहन कायदा 1988 व तदनुषांगीक कायदे व नियम लागू राहतील.\n© मोटार वाहन विभाग महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\nएकूण दर्शक: ५२८१ आजचे दर्शक: १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/authors/shashikant-annadate", "date_download": "2018-12-16T01:39:27Z", "digest": "sha1:QERIZCUN75BBK7PUNOGDJAGG4AD5XVDK", "length": 14780, "nlines": 413, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक शशिकांत अन्नदाते यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nशशिकांत अन्नदाते ची सर्व पुस्तके\nमुंबई महानगर पालिका भरती परीक्षा\nMPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा संपूर्ण CSAT पेपर २\nMPSC महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम,२०१५\nTET पेपर १ सात सराव प्रश्नपत्रिका\nउपशिक्षणाधिकारी मर्यादित विभागीय परीक्षा पेपर १\nउपशिक्षणाधिकारी मर्यादित विभागीय परीक्षा पेपर २\nविधी + गुन्हे अन्वेषण व न्यायसहायक विज्ञान\nमहाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९\nUGC CBSC NET SET पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/national-political-news-nitish-kumar-slams-congress-57077", "date_download": "2018-12-16T01:45:37Z", "digest": "sha1:2YMKK2GSHQX3A2TPUMWW5KSQZLORGHU5", "length": 12909, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "national political news nitish kumar slams congress या परिस्थितीला काँग्रेस जबाबदार- नितीश कुमार | eSakal", "raw_content": "\nया परिस्थितीला काँग्रेस जबाबदार- नितीश कुमार\nसोमवार, 3 जुलै 2017\nआम्ही गळेपडू नाही. कोणीही तशा गैरसमजात राहू नये.\nपाटणा : \"सध्याच्या परिस्थितीसाठी काँग्रेस पक्ष जबाबदार असून, ते सर्व पक्षांसोबत चालत नाहीत,\" अशी घणाघाती टीका संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली.\nनितीश कुमार यांनी पाटणा येथे 'जेडीयू'च्या राज्य कार्यकारिणी सदस्यांच्या बैठकीत बोलताना काँग्रेसला स्पष्ट शब्दांत सांगितले की, \"आम्ही गळेपडू नाही. कोणीही तशा गैरसमजात राहू नये. खुशमस्करी करणे हे आमच्या स्वभावात नाही. काँग्रेस हा बिहार सरकारमध्ये सहयोगी पक्ष आहे, आणि त्यांनी सहयोगी पक्षाप्रमाणेच राहावे.\"\nकाँग्रेस सर्व विरोधी पक्षांचे नेतृत्व आपल्या पद्धतीने करत असल्याने नितीश कुमार सध्या काँग्रेसवर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, नितीश कुमार हे एका विचारधारेचे नव्हे तर अनेक विचारधारांचे नेते आहेत, असे विधान काँग्रेसचे सरचिटणीस गुलाम नबी आझाद यांनी केल्यानंतर दोन्ही पक्षांतील संबंध आणखी ताणले गेले. राष्ट्रपती निवडणुकीमध्ये नितीश कुमार यांच्या पक्षाने भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर आझाद यांनी हे विधान केले होते. या विधानामुळे नितीश कुमार चिडले होते. त्यावर नितीश म्हणाले, \"काँग्रेसने भिडायला हवं कोणाशी आणि भिडले कोणाशी\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -\nगृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या वडिलांची दादागिरी​\nचांगला कर साधासरळ ठरावा\n#स्पर्धापरीक्षा - आय एन एस तिहायु​\nभारताचा विंडीजकडून 11 धावांनी पराभव​\nप्रणवदांनी वडिल���ंसारखी काळजी घेतली : मोदी​\nचीनबरोबरील वाद: सिक्कीममध्ये लष्कराच्या अतिरिक्त तुकड्या​\nविवाहातील बचतीतून वऱहाडींना वाटली 2 हजार रोपे​\nनाशिक भागात पावसाची उघडीप : शेतीकामांना वेग​\nअशोक चव्हाणांच्या पोस्टरला फासले काळे (व्हिडिओ)\nअमरावती- भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या बॅनरवर शाई फेकून काँग्रेसचा निषेध...\nसरकारने सर्वोच्च न्यायालयात खोटं सांगितलं : काँग्रेस\nनवी दिल्ली : केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयासमोर कॅग अहवालाबाबत चुकीची माहिती दिली आहे. राफेल करारावर याचप्रकारे निर्णय आला आहे. जर हा...\nजागावाटपाबाबत दोन्ही कॉंग्रेसची पुढील आठवड्यात बैठक\nमुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस...\n‘इंडियन हिस्ट्री काँग्रेस’ फेब्रुवारीत\nपुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणारे ‘इंडियन हिस्टरी काँग्रेस’ हे अधिवेशन अपुरा निधी आणि परिषदेत सहभागी होणाऱ्या सदस्यांची सोय होऊ न...\nप्रचाराचा मुद्दा ‘क्रॅश’ (अग्रलेख)\nविधानसभा निवडणूक प्रचारातील काँग्रेसच्या ‘राफेल’ विमानखरेदीतील कथित भ्रष्टाचाराच्या घणाघाती प्रचाराचा मुद्दा जिव्हारी लागल्यानंतर, भारतीय जनता पक्ष...\n'भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू'\nमडगाव : भाजप व काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, हे दोन्ही पक्ष जनतेच्या मनातून उतरले आहेत. आप हा या पक्षांना समर्थ पर्याय आहे, असे आम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4908651956703669115&title=Rocking%20Performances%20by%20TV%20Actors&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-16T01:06:20Z", "digest": "sha1:ZOR6MXGLHZ5AHF5OBCCEF6BPDNN55JCI", "length": 7863, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "��स्टार प्रवाह’वर ‘संस्कृती कला दर्पण’ सोहळा १० जूनला", "raw_content": "\n‘स्टार प्रवाह’वर ‘संस्कृती कला दर्पण’ सोहळा १० जूनला\nमुंबई : मराठी नाटक, चित्रपट, टीव्ही मालिकांतील सर्वोत्कृष्ट कलाकृती आणि सेलिब्रेटींचे धमाल परफॉर्मन्सेस असलेला संस्कृती कला दर्पण पुरस्कार सोहळा ‘स्टार प्रवाह’वर १० जूनला दुपारी एक आणि संध्याकाळी सात वाजता पाहता येणार आहे.\nअर्चना नेवरेकर फाउंडेशनतर्फे आयोजित संस्कृती कला दर्पण सोहळ्यात यंदाही चित्रपट, नाटक आणि टीव्ही मालिका क्षेत्रातील सर्वोत्तम कलाकृतींचा सन्मान करण्यात आला. मराठी मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर कलाकारांची मांदियाळी या सोहळ्याला लोटली होती. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांना कलागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मराठी मनोरंजन क्षेत्राकडून मिळालेला हा पुरस्कार स्वीकारताना ते भावूक झाले होते.\nसई देवधर, गश्मीर महाजनी आणि मानसी नाईकच्या दमदार परफॉर्मन्सने या सोहळ्याची रंगत आणखी वाढवली. ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकांतील कलाकारांनीही लक्षवेधी नृत्याविष्कार केला. ज्ञानदा रामतीर्थकर, गौरव घाटणेकर, अजिंक्य राऊत, सायली देवधर, विकास पाटील, हरीश दुधाडे, अक्षर कोठारी, ऐतशा संझगिरी, रूपल नंद, समीर परांजपे यांच्या परफॉर्मन्सचा धमाका झाला. त्याचबरोबर अभिनेता स्वप्नील जोशी यानेही दणक्यात सादरीकरण केले.\nTags: स्टार प्रवाहसंस्कृती कला दर्पण सोहळामुंबईअर्चना नेवरेकर फाउंडेशनStar PravahSanskruti Kala Darpan SohlaMumbaiArchana Nevarekar Foundationप्रेस रिलीज\n‘संस्कृती कलादर्पण’चा सोहळा उत्साहात स्वप्नील जोशी निर्मितीत ‘छोटी मालकीण’च्या चाहतीला मिळाला सोन्याचा हार ‘प्रेमा तुझा रंग कसा’तून उलगडणार प्रेमाची काळी बाजू ‘छत्रीवाली’च्या शीर्षकगीताला तरुणाईकडून प्रतिसाद\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\nअरुअप्पा जोशी स्पर्धा अकादमीच्या २० विद्यार्थ्यांची जिल्हा न्यायालयात निवड\n२२ प्रतिज्ञा अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतह�� हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5701158207648245628&title='Microsoft'%20Has%20Given%20Most%20Packages&SectionId=5550652221595367684&SectionName=%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5", "date_download": "2018-12-16T01:05:25Z", "digest": "sha1:QOI3J7SPEVN4UWCZ76Q5FYX4JBLAEAW3", "length": 9717, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘वालचंद’मध्ये ‘मायक्रोसॉफ्ट’ने दिले सर्वाधिक पॅकेज", "raw_content": "\n‘वालचंद’मध्ये ‘मायक्रोसॉफ्ट’ने दिले सर्वाधिक पॅकेज\nसांगली : मायक्रोसॉफ्टने यंदाच्या कॅंपस रिक्रुटमेंटमध्ये येथील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये ३७ लाख रुपये इतके सर्वाधिक पॅकेज देऊ केले आहे. यंदाच्या कॅंपस रिक्रुटमेंटमध्ये सहभागी झालेल्या ७५ कंपन्यांपैकी १६ कंपन्यांनी यावर्षी सात लाखांहून अधिक रुपयांचे पॅकेज दिले आहे आणि ५२ कंपन्यांनी वार्षिक चार लाखांहून अधिक पॅकेज दिले आहे. आतापर्यंत सरासरी ५.०७ लाख रुपये वार्षिक पगार देऊ करण्यात आला आहे.\nटीसीएस, इन्फोसिस, आयबीएम, कॅपजेमिनी व विप्रो यांनी वालचंद ग्रॅज्युएड्सची मोठ्या प्रमाणात नियुक्ती केली, तर मायक्रोसॉफ्ट, डायरेक्ट I, बीपीसीएल, सिमेंटेक, व्हेरिटाज, हिंदुस्तान युनिलिव्हर, बार्कलेज, ईएमसी, सिमेन्स, इटॉन कॉर्पोरेशन, जॉन डीअर, थॉटवर्क्स यांनी उत्तम पगाराची पॅकेज दिली.\nआतापर्यंत एकूण ३६६ विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली आहे. त्यापैकी ३०६ विद्यार्थी अंडरग्रॅज्युएट आहेत व ६० पोस्टग्रॅज्युएट आहेत. लोकप्रिय कंपन्यांमध्ये अंदाजे २१२ विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली. येत्या काही दिवसांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळणार आहे, तर काही विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाचा पर्याय निवडला आहे. याबरोबरच, संस्थेने गेल्या सेमिस्टरमध्ये १०७ अंडरग्रॅज्युएट व ९३ पोस्टग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना इंटर्नशिप दिली आहे.\nवालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगविषयी :\nवालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगची १९४७ साली स्थापना झाली असून ते भारतातील सर्वात जुन्या अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी एक आहे. विशेषतः २००७पासून अध्यक्ष अजित गुलाबचंद आणि प्रशासकीय मंडळाच्या इतर प्रतिष्ठित सदस्यांच्या मौल्यवान मार्गदर्शनाखाली स्वायत्त संस्थेची स्थापना झाल्यानंतर महाविद्यालय नव्या रूपाने कार्यरथ झाले.\nमानव संसाधन विकास मंत्रालयाच्या भारत सरकारच्या नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) मध्ये २०१८मध्ये १०१-१५०च्या रँक बँडमध्ये WCE विशेष टीक्यूआयपीच्या तिसऱ्या टप्प्यात वालचंद कॉलेजची निवड करण्यात आली आहे. त्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जबलपूरचे मार्गदर्शन करणार आहे.\nTags: सांगलीमायक्रोसॉफ्टवालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगMicrosoftSangliWalchand College Of Engineeringप्रेस रिलीज\n‘भाजपने साधला समाजिक समतोल’ महाराष्ट्र सरकार आणि ‘मायक्रोसॉफ्ट’मध्ये सामंजस्य करार शिका वैदिक गणित सांगली जिल्हा प्राचार्य संघटनेतर्फे डॉ. सुषमा नायकवडींचा सत्कार धसवाडीमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\nअरुअप्पा जोशी स्पर्धा अकादमीच्या २० विद्यार्थ्यांची जिल्हा न्यायालयात निवड\n२२ प्रतिज्ञा अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/gun-lovers/", "date_download": "2018-12-16T00:42:56Z", "digest": "sha1:2XNK2BRWCVEFKDM67AI6QVVVT4QWXURR", "length": 6149, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Gun lovers Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nहातात गन घेऊन फिरायचंय हे १० देश तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहेत\nशस्त्र बाळगणे हे सर्बियाच्या राष्ट्रीय संस्कृती पैकी एक आहे.\nमोठमोठाल्या सेलेब्रिटींना लाजवतील असे बंगले – खास कुत्र्यांसाठी बनवलेले\nविठोबाशी भांडायचे, त्याच्याशी रुसवेफुगवे करायचे : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३९\nकथा भारताच्या विश्वविजयाची आणि – शॅम्पेन उधार घेऊन केलेल्या सेलिब्रेशनची…\n“मोदींचा राजीव गांधींसारखा खून करायचा प्लॅन करतोय” : माओवाद्यांचं पत्र\nभारतातल्या या १० प्रसिध्द व्यक्तींच्या मृत्यचे गूढ अजूनही उलगडलेले नाही\nजास्त काळ साठवलेली वाईन चवदार का लागते\n…आणि शत्रूंच्या नाकावर टिच्चून इस्रायलने आपले स्वातंत्र्य मिळवले : इस्रायल- संक्षिप्त इतिहास-३\nपाकला अराजकातून बाहेर काढू शकणाऱ्या नेत्याचा कडेलोट पाक लष्करच करतंय: भाऊ तोरसेकर\nमुस्लिम सायबर आर्मी- दहशतवाद आता ऑनलाईन आणि हायटेक झालाय\nजाणून घ्या कोहलीने शेअर केलेल्या “त्या” व्हिडीओ मागील सत्य\nलोक वर्गणी मधून महाराष्ट्राच्या शाळांनी जमवले २१६ करोड रुपये\nUPSE, MPSC, स्पर्धा परीक्षांना सामोरं जाण्याचा विचार करताय\n‘ते’ नालायकच आहेत, आरक्षण काढून घ्या त्यांचं : सुशिक्षित/उच्चवर्णियांच्या चर्चेचं वास्तव\nआता बाबा रामदेव यांनी देखील केली मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयावर टीका\nमोबाईलची बॅटरी लवकर संपते मग या टिप्स वापरून पहा\nहे आहेत यंदाचा आयपीएल सिझन गाजवणारे पाच ‘सुपरस्टार’ खेळाडू\nस्टार्ट अप – बिझनेस – स्वयंरोजगार – ह्या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कश्या काय\nकोकण रेल्वेच्या जन्माची विस्मयकारक कथा\nमल्ल्या आणि मोदी सारखे आर्थिक गुन्हे करणारे ‘इंग्लंड’ मध्येच का पलायन करतात\nतृतीयपंथीयांसाठी रेल्वे ने स्वतःत घडवून आणलाय एक मोठा बदल\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-cinema-news/poster-rajan-117103100003_1.html", "date_download": "2018-12-16T02:15:23Z", "digest": "sha1:7Z72OFIJROQSFVHQDC5MYZLGS74M5EL2", "length": 8958, "nlines": 112, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "वर्षाअखेरीस प्रदर्शित होणार राजन | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nवर्षाअखेरीस प्रदर्शित होणार राजन\nवीआर मुव्हीज प्रस्तुत आणि भारत सुनंदा दिग्दर्शित बहुचर्चित 'राजन' ह्या सिनेमाचे सोशल नेट्वर्किंग साईटवर आणखीन एक नवे पोस्टर लाँच करण्यात आले. 'राजन' या शिर्षकावरुनच सिनेवर्तुळात दबादबा निर्माण करणाऱ्या या सिनेमात अभिनेता राकेश बापट मध्यवर्ती भूमिकेत आहे. आतापर्यंत चार्मिंग बॉयच्या भूमिकेत दिसलेला हा राकेश, या सिनेमात मात्र 'एंग्री यंग मेन' साकारताना दिसणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या नव्या पोस्टरवरील त्याचा एंग्री लूक दिसून येत असून, मुंबईच्या तत्कालीन १९९३ सालच्या गुंडागिरीवर हा सिनेमा बेतलेला आहे. ह्या सिनेमाचे नाव जरी 'राजन' असले तरी, तो कोणत्याही व्यक्तिगत आयुष्यावर बेतलेला नसून, प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्याचे उद्दिष्ट्य यात आहे. तत्कालीन मुंबईची चाळसंस्कृती आणि त्यातून फुलत जाणारी प्���ेमकथादेखील प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. 'राजन' सिनेमाचे वामन पाटील,\nसुरेखा पाटील आणि दिप्ती बनसोडे यांनी निर्मिती केली असून, कुणाल नैथानी यांनी सह्निर्मात्याची धुरा सांभाळली आहे. वर्षाअखेरीस हा सिनेमा महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.\n\"गर्भ\" हे नाटक म्हणजे आपल्या अस्तित्वाला निर्माण करण्याचा प्रवास\nतरुणाईने फुललेल्या 'ड्राय डे'चा ट्रेलर लाँच\n‘बॉयझ’च्या यशाचं ‘पिकल’ रहस्य\n'देवा' चा हटके लाँच\nलवकरच काहे दिया परदेस ही मालिका संपणार\nयावर अधिक वाचा :\nमातीचा देह मातीत मिसळण्यापूर्वी...\nनिरंतर माळेतून एक मोती गळतो आहे, तारखांच्या जिन्यातून डिसेंबर पळतो आहे .. काही चेहरे ...\nमी शाहरुखला घाबरून राहायचे\nअभिनेत्री कॅटरिना कैफ सध्या आपला आगामी चित्रपट झिरोच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी ...\nझरीन खानच्या कारचा अपघात, बाइकस्वाराचा मृत्यू, अभिनेत्री ...\nबॉलीवूड अभिनेत्री झरीन खानच्या कारच्या गोव्यात अपघात झाला. तिच्या कार आणि बाइकमध्ये ...\nरणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज \nमराठीची प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंगची खुप मोठी चाहती ...\nबाळासाहेब यांचा मराठी आवाज या मराठी कलाकाराचा\nशिवसेना प्रमुख तसेच तमाम मराठी तरुण राजकारनी यांचे आदर्श दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://patrakarsangh.com/index.php/_%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A5%AC-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2018-12-16T00:42:04Z", "digest": "sha1:4KOC44UPNLL3PHIVLQI6ZGZ47QXGC5KX", "length": 8802, "nlines": 210, "source_domain": "patrakarsangh.com", "title": "पत्रकार दिन ( ६ जानेवारी ) - patrakarsangh.com", "raw_content": "\nकार्यकारी मंडळ व विश्वस्त\nप्रकाशने आणि दर्पण अंक\nपत्रकार संघातर्फे प्रकाशित पुस्तके\nदर्पण अंकातील लेखांची सूची\nसंस्थेची वास्तु पुनर्रचना (नियोजीत)\nमुख्यपान पत्रकार दिन ( ६ जानेवारी )\nमुंबई मराठी पत्रकार संघ\nमराठी पत्रकारिता इतिहासाचे टप्पे\nपत्रकार संघ इतिहास आणि परंपरा\nपत्रकार संघ अध्यक्ष परंपरा\nपत्रकार संघ विश्वस्त परंपरा\nपत्रकारिता अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण\nपत्रकार परिषद व कार्यक्रमांसाठी सभागृह\nसंपर्क व संकीर्ण माहिती\nपत्रकार दिन : महनिय वक्ते\n१९६४ पासून दर��र्षी ६ जानेवारी रोजी ‘पत्रकार दिन’ साजरा करण्याची प्रथा सुरु झाली. दरवर्षी निमंत्रित करण्यात आलेले महनीय वक्ते.\nश्री. न. र. फाटक ( मुंबई )\nश्री. प्रबोधनकार के. सी. ठाकरे ( मुंबई )\nश्री. पु. पां. गोखले ( कराड )\nश्री. वा. ल. कोठारी ( पुणे )\nश्री. आ. रा. भट ( पुणे )\nश्री. ना. भि. परुळषकर ( पुणे )\nश्री. प्रभाकर पाध्ये ( पुणे )\nश्री. वि. चां. नेहेते ( जळगाव )\nश्री. दाजीबा देसाई ( बेळगाव )\nश्री. ग. त्र्यं. माडखोलकर ( नागपूर )\nश्री. ना. भा. नायक ( पणजी )\nश्री. खुशवंतसिंग (मुंबई )\nश्री. यदुनाथ थत्ते (पुणे )\nश्री. त्र्यं. वि. पर्वते ( मुंबई )\nश्री. निखिल चक्रवर्ती ( दिल्ली )\nश्री. मोईनुद्दिन हॅरिस ( मुंबई )\nश्री. बा. रा. मोडक ( नागपूर )\nश्री. मा. वि. साने ( पुणे )\nश्री. हरिन्द्र दवे (मुंबई )\nश्री. रंगा वैद्य ( सोलापूर )\nश्री. रामदास कळसकर ( पुणे )\nश्री. नरुभाऊ लिमये ( पुणे )\nश्री. किरण ठाकूर ( बेळगाव )\nश्री. ल. ना. गोखले ( पुणे )\nश्री. केशवराव पोतदार ( नागपूर )\nश्री. जे. डी. सिंग ( मुंबई )\nश्री. इंद्रजित ( दिल्ली )\nश्री. शरच्चंद्र गोखले ( पुणे )\nश्री. लक्ष्मणराव जोशी ( नागपूर )\nश्री. प्रभाष जोशी ( दिल्ली )\nश्री. विश्वनाथ सचदेव ( मुंबई )\nश्री. एस. के. कुलकर्णी ( पुणे )\nश्री. विनायक भावे ( पुणे )\nश्री. मा. गो. वैद्य ( नागपूर )\nश्री. मधुकर भावे ( लातूर )\nश्री. ग. प्र. प्रधान ( पुणे )\nश्री. मुझफ्फर हुसेन ( मुंबई )\nश्री. निशिकांत जोशी ( चिपळूण )\nश्री. स. पां. जोशी ( ठाणे )\nश्री. न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी\nश्री. अॅ़ड. दत्ता पाटील ( अलिबाग )\nश्री. भाई बेर्डे ( रत्नागिरी)\nश्री. किरण ठाकूर ( बेळगाव )\nआप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार\nगो. भा. गुजर स्मृती पुरस्कार\nअनंत हरि गद्रे पुरस्कार\nरमेश रायकर - बोस पुरस्कार\nतोलाराम कुकरेजा वृत्तछायाचित्र पुरस्कार\nकॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्कार\nकु. कै. मनिषा भावे पुरस्कार\nविद्याधर गोखले : ललित लेखन पुरस्कार\nरमेश भोगटे पुरस्कार : राजकीय बातम्या\nसा. कोकण वैभव पुरस्कार\nतुकाराम कोकजे स्मृती पुरस्कार\nपद्मश्री युमनाताई खाडिलकर पुरस्कार\nमनोहर देवधर स्मृती पुरस्कार\nकवीवर्य प्रा. भालचंद्र खांडेकर स्मृती पुरस्कार\nश्री अधिक शिरोडकर पुरस्कार\nआचार्य अत्रे पुरस्कार सन्मानित\nपद्मश्री डॉ. ग. गो. जाधव सन्मान पुरस्कार\nपत्रकार दिन ( ६ जानेवारी )\nवर्धापन दिन ( २१ जून )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://transport.maharashtra.gov.in/1140/Disqualification-and-Revocation", "date_download": "2018-12-16T02:16:47Z", "digest": "sha1:WMIX46SXDI5EQKVJOLY2OABTCC5J2HE5", "length": 11584, "nlines": 145, "source_domain": "transport.maharashtra.gov.in", "title": "अपात्रता आणि निरस्तीकरण - मोटार वाहन विभाग, महाराष्ट्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र मदत केंद्र: 022-62426666\nमोटार वाहन अनुज्ञप्तीची वैधता\nअनुज्ञप्ती वर विभागीय क्रिया\nविद्यमान अनुज्ञप्तीशी संबंधित सेवा\nअनुज्ञप्ती देणाऱ्या प्राधिकाऱ्याचे अपात्र ठरवण्याचे अधिकार\nराज्या बाहेरील वाहनाची नोंदणी आणि नवीन नोंदणी क्रमांक देणे (RMA)\nमोटार वाहन मालकी हस्तांतरण\nजनहित याचिका क्र १२८/२००४ ​\nमहाराष्ट्र सिटी टॅक्सी नियम २०१७ 04.03.2017\n​भारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती करण्याबाबत ​\nसार्वजनिक सुट्टी दिनांक 19, 25, 26 व 28 मार्च 2017 या दिवशी कार्यालय सुरू ठेवण्याबाबत\nबदली - प्रोत्साहन आदेश\n​परस्पर वाहतूक करार ​\nलिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांची विभागीय परीक्षा -२०१७\nअनुकंपा नियुक्ती प्रतिक्षा यादी\nऑटोरिक्षा परवाना धारकांची महिती\nऑटो रिक्षा परमिट धारकांचा तपशील\nआपल्या आरटीओ जाणून घ्या\nआपले सरकार सेवा केंद्र ​\nरस्ता सुरक्षा कार्यशाळा दि २१-०३-२०१७\nCSC सेंटर मार्फत पुरविल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेवांकरिता शुल्क\nमोबाईल अॅप्लीकेशन द्वारे तक्रारी अँड्रॉइड\nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nवैध सीएनजी-एलपीजी किट उत्पादक कंपन्या\nइलेक्ट्रिकल वाहन नोंदणी पोर्टल\nआरटीएस अंतर्गत सेवांची यादी\nतुम्ही आता येथे आहात :\nमोटार वाहन‍ अधिनियम 1988 च्या कलम 19 नुसार अनुज्ञप्ती देणा-या प्राधिकरणास चालकास अनुज्ञप्ती (लायसन्स) धारण करण्यास अपात्र ठरविण्याचा, किंवा असे लायसन्स रद्द करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे.\nमोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 19 मधील कोणत्याही कारणासाठी अुज्ञप्ती धारण करणा-या व्यक्तीस आपली बाजु मांडण्यांची वाजवी संधी दिल्यानंतर प्राधिकारी अपात्रतेचे किंवा अनुज्ञप्ती रद्द केल्याचे आदेश पारित करु शकतील.\nमोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 19 मधील तरतुदी पाहाव्यात. त्यापैकी ठळक बाबी खालील प्रमाणे आहेत.\nतो, सराईत गुन्हेगार किंवा सराईत दारुबाज आहे.\nतो, गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यवहारावर प्रभाव करणारे पदार्थ अधिनियम, 1985 (1985 चा 61) याच्या अर्थानुसार कोणत्याही गुंगीकारक औषधीद्रव्याचा किंवा मनोव्यवहारावर परिणाम करणा-या पदार्थाच्या आधिन ���हे.\nतो दखलपात्र गुन्हयामध्ये मोटार वाहनाचा वापर करित आहे किंवा त्यांने तसा वापर केला आहे.\nचालक म्हणुन त्यांच्या पूर्वीच्या वर्तवणुकीवरुन असे दिसते की, त्यांच्या मोटार चालविल्यामुळे लोकांना धोका पोहचविण्याचा संभव आहे.\nत्यांने लबाडीने किंवा चुकीची माहिती देऊन कोणतेही लायसन्स किंवा कोणत्याही विशिष्ट वर्गाचे किंवा वर्णनाचे लायसन्स मिळविले आहे.\nया अधि‍नियमाची उद्दिष्टे लक्षात घेता, लोकांना उपद्रव पोहोचण्याची किंवा धोका निर्माण होण्याची शक्यता असलेली कृती म्हणुन केंद्र शासनाकडुन विहित केली जाऊ शकेल अशी कोणतीही कृती त्याने केली आहे.\nकलम 22च्या पोटकलम (3) मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेली चाचणी देण्यात त्याने कसुर केली आहे किंवा त्या चाचणीत तो उत्तीर्ण झालेला नाही.\nअठरा वर्षाखालील व्यक्ती असल्यामुळे तिची काळजी घेणाऱ्या व्यक्तीच्या लेखी संमतीने शिकावू अनुज्ञप्ती देण्यात आलेली आहे आणि अशा व्यक्तीने आता काळजी घेण्याचे सोडुन दिलेले आहे.\nया संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली माहिती फक्त मार्गदर्शक स्वरूपाची आहे. कोणत्याही कायदेशीर बाबी साठी मोटार वाहन कायदा 1988 व तदनुषांगीक कायदे व नियम लागू राहतील.\nमोटार वाहन अनुज्ञप्तीची वैधता\nअनुज्ञप्ती वर विभागीय क्रिया\n© मोटार वाहन विभाग महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\nएकूण दर्शक: ५२८१ आजचे दर्शक: १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F_%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2018-12-16T01:43:51Z", "digest": "sha1:MQFLAFEW6OLBF3LBPQSR5S7S52EUHLEJ", "length": 4601, "nlines": 135, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पोप क्लेमेंट आठवा - विकिपीडिया", "raw_content": "\nपोप क्लेमेंट आठवा (फेब्रुवारी २४, इ.स. १५३६ - मार्च ३, इ.स. १६०५:रोम, इटली) हा जानेवारी ३०, इ.स. १५९२ पासून मृत्यूपर्यंत पोपपदी होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १५३६ मधील जन्म\nइ.स. १६०५ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०१७ रोजी १०:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध ���हेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/fertilizes?sort=favorited", "date_download": "2018-12-16T01:32:02Z", "digest": "sha1:GXYKOT6ZBYGGRQY43AD6ZWL7D4SL7GYD", "length": 5211, "nlines": 112, "source_domain": "krushikranti.com", "title": "krushi kranti", "raw_content": "\nआता सेंद्रीय शेती करून मिळवा…\nअशी घ्या पिकांची काळजी..... करपा, आकसा, व्हायरस, भुरी, डाऊणी, तेल्या, लाल्या या रोगांचा रोगप्रतिबंध करून झाडांची वाढ व उत्पन्न वाढवा प्रिव्हेटिव्ह (एल) आयुर्वेदिक पावडर स्प्रे फवारा... प्रिव्हेटिव्ह (एल)” ची कार्य करण्याची पद्धत:- १.…\nअशी घ्या पिकांची काळजी.....…\nआता सेंद्रीय शेती करून मिळवा भरगोस उत्पादन कमी खर्चात आपल्या गावात सुरू करा सेंद्रीय खतांचा व्यवसाय रासायनिक च्या तुलनेत खर्च कमी उत्पादनात 20% ते 30% वाढ,उत्पादन रासायनिक च्या तुलनेत लवकर येते. वरील सर्व प्रोडक्ट ऑरगॅनिक स्वरूपात बनवलेले आहेत.…\nआता सेंद्रीय शेती करून मिळवा…\nकोरफड पिकाबददल माहिती १) कोरफड पिकाला मिळणारा भाव २) कोरफड पिक विकत घेणाऱ्या व्यापाऱ्यांची माहिती उदा - मोबाईल नं - ठिकाण ३) रोपे विक्रेत्यांची माहिती उदा - मोबाईल नं - ठिकाण\nकोरफड पिकाबददल माहिती १) कोरफड…\nगांडूळ खत विकणे आहे गांडूळ खत विकणे आहे\nगांडूळ खत शेती साठी वर्धान १०० % शेंद्रीय शेतीसाठी अतिशय उपयुक्त .शेणखत आणि लेंडी खतां पासून बनवलेले गांडूळ खत अतिशय माफक दारात उपलब्ध शेतकरी मित्रांनी एकदा तरी वापरून पाहावे संपर्क ९२२६२७००६३ गांडुळखताचे फायदे 1 जमिनीचा पोत सुधारतो 2 मातीच्या…\nगांडूळ खत शेती साठी वर्धान १००…\nगांडूळ खत गांडूळ खत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://transport.maharashtra.gov.in/1099/Terms-and-Condition", "date_download": "2018-12-16T00:49:01Z", "digest": "sha1:NIDB5XBK35LBJT4HVQJQ5PLM43L2CJGP", "length": 10078, "nlines": 135, "source_domain": "transport.maharashtra.gov.in", "title": "अटी आणि शर्ती - मोटार वाहन विभाग, महाराष्ट्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र मदत केंद्र: 022-62426666\nमोटार वाहन अनुज्ञप्तीची वैधता\nअनुज्ञप्ती वर विभागीय क्रिया\nविद्यमान अनुज्ञप्तीशी संबंधित सेवा\nअनुज्ञप्ती देणाऱ्या प्राधिकाऱ्याचे अपात्र ठरवण्याचे अधिकार\nराज्या बाहेरील वाहनाची नोंदणी आणि नवीन नोंदणी क्रमांक देणे (RMA)\nमोटार वाहन मालकी हस्तांतरण\nजनहित याचिका क्र १२८/२००४ ​\nमहाराष्ट्र सिटी टॅक्सी नियम २०१७ 04.03.2017\n​भारतीय प्रशासन सेवेत ��ियुक्ती करण्याबाबत ​\nसार्वजनिक सुट्टी दिनांक 19, 25, 26 व 28 मार्च 2017 या दिवशी कार्यालय सुरू ठेवण्याबाबत\nबदली - प्रोत्साहन आदेश\n​परस्पर वाहतूक करार ​\nलिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांची विभागीय परीक्षा -२०१७\nअनुकंपा नियुक्ती प्रतिक्षा यादी\nऑटोरिक्षा परवाना धारकांची महिती\nऑटो रिक्षा परमिट धारकांचा तपशील\nआपल्या आरटीओ जाणून घ्या\nआपले सरकार सेवा केंद्र ​\nरस्ता सुरक्षा कार्यशाळा दि २१-०३-२०१७\nCSC सेंटर मार्फत पुरविल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेवांकरिता शुल्क\nमोबाईल अॅप्लीकेशन द्वारे तक्रारी अँड्रॉइड\nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nवैध सीएनजी-एलपीजी किट उत्पादक कंपन्या\nइलेक्ट्रिकल वाहन नोंदणी पोर्टल\nआरटीएस अंतर्गत सेवांची यादी\nतुम्ही आता येथे आहात :\nया संकेतस्थळाची रचना, विकसन आणि देखभाल मोटार वाहन विभागामार्फत केली जाते. या संकेतस्थळावरील माहिती मोटार वाहन विभागाने पुरविली आहे. संकेतस्थळाचा वापर करताना, वापराबाबतचे नियम आणि अटी तुम्ही बिनशर्त मान्य करता असे गृहीत धरले जाते. हे नियम आणि अटी तुम्हांला मान्य नसतील तर कृपया या संकेतस्थळाचा वापर करू नका.\nसंकेतस्थळावरील मजकुराच्या सत्यतेबाबत सर्वतोपरी खबरदारी घेतली गेली असली, तरी हा मजकूर कोणत्याही कायदेशीर कारणासाठी पुरावा म्हणून वापरता येणार नाही. याबाबत कोणत्याही प्रकारची शंका असल्यास वापरकर्त्याने संबंधीत विभाग अथवा स्रोताशी शहानीशा करून घ्यावी आणि व्यावसायिक सल्ला घ्यावा.\nया संकेतस्थळाचा वापर करीत असताना कोणत्याही प्रकारचा खर्च, तोटा, दुष्पपरिणाम अथवा हानी झाल्यास त्यासाठी मोटार वाहन विभाग जबाबदार राहणार नाही.\nया संकेतस्थळावरील माहिती हायपर टेक्स्ट म्हणून घेतली जाऊ शकते. अथवा अशासकीय / खाजगी संघटनांमार्फत माहितीचा मुद्दा म्हणून वापरू शकते. वापरकर्त्यांची माहिती आणि सुविधा विचारात घेऊन \"मोटार वाहन विभाग\", या जोडण्या उपलब्ध करून देत आहे.\nभारतीय कायद्यानुसार या अटी आणि नियमांचे नियंत्रण केले जाईल. या अटी आणि नियमासंदर्भातील कोणत्याही प्रकारचा वाद भारताच्या न्यायालयीन अधिकार क्षेत्रात राहील.\nया संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली माहिती फक्त मार्गदर्शक स्वरूपाची आहे. कोणत्याही कायदेशीर बाबी साठी मोटार वाहन कायदा 1988 व तदनुषांगीक कायदे व नियम लागू राहतील.\n© मोटार वाहन विभाग महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\nएकूण दर्शक: ५२८१ आजचे दर्शक: १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/aurangabad-maharashtra-news-8-farmer-suicide-state-54424", "date_download": "2018-12-16T01:45:50Z", "digest": "sha1:75E4OOFCBPQE2Z5QIZOZPZLOKG73PHHQ", "length": 17460, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad maharashtra news 8 farmer suicide in state राज्यात आठ शेतकऱ्यांची आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nराज्यात आठ शेतकऱ्यांची आत्महत्या\nगुरुवार, 22 जून 2017\nऔरंगाबाद - मराठवाड्यात कर्जबाजारी आणि नापिकीमुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. राज्यात धुळे, नाशिक, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत आठ जणांनी जीवन संपविले. त्यात शेतकरी दाम्पत्याचा समावेश आहे. तसेच शैक्षणिक साहित्यासाठी पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्याच्या मुलानेही आत्महत्या केली.\nऔरंगाबाद - मराठवाड्यात कर्जबाजारी आणि नापिकीमुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. राज्यात धुळे, नाशिक, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत आठ जणांनी जीवन संपविले. त्यात शेतकरी दाम्पत्याचा समावेश आहे. तसेच शैक्षणिक साहित्यासाठी पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्याच्या मुलानेही आत्महत्या केली.\nचिमठाणे - हाती पैसा नसताना नातेवाइकांकडून उसने घेऊन कशीतरी पेरणी केली, पीकही चांगले उगवले, पण नंतर पावसाने जी दडी मारली ती आजतागायत कायम असल्याने कोवळी पिके कधीच करपून गेली. चांगला हंगाम आणि उत्पन्नाचे स्वप्न असे हवेत विरल्याने धक्का बसलेल्या दरखेडा (ता. शिंदखेडा) येथील शेतकऱ्याने आज विषारी औषधाचे सेवन करीत आत्महत्या केली. या घटनेने गावही सुन्न झाले असून, पावसाअभावी शेतकऱ्यांची अवस्था किती भयाण होत चालली आहे हेच यावरून दिसते.\nदरम्यान, नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्‍यातही आज दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यात तरुण शेतकऱ्याने स्वतः ट्रान्स्फॉर्मरवरील वीजतारेला स्पर्श करत आपली जीवनयात्रा संपविली, तर वृद्ध शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.\nमराठवाड्यात शेतकरी दाम्पत्याने घरी विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना आनंदनगर (ता. पाथरी) येथे घडली. अल्पभूधारक शेतकरी लक्ष्मण जेसू पवार (वय ६०), पत्नी चपलाबाई लक्ष्मण पवार (वय ५५) अशी त्यांची नावे आहेत. बोरखेडी तांडा (ता. सेनगाव, जि. हिंगोली) येथील ���ेतकरी श्रीरंग रेवा राठोड (वय ५५) यांनी सकाळी विष घेतले. उपचारासाठी हिंगोलीत नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. वह्या, पुस्तके, शैक्षणिक शुल्कासाठी पैसे न मिळाल्याने बावी (ता. वाशी) येथील शेतकऱ्याच्या मुलाने सकाळी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.\nपोलिसांनी सांगितले की, नबीलाल महमंद आतार यांचा मुलगा अरबाज नबीलाल आतार (वय १३) हा कळंबमधील विद्याभवन हायस्कूलमध्ये शिकत होता. नाशिक जिल्ह्यात बोराळे (ता. चांदवड) येथील आप्पा खंडेराव जाधव (वय ३२) या तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी निदर्शनास आली. बोराळे गावाजवळील ट्रान्स्फॉर्मरवर चढून वीजतारेला स्पर्श करून आप्पा जाधव यांनी आपले जीवन संपविले. आप्पा जाधव यांनी सोसायटीकडून २०१० ला ५० हजार रुपये कर्ज घेतले होते. कर्ज भरता येत नसल्याने त्यांना नाशिक जिल्हा बॅंकेकडून जप्तीची अंतिम नोटीस आली होती.\nशिवरे (ता. चांदवड) येथील कचरू पुंजा आहेर (वय ६५) यांनी आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना काल रात्री घडली. आहेर अत्यवस्थ झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी त्यांना वणी (ता. दिंडोरी) येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेश बागूल यांनी त्यांची तपासणी केल्यानंतर मृत घोषित केले. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.\nमी आता कायमस्वरूपी कर्जमुक्त होणार\nशिरूर अनंतपाळ - ‘मी आता कायमस्वरूपी कर्जमुक्त होणार’ असे गावात सांगत कर्जबाजारी शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सुमठाणा (ता. शिरूर अनंतपाळ) येथे मंगळवारी (ता. २०) रात्री घडली. बालाजी शंकर बिरादार (वय ४७) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. दिवसभर गावात भेटेल त्याला ते ‘मी आता कायमस्वरूपी कर्जातून मुक्त होणार आहे, मला कोणाच्या मदतीची गरज नाही’, असे सांगत होते. सायंकाळी स्वतःच्या शेतात जाऊन त्यांनी जीवन संपविले. ते अल्पभूधारक असून बॅंक, खासगी कर्जाचा बोजा होता. कर्जफेड कशी करायची, या विवंचनेत ते होते.\nदेश बदल रहा है... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे....\nअर्थ आणि 'अनर्थ' (भरत फाटक)\nरिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकार आमनेसामने आल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. ऊर्जित पटेल यांनी गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकूणच या दोन...\nपॉलिसीवरचं कर्ज (दिलीप बार्शीकर)\nआयुर्विमा पॉलिसीवर कर्ज मिळू शकतं का,ते कशा प्रकारे मिळतं, त्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात, असे प्रश्‍न अनेकांच्या मनात असतात. अशाच...\nराणी अमरावती येथे शेतकऱ्याची आत्महत्या\nबाभूळगाव (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील राणी अमरावती येथील शेतकरी अशोक नामदेव डहाके (वय 64) यांनी नापिकीला कंटाळून शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या...\nकर्ज, नापिकीला कंटाळून मालेगावमध्ये तरुणाची आत्महत्या\nमालेगाव : सततची नापिकी, दुष्काळी स्थिती, कर्जबाजारीपणाला कंटाळून वजीरखेडे (ता. मालेगाव) येथील निलेश धर्मराज ह्याळीज (वय २९) या तरुण शेतकऱ्याने...\nअकराशे शेतकऱ्यांची एका महिन्यात आत्महत्या\nअकोला - सततची नापिकी, फसवी कर्जमाफी आणि या वर्षी झालेला अपुरा पाऊस, त्यातच बोंड अळीच्या प्रकोपामुळे उद्‌ध्वस्त झालेला शेतकरी निराशेच्या खाईत लोटला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/show?id=850", "date_download": "2018-12-16T00:46:13Z", "digest": "sha1:2ZPCZAHMRP5HRDD2JRJSHNMIXB2FWQLR", "length": 2573, "nlines": 53, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "भारतातील मोठे घोटाळे| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nभारतातील मोठे घोटाळे (Marathi)\nस्वातंत्र्यापासून आजपर्यंत आपल्या देशात खूप मोठमोठ्या घोटाळ्यांचा इतिहास नांदला आहे. खाली भारतात झालेल्या मोठ्या घोटाळ्यांची संक्षिप्त स्वरुपात माहिती दिलेली आहे.\nसिक्योरिटी स्कॅम (हर्षद मेहता कांड)\nमहाभारतातील ऐकिवात नसलेल्या कथा\nमुलींना कसे मुलगे आवडतात\nनेहमी गुपीत असव्यात अशा ७ गोष्टी\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ४\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ३\nसंत तुकाराम अभंग - संग्रह २\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/germany-beats-netherlands-470337-2/", "date_download": "2018-12-16T02:22:14Z", "digest": "sha1:JPUZPVVPV5JTOLEEE7HRCFRQUKMXDRXT", "length": 7044, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हाॅकी विश्वचषक स्पर्धा 2018 : जर्मनीचा नेदरलँड्सवर विजय | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nहाॅकी विश्वचषक स्पर्धा 2018 : जर्मनीचा नेदरलँड्सवर विजय\nवनेश्वर – हाॅकी विश्वचषकामद्ये दोन वेळा विजेता राहिलेल्या जर्मनी संघाने बुधवारी गेल्या वर्षीच्या उपविजेत्या नेदरलँड्स संघावर 4-1 ने मात करत हाॅकी विश्वचषक स्पर्धेच्या क्वार्टर फायनल मधील जागा जवळपास निश्चित केली आहे.\nजर्मनी संघाकडून मैथियस मुलर (30 मि.), लुकास विंडफडर (52 मि.), मार्को मिल्टकाउ (54 मि.) आणि क्रिस्टोफर रूहरेन (58 मि.) गोल केले. पराभूत संघाकडून वेलेंटाइन वर्गाने 13 व्या मिनिटाला एकमेव गोल केला.\nस्पर्धेतील जर्मनी संघाचा हा दुसरा विजय ठरला. पहिल्या लढतीत जर्मनीने पाकिस्तान संघाचा 1-0 ने पराभव केला होता. या विजयासह जर्मनीचा संघ सहा गुणासह आपल्या गटात अव्वलस्थानी आहे. तर नेदरलँड्स संघाचे 3 गुण आहेत. यापूर्वी नेदरलँडस् संघाने मलेशियाचा 7-0 असा पराभव केला होता.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleया आठवड्यातील रिलीज (६ डिसेंबर)\nNext articleमुलासमोरच पत्नीचा खून करुन पतीची आत्महत्या\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nवसंत रांजणे-11 व भाऊसाहेब निंबाळकर-11 यांच्यात विजेतेपदासाठी लढत\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\nआर्य स्पोर्टस, प्रदिपदादा कंद स्पोर्टस क्‍लब संघांची आगेकूच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/deepika-padukone/", "date_download": "2018-12-16T02:47:04Z", "digest": "sha1:MKBSF2CTZBYGWLPPM6A5HNTDYDNIOFC3", "length": 30480, "nlines": 392, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Deepika Padukone News in Marathi | Deepika Padukone Live Updates in Marathi | दीपिका पादुकोण बातम्या at Lokmat.com", "raw_content": "रविवार १६ डिसेंबर २०१८\nदेवा सुंदर जगामंदी कारं माणूस घडविलास\n...तर गोदावारीच्याच दशक्रियेची वेळ\nसाने गुरुजी कथामाला चळवळीला समर्पण\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञ���न ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\n‘ऑनलाइन डेटिंग’ करताना जरा जपून... कुठे सेक्स रॅकेट तर कुठे फसवणुकीचे जाळे\nमुख्यमंत्र्यांची शिवसेनेला युतीसाठी पुन्हा हाक\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nउत्तर भारतीय महापंचायतचे अध्यक्ष विनय दुबे पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ता योगेंद्र तिवारीही पोलिसांच्या ताब्यात. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी दादरहून घेतले ताब्यात.\nपर्थ - अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला चौथा झटका, 51 धावांवर बाद\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यात�� नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nउत्तर भारतीय महापंचायतचे अध्यक्ष विनय दुबे पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ता योगेंद्र तिवारीही पोलिसांच्या ताब्यात. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी दादरहून घेतले ताब्यात.\nपर्थ - अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला चौथा झटका, 51 धावांवर बाद\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nAll post in लाइव न्यूज़\nबॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही ए��� भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण विवाह बंधनात अडकले आहेत. लग्नानंतर हनीमूनला न जाता रणवीर सिंग कामावर परतला आहे. ... Read More\nरणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या प्रेमकथेविषयी रोहित शेट्टीने सांगितले हे सिक्रेट\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nइंडियन आयडॉल या कार्यक्रमाच्या यंदाच्या भागात सिम्बा या आगामी चित्रपटाचे कलाकार त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी येणार आहेत. रणवीर सिंग, सारा अली खान आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी या कार्यक्रमासाठी नुकतेच चित्रीकरण केले. ... Read More\nRanveer SinghDeepika PadukoneRohit ShettyDeepveerरणवीर सिंगदीपिका पादुकोणरोहित शेट्टीदीप- वीर\nरणवीर सिंगच्या 'सिम्बा' रिलीज होण्याआधी पत्नी दीपिका पादुकोण केली 'ही' भविष्यवाणी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअभिनेत्री दीपिका पादुकोण- रणवीर सिंग लग्न झाल्यापासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. नुकतेच हे कपल ईशा अंबानीच्या लग्नात एकत्र स्पॉट झाले होते. ... Read More\nDeepveerDeepika PadukoneRanveer Singhदीप- वीरदीपिका पादुकोणरणवीर सिंग\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nDeepveerDeepika PadukoneRanveer Singhदीप- वीरदीपिका पादुकोणरणवीर सिंग\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nSabyasachibollywoodCelebrityDeepika PadukonePriyanka ChopraKarisma KapoorKangana RanautAnushka SharmaAlia Bhatसब्यसाचीबॉलिवूडसेलिब्रिटीदीपिका पादुकोणप्रियांका चोप्राकरिश्मा कपूरकंगना राणौतअनुष्का शर्माअलिया भट\nईशा अंबानीच्या लग्नात असा होता बॉलिवूड कपलचा थाट\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nIsha Ambani WeddingPriyanka ChopraDeepika Padukoneईशा अंबानी आणि आनंद पिरामलप्रियांका चोप्रादीपिका पादुकोण\nIsha Ambani Wedding : इशा अंबानीच्या लग्नातील हा फोटो झाला व्हायरल, नेटिझन्सने दिल्या अशा कमेंट्स\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nइशा इंबानीच्या संगीत सेरेमनीतील एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून या फोटोत रणबीर कपूर, आमिर खान, किरण राव, ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन आणि आराध्या बच्चन दिसत आहेत. ... Read More\nIsha AmbaniIsha Ambani WeddingAbhishek BacchanDeepika Padukoneईशा अंबानीईशा अंबानी आणि आनंद पिरामलअभिषेक बच्चनदीपिका पादुकोण\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर पुन्हा दिसला ‘आरके’ टॅटू\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदीपिका पादुकोण व रणवीर सिंगच्या लग्नानंतर चर्चा रंगली होती ती दीपिकाच्या मानेवरच्या ‘आरके’ टॅटूची. होय, रणवीरशी लग्न केल्यानंतर दीपिकाने मानेवर गोंदवलेला ‘आरके’ टॅटू काढून टाकला, असे मानले गेले होते. याचे कारण म्हणजे, लग्नाच्या व रिसेप्शनच्या एकाही फ ... Read More\nDeepika PadukoneRanveer SinghRanbir KapoorIsha Ambani Weddingदीपिका पादुकोणरणवीर सिंगरणबीर कपूरईशा अंबानी आणि आनंद पिरामल\nयुवराजची बॉलीवूडमधली अफेअर्स तुम्हाला माहिती आहेत का...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nYuvraj SinghDeepika PadukoneNeha Dhupiaयुवराज सिंगदीपिका पादुकोणनेहा धुपिया\nवेडींग सीझनसाठी दीपिकाचा क्लासी लूक ट्राय करा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nबॉलिवूडची मस्तानी दीपिका पादूकोन प्रत्येक इव्हेंटमध्ये आपल्या हटके आणि ग्लॅमर्स लूकने चाहत्यांना नेहमीच घायाळ करते. काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या ईशा अंबानीच्या प्री-वेडींग पार्टीमध्ये दीपिकावरच सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. ... Read More\nDeepika PadukonebollywoodCelebrityIsha Ambani WeddingfashionBeauty Tipsदीपिका पादुकोणबॉलिवूडसेलिब्रिटीईशा अंबानी आणि आनंद पिरामलफॅशनब्यूटी टिप्स\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आण�� सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nआधुनिक कचरापेटीच्या सहा सेन्सर चीप चोरीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saralabet.in/aboutmaharaj/view/8", "date_download": "2018-12-16T01:03:01Z", "digest": "sha1:EQQWGBGBXTTI4LWBIT43YMEJUKTOCEN2", "length": 6336, "nlines": 65, "source_domain": "www.saralabet.in", "title": "Sarlabet", "raw_content": "\nसाईबाबा व गंगागिरीजी महाराजा विषयी थोडेसे ......\nगंगागिरीजी महाराज पुण्य तिथी २०१६\nनारायणगिरी महाराजांचा जन्म फाल्गुन शुद्ध ,दशमी शके १८३३ (इ. स. १९११) मध्ये झाला .नारायणगिरी महाराज यांचे नाव बलभीम भानुदास जाधव व मातेचे नाव प्रयागबाई होते. नारायणगिरी महाराज यांनी धर्मिकपणातून आध्यात्मिक अभ्यास केला व नित्यणेमाने उपवास ,गीता पुराण ,भागवत, ज्ञानेश्वरी ,तुकाराम महाराजांचे अभंगाचे वाचन आणि गायन वादन करीत असे. अशा प्रकारे त्यांच्यामधे सर्वगुणसंपन्न संताचे रूप लोकांना दिसू लागले . श्रीशेत्र पंढरपूर येथे नारायणगिरी महाराज १३ वर्ष वारकरी शिक्षण घेण्यासाठी थांबले . नंतर ते मुलुंड, ठाणे, घाटकोपर येथे कीर्तन प्रवचन करत करत जिल्हा औरंगाबाद (संभाजीनगर )ता. वैजापूरच्या कुशीत असलेले व जिल्हा अहमदनगर ता. श्रीरामपूर मध्ये श्रीक्षेत्र सराला बेटावर आले .\n१९४७ साली सराला बेटाचे मठाधिपती सोमेश्वरगिरी महाराज यांनी नारायणगिरी महाराजांना सराला बेटावर विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाचा अभ्यासक्रम शिकविण्याकरिता बोलावले व नंतर १९५३ साली त्यांनी सावद्याचे महंत निलगिरी महाराज यांना बोलावून नारायणगिरी महाराजांना दीक्षा देण्याचे ठरविले व त्यांनी दीक्षा घेतली . २८ जुलै १९५७ रोजी सोमेश्वर महाराजांनी समाधी घेतल्यानंतर सर्वानुमते सराला बेटाचे मठाधिपती म्हणून नारायणगिरी महाराजांची निवड झाली .त्यांचा पहिला अखंड हरिनाम सप्ताह “गोधेगाव ता. कोपरगाव ” या गावी झाला.\nनारायणगिरीजी महाराज फाल्गुन वध्य अष्टमी शके १९३० म्हणजेच १९ मार्च २००९ ला समाधिस्त झाले.\nमहाराज ब्रम्हलीन झाल्यानंतर साधू संत आखाडयाचे कायदेमंडळ यांनी जनता जनार्दन आणि बेटाचे सर्व ट्रस्टी यांच्या उपस्थितीमधे विधिवत सर्वानुमते गुरुवर्य महंत रामगिरी महाराज यांना सराला बेटाचे मठाधिपती म्हणून ०३ एप्रिल २००९ ला घोषित केले आणि त्याच दिवशी बेटाचे सूत्र त्यांच्या हाती दिले.\nसाईबाबा व गंगागिरीजी महाराजा विषयी थोडेसे ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.petrpikora.com/tag/hrad/", "date_download": "2018-12-16T02:35:51Z", "digest": "sha1:5B533IGBYM6GUTEBNQQBXJR6GTSXHO2L", "length": 13551, "nlines": 142, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "ह्रद - मुक्त संगीत बाजार डाउनलोड", "raw_content": "सुचालन जा सामग्री वगळा\nआर अँड बी आणि सोल संगीत\nसर्व श्रेणी फोटो आणि व्हिडिओ संगीत आणि गाणी व्हिडिओ\nसर्व श्रेणी फोटो आणि व्हिडिओ संगीत आणि गाणी व्हिडिओ\nचेक नंदनवन, व्हिडिओ\t 10.6.2018 10.6.2018\nवाल्डेस्टाईन (वॉल्डस्टीन) बोहेमियन पॅराडाइझ परिसरात, टर्नोवजवळील सेमिली जिल्ह्यातील एक विध्वंस आहे. Valdštejn च्या Lords च्या मूळ किल्ले 13 च्या दुसर्या अर्ध्या पासून येते. शतक हे सर्वात जुन्या किल्ल्यांपैकी एक आहे\nचेक नंदनवन, ���्हिडिओ\t 2.6.2018 2.6.2018\nFrýdštejn Castle जलद भेट. प्रबळ किल्ला हा एक मोठा किल्ला आहे जो कि सर्वात उंच वाळूचा खडकावर बांधलेला आहे. टावर सरासरी सरासरी 15 मीटर आहे\nहाड कॅडेस्ट्रल Podkost मध्ये चेक नंदनवन मध्ये स्थित एक गॉथिक किल्लेवजा वाडा, नगरपालिका Libošovice भाग, जिल्हा Jicin, मध्य बोहेमिया आणि ह्रडेक क्रालोव प्रदेश सीमेपासून अवघ्या काही मीटर आहे. खाजगी\nझ्रायसीना हिराडु ट्रॉस्की से नाचॅजी ना व्रोकोलु स्टीजनोजमेन हॉरी (488 मी एनएम), व्ही कॅटस्ट्रू ओब्रेस ट्रॉस्कोव्हिस व्ही ओकेसे सेमिली लिब्रेकेहो क्रायजे. जेवढे वस्तुनिष्ठ आहेत (नॅरोन्नी पॅमेटकॉवी\nवरून, फेब्रुवारी 2018 पासून Castle Něstějka\nब्लॉग, पर्वत, व्हिडिओ\t 17.2.2018 17.2.2018\nसमान नैसर्गिक स्मारके मध्ये Jizera आणि Farského खाडीच्या संगम रस्ता मी / 14 वर ओलांडून promontory वर किल्लेवजा वाडा अवशेष, Nístějka. हे उच्च पासून पिवळ्या खुणेसाठी बाजूने उपलब्ध आहे\nसनसेट आणि फँटम 4\nब्लॉग, चेक नंदनवन, व्हिडिओ\t 19.1.2018 19.1.2018\nट्रॉस्की कॅसलचे खंडहर त्याच नावाच्या पर्वताच्या शीर्षस्थानी (समुद्र पातळीपासून 488 मीटर) शीर्षस्थानी आहेत, सेमिली लिबेरेकी भागातील ट्रोस्कोव्हिस गावात. हे राज्य मालकीचे आहे (प्रशासन राष्ट्रीय द्वारे प्रदान केले जाते\nब्लॉग, चेक नंदनवन, व्हिडिओ\t 9.1.2018\nट्रॉस्की कॅसलच्या अंतरावर बाबा आणि पन्ना 11.07.2016 च्या दृष्टीक्षेप आणि जवळपासच्या दृश्याकडे जवळपासच्या परिसरात आहे. ट्रॉस्की कॅसलचे अवशेष त्याच नावाच्या (488 मीटर एनएम) शीर्षस्थानी स्थित आहेत\nचेक नंदनवन आणि Trosky\nब्लॉग, चेक नंदनवन, व्हिडिओ\t 8.1.2018\nट्रॉस्की कॅसलचे खंडहर त्याच नावाच्या पर्वताच्या शीर्षस्थानी (समुद्र पातळीपासून 488 मीटर) शीर्षस्थानी आहेत, सेमिली लिबेरेकी भागातील ट्रोस्कोव्हिस गावात. हे राज्य मालकीचे आहे (प्रशासन राष्ट्रीय द्वारे प्रदान केले जाते\nCastle कॉस्ट बोहेमियन नंदनवन\nब्लॉग, चेक नंदनवन, व्हिडिओ\t 7.1.2018\nहाड कॅडेस्ट्रल Podkost मध्ये चेक नंदनवन मध्ये स्थित एक गॉथिक किल्लेवजा वाडा, नगरपालिका Libošovice भाग, जिल्हा Jicin, मध्य बोहेमिया आणि ह्रडेक क्रालोव प्रदेश सीमेपासून अवघ्या काही मीटर आहे. खाजगी\n4K 2018 archivbox dji djs जा डीजी माविक डीजी माविक प्रो Dji अभ्यास DJI प्रेत 4 आळशी आळशी EMBA EMBA spol. चे ro गुळगुळीत पुठ्ठा hrad Haje त्यांचा Jizerou Jablonec त्यांचा Jizerou राक्षस पर्वत पर्वत kvadroptéra दोरासंबंधी पुठ्ठा त्याचे झाड Lysa hora स्कीच्या मदतीने बर्फावरुन ���सरत जाणे मावसिक माविक प्रो पार्किंगची जागा पार्किंग Paseky त्यांचा Jizerou बनावट बनावट 3 बनावट 4 प्रगत अभ्यास पुस्तके बांधणारा Rokytnice skipas पास स्की रिसॉर्ट wreckage निवास व्यवस्था दोरीने ओढणे हिवाळा वरील पासून चेक नंदनवन\nवृत्तपत्र साइन अप करा\n... आणि प्राप्त प्रथम खरेदीसाठी $ 20 कूपन\n 24 / 7 ईमेल लिहा\nआम्ही सुरक्षित पैसे वापरत आहोत\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. या वेबसाइटचा वापर करून चालू ठेवून, आपण त्यांच्या वापराशी सहमत होता.\nकुकीज कशा नियंत्रित कराव्यात यासह अधिक शोधण्यासाठी, येथे पहा: कुकी धोरण\nरेटिंग: 5.0/ 5 21 मते\nरेटिंग: 5.0/ 5 12 मते\nरेटिंग: 5.0/ 5 11 मते\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nकॉपीराइट © 2018 फ्री प्रीमियम उत्तरदायी वर्डप्रेस थीम डाउनलोड्स थीम. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE/", "date_download": "2018-12-16T02:11:54Z", "digest": "sha1:R5SH5PBAKCW5QPHCJYJ5FHUYHXNEIMA2", "length": 12215, "nlines": 135, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेतमाल प्रक्रिया, उपक्रम राबविण्यासाठी जागतिक बॅंकेला प्रस्ताव पाठवणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशेतमाल प्रक्रिया, उपक्रम राबविण्यासाठी जागतिक बॅंकेला प्रस्ताव पाठवणार\nआदर्शकुमार ः नारायणगाव उपबाजारात जागतिक बॅंकेच्या अधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांशी संवाद\nनारायणगाव-महिला बचत गटांच्या मार्फत शेतीमालाशी संबंधीत प्रक्रिया व उपक्रम राबविण्यासाठी जागतिक बॅंकेकडे प्रस्ताव पाठविण्याचा मानस जागतिक बॅंकेचे अधिकारी आदर्शकुमार यांनी व्यक्त केला.\nमहाराष्ट्र राज्य ऍग्री बिझनेस व रूरल इन्फर्मेशन प्रोजेक्‍ट यांच्यासह जागतिक बॅंकेचे अधिकारी यांनी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपकेंद्राला आज (दि. 6) भेट दिली, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जागतिक बॅंकेचे अधिकारी अनुपम जोशी, फणसाळकर, राज्याचे प्रकल्प संचालक अनिल बनसोडे, आत्माचे उपसंचालक ए. एस. मुळे यांनी भेट दिली. यावेळी तालुका कृषी अधिकारी हिरामण शेवाळे, पणन विभागाचे उप सरव्यवस्थापक सूर्यवंशी, बाजार समितीचे उपसभापती दिलीप डुंबरे, संचालक ऍड. एन. एम. काळे, सहायक निबंधक यशवंती मेश्राम, आंबेगावचे सहायक निबंधक पांडुरंग रोकडे, बाजार समितीचे सदस्य नासिर मणियार, रंगनाथ घोलप, हिराताई चव्हाण, सुरेखा गांजाळे, संतोष तांबे, सचिव चेतन रूकारी, सरपंच योगेश पाटे, उपसरपंच संतोष दांगट, शेतकरी, अधिकारी उपस्थित होते. बाजार समिती तसेच नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच योगेश पाटे व उपसरपंच संतोष दांगट जागतिक बॅंकेच्या अधिकारी शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.\nशेती उत्पादनात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. शेतकऱ्यांना शेती प्रक्रिया तसेच शेतीमाल निर्यात होण्यासाठी जागतिक बॅंक व महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शेतकरी, बाजार समिती, कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधला जात आहे. अशी माहिती आदर्शकुमार यांनी माहिती दिली. तसेच उत्पादक संस्था यांना विकासात्मक कामे करण्यासाठी प्रोसेसिंग युनिट, कोल्ड स्टोरेज, शेतीमालावर आधारीत प्रक्रिया, शेतीमालाशी इतर उपक्रम तसेच निर्यातीसाठी प्रोत्साहन आदी विषयांची माहिती जाणून घेतली.\nयाप्रसंगी आत्माचे डायरेक्‍टर मुळे म्हणाले, शेतमालाची थेट विक्री व्हावी, चांगल्या मालाला बाजारभाव उपलब्ध व्हावे, शेतीमालावर प्रोसेसिंग, निर्यात याबाबत मार्गदर्शन करण्याचा तसेच जागतिक बॅंकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. यावेळी जागतिक बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी रूरल ट्रान्फोरशन प्रोजेक्‍ट (एसएमएआरटी) हा प्रकल्प संपला असल्याने नव्याने निधी उपलब्ध होणार नाही; मात्र शेतकऱ्याशी संवाद साधून त्यांच्या मागणीनुसार जागतिक बॅंकेकडे अहवाल सादर करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या मागणीचा प्रकल्प व गरजा याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.\nबाजार समितीचे संचालक ऍड. एन. एम. काळे यांनी जुन्नर तालुक्‍यात टोमॅटो, कांदा उत्पादनाबाबतची माहिती देऊन कोल्ड स्टोरेज, शेती मालावर प्रक्रिया यासाठी जागतिक बॅंकेने बाजार समित्यांना आर्थिक सहाय्य करावे अशी मागणी केली. संचालिका हिराताई चव्हाण यांनी ग्रामीण भागात भरपूर बचत गट आहेत. या बचत गटांना शेतीमाल प्रक्रिया राबविण्यासाठी जागतिक बॅंकेने आर्थिक पाठबळ द्यावे अशी मागणी केली. सरपंच योगेश पाटे यांनी जुन्नर तालुक्‍यात शेतकऱ्यांच्या शेतीमालासाठी कोल्ड स्टोरेज उभारावेत अशी मागणी केली. यावेळी शिवतेज फार्मरचे स्वप्नील ढवळे, सारंग घोलप यांनी कृषी उत्पादनाला कर्ज उपलब्ध हो�� नाही. टेस्टींग रिपोर्ट नसल्याने कर्ज अथवा अनुदान मिळत नाही. ग्रुप शेतीला शासनाने व जागतिक बॅंकेने प्राधान्य द्यावे. एक वर्षानंतर सबसिडी दिली जाते. आदी समस्या व्यक्त केल्या.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजांबूत येथे बीटस्तरीय मैदानी स्पर्धा उत्साहात\nNext articleकेंद्रीय पथकाकडून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://patrakarsangh.com/index.php/_%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B2/%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80?start=1", "date_download": "2018-12-16T00:42:19Z", "digest": "sha1:GSSVW6WS5U6BX3GMJ2DVNZ2UD7A2FHLI", "length": 8952, "nlines": 139, "source_domain": "patrakarsangh.com", "title": "सह सदस्य सूची - patrakarsangh.com", "raw_content": "\nकार्यकारी मंडळ व विश्वस्त\nप्रकाशने आणि दर्पण अंक\nपत्रकार संघातर्फे प्रकाशित पुस्तके\nदर्पण अंकातील लेखांची सूची\nसंस्थेची वास्तु पुनर्रचना (नियोजीत)\nमुख्यपान सदस्य तपशील सह सदस्य सूची\nमुंबई मराठी पत्रकार संघ\nमराठी पत्रकारिता इतिहासाचे टप्पे\nपत्रकार संघ इतिहास आणि परंपरा\nपत्रकार संघ अध्यक्ष परंपरा\nपत्रकार संघ विश्वस्त परंपरा\nपत्रकारिता अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण\nपत्रकार परिषद व कार्यक्रमांसाठी सभागृह\nसंपर्क व संकीर्ण माहिती\nसह सदस्य सूची १\n२१. सौ. संगीता शरद वझे\n१/५१, शिवस्मृती, जयप्रकाश नगर,\nमुंबई - ४०० ०६३.\nदूरध्वनी : २६८६४७३४ / ९८२११८८८२५\n२२. सौ. संध्या सुहास पटवर्धन\nकेळूसकर मार्ग (उत्तर )\nशिवाजी पार्क, मुंबई - ४०० ०२८.\nदूरध्वनी : २४४५४०८१ / ५६०४८८०८\n२३. श्री. सतीश रामचंद्र कोर्डे\n५०१, कल्पतरु, डॉ. एस. एस. राव मार्ग,\nलालबाग, मुंबई - ४०० ०१२.\n२४. श्री. नामदेव देवराम कदम\nपेंटा गॅलॅक्सी, डी - १०४,\nफायर ब्रिगेडसमोर, अॅंटॉप हिल,\nमुंबई - ४०० ०३७.\n२५. श्रीमती वीणा विश्वानाथ दाभोळकर\n९/६०३, इंडस् को. ऑप. हाऊसिंग सोसायटी,\nओशिवरा म्हाडा कॉम्प्लेक्स, अंधेरी (प.)\nमुंबई - ४०० ०५३.\n२६. श्री. स्वामीकुमार वासुदेव बाणावलीकर\nसाळवीवाडीजवळ, मिठागर क्रॉस रोड.\nमुलु्ंड (पूर्व ), मुंबई - ४०० ०८१.\nदूरध्वनी : ६५८२२५४७ / ९८२०३१०७६३\n२७. श्री. मारुती किसन विश्वासराव\nन्यू कॉलनी, एम. बी. पी. टी.\nवडाळा (पूर्व), मुंबई - ४०० ०३७\nदूरध्वनी : २४१५६५०५ / ९८६९०२०८५८\n२८. श्री. विजय तुळशीराम कदम\n५०३/४ अ, गुरुदत्त सोसायटी,\nम्हाडा कॉलनी, चुनाभट्टी (पू��्व),\nस्वदेशी मिल रोड, मुंबई - ४०० ०२२.\nदूरध्वनी : २४०५१३१४ / ९८९२३५४३८२\n२९. श्री. विजय धर्मराज रणदिवे\n२२/४३५, नवीन नाडकर्णी पार्क,\nवडाळा (पूर्व), मुंबई - ४०० ०३७\n३०. श्री. गोपाळ मधुकर बोधे\n१९, रामकृष्ण सोसायटी, खेरवाडी,\nवांद्रे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१.\nदूरध्वनी : २६४७४५२७ / ९८६९३८८२४७\n३१. श्री. संजय भुस्कुटे\nफ्लॅट नं. २०१, नॅशनल रिजन्सी,\nतक्का, मु. पो. ता. पनवेल\n३२. श्री. विकास दत्ताराम नाईक\nबी/३०१, साईश्रद्धा, अमोल सोसायटी जवळ,\nमुलुंड (पूर्व), मुंबई - ४०० ०८१.\nदूरध्वनी : २१६३२६४८ / ९८६९३३९३२५\n३३. श्री. दिनेशचंद्र नामदेव हुलवळे\nघाटकोपर (प.), मुंबई - ४०००८४.\nदूरध्वनी : २५१३०९५१ / ९८९२८६१६३५\n३४. श्री. किशोर शंकर धारगळकर\nविंग नं. २, बिल्डिंग नं. २, फ्लॅट नं. २,\nवझीरा नाका, बोरिवली (प.),\n३५. श्री. वसंत बाळकृष्ण सावंत\nबि विंग, रुम. नं. ४,\nमुंबई - ४०० ९२.\n३६. श्री. निनाद दिनकर पाटील\n१७ ब / ११, बळवंत सोसायटी,\nगोविंद नगर, बोरीवली (प.)\nमुंबई - ४०० ०९२.\n३७. श्री. महादेव गोविंद तथा भाऊ सावंत\nआनंद इस्टेट ( केरमाणी बिल्डींग )\n१ ला मजला, खोली क्र. १०१ (ए)\nना. म. जोशी मार्ग, मुंबई - ४०० ०११\n३८. श्री. संजय शंकर चिटणीस\nकॉटनग्रीन, मुंबई - ४०० ०३३.\nदूरध्वनी : २४७१३३४३ / ९८६९२०१८१५\n३९. डॉ. उषा गुजराथी\n१३ अ प्रभात हौसिंग सोसायटी,\n२८ सेनापती बापट मार्ग,\nदादर, मुंबई - ४०० ०२८.\nदूरध्वनी : २४३०७९११ / ९८९००६८२९७\n४०. श्री. गोविंद दत्ताराम वारंग\n२०१, पूनम को. हौ. सोसा. खारेगाव,\nकळवा, ठाणे - ४००६०५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/show/269", "date_download": "2018-12-16T00:45:53Z", "digest": "sha1:22KCAQMBQEIVA2GQGEPCQY36JESWWUH6", "length": 7601, "nlines": 144, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "शोध दैवी शक्तींचा (भय कथा)| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nशोध दैवी शक्तींचा (भय कथा) (Marathi)\nअगम्य आणि मानवी विचारशक्ती पलीकडील घटना आणि त्यांचा अर्थ. Bhutachya Goshti. मराठी भाषेतील निवडक आणि थरकाप उडवणाऱ्या भुतांच्या कथा .\nअश्वत्थामा चिरंजीव आहे का\nअश्वत्थामा चिरंजीव आहे का\nहिमालयावर सिध्दपुरुष आहेत का\nहिमालयावर सिध्दपुरुष आहेत का\nमृत्युनंतर पुन्हा जिवंत झाले\nजगातील सहा न उलगडलेले रहस्य .\nचेटकीण प्रथेचा काळा इतिहास\nभारतामधील Top 10 मंदिरे\nसूर्य ग्रहणामुळे वाचले होते अर्जुनाचे प्राण\nपुराणांनुसार देवतांचे राजा इंद्र\nमित्रांनो खरोखर घडलेली गुढ घटना .........\nऋण , वैर , हत्या न चुकती कल्पांती\nमहाभारतानुसार द्रौपदी राजा द्रुपदची मुलगी\n या मागचे शास्त्रीय कारण काय\nमहाभारत एक प्राचीन ग्रंथ\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव...भाग ४ था .\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग ३ रा..\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग २ रा..\nभाग २ रा ....रुपकुंड\nश्री रामेश्वर मंदिर. वेंगुर्ला.\nमहाराज कोण होते, कोठून आले\n13 दिवस भिमसोबत कुस्ती लढणारा ....\nप्राणायामातून होते कुंडलिनी जागृती...\n|| गणपती बाप्पा मोरया ||\nपद्मनाभ स्वामी मंदिर आणि मौल्यवान खजिना ...\nगावाचे नाव :- वालावल\nडॉ. तुषार यशवंत सावडावकर याचा हा लेख ..\n**** भूतांचे प्रकार **** भाग १-\nPart - 1 पिशाच्च\n||विठ्ठलाचे सेवेकरी, आम्ही वारकरी||\nआपण जानता आहात का \nमनुष्य हा कल्पना विलास\nमहाशिवरात्रीच्या शिवभक्तांना शिवमय शुभेछ्या\nशोध दैवी शक्तींचा (भय कथा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5744393100515428124&title=IPO%20by%20Hindustan%20Aeronautics%20Limited&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-16T01:05:22Z", "digest": "sha1:A2U6BY26K4VSMD7A3SBWOJIBQT4L2SOV", "length": 11756, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडची समभाग विक्री", "raw_content": "\nहिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडची समभाग विक्री\nमुंबई : ‘हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड’ने १६ मार्च २०१८ रोजी ‘प्रमोटर, भारताचे राष्ट्रपती आणि संरक्षण मंत्रालय, भारत सरकार’ यांच्यामार्फत, विक्री ऑफरच्या (ऑफर) माध्यमातून दर्शनी मूल्य दहा रुपये असलेले ३४,१०७,५२५ समभाग प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव अर्थात आयपीओच्या स्वरुपात खुले करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.\nया प्रस्तावामध्ये ३३,४३८,७५० समभागांचा निव्वळ प्रस्ताव असून, ६,६८,७७५ समभागांपर्यंत भाग कर्मचाऱ्यांसाठी राखीव आहे. कंपनीच्या ऑफर देण्यापूर्वीच्या आणि ऑफर दिल्यानंतरच्या पेड-अप समभाग भांडवलामध्ये, ऑफर आणि निव्वळ ऑफरचा वाटा अनुक्रमे १०.२० टक्के आणि १० टक्के एवढा असेल.\nऑफरसाठी दरसूची १,२१५ रुपये ते १,२४० रुपये प्रति समभाग, अशी निश्चित करण्यात आली आहे. रिटेल खरेदीदारांना तसेच, बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना ऑफर किमतीवर प्रति समभाग २५ रुपयांची सवलत दिली जाणार आहे. किमान १२ समभागांसाठी आणि १२च्या पटीत कितीही समभागांसाठी बोली लावता येईल.\nबोली/प्रस्ताव २० मार्च, २०१८ रोजी बंद होणार आहे. हे समभाग ‘बीएसई’ आणि ‘एनएसई’च्या सूचीमध्ये समाविष्ट केली जातील, असे सूचित करण्यात आले आहे.\nया प्रस्तावासाठी बुक रनिंग लीड मॅनेजर्स (बीआरएलएम) म्हणून ‘एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड’ आणि ‘अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड’ यांनी काम पाहिले.\n‘सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया’ अर्थात् सेबीच्या नियमानुसार, पात्र संस्थात्मक खरेदीदारांना प्रमाणबद्ध वाटप (क्यूआयबी पोर्शन ) करताना, निव्वळ ऑफरच्या ५० टक्क्यांहून अधिक समभाग उपलब्ध करून दिले जाऊ नयेत, अशी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ पाच टक्के भाग म्युच्युअल फंडांना प्रमाणबद्ध पद्धतीने उपलब्ध करून दिला जाईल. उरलेला क्यूआयबी पोर्शन म्युच्युअल फंडांसह सर्व पात्र संस्थात्मक खरेदीदारांना, त्यांनी लावलेल्या वैध बोलींच्या आधारावर किंवा ऑफर दरांहून चढ्या दरांना उपलब्ध करून दिला जाईल. अ-संस्थात्मक खरेदीदारांना प्रमाणबद्ध रितीने वितरण करण्यासाठी, निव्वळ ऑफरच्या किमान १५ टक्के समभाग उपलब्ध करून दिले जातील आणि रिटेल व्यक्तिगत बोली लावणाऱ्यांसाठी सेबीच्या आयसीडीआर नियमांनुसार नेट ऑफरच्या किमान ३५ टक्के समभाग उपलब्ध करून दिले जातील. हे वितरण त्यांच्याकडून येणाऱ्या वैध बोलींवर अवलंबून असेल, किंवा ऑफर दरांच्या तुलनेत चढ्या दराने होईल.\nयाशिवाय, ६,६८,७७५ अतिरिक्त समभाग पात्र कर्मचाऱ्यांना प्रमाणबद्ध रितीने वितरित करण्यासाठी राखून ठेवले जातील. हे वितरण कर्मचाऱ्यांकडून आलेल्या वैध बोलींनुसार, किंवा ऑफर दरांच्या तुलनेत चढ्या दरांना होईल. बोली लावणाऱ्या प्रत्येकाला, अवरोधित रक्कम प्रक्रियेतून गेलेल्या (एएसबीए) अर्जांद्वारे ऑफरमध्ये सहभाग घेणे अनिवार्य आहे. या प्रक्रियेमध्ये अर्जदारांना आपल्या एएसबीए खात्यांचे तपशील पुरवावे लागतील. याच खात्यांमध्ये बोलीची रक्कम एससीएसबींतर्फे ब्लॉक केली जाईल.\nTags: MumbaiHindustan Aeronautics LimitedIPOSBI Capital Markets LimitedAxis Capital Limitedमुंबईहिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडसमभाग विक्रीएसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेडअॅक्सिस कॅपिटल लिमिटेडप्रेस रिलीज\nहिंदकॉन केमिकल्सच्या आयपीओला १३२ पट मागणी एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचा आयपीओ २५ जुलैपासून खुला ‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा ‘भाजपने साधला समाजिक समतोल’ लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\nअरुअप्पा जोशी स्पर्धा अकादमीच्या २० विद्यार्थ्यांची जिल्हा न्यायालयात निवड\n२२ प्रतिज्ञा अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://transport.maharashtra.gov.in/1121/Mobile-App", "date_download": "2018-12-16T02:13:27Z", "digest": "sha1:VUKISM6RTL2PANKST6KIM4NB225VM25X", "length": 9268, "nlines": 162, "source_domain": "transport.maharashtra.gov.in", "title": "मोबाईल अॅप - मोटार वाहन विभाग, महाराष्ट्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र मदत केंद्र: 022-62426666\nमोटार वाहन अनुज्ञप्तीची वैधता\nअनुज्ञप्ती वर विभागीय क्रिया\nविद्यमान अनुज्ञप्तीशी संबंधित सेवा\nअनुज्ञप्ती देणाऱ्या प्राधिकाऱ्याचे अपात्र ठरवण्याचे अधिकार\nराज्या बाहेरील वाहनाची नोंदणी आणि नवीन नोंदणी क्रमांक देणे (RMA)\nमोटार वाहन मालकी हस्तांतरण\nजनहित याचिका क्र १२८/२००४ ​\nमहाराष्ट्र सिटी टॅक्सी नियम २०१७ 04.03.2017\n​भारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती करण्याबाबत ​\nसार्वजनिक सुट्टी दिनांक 19, 25, 26 व 28 मार्च 2017 या दिवशी कार्यालय सुरू ठेवण्याबाबत\nबदली - प्रोत्साहन आदेश\n​परस्पर वाहतूक करार ​\nलिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांची विभागीय परीक्षा -२०१७\nअनुकंपा नियुक्ती प्रतिक्षा यादी\nऑटोरिक्षा परवाना धारकांची महिती\nऑटो रिक्षा परमिट धारकांचा तपशील\nआपल्या आरटीओ जाणून घ्या\nआपले सरकार सेवा केंद्र ​\nरस्ता सुरक्षा कार्यशाळा दि २१-०३-२०१७\nCSC सेंटर मार्फत पुरविल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेवांकरिता शुल्क\nमोबाईल अॅप्लीकेशन द्वारे तक्रारी अँड्रॉइड\nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nवैध सीएनजी-एलपीजी किट उत्पादक कंपन्या\nइलेक्ट्रिकल वाहन नोंदणी पोर्टल\nआरटीएस अंतर्गत सेवांची यादी\nतुम्ही आता येथे आहात :\nया संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली माहिती फक्त मार्गदर्शक स्वरूपाची आहे. कोणत्याही कायदेशीर बाबी साठी मोटार वाहन कायदा 1988 व तदनुषांगीक कायदे व नियम लागू राहतील.\n© मोटार व��हन विभाग महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\nएकूण दर्शक: ५२८१ आजचे दर्शक: १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/nia-charges-zakir-naik-for-radicalisation-117102700002_1.html", "date_download": "2018-12-16T01:15:12Z", "digest": "sha1:WV2J4L2W5J5NXUUCLHHX2POBQIB772Y2", "length": 8159, "nlines": 112, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "झाकिर नाईकविरोधात आरोपपत्र दाखल | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 15 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nझाकिर नाईकविरोधात आरोपपत्र दाखल\nवादग्रस्त मुस्लीम धर्मप्रचारक झाकिर नाईकविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने आरोपपत्र दाखल केले. तरुणांना दहशतवादी कारवायांसाठी प्रोत्साहित करणे आणि घाणाघाती भाषणांचे आरोप नाईकवर लावण्यात आले आहेत.\nआपल्या खासगी टीव्ही चॅनेलच्या माध्यमांतून मुस्लीम धर्माचा कट्टरपणे प्रचार करणार्‍या 51 वर्षीय झाकिर नाईच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहार आणि दहशतवादासंबंधी चौकशी केली जात आहे.\nकोंढाणे धरण घोटाळा : आरोपपत्र दाखल, तटकरेंचे नाव नाही\nपिंगळे विरोधात उच्चन्यायालयात आरोपपत्र दाखल\nमुंबईत वांद्रे रेल्वे स्टेशनजवळच्या झोपडपट्टीला भीषण आग\nअतिथी देव भवला गालबोट स्वीस जोडप्याला जबर मारहाण\nजादू की झप्पी, संजू बाबा, मायावती आणि कोर्ट\nयावर अधिक वाचा :\nराम मंदिर झालेच पाहिजे मराठवाड्यात लातुरात हुंकार सभेत\nमागच्या सत्तर वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. ...\nकांद्याची आयात शेतकऱ्यांच्या मुळावर\nदुष्काळामुळे त्रासलेला शेतकरी कांद्याला मिळालेल्या तुटपंज्या भावामुळे दुहेरी कात्रीत ...\nखासदार पूनम महाजन यांनी आयआयटी मुंबईच्या बेटीक विभागाला ...\nखासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या दत्तकखेड्यांत कमी खर्चातील वैद्यकीयउपकरणांविषयी शिबीर ...\nविजय मल्ल्या प्रत्यार्पण : सीबीआय, ईडीचे पथक ब्रिटनला रवाना\nभारतीय बँकांचे 9 हजार कोटींहून जास्त रक्कम बुडवून फरार झालेला सम्राट विजय मल्ल्याच्या ...\nभारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...\nभारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...\nमुंबईत अतिवृष्टी (बघा फोटो)\nबाबा रामपालची दोन प्रकरणात सुटका\n'नायगावचा राजा' पाहताना भाविकांना मिळते शिर्डीचे भव्य दर्शन\nब्लू व्हेलचा आणखी एक बळी, पंख्याला लटकून केली आत्महत्या\nमी राम रहीमला घाबरत नाही : पिडीत महिला\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/aai/", "date_download": "2018-12-16T02:33:01Z", "digest": "sha1:34A2QE2G6C2Z3MUSB7QFGFX6POJG6VBD", "length": 16101, "nlines": 106, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "रूप 'तीचे' पाहता - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nस्त्रीची आई म्हणून पूजा केली जाते. बहिणीची रक्षा केली जाते. मैत्रीण किंवा पत्नी म्हणून सुद्धा जे काही करावं ते केलं जातं. कवींनी तिच्या प्रत्येक रुपाला अनेक उत्तमोत्तम उपमा दिलेल्या आहेत. पण जेव्हा तिच्या ‘सौंदर्याचा’ विषय येतो, तेव्हा काही अपवाद वगळता आजचे कवी तिला योग्य न्याय देऊ शकलेले नाहीत असं मला वाटतं. ती फक्त एक उपभोगाची वस्तू आहे किंवा आपली नैसर्गिक गरज आहे असंच तिचं वर्णन केलं जातं.\nकुणी ती सुंदर आहे म्हणून तिला ‘झिलसी, मदहोश, नशीली, गुलाबी, आँखे’; ‘ज़ालिम, कातिल, बेरहम अदाएँ’ अशी विशेषणं लावतं. मग कुणाला बाई आणि बाटली मधला फरकच कळत नाही म्हणून तो म्हणतो\n“शबाब पे मैं जरासी शराब फेंकूँगा”\nअरे ‘शबाब’ म्हणजे ‘कबाब’ वाटला काय जो वाईन सॉस बरोबर शिजवून खायचा आहे\nतिच्या सौंदर्याबद्दल हे असं लिहणं गैर आहे असं मी म्हणत नाही. कारण ‘भाव तोची देव’ पण या विशिष्ट चष्म्याच्या पलीकडं एक सुद्धा एक दिव्यदृष्टी आहे. अध्यात्मिक दृष्टी पण या विशिष्ट चष्म्याच्या पलीकडं एक सुद्धा एक दिव्यदृष्टी आहे. अध्यात्मिक दृष्टी ज्यातून तिला पाहिलं तर ती खूपच वेगळी दिसते. आता जेवढी वाटते त्याहूनही अधिक सुंदर\nमाझ्या माहितीनुसार ‘देव आणि मनाला भावणारी सुंदर स्त्री’ या कल्पनेवर फारच कमी काव्य आढळतं. अगदी चित्रपट संगीतामध्ये सुद्धा फार कमी उदाहरणं आहेत. उदाहरणार्थ बैजू बांवरा मधलं रफी साहेबांनी गायलेलं ‘ओ दुनिया के रखवाले’ हे एक खूप सुंदर गीत. प्रेमिकेच्या विरहात देवाला आर्ततेनं हाक मारणारा प्रियकर देवाकडं मृत्यूची याचना करत म्हणतो\n“जीवन अपना वापस लेले\nया कल्पनेहून एक वेगळी आणि सुंदर कल्पना सावन को आने दो चित्रपटात के. जे. येसुदासांच्या स्वरात आहे. गीतकार आहेत इंदिवर. स्त्रीच्या सौंदर्यावरून प्रत्यक्ष परमेश्वराच्या सौंदर्याची कल्पना करताना कवी म्हणतो\n“तुझे देखकर जगवाले पर\nयकीं नहीं क्यों कर होगा\nजिसकी रचना इतनी सुंदर\nवो कितना सुंदर होगा”\nमला इंदीवरांची ही कल्पना खूप भावते, कारण त्यात फक्त प्रेयसी किंवा स्त्री सौंदर्याचाच नाही तर ज्यानं सारं काही निर्माण केलं त्या ईश्वराचा पण उल्लेख आहे. त्यामुळं व्यक्त होणारं प्रेम हे इंद्रियांची भावना किंवा वासना न राहता ते ईश्वरीय आणि जास्त पवित्र वाटतं. यावरून माझ्यासारख्या हौशी जुगाडु माणसाला पण लिहावसं वाटलं. आज आषाढी एकादशी च्या दिवशी (विक्रम संवत् २०७२, शिवशक ३४३) मला सुद्धा काही ओळी सुचल्या त्या खालीलप्रमाणे:\nमनमोहक रूप, मोहनाने रचले \nतृष्ण होते नयन, तृप्त झाले \nजे मी वांछिले, आज ते लाभले \nतुला पाहता, मन ‘विठ्ठल’ बोलले \nपेपरस्टॉलवरची मैफिल आता सुनी सुनी…\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nउज्ज्वल भविष्य पेलतो आम्ही\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nभारत पाक तिसऱ्या युद्धात पकिस्तानची सपशेल शरणागती (१९७१) आणि बांग्लादेशची निर्मिती Related\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nमंत्रपुष्पांजली अर्थात राष्ट्रप्रार्थना: मराठी रूपांतर हर्षद माने हिंदू धर्मातील विचार भव्य आहेत हे हिंदू धर्माच्या कुठल्याही पुस्तकातून जाणवते. ते व्यापक आहेत, सार्वत्रिक आहेत आणि बहुतांशी कालातीत आहेतच पण त्यांचे दर्शन वैश्विक सुद्धा आहे. मात्र मंत्रपुष्पांजलीमधून हिंदू धर्मातील राजकीय विचारही किती प्रगल्भ होते हे समजून येते. राष्ट्र ही संकल्पना पाश्चिमात्य असल्याचे ज्यांचे म्हणणे आहे, त्यांनी मंत्रपुष्पांजली जरूर […]\nमाणूस एक समाजशील प्राणी आहे. माणसाचे मन अतिशय संवेदनशील आहे. म्हणून माणूस एक संवेदनशील समाजाभिमूख प्राणी आहे. हे समजून घेतले म्हणजे माणसाला श्रध्दा का आवश्यक असते हे समजते. एखाद्या उच्च ठिकाणी आपले मन वाहणे आवडते. तिथे कुणाशी स्पर्धा नसते मद मत्सर राग लोभ वासना तिथे राहत नाही. श्रद्धा माणसाच्या मनाला संतुलित ठेवते. भगवद्गीता सांगते सर्वधर्म […]\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nमहाविद्यालयाने केलेल्या संस्कारमुळे आम्ही यशस्वी झालो - दत्तराज छाजेड\nभारताच्या संविधानाच्या निर्म���तीची कथा\nभारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील शेवटचे पान म्हणजे मध्ये १९४६ कॅबिनेट कमिशन नुसार झालेली घटना समितीची स्थापना आणि त्यांच्या प्रयत्नातून तयार झालेले संविधान. भारताचे संविधान एक पवित्र दस्तावेज. ज्या एका दस्तावेजाने, तेंव्हाच्या तेहतीस कोटींच्या आणि आजच्या सव्वाशे कोटींच्या भारताला बांधून ठेवले आहे एका घट्ट धाग्याने, विविधतेने नटलेल्या आणि वळणा-वळणावर वैविध्य असणाऱ्या आपल्या या अजस्त्र, विस्तीर्ण देशाचा गाडा यशस्वीपणे […]\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा मोफत डाऊनलोड करा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रखर बुद्धिवाद संविधानाचे त्यांनी केलेले उत्तुंग कार्य आपल्या सर्वांना माहित आहेच. पण कायदा, अर्थशास्त्र, राजकीय अर्थशास्त्र या विषयात त्यांनी केलेलं काम अतुलनीय आणि अजस्त्र आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळेस मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी त्यांनी केंद्र शासनाने नेमलेल्या समितीसमोर भाषण दिले होते. रुपया, त्याचे मूल्य या विषयवार त्यांचे संशोधन जगप्रसिद्ध आहे. कामगार चळवळीविषयी त्यांचे स्वतःचे विचार होते. हिंदू […]\n अर्थात प्रबोधनकारांचे शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यातील भाषण\nशिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ ला झाली आणि पहिली जाहीर सभा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दादरच्या शिवाजी पार्कवर ३० ऑक्टोबर १९६६ ला झाली. त्या मेळाव्यात प्रबोधनकारांचंही भाषण झालं. “आजपासून हा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण करीत आहे हे त्यांचे तेंव्हाचे प्रसिद्ध वाक्य होते. ” त्यांचे भाषण वाचून त्यांचा आक्रमकपणा, त्वेष आणि ज्वलंत महाराष्ट्रप्रेम दिसून येते. ‘प्रबोधनकारांचे ज्वलंत हिंदुत्व’ […]\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन पुस्तक अभ्यास परीक्षा: पहिले पुष्प: “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री”\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन घेत आहे साहित्यावर आधारित पुस्तक अभ्यास परीक्षा पहिले पुष्प: स.आ. जोगळेकर लिखित “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री” उत्तमोत्तम मराठी साहित्यावर विश्लेषणात्मक अभ्यास व्हावा ह्या उद्देशाने मराठी इंटरनॅशनल (मिओ) पुस्तक अभ्यास परीक्षा हा उपक्रम सुरु करीत आहे. हे पुस्तक परीक्षण नाही. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे एखादे पुस्तक परीक्षेला लावले जाते तत्सम ही पुस्तकावर आधारित परीक्षा आहे. फक्त ह�� परीक्षा […]\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://stateexcise.maharashtra.gov.in/1232/Hingoli", "date_download": "2018-12-16T01:21:17Z", "digest": "sha1:SIX7LNJA5L5YR3L7BZHEPGQN5V3CJIT3", "length": 5787, "nlines": 127, "source_domain": "stateexcise.maharashtra.gov.in", "title": "हिंगोली-महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क\nअनुज्ञप्ती धारक लॉग इन\nमहाराष्ट्र प्रतिबंधक कायद्यान्वये अंतर्गत नियम १९४९\nमळी व मद्यार्क (इथेनॉल)\nदेशी व विदेशी मद्य, बिअर आणि वाईन (उत्पादक घटक)\nठोक व किरकोळ विक्री अनुज्ञप्तीविषयक धोरण\nअंमलबजावणी, गुन्हा अन्वेषण व तपास\nताडी, औषधे व सौंदर्य प्रसाधने (एनडीपीएस)\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५\nउत्पादन शुल्क लोक माहिती अधिकारी\nमहाराष्ट्र राज्य माहिती आयोग\nमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ चे कलम ४(ख) नुसार माहिती\nअनुज्ञप्तींचे प्रकार आणि त्या प्राप्त करण्याची कार्यपद्धती\nसध्याचे कर संरचना आणि शुल्क संरचना\nपूर्वीचे कर संरचना आणि शुल्क संरचना\nइज ऑफ डुईंग बिजनेस\nऑनलाईन लेबल नोंदणी प्रणाली\nतुम्ही आता येथे आहात :\nतालुका हिंगोली, तालुका कळमनुरी, तालुका सेनगांव, तालुका वसमत, तालुका औंढा नागनाथ\nतालुका हिंगोली, तालुका कळमनुरी, तालुका सेनगांव\nतालुका वसमत, तालुका औंढा नागनाथ\n© राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/show?id=857", "date_download": "2018-12-16T00:45:26Z", "digest": "sha1:7XSLZ36WANOSED2BJZRRUUVKZVUAUBCJ", "length": 3218, "nlines": 55, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "हरवलेले खजिने| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nखजिन्याचा शोध ही एक रोचक गोष्ट वाटते. परंतु लक्षात घ्या की खजिना मिळवणे एवढे सोपे नसते. या जगात कित्येक अशी स्थाने आहेत जिथे खजिने लपलेले आहेत, परंतु भाग्याने आजपर्यंत कोणीही त्यांच्यापर्यंत पोचू शकलेले नाही. माहिती करून घेऊयात अशाच काही खाजिन्यांची -\nएल डोराडो चा खजिना\nअलवर राजस्थान चा मोघल खजिना\nओक आइलंड चा खड्डा\nजयपुरचा मान सिंग १ चा खजिना\nलीओन त्रबुको चा खजिना\nद लॉस्ट डचमेन माइन\nन्यू मेक्सिको मधे व्हिक्टोरिया पीक खजिना\nजीन ला फिट्टेचा खजिना\nबेडफोर्ड काउंटी मध्ये लपलेत $६३ मिलियन\nमहाभारतातील ऐकिवात नसलेल्या कथा\nमुलींना कसे मुलगे आवडतात\nनेहमी गुपीत असव्यात अशा ७ गोष्टी\nसंत तुकाराम अभ��ग - संग्रह ४\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ३\nसंत तुकाराम अभंग - संग्रह २\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.petrpikora.com/cross-country-enduro-xc-loukov-2018/", "date_download": "2018-12-16T02:26:49Z", "digest": "sha1:VJRDYLOEFXSQUUPACQLPAGCPEEFAJAHE", "length": 10894, "nlines": 118, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "क्रॉस कंट्री एन्डूरो एक्ससी लोकोव्ह 2018 - विनामूल्य संगीत बाजार डाउनलोड", "raw_content": "सुचालन जा सामग्री वगळा\nआर अँड बी आणि सोल संगीत\nसर्व श्रेणी फोटो आणि व्हिडिओ संगीत आणि गाणी व्हिडिओ\nसर्व श्रेणी फोटो आणि व्हिडिओ संगीत आणि गाणी व्हिडिओ\nघरबातम्याक्रॉस कंट्री एंडो एक्ससी लूकोव एक्सएक्सएक्स\nक्रॉस कंट्री एंडो एक्ससी लूकोव एक्सएक्सएक्स\tएक टिप्पणी द्या\nदरवर्षी प्रमाणे, क्रॉस कंट्री इन लूकोव सिमील घडली. परंपरेने शनिवारी जोडी रेस आणि रविवारी व्यक्तींची शर्यत. गेल्या वर्षीचा ट्रॅक 90% पूर्णपणे मिस्टर सेडलॅकच्या ड्रेजरने पूर्ण केला आहे, त्यामुळे शेवटच्या शर्यतीत जुन्या गोदाम आणि जहाजे गायब आहेत.\nजुलैच्या अखेरीस, शाखांद्वारे ट्रॅक कट आणि साफ केला गेला, तर रेसची दिशा मागील वर्षी सारखीच राहिली आहे. जवळजवळ प्रत्येकजण लूकोवमधील भूभाग, कुरणापुढील प्रांगणाबद्दल जाणतो, इन्ड्यूरो जंगल मध्ये पसरतो आणि अर्थातच, लताका एक्झिट चुकत नाही. व्याज इतर गुण जसे टायरच्या लॉकर ओलांडणे, नोंदी, प्राग V3S वर उडी घ्या AGT Paseky n / J. आणि STROMBUCH ट्रेलर ओव्हरहॅंग\nज्यांना या जड भागाबद्दल कठोर वाटत नाही त्यांच्यासाठी, एक विचित्र प्रकार तयार केला जातो. रविवारी सिरीयल रेसमध्ये ट्रॅक शनिवारच्या समानच राहील, काही विभागांची तुलना डेरेजरशी केली जाते.\nमाझ्याशी संपर्क साधण्यासाठी, संपर्क फॉर्म वापरा\n← चंद्र 27.7.2018 पूर्ण ग्रहण\nफायरप्लेस फ्री एमएक्सएक्सएक्सएक्स संगीत डाउनलोड →\nप्रत्युत्तर द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nईमेलद्वारे पाठपुरावा टिप्पण्या मला सूचना द्या\nईमेलद्वारे नवीन पोस्ट मला सूचना द्या.\nवर्तमान तुम्ही @ R *\nहे क्षेत्र रिक्त सोडा\n4K 2018 archivbox dji djs जा डीजी माविक डीजी माविक प्रो Dji अभ्यास DJI प्रेत 4 आळशी आळशी EMBA EMBA spol. चे ro गुळगुळीत पुठ्ठा hrad Haje त्यांचा Jizerou Jablonec त्यांचा Jizerou राक्षस पर्वत पर्वत kvadroptéra दोरासंबंधी पुठ्ठा त्याचे झाड Lysa hora स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे मावसिक माविक प्रो पार्किंगची ���ागा पार्किंग Paseky त्यांचा Jizerou बनावट बनावट 3 बनावट 4 प्रगत अभ्यास पुस्तके बांधणारा Rokytnice skipas पास स्की रिसॉर्ट wreckage निवास व्यवस्था दोरीने ओढणे हिवाळा वरील पासून चेक नंदनवन\nवृत्तपत्र साइन अप करा\n... आणि प्राप्त प्रथम खरेदीसाठी $ 20 कूपन\n 24 / 7 ईमेल लिहा\nआम्ही सुरक्षित पैसे वापरत आहोत\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. या वेबसाइटचा वापर करून चालू ठेवून, आपण त्यांच्या वापराशी सहमत होता.\nकुकीज कशा नियंत्रित कराव्यात यासह अधिक शोधण्यासाठी, येथे पहा: कुकी धोरण\nरेटिंग: 5.0/ 5 21 मते\nरेटिंग: 5.0/ 5 12 मते\nरेटिंग: 5.0/ 5 11 मते\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nकॉपीराइट © 2018 फ्री प्रीमियम उत्तरदायी वर्डप्रेस थीम डाउनलोड्स थीम. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://transport.maharashtra.gov.in/1209/Department-Exam-Results?Doctype=0146cac2-c350-41fa-bd5e-816b55051219", "date_download": "2018-12-16T00:47:02Z", "digest": "sha1:RNMOZODTJ3WTNJVEMGUI7P3JNTPODKE5", "length": 7841, "nlines": 146, "source_domain": "transport.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "\nमहाराष्ट्र मदत केंद्र: 022-62426666\nमोटार वाहन अनुज्ञप्तीची वैधता\nअनुज्ञप्ती वर विभागीय क्रिया\nविद्यमान अनुज्ञप्तीशी संबंधित सेवा\nअनुज्ञप्ती देणाऱ्या प्राधिकाऱ्याचे अपात्र ठरवण्याचे अधिकार\nराज्या बाहेरील वाहनाची नोंदणी आणि नवीन नोंदणी क्रमांक देणे (RMA)\nमोटार वाहन मालकी हस्तांतरण\nजनहित याचिका क्र १२८/२००४ ​\nमहाराष्ट्र सिटी टॅक्सी नियम २०१७ 04.03.2017\n​भारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती करण्याबाबत ​\nसार्वजनिक सुट्टी दिनांक 19, 25, 26 व 28 मार्च 2017 या दिवशी कार्यालय सुरू ठेवण्याबाबत\nबदली - प्रोत्साहन आदेश\n​परस्पर वाहतूक करार ​\nलिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांची विभागीय परीक्षा -२०१७\nअनुकंपा नियुक्ती प्रतिक्षा यादी\nऑटोरिक्षा परवाना धारकांची महिती\nऑटो रिक्षा परमिट धारकांचा तपशील\nआपल्या आरटीओ जाणून घ्या\nआपले सरकार सेवा केंद्र ​\nरस्ता सुरक्षा कार्यशाळा दि २१-०३-२०१७\nCSC सेंटर मार्फत पुरविल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेवांकरिता शुल्क\nमोबाईल अॅप्लीकेशन द्वारे तक्रारी अँड्रॉइड\nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nवैध सीएनजी-एलपीजी किट उत्पादक कंपन्या\nइलेक्ट्रिकल वाहन नोंदणी पोर्टल\nआरटीएस अंतर्गत सेवांची यादी\nतुम्ही आता येथे आहात :\nसर्व विभाग परीक्षा परिणाम\n1 लिपिक विभाग परीक्षा निकाल 2015 30/12/2015 1.67\n2 लिपिक विभाग परीक्षा निकाल 2014 21/02/2015 6.60\n3 लिपिक विभाग परीक्षा निकाल 2017 01/02/2018 2.97\nया संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली माहिती फक्त मार्गदर्शक स्वरूपाची आहे. कोणत्याही कायदेशीर बाबी साठी मोटार वाहन कायदा 1988 व तदनुषांगीक कायदे व नियम लागू राहतील.\n​परस्पर वाहतूक करार ​\n© मोटार वाहन विभाग महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\nएकूण दर्शक: ५२८१ आजचे दर्शक: १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/3656", "date_download": "2018-12-16T02:04:41Z", "digest": "sha1:EPPBT6HJCDGTVNU5XCB6ZGZTMC2KVJ4N", "length": 3705, "nlines": 82, "source_domain": "www.maayboli.com", "title": "व्यंगचित्रचारोळी स्पर्धा चित्र क्र. ४ मतदान | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /व्यंगचित्रचारोळी स्पर्धा चित्र क्र. ४ मतदान\nव्यंगचित्रचारोळी स्पर्धा चित्र क्र. ४ मतदान\nपदकतक्त्यात शोधतोय भारत - सेनापती\nपदकतालिकेत यंदा भारत - सेनापती\nमाझ्याकडे एक गोळा - सत्यजित_एम\nएकात एक गुंतलेल्या - सत्यजित_एम\nएकात एक पाच रिंग - सेनापती\nमानवजातीची वर्तुळं अशी एकमेकांत गुंफलेली आहेत - आफताब\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.eenaduindia.com/Entertainment/MarathiEntertainment/2017/06/07173319/A-B-C-film-making-in-5-languages.vpf", "date_download": "2018-12-16T02:36:26Z", "digest": "sha1:5N7INPKAU7UHASELZLW24IDVLLEVQVIV", "length": 11640, "nlines": 236, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "A B C film making in 5 languages , सनी पवारच्या'अ ब क'चा शुभारंभ, पाच भाषेत होणार निर्मिती !", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nसोल्जरॅथॉन : वीरांच्या स्मरणार्थ दिल्लीत 'हाफ मॅरॅथॉन'चे आयोजन\nमुख्‍य पान मनोरंजन कलांगण\nसनी पवारच्या'अ ब क'चा शुभारंभ, पाच भाषेत होणार निर्मिती \nपुणे - ग्रॅव्हेटी एन्टरटेनमेन्ट व गोल्डन ग्लोब प्रस्तुत आणि मिहीर सुधीर कुलकर्णी निर्मित 'अ ब क' या मराठी चित्रपटाचा शुभारंभ प्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी आणि अमृता देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. या प्रसंगी 'लायन' फेम सनी पवारचे आजोबा भीमराव पवार, चित्रपटाचे दिग्दर्शक रामकुमार शेडगे, लेखक आबा गायकवाड, महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, चित्रपटाचे निर्माते मिहीर सुधीर कुलकर्णी आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.\nमराठीत अवतरणार बलदंड शरीरयष्टीचा 'रॉकी'\nमुंबई - मराठी चित्रपटसृष्टीत अनेक प्रकारचे प्रयोग नेहमी होत\n'परफ्यूम'चा फर्स्ट लूक प्रदर्शित\nमुंबई - 'परफ्यूम' असं सुवासिक नाव असलेल्या चित्रपटाची\nअमृता फडणवीसांनी दिग्गजांसह गायले 'हम होंगे...\nमुंबई - संगीतकार ललीत पंडित यांनी 'हम होंगे कामयाब' हे गीत\n'माऊली'च्या निमित्ताने सैयामी खेरची घडली...\nअभिनेत्री सैयामी खेरने हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक\nनांदेड - महाराष्ट्राचे लाडके भावोजी म्हणून ओळख असलेले\nगुलामगिरीची मानसिकता बाळगणारी शिक्षणपद्धत नको...\nपरभणी - देशात पूर्वीच्या काळी असलेली शिक्षणाची गुरुकुल\nमराठीत अवतरणार बलदंड शरीरयष्टीचा 'रॉकी' मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीत अनेक प्रकारचे\nमार्च २०१९ मध्ये 'विस्फी'ची दुसरी आवृत्ती, महिला दिग्दर्शिकांना लघुपट पाठवण्याची साद पणजी - महिला\nबालसाहित्यिकांचा फुलणार मेळा, उस्मानाबाद येथे साहित्य संमेलनाचे आयोजन उस्मानाबाद - ग्रामीण\nनांदेडमध्ये महाराष्ट्राच्या लाडक्या 'भावोजी'च्या उपस्थितीत सुरू होणार गोदावरी महोत्सव नांदेड - महाराष्ट्राचे\nगुलामगिरीची मानसिकता बाळगणारी शिक्षणपद्धत नको - शरद पोंक्षे परभणी - देशात पूर्वीच्या काळी\nसोलापूर सोशल फाऊंडेशनच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पदी राहुल सोलापूरकर यांची वर्णी सोलापूर - जगभर सोलापूरची\nप्रियंका निकच्या विवाहाचे दुर्मिळ फोटो\nB'day Spl : याद आ रहा है तेरा प्यार..\n'दीपवीर'चा रिसेप्शनमधला शाही लूक, पाहा फोटो\nपाहा 'दीपवीर'च्या लग्नाचा अल्बम\nकरिना कपूरचा ब्रायडल लूक\nपालकांनी मुलांसोबत 'हे' चित्रपट नक्कीच पाहावे\nहॅपी बर्थ डे सुबोध भावे...\n२५ हजाराची लाच घेताना दोन वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात\nबीड - दोन महिन्याचा पगार\nमहानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भरली राजकारणाची शाळा सोलापूर - संगमेश्वर\nरत्नागिरी पोलिसातील श्वान 'विरू'चे निधन, संगमेश्वर कुंभारखणीत शोधले होते ११४ बॉम्ब रत्नागिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://patrakarsangh.com/index.php/_%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-12-16T00:42:46Z", "digest": "sha1:A73JQ6FHL42QSKTPK24GQTRID3UOOU5P", "length": 11456, "nlines": 71, "source_domain": "patrakarsangh.com", "title": "वेतनश्रेणीसाठी पुढाकार - patrakarsangh.com", "raw_content": "\nकार्यकारी मंडळ व विश्वस्त\nप्रकाशने आणि दर्पण अंक\nपत्रकार संघातर्फे प्रकाशित पुस्तके\nदर्पण अंकातील लेखांची सूची\nसंस्थेची वास्तु पुनर्रचना (नियोजीत)\nमुंबई मराठी पत्रकार संघ\nमराठी पत्रकारिता इतिहासाचे टप्पे\nपत्रकार संघ इतिहास आणि परंपरा\nपत्रकार संघ अध्यक्ष परंपरा\nपत्रकार संघ विश्वस्त परंपरा\nपत्रकारिता अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण\nपत्रकार परिषद व कार्यक्रमांसाठी सभागृह\nसंपर्क व संकीर्ण माहिती\nसरकारने वेतन मंडळ नेमून श्रमिक पत्रकारांच्या वेतनश्रेणी ठरविण्यापूर्वी मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष श्री. शं. नवरे यांच्या अध्यक्षतेखालील एका समितीने मराठी पत्रकारांसाठी वेतनश्रेणी निश्चित केल्या परंतु त्या वेतनश्रेणी कोणीच अंमलात आणल्या नाहीत. त्याही आधी मराठी पत्रकारांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे मुंबई मराठी पत्रकार संघाने प्रयत्‍न केले. त्यासाठी ऑक्टोबर १९४३ व ऑगस्ट १९४६ मध्ये समित्या नेमण्यात आल्या. या समित्यांनी वृत्तपत्रांच्या मालकांना भेटून पत्रकारांच्या वेतनश्रेणी ठरविण्याचा प्रयत्‍न केला. पण त्यात फार मोठे यश आले नाही. परंतु पत्रकारांना थोडीशी पगारवाढ मिळाली. त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे पत्रकारांसाठी भविष्य निर्वाह निधीची योजना मान्य करण्यात आली. १९४३ साली नेमलेल्या समितीने एक प्रश्नपत्रिका तयार केली परंतु त्यापुढे त्या समितीच्या कामात काहीच प्रगती झाली नाही. १९४६ साली नेमलेल्या समितीने थोडी प्रगती केली. त्यामुळे पत्रकारांच्या आर्थिक स्थितीत नगण्य सुधारणा झाली.\nपहिल्या वृत्तपत्र आयोगाच्या शिफारशींनुसार वृत्तपत्रातील श्रमिक पत्रकारांसाठी वेतन मंडळ नेमण्यात आले. त्याच्या शिफारशी प्रसिद्ध झाल्या परंतु काही मालक त्याविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने सदर शिफारशी अवैध ठरविल्या. त्यानंतर शासनाने एक समिती नेमली. त्या समितीच्या शिफारशी मालकांनी मान्य केल्या. परंतु अनेक भाषिक वृत्तपत्रे अशी होती की, त्यांना या शिफारशीही अंमलात आणणे शक्य झाले नाही. त्यानंतर न्या. पालेकर यांच्या अध्यक्षतेखाली वेतनमंडळ नेमण्यात आले. त्यांच्या शिफारशी मोठ्या वृत्तपत्रांनी वृत्तपत्रे खालच्या वर्गात टाकून अंमलात आणल्या. त्यानंतर न्या. बच्छावत आयोग आला. त्यांच्या शिफारशी किती वृत्तपत्रांनी अमलात आणल्या हा संशोधनाचाच विषय आहे. छोटी वृत्तपत्रे तर बच्छावत शब्दाशी आपला काही संबंधच नाही अशा पद्धतीने वागतात. ज्यांनी बच्छावत आयोगाच्या शिफारशी अमलात आणल्या असे सांगण्यात येते त्यांनी त्या कितपत अमलात आणल्या की केवळ आभासच निर्माण केला हे पहावे लागेल. जास्त पगार द्यायला लागू नये म्हणून वरच्या श्रेणीत येणार्‍या पत्रकारांना कंत्राटी पद्धतीने नेमण्याची एक नवी पद्धत आता सुरू झाली आहे. त्यामुळे निवृत्ती वेतन वगैरे अनेक बाबतीत मालक पैसा वाचवितात. आजवरच्या वेतन मंडळांची अशा प्रकारे दुरवस्था झाली आहे.\nहा सर्व इतिहास नमूद करण्याचे कारण इतकेच की, मराठी पत्रकारांच्या वेतनाचा प्रश्न अद्यापही समाधानकारकपणे सुटलेला आहे असे दिसत नाही. बच्छावत आयोगाच्या शिफारशीनुसार पगार देणे छोट्या वृत्तपत्रांना परवडत नाही. म्हणून अनेक पळवाटा काढल्या जातात. आज मराठी वृत्तपत्रांची संख्या महाराष्ट्रात भरमसाठ वाढली आहे. पत्रकारांचीही संख्या वाढली आहे. काही चांगल्या, आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असलेल्या वृत्तपत्रातील पत्रकारांना बरे पगार मिळतात तर बर्‍याच जणांची आर्थिक स्थिती हालाखीचीच आहे. पण मुंबई मराठी पत्रकार संघ याबाबत काहीच करू शकत नाही कारण त्याच्या कार्यकक्षेत हा प्रश्न येत नाही. श्रमिक पत्रकार संघाने ही जबाबदारी स्वीकारली आहे.\nतुमच्या सुचना / अभिप्राय / टीपा\nमराठी पत्रकारांचे पहिले संमेलन\nपहिले अध्यक्ष न. र. फाटक\nपत्रकार संघाला स्थैर्य आले\nवास्तू शांती व स्नेहमीलन\nदिवाळी अंक प्रदर्शन - स्पर्धा\nकै. आप्पा पेंडसे पुरस्कार\nसंयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सहभाग\nवर्धापन दिन व पत्रकार दिन\nसाहित्य न नाट्य क्षेत्रातील योगदान\nअ. भा. मराठी पत्रकार परिषद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-16T00:48:09Z", "digest": "sha1:YADLU5FPMZFVB3AFTVAKCGV5ICLRPBEY", "length": 8687, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कोणत्याही व्यक्‍तिरेखेत बांधून घ्यायला नको- बनिता संधू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकोणत्याही व्यक्‍तिरेखेत बांधून घ्यायला नको- बनिता संधू\nमूळ ब्रिटनची असलेली भारतीय वंशाची बनिता संधू वरुण धवनबरोबर “ऑक्‍टोबर’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. पण बॉलिवूडमध्ये कोणत्याही एकाच ढंगाच्या भूमिकांच्या साच्यामध्ये अडकण्याची तिची इच्छा नाही. तिला व्यवसायिक सिनेमा आवडतो. त्यासाठी चांगल्या सिनेमाचा ती सारखा शोध घेते आहे. सिनेसृष्टीमध्ये अनेक चांगले लोक, चांगल्या कलाकृती करत असतात. मात्र त्यांच्याबाबत लोकांचे दृष्टीकोन सतत चांगले असतातच असे नाही. व्यवसायिकतेचे निकष लावले, तर प्रत्येक गोष्टीला चांगले किंवा वाईट म्हणता येऊ शकणार नाही.\nव्यवसायिक सिनेमा बघतच बनिता लहानाची मोठी झाली. काही चांगल्या दिग्दर्शकांच्या चांगल्या कलाकृती तिने बघितल्या. त्यामुळे चांगली रचनात्मक कलाकृती करण्यासाठी अशा चांगल्या लोकांबरोबर काम करणे आवश्‍यक आहे, हे तिच्या लक्षात आले आहे. “ऑक्‍टोबर’मध्ये तिला हॉटेलमधील ट्रेनीचा रोल करायचा होता. हॉटेलमधील एका अपघातादरम्यान ती कोमामध्ये जाते, एवढाच तिला अभिनयाला वाव होता. पण “ऑक्‍टोबर’मधील तिचा रोल तिला फार मोठी संधी देणारा होता, असे म्हणता येणार नाही. पण बॉलिवूडमध्ये शिरकाव करण्यासाठी ही संधी पुरेशी होती, असे तिला वाटते.\nमूळची पंजाबी असलेल्या बनिताला दलजीत दोसांजच्या “जिंद माही’च्या शुटिंगसाठी लंडनला जायला लागले. म्युजिक व्हिडीओमध्ये काम करण्याचा तिचा पहिलाच अनुभव होता. दलजीत दोसांजच्या म्युजिकची ती चांगलीच फॅन आहे. “उडता पंजाब’ हा तिचा अगदी फेव्हरेट सिनेमापैकी एक आहे.\nसध्या तरी बनिताकडे बॉलिवूडमधील कोणताही सिनेमा नाही. इतक्‍यात नवीन सिनेमा मिळण्याची कोणतीही शक्‍यताही नाही. अशावेळी आपला रिकामा वेळ चांगल्या सिनेमातील चांगल्या गोष्टींचा आस्वाद घेण्यासाठी त्यिला घालवायचा आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअरमान कोहलीविरोधात आणखी एक “एफआयआर’\nNext articleमहिला कॉंग्रेसच्या जनरल सेक्रेटरीपदी खांबेकर\nयो यो हनी सिंहची “मखना…’तून वापसी\nMovieReview : ‘माऊली’ नाराज नाही करणार\n‘सिम्बा’ चित्रपटाचे तेरे बिन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला\n‘परफ्युम’ चित्रपटाचे पोस्टर लाँच\nसलमान साकारतोय “मुळशी पॅटर्न’चा रिमेक\nइमरान हाश्‍मीची मोठ्या पडद्यावर वापसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%85%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-16T00:47:07Z", "digest": "sha1:WZ2KD6OJ3XHPWVVCQCCXBR3R4OBCSEGR", "length": 6959, "nlines": 132, "source_domain": "www.marathimati.net", "title": "अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | मराठीमाती", "raw_content": "\nTag Archives: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\nविश्व मराठी साहित्य संमेलन टोरांटोमध्ये\nचौथे विश्व मराठी साहित्य संमेलन कॅनडातील टोरांटोमध्ये होणार आहे व अखिल भारतीय मराठी साहित्य महांमडळाने सविस्तर कार्यक्रम निश्चित केला आहे. या संमेलनातील विविध कार्यक्रमांत सुमारे २२ ते २५ साहित्यिकांना महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह सहभागी होता येणार आहे.\nहे संमेलन ऑगस्टच्या सुरुवातीला होते पण यावेळेस ते ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान होणार आहे.\nप्रा. उषा तांबे यांनी माहिती दिली की, ‘३१ ऑगस्टला केवळ स्नेहमेळावा होणार आहे आणि संमेलनातील सर्व कार्यक्रम १ ते २ सप्टेंबर रोजी होणार आहेत. हे संमेलन ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. ‘चाकोरीबाहेरील लेखन’, ‘आधुनिक मराठी संस्कृतीचे मराठी साहित्यात उमटणारे प्रतिबिंब’, ‘बदलत चाललेले मराठी नाटक’ असे परिसंवादाचे विषय असतील. या संमेलनात कविसंमेलन आणि बालसाहित्यासंदर्भातील कार्यक्रमही होणार आहेत. भारतीय साहित्यिकांसह टोरांटोतील काही नागरिकही या संमेलनात उपस्थित असतील.’\nThis entry was posted in घडामोडी and tagged अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, ना. धों. महानोर, प्रा. उषा तांबे, विश्व मराठी साहित्य संमेलन, स्नेहमेळावा on जुलै 16, 2012 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/mangesh-kolapkar-write-about-municipal-corporation-elections-16376", "date_download": "2018-12-16T02:06:47Z", "digest": "sha1:QMLRFQOXZMWYEXI32IHEVTRHMICUXH26", "length": 23241, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mangesh Kolapkar write about municipal corporation elections निवडणूक खर्च वाढणार का कमी होणार? | eSakal", "raw_content": "\nनिवडणूक खर्च वाढणार का कमी होणार\nसोमवार, 14 नोव्हेंबर 2016\nमहापालिका निवडणूक म्हटली, की पैशांची उधळपट्टी होते. केंद्र सरकारने चलनी नोटांबाबत घेतलेल्या निर्णयामुळे निवडणूक प्रचारासाठी काळ्या पैशांतून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांना ‘ब्रेक’ लागल्याचे सध्याचे चित्र आहे; मात्र निवडणूक जवळ आल्यामुळे त्यातून मार्ग शोधण्याचे प्रयत्न राजकीय वर्तुळातून सुरू झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीचा खर्च कमी होणार का वाढणार याब��्दल औत्सुक्‍य निर्माण झाले आहे. तसेच केंद्र सरकारच्या निर्णयाचा भाजपला फायदा होणार का तोटा याबद्दल औत्सुक्‍य निर्माण झाले आहे. तसेच केंद्र सरकारच्या निर्णयाचा भाजपला फायदा होणार का तोटा याबद्दलही चर्चा रंगत आहे.\nमहापालिका निवडणूक म्हटली, की पैशांची उधळपट्टी होते. केंद्र सरकारने चलनी नोटांबाबत घेतलेल्या निर्णयामुळे निवडणूक प्रचारासाठी काळ्या पैशांतून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांना ‘ब्रेक’ लागल्याचे सध्याचे चित्र आहे; मात्र निवडणूक जवळ आल्यामुळे त्यातून मार्ग शोधण्याचे प्रयत्न राजकीय वर्तुळातून सुरू झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीचा खर्च कमी होणार का वाढणार याबद्दल औत्सुक्‍य निर्माण झाले आहे. तसेच केंद्र सरकारच्या निर्णयाचा भाजपला फायदा होणार का तोटा याबद्दल औत्सुक्‍य निर्माण झाले आहे. तसेच केंद्र सरकारच्या निर्णयाचा भाजपला फायदा होणार का तोटा याबद्दलही चर्चा रंगत आहे.\nमहाष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आठ नोव्हेंबरला गणेश कला क्रीडा रंगमंदिरात रात्री आठच्या सुमारास कार्यकर्त्यांना मार्गदर्शनपर भाषण सुरू झाले. नेमके त्याच वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्राला उद्देशून अचानक भाषण सुरू झाले. ठाकरे यांचे भाषण सुरू असताना व्हॉट्‌सॲपवर येणाऱ्या ‘मेसेज’मुळे कार्यकर्ते आणि व्यासपीठावरील काही जण अस्वस्थ होण्यास सुरवात झाली. मेळावा संपला... भाषणाच्या चर्चेबरोबरच ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द झाल्यामुळे आता काय होणार, यावर खल होऊ लागला. त्यानंतर फोन होऊ लागले.... मेसेज पोचू लागले अन्‌ राजकीय क्षेत्रात अस्वस्थता पसरली.\nनिवडणुकीच्या कालावधीत बेहिशेबी पैशांचा होणारा वापर, हा मुद्दा कायमच चर्चेचा ठरतो. काळा पैसा निवडणुकांत वापरला जातो, असे म्हटले जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तर त्याचा सर्वाधिक वापर होतो. म्हणूनच अर्थव्यवस्थेत सुधारणा करतानाच काळ्या पैशाला प्रतिबंध करण्यासाठी पंतप्रधानांनी हा निर्णय घेतला असला, तरी उत्तर प्रदेशमधील विधानसभा आणि पाठोपाठ महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन हा निर्णय झाल्याची टीका राजकीय वर्तुळातून होत आहे.\nमहापालिकेच्या दृष्टिकोनातून विचार केला, तर २००७, २०१२ या महापालिका निवडणुकांदरम्या��� उमेदवारांचा खर्च वाढतच आहे. चलनाचे मूल्य वाढत असताना खर्च वाढणे स्वाभाविक असले, तरी एखाद्या वॉर्ड किंवा प्रभागासाठी कोटीच्या कोटी उड्डाणे होऊ लागली. त्यातूनच कार्यकर्त्यांना बुलेट, अर्धा तोळ्याच्या सोन्याच्या अंगठ्याही वाटल्या गेल्या. यंदा तर कार्यकर्ते, सहजीवनाची पन्नाशी पूर्ण केलेल्या दांपत्यांना परदेश प्रवासालाही पाठविण्यात येऊ लागले. राज्यांतर्गत सहली किंवा बालाजी दर्शन तर आता नित्याचेच झाले आहे. सोशल मीडिया असो अथवा थेट संपर्क आणि भेटी-गाठी व्यवहार तर येतोच. निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून काही माननीयांनी, तर काही तगड्या इच्छुकांनी मोठ्या रकमा घरी ठेवल्या होत्या. ५००-१०००च्या नोटा रद्द झाल्यावर आता काय करायचे, म्हणून कपाळाला हात लावून बसायची वेळ त्यांच्यावर आली. त्यामुळे सुदृढ आणि निकोप लोकशाहीतील निवडणूक प्रक्रियेसाठी असा निर्णय आवश्‍यक होताच. काळ्या पैशाला चाप बसणे गरजेचेच होते. निवडणुकीत होणारा पैशांचा वारेमाप वापर लक्षात घेऊन महापालिका निवडणुकीसाठी तीन लाखांवरून दहा लाख रुपयांपर्यंत खर्चाची मर्यादा वाढविण्यात आली. सुमारे ९० टक्के उमेदवार या मर्यादेत खर्च करतात, अशी सरकार दरबारी कागदोपत्री नोंद आढळते; परंतु वस्तुस्थिती मात्र उघड सत्य आहेच.\nमतदारांना भेटवस्तू म्हणून प्रेशर कुकर, मिक्‍सर, ओव्हन आदी अनेक प्रकारच्या वस्तू देण्याची सवय काही नेत्यांनीच मतदारांना लावली. पांढरपेशा अन्‌ सोसायट्यांत राहणाऱ्या वर्गाला त्यांच्या इमारतींना रंगरंगोटी करून देणे, फरशा बसवून देणे, बाकडे वाटणे, उद्यानात नवी खेळणी बसवून देणे आदी प्रकारांमुळे मतदारांच्याही अपेक्षा वाढल्या. चलनी नोटांचा निर्णय झाल्यावर एका माननीयाने जवळील १५ कार्यकर्त्यांना प्रत्येकी दोन लाख रुपये दिले अन्‌ ३० डिसेंबरपर्यंत नोटा बदलून घ्या आणि कामाला लागा, असा आदेश दिल्याचाही किस्सा ऐकायला मिळत आहे. सोने खरेदी, हाही त्यातील एक हुकमी प्रकार; परंतु आता त्यावरही मर्यादा आली आहे. या निर्णयाचा राजकीय फायदा घेण्याचाही प्रयत्न सुरू झाला आहे. त्यातूनच ‘कार्यकर्त्याला आता न्याय मिळणार, धनाढ्य उमेदवार घरी बसणार’ अशा आशयाचे फलक शहर-उपनगरांतून झळकू लागले आहेत.\nचलनी नोटांबाबतचा निर्णय केंद्र सरकारने गेल्या मंगळवारी जाहीर केला. रविवार���र्यंत जनजीवन सुरळीत झालेले नव्हते; मात्र घडी बसत असल्यामुळे येत्या चार दिवसांत परिस्थितीत सुधारणा होईल, असे प्रशासकीय स्तरावर सांगितले जात आहे; मात्र नागरिकांची उडणारी त्रेधातिरपीट पाहता, हा निर्णय भाजपच्या अंगलट येईल का, अशीही चर्चा रंगत आहे. काळ्या आणि बेहिशेबी पैशांवर नियंत्रण आणण्यासाठी उचललेल्या या कडक पावलामुळे मध्यमवर्गीयांमध्ये समाधानाची भावना आहे. थोडी गैरसोय झाली, तरी ती सोसून सरकारला साथ देण्याची मनःस्थिती आहे, असाही मुद्दा मोदी समर्थकांकडून मांडला जात आहे. आर्थिक धोरणांबाबत अजूनही काही निर्णय होतील, असे सांगितले जात असले, तरी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत या निर्णयाचे अनुकूल का प्रतिकूल पडसाद उमटतील, याबद्दलही औत्सुक्‍य आहे; मात्र मूळ प्रश्‍न आहे तो, निवडणुकीतील खर्चाचा. याबद्दलही दोन मते आहेत. खर्च कमी होईल, असे काही नेते सांगत आहेत, तर खर्च आहे तेवढाच राहील किंवा वाढेल, असेही काही नेते सांगत आहेत. कारण यंदा चार सदस्यांचा प्रभाग झाल्यामुळे भौगोलिकदृष्ट्या प्रचार करण्यासाठीचे अंतर वाढले आहे. मतदारांची संख्या वाढली आहे. एकाच पक्षाचे चार सदस्य मिळून निवडणूक लढविणार असले, तरी खर्च वाढणारच असल्याचे इच्छुक उमेदवारांचे म्हणणे आहे; मात्र उधळपट्टी, खिरापतीसारखे पैसे किंवा वस्तू वाटणे यावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे होणारे गैरप्रकार कमी होतील, अशी अपेक्षा आहे; मात्र विपरीत परिस्थितीतूनही आता ‘नवे मार्ग’ शोधण्याचा राजकारण्यांचा प्रयत्न सुरू आहे. कारण मतदारराजाला प्रसन्न करून त्याचे मत घ्यायचे आहे ना त्यामुळे मतदारांनीच ही चलाखी ओळखून मताचे दान कोणाच्या पारड्यात टाकायचे, हे ठरवायचे आहे \nबलात्कारप्रकरणी राजद आमदार दोषी\nपाटणा- बिहारचे माजी मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) आमदार राधावल्लभ यादव यांच्यासह पाच जणांना एका बलात्कारप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. 21...\nदेश बदल रहा है... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे....\nआपण एखादा साधासुधा समज हेच सत्य मानतो. इतकंच नव्हे, तर अनेकदा हा आपला साधा समज हे सत्य नाहीच, तर एक आभास असं कोणी सिद्ध करून दाखवलं, तर आपल्याला त्या...\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nचंद्रपुरातील वाघांची नव्या अधिवासात रवानगी\nचंद्रपूर : जिल्ह्यात वाढलेल्या वाघांमुळे मानव-वन्यजीव संघर्ष टोकाला पोहोचला आहे. रोज माणसांवर वाघांचे हल्ले होत आहेत. ताडोबा व्याघ्र प्रकल्प वगळता...\nसाहित्यिकांची विविध रूपं (विजय तरवडे)\nसाहित्य संमेलन असो, की अन्य सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय नेत्यांचा त्यात हस्तक्षेप नसावा अशी भावना अनेक साहित्यिक बोलून दाखवत असतात. नेत्यांकडून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/neral-news-read-matherans-questions-chief-minister-63679", "date_download": "2018-12-16T01:36:58Z", "digest": "sha1:FFA5Z47U46YQKGSUWI5OXM3K4XDS4JZA", "length": 10808, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "neral news Read Matheran's questions before the Chief Minister माथेरानच्या प्रश्‍नांना मुख्यमंत्र्यांपुढे वाचा | eSakal", "raw_content": "\nमाथेरानच्या प्रश्‍नांना मुख्यमंत्र्यांपुढे वाचा\nमंगळवार, 1 ऑगस्ट 2017\nनेरळ - थेट लोकांमधून निवडून आलेल्या नगराध्यक्षांना विशेष अधिकार देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असली तरी, माथेरानसारख्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील शहरात सरकारने नियुक्‍त केलेल्या नियंत्रण समिती, हेरिटेज समित्यासारख्या समित्यांमध्ये बसण्याचा अधिकार नगराध्यक्षांना नसेल तर विशेष अधिकारांचा काय फायदा, असा प्रश्‍न माथेरानच्या नगराध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांच्या समक्ष उपस्थित केला.\nअखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महासंघाची बैठक नुकतीच मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात झाली. त्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महासंघाची भूमिका समजावून घेतली. माथेर���नमधील सर्व प्रलंबित विषयांत आपण स्वतः लक्ष घालू, असे आश्वासनही त्यांनी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांना दिले.\n\"स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला राष्ट्रपतींची भेट\nकेवडिया (गुजरात)- देशाचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील...\nसिडको करणार 90 हजार घरांची निर्मिती\nनवी मुंबई : सर्वसामान्यांनाही स्वत:च्या मालकीचे हक्काचे घर असावे यासाठी सिडको आगामी काळात 90 हजार घरांची निर्मिती करणार आहे. मागास आणि अल्प...\nसाहित्यिकांची विविध रूपं (विजय तरवडे)\nसाहित्य संमेलन असो, की अन्य सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय नेत्यांचा त्यात हस्तक्षेप नसावा अशी भावना अनेक साहित्यिक बोलून दाखवत असतात. नेत्यांकडून...\nसाखर उद्योगाबाबत सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री\nपुणे : राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. सरकार या उद्योगाच्या पाठीशी असून, ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने आणि...\n''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक'' : मुख्यमंत्री\nपुणे : ''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. राज्य सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी राहील. ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने...\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/vacuum-cleaners/cheap-autosity+vacuum-cleaners-price-list.html", "date_download": "2018-12-16T01:26:58Z", "digest": "sha1:L7CXLQSCZKT7DBVYRH55MPCAEVH5GILR", "length": 13990, "nlines": 343, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये ऑटोसिटी वाचव कलेअर्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap ऑटोसिटी वाचव कलेअर्स Indiaकिंमत\nस्वस्त ऑटोसिटी वाचव कलेअर्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त वाचव कलेअर्स India मध्ये Rs.659 येथे सुरू म्हणून 16 Dec 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. ऑटोसिटी ब्लॅक & डेकर स्वा१२०५ वाचव क्लिनर ब्लॅक Rs. 1,899 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये ऑटोसिटी वाचकम क्लिनर आहे.\nकिंमत श्रेणी ऑटोसिटी वाचव कलेअर्स < / strong>\n0 ऑटोसिटी वाचव कलेअर्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 474. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.659 येथे आपल्याला ऑटोसिटी पोर्टब्ले कार वाचव क्लिनर व्हाईट & ब्लॅक उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 3 उत्पादने\nवाचव अँड विंडो कलेअर्स\nशीर्ष 10ऑटोसिटी वाचव कलेअर्स\nऑटोसिटी पोर्टब्ले कार वाचव क्लिनर व्हाईट & ब्लॅक\nऑटोसिटी पोर्ट कार वाचव क्लिनर\nऑटोसिटी ब्लॅक & डेकर स्वा१२०५ वाचव क्लिनर ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/election-commission-bans-use-of-pappu-in-electronic-advertisement-of-bjp-117111500021_1.html", "date_download": "2018-12-16T00:56:20Z", "digest": "sha1:YW36HNCV2IZ5ZYN2ZNM3A2KQWGWYMK64", "length": 9836, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "‘पप्पू’ शब्दाच्या वापरावर निवडणूक आयोगाची बंदी | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n‘पप्पू’ शब्दाच्या वापरावर निवडणूक आयोगाची बंदी\nभाजपला आपल्या प्रचारात ‘पप्पू’ शब्दाचा वापर करता येणार नाही.\nसामान्यत: पप्पू या शब्दाचा वापर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी वापरला जातो. आता निवडणूक आयोगाने हा शब्द आक्षेपार्ह असल्याचं म्हटलं आहे.\nराज्य निवडणूक आयोगाने अनेक पत्र लिहून या जाहिरातीवर आक्षेप नोंदवला आहे.\nराज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बीबी स्वाईन यांच्या अध्यक्षतेखाली काम करणाऱ्या मीडिया समितीने या शब्दावर आक्षेप घेतला आहे. भाजपच्या गुजरात युनिटने 31 ऑक्टोबर रोजी एका जाहिरातीची स्क्रिप्ट मीडिया समितीकडे पाठवली होती.\nभाजपच्या एका जाहिरातीत दुकानात आलेल्या एका सामान्य व्यक्तीसाठी ‘पप्पू’ शब्दाचा वापर करण्यात आला आहे. ‘सर, पप्पू भाई आए लगते हैं’ असं वाक्य या जाहिरातीत असून त्यात पप्पूचा चेहरा मात्र दाखवलेला नाही. मात्र मीडिया समितीने यावर आक्षेप घेतला आहे.\nदुसरीकडे पक्षाच्या कोणत्याही जाहिरातीत एखाद्या व्यक्तीशी संबंधित शब्दाचा वापर केलेला नाही, असं भाजपतर्फे सांगण्यात आलं आहे.\nबंगालने जिंकली रसगुल्ल्याची लढाई\nमुंबई ते कर्नाटकापर्यंत पद्मावतीचा विरोध, MLAने दिली भंसाळीला धमकी\nअबब, युवक बनला स्वयंभू राजा, वडिलांना केले पंतप्रधान\nघातपात घडवण्याचा आयसिसचा इशारा\nराजस्थानमध्ये तृतीय पंथीयांना सरकारी नोकरीचे दरवाजे खुले\nयावर अधिक वाचा :\nराम मंदिर झालेच पाहिजे मराठवाड्यात लातुरात हुंकार सभेत\nमागच्या सत्तर वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. ...\nकांद्याची आयात शेतकऱ्यांच्या मुळावर\nदुष्काळामुळे त्रासलेला शेतकरी कांद्याला मिळालेल्या तुटपंज्या भावामुळे दुहेरी कात्रीत ...\nखासदार पूनम महाजन यांनी आयआयटी मुंबईच्या बेटीक विभागाला ...\nखासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या दत्तकखेड्यांत कमी खर्चातील वैद्यकीयउपकरणांविषयी शिबीर ...\nविजय मल्ल्या प्रत्यार्पण : सीबीआय, ईडीचे पथक ब्रिटनला रवाना\nभारतीय बँकांचे 9 हजार कोटींहून जास्त रक्���म बुडवून फरार झालेला सम्राट विजय मल्ल्याच्या ...\nभारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...\nभारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...\nमुंबईत अतिवृष्टी (बघा फोटो)\nबाबा रामपालची दोन प्रकरणात सुटका\n'नायगावचा राजा' पाहताना भाविकांना मिळते शिर्डीचे भव्य दर्शन\nब्लू व्हेलचा आणखी एक बळी, पंख्याला लटकून केली आत्महत्या\nमी राम रहीमला घाबरत नाही : पिडीत महिला\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://patrakarsangh.com/index.php/2012-04-11-08-24-27", "date_download": "2018-12-16T02:29:07Z", "digest": "sha1:O3DTH5HAMO55YH22EXT3SEQ5E37MUL3S", "length": 5377, "nlines": 90, "source_domain": "patrakarsangh.com", "title": "श्रीकांत पाटील पुरस्कार - patrakarsangh.com", "raw_content": "\nकार्यकारी मंडळ व विश्वस्त\nप्रकाशने आणि दर्पण अंक\nपत्रकार संघातर्फे प्रकाशित पुस्तके\nदर्पण अंकातील लेखांची सूची\nसंस्थेची वास्तु पुनर्रचना (नियोजीत)\nमुख्यपान श्रीकांत पाटील पुरस्कार\nमुंबई मराठी पत्रकार संघ\nमराठी पत्रकारिता इतिहासाचे टप्पे\nपत्रकार संघ इतिहास आणि परंपरा\nपत्रकार संघ अध्यक्ष परंपरा\nपत्रकार संघ विश्वस्त परंपरा\nपत्रकारिता अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण\nपत्रकार परिषद व कार्यक्रमांसाठी सभागृह\nसंपर्क व संकीर्ण माहिती\nश्रीकांत पाटील पुरस्कार : गुन्हेगारी विषयक पत्रकारितेचा २१ जून\nपुरस्काराचे स्वरुप : रु. १,५००/- रोख, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ\nनिकष : गुन्हेगारी विषयक पत्रकारितेसाठी दिला जाणारा पुरस्कार\nश्रीकांत पाटील पुरस्कार विजेते\nश्री. जे. डी. पाटील ( दै. सकाळ )\nश्री. निखिल दीक्षित ( डी.एन.ए)\nश्री. दिपेश मोरे ( दै. सामना )\nआप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार\nगो. भा. गुजर स्मृती पुरस्कार\nअनंत हरि गद्रे पुरस्कार\nरमेश रायकर - बोस पुरस्कार\nतोलाराम कुकरेजा वृत्तछायाचित्र पुरस्कार\nकॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्कार\nकु. कै. मनिषा भावे पुरस्कार\nविद्याधर गोखले : ललित लेखन पुरस्कार\nरमेश भोगटे पुरस्कार : राजकीय बातम्या\nसा. कोकण वैभव पुरस्कार\nतुकाराम कोकजे स्मृती पुरस्कार\nपद्मश्री युमनाताई खाडिलकर पुरस्कार\nमनोहर देवधर स्मृती पुरस्कार\nकवीवर्य प्रा. भालचंद्र खांडेकर स्मृती पुरस्कार\nश्री अधिक शिरोडकर पुरस्कार\nआचार्य अत्रे पुरस्क��र सन्मानित\nपद्मश्री डॉ. ग. गो. जाधव सन्मान पुरस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/211?page=1", "date_download": "2018-12-16T02:07:53Z", "digest": "sha1:KHFXGZ2MWTKFMPCD4MUSRLRO4MORBVTE", "length": 25419, "nlines": 113, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "लक्षणीय | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nअनिता जावळे जिल्हा परिषद शाळेमध्ये काम गेली पंधरा वर्षें करतात. त्यांनी शिक्षणसेवक म्हणून मार्च 2002 पासून कामाची सुरुवात केली. अनिताची पहिली शाळा होती, लातूर तालुक्यातील वाडी वाघुली या गावची. तेथे जाण्यासाठी खासगी वाहनाशिवाय वाहतुकीची काही व्यवस्था नव्हती. म्हणून स्त्री कर्मचारी ती शाळा नाकारत. अनिताने हिंमतीने ते आव्हान स्वीकारले. बाकी सात सहकारी पुरुष होते. सोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून उत्तम काम करून दाखवले. अनिता यांनी पालकांशी, विद्यार्थ्यांशी यशस्वी संवाद साधला. त्याचे फळ म्हणून त्या धनगर वस्तीतील मुली दहावीपर्यंत पोचल्या त्या पूर्वी पाचवी-सहावीतच शाळा सोडत.\nलोककवी वामनदादा कर्डक : आंबेडकरी युगाचा सर्जनशील भाष्यकार\nगौतम चंद्रभान … 09/12/2018\nलोककवी वामनदादा कर्डक म्हणजे आंबेडकरी विचारांचे सर्जनशील वादळ. त्यांनी त्यांच्या काव्यप्रतिभेने आणि पहाडी आवाजाने त्यांचे प्रेरणास्रोत व उद्धारकर्ते अशा बाबासाहेबांचा सांगावा खेड्यापाड्यांत पोचवला. त्या ध्येयवेड्या भीमशाहिराने त्यांचे सर्व आयुष्य आंबेडकरी चळवळीसाठी वेचले; भीमकार्याची महती जगाला सांगितली.\nवामनदादा कर्डक यांचा 15 ऑगस्ट 1922 हा जन्मदिन. त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील देशवंडी या खेड्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव तबाजी कर्डक, आईचे नाव सईबाई. त्यांचा मोठा भाऊ सदाशिव तर धाकटी बहीण सावित्री होती. लहान वामन गुरेढोरे सांभाळायचा. गावचा संबंध तो तितकाच, कारण वयाच्या दहाव्या वर्षी वामनराव आईवडिलांसमवेत मुंबईस आले. गावी जी तुटपुंजी शेती होती त्यावर कुटुंबाचा चरितार्थ चालणे मुश्किल होते. त्यांचे बालपण गरिबीत आणि खडतर अशा परिस्थितीत गेले. त्यांनी बालपणी खेळण्याच्या आणि शिकण्याच्या वयात आईसोबत कोळशाच्या वखारीत कोळसा वेचण्याचे काम केले. त्या दरम्यानच, त्यांची जेमतेम अक्षरओळख झाली. लिहितावाचता येऊ लागले.\nजाणता राजा – हिंदीमध्ये, दिल्लीत\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी लिह���लेल्या ‘जाणता राजा’ या महानाट्याचे हिंदीतून पहिल्यांदाच सादरीकरण झाले, तेही थेट लाल किल्ल्यावर नाटकाचे प्रयोग एप्रिल महिन्यात 6 ते 10 या तारखांना (2018) पार पडले. महाराजांची कीर्ती त्या प्रयोगांमुळे महाराष्ट्राबाहेरील जनसामान्यांपर्यंत पोचली\nरवींद्रनाथ टागोर यांनी ‘प्रतिनिधी’ आणि ‘शिबाजी उत्सव’ अशा त्यांच्या दोन कवितांच्या माध्यमातून शिवस्तुती केली आहे. त्यांनी शिवरायांचे समकालीन भारतातील स्थान उलगडून दाखवले आहे. लाला लजपतराय यांनीही 1896 साली शिवाजी महाराजांचे उर्दू भाषेत लिहिलेले चरित्र लाहोर येथून प्रकाशित केले. त्या लेखनामागील कारण एकच होते. शिवाजी महाराज हे समग्र भारतासाठी प्रेरणाकेंद्र आहेत हे त्या प्रभृतींनी जाणले होते. मात्र उत्तर भारतातील हिंदीभाषिक जनतेला, विशेषतः तरुणाईला शिवाजी महाराजांची स्वराज्यगाथा माहीत असण्याची शक्यता नाही. इतिहासात देशाचे नाव जागतिक स्तरावर उंचावणाऱ्या महानेत्याचा चरित्रपट ‘राजा शिवछत्रपती’च्या माध्यमातून शब्दबद्ध करण्याचे काम केले ते बाबासाहेब पुरंदरे यांनी. त्याचेच पुढे ‘जाणता राजा’ या मराठी महानाट्यात रूपांतर झाले.\nनक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात जिल्हा परिषदेची अशी एक शिक्षिका आहे जी तेथील माडिया गोंडांच्या गरीब मुलांना जीव तोडून शिकवते. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तिने बाळंत व्हायच्या फक्त तीन दिवस आधी सुट्टी घेतली आणि विशेष म्हणजे पुन्हा एकाच महिन्यात कामावर रुजूसुद्धा झाली उज्ज्वला बोगामी असे त्या हरहुन्नरी शिक्षिकेचे नाव आहे.\nशिक्षक नक्षलवाद्यांच्या भीतीपोटी त्या भागात शिकवण्यास जाण्याला तयार नसतात. त्यामुळे दोन-तीन दशके तेथे शिक्षकच मिळत नव्हते. प्रकाश आमटे यांनी दाखवलेल्या धाडसानंतर या भागातली काही मुले शिकू लागली. या प्रयत्नांतून शिकून बाहेर पडलेल्या काही मुलांनी त्यांच्या भागात शिक्षक म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळांतून मुलांना शिकवण्याला सुरुवात केली. उज्ज्वला बोगामी या त्या पहिल्या फळीतील महिला शिक्षकांपैकी एक.\nरॉयल ऑपेरा हाउसचे नवे रूप\nमुंबईतील ‘रॉयल ऑपेरा हाउस’ या पुरातन वास्तूला सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी ‘युनेस्को’तर्फे दिला जाणारा आशिया पॅसिफिक क्षेत्रातील गुणवत्ता पुरस्कार मिळाला आहे. ती वास्तू अनेक बाबतींत एकमेवाद्वितीय आहे.\nमोदी सरकार : व्यवस्थापन म्हणजे राजकारण\nभारतीय राजकारणात रचनात्मक पातळीवर आमूलाग्र बदल गेल्या चार वर्षांत झाला. त्या चार वर्षांमध्ये भारतीय राजकारणाची मर्मदृष्टी बदलली. राजकारणातील बहुविधतेच्या संरचनात्मकतेची जागा एकसंधीकरणाच्या संरचनात्मक संकल्पनांनी घेतली. त्या संकल्पना जोरकसपणे राबवल्या गेल्या. त्या प्रक्रियेतून गेल्या चार वर्षांत भारतीय राजकारणाचा पोत बदलला; तसेच, भाजपने भारतीय राजकारण, हिंदुत्व, विकास, लोकशाही, काँग्रेस व तिसरी आघाडी यांबद्दलची चर्चाविश्वे मांडली. ही घडामोड नवीन आहे.\nपारध्यांच्या शिकारीच्या साधनांमध्ये ‘वागुर’ या साधनाचा उल्लेख येतो. वागुर, वागुरा, वागोरा, वागोरे, वागोऱ्या हे सर्व शब्द एकाच अर्थाचे असून पक्ष्यांना पकडण्याचे जाळे, पाश, बंधन असे त्यांचे अर्थ दिलेले आढळले. ज्ञानेश्वरी वाचनातही एक-दोन ठिकाणी ‘वागुर’ शब्द दिसला. ज्ञानेश्वरीतील चौथ्या अध्यायातील\n आणिक नाहीं पाप घोर\nया ओवीत ‘वागुर’ हा शब्द पाश, जाळे या अर्थाने आलेला आहे. त्याचा अर्थ, ‘वागुर’ प्राकृत भाषेमध्ये शेकडो वर्षांपासून रूढ झालेला आहे, पण गंमत म्हणजे ‘गीर्वाणलघु’ कोशातही ‘वागुरा’ हा शब्द पाश, जाळे या अर्थानेच आढळला. वागुरिक: म्हणजे पारधी; तसेच, वागुरावृति: म्हणजेदेखील पारधी. ‘वाघाटी’ या वनस्पतीला संस्कृतमध्ये ‘वागुरा’ असे म्हणतात.\nकेशवसुत ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळूनी किंवा पुरुनी टाका’ असे फार वर्षांपूर्वी म्हणून गेले. पण मुळात जुने म्हणजे काय आणि नवे म्हणजे काय आणि नवे म्हणजे काय संदिग्धच असते, कारण माणसा माणसागणिक माहिती असण्याची पातळी आणि क्षेत्र बदलत असते. तरीही आज माहीत असलेले त्याच्या वाढत्या वयाबरोबर जुने होत असते आणि आज नवे म्हणून स्वीकारलेले काही काळाने ‘जुन्या’त गणले जाते संदिग्धच असते, कारण माणसा माणसागणिक माहिती असण्याची पातळी आणि क्षेत्र बदलत असते. तरीही आज माहीत असलेले त्याच्या वाढत्या वयाबरोबर जुने होत असते आणि आज नवे म्हणून स्वीकारलेले काही काळाने ‘जुन्या’त गणले जाते हे सगळे मला प्रकर्षाने प्रथम जाणवले ते ‘अशी पुस्तके होती’ हे माझे विस्मृतीत गेलेल्या पुस्तकांबद्दलचे पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा. परिचितांकडून विचारणा होई, ‘आता त्या जुन���या पुस्तकांचे महत्त्व काय हे सगळे मला प्रकर्षाने प्रथम जाणवले ते ‘अशी पुस्तके होती’ हे माझे विस्मृतीत गेलेल्या पुस्तकांबद्दलचे पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा. परिचितांकडून विचारणा होई, ‘आता त्या जुन्या पुस्तकांचे महत्त्व काय’ तरीही मी जुन्या पुस्तकांचा शोध घेणे चालूच ठेवले. माझ्या त्या निर्धाराला पाठिंबा मिळाला डॉक्टर आनंद जोशी यांच्या ‘तो अक्षर पाविजे निर्धारे’ या लेखाने. तो लेख सोलापूर येथून प्रकाशित होणाऱ्या ‘आशय’ वार्षिकात प्रसिद्ध झाला होता. जोशी यांनी वाचता कसे येते आणि संवेदना व स्मृती जागृत असल्या तर एका वाचनातून कसे विविधांगांनी विचारविश्व समृद्ध होते ते छान मांडले आहे. त्या लेखात आनंदाचे जे विविध कल्लोळ सांगितले आहेत त्यांतील काही माझ्याही वाट्याला येऊ शकले व येतात, ते मी ‘इंटरनेट’वर मुख्यत: जुनी पुस्तके शोधून वाचत असतो तेव्हा. मी वाचतो ती पुस्तके 1960-62 पासून 1930-35 पर्यंतची असतात.\nप्रत्ययकारी ग्रामीण कादंबरी - विहीर\nकुमार रामगोंडा पाटील 03/12/2018\nराजेंद्र जगन्नाथ ठोंबरे यांनी ‘विहीर’ ही कादंबरी लिहिली आहे. ते येलूरसारख्या ग्रामीण भागात राहतात. त्यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. आर्थिक परिस्थिती बेताची आहे. ते पेठ नाका येथील बॉम्बे रेयॉन कंपनीत ‘विव्हर’ म्हणून काम करतात. कादंबरी आहे छोटेखानी, परंतु तिचा सामाजिक आशय मोठा आहे.\nगाई-म्हशी, शेळ्या-मेंढ्यांचा कळप घेऊन, घोडा-गाढवांवर संसार बांधून डोंगररांगांमधून फिरणार्‍या एका कुटुंबाला जेव्हा कडक उन्हाळ्यात एका माळरानामध्ये तीव्र तहान लागते, तेव्हा सगळे कुटुंबीय पाण्याच्या शोधार्थ धावपळ करू लागतात. ते हतबल होऊन असहाय्य अवस्थेत असतात, त्याच वेळी ‘संभा’ नावाच्या मुलाला ‘पाण्याचा झरा’ दिसतो त्याची गाय तेथे पाणी पीत असते. तो पाण्याचा ‘उमाळा’ सर्वांची तहान भागवतो आणि पुढे, त्याच ‘उमाळ्या’चे डबके व डबक्यातून ‘साधी विहीर’ व पुढे नक्षीदार दगडी बांधकाम केलेली ‘विहीर’... हे बदल कसे होत जातात त्याचे वर्णन लेखक राजेंद्र जगन्नाथ ठोंबरे यांनी केलेले आहे. ते प्रत्ययकारी उतरले आहे.\nतुळसण - निसर्गाच्या कुशीतील ऐतिहासिक गाव\nतुळसण हे कराडच्या पश्चिमेस बावीस किलोमीटर अंतरावर दक्षिण मांड नदीच्या काठावर निसर्गाच्या कुशीत सह्याद्रीच्या पर्वतरांगांत वसलेले गाव; ते सा��ारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यात आहे. गावाची लोकसंख्या पाच हजारापेक्षा जास्त आहे. ते दोन किलोमीटरपर्यंत पसरले आहे. तुळसण गावाच्या पूर्वेला लांडा डोंगर, पश्चिमेला भागुबाईचा डोंगर, उत्तरेला विठ्ठलाईदेवी मंदिर व दुधथानीचा डोंगर आणि दक्षिणेला महादेव मंदिर (शेवाळेवाडी) आहे.\nतुळसण हे गाव सातारा संस्थानात होते. गावाच्या इशान्येला आगाशिवची लेणी, दक्षिणेला सवादे गावचे थोर संत सद्गुरू बाबा महाराज यांची समाधी, उंडाळेत कृष्णत बुवा यांची समाधी आहे. ते दादा उंडाळकर यांचे गाव आहे. पूर्वेला ओंड तर उत्तरेला कोळेवाडी ही गावे आहेत. गांवाच्या पश्चिमेला बागेचा ओढा तर पूर्वेला जानाईदेवीचा ओढा आहे. त्यांच्या संगमावरच गाव वसले आहे. गावाच्या इशान्येला गावातील संत नाथा बुवा यांची संमाधी आहे. ते पंढरपूरला जाण्यासाठी त्या ठिकाणी थांबत. थोर संत निरंजन स्वामी यांचाही जन्म तुळसण गावी झाला होता.\nतुळसण हे कासारांचे गाव म्हणून सोळाव्या-सतराव्या शतकात ओळखले जाई. कासार समाजाचे लोक ज्या खिंडीतून गाव सोडून निघून गेले, त्या भागाला कासारदरा म्हणून ओळखले जाते. तर भागुबाई मंदिर डोंगराच्या सवादे गावाकडील दऱ्यास बाशिंगदरा म्हटले जाते. नवरा-नवरी व लग्नातील व-हाडी बाशिंगासह अचानक गायब तेथे पूर्वीच्या काळी झाले म्हणून, द-याला बाशिंगदरा म्हटले जाते. डोंगराच्या एका भागाला, तेथे मोरांचे प्रमाण जास्त असल्यामुळे मोरटेक म्हटले जाते.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/sanjay-leela-bhansali-speaks-about-padmavati-117111000010_1.html", "date_download": "2018-12-16T01:10:04Z", "digest": "sha1:XDBT2MWBSMJ4HBVTW6RT5CNWHKEUMFRJ", "length": 8433, "nlines": 114, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "'पद्मावती'वर गोंगाट, काय बोलले संजय लीला भंसाली... | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n'पद्मावती'वर गोंगाट, काय बोलले संजय लीला भंसाली...\nपद्मावतीची रिलीज डेट जवळ येत असताना वाद अजून वाढत आहे. देशातील वेगवेगळ्या भागात विरोध होत आहे. या वादामुळे परेशान दिग्दर्शक संजय लीला भंसाली ने हातोहात एक व्हिडिओ ���ेसेज जाहीर करून याहून जुळलेले वाद अफवा असलेले सांगितले.\nभंसालीने व्हिडिओत म्हटले की या सिनेमात असले कुठलेही राणी पद्मावती आणि खिलजी यांच्यात कोणतेही ड्रीम सीक्वेंस नाही. ही केवळ अफवा असून यामुळे उगाच वाद निर्माण होत आहे. त्यांनी म्हटले की मी पद्मावती खूप प्रामाणिकपणे, जबाबदारी आणि मेहनतीने तयार केली आहे. मी राणी पद्मावतीच्या कहाणीने नेहमीच प्रभावित होतो. मी त्यांच्या वीरता आणि आत्म बलिदानाला नमन करतो. भंसाली आपला हा मेसेज यापूर्वीही लिखित रूपातदेखील प्रस्तुत करून चुकले आहे. बघा भंसाली यांचे स्पष्टीकरण:\nहा व्हिडिओ रणवीर सिंग यांनीदेखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. लवकरच वाद संपून स्थिती स्पष्ट होईल अशी त्याची उमेद आहे.\nरणवीर सिंग प्रेमाने दीपिकाला हे म्हणतो...\nरणवीर सिंह चांगला माणूस\nअखेर जॅक अँड जॉनसाठी रणवीरने माफी मागितली\n'टायगर जिंदा है' चा ट्रेलर रिलीज\nयावर अधिक वाचा :\nमातीचा देह मातीत मिसळण्यापूर्वी...\nनिरंतर माळेतून एक मोती गळतो आहे, तारखांच्या जिन्यातून डिसेंबर पळतो आहे .. काही चेहरे ...\nमी शाहरुखला घाबरून राहायचे\nअभिनेत्री कॅटरिना कैफ सध्या आपला आगामी चित्रपट झिरोच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी ...\nझरीन खानच्या कारचा अपघात, बाइकस्वाराचा मृत्यू, अभिनेत्री ...\nबॉलीवूड अभिनेत्री झरीन खानच्या कारच्या गोव्यात अपघात झाला. तिच्या कार आणि बाइकमध्ये ...\nरणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज \nमराठीची प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंगची खुप मोठी चाहती ...\nबाळासाहेब यांचा मराठी आवाज या मराठी कलाकाराचा\nशिवसेना प्रमुख तसेच तमाम मराठी तरुण राजकारनी यांचे आदर्श दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%A5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-16T01:55:03Z", "digest": "sha1:D23Q23ZB37W7ZE2RCNYPL4G2C2Y6QFN3", "length": 10189, "nlines": 135, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "केंद्रीय पथकाकडून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकेंद्रीय पथकाकडून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी\nपुरंदर तालुक्‍यात शेतकऱ्यांशी संवाद साधत जा���ून घेतली परिस्थिती\nजेजुरी-पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक आज फलटणमार्गे जिल्ह्यात दाखल झाले. या पथकाने जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. प्रत्यक्ष वस्तुस्थिती आणि जिल्हा प्रशासनाकडून घेतलेल्या माहितीचा अहवाल केंद्र शासनाकडे सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nकेंद्रीय पथकाने जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. या पथकात पशुधन व दुग्धविकास विभागाचे एम. जी. टेंभुर्णे आणि विजय ठाकरे यांचा समावेश आहे. राज्याचे कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह हेही या पथकासोबत होते. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी प्रारंभी पुरंदर तालुक्‍यातील नाझरे धरणातील पाणी परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर पथकाने कुंभारवन, पिंपरी, चाचर मावडी (सुपे) या भागातील शिवाराची पाहणी केली. एम. जी. टेंभुर्णे आणि विजय ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अतिशय आपुलकीने शेतकऱ्यांची संवाद साधत शेतकऱ्यांना दिलासा दिला.\nजिल्हा प्रशासनाच्या वतीने पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती, पाण्याचा साठा, टंचाईमुळे उद्‌भवणारी परिस्थिती याशिवाय पशुधन व चाऱ्याची व्यवस्था या अनुषंगाने संपूर्ण माहितीचा अहवाल केंद्रीय पथकाला सादर करण्यात आला. कुंभारवन, पिंपरी, चाचर मावडी (सुपे) या परिसरातील स्थानिक पदाधिकारी, शेतकरी, महिला यांनी, पावसाअभावी पिकांची परिस्थिती बिकट असल्याचे पथकाच्या निदर्शनास आणून दिले. केंद्र शासनाकडून तातडीची मदत मिळावी, अशी मागणी केली. पाहणीच्या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) सुधीर जोशी, उपायुक्‍त प्रताप जाधव, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, संजय आसवले, विभागीय कृषी सह संचालक दिलीप झेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पडघलमल, पुरंदरचे तहसिलदार अतुल मेहेत्रे, गटविकास अधिकारी मिलींद टोणपे, पशुसंवर्धन उपायुक्‍त डॉ. शीतलकुमार मुकणे, कार्यकारी अभियंता सुरेंद्र कदम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.\nयानंतर जेजुरी येथे पथक प्रमुख व केंद्रीय विभागाचे सहसंचालक सुभाषचन्द्र मीना आणि विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी उपस्थित अधिकारी आणि पथकातील सदस्यांशी चर्चा केली.\nकेंद्रिय पथक दुष्काळी भागाचा दौरा करीत आहे. ज्याठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टॅंकर, जनावरांना चारा-पाणी आवश्‍यक आहे, त्या संदर्भात जिल्हा प्रशासन तात्काळ कार्यवाही करेल.\n-नवल किशोर राम, जिल्हाधिकारी\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशेतमाल प्रक्रिया, उपक्रम राबविण्यासाठी जागतिक बॅंकेला प्रस्ताव पाठवणार\nNext articleस्वस्त धान्य दुकानदाराच्या विरोधात चार तास ठिय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://sharadjoshi.in/main?order=created&sort=asc&page=2", "date_download": "2018-12-16T00:42:52Z", "digest": "sha1:J4DKYWOH7KFMWDIJR6IBEZJQSNLM5O47", "length": 10963, "nlines": 249, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "मुखपृष्ठ | योद्धा शेतकरी", "raw_content": "\n\"शेतकऱ्यांचे मरण हेच सरकारचे अधिकृत धोरण\" - युगात्मा शरद जोशी\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या बळीराजावर 0 सदस्य ऑनलाईन आहेत.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\n- संक्षिप्त पथदर्शिका -\nचलो दिल्ली - २० मार्च २०१३\nशेतकरी संघटना रोखणार आता साखर \nशेतकरी संघटनेचे १२ वे संयुक्त अधिवेशन\nअध्यक्षांचा आगामी प. महाराष्ट्र दौरा\nशेतकरी संघटना-स्वभाप अध्यक्षांचा संयुक्त मराठवाडा दौरा\n16/01/2014 Video स्वतंत्र भारत पक्ष - जाहीरनामा - VDO\n14/07/2014 शेतकरी संघटना शेगाव येथील संयुक्त कार्यकारिणीच्या बैठकीचा वृत्तांत\n24/12/2014 भाषणे ११ वे संयुक्त अधिवेशन, औरंगाबाद\n10/02/2015 Video मा. शरद जोशी यांना एबीपी माझा जीवनगौरव पुरस्कार\n16/12/2015 योद्धा शेतकरी शेतकर्‍यांचा महात्म्याला अखेरचे दंडवत\n12/01/2013 भारतीय जवारी परिषद, अंबाजोगाई संपादक\n13/01/2013 विदर्भ प्रचार यात्रा - १९८७ संपादक\n31/08/2015 योद्धा शेतकरी नेता नव्हे, शेतकर्‍यांचा स्वातंत्र्यसूर्य गंगाधर मुटे\n08/09/2015 योद्धा शेतकरी शरद जोशी यांचा वाढदिवस वृत्तांत : ३ सप्टेंबर २०१५ गंगाधर मुटे\n11/09/2015 योद्धा शेतकरी बळीराज्याचे पाईक आम्ही, होऊ रे कृतार्थ संपादक\n13/12/2015 योद्धा शेतकरी निवले तुफान आता admin\n13/12/2015 योद्धा शेतकरी शेतकऱ्यांचा सूर्य मावळला गंगाधर मुटे\nवाचकांच्या काय अपेक्षा आहेत,\nकोणकोणत्या बाबींचा समावेश असावा,\nयाव���षयी सुचना आमंत्रित आहेत.\nसंकेतस्थळाच्या संरचनेत महत्वाच्या ठरू शकतात.\nआपल्या सुचना प्रतिसादामध्ये लिहाव्यात.\nआर्वी छोटी - ४४२३०७\nत. हिंगणघाट जि. वर्धा.\nभरभरून सहकार्य मिळेल या अपेक्षेने.\nमी शपथ घेतो की,\nशेतकर्‍यांचे लाचारीचे जिणे संपवून\nसन्मानाने व सुखाने जगता यावे\nयाकरिता ’शेतीमालाला रास्त भाव’\nया एक कलमी कार्यक्रमासाठी\nमी सर्व शक्तीने प्रयत्न करेन.\nपक्ष, धर्म, जात वा\nअडथळा येऊ देणार नाही.\nअंक पाहण्यासाठी क्लिक करा.\nसंपादक - सुरेशचंद्र म्हात्रे\nवार्षिक वर्गणी - रु. २००/- फ़क्त\nअंक पाहण्यासाठी क्लिक करा.\nसंकेतस्थळ शुभारंभ : दिनांक २२ जुलै २०१२ रोजी दुपारी १.०० वाजता\n© लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.©", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/national/indian-armys-firepower-stuns-pakistan-six-positions-destroyed/", "date_download": "2018-12-16T02:44:28Z", "digest": "sha1:72AXOXAYYLYNPLJY2TXLKTZK44BOD3CF", "length": 30310, "nlines": 379, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Indian Army'S Firepower Stuns Pakistan, Six Positions Destroyed | भारताच्या तोफखान्यासमोर पाकिस्तान हतबल, रॉकेट हल्ल्यात सहा तळ उडवले | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १६ डिसेंबर २०१८\nसाने गुरुजी कथामाला चळवळीला समर्पण\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\n‘ऑनलाइन डेटिंग’ करताना जरा जपून... कुठे सेक्स रॅकेट तर कुठे फसवणुकीचे जाळे\nमुख्यमंत्र्यांची शिवसेनेला युतीसाठी पुन्हा हाक\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगण��ाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nउत्तर भारतीय महापंचायतचे अध्यक्ष विनय दुबे पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ता योगेंद्र तिवारीही पोलिसांच्या ताब्यात. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी दादरहून घेतले ताब्यात.\nपर्थ - अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला चौथा झटका, 51 धावांवर बाद\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nउत्तर भारतीय महापंचायतचे अध्यक्ष विनय दुबे पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ता योगेंद्र तिवारीही पोलिसांच्या ताब्यात. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी दादरहून घेतले ताब्यात.\nपर्थ - अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला चौथा झटका, 51 धावांवर बाद\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सो��तीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nAll post in लाइव न्यूज़\nभारताच्या तोफखान्यासमोर पाकिस्तान हतबल, रॉकेट हल्ल्यात सहा तळ उडवले\nभारताच्या तोफखान्यासमोर पाकिस्तान हतबल, रॉकेट हल्ल्यात सहा तळ उडवले\nनियंत्रण रेषेवर सुरु असलेल्या लढाईत भारतीय सैन्य वर्चस्व गाजवत असून भारतीय लष्कराच्या दणकेबाज कारवाईपुढे पाकिस्तानी सैन्य पुरते हतबल झाले आहे.\nभारताच्या तोफखान्यासमोर पाकिस्तान हतबल, रॉकेट हल्ल्यात सहा तळ उडवले\nठळक मुद्देसीमेपलीकडे सुरु असलेल्या घडामोडींवर भारतीय सैन्य दल बारीक लक्ष ठेऊन आहे. लष्कराच्या युनिटस पाकिस्तानी सैन्याच्या हालचालीवर लक्ष ठेऊन आहेत.\nनवी दिल्ली - नियंत्रण रेषेवर सुरु असलेल्या लढाईत भारतीय सैन्य वर्चस्व गाजवत असून भारतीय लष्कराच्या दणकेबाज कारवाईपुढे पाकिस्तानी सैन्य पुरते हतबल झाले आहे. पाकिस्तानची बॉर्डर अॅक्शन टीम तसेच दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी मदत करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या चौक्या भारतीय लष्कराच्या रडारवर आहेत. मागच्या आठवडयाभरात भारतीय सैन्याने अशा सहा चौक्या उद्धवस्त केल्या आहेत. इंडिया टुडेेने हे वृत्त दिले आहे.\nसीमेपलीकडे सुरु असलेल्या घडामोडींवर भारतीय सैन्य दल बारीक लक्ष ठेऊन आहे. भारताविरोधात दहशतवाद्यांचा वापर करणाऱ्या पाकिस्तानी सैन्यावरच भारतीय लष्कराकडून कारवाई सुरु आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक आगळीकीली त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले जात आहे. लष्कराच्या युनिटस पाकिस्तानी सैन्याच्या हालचालीवर लक्ष ठेऊन आहेत. भारतीय जवानांवर छुप्या हल्ल्यासाठी पाकिस्तानकडून बॅट फोर्सेसचा वापर केला जातो. गरज पडल्यास पाकिस्तानचा हल्ला परतवून लावण्यासाठी आवश्यक कारवाई केली जाईल असे सूत्रांनी सांगितले.\nचार दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या गोळीबारात बीएसएफचा जवान शहीद झाल्यानंतर भारताने उरी सेक्टरमध्ये प्रत्युत्तरादाखल जोरदार कारवाई केली. रामपूर, हाजी पीर आणि लीपा व्हॅलीमधील पाच तळांवर भारतीय लष्कराने कारवाई केली. रॉकेट हल्ला करुन पाकिस्तानी तळ पूर्णपणे उखडून टाकले. गेल्या काही दिवसांपासून या तळावर चालणाऱ्या पाकिस्तानी सैन्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात आले होते. अखेर संधी मिळताच कारवाई करण्यात आली.\nलष्कराच्या स्थानिक कमांडर्सना कारवाई करण्यासाठी पूर्णपणे स्वातंत्र्य देण्यात आले आहे असे 15 कॉपर्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल अनिल भट्ट यांनी सांगितले. पहिल्या 55 दिवसात भारताच्या धडक कारवाईत 23 पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. भारतात घुसखोरी करण्यासाठी पीर पंजालच्या डोंगर रागांमध्ये 200 दहशतवादी दबा धरुन बसले आहेत अशी माहिती आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nभारतीय सैन्यदलाकडे केवळ नोकरी म्हणून पाहू नका- लष्करप्रमुख\nचीनचे कर्ज फेडण्यासाठी नाणेनिधीचा पैसा पाकला वापरता येणार नाही; अमेरिकेचा इशारा\nतब्येतीची कारणे देत जबाबदारी टाळणा-या सैनिक, अधिका-यांवर कारवाई : बिपीन रावत\n‘हिंदू राष्ट्र’ तेव्हाच व्हायला हवे होते; मेघालय हायकोर्टाचे वादग्रस्त मत\nविकास व विनाश एकत्र नांदू शकत नाहीत\nबेल्जियमने पाकिस्तानला ५-० ने धुतले\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nकाश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवाईनंतर हिंसाचार, आठ नागरिकांचा मृत्यू\n\"...म्हणून डॉ. बाबासाह���ब आंबेडकर भाजपात असते\nजम्मू-काश्मीरच्या पुलवामात 3 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद, इंटरनेट सेवा खंडित\nमोदींच्या विदेश दौऱ्यांवर २८० दशलक्ष डॉलर खर्च\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nआधुनिक कचरापेटीच्या सहा सेन्सर चीप चोरीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/other-8/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%81%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE%20%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87.html", "date_download": "2018-12-16T00:41:04Z", "digest": "sha1:2SPGP6AN3XPYYWB234XO7XME3SGZF2OO", "length": 4780, "nlines": 90, "source_domain": "krushikranti.com", "title": "बांबु विक्रीला आहे - Other (अन्य ) - Beed District (Maharashtra) -", "raw_content": "\nएक ट्रक माल आहे\nFeatured निर्मल नॅचुरल गांडुळ खत\nशेतीसाठी वर्दान असे गांडुळ खत व वर्मीवाश गांडुळ खत 40 किलो च्या बॅग मधे उपलब्ध डाळिंब, द्राक्ष, पेरू, केळी, अंजीर, सिताफळ, पपई, आंबा, चिक्कू, कांदा, कपाशी व सर्व प्रकारच्या फळभाज्या व पालेभाज्यांसाठी उपयुक्त संपर्क :-9175389887 Nashik Division\nउत्तम प्रतीचे मल्चिंग पेपर विक्री साठी उपलब्ध ॲग्रीराइज मल्चिंग पेपर सर्वात कमी Permeability factor असलेला मल्चिंग पेपर ॲग्रीराइज मल्चिंग पेपर Permeability factor म्हणजे योग्य प्रमाणात ऐडिटिव्ज़ (Agriculture Film Grade i.e. Silver, Black & White )… Maharashtra\nश्री सेवा ऍग्रो बायो सायन्सेस\nमाती व पाणी परीक्षण केंद्र माती परीक्षण हि काळाची गरज आहे आपण ज्या शेतीतून पिढ्यानपिढ्या उत्पादन घेतो आहे. त्या शेतीच आरोग्य जपणं हेही आपल कर्तव्य आहे. त्यामुळे जर या काळ्या आईला दीर्घयुष्य ठेवायचं असेल तर या अत्यंत महत्वाच्या अशा माती आणि पाणी… Nashik Division\nY4C0EKOTwIoशेंगा फोडणी यंत्र हे यंत्र सहजपणे हाताळता येते. ताशी २५ ते ३० किलो शेंगा सहज फोडता येतात. या यंत्रात शेंगाच्या साईज प्रमाणे ॲडजेस्टमेंट करता येते. यंत्राचे सर्व पार्ट लोखंडी असुन ब्रश भिडाचे आहेत. त्यामुळे झिरो मेंटन्स आहे. सदर यंत्र माफक दरात… Sangli\nजलसी गाई विकणे आहे Beed District\nTools (साधन सामग्री) - Other (अन्य )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://manpravah.in/MartialRelationship.aspx", "date_download": "2018-12-16T01:27:25Z", "digest": "sha1:W5QF4GYIMNXZBVMCVCFKWNDY5QWWW6BA", "length": 4158, "nlines": 70, "source_domain": "manpravah.in", "title": "Hypnotherapist and Psychotherapist in Mumbai : Dr. Sukumar Munje", "raw_content": "\nपती-पत्नी ही संसाराच्या रथाची दोन चाके पण या नात्यातील विसंवाद संसार डळमळीत करतो. विस्कटलेल्या नात्याची वीण घट्ट करण्यासाठी गरज असते मनमोकळ्या संवादाची. मनप्रवाह यासाठी एक Platform देतो. वैवाहिक जीवनात अनेक उतार चढाव येतात. कध�� कधी विषय घटस्पोट पर्यंत पोहोचतो.\nजर लग्नापूर्वी मोकळेपणाने आपल्या होणाऱ्या जीवनसाथी सोबत चर्चा केली तर विवाह नंतरच्या अनेक समस्या टाळता येणे शक्य आहे. अनावश्यक अपेक्षांचे ओझे मनावर न राहता नाते खऱ्या अर्थाने फुलते.\nकौन्सिलिंग मधील विषय :\nकौटुंबिक, नातेवाईक मधील संबध\nराग, भावना यावर नियंत्रण\nघटस्पोट , पुनर्विवाहातील समस्या\nमनप्रवाह मध्ये हिप्नो थेरपी सहित इतर पद्धतीचा वापर करून संसाराचा पाया भक्कम केला जातो.\nSex Therapy सेक्स थेरपी :\nसेक्स हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. पण सेक्स विषयी असलेल्या गैरसमजामुळे अनेक समस्या निर्माण होतात. ही थेरपी कौन्सेलिंग चा एक विशेष प्रकार असून यात नात्यातील लैंगिक समस्यांवर भर दिला जातो.\nलैंगिक समस्यांची कारणे :\nड्रग, दारू यांचे व्यसन\nमनप्रवाह मध्ये वैयक्तिक कौन्सेलिंग, REBT, Family थेरपी चा वापर करून लैंगिक उपाय शोधले जातात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/211?page=3", "date_download": "2018-12-16T02:09:44Z", "digest": "sha1:WPKWMYMTAZROU4IRY4JQOXNQEKS3UY2B", "length": 26057, "nlines": 105, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "लक्षणीय | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nतारकर्ली - कर्णिकांच्या कादंबरीत कोकणचे हृदयस्पर्शी दर्शन\nमधू मंगेश कर्णिक यांनी वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी ‘तारकर्ली’ ही कादंबरी लिहिली आहे. ती कोकण विभागासाठी महत्त्वपूर्ण आणि भविष्यकाळाच्या दृष्टीने धोक्याचा इशारा देणारी ठरते. कोकण म्हणजे गोवा ते डहाणू असा अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला प्रदेश. कर्णिक यांनी कादंबरी लिहिण्यापूर्वी वेंगुर्ला ते मालवण अशा किनाऱ्यावर घडणाऱ्या मच्छिमार समाजाच्या जीवनातील परिवर्तनाची (की अधोगतीची) पाहणी केली. ते ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’चे कार्यकर्ते आहेत. ते स्वतः मालवणला बाबला पिंटो रोजारियो यांच्या सहवासात राहिले. रोजारीयो हे कवी आहेत. मधू मंगेश कर्णिक यांनी काही महिने तारकर्लीजवळ वास्तव्य केले. त्यांनी त्यांना आलेल्या दुःखद अनुभवांच्या आधारे ती कादंबरी लिहिली. ती अंतःकरणाला भिडते आणि पर्यावरणाच्या समस्येमुळे वाचकाला अस्वस्थ करते.\nतमासगिरांच्या मुलांना सेवाश्रमचा आधार\nअमोल भास्कर मुळे 24/11/2018\nतमाशा कलावंत तुटपुंज्या मानधनावर तमाशांच्या फडात काम करत असतात. तमाशा कलावंतांच्या पुढील पिढीच्या आयुष्याचा ‘तमाशा’ होऊ नये यासाठी ब्रह्मनाथ येळंब (ता. शिरुर जि. बीड) येथील ‘सेवाश्रम’ नावाची संस्था काम करत आहे. ती ‘निर्मिती प्रतिष्ठान’ या संस्थेमार्फत चालवली जाते. सुरेश राजहंस या तरुणाची ती कामगिरी. त्या शैक्षणिक प्रकल्पात पन्नास मुले आणि मुली शिक्षण घेत आहेत.\nतमाशा...महाराष्ट्राची लोककला. मानसन्मानाचा सुवर्णकाळ अनुभवलेल्या त्या कलेने राज्याच्या लोककलेचा नाद सातासमुद्रापार नेला. पण काळ बदलला, मनोरंजनाची साधने बदलली आणि तमाशाच्या दुर्दैवाचा नवा ‘खेळ’ सुरू झाला. नामवंत तमाशा फड बंद पडले, फडमालक कर्जाच्या ओझ्याखाली दबून रस्त्यावर आले. त्यात उघड्यावर आला तो ज्याच्या जिवावर ही लोककला टिकून आहे तो तमाशा कलावंत\nजग आधुनिक उपकरणांमुळे जवळ आलेले आहे. मात्र जगाला त्याच्या शोधाद्वारे जवळ आणणारा मनुष्य माणूस म्हणून एकमेकांपासून दूर जात आहे सर्वसामान्य माणसांस माणसांसोबत राहण्यास आवडते. माणसाने माणुसकीच्या या प्रवृत्तीमुळेच संस्कृती, संप्रदाय व राष्ट्रे उदयास आणली, विकसित केली. माणसे परस्परांपासून कितीही भिन्न असली, तरी ती माणूस म्हणून खोलवर सारखी आहेत. त्या दृष्टीने त्यांना समान लेखले पाहिजे. पृथ्वीतलावर जन्म घेतलेल्या प्रत्येक महामानवाने सर्व माणसांचे कल्याण सारखे व्हावे म्हणून प्राणार्पण केले आहे. चार्वाक, गौतम बुद्ध , वर्धमान महावीर किंवा पाश्चात जगातील, सॉक्रेटिस - त्यांचा शिष्य गण किंवा आशियाई ख्रिस्त वा महंमद पैगंबर. सर्वांनी ‘वसुधैव कुटुंबकम्’ हीच शिकवण मानवजातीला दिली. त्याची सुरुवात फ्रान्सिस ऑफ असिसि यांनी बाराव्या शतकात केली. त्याचमुळे ‘मॅग्ना चार्टा’ हा सर्व मनुष्याचे हक्क समान आहेत हे सांगणारा कायदा प्रथम इंग्लंडमध्ये झाला. त्याच दरम्यान, तेराव्या शतकात भारतवर्षात ज्ञानेश्वरांनी जगातील सर्व लोकांसाठी ‘पसायदान’ मागितले. पंधराव्या शतकात इरॅस्मससारख्या धर्मगुरूने ख्रिस्ती धर्मसंस्थेच्या शब्दांपेक्षा मानवी विवेकाला जास्त महत्त्व दिले. जागतिक धर्मपरिषद 1893 मध्ये भरण्यापूर्वी अनेक महामानवांनी माणुसकी किंवा मानवतावाद हे मानवजातीच्या कल्याणाचे सूत्र आहे असे अधोरेखित केले. स्वामी विवेकानंद यांनी जगातील सर्वांना ‘बंधूभगिनींनो’ असे संबोधून पृथ्वीवरील सर्व मनुष्यजमात एक कुटुंब आहे याची ग्वाही दिल��.\nउपक्रमशील भक्तिसंस्था - श्रीक्षेत्र देवगड\nअहमदनगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड हे अलिकडे प्रसिद्ध झालेले महत्त्वाचे भक्तिकेंद्र. ते स्थान मराठवाड्याच्या प्रवेशद्वारावर नगर-औरंगाबाद महामार्गालगत आहे. तो दळणवळणाचा मार्ग म्हणून प्राचीन काळापासून ओळखला जातो. नेवासा या पुण्यक्षेत्राचे सान्निध्य व ज्ञानदेवांच्या वारकरी पंथाचा अनुषंग लाभल्याने त्या स्थळास आगळे महात्म्य लाभले आहे. शिवाय, क्षेत्र प्रवरा नदीच्या तीरावर वसले आहे. प्रवरा नदीचा अनुबंध पुराणातील अमृतमंथनाच्या घटनेत आहे. नदी प्रवरा देवस्थानाला वळसा घालून पुढे प्रवरासंगम येथे गोदावरीला भेटते. गोदा-प्रवरेचा तो अपूर्व संगम डोळ्यांचे पारणे फेडणारा अद्भुत सोहळाच वाटतो\nत्या दोन नद्यांच्या संगमावर आणि तीरावर महाराष्ट्र संस्कृतीचा पाया रचला गेला. त्याच प्रदेशात श्री गुरुदत्त देवस्थान वसले आहे. भूमी वै. किसनगिरी महाराज यांच्या वास्तव्याने पुनीत झाली आहे. भास्करगिरी महाराज यांनी ते दत्तपीठ उभारले. देवगड हे क्षेत्र गाणगापूर, अक्कलकोट, कडकंजी, नरसोबाची वाडी वगैरे प्रमाणे अल्पावधीत नावारूपाला येत आहे. भास्करगिरी महाराज यांनी त्यांच्या गुरूंच्या सूचनेप्रमाणे त्या खडकाळ माळरानावर सुंदर असे नंदनवन फुलवले आहे. तेथे भावभक्तीची निसर्गरम्य बाग बहरली आहे.\nवाराणशीचे वझे होते कोण\nवाराणशी म्हणजे भारताची धार्मिक राजधानी. वाराणशी नगरी जुन्या काळापासून आहे; तर ती होती कशी आणि आज कशी आहे त्यातून महाराष्ट्रापासून ती इतकी दूर, तेव्हा काशी व मराठी लोक यांचा संबंध कधीपासून होता व कोणत्या स्वरूपात होता या उत्सुकतांचे समाधान करणारे पुस्तक सुमारे पंच्याहत्तर वर्षांपूर्वी पुण्यात प्रकाशित झाले होते. त्याचे नाव ‘माझा चित्रपट व काशीचा संपूर्ण इतिहास’, लेखक- पं.भाऊशास्त्री वझे, ब्रह्मघाट, काशी.\nपुस्तकाच्या नावाने कुतूहल निर्माण होते, की एखाद्या शहराचा इतिहास व लेखकाची स्वतःची हकिगत एकत्र का छापली जावी आणि छापली गेली तरी वाचकांनी ती का वाचावी आणि छापली गेली तरी वाचकांनी ती का वाचावी त्याचे स्पष्टीकरण पुस्तकाच्या लेखकाने प्रस्तावनेत दिले आहे. “ज्या श्रीक्षेत्र काशीच्या कुशीत माझ्या तीन पिढ्यांचे संगोपन झाले व ज्या काशीत मी जन्मलो, वाढलो व शि��लो आणि जगात नावारूपाला आलो त्या काशीचा इतिहास लिहून जर तो माझ्या चरित्राला जोडला नाही तर माझे चरित्र सजीव व पूर्ण कसे होणार त्याचे स्पष्टीकरण पुस्तकाच्या लेखकाने प्रस्तावनेत दिले आहे. “ज्या श्रीक्षेत्र काशीच्या कुशीत माझ्या तीन पिढ्यांचे संगोपन झाले व ज्या काशीत मी जन्मलो, वाढलो व शिकलो आणि जगात नावारूपाला आलो त्या काशीचा इतिहास लिहून जर तो माझ्या चरित्राला जोडला नाही तर माझे चरित्र सजीव व पूर्ण कसे होणार असे वाटून मी काशीचा इतिहास लिहिण्याचे ठरवले.”\nईशा 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत दुसरी आली तेव्हा मुंबईतील अंधेरीच्या ‘राजहंस विद्यालया’त शिकत होती. त्या स्पर्धेसाठी एकशेदहा देशांतून एकूण चोवीस लाख चित्रे आली होती. ईशा तिच्या वडिलांसोबत बक्षीस घेण्यासाठी दाएजीलोन (दक्षिण कोरिया) येथे गेली होती. तिच्या हातात परत येताना पारितोषिकाचा चषक आणि स्पर्धेत यशस्वी झालेले तिचे चित्र छापले असलेला टी-शर्ट होता. तिचे चित्र होते पर्यावरण वाचवण्याचा संदेश देणारे त्या स्पर्धेनंतर तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले.\nगणदेवी (गुजरात) - राम गणेश गडकरी यांचे जन्मगाव\nमी नवसारीला 2013 साली गेलो होतो. गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह जेथे केला त्या दांडीला जाण्यासाठी. राम गणेश गडकरी यांचा जन्म नवसारी तालुक्यात झाला होता हे मला माहीत होते. तेही औत्सुक्य होतेच. तेथे बरीच मराठी वस्ती होती. अजून काही प्रमाणात आहे, पण ते लोक गुजराथी होऊन गेले आहेत. गडकरी यांचे स्मारक होणार अशी तेव्हा बातमी होती. मी आता 2018 साली पुन्हा गेलो, तेव्हा त्याबाबत चौकशी करत फिरलो, पण गडकरी जेथे काही काळ राहत होते ते घर काही सापडले नाही. एका चौकात गडकरी यांचा पुतळा उभारण्याचा बेत होता असे कळले. त्या चौकात नुसता चौथरा दिसला.\nगडकरी यांचा जन्म गुजरातेतील नवसारी तालुक्यात गणदेवी या गावात 26 मे 1885 रोजी झाला. नवसारी प्रांत हा सयाजीराव गायकवाड यांच्या संस्थानाचा भाग होता. बडोदा धरून, मेहेसाणा, अमरेली आणि द्वारका हे विस्तारही गायकवाड यांच्या ताब्यात होते. गणदेवीची लोकवस्ती सतरा हजार आहे.\nशरद जोशी यांच्या नावाशिवाय शेतकऱ्यांच्या संघर्षाचा इतिहास पूर्ण होणार नाही. दारिद्र्याने पिचलेला, व्यापाऱ्यांनी नाडलेला आणि राजकारणाने गांजलेला बळीराजा आकाशातील देवाला बोल लावत भे��ाळलेल्या ‘काळ्या आईचे ऋण’ फेडत होता, अशा काळात शरद जोशी नावाचा एक शिकलेला, परदेशात राहिलेला, मोठा सरकारी अधिकारी म्हणून काम केलेला अवलिया त्याच्या दुःख निवारणासाठी धावून आला. त्याने ‘शेतकरी संघटने’च्या झेंड्याखाली शेतकऱ्यांचे व्यासपीठ उभे केले. त्यांना नव्या जगाचे कायदेकानू सांगितले आणि खुल्या अर्थव्यवस्थेचे शास्त्र शिकवले. गरीब, अडाणी आणि दरिद्री अशा शेतकऱ्याच्या पुनरुत्थानाचा तो अफाट उद्योग हा भारताच्या इतिहासातील एकमेवाद्वितीय असावा. शरद जोशी हे लोकोत्तर नेते होते. त्यांच्या सार्वजनिक आयुष्याइतकेच त्यांच्या खाजगी आयुष्याचे देखील लोकांना आकर्षण वाटे. ‘शरद जोशी : शोध, अस्वस्थ कल्लोळाचा’ हे वसुंधरा काशीकर भागवत यांचे पुस्तक हा जोशी यांचा माणूस म्हणून शोध घेण्याचा प्रयत्न आहे.\nकरवंटीपासून कलाकृती - सुनील मोरे यांचे कसब\nधुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा येथील सुनील मोरे या उपक्रमशील शिक्षकाने त्याच्या हस्तकौशल्यातून नारळाच्या टाकाऊ भागातून एकापेक्षा एक असे सुंदर कलाविष्कार घडवले आहेत. मोरे यांनी तयार केलेल्या कलाकृती कलाप्रेमींच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे.\nमोरे प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांना पर्यावरणाचे निसर्गाच्या अधिक जवळ जाऊन रक्षण करावे असे वाटायचे. त्यातच ते पर्यटनाच्या निमित्ताने सिंधुदुर्गात दहा वर्षांपूर्वी गेले होते. तेथे लाकडापासून, शंख-शिंपले यांपासून तयार केलेल्या कलावस्तू काही स्टॉल्सवर त्यांच्या नजरेस पडल्या. त्यांना शहाळ्यापासून तयार केलेल्या काही सुबक वस्तूही दिसल्या. त्यांनी शिंदखेड्यास परतल्यावर स्वयंप्रेरणेने, इच्छाशक्तीच्या जोरावर करवंटीच्या कलावस्तू बनवणे सुरू केले. त्यांनी दहा वर्षांत एक हजाराहून अधिक सुरेख कलाकृती साकारल्या आहेत.\nवर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यात गाळाने बुजलेल्या तामसवाडा नाल्याचे ‘माथा ते पायथा’ तत्त्वानुसार पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. ते काम ‘पूर्ती सिंचनसमृद्धी कल्याणकारी संस्था’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे करण्यात आले. तो प्रकल्प ‘पर्जन्यसंवर्धन, संधारण, संचय व भूजल पुनर्भरण’ असा होता. केंद्रीय महामार्ग आणि परिवहन मंत्री नितिन गडकरी हे ‘पूर्ती सिंचन संस्थे’चे संस्थापक अध्यक्ष आहेत, तर सिव्हिल इंजिनीयर, ज्येष्ठ जलतज्ज्ञ माधव गोविंद कोट���्थाने हे संस्थेचे सचिव आणि तामसवाडा प्रकल्पाचे प्रमुख मार्गदर्शक व कार्यवाहक आहेत. शेती हा तेथील एकमेव व्यवसाय. तेथे पुरेशी सिंचन व्यवस्था नसल्यामुळे शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून होती. पावसाळ्यात निर्माण होणारी पूरस्थिती हा प्रश्न गंभीर होता.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/fantasies/", "date_download": "2018-12-16T00:42:12Z", "digest": "sha1:QTIJQICIYE6YBH43MCTGULXSCGPVV2NS", "length": 6744, "nlines": 76, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Fantasies Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nमुलींनो, रोमँटिक नॉव्हेल्स खऱ्या समजून मुलांचं जगणं कठीण करण्याआधी हे “वास्तव” समजून घ्या\nकथेत जरी ह्याला नायकाचा रांगडेपणा किंवा मर्दानी प्रेम वगैरे अश्या संज्ञा दिल्या असतील तरी प्रत्यक्षात मात्र असे घडणे चुकीचे आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\nबहुतांश पुरुषांच्या मनात प्रणयाबद्दल या “फॅन्टसी” असतात\nप्रणय ही एक अद्भुत गोष्ट आहे. जिच्यातून निरनिराळ्या आनंदाचा उपभोग घ्यायचा असतो.\nकठीण प्रसंगातील मानवी भावनांचा गुंता दर्शवणाऱ्या ३ अप्रतिम कलाकृती\nआसाममधल्या या मंदिरात आजही योनीची पूजा केली जाते \nभारताची चीन, पाक ला आणखी एक सणसणीत चपराक : वासेनार व्यवस्थेत स्थान\nमिलिटरी गाड्यांवरच्या नंबर प्लेट्स वेगळ्या का असतात\nहस्तमैथूनच्या या ९ फायद्यांची तुम्ही कल्पनाही केली नसेल \nरोजच्या वापरातील ह्या वस्तू भविष्यात लुप्त होऊ शकतात\nहे आहेत २०१७ चे टॉप १० ‘हॅण्डसम इंडियन पॉलिटिशियन्स’\nभारतात खरे “चांगले दिवस” आणण्यासाठी सतत झटत असणारे ७ अज्ञात कर्तव्यदक्ष अधिकारी\nओला/उबर टॅक्सी बुक करण्याआधी – हा थरारक अनुभव लक्षात असू द्या\nही आहेत भारतातली सर्वात जलद इंटरनेट असलेली शहरे : तुमचे शहर कितव्या स्थानावर\n – रफींच्या काही आठवणी आणि काही गाणी\nजगातील सर्वात धाडसी आणि खतरनाक ‘मोसाद’ विषयी काही रंजक गोष्टी \nपेट्रोल भरताना सतर्क राहा, कारण तुमच्या डोळ्यादेखत तुमची फसवणूक होऊ शकते\nकुत्र्यांच्या आत्महत्येसाठी कुप्रसिद्ध असलेला ‘रहस्यमयी पूल’\nTitanic : परत एकदा समुद्रावर अधिराज्य गाजवणार…\n8000980009 ह्या एकाच क्रमांकावर विविध कारणांसाठी मिस्ड कॉल का मागितला जातोय\n‘ह्या’च्या हुंडा प्रथेविरोधी एका छोट्याश्या मोहिमेतून आज अनेकांना प्रेरणा मिळत आहे\nसरकार हवे तेवढे पैसे छापून, गरिबांना वाटून दारिद्र्य संपवत का नाही\nगणिताच्या क्षेत्रात असामान्य योगदान देणारे पाच भारतीय गणितज्ञ\n“माझं वय ३० ते ४० असल्यामुळे माझं करिअर बदलता येणं शक्य नाही” : जगातील सर्वात खोटा समज\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://rhtbapat.weebly.com/2350234423462335235423662306235723522330238123512366-2352237523592366-2409", "date_download": "2018-12-16T02:27:05Z", "digest": "sha1:3CDZMBYNOUJYFQWO4OY3IDNF6EYGNAUE", "length": 67422, "nlines": 603, "source_domain": "rhtbapat.weebly.com", "title": "मनपटलांवरच्या रेषा.. - मनपटलांवरच्या रेषा.. ३", "raw_content": "\nमनाचं फावल्या वेळेचं काम म्हणजे प्रश्न विचारात रहाणं जर ते प्रश्न सहज सापडत नसतील तर मनाच्या पोकळीत चौफेर एखाद्या भरकटलेल्या पक्ष्यासारखा प्रश शोधत रहाणं. प्रश्नही असे ज्यांची उत्तर शोधणं म्हणजे आपल्याच हाताने मनाच्या शांत पटलांवर शंकांचे खडे टाकत त्यात लहरी उठवणे. खरं तर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळाले पाहिजेच असे नाही. पण उत्तर मिळाले नाही तर एखादा डाव काही अंतराने हर्ल्यासारखी परिस्थिती होते. असेच काहीसे प्रश्न मला पडत रहातात आणि मी अजूनच गोंधळून जातो \nअति परीचायामुळे अवज्ञेत गेलेली अजून एक वस्तू म्हणजे पाणी ... हे पाणी अनेक रूपांनी अनेक रंगांनी आपल्या समोर येते. प्राचीन पंडितांनी पाण्यासाठी अनंत नावे दिली. आज कालच्या युगात म्हणजे (आमच्या शाळेत) आम्ही त्याला रासायनिक नाव ही दिले. या पाण्याच्या विविध रूपांची मनाने मांडलेली एक गोळाबेरीज .. या गोळाबेरीज मध्ये ज्यांची बाकी शून्य झाली त्यांना आपण सज्ञान मानतो पण कधी कधी माझ्या मनाची ही गोळाबेरीज चुकते .. तेव्हा \nमंत्रोच्चारले कोणी, तर अभिषेक धार होते\nअस्तित्व काजळताना, त्याचे गटार होते\nकोणी प्यायले तीर्थ इथे, नाक झाकले कोणी\nतेच ते हे पाणी, तयांचे प्याले भरले कोणी\nविरहाच्या वाटे धावले, बंध तोडून अंगणाचे\nसाठून साठून जाहले, शब्दही काही गाण्याचे\nपडते कधी आभाळी, वाहते कधी पुरात\nलालसेतही गळते, कधी निर्मळ त्या झऱ्यात\nहे असते तरी ते काय, कोणी सांगाल का मला\nअन जाणून सर्व काही, माणूस म्हणाल का मला \nगणू आणि टक्क्यांचं गणित \nएका बाळबोध मनाने अत्यंत हुशार समाजकारणाचे मांडलेले गणित ..\nपन्नास टक्यांच एक गणित\nदाखवलं म्हणजे फळ्यावर उतरवून काढलं \n\"मास्तर उरलेले पन्नास टक्के का मोजायचे नाहीत \nमास्तर डोळे वटारून म्हणाले\nअभ्यासक्रमात नाहीत असे प्रश्न विचारायचे नाहीत \nपण डोक्यात गणित चालूच राहिलं ,\nपण उत्तर काही मिळेना\nगणू पुरता या गणितात फसला ,\n'ती' ने हटकलं ,बिचारा पाऊण तास उभाच राहिला\nकोणतीही 'ती' त्याचा विचार करत नव्हती\nसीट रिकामी झाली तरी\nत्याची बसण्याची धडगत नव्हती\nबस मध्येही गणित पन्नास टक्क्यांचच\nतर बाहेर का नाही \nहा नियम इथे चालतो\nतर बाहेर का नाही \nशाळेच्या बाकातही पन्नास टक्के असायला हवेत\nमास्तरांच्या धाकातही पन्नास टक्के असायला हवेत ,\nसकाळच्या गाण्यातही पन्नास टक्के हवेत\nपावसाच्या पाण्यातही पन्नास टक्के असायला हवेत ,\nशिक्षेच्या छड्यातही पन्नास टक्के हवेत ,\nरहदारीच्या रस्त्यातही पन्नास टक्के का नकोत \nगटाराच्या वस्त्यांतही पन्नास टक्के का नकोत \nपोटात जाणाऱ्या प्रत्येक घासावर पन्नास टक्के मिळायलाच पाहिजेत\nशहरातून उरल्यासुरल्या श्वासावर पन्नास टक्के असायला पाहिजेत\nमालकांमध्ये पन्नास टक्के हवेत, नोकरांमध्ये पन्नास टक्के हवेत\nआजाऱ्यामध्ये पन्नास टक्के हवेत, डॉक्टरांमध्ये पन्नास टक्के हवेत ,\nबाबांच्या पगारावर पन्नास टक्के हवेत\nआपल्या घरावर पन्नास टक्के हवेत\nकिराणा दुकानात, मॉलमधल्या खरेदीत पन्नास टक्के मिळालेच पाहिजेत\nनोकरी मागून लाचार झालेल्यांच्या यादीत पन्नास टक्के मिळालेच पाहिजेत\nहमालांच्या पथारीत त्यांना पन्नास टक्के मिळालेच पाहिजेत\nदुनियादारी रेसच्या घोड्यात पन्नास टक्के हवेत\nदररोज बसणाऱ्या जोड्यात पन्नास टक्के हवेत\nदरबारात फुकट भांडण्यात पन्नास टक्के हवेत\nभुकेच्या झोपड्या मांडण्यात पन्नास टक्के हवेत\nत्या पुन्हा पाडण्यातही पन्नास टक्के हवेत\nलोकलच्या दाटीवाटीवर पन्नास टक्के असलेच पाहिजेत\nएकनएक चौपाटीवर पन्नास टक्के असले पाहिजेत\nखडी फोडणाऱ्या मजुरात पन्नास टक्के हवेत\nत्याला मिळालेल्या मजुरीत पन्नास टक्के हवेत\nप्रत्येक घरातल्या मुलांत पन्नास टक्के हवेत\nते नसले तर आईचे फक्त पन्नास टक्केच मिळायला हवेत\n(बाबांची टक्केवारी मोजायचं कारण नसतं बरेचदा \nआणि मग तुकडे तुकडे झालेल्या माझ्या अखंड भारताचे पन्नास टक्के मिळायलाच.. नव्हे द्यायलाच हवेत\nपन्नास टक्के असायला हवेत\nपण गणूला ते काही कुठे दिसले नाही\nरात्रभर विचार करत राहिला\nपण पन्नास टक्क्यांचे गणित सुटले नाही\nपुढल्या दिवशी अनंत शंका घेऊन\nतो शाळेत गेला , मोठी तयारी केली होती\nथोड्याच वेळाने तो थंड पडला\nमास्तरांनी अनेक टक्क्यांची अनेक गणिते मांडली होती\n... ती ही अर्धवट \nहे अगदीच खरंय की अज्ञानात सुख असतं. हे सगळं मोकळं-धाकळं जग .. त्याला बघण्याची कल्पना फार सुखावह आहे. पण जग तेवढं सुंदर आहे का हा फार महत्वाचा प्रश्न आहे. लहानपणापासून प्रत्येक गोष्टी आणि त्यांच्याकडे बघण्याचे दृष्टीकोन यांच्यात काही गंभीर प्रश्न आहेत. मन हे एक असं मोठं घर आहे ज्याला अनेक खिडक्या आहेत, प्रत्येक खिडकीतून वेगवेगळ्या गोष्टी दिसतात. मुक्त विचार करणे म्हणजे सगळ्या खिडक्या उघडणे.. पण कधी कधी बाहेरच्या गोष्टी बघून असं वाटतं की सगळ्या खिडक्या बंद कराव्यात .. काहीही बघू नये .. फक्त एक खिडकी उघडी ठेवावी \nत्यातून दिसते एक शर्यत\nमुर्खांशी मुर्खांची संगत आणि\nते चित्र बघवत नाही\nती खिडकी उघडत नाही\nकी शाळेत जाणारा एक मुलगा दिसतो\nपाठीवर पुस्तकांचा गठ्ठा दिसतो\nयुनिफॉर्म शाईने भरलेला असतो\nवर्ग भरलेला असतो .. तो आंगठे धरून असतो\nपरीक्षेच्या भीतीने आजही झोपेतून उठतो\nया पडद्यांना मी झाकूनच ठेवतो\nकाचा अंधुक थोड्या धुरकट\nसारं काही काळं सारं मळकट\nमाणसं नाहीत फक्त मुखवटे\nछोट्यांना गिळतात मासे मोठे\nप्रेमाच्या गुलाबाला स्वार्थाचे काटे\nआणि फसवे शब्द ... खोटे ... फक्त खोटे\nबाहेरचा गोंगाट कळत नाही\nया खिडकीकडे पाय वळत नाही\nइंद्रधनुष्य सप्तरंगात हसत असतो\nचंद्र सूर्याशी लपंडाव खेळत असतो\nहातांनी डोंगर मेघांना धरत असतो\nझऱ्याचे घेऊन रूप थेंब नदीला मिळत असतो\nकितीही मोठा झालो तरी हे वय सरत नाही\nइतकी वर्ष झाली पण बालपण विसरत नाही\nकंटाळा आला की या खिडकीत बसून घेतो\nथोडा रडून घेतो थोडा हसून घेतो\nमनाच्या घराला खिडक्या अनेक..\nही एकच खिडकी उघडी ठेवतो\nजगातल्या बहुतांशी लोकांचा एक हेका असतो की दोष त्यांचा नाही .. त्यांच्या आजूबाजूची लोकं त्यांना त्रास देतात छळतात. पण खरच सांगतो कधीकधी खरोखर आजूबाजूची लोकं त्रास देतात. याहून वाईट प्रकार म्हणजे जेव्हा लोकं तुमच्या सगळ्या गोष्टींना नावं ठेवतात कारण त्या गोष्टी तुमच्या आहेत \nप्लीज कोणी खोटं मानू नका\nकिमान त्याला तरी आक्रस्ताळेपणा म्हणू नका\nतुम्ही करता ते cost-cutting\nतुमची होते ती गैरसोय\nआम्ही करतो तो आळस \nतुम्ही करता तो नवा प्रयोग\nतुम्ही करता ती नवनिर्मिती\nआम्ही करतो ती नस्ती उठाठेव \nतुम्हाला होतात त्या वेदना\nतुमचा असतो तो आक्रोश\nआमचा असतो तो कांगावा \nतुम्ही जपता ती संस्कृती\nआम्ही जपतो ती अंधश्रद्धा \nतुम्हाला यश मिळतं तेव्हा त्या मागे अपार कष्ट\nआम्ही कधी जिंकलोच तर इतर स्पर्धक ताकदीचे नव्हते \nखरंच अनुभवाने सांगतो खोटं बोलणार नाही\nतुमचा असतो तो स्पष्टवक्तेपणा\nआमची असते ती तक्रार ... \nकधी कधी मनाची घुसमट होते. ही घुसमट माणसाला एकटा पाडते. आणि माणूस एकदा एकटा पडला की तो विचार करू लागतो. विचार करता करता मनाला अनेक रस्ते सापडतात हरवलेल्या वाटा सापडतात. मग तो त्याला पडलेले प्रश्न परत स्वतःला विचारतो. त्यांची उत्तरं ही मिळतात. या उत्तरांमध्ये जर मनाने स्वतःलाच जबाबदार ठरवलं तर तो स्वतःला समजावतो. पण जेव्हा कळतं की त्याच्याबरोबर घडलेल्या बऱ्याच वाईट गोष्टींचे कारण तो स्वतः नाही तेव्हा मात्र परत अनेक प्रश्न पडतात ज्यांची उत्तरे त्याच लोकांकडे असतात. अशा वेळी काय करायचं ते जे वळ मनावर उठतात ते कायमसाठी असतात ..\nहसून घ्या जेव्हढ हसायचय\nतुमचे नियम पाळले की दुसरं काय व्हायचय\nनकळत आयुष्याला जी चौकट बसली ... ती कायमची\nतुम्ही का म्हणून प्रश्नांचा सपाटा लावला आहे\nमला त्यांचा आता कंटाळा आला आहे\nमला त्यांची एकदाच उत्तरे जी मिळाली ... ती कायमची\nजरा मनासारखं वागलं बोललं तर वेडा म्हणाल\nनाहीतर कामाचा घोडा म्हणाल\nखुळेपणाची जी पाटी दारावर टांगलीत ... ती कायमची\nतुम्हालाही कधीतरी दुःखाची जाणीव होईल\nजेव्हा प्रत्येक चुकीवर प्रश्न उभा राहील\nतेव्हा जी जखम मनाला होते ... ती कायमची\nफुकटचे सल्ले देणं सोपं सरळ असतं\nएकाचं पायरी जपणं दुसऱ्याच मरण असतं\nपण एखादी संधी जी निसटून जाते ... ती कायमची\nकोण्या एका तीरावर ..\nज्याला जे हवं आहे ते त्याला मिळू नये हा तर नियतीचा सगळ्यात लाडका खेळ. हे दररोजचं चित्र आहे की मनाला नेहमी प्रश्न पडतात कारण इच्छा आणि नशीब यांचं कधीच जमत नाही. दररोज प्रश्नात अडकलेले जीव दिसतात. ज्या जीवाला प्रेम मिळतं त्याला एक तर त्याची किंमत नाते किंवा त्याच्याकडे ते प्रेम घ्यायची ताकद नसते या उलट काही जीव फक्त जगात असतात पण त्यांना प्रेम करणारच कोणी नसतं एक गाव कधी वसत नाही आणि दुसरं वसुनही ओसाड राहातं. असं काही बघितलं की मन उदास होतं थोडा खुश होतं थोडा राग ही येतो .. पण करू काहीच शकत नाही. मन फक्त ही आजूबाजूची चित्र मनात साठवत असतं \nनियतीच्या तीरावर दोन गावे\nएक ओसाड झाले , एक वसलेच नाही\nजळत राहिली ती फक्त रात्र\nत्या अंगणावर चांदणे, दिसलेच नाही\nनियतीच्या तीरावर दोन गावे\nएक ओसाड झाले , एक वसलेच नाही\nकुणाचे सारे वाहून नेतो\nआता आठवणींचे आनंत काटे\nजपण्यासाठी हाती काही उरलेच नाही\nनियतीच्या तीरावर दोन गावे\nएक ओसाड झाले , एक वसलेच नाही\nहोते एक फूल नाजुकसे\nरोज नवे उमलून ते\nनियतीने ओढल्या क्रूर रेषा\nएक सुकून गेले एक फुललेच नाही\nनियतीच्या तीरावर दोन गावे\nएक ओसाड झाले , एक वसलेच नाही\nजणू हृदयाची दोन शकले व्हावी\nएकाला विरह मिळावा एकास विष मिळावे\nनियतीच्या तीरावर दोन गावे\nएक ओसाड झाले , एक वसलेच नाही\nअस्वस्थ जरासा इथे मेघ होतो ..\nमन .. मन एकट बसतं.. विचार करतं.. स्वप्न बघतं.. चित्र रंगवतं. जेव्हा जेव्हा मनाला भीती वाटते , क्षितीज दूर दिसतं तेव्हा ते जास्त कल्पना करतं, स्वप्न बघतं. हे अगदीच सहाजिक आहे की मनाला तेच बघायचं असतं जे त्याला हवं असतं. आणि जेव्हा मनापुढे अंधार येतो तेव्हा त्याला स्वतःहुन आठवण येते ती देवाची. त्याची फक्त कल्पनाच मनाला सुखावून टाकतं. तसंच काहीसं स्वप्न कधीतरी माझं मन उघड्या डोळ्यांनी बघतं .. चांगलं वाटतं .. की पाउस पडून गेलाय आणि फक्त एक निर्मळ तळं \nअस्वस्थ जरासा इथे मेघ होतो\nविजेचे पाश का धरणीला मिळे \nधूळ स्थिरावी खडकांवरी अन\nदेह पाकळीचा तरी का जळे \nथेंबांची झिरपे वसंत गाणी\nउभा एक सन्यासी अनवाणी\nभूक युगांची अलगद झरली\nवाहून गेल्या दाही दिशा अन\nचूल मातीची कालच विझली\nवळून पाहिले तसा उमटला\nआणि पसरला अंधार लोळ\nशेवटल्या एका इथे दुधाच्या\nसमोर आला क्षणभर हसला\nसावळया हाती ओंजळ केली\nभूक त्याची सत्यच नव्हते\nभगवंत प्रतिमा समोर आली\nजशी पलटली तृप्त पावले\nअंधुक झाली पायवाट अन\nअंगणी उरले निर्मळ तळे\nमन जेव्हा कुठेतरी अडकलेलं असतं .. रस्ता मिळत नसतो .. अंधार नसला तरीही एक अंधुक वातावरण असतं अधांतरी आयुष्य हे तर विनाशापेक्षा बिकट असतं .. अशा वेळी जेव्हा एखादी गोष्ट प्रश्नांमधून एखाद्या कवडशाप्रमाणे येते तेव्हा मन त्याच्याकडे धा��न जातं. ती गोष्ट सुद्धा मनाला सावरते त्याला आधार देते. आणि जेव्हा सगळं काही शांत होतं तेव्हा मन आपापल्या वाटेवर चालू लागतं. मला प्रश्न पडतो की मन स्वार्थीपणा तर नाही करत आहे ना अधांतरी आयुष्य हे तर विनाशापेक्षा बिकट असतं .. अशा वेळी जेव्हा एखादी गोष्ट प्रश्नांमधून एखाद्या कवडशाप्रमाणे येते तेव्हा मन त्याच्याकडे धाऊन जातं. ती गोष्ट सुद्धा मनाला सावरते त्याला आधार देते. आणि जेव्हा सगळं काही शांत होतं तेव्हा मन आपापल्या वाटेवर चालू लागतं. मला प्रश्न पडतो की मन स्वार्थीपणा तर नाही करत आहे ना तसं असेल तर मी सुद्धा स्वार्थी ठरेन कारण माझं मनही कवितेकडे धावतं \nमी पुन्हा उचलतो शब्द\nतिला पुन्हा जगाचे डंख \nखरं पाहिलं तर फक्त विचार करत बसणं, कल्पना करणं एवढंच काम करत नाही. निसर्ग सुद्धा फार अजब गोष्ट आहे. बऱ्याचशा गोष्टी नेहमी घडताना दिसतात. रोज येणारा दिवस रोज येणारी संध्याकाळ रात्र वारा पाउस .. यातून कधीकधी संध्याकाळी शांतपणे नकळत पृथ्वीवर उतरणारं धुकं. काही क्षण असं वाटतं की सगळं काही शांत झालं आहे .. धुक्यात आलेला संधिप्रकाश नकळत मनामध्ये एक शांत पोकळी निर्माण करतो तिथे असलेलं आपलं घर आणि मन दारापाशीच उभं रहात .. का ते मात्र कळत नाही आणि समोर फक्त धुकं असतं ..\nदमट हवा दमट स्पर्श\nदमट भूमी दमट श्वास\nएक कोपरा एक एकटा\nएक मन वेडे आभास\nधुकं धुकं आणि धुकं ...\nअसंच बरेच दिवसांनी 'ती' आली. आता मात्र मला तिची सवय झालीये आणि तिलाही माझ्यावाचून करमत नाही हे तिला कळून चुकलंय. ही संध्याकाळ नेहमीसारखी नसते ही संध्याकाळ जरा वेगळीच असते आणि आता मला ती ओळखू येऊ लागली आहे. ही संध्याकाळ म्हणजे रात्री झोप न लागण्याचा जणू एक संदेशाच असतो. मला जाणवू लागतं आणि जरा का होईना बेचैन होतो. आता मी तिलाही दोष देणं बंद केलंय तिला समजावतही नाही. पण हे खरं की अवेळ असली तरी सुंदर दिसते आणि माझं दुःख हे की वेळ चुकीची असते. अशीच आज ती पुन्हा आली आणि ..\nआज तू पुन्हा आलीस\nक्षितिजाच्या पटावर का, ओढलीस काजळ रेषा \nकी तुला करमले नाही, दिवसाच्या दूर देशा \nआज तू पुन्हा आलीस\nश्वासांच्या पैलतीरावर, अगतिक आज अबोला\nपाश अंतरी झेलणारा, संदिग्ध उसासा ओला\nआज तू पुन्हा आलीस\nविसरून कालच्या वाटा, विसरून दिशांचे ज्ञान\nविसरून इतिहासाचे, फाटलेले गोंडस पान\nआज तू पुन्हा आलीस\nभूतकाळाची भिंगरी, मनाच्या तळाशी सोडून\nमी बांधल्या अंगणाची, तकलादू भिंत तोडून\nआज तू पुन्हा आलीस\nताऱ्यांना झाके कशाला, गोऱ्या हातांचा तळवा \nतुझ्या पापण्या सुरेख, माझाच चंद्र हळवा \nसांग मला तू आता, मी काय करू सुखाने \nस्वप्नात सुटका नाही, मी जागा तरी कशाने \nआज तू पुन्हा आलीस ..\nएकट्याने प्रवास तरी किती करणार कोणीतरी सोबतीला लागतंच.. आणि या अवघड पण हळव्या रेषांवर चालायचं म्हणजे नुसतं कोणीतरी बरोबर असून चालत नाही. मन अशा नुसत्या आकृत्यांना आपल्या बरोबर घेत नाही, इथे फक्त ऐहिक सोय नसते. हा एकटेपणा वेगळा असतो, तो फक्त जाणवतो. मन सतत त्या सोबतीची , सख्याची वाट बघत असतं. जो त्याच्या बरोबर चालेल, त्याला सावरेल .. मनाला कोणीतरी आपलं हवं असतं. तो कोणीतरी आपलं दिसलं की मन त्याच्याच मागावर लागतं. ज्या क्षणी \" मी सुद्धा कुणाला तरी आपला वाटतो कोणीतरी सोबतीला लागतंच.. आणि या अवघड पण हळव्या रेषांवर चालायचं म्हणजे नुसतं कोणीतरी बरोबर असून चालत नाही. मन अशा नुसत्या आकृत्यांना आपल्या बरोबर घेत नाही, इथे फक्त ऐहिक सोय नसते. हा एकटेपणा वेगळा असतो, तो फक्त जाणवतो. मन सतत त्या सोबतीची , सख्याची वाट बघत असतं. जो त्याच्या बरोबर चालेल, त्याला सावरेल .. मनाला कोणीतरी आपलं हवं असतं. तो कोणीतरी आपलं दिसलं की मन त्याच्याच मागावर लागतं. ज्या क्षणी \" मी सुद्धा कुणाला तरी आपला वाटतो \" याची मनाला जाणीव होते त्या क्षणी ती मने एकमेकांत अशी काही गुरफटून जातात की ती एक च होवून जातात आणि मग सारं जगच बदलून जातं \" याची मनाला जाणीव होते त्या क्षणी ती मने एकमेकांत अशी काही गुरफटून जातात की ती एक च होवून जातात आणि मग सारं जगच बदलून जातं अशा वेळी मनाला प्रश्न पडतो दोन वेगळ्या जिवांच असं कसं झालं अशा वेळी मनाला प्रश्न पडतो दोन वेगळ्या जिवांच असं कसं झालं हे कोणते नाते आहे \nदोन जीव का जन्मले\nनियतीचे खेळ हे कुठले\nखेळ हे ना मनातले\nहे बंध स्पंदनांचे ..हे नाते हृदयातले\nजगात बंधने नसती तर मनाला अर्थच राहिला नसता. प्रेमात पडलेली 'ती' मनस्वी होते याचं मुख्य कारण म्हणजे ही बंधने .. कधी समाजाची कधी कुटुंबाची कधी आणखीन कुठली तेव्हा अशा मनस्वी मनाला जर बंधने तोडायची असतील तर एकच मार्ग आहे यांतून मुक्त होणे. अशाच एका रात्री ती त्याच्याबरोबर पळून जाते , जेव्हा सगळं शांत असतं, निद्रिस्त असतं . संपूर्ण आयुष्य प्रियकराबरोबर घाल��ायला मिळणार असलं तरी ज्या अंगणात ती खेळली वाढली त्यातून जाताना पाय थोडे जड पडणारच ...\nतू थांब जरा , मी आहे रे मागे\nगाव ग्लानितले होईल रे जागे\nविश्व माझे टाकून आले सारे\nभातुकलीचे मोडून रे पसारे\nकाटा आज मला रे लागे\nतू थांब जरा ...\nदाराचे घराचे बंधन वाटे फुके\nजाईंचे आता चुंबन वाटे फुके\nउमगली वाट मला ना दुसरी\nमन माझे मलाच सांगे\nतू थांब जरा ...\nखाईन मी चंद्राची रे भाकरी\nअसो राहण्यास मातीची पायरी\nओवीन सारे विश्व तुझे\nतू थांब जरा ...\nमन ज्या रेषांवरून चालतं त्या रेषा कितीही लांब असल्या तरी त्यांच्यावरच्या पाउलखुणा अगदी स्पष्ट दिसतात .. अगदी दूर पर्यंत .. कधी कधी तर अगदी सुरुवातीपर्यंत मग सासरी आलेल्या तिच्या मनाला या खुणा पाहिल्यावर माहेरची आठवण येणं अगदीच स्वाभाविक आहे. या आठवणीचं मोल मला कळलं जरी नाही तरी तिच्या डोळ्यात मला ते दिसत असतं कारण तिला मुळी ते लपवताच येत नाही. कुतूहल, विरह , माया ,मैत्र अशा अनेक छटांचा मिळून आठवणीचा एक आपलाच रंग तयार होतो आणि क्षितिजावर पसरू लागतो. मन मागच्या वर्षी पावसाबरोबर पाठवलेल्या निरोपाची वाट पाहू लागतं ... उत्तरं येत नाहीत म्हणून मन उदास खिन्न होवून जातं. पण आज तो क्षण तिला दिसत आहे .. पहिल्या पावसाबरोबर तिच्या माहेरून निरोप आला आहे मग सासरी आलेल्या तिच्या मनाला या खुणा पाहिल्यावर माहेरची आठवण येणं अगदीच स्वाभाविक आहे. या आठवणीचं मोल मला कळलं जरी नाही तरी तिच्या डोळ्यात मला ते दिसत असतं कारण तिला मुळी ते लपवताच येत नाही. कुतूहल, विरह , माया ,मैत्र अशा अनेक छटांचा मिळून आठवणीचा एक आपलाच रंग तयार होतो आणि क्षितिजावर पसरू लागतो. मन मागच्या वर्षी पावसाबरोबर पाठवलेल्या निरोपाची वाट पाहू लागतं ... उत्तरं येत नाहीत म्हणून मन उदास खिन्न होवून जातं. पण आज तो क्षण तिला दिसत आहे .. पहिल्या पावसाबरोबर तिच्या माहेरून निरोप आला आहे मग मन उदास कसं होईल बरं \nडोंगराच्या पायवाटे , छोटेसे माझे घरटे\nअंगणी झाड एकटे , प्राजक्ताचे ||\nदगडाच्या आहे भिंती , कौलेही त्याच्यावरती\nखिडकिंच्या काचांवरती, चंद्र कोरलेला ||\nनांदावे स्वर्गी जसे , स्वप्नाहून गोड भासे\nसौभाग्य लाभले तसे , घरात या ||\nउंबऱ्याच्या पलीकडून , जाईच्या वेलींमधून\nस्वप्न येते भरून , माहेरचे कधी ||\nझाले दिवस अनेक , हाक नाही आली एक\nतुझी लाडकी लेक , आहे इथे ||\nमी सांगते घनाला , दे न���रोप माहेराला\nमाझ्याही आसवाला , बरसून ये ||\nआज दाटला घनार्त, पृथ्वीच्या पापणीत\nइंद्रधनुही त्यात , सप्तरंगी ||\nतो वाहून आला आहे, तो दाटून आला आहे\nतो सांगून आला आहे , माझा निरोप ||\nवाऱ्याचे भरले उर, नदीला आला पूर\nकानी कोकिळेचे सूर , मोहक असे ||\nतू येरे असा धाऊन, चिंब मला भिजवून\nआसवांना टाक धुवून, आठवणीच्या ||\nपाउस पहिला माझा, वर निरोप माहेराचा\nउदासवाणी वाचा , आता कुठे \nदिवसामागून दिवस जात असतात. सगळ्या गोष्टींप्रमाणे मनाला संसाराचीही सवय होवून जाते. मन कितीही मुक्त होवो त्याला चक्र आवडते. चक्राचा एक फायदा असा की आपला माणूस, आपला सोयरा रोज आपल्याला दिसतो. हे चक्र जेव्हा कधी बिघडतं तेव्हा मात्र मनाची चलबिचल होते. मन नवीन परिस्थितीत कोंडून जातं. असंच काहीसं तिच्या मनाचं ही होतं जेव्हा रोज सायंकाळी दिसणारा तो तिला दिसत नाही. संध्याकाळ जाऊन रात्र आली तरीही त्याची चाहूल नाही. तेव्हा मात्र मन कावरं बावरं होतं .. सगळ्या जगात अगदी एकट पडतं ..\nसवत काळी रात्र ही\nतू गेलास त्या वाटेवर\nहा खेळ मनाचा कसला \nया वेड्या मनावर मग\nतिचं मनही आता स्वप्न पाहू लागलंय. मन असतंच असं त्याला स्वप्न बघायची एक विलक्षण सवय असते. मन आपापल्या रेषांचे अंतर पार करत असताना नवीन नवीन रेषा ही बनवत जात असतं. नद्यांप्रमाणे याही रेषांना फाटे फुटतात, नवे प्रवाह वाहू लागतात. त्याही प्रवाहांना वाहायचं असतं. पण आता मात्र फक्त तिला यांवरून चालायचं नाहीये. ती आता वाट बघते आहे, तिच्याच नव्या जन्माची. अशी ओढ लागलेलं तिचं मन आजूबाजूला सगळीकडे जीवन बघून आसुसलेलं होवून जातं. पक्षिणीचे पिलू असो वा वेलीची कळी असो मातेला त्याची चाहूल होतेच. तिचं मन आता याच चाहूलीची वाट बघतंय ... अधीर होतंय ... थोडे अश्रूही ढाळतय \nधरणीवर उमलून आल्या चैत्राच्या पाउलखुणा\nपानांवर आसुसलेला झोपाळा वेलीचा सुना\nरोजच येतो सूर्य रोजच गातो पक्षी\nरोज जन्मतो चंद्र घेऊन तारकानक्षी\nमेघाचा लागे सुगावा अंकुर जन्मतो पुन्हा\nझाडांच्या फांदिंवरती होताच किलबिलाट\nदरीत नव्याने सुटतो वारा असा पिसाट\nइवल्या पावलांची चाहूलना आली कुणा\nपक्षिणी भरवी घास मायेची वेदना होते\nरोज पहाटे ती अश्रूंची ओंजळ नेते\nहळुवार रांगणारा ध्यास एकला मना\nएका स्त्रीच्या मनाला बहुदा बाळाच्या जन्माच्या वेळच्या वेदानांपेक्षाही त्या बाळाची जन्माची वाट ब���ण्याची वेदना जास्त होत असावी. कारण तिच्यामध्ये वाढणारं ते बाळ म्हणजे तिची साधना असते. साधना म्हटली की श्रम आले , वेदनाही आल्या. मातेच्या मनाला या वेदनाही सुखावून टाकत असतात. तिचे मनही असेच अधीर झाले आहे की कधी त्याला प्रत्यक्ष बघीन कारण देवाने दोन जीवांना एकमेकांशी बांधून ठेवलेलं असतं पण ते एकमेकांना पाहू शकत नाहीत. तिला त्या बाळाचे फक्त हुंकार ऐकू येत असतात. ते बाळ जेव्हा आपले पाय झाडत असतं तेव्हा तिला वाटतं की त्याला आता बाहेर यायचंय .. पण वेळ आलेली नसते आणि म्हणून वाट बघण्याची वेदना तिला बहुदा जास्त होत असणार. अशाच एका वळणावर ती उभी असताना तिच्या मनाला त्या साधनेचं फळ मिळतं आणि तिच्या अंगणात एक अंकुर जन्माला येतो \nवळणावर होती उभी , ती वाट पाहत होती\nरिकाम्या पदरावरती, अश्रूंना वाहत होती\nअवखळ वीजही तेव्हा, मेघात खेळत होती\nहातांना पसरून आणिक थेंबांना झेलत होती\nतिच्या कुळाचा दिवा, तिने उजळला होता\nरक्ताच्या इंधनाचा, एक थेंब जळला होता\nउचंबळून याव्या, घागरी गर्द घनाच्या\nअधीर होत जाव्या, कल्पना तिच्या मनाच्या\nओटीत तिच्याही पडले, एक फुल साधनेचे\nगर्भात तिला मिळाले, ओंकार प्रार्थनेचे\nमरण वेदनांचेही आता, सुख वाटले तिला\nतिचाच जन्म येथे, तिच्या कवेत आला\nअस्तित्वाच्या खुणा, तो हुंकार सांगत होता\nअमृताचा वर्षाव आता, धरणीवर सांडत होता\nभिजलेल्या मातीवरती, अंकुर नांदत होता\nइवल्याश्या पावलांनी, तो कृष्ण रांगत होता \nचुकून कधीतरी थोडसं मिळालेलं सुख तर शत्रूलाही बघवत नाही मग नियती कशी माफ करेल देवाने तिला सर्व काही दिलं. सौंदर्य, प्रेम, घर आणि आता तिच्या अंगणात तिचा चंद्रही रांगू लागला आहे. मग नियती हे सगळं कसं बघत बसेल देवाने तिला सर्व काही दिलं. सौंदर्य, प्रेम, घर आणि आता तिच्या अंगणात तिचा चंद्रही रांगू लागला आहे. मग नियती हे सगळं कसं बघत बसेल तिने आपला डाव साधलाच ...जिथे विश्वास आहे तिथे विश्वासघात आलाच तिने आपला डाव साधलाच ...जिथे विश्वास आहे तिथे विश्वासघात आलाच स्त्रीला जसं मातृत्वाचं वरदान मिळालंय तसाच पुरुषाला मोहात गुंतण्याचा शाप मिळालेला आहे. पण हा शाप तिच्याच आयुष्यात घर करून रहावा ही तर नियतीची क्रूर थट्टाच. ज्या माणसावर तिने प्रेम केलं ज्याला सर्वस्व वाहिलं ज्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला, तो जेव्हा कोणाच्या मोहात अडकतो त���व्हा तिच्या आत्म्यालाच धडक बसते आणि तिला संसाराचे तुकडे तुकडे होताना दिसतात. यात तिच्या परस्त्रीवरील एका पत्नीच्या इर्षेची झाकही दिसते.\nकुंपणावर बसून तो, कावळाही चुगली करतो\nगावातल्या वाटेवरती, वाराही कान भरतो\nबाहुतला स्वर्ग हरवला, नसे स्पर्श साखरेचा\nरात्रीच्या समयीतून येतो, वास का मदिरेचा \nपायीच्या थकल्या धुळीचा, रंग कसा रे काळा \nपरतीचा गंध रस्त्याचा, का वेशीवरून आला \nविसरले अपराध सारे, गोकुळी यमुनेकिनारी\nलीलांचे प्रश्न तरीही , वृंदावन मला विचारी\nअनंत श्वासांची गाठ रे, सती मी जन्मांतरीची\nसूर्य कुंकवाचा अस्तालागे , ज्वाला ही अंतरीची\nती रडून केविलवाणी , विचारी भग्न मनाला\nअविचल हक्क माझा , राधेला का मिळाला \nमी पाहिलेली अजून एक विशेष गोष्ट म्हणजे माझी एक मैत्रीण .. मैत्रीण म्हणजे खरोखरीच फक्त मैत्रीण अमेरिका म्हणजे स्वातंत्र्य हे जरी खरं असलं तरी तिची एक सवय म्हणा, किंवा स्वभावदोष म्हणा की मुलांचा वेडेपणा म्हणा तिने आत्तापर्यंत एवढ्या बॉयफ्रेंड्स णा बदललंय की तिला सुद्धा आठवत नसेल. दरवेळेस कोणी नवा सापडला की ती आधी आम्हाला भेटवते. तेव्हा मनात विचार येतो की त्या मुलाला वाटत असेल आपणच पहिले अमेरिका म्हणजे स्वातंत्र्य हे जरी खरं असलं तरी तिची एक सवय म्हणा, किंवा स्वभावदोष म्हणा की मुलांचा वेडेपणा म्हणा तिने आत्तापर्यंत एवढ्या बॉयफ्रेंड्स णा बदललंय की तिला सुद्धा आठवत नसेल. दरवेळेस कोणी नवा सापडला की ती आधी आम्हाला भेटवते. तेव्हा मनात विचार येतो की त्या मुलाला वाटत असेल आपणच पहिले मला बऱ्याचदा असं वाटतं की जेव्हा आधीचा कोणी तिला भलत्याच मुलाच्या खांद्यावर डोकं ठेवताना बघील तर त्याला काय वाटेल .. कदाचित तो असंच म्हणेल की कोणे एके काळी एक वेडा होता ..\nवळणावरती एका पहिला, वसंत फुलला होता\nतुझ्या बटांवर माझा पहिला, मेघ उमटला होता\nतुझ्या ओठांवर अर्थ नवेले, थरथर सांगत होती\nतुझी पापणी भातुकली, हातावर मांडत होती\nती वेळच होती अशी, हवेला भानही उरले नव्हते\nसप्तरंग तुझे नी माझे, इथे स्वप्नात उतरले होते\nवळता वळता कधी कधी, एक वळणही असले येते\nसुंदर मुखावट्यांमुळे कधी, हे जगही फसले जाते\nचकव्यांवाटे तसाच क्षण, तो नकळत निसटून गेला\nफसगत भलती झाली होती, मनास पटवून गेला\nआता कळते तुझ्या स्मिताचा, अर्थही साधा नव्हता\nप्रेमासाठी तुला मिळाला, हा पहिला खांदा नव्हता\nवळण सोडले चालू लागलो, गाव उजडला होता\nकोणे एके काळी तुझा गं, एक वेडा कोणी होता\n१६ जुलै २००८ , सायंकाळी पाऊणे आठ वाजता ...\nकाही काही घटना मात्र अशा असतात की त्या मनपटलावर अक्षरशः कोरल्या जातात ... अशीच एक घटना अगदी माझ्या समोर घडली. तो मुलगा आजही मला दिसतो. आनंदी असतो पण त्या मागे एक छोटासा काळोखा इतिहास आहे. एकदा त्याने काहीतरी लिहिलेलं. खरं तर ते तिच्यासाठी होतं पण मला वाटलं की स्वतःशीच बोलतोय .. मग म्हटलं त्याचं उरलेलं बोलणं मीच पूर्ण केलं तर \nमी चुकलो तरी कशाला \nभलतेच उत्तरं मिळते की\nप्रेमात पडलो तरी कशाला \nही खोटी कागदी फुले\nकशी माझ्याच पदरी पडली\nती पहिली भेट गं घडली\nसाली हवीच का कोणाला \nमग विचार करतो माझं\nनशीब लागणार कधी पणाला \nअन मनीचा काटा निघाला \nमन पुन्हा मला विचारे ...\nतर चुकला तरी कशाला \nआज पुन्हा तुझी आठवण आली\nथोडं मागे वळून बघता ..\n१६ जुलै २००८ , सायंकाळी पाऊणे आठ वाजता ...\nहे सगळं आजुबाजुचं पाहिलं लोकांचे प्रेम करण्याचे खोटे प्रयत्न पाहिले, खेळ .. फक्त खेळ पाहिले किंवा स्वतःची समजूत करून घेणारे दिसले की मन या सगळ्या प्रकाराला अगदी विटून जातं. मन जगापासून दूर जाऊ लागतं. स्वप्नातल्या प्रेम कथेत. ही प्रेम कथा म्हणजे एक राजा , एक राणी अशी नसून.. फक्त एक मुलगा आणि त्याच्यावर फक्त प्रेमच करणारी एक मुलगी यांची ती गोष्ट आहे. ही मुलगी म्हणजे 'राधा' आणि तो मुलगा म्हणजे कृष्ण मला तर असं वाटतं की आजही राधा यमुनेच्या तटावर कृष्णाला शोधत असेल .. कृष्ण आजही तिला मोहून टाकतो ..\nथकलेल्या किरणांना क्षितिजावर मिळे विराम\nसांजवेळी पैलतीरावर दिसतो मोहनशाम\nस्पर्शून मनाला वारा नयनातून वाहून जातो\nपृथ्वीच्या ओच्यात नभीचा प्राजक्त दाटून येतो\nसूर वेणूचा मधुर अलगद येतो कसा कुठून \nविश्वाच्या अंगणावर आणि कृष्णरंग ये दाटून\nवृंदावनी शोधते राधा तिथेही नसतोस तू\nसुरांमागे धावते बिचारी असा छळतोस तू\nराधा थकून जाते, हरते मिश्कील हसतोस तू\nती शेवटी मिटते डोळे नी समोर असतोस तू\nजगाच्या नीती अनीतीचे स्तर कितीही ढासळो. चूक कुणाचीही असो. आयुष्यात घेतल्या जाणाऱ्या चुकीच्या निर्णयांचा स्त्री आणि पुरुष असण्याशी संबंध नसतो. पण भोगावं लागतं ते तिलाच. निसर्गाचा नियम म्हणा समाजाचा नियम म्हणा किंवा आणखी काही म्हणा हेच सत्य आहे. अशा वेळी तिला भिती वाट��� लागते. ती त्याला बोलवत असते ते आधार म्हणून नव्हे तर भविष्याला कलंक लागू नये म्हणून... तिला त्या पापाची भिती वाटत असते \nमज दिसे विषारी साप\nजे तेज अस्ता गेले\nतू असता इथे सख्या रे\nका मला कशाची भिती\nशब्दांचे स्वैर हे काटे\nमी झेलू तरी रे किती \nत्याला उठवू नकोस बाळे ..\nइतिहास दोन स्त्रियांना कायम घाबरत राहील कारण त्यांच्या प्रश्नांची उत्तरे त्याच्याकडे नाहीत. कैकेयी मुळे स्वतःच्या हक्काच्या माणसापासून दूर झालेली आणि एक तप विनाकारण वनवासाहूनही भयंकर विरहाला सामोरी गेलेली उर्मिला आणि सत्य आणि असत्य यांच्या द्वंद्वात नाहक भरडली गेलेली उत्तरा उर्मिलेला तिचा लक्ष्मण परत भेटला पण उत्तरा मात्र अभिमन्यूची वाट पहात राहिली तेही अशा वेळी जेव्हा ती मातृत्वाच्या चौकटीमध्ये उभी होती.. तिला तिचा अभिमन्यू मिळालाच नाही .. तिचं सांत्वन करणं कृष्णालाही अवघड गेलं \nत्याला उठवू नकोस बाळे,\nतो आता निजला आहे,\nत्याला न उत्तर उरले,\nझोप ही त्याची असली\nतो गेला वैकुंठ दारी\nहोवू दे मेघ तसाही\nहे निजणेही दंश नाही,\nतू रडू नकोस बाळे\nवंश त्याचा निर्वंश नाही\nमी रोहित विजय बापट (रोबा) . माझ्याबद्दल लिहाव असं काहीच नाही. मी एक सामान्य जगात जगणारा एक सामान्य जीव आहे. कृपया मला माफ करा जर मी समाजधार्जिणा वाटलो नाही तर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/kolhapur/police-departments-nirbhaya-proud-womens-day-rally-rally-health-camp-breakfast-distribution-gifts/", "date_download": "2018-12-16T02:45:15Z", "digest": "sha1:EYJEWK6Z55HAGZYLVJMWSUFCY7YXCURT", "length": 29712, "nlines": 370, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Police Department'S 'Nirbhaya' Is Proud Of Women'S Day: Rally, Rally, Health Camp, Breakfast, Distribution Of Gifts | पोलीस प्रशासनातर्फे ‘निर्भया’चा गौरव महिला दिन : रॅली, मेळावा, आरोग्य शिबिर, स्नेहभोजन, भेटवस्तू वाटप | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १६ डिसेंबर २०१८\nसाने गुरुजी कथामाला चळवळीला समर्पण\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\n‘ऑनलाइन डेटिंग’ करताना जरा जपून... कुठे सेक्स रॅकेट तर कुठे फसवणुकीचे जाळे\nमुख्यमंत्र्यांची शिवसेनेला युतीसाठी पुन्हा हाक\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nउत्तर भारतीय महापंचायतचे अध्यक्ष विनय दुबे पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ता योगेंद्र तिवारीही पोलिसांच्या ताब्यात. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी दादरहून घेतले ताब्यात.\nपर्थ - अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला चौथा झटका, 51 धावांवर बाद\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न ��ोत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nउत्तर भारतीय महापंचायतचे अध्यक्ष विनय दुबे पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ता योगेंद्र तिवारीही पोलिसांच्या ताब्यात. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी दादरहून घेतले ताब्यात.\nपर्थ - अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला चौथा झटका, 51 धावांवर बाद\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nAll post in लाइव न्यूज़\nपोलीस प्रशासनातर्फे ‘निर्भया’चा गौरव महिला दिन : रॅली, मेळावा, आरोग्य शिबिर, स्नेहभोजन, भेटवस्तू वाटप\nपोलीस प्रशासनातर्फे ‘निर्भया’चा गौरव महिला दिन : रॅली, मेळावा, आरोग्य शिबिर, स्नेहभोजन, भेटवस्तू वाटप\nकोल्हापूर : कोल्हापूर पोलीस दलातर्फे ‘जागतिक महिला दिन’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.\nपोलीस प्रशासनातर्फे ‘निर्भया’चा गौरव महिला दिन : रॅली, मेळावा, आरोग्य शिबिर, स्नेहभोजन, भेटवस्तू वाटप\nकोल्हापूर : कोल्हापूर पोलीस दलातर्फे ‘जागतिक महिला दिन’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते निर्भया पथकातील महिला अधिकारी, पोलीस यांचा गौरव करण्यात आला. प्रमुख पाहुण्या म्हणून रुची राणा उपस्थित होत्या.\nयावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते, रूपाली नांगरे-पाटील, भारती मोहिते, निर्भया पथकाचे अधिकारी, वुई केअर संस्थेच्या सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती.\nयावेळी रुची राणा यांनी मार्गदर्शन केले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांनी यांनी निर्भया पथकाच्या कामगिरीची माहिती दिली. यावेळी वुई केअर समुपदेशन संस्थेतील सदस्यांचा सत्कार करण्यात आला. गडहिंग्लज विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाटगे यांनी आभार मानले.\nगुरुवारी दिवसभर शाहूपुरी पोलीस ठाण्याचे काम महिला अधिकारी व कर्मचारी पाहत होत्या. या ठाण्यातर्फे ‘महावितरण’च्या कोल्हापूर कार्यालयातील महिलांच्या मोटारसायकल रॅलीचे स्वागत करण्यात आले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक तृप्ती देशमुख यांच्यासह पोलीस महिला कर्मचारी उपस्थित होत्या. यावेळी देशमुख यांनी पोलीस विभागाबाबत माहिती दिली. त्यानंतर महिला मेळावा, आरोग्य शिबिर, स्नेहभोजन व भेटवस्तू वाटपाचा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम पोलीस निरीक्षक संजय\nकोडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महिलांची सन्मान रॅली काढण्यात आली. कोडोली हायस्कूल येथे हा कार्यक्रम झाला. महिला पोलिसांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.\nजागतिक महिला दिनानिमित्त शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी महिला पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना सुहासिनीचे वाण म्हणून साडी दिली.\nहा कार्यक्रम गुरुवारी रात्री शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाला.\nशाहूपुरी, कोडोली पोलीस ठाणे यांच्यातर्फे विविध उपक्रमांनी ‘महिला दिन’ साजरा.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nराजू शेट्टींना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण; अशोक गहलोत, अहमद पटेल यांनी क��ला फोन\nकोल्हापूर : विक्रेत्याच्या डोक्यात फोडली बाटली, चौघा फाळकूटादादांवर गुन्हा\nकोल्हापूर महापालिकेतर्फे शहीद जवानांच्या नातेवाइकांचा सत्कार\nकोल्हापूर : वीज कंपन्यांच्या त्रुटी उद्योजकांच्या माथी का\nपानसरे हत्या प्रकरण : कुरणे, सूर्यवंशीला न्यायालयीन कोठडी\nराज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत कोल्हापूर केंद्रातून ‘ऱ्हासपर्व’ प्रथम, ‘दो बजनिए’ द्वितीय\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\nरोबो���ह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nआधुनिक कचरापेटीच्या सहा सेन्सर चीप चोरीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B8_%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%86%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2018-12-16T01:30:22Z", "digest": "sha1:ING6RFWRPTYNI7DEP2XZKTEMPP6SARK3", "length": 4175, "nlines": 114, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "केविन-प्रिंस बोआटेंग - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०७:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-16T01:05:55Z", "digest": "sha1:KTTEVGSTSTKVQS5ZL3KX5VUCEE3YLT6T", "length": 5704, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रावसाहेब मुसळे गुणवंत नाईक पुरस्काराने सन्मानित | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nरावसाहेब मुसळे गुणवंत नाईक पुरस्काराने सन्मानित\nटाकळी हाजी- शिरूर तालुका मुख्याध्यापक शिक्षक संघ आणि पंचायत समिती शिरूर यांच्या वतीने दिला जाणारा तालुकास्तरीय गुणवंत नाईक पुरस्कार म्हसे बुद्रुुक येथील रावसाहेब तुळशीराम मुसळे यांना डॉ. अशोक भोसले माध्यमिक शिक्षण मंडळ सचिव (महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते देण्यात आला. बापूसाहेब गावडे माध्यमिक विद्यालय म्हसे बुद्रुक या संस्थेत 20 वर्ष आदर्श काम केल्याबद्दल तालुकास्तरीय गुणवंत नाईक पुरस्कारने त्यांना सन्मानित केले. माजी आमदार पो���टराव गावडे, जिल्हा परिषदेच्या सदस्या सुनिता गावडे, पंचायत समितीच्या सदस्या अरुणा घोडे, सरपंच दामू घोडे, प्राचार्य आर.बी.गावडे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोनभाऊ मुसळे यांसह सर्व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबॅंकांकडून व्याजदरात वाढ सुरू\nNext articleराहात्यातील वाळूचोरापुढे पोलीस हाताश \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/pakistan-plans-to-impose-sin-tax-on-gross-domestic-product/", "date_download": "2018-12-16T02:03:25Z", "digest": "sha1:CURUSFPKSIBH3DHR23LJ2X6Q5G4APVCR", "length": 8250, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाकिस्तानमध्ये सिगारेट आणि सरबतवर लागणार ‘पाप’ कर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपाकिस्तानमध्ये सिगारेट आणि सरबतवर लागणार ‘पाप’ कर\nनवी दिल्ली – पाकिस्तानच्या जनतेला लवकरच पाप कर भरायला लागणार आहे. त्यांना सिगारेट आणि सरबतवर ‘Sin Tax’ द्यावा लागणार आहे, याबाबतची माहिती पाकिस्तानचे आरोग्य मंत्री अमीर महमूद कियानी यांनी दिली आहे.\nपाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ सरकार देशातील सर्व घरगुती उत्पादनाच्या वस्तूंवर पाच टक्के कर हा आरोग्य बजेटसाठी वापरण्यासाठी प्रयत्न करत आहे. या कामासाठी त्यांना नफा वाढवावा लागणार आहे. यासाठी सरकार अनेक उपाय आमलात आणत आहे. त्यामधील एक उपाय म्हणून तंबाखू आणि अन्य पेयांवर पाप कर (Sin Tax) लावण्यात येणार आहे. यामधून जो फायदा होईल तो आरोग्य बजेटसाठी वापरण्यात येईल, अशी माहिती आरोग्य मंत्री कियानी यांनी दिली आहे.\nकाय असतो सिन टॅक्स \nसिन टॅक्स म्हणजे पाप कर. हा दारू, सिगारेट,पोर्नग्राफी आणि जुगारावर लावला जाणारा डायरेक्ट टॅक्स आहे. हा टॅक्स या वस्तू बनवण्यावर अथवा होलसेलर विक्रीवर लावला जातो. या टॅक्समधून मिळणारी रक्कम ही सामाजिक आणि आर्थिक लक्ष्य पूर्ण करण्यासाठी वापरली जाते. अमेरिकेमध्ये देखील सिन टॅक्स इंफ्रास्ट्रक्चरसाठी वापरण्यात येतो. तसेच स्विडनमध्ये या करामधून मिळणारी रक्कम जूगाराच्या सवयीपासून ग्रस्त असलेल्या लोकांच्या मदतीसाठी वापरण्यात येते.\nसध्या पाकिस्तान सरकार हे आरोग्यावर संपूर्ण जीडीपीच्या केवळ 0.6 टक्के खर्च करते. माध्यामाच्या एका अहवालानुसार महासंचालक डाॅ.असद हफीज यांच्या माहितीनुसार जगातील जवळपास 45 देशांमध्ये हा कर लावण्यात येतो.\n‘प्र���ात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleगोवर, रुबेला निर्मूलनाचे प्रयत्न\nNext article#INDvsAUS : पहिल्या दिवसअखेर भारत 9 बाद 250; पुजाराचे शतक\nघाना विद्यापीठातून महात्मा गांधीचा पुतळा हटवला\nइसिसचे 21 दहशतवादी इराकी तुरुंगातून फरार\nश्रीलंकन संसदेची बरखास्ती अवैध-सर्वोच्च न्यायालय\nइम्रान यांच्या बहिणीला तब्बल 2 हजार 940 कोटी रूपये कर, दंड भरण्याचा आदेश\nहाॅकी विश्वचषक स्पर्धा 2018 : पाकिस्तान हाॅकी संघाला दोन धक्के\nअमेरिकेचे माजी अध्यक्ष सिनीयर जॉर्ज बुश यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pdshinde.in/2017/10/", "date_download": "2018-12-16T02:25:08Z", "digest": "sha1:UAC2D27RQXL6EF4XJFNRPZGWVMJY5MHV", "length": 19858, "nlines": 292, "source_domain": "www.pdshinde.in", "title": "माझी शाळा: October 2017", "raw_content": "\nकोरे फॉर्म / तक्ते\nभाषणे / जयंती / पुण्यतिथी\nशिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..\nअंशदान पेन्शन कपात बंद करणेविषयी सहमती पत्र\nसन 2005 नंतर सेवेत आलेल्या कर्मचारी वर्गाची काही जिल्ह्यात अंशदान पेन्शन कपात अर्थात DCPS कपात चालू आहे. परंतु शिक्षक व शिक्षकेत्तर भविष्य सुधार असोशिएशन महाराष्ट्र राज्य [ नोंदणी क्र. एफ 24136 ( औ.)] संलग्नित महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना यांची औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका क्रमांक 5986/2016 कोर्टात दाखल आहे. तेव्हा आपली कपात सध्या थांबवणे अतिशय महत्वाचे आहे. खाली दिलेल्या बटणावर क्लिक करुन सहमतीपत्र डाऊनलोड करुन घ्या. व आपली कपात त्वरीत थांबविण्यासाठी अर्ज करा.\nइयत्तानिहाय दिवाळी अभ्यासिका डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nवाचन प्रेरणा दिन विशेष\nवाचन प्रेरणा दिनानिमित्त आवश्यक ती माहिती वाचण्यासाठी खाली दिलेल्या शिर्षकावर क्लिक करा. जर ती माहिती आपल्याला पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करायची असेल तर त्याच पानावर खाली पानाच्या शेवटी डाऊनलोड करण्यासाठी बटण दिलेले आहे.\n1. वाचन प्रेरणा दिन - घोषवाक्ये\n2.वाचन प्रेरणा दिन - सूत्रसंचालन\n3. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम माहिती व पीडीएफ\n4. वाचन प्रेरणा दिन - श्री. आशिष देशपांडे सर यांच्या पीडीएफ\n5. वाचन प्रेरणा दिन - श्री. गिरीष दारुंटे सर यांच्या पीडीएफ\nजिल्हांतर्गत बदली नवीन अपडेटेड TUC याद्या पाहण्यासाठी खाली द���लेल्या बटणावर क्लिक करा.\nजिल्हांतर्गत बदली नवीन अपडेटेड समानीकरण याद्या पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nजिल्हांतर्गत बदली विषयी मार्गदर्शक मा. प्रदीप भोसले सर यांंची सुचना क्र.1111 पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nजिल्हांतर्गत बदली जुन्या TUC याद्या पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nपायाभूत चाचणी गुण सरलवर कसे भरावेत \nपायाभूत चाचणीचे इ.1 ली ते 8 वी चे गुण सरलवर भरण्याची सुविधा सुरु झाली आहे, पण यावर्षी प्रत्येक विषयाचे प्रश्ननिहाय गुण भरायचे आहेत. त्यासाठी स्टुडंट पोर्टवर एक्सेल शीट डाऊनलोड करण्याची सोय केलेली आहे. या शिटमध्ये गुण भरल्यानंतर CSV मध्ये सेव्ह करावी लागते. त्यासंदर्भात सुचना व पीडीएफ मॅन्युएल पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nमराठी व हिंदी भाषा परिक्षा सूट नविन प्रस्ताव\nयाआगोदर मराठी व हिंदी भाषा परिक्षा सूट प्रस्ताव आपल्याला दिला होता परंतु नमुन्यामध्ये थोडा बदल झालेला असून नविन नमुना डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nमाहात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती विशेष\n1. महात्मा गांधी यांच्याबद्दल भाषणे\n2. लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल भाषणे\n3. पहिली दुसरीच्या मुलांसाठी भाषणे\n4 .श्री.आशिष देशपांडे सर यांची सूत्रसंचालन पीडीएफ\nवरील सर्व माहिती मिळवण्यासाठी खली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nLabels: महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री\nशालेय पोषण आहार एक्सेल शिट्स\nसा.स. नोंदी एक्सेल शीटस\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nइयत्ता 9 वी नैदानिक चाचणी तक्ते\nसंकलित चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nशाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी\nसरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कायदे\nभारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती\nशाळा स्तरावरील विविध समित्या\nमूल्यमापन नोंदी कशा कराव्यात \nपहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी\nमित्रा App डाउनलोड करण्याविषयी\nनविन वेळापत्रक व तासिका विभागणी\nछान छान गोष्टी व्हिडीओ\nकोडी बनवा, रंगवा, खेळा\nबोधकथा / बोधपर गोष्टी\nअभ्यासात मागे राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी\nइतर उपक्रम / उत्सव\nपैसे कमवा ई- वॉलेटमधून\nअंशदान पेन्शन कपात बंद करणेविषयी सहमती पत्र\nवाचन प्रेरणा दिन विशेष\nपायाभूत चाचणी गुण सरलवर कसे भरावेत \nमराठी व हिंदी भाषा परिक्षा सूट नविन प्रस्ताव\nमाहात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती विशेष\nश्री. परशुराम ज्ञानू शिंदे उपशिक्षक ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठुळी ता. आटपाडी जि. सांगली मूळ गाव – हिवरे ता. जत जि.सांगली मो. नं. 9011116046\nआज दिनांक व वेळ\n'माझी शाळा' अँड्रॉईड अॅप\nमाझी शाळा ब्लॉगचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी या इमेजवर क्लिक करा..\n'माझी शाळा' यू-ट्युब चॅनेल\nमाझे स्वनिर्मित व्हिडीओ पाहण्यासाठी वर दिसणार्‍या यु-ट्युबच्या इमेजवर क्लिक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.\n11 जून 2017 पासून एकूण भेटी\nवर दिसणार्‍या इमेजवर क्लिक करा आणि त्यानंतर Follow या बटणावर क्लिक करा.\nशैक्षणिक प्रगती चाचण्यांचे नियोजन\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - स्वाध्यायपुस्तिका\nआकारिक चाचणी क्र.1 प्रश्नपत्रिका\nपायाभूत चाचणी एक्सेल सॉफ्टवेअर व तक्ते\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद\nआधारकार्ड पॅन कार्डशी लिंक\n10 वी, 12 वी मार्कलिस्ट\nमतदार यादीत नाव शोधा\n७ वा वेतन आयोग पगार\nमहत्वाचे दाखले व कागदपत्रे\nमहत्वाचे टोल फ्री क्रमांक\nकसा भरावा कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज\nजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी\nब्लॉगवरील अपडेट मिळवण्यासाठी Like या बटणावर क्लिक करा.\nया ब्लॉगवरील बरीच माहिती संग्रहित असून ती सोशल मीडियावरून घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबाबत शहानिशा केलेली नाही. वाचकांना केवळ माहिती उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्यामुळे मूळ लेख, लेखक, त्यातील विचार याबाबतीत खात्री केलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.petrpikora.com/tag/baba/", "date_download": "2018-12-16T00:50:09Z", "digest": "sha1:NPVNINQXDAB6EKP5SSYBW3ZDZ2DRKB6C", "length": 9636, "nlines": 112, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "बाबा - मोफत संगीत बाजार डाउनलोड", "raw_content": "सुचालन जा सामग्री वगळा\nआर अँड बी आणि सोल संगीत\nसर्व श्रेणी फोटो आणि व्हिडिओ संगीत आणि गाणी व्हिडिओ\nसर्व श्रेणी फोटो आणि व्हिडिओ संगीत आणि गाणी व्हिडिओ\nसनसेट आणि फँटम 4\nब्लॉग, चेक नंदनवन, व्हिडिओ\t 19.1.2018 19.1.2018\nट्रॉस्की कॅसलचे खंडहर त्याच नावाच्या पर्वताच्या शीर्षस्थानी (समुद्र पातळीपासून 488 मीटर) शीर्षस्थानी आहेत, सेमिली लिबेरेकी भागातील ट्रोस्कोव्हिस गावात. हे राज्य मालकीचे आहे (प्रशासन राष्ट्रीय द्वारे प्रदान केले जाते\nब्लॉग, चेक नंदनवन, व्हिडिओ\t 9.1.2018\nट्रॉस्की कॅसलच्या अंतरावर बाबा आणि पन्ना 11.07.2016 च्या दृष्टीक्षेप आणि जवळपासच्या दृश्याकडे जवळपासच्या परिसरात आहे. ट्रॉस्की कॅसलचे अवशेष त्याच नावाच्या (488 मीटर एनएम) शीर्षस्थानी स्थित आहेत\nचेक नंदनवन आणि Trosky\nब्लॉग, चेक नंदनवन, व्हिडिओ\t 8.1.2018\nट्रॉस्की कॅसलचे खंडहर त्याच नावाच्या पर्वताच्या शीर्षस्थानी (समुद्र पातळीपासून 488 मीटर) शीर्षस्थानी आहेत, सेमिली लिबेरेकी भागातील ट्रोस्कोव्हिस गावात. हे राज्य मालकीचे आहे (प्रशासन राष्ट्रीय द्वारे प्रदान केले जाते\n4K 2018 archivbox dji djs जा डीजी माविक डीजी माविक प्रो Dji अभ्यास DJI प्रेत 4 आळशी आळशी EMBA EMBA spol. चे ro गुळगुळीत पुठ्ठा hrad Haje त्यांचा Jizerou Jablonec त्यांचा Jizerou राक्षस पर्वत पर्वत kvadroptéra दोरासंबंधी पुठ्ठा त्याचे झाड Lysa hora स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे मावसिक माविक प्रो पार्किंगची जागा पार्किंग Paseky त्यांचा Jizerou बनावट बनावट 3 बनावट 4 प्रगत अभ्यास पुस्तके बांधणारा Rokytnice skipas पास स्की रिसॉर्ट wreckage निवास व्यवस्था दोरीने ओढणे हिवाळा वरील पासून चेक नंदनवन\nवृत्तपत्र साइन अप करा\n... आणि प्राप्त प्रथम खरेदीसाठी $ 20 कूपन\n 24 / 7 ईमेल लिहा\nआम्ही सुरक्षित पैसे वापरत आहोत\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. या वेबसाइटचा वापर करून चालू ठेवून, आपण त्यांच्या वापराशी सहमत होता.\nकुकीज कशा नियंत्रित कराव्यात यासह अधिक शोधण्यासाठी, येथे पहा: कुकी धोरण\nरेटिंग: 5.0/ 5 21 मते\nरेटिंग: 5.0/ 5 12 मते\nरेटिंग: 5.0/ 5 11 मते\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nकॉपीराइट © 2018 फ्री प्रीमियम उत्तरदायी वर्डप्रेस थीम डाउनलोड्स थीम. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/beautiful-women/", "date_download": "2018-12-16T00:41:23Z", "digest": "sha1:IBWLSQ3C2DM7QTRQRDO6VYE3R6VGU6OC", "length": 7229, "nlines": 81, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Beautiful Women Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nआफ्रिकेतील या महिलांना “नहाना मना है”\nत्या महिलांना आंघोळ करण्यास मनाई आहे, किंवा आंघोळ करणं हा त्यांच्या संस्कृतीचा भाग नाही.\nयाला जीवन ऐसे नाव\nपाकिस्तानातील ह्या स्त्रियांना जगात सर्वात सुंदर मानलं जातं\nत्यांचा आहार संतुलित असतो म्हणूनच त्यांचे शरीर निरोगी व तंदुरुस्त राहते.\nयाला जीवन ऐसे नाव\nप्रत्येक भारतीयाला खोट्या वाटतील अश्या, “सौंदर्या”च्या चित्र-विचित्र व्याख्या\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबु�� पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page === ‘सौंदर्य हे बघणाराच्या डोळ्यात असते’ असे म्हटले\nअमेरिकन सरकारशी लढणारा अज्ञात भगत सिंग\nबाईकवरून रोड ट्रीप प्लान करण्यापूर्वी प्रत्येकाने या ८ गोष्टी जाणून घेतल्याच पाहिजेत\nधडापासून मस्तक वेगळं झाल्यावरही हा कोंबडा तब्बल १८ महिने जिवंत राहिला \nताजमहाल हा भारताचा “सांस्कृतिक” वारसा कसा काय असू शकतो\nGST वर बोलू काही-भाग ४ – अप्रत्यक्ष करप्रणालीमाधल्या त्रुटी\nया शूर सैनिकाच्या शौर्यामुळे आज काश्मीर भारताकडे आहे पहिल्या परमवीर चक्र विजेत्याची शौर्यगाथा\nआता जिथे-जिथे तुम्ही जाणार, तुमचे ‘टायनी हाउस’ तुमच्या सोबत येईल\nनाना पाटेकर – तनुश्री दत्ता प्रकरणाला अनपेक्षित वळण : रेणुका शहाणेंचा धक्कादायक खुलासा\nमॉडर्न मारूतीराया आणि टोकाच्या धार्मिक अस्मिता\nकुचकामी द्वेषाचे परिणाम : भाऊ तोरसेकर\nगिनीज बुकमध्ये नोंद झालेल्या जगातील सर्वात जुन्या हॉटेलचे ‘वय’ थक्क करणारे आहे\nएका वेगळ्या विकेंड पर्यटनाचा अनुभव : आकाशदर्शन\nजगातील सर्वात महागडी आणि आशिया खंडातील सर्वात लक्झरियस रेल्वे: महाराजा एक्सप्रेस\nचीनी ड्रॅगन भारताला विळखा घालण्याच्या तयारीत\nभारताचे १४ वे राष्ट्रपती म्हणून निवड झालेल्या रामनाथ कोविंद यांच्याबद्दल जाणून घ्या\nआसिफा वरील अत्याचाराचं समर्थन का घडतं : अम्मा पकोडा आणि धृवीकरण : भाऊ तोरसेकर\nबाबा राम रहीम सारखे इतर ९ वादग्रस्त धर्मगुरू\nचिरंतन चित्रपट : ३) Arrival\n राहुल गांधींना इसिसच्या जन्माची ही कथा कुणी सांगेल का हो\nपोस्टाने आला होता “नेटफ्लिक्स”चा पहिला सिनेमा विश्वास बसत नाही\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-cricket-news/ms-dhonis-daughter-ziva-sings-malayalam-song-its-aww-dorable-video-117102700006_1.html", "date_download": "2018-12-16T01:57:21Z", "digest": "sha1:DXBQZ65HWZHK356HSBDM4V6QC5SUTAFG", "length": 10031, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "धोनीच्या कन्येचा 'मल्याळी' राग | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nधोनीच्या कन्येचा 'मल्याळी' राग\nभारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची मुलगी झिवा ही अधूनमधून सोशल मीडियात झळकत असते. मात्र, इन्साग्रावर नुकताच शेअर करण्यात आलेला झिवाचा व्हिडिओ तोंडात बोटे घालायला लावणारा आहे. कारणल या व्हिडिओत झिवा चक्क एक मल्याळी गाणे गाताना दिसते. झिवाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून अवघ्या 24 तासांत तो 2 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. यात झिवा गात असलेले गाणे 1991 मधील 'मोहनलाल' या मल्याळी चित्रपटातले कृष्ण भजन आहे. महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षी या दोघांपैकी कुणीही मल्याळी नाही. त्यामुळे झिवाने गायलेले हे गाणे आश्चर्यचकीत करणारे आहे.\nकार्तिक, शिखरच्या खेळीने भारताचा विजय\nविराट- अनुष्काचा डिसेंबरमध्ये विवाह\nदुसऱ्या सामन्यासाठी वेगळे डावपेच\nतेंडुलकर- कांबळी यांच्यात सगळ आलबेल\nसेहवाग,टेलरमध्ये रंगलं ट्विटर युद्ध\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nभारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...\nभारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...\nविराटचे करवां चौथचे ट्विट यंदाचे गोल्डन ट्विट\nकाही दिवसापूर्वी विराटने ट्विटरवर त्यांच्या पहिल्या करवां चौथा फोटो शेअर केला होता. या ...\nतर बीसीसीआय खेळाडूवर कारवाई करणार\nअनेकदा अॅडमिशन घेण्यासाठी वय लपवलं जातं. तर काहीवेळेला खेळामधील विविध वयोगटांतील स्पर्धा ...\nमितालीप्रमाणे मलाही संघाबाहेर काढले होते\nभारतीय महिला क्रिकेटमधील सर्वांत वरिष्ठ खेळाडू असलेल्या मिताली राजला इंग्लंडविरुद्धच्या ...\nऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारत पराभूत\nऑस्ट्रेल��याविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये भारताचा ४ रननी निसटता पराभव झाला आहे. विजयासाठी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5477611659950807759&title=Prince%20Charming%20book%20release&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-12-16T01:04:25Z", "digest": "sha1:M6ZWWRJ2FYG3U55FYGDRLB3YWRRORCMS", "length": 12120, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘चित्रपटसृष्टी गाजवलेल्या कलाकारांवर अभ्यासपूर्ण लेखन आवश्यक’", "raw_content": "\n‘चित्रपटसृष्टी गाजवलेल्या कलाकारांवर अभ्यासपूर्ण लेखन आवश्यक’\nपुणे : ‘चित्रपटसृष्टी गाजवलेल्या दिग्गज कलाकारांबाबत अभ्यासू पत्रकारांनी, अभ्यासकांनी अभ्यासपूर्ण लेखन करावे,’ अशी अपेक्षा ज्येष्ठ सिनेअभ्यासक आणि लेखिका सुलभा तेरणीकर यांनी व्यक्त केली. दिवंगत अभिनेते शशी कपूर यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘प्रिन्स चार्मिंग’ या पुस्तकाचे आणि ई-बुकचे प्रकाशन त्यांच्या हस्ते नुकतेच पुण्यात झाले. त्या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष या नात्याने त्या बोलत होत्या. ‘प्रिन्स चार्मिंग’ हे पुस्तक ‘बाइट्स ऑफ इंडिया’चे ‘कंटेंट क्रिएटर’ प्रसन्न पेठे यांनी लिहिले आहे. ते पुस्तक कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे, तर त्याचे ई-बुक ‘बुकगंगा डॉट कॉम’तर्फे प्रकाशित करण्यात आले आहे.\nया वेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रसिद्ध निवेदक आनंद देशमुख, कॉन्टिनेन्टल प्रकाशनाच्या संचालिका अमृता कुलकर्णी, ‘बुकगंगा डॉट कॉम’च्या संचालिका सुप्रिया लिमये आदी मान्यवर उपस्थित होते. प्रसन्न पेठे यांनी आधी लिहिलेल्या आणि ‘कॉन्टिनेन्टल’तर्फेच प्रकाशित झालेल्या ‘मला उमगलेला वुडहाउस’ या पुस्तकाचे ई-बुकही याच कार्यक्रमात ‘बुकगंगा’तर्फे प्रकाशित करण्यात आले. (‘मला उमगलेला वुडहाउस’ हे पुस्तक किंवा ई-बुक खरेदी करण्यासाठी http://www.bookganga.com/R/4ECV0 येथे क्लिक करा.)\nसुलभा तेरणीकर म्हणाल्या, ‘चित्रपटसृष्टीतील कलाकारांभोवतीच्या गॉसिपभोवतीच अडकून न राहता, त्या कलाकारांनी मेहनतीने, जिद्दीने, कष्टाने अभिनय क्षेत्रात जी उंची गाठलेली असते त्याबाबतदेखील गंभीरपणे लेखन, डॉक्युमेटेंशन होणे गरजेचे आहे. याबाबत पाश्चात्य देशांमध्ये जी सजगता आणि जागरूकता दिसून येते, तेवढी भारतीय चित्रपटसृष्टीबाबत दिसून येत नाह���. पृथ्वी थिएटरच्या माध्यमातून कपूर घराण्यातून येणाऱ्या कलाकारांनी अभिनयाची एक वेगळीच उंची गाठली होती. शशी कपूर हे हिंदी चित्रपटसृष्टीसोबतच नाटकावरदेखील मनापासून प्रेम करत होते. त्यासोबतच त्यांनी पाश्चात्य देशांतदेखील विविध चित्रपटांमध्ये काम करून तेथे त्यांचा एक चाहतावर्ग निर्माण केला होता. त्यांच्यावर मराठीत पुस्तक झाले ही खूप आनंदाची बाब आहे.’\nआनंद देशमुख म्हणाले, ‘शशी कपूर यांचा काळ हा मल्टिटास्किंग कास्ट आणि ‘ब्लॅक अँड व्हाइट’कडून रंगीत चित्रपटांकडील वाटचालीच्या स्थित्यंतराचा काळ होता. शशी कपूर यांच्या अदाकारीने आमची पिढी भारावलेली होती. तरीदेखील शशी कपूर यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाकडे थोडे दुर्लक्षच झाले, असे म्हणावे लागेल. हॉलिवूडच्या युनिव्हर्सल थिएटरमध्ये त्यांची पोस्टर्स लागलेली असायची. परंतु त्यांना भारतात हव्या त्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली नाही.’\nशशी कपूर यांनी आपल्या मनावर कसे गारूड केले होते, हे लेखक प्रसन्न पेठे यांनी मनोगतात सांगितले. कॉन्टिनेन्टल प्रकाशनाच्या संचालिका अमृता कुलकर्णी यांनी प्रकाशकीय भूमिका मांडली. तसेच ‘बुकगंगा डॉट कॉम’च्या संचालिका सुप्रिया लिमये यांनी हे पुस्तक ई-बुक प्रकारात प्रकाशित करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनुजा रहाणे यांनी केले.\n(‘प्रिन्स चार्मिंग’ हे पुस्तक आणि ई-बुक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. शशी कपूरच्या बालपणीचे या पुस्तकातील काही किस्से वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)\n‘... तर शशी ‘व्हिलन’ दिसला असता’ ‘मी संपादक-प्रकाशकांचा लेखक’ झुंज श्वासाशी ‘सायलीची वाटचाल थक्क करणारी’ ‘कोर्टाचा निकाल ‘कॉन्टिनेन्टल’च्या बाजूने’\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n‘स्वरसाधक’ दिनदर्शिकेचे ‘सवाई’मध्ये प्रकाशन\nदिनदर्शिकेतून उलगडले ‘स्मरणरम्य पुणे’\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/maharashtra/and-shiv-sena-done-praise-bjp/", "date_download": "2018-12-16T02:45:44Z", "digest": "sha1:B2LRDPSOAL6MRJHLLJMC75TUCWBW3U5H", "length": 28722, "nlines": 378, "source_domain": "www.lokmat.com", "title": "... And Shiv Sena Done The Praise Of The Bjp | ...अन् शिवसेनेने केले भाजपाचे कौतुक | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १६ डिसेंबर २०१८\nसाने गुरुजी कथामाला चळवळीला समर्पण\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\n‘ऑनलाइन डेटिंग’ करताना जरा जपून... कुठे सेक्स रॅकेट तर कुठे फसवणुकीचे जाळे\nमुख्यमंत्र्यांची शिवसेनेला युतीसाठी पुन्हा हाक\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nउत्तर भारतीय महापंचायतचे अध्यक्ष विनय दुबे पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ता योगेंद्र तिवारीही पोलिसांच्या ताब्यात. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी दादरहून घेतले ताब्यात.\nपर्थ - अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला चौथा झटका, 51 धावांवर बाद\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : ���ेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nउत्तर भारतीय महापंचायतचे अध्यक्ष विनय दुबे पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ता योगेंद्र तिवारीही पोलिसांच्या ताब्यात. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी दादरहून घेतले ताब्यात.\nपर्थ - अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला चौथा झटका, 51 धावांवर बाद\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे त�� नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nAll post in लाइव न्यूज़\n...अन् शिवसेनेने केले भाजपाचे कौतुक\n...अन् शिवसेनेने केले भाजपाचे कौतुक\nएरवी प्रत्येक छोट्या-मोठ्या घटनेवरून भाजपावर बोचरी टीका करणा-या शिवसेनेने रविवारी मात्र भाजपाचे कौतुक केले. ईशान्य भारतातील भाजपाचा विजय म्हणजे वाळवंटातून केशराचे पीक काढण्यासारखे आहे. सुनील देवधर नावाच्या एका मराठी माणसाने कम्युनिस्टांची राजवट उलथवून टाकली...\n...अन् शिवसेनेने केले भाजपाचे कौतुक\nमुंबई - एरवी प्रत्येक छोट्या-मोठ्या घटनेवरून भाजपावर बोचरी टीका करणा-या शिवसेनेने रविवारी मात्र भाजपाचे कौतुक केले. ईशान्य भारतातील भाजपाचा विजय म्हणजे वाळवंटातून केशराचे पीक काढण्यासारखे आहे. सुनील देवधर नावाच्या एका मराठी माणसाने कम्युनिस्टांची राजवट उलथवून टाकली, अशा शब्दांत भाजपाचे कौतुक करतानाच या निकालामुळे मोदी-शाह यांच्याशिवाय भाजपामध्ये तिसरा माणूस उदयाला आला, अशी कोपरखळी मारायलाही शिवसेना विसरली नाही.\nईशान्य भारतातील तीन राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सविस्तर प्रतिक्रिया देताना भाजपाचे कौतुक केले. देशाच्या राजकारणापेक्षा, देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा विजय महत्त्वाचा असल्याचे राऊत म्हणाले. उत्तर प्रदेश, गुजरातमधला विजय सोपा असतो. तेथे पक्षाची बांधणी आहे. राम मंदिर, गोध्रासारखे विषय असतात फोडणी द्यायला. पण त्रिपुरा, नागालँडसारख्या राज्यात जाऊन काम करणे, पक्ष उभा करणे आणि विजय मिळवणे ही नक्कीच अभिमानाची गोष्ट असते. या राज्यांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सत्तापरिवर्तन होणे गरजेचे होते. त्यामुळे भाजपाचा हा विजय महत्त्वाचा वाटतो, असे राऊत म्हणाले.\nआशिष शेलारांना तिखट भाषेत प्रत्युत्तर\nज्यांच्या डोक्यात किडे वळवळत असतात ते नाखूश असतात, अशा शब्दांत राऊत यांनी मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांचा समाचार घेतला. ईशान्येतील यश देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. तेथे राष्ट्रीय विचारांचा पगडा असलेला एक पक्ष उभा राहतो आणि जिंकून येतो तेव्हा ते निकाल देशासाठी महत्त्वाचे ठरतात.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमुख्यमंत्र्यांची शिवसेनेला युतीसाठी पुन्हा हाक\nशिवसेना भवनातून आता 'रुग्णसेवेला' प्रारंभ, आदित्य ठाकरेंनी केला शुभारंभ\nझेरॉक्स नगरसेवकांमुळे महापालिका कर्मचारी त्रस्त\nविश्वास गमाविल्यानेच भाजपाची ओहोटी\nभाजपचा पन्नास वर्षांचा डाव - जागर--- रविवार विशेष\n\"...म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपात असते\nराज्यात एक कोटीहून अधिक पशुधन दुष्काळाने बाधित\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 15 डिसेंबर\nमाझी कृषी योजना : बियाणे व लागवड साहित्य योजना\nवर्गवारी होईना ‘अपडेट’; मराठा विद्यार्थी त्रस्त\nनोटाबंदीपासून ५०० कामगार वेतनाविना; नवी मुंबईतील द शर्ट कंपनीतील प्रकार\nधनगर आरक्षासाठी मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला जाणार\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nआधुनिक कचरापेटीच्या सहा सेन्सर चीप चोरीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/category/lifestyle/page/2/", "date_download": "2018-12-16T02:33:40Z", "digest": "sha1:HE7U5RI4YBN24NQFNLAZ3HLBSLQ6IGV5", "length": 19525, "nlines": 96, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "G1शैली Archives - Page 2 of 2 - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nअसे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज www.facebook.com/SmartMaharashtraOnline ‘मी फार रागीट आहे ’. ‘मला फार लवकर राग येतो ’. ‘मला फार लवकर राग येतो ’. ‘त्या परिस्थितीत मी रागावयचं नव्हतं तर काय करायचं होतं’. ‘त्या परिस्थितीत मी रागावयचं नव्हतं तर काय करायचं होतं’. ‘मी रागवू नको तर काय करू’. ‘मी रागवू नको तर काय करू. ‘रागावल्याशिवाय माझे कामच होत नाही’. या सारखी वाक्य बोलून प्रत्येकजण आपल्याला येत असलेल्या रागाचे समर्थन करीत असतो. रागाने आपलेच नुकसान होणार आहे व राग हा शरीरास […]\nविविध विषयातील पदव्युत्तर शिक्षण तुमच्या कॉप्म्युटर-स्मार्ट फोनवर\nनेहमीच शिक्षणतज्ज्ञ हा विचार बोलून दाखवतात की एखाद्याला आर्ट्स मधील इकॉनॉमिक्स, सायन्स मधील केमिस्ट्री, इंजिनिअरिंग मधील सिव्हिल आणि भूगोल एकत्र शिकायच��� असेल बंधने का असावीत. पूर्वी गणित, तत्वज्ञान अर्थशास्त्र एकत्र शिकणारे विद्यार्थी होते आणि शिकवणारी विद्यापीठेही होतीच. आधुनिक काळात हि पद्धती नष्ट झाली आणि १०वी नंतर तुम्ही काय निवडताय त्यातच अभ्यास करणे बंधनकारक झाले. इ […]\nआपल्या मुलांची जीवनशैली अशी असावी.\nतुमचे शरीर, मन आणि अंतरात्मा यामध्ये अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी दैनिक नित्यक्रम अत्यंत आवश्यक आहे. दिनचर्येमुळे एखाद्दाच्या प्रकृतीत संतुलन स्थापित होण्यास मदत होते. यामुळे एखाद्दा व्यक्तीचे जैविक कालगणक नियमित होते, ज्यामुळे तो सावध, ग्रहणशील, संज्ञानी आणि बुद्धिमान होतो. कुठल्याही अपवादाशिवाय सर्व पालाकांना त्यांची मुले “अत्यंत निरोगी आणि अत्यंत बुद्धिमान” व्हावी असे वाटते. वैदिक दिनचर्या हे […]\n२९ ऑगस्ट: मुंबई आणि पाऊस: माझा अनुभव: प्रवीण दाभोळकर\nकाल दिवसभरात सर्वच मुंबईकर, पोलीस, कर्मचारी यांनी काल जे स्पिरिट दाखवलं त्याला तोड नाहीए. प्रत्येकजण पावसात अडकलेल्या माणसांना स्वताच्या घरी बोलवत होता, गणेश मंडळामध्ये राहण्याची व्यवस्था होत होती. मंदिर, गुरुद्वारा लोकांना राहण्यासाठी उघडली जात होती. अजून काय पाहिजे कोण कोणत्या जाती-धर्माचा नव्हता ,सर्व मुंबईकर मुंबईकरांसाठी धावून आले होते. यावेळी आम्हालाही अशीच सेवेची एक संधी मिळाली. […]\nगणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी दादर स्टेशन जवळ मध्यरात्री लोकांचा असा उत्साह होता…\nगणपती हा जणू लोकांचा जीव की प्राण… गणेशोत्सव म्हणजे आनंदाचा उत्सव आणि हा उत्सव साजरा करण्यासाठी मुंबईकर नेहमीच उत्साही असतात. हा उत्साह गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशीही दिसून आला. दादर स्टेशन मध्यरात्री झोपी जातं. पण गणपतीच्या आगमनासाठी मात्र लोकांची एकच गर्दी होती. लोक मध्यरात्री खरेदी करत होते. मकर, गणेश मूर्ती, सजावटीसाठी साहित्य अशा गोष्टींची खरेदी करण्यासाठी लोकांची […]\nजोगेश्वरीच्या चिंतामणीचे जल्लोषात स्वागत\nजोगेश्वरी पूर्व येथे बसणाऱ्या चिंतामणीचे जल्लोषात आगमन झाले. साडेतेरा फुटांची ही रेखीव सुंदर मूर्ती चिंचपोकळी येथील मूर्तिकार कुणाल पाटील यांच्या कारखान्यात घडलेली आहे. हे मंडळाचे ५१ वे वर्ष आहे. पहा काही सुंदर फोटो आणि चिंतामणीच्या गणरायाचे गाणे ऐकायला विसरू नका: […]\nमुंबईच्या लाडक्या गणरायाचे दिमाखदार आगमन\nमह��राष्ट्राचे आराध्य दैवत गणपतीबाप्पाचा उत्सव म्हणजे आनंदाची पर्वणी असते. श्रावण महिना आला कि उत्सवांची धामधूम सुरु होते, आणि त्याचा श्रीगणेशाच होतो गणेशोत्सवाने गणेशोत्सवाला अवघे ५ दिवस शिल्लक असताना, आज रविवारचा मुहूर्त साधून अनेक सार्वजनिक गणपतींचे आज जलशात आगमन झाले. लेख लिहीपर्यंत या मिरवणुका चालू आहेत. उत्सव म्हटला कि मुंबई खुलते. सदा चमचमीत राहणारे हे शहर […]\nआपल्या महाराष्ट्रात सगळीकडे बाजार भरले जातात. अगदी जुन्या काळापासून हे चालत आलेले आहे. आठवड्याच्या एका ठराविक दिवशी हा बाजार भरला जातो. या बाजारात जनपोयोगी सर्व वस्तु मिळतात. कपडे, खेळणी, खाण्याचे पदार्थ आणि बरेच काही. आज जी काही मॉल ही आधुनिक महागडी परंपरा आली आहे, त्याचे मूळ या बाजारपेठेत आहे. मॉलमध्ये जशा सर्व वस्तु एकाच ठिकाणी […]\nडोंबिवली शहराचे वैशिष्ट्य हे आहे कि हे शहर कोणत्याही राजाने, सरदाराने, वा खोताने वसविलेले नाही. तत्कालीन परिस्थितीत सामान्य लोकांच्या गरजा व आकांक्षा यातून या शहराची निर्मिती झाली आहे. सन १९१८ मध्ये पहिल्या महायुद्धाची समाप्ती झाली. त्यानंतर महागाई झाली व राहण्याच्या जागांची टंचाई भासू लागली. त्यातून काही लोकांच्या मनात डोंबिवलीत घरे बांधावी असे आले व त्यानुसार […]\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nभारत पाक तिसऱ्या युद्धात पकिस्तानची सपशेल शरणागती (१९७१) आणि बांग्लादेशची निर्मिती\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nमंत्रपुष्पांजली अर्थात राष्ट्रप्रार्थना: मराठी रूपांतर हर्षद माने हिंदू धर्मातील विचार भव्य आहेत हे हिंदू धर्माच्या कुठल्याही पुस्तकातून जाणवते. ते व्यापक आहेत, सार्वत्रिक आहेत आणि बहुतांशी कालातीत आहेतच पण त्यांचे दर्शन वैश्विक सुद्धा आहे. मात्र मंत्रपुष्पांजलीमधून हिंदू धर्मातील राजकीय विचारही किती प्रगल्भ होते हे समजून येते. राष्ट्र ही संकल्पना पाश्चिमात्य असल्याचे ज्यांचे म्हणणे आहे, त्यांनी मंत्रपुष्पांजली जरूर […]\nमाणूस एक समाजशील प्राणी आहे. माणसाचे मन अतिशय संवेदनशील आहे. म्हणून माणूस एक संवेदनशील समाजाभिमूख प्राणी आहे. हे समजून घेतले म्हणजे माणसाला श्रध्दा का आवश्यक असते हे समजते. एखाद्या उच्च ठिकाणी आपले मन वाहणे आवडते. तिथे कुणाशी स्पर्धा नसते मद मत्सर राग लोभ वासना तिथे राहत नाही. श्रद्धा माणसा���्या मनाला संतुलित ठेवते. भगवद्गीता सांगते सर्वधर्म […]\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nमहाविद्यालयाने केलेल्या संस्कारमुळे आम्ही यशस्वी झालो - दत्तराज छाजेड\nभारताच्या संविधानाच्या निर्मितीची कथा\nभारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील शेवटचे पान म्हणजे मध्ये १९४६ कॅबिनेट कमिशन नुसार झालेली घटना समितीची स्थापना आणि त्यांच्या प्रयत्नातून तयार झालेले संविधान. भारताचे संविधान एक पवित्र दस्तावेज. ज्या एका दस्तावेजाने, तेंव्हाच्या तेहतीस कोटींच्या आणि आजच्या सव्वाशे कोटींच्या भारताला बांधून ठेवले आहे एका घट्ट धाग्याने, विविधतेने नटलेल्या आणि वळणा-वळणावर वैविध्य असणाऱ्या आपल्या या अजस्त्र, विस्तीर्ण देशाचा गाडा यशस्वीपणे […]\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा मोफत डाऊनलोड करा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रखर बुद्धिवाद संविधानाचे त्यांनी केलेले उत्तुंग कार्य आपल्या सर्वांना माहित आहेच. पण कायदा, अर्थशास्त्र, राजकीय अर्थशास्त्र या विषयात त्यांनी केलेलं काम अतुलनीय आणि अजस्त्र आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळेस मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी त्यांनी केंद्र शासनाने नेमलेल्या समितीसमोर भाषण दिले होते. रुपया, त्याचे मूल्य या विषयवार त्यांचे संशोधन जगप्रसिद्ध आहे. कामगार चळवळीविषयी त्यांचे स्वतःचे विचार होते. हिंदू […]\n अर्थात प्रबोधनकारांचे शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यातील भाषण\nशिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ ला झाली आणि पहिली जाहीर सभा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दादरच्या शिवाजी पार्कवर ३० ऑक्टोबर १९६६ ला झाली. त्या मेळाव्यात प्रबोधनकारांचंही भाषण झालं. “आजपासून हा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण करीत आहे हे त्यांचे तेंव्हाचे प्रसिद्ध वाक्य होते. ” त्यांचे भाषण वाचून त्यांचा आक्रमकपणा, त्वेष आणि ज्वलंत महाराष्ट्रप्रेम दिसून येते. ‘प्रबोधनकारांचे ज्वलंत हिंदुत्व’ […]\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन पुस्तक अभ्यास परीक्षा: पहिले पुष्प: “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री”\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन घेत आहे साहित्यावर आधारित पुस्तक अभ्यास परीक्षा पहिले पुष्प: स.आ. जोगळेकर लिखित “महाराष्ट्रस्���ोत्र: सह्याद्री” उत्तमोत्तम मराठी साहित्यावर विश्लेषणात्मक अभ्यास व्हावा ह्या उद्देशाने मराठी इंटरनॅशनल (मिओ) पुस्तक अभ्यास परीक्षा हा उपक्रम सुरु करीत आहे. हे पुस्तक परीक्षण नाही. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे एखादे पुस्तक परीक्षेला लावले जाते तत्सम ही पुस्तकावर आधारित परीक्षा आहे. फक्त ही परीक्षा […]\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sarvkahimarathi.in/category/greetings/?filter_by=featured", "date_download": "2018-12-16T01:35:16Z", "digest": "sha1:OYKOQMXACAPREWY3PP6MXIFJOF65NGWF", "length": 2943, "nlines": 62, "source_domain": "sarvkahimarathi.in", "title": "शुभेच्छा - सर्वकाहीमराठी", "raw_content": "\nस्वतःच्या नावाने महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दया – Create Maharashtra Day Wishes With Your Name In Marathi\nस्वतःच्या नावाने आंबेडकर जयंती निमित्त शुभेच्छा दया – Create Wish With Your Name In Marathi\nस्वतःच्या नावाने वाढदिवसाच्या शुभेच्छा दया – Create Birthday Wish With Your Name In Marathi\nसर्व मराठी जनांना आपल्या मातृभाषेतून विविध विषयांची माहिती मिळावी म्हणून हा खटाटोप.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.eenaduindia.com/Entertainment/Bollywood", "date_download": "2018-12-16T02:33:13Z", "digest": "sha1:ZKQSPS6UTN5BJAWH77P4AEGEXHMI66AG", "length": 19798, "nlines": 261, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Bollywood News, Cinema News", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nसोल्जरॅथॉन : वीरांच्या स्मरणार्थ दिल्लीत 'हाफ मॅरॅथॉन'चे आयोजन\nमुख्‍य पान मनोरंजन बॉलिवूड\nनिर्भया हत्याकांडाचा थरार ; अंगावर शहारा आणणारा 'दिल्ली बस' चा पाहा व्हिडिओ\nदिल्ली येथे घडलेले निर्भया हत्याकांड ही एक ह्रदयद्रावक घटना होती. याच विषयावर आधारित 'दिल्ली बस' हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातून दिल्लीत त्या रात्री घडलेला थरार पुन्हा उलगडण्यात येणार आहे. या चित्रपटाचा\n'यो यो हनी सिंग'चे धमाकेदार कमबॅक, पहा नव्या गाण्याचा ट्रेलर\nमुंबई - 'चार बोतल व्होडका', 'दिल चोरी', 'ब्ल्यू आईझ', 'लव्ह डोज', आणि 'छोटे छोटे पेग' अशा गाण्यांनी तरुणाईवर भूरळ पाडणारा हनी सिंग पुन्हा एकदा धमाकेदार कमबॅक करत आहे. बऱ्याच काळाच्या विश्रांतीनंतर हनी सिंगचे 'मखना' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार\n'देसी गर्ल' नंतर आता परिणीतीही अडकणार लग्नबंधनात\nमुंबई - 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांचा अलिकडेच थाटामाटात लग्नसोहळा संपन्न झाला. जोधपूरमध्य�� उमैद भवनमध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. कलाविश्वात त्यांच्या लग्नाची बरीच चर्चा झाली. 'देसी गर्ल' नंतर आता तिची बहीण परिणीती\nबिग बॉसमध्ये 'बअुआ सिंग' बनुन शाहरुखची सलमानसोबत धमाल, पाहा व्हिडिओ\nबिग बॉसचे १२वे पर्व आता अधिक रंजक होताना दिसत आहेत. या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले देखील लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अलीकडेच किंग खान शाहरुखने या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्याच्या आगामी 'झिरो' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो त्याचे पात्र\n१० वर्षाच्या प्रतीक्षेनंतर 'द फकीर ऑफ वेनिस' येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमुंबई - फरहान अख्तर आणि अन्नू कपूर यांच्या भूमिका असलेला 'द फकीर ऑफ वेनिस' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. एका दशकापूर्वी बनलेला हा चित्रपट अखेर १८ जानेवारी २०१९ रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.\nवाचा, लग्नानंतर काय म्हणाला रणवीर सिंग \nमुंबई - लग्नामुळे आपल्या व्यक्तीमत्वात काहीच बदल होणार नसल्याचे रणवीर सिंगने म्हटले आहे. पत्नी दीपिकानेही तिच्यात काही बदल करावा असे वाटत नसल्याचे तो म्हणाला.\n'झुंड'च्या सेटवर अमिताभची २०२२ च्या विश्वचषकाची तयारी\nमुंबई - नागराज मंजुळे यांचा पहिलाच हिंदी चित्रपट 'झुंड'चे शूटींग नागपूरात सुरू आहे. यात अमिताभ बच्चन विजय बारसेंची व्यक्तीरेखा साकारत आहेत. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना व्यसनापासून दूर करण्यासाठी त्यांच्या फुटबॉलची आवड निर्माण करणाऱ्या अवलियाची\nसोनाक्षी सिन्हाच्या पाया पडत वरुण धवन म्हणाला 'भाभी', व्हिडिओ व्हायरल\nमुंबई - सोनाक्षी सिन्हाने आपल्या इन्स्टाग्रामवर मेकअप करीत असल्याचा फोटो शेअर केला होता. त्याला अनेक कॉमेंट्स मिळाल्या. त्यातील एक कॉमेंट खूपच लक्ष वेधणारी होती. अभिनेता वरुण धवनने कॉमेंटमध्ये लिहिले होते 'भाभी'. यानंतर सोनाक्षीनेही लगेच रिअॅक्शन\n'मणिकर्णिका'मध्ये जिशू सेनगुप्ता साकारणार महाराजा गंगाधर रावांचे पात्र\nमुंबई - अभिनेत्री कंगना रनौतची मुख्य भूमिका असलेला 'मणिकर्णिका' हा चित्रपट प्रदर्शाच्या वाटेवर आहे. आता या चित्रपटात महाराजा गंगाधर राव यांचे पात्र अभिनेता जिशू सेनगुप्ता साकारणार आहे.\nरणबीरसोबतच्या नात्याबद्दल विचारले असता आलिया लाजली\nमुंबई - अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या प्रेम प्रकरणाची सध्या खू�� चर्चा आहे. दोघेही 'ब्रम्हास्त्र' या चित्रपटात एकत्र काम करीत आहेत. दोघांच्यात कशा प्रकारचे नाते आहे, हे विचारताच आलियाच्या गालावर लाली वाढली.\n'या' चित्रपटानंतर दीपिकावर फिदा झाला रणवीर, स्वतःच केला खुलासा\nमुंबई - रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण अलिकडेच लग्न बंधनात अडकले. सध्या रणवीर त्याचा आगामी 'सिम्बा' चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यग्र आहे. अशातच त्याने एका सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली आणि यावेळी दीपिकाविषयीच्या मनातल्या गोष्टी सांगितल्या.\nबर्लिन फिल्मोत्सवात होणार 'गली बॉय'चा वर्ल्ड प्रीमियर\nबर्लिन - रणवीर सिंग, आलिया भट्ट आणि कल्कि कोचलिन यांच्या भूमिका असलेला झोया अख्तर यांचा 'गली बॉय' चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर ६९ व्या बर्लिन चित्रपट महोत्सवात होणार आहे.\nVIDEO : अन् शाहरुख म्हणाला 'झिरो'च्या भूमिकेवर दया नका दाखवू\nमुंबई - शाहरुख खानचा 'झिरो' चित्रपट प्रदर्शानाच्या वाटेवर आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असून येत्या २१ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तो बऊआ सिंगच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.\nB'day Spl : ... म्हणून राज कपूर यांना डायरेक्टरने कानशिलात लगावली होती\nबॉलिवूडचे दिग्गज अभिनेते राज कपूर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना हिंदी चित्रपटांचा शोमेन म्हणून ओळखलं जात. राज कपूर यांनी १० वर्षांचे असताना आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले.\nB'day special : 'थलैवा' रजनीकांतचे कुलदैवत आहे जेज...\nसोनाक्षीने मागवला १८०००चा हेडफोन, काय आले पाहा.. मुंबई - अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने\nB'day special : रजनीकांत यांच्या नावावर गाजलेले २१... संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीवर आपली\n२५ हजाराची लाच घेताना दोन वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात\nबीड - दोन महिन्याचा पगार\nमहानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भरली राजकारणाची शाळा सोलापूर - संगमेश्वर\nरत्नागिरी पोलिसातील श्वान 'विरू'चे निधन, संगमेश्वर कुंभारखणीत शोधले होते ११४ बॉम्ब रत्नागिरी - पोलीस दलाच्या बॉम्ब शोध पथकातील श्वान विरूचे नुकतेच निधन झाले. ९ वर्षे ९ महिने शासकीय सेवा बजावणाऱ्या विरूचा १३ डिसेंबरला मृत्यू झाला. त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज रायबरेली दौरा; काँग्रेस समर्थक आक्रमक\nनवी दिल्ली - पंतप्रधान\nविजय दिवस : ९६ हजार पाकिस्तानी सैनिकांना परास्त करत भारताने रचला होता इतिहास\n'निर्भया'नंतरची ६ वर्षे : घराबाहेरचे जग मुली-महिलांसाठी किती सुरक्षित \nनेपाळ: मिनीट्रक नदीत कोसळून भीषण अपघात, १८ ठार तर १६ जखमी\nकाठमांडू - सेंट्रल नेपाळ येथे\nमिक मुलवानी व्हाईट हाऊसचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी, ट्विटद्वारे ट्रम्प यांची घोषणा\nसौदीच्या राजाचा भंडाफोड करणारा खशोग्गी जेव्हा लादेनलाही म्हणायचा... नवी दिल्ली - 'टाईम'\nफेमाप्रकरणी ईडीची २ कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई, ३१ कोटींची मालमत्ता जप्त\n'ओप्पो'ने हैदराबादमध्ये सुरू केले देशातील पहिले संशोधन केंद्र हैदराबाद - चीनची मोबाईल\n'आयएल अँड एफएस'चे नागपुरचे कंत्राट रद्द; महामेट्रोचा दणका नवी दिल्ली - आर्थिक संकटात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/international-marathi-news/sam-wellman-dog-car-117102700024_1.html", "date_download": "2018-12-16T00:55:41Z", "digest": "sha1:HCLRDNDI5EYRFNDRDEPI2IQ2V4WVUXWP", "length": 12118, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "प्रेयसीला कंटाळून कारला श्वान लूक | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nप्रेयसीला कंटाळून कारला श्वान लूक\nन्यूयॉर्क- प्रेयसीच्या सारख्या लिफ्ट मागण्याच्या सवयीला कंटाळून एका युवकाने चक्क स्वत:च्या कारला श्वानाचा लूक दिला आहे. साधरण एखाद्या श्वानासारख्या दिसणार्‍या या गाडीच्या मालकाचे नाव आहे सॅम वेलमॅन.\nकाही महिन्यांपूर्वी आपल्या प्रेयसीसाठी त्याने गाडी खरेदी केली होती, पण ही गाडी चालवण्याऐवजी ती सारखी सॅमकडून लिफ्ट मागू लागली. कुठेही जायचे असेल तर ती सॅमलाच गाडी चालवायची विनंती करु लागली. तिच्या अशा वागण्यामुळे कंटाळून सॅमने एक भन्नाट उपाय शोधून काढला. त्याने आपली गाडी चक्क कुत्र्याच्या आकारात मॉडीफाय करुन घेतली.\nगाडीच्या बाह्यभागावर त्याने कुत्र्याच्या अंगावर असते तशी फर लावून घेतली इतकेच कशाला त्याने गाडीच्या मागे एक छोटीशी शेपटीही बसवली.\nप्रेयसी भेटली म्हणून शोकसभा\nविराटला आवडत नाही प्रेयसीची ही गोष्ट\nदोन मांजरींच्या नावावर चक्क दोन कोटी रूपये\nहिटलरच्या हाफ पँटला मिळणार लाखोंची किंमत\nओबामा यांचे ट्विट इतिहासातील सर्वात लोकप्रिय ट्विट\nयावर अध���क वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nक्षयरोगमुक्त महाराष्ट्रासाठी 13 शहरांमध्ये \"जीत\" प्रकल्प\n\"जीत\" प्रकल्पाच्या माध्यमातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ...\nअवनी वाघीनीच्या बछड्यांना पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये सोडणार\nटी -1 अवनी वाघीनीच्या मृत्यूनंतर तिच्या दोन बछड्यांना पकडण्याची दुसरी मोहिम वन विभागाने ...\nदोन महिन्यांऐवजी सहा महिन्यांची ‘फ्री’ पास\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याना ...\nशरद पवार यांची बीजू जनता दलाच्या शिष्टमंडळासोबत बैठक\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बीजू जनता दल पक्षाच्या शिष्टमंडळाने बैठक ...\nइंडिगो एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब असल्याची अफवा\nमुंबई विमानतळावरुन इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने, विमानात ...\nदोन महिन्यांऐवजी सहा महिन्यांची ‘फ्री’ पास\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याना ...\nशरद पवार यांची बीजू जनता दलाच्या शिष्टमंडळासोबत बैठक\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बीजू जनता दल पक्षाच्या शिष्टमंडळाने बैठक ...\nइंडिगो एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब असल्याची अफवा\nमुंबई विमानतळावरुन इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने, विमानात ...\nसायना नेहवाल- पी. कश्यप विवाह बंधनात अडकले\nभारत��ची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पी. कश्यप लग्नबंधनात अडकले. ...\nभय्यू महाराजांना एक तरुणी करत होती ब्लॅकमेल, 40 कोटी ...\nइंदूर- राष्ट्रसंत भय्यू महाराजांच्या आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. पाच कोटीची ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/americas-response-to-russias-missile-production/", "date_download": "2018-12-16T00:41:48Z", "digest": "sha1:LHPVVBZU5KPE22G7FVZQM5GNXNZBW3DS", "length": 8060, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "क्षेपणास्त्र निर्मिती बाबत अमेरिकेचा रशियाला सज्जड ईशारा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nक्षेपणास्त्र निर्मिती बाबत अमेरिकेचा रशियाला सज्जड ईशारा\nनवी क्षेपणास्त्र निर्मीती मागे न घेतल्यास करारातून माघार घेणार\nब्रुसेल्स: रशियाने नवीन अण्विक क्षेपणास्त्रे विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे. त्याला अमेरिकेने जोरदार आक्षेप घेतला असून या संबंधात रशियाला ईशारा देताना अमेरिकेने म्हटले आहे की रशियाने हा क्षेपणास्त्र निर्मीतीचा खटाटोप थांबवला नाही तर अमेरिका-रशिया यांच्यातील शीत युद्धाच्या काळात करण्यात आलेल्या करारातून आम्ही बाहेर पडू. दोन्ही देशांतील शस्त्रास्त्र स्पर्धा थांबवण्यासाठी त्या वेळी एक करार करण्यात आला आहे. रशियाच्या या कृतीने पुन्हा शस्त्रास्त्र निर्मीतीची स्पर्धा सुरू होण्याची शक्‍यता आहे असेही अमेरिकेने म्हटले आहे.\nअमेरिकेचे विदेश मंत्री माईक पॉम्पेओ यांनी हा ईशारा दिला आहे. ते म्हणाले की अमेरिका आणि रशिया यांच्यात जे शीत युद्ध सुरू होते त्या काळात दोन्ही देशांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र निर्मीतीची स्पर्धा सुरू होती. ती स्पर्धा थांबवण्यासाठी दोन्ही देशांनी 1987 साली एक करार केला आहे.\nआम्ही या करारातून बाहर पडू असे अमेरिकेने रशियाला स्पष्टपणे कळवले आहे. त्यासाठी अमेरिकेने रशियाला 60 दिवसांची मुदत दिली आहे. हा करार कायम ठेवायचा की मोडायचा हे आता रशियाने ठरवायचे आहे असे नाटो या संघटनेनही म्हटले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआईनस्टाईनच्या त्या पत्राला मिळाले 2.89 दशलक्ष डॉलर्स\nNext articleतिसरी पूना क्‍लब फुटबॉल लीग स्पर्धा: गेट मेस्सी संघाला विजेतेपद\nअखेर श्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांचा राजीनामा; विक्रमसिंघे यांची होणार फेरनियुक्ती\nआमच्या भूमिकेमुळे चीन नमले – ट्रम्प यांचे वक्तव्य\nविमानात झोपलेल्या तरुणीशी अश्‍लील चाळे ; भारतीय व्यक्तीला अमेरिकेत 9 वर्षांचा तुरुंगवास\nट्रम्प यांचे जावई व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ\nरुपये 200, 500 आणि 2,000 च्या भारतीय नोटांवर नेपाळमध्ये बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.ranjeetparadkar.com/2015/03/blog-post_3.html", "date_download": "2018-12-16T01:20:55Z", "digest": "sha1:X4YE4PN5K73YFQHWDUECFZNKYKTISAJZ", "length": 28960, "nlines": 246, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): कोई ताज़ा हवा चली हैं (World Cup 2015)", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (104)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (57)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\nकोई ताज़ा हवा चली हैं (World Cup 2015)\nपहिल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाने गोलंदाजी बदडून काढलेली आणि दुसऱ्या सराव सामन्यात अफगाणिस्तानसारख्या नवख्या संघाचेही पूर्ण १० बळी घेता आले नाहीत, भारतीय गोलंदाजीची गेल्या काही महिन्यांतली कामगिरी पाहता, सराव सामन्यांमधली ही किमया आश्चर्यकारक नक्कीच नव्हती. हे दोन्ही सराव सामने भारतासमोर विश्वचषक स्पर्धेत पुढे काय वाढून ठेवलं आहे, ह्याची कल्पना देणारे होते. सराव सामन्यांतून कसलाही जास्तीचा आत्मविश्वास न मिळवता आणि त्याऐवजी एक जोरदार 'फॅक्ट चेक' घेऊनच साखळी फेरीतील पाकिस्तानसोबतच्या पहिल्या सामन्यासाठी भारत आला. कुठल्याही सामान्य भारतीय क्रिकेटरसिकाप्रमाणे 'एव्हढा सामना जिंका, नंतर सगळे हरलात तरी चालेल' हीच भावना माझ्या मनात सामन्यापूर्वी होती.\nपण सामना संपल्यानंतर त्या सामन्यावर लिहिण्यासाठी योजून ठेवलेले शब्द जल्लोषाच्या गदारोळात माझेच मला मिळेनासे झाले. भारतभर दिवाळी साजरी होत होती आणि फटाक्याच्या आवाजाने भेदरलेली निष्पाप गरीब पाखरं जशी 'धडाम्' झाल्याबरोबर फांद्यां-फांद्यांतून फुर्रकन् उडून जातात, तसंच काहीसं माझ्या शब्दांचं झालं होतं.\nह्या सामन्यापूर्वी विश्वचषकातील पाकविरुद्धच्या '५ - ०' ह्या विजयी सांख्यिकीला मिरवून भारतीय क्रिकेटरसिकांनी खूप गमजा मारल्या होत्या. त्यावेळी माझ्या मनात मात्र सतत राजकुमारचा 'वक़्त'मधला गाजलेला 'जिनके अपने घर शीशे के होते ह��ं, वोह दूसरों के घरों पे पत्थर फेंका नहीं करतें..' हा डायलॉग घुमत होता.\nनाणेफेक जिंकून धोनीने साहजिकच प्रथम फलंदाजी स्वीकारली. सातफुटी मोहम्मद इरफान आणि सोहेल खानच्या पहिल्या २-२ षटकांना रोहित-धवन जोडीने सुयोग्य सन्मान दिला. ह्या सावध सुरूवातीनंतर दोघांनीही काही आश्वासक फटके मारले आणि गुदगुल्यांची जाणीव होत असतानाच रोहित शर्मामधला 'रोहित शर्मा' जागा झाला आणि तो क्षणभर विसरला की ही खेळपट्टी भारतातली नसून ऑस्ट्रेलियातली आहे. पुरेसा अंदाज न घेता, योग्य दिशेने पाय न हलवता त्याने मारलेला मरतुकडा पुल मिड-ऑनला मिसबाहच्या हातात जाऊन विसावला. खाटकासमोर बकऱ्याने स्वत:च मान ठेवावी आणि खाटकाला तेव्हाच झोप अनावर व्हावी, तसं काहीसं चित्र ह्यानंतर पाहायला मिळालं.\nढिल्या पडलेल्या पाक गोलंदाजीसमोर कोहली, रैना आणि धवनने भारताला मोठ्या धावसंख्येकडे नेलं. कोहलीची ही शतकी खेळी त्याच्या व भारतीय क्रिकेटरसिकांच्या दीर्घ काळ स्मरणात राहील. खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने ह्यापेक्षा अनेक नेत्रदीपक शतकं झळकावली आहेत. त्या मानाने ही खेळी तशी सामान्यच. पण विश्वचषकात पाकिस्तानसमोर भारताकडून पहिलं शतक त्याने केलं आणि जो संघ सामना सुरु होण्यापूर्वीपासूनच निकालाच्या अनिश्चित सावटाखाली वाटत होता, त्याला सुस्थितीत नेण्यात एक महत्वाची भूमिका बजावणं, त्याने करून दाखवलं. रैनाने साकारलेली खेळी तितकीच महत्वाची होती. त्याच्या समायोचित फटकेबाजीने धावसंख्येला एक आकार दिला. कदाचित तो आकार बराच विशाल होऊ शकला असता पण अखेरच्या षटकांत पुन्हा एकदा भारतीय फलंदाजी धडाधडा कोसळली आणि किमान ३०-३५ धावा कमी झाल्या. बरोब्बर ३०० वर धावसंख्या पोहोचली.\nइथून पुढचा सामना कमकुवत फलंदाजी विरुद्ध कमकुवत गोलंदाजीचा होता. ही दोन गरीबींमधली भाग्यवान तुलना होती. त्यात गोलंदाजी कमी गरीब ठरली. सलामीला युनुस खान येणं पाहुन मला ९० च्या दशकात ऋषी कपूरने हीरोच्या भूमिकेत काम केल्याची आठवण झाली. पाकिस्तानच्या फलंदाजीच्या गरीबीची ही परिसीमा असावी. ही फलंदाजीची फळी युनुस आणि मिसबाह ह्यांच्या अनुभवावरच अवलंबून आहे. त्यातील एक नको तितक्या लौकर आल्याने वाया गेला आणि दुसरा नेहमीच नको तितक्या उशीरा येऊन वाया जात असतो. शहजाद व हॅरिस सोहेलच्या भागीदारीने काही का�� आशा दाखवली होती, पण दोघांनाही अननुभव नडला आणि पुन्हा एकदा मिसबाहच्या डोक्यावर असा भार आला की जो पेलणे अशक्यच होते. आफ्रिदीची धडपड आणि विझणाऱ्या वातीची फडफड सारखीच. तो येईपर्यंत पाकिस्तानचा पराभव जवळजवळ अटळ झालाच होता.\nउमेश यादवने पहिल्या स्पेलमध्ये जितकी वाईट गोलंदाजी केली, तितकीच वाईट गोलंदाजी दुसऱ्या स्पेलमध्येही करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पण त्याला नशीबाने साथ दिली नाही आणि दोन विकेट्स त्याच्या गळ्यात पडल्याच \nदबावाखाली पाकने असंख्य चुका केल्या आणि त्या चुकांमुळे भारताच्या बऱ्याच चुका झाकल्या गेल्या. चुकांच्या तुलनांचं पारडं पाककडे झुकलं आणि त्यांना त्याची किंमत पराभवाने मोजायला लागली. पाकसोबतचा हा विजय गुदगुल्या करणारा होता, पण त्याच वेळी लगेच पुढचा सामना समोर दिसायला लागला.\nपाकनंतर गाठ होती दक्षिण आफ्रिकेशी. तिथे गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्हींत काही दैत्य फुरफुरणारे बाहू घेउन बसले होते. स्टेन-मॉर्कल-फिलेंडरचा तेज तर्रार मारा, डीव्हिलियर्स-आमला-मिलर-डी कॉक ची भक्कम फलंदाजी आणि ११ चित्त्यांचं चौफेर क्षेत्ररक्षण ह्यासमोर ताठ उभं राहण्यासाठी सैरभैर पाकिस्तानवर मिळवलेला विजय कितपत आत्मविश्वास देणार, हे पाहायचं होतं.\nपुन्हा एकदा नाणेफेक जिंकून धोनीने प्रथम फलंदाजी घेतली.\nअपेक्षेप्रमाणे स्टेनच्या पहिल्या षटकात चेंडू बंदुकीच्या गोळीसारखा वाटला. रोहित-धवन बऱ्यापैकी शांतपणे खेळत आहेत असं वाटत असतानाच डीव्हिलियर्सच्या अंगात अर्जुन शिरला आणि त्याने मिड ऑनवरून थेट फेक करून रोहितला माघारी पाठवलं. एका झटक्यात भारतीयांना जाणीव झाली की आपण पाकसोबत खेळत नसून आफ्रिकेशी दोन हात करतो आहोत. पण धवन बहुतेक सचिनकडून आशीर्वाद घेउनच उतरला होता. कारण कधी नाही इतका आश्वासक वाटत होता. खेळायला येतानाच तो शतकाचा पोस्ट डेटेड चेक खिश्यात घेउन आला होता, जो त्याने पस्तिसाव्या षटकात एनकॅश केला. तोपर्यंत कोहली त्याचा शतकी चेक जसाच्या तसा परत घेउन गेला होता. रहाणेच्या नेत्रदीपक फटकेबाजीने मात्र खर्या अर्थाने पर्वणी दिली. तोडफोड, चिरफाड करणाऱ्या फटकेबाज फलंदाजांचं एक बेसुमार पीक सगळीकडे आलं आहे. त्यात एखादाच रहाणेसारखा असतो की ज्याचे चौकार, षटकार पोटात गोळा आणणारे नसतात तर मोरपीस फिरवल्यासारखे असतात. रहाणे खेळतो तेव्हा सभोवताली वसंत असतो. हा वसंत २२ तारखेला पूर्ण बहरला होता आणि आफ्रिकेचे गोलंदाज मोरपिसाच्या हळुवार स्पर्शात हरवून राहिले असताना त्याने धावफलकावर हिरवळ फुलवली.\nपरंपरा अबाधित राखत अखेरच्या षटकांत पुन्हा एकदा भारतीय फलंदाजी ढेपाळली आणि ३०८ धावांचं लक्ष्य त्यांनी आफ्रिकेला दिलं. आमला, डी कॉक, ड्यू प्लेसीस, डी व्हिलियर्स, ड्युमिनी, मिलर ह्या फलंदाजीसाठी खरं तर कुठलंच लक्ष्य अवघड नाही. पण कधी नव्हे इतक्या अचूक भारतीय गोलंदाजीने व चपळ क्षेत्ररक्षणाने धावा क्रूड तेलापेक्षा महाग केल्या. ह्या सामन्याने सट्टेबाजांचे अंदाज पूर्णपणे चुकवले असावेत. तब्बल १३० धावांनी भारत आफ्रिकेला धूळ चारेल, हे भाकीत जर सामन्यापूर्वी कुणी वर्तवलं असतं तर स्वत: भारतीय खेळाडूंनीही त्याला वेड्यात काढलं असतं. पण असंच झालं आणि केवळ १७७ धावांत आफ्रिकेचा संपूर्ण संघ तंबूत खाली माना घालून परतला.\nदोन तगड्या संघांना अगदी एकतर्फी हरवल्यानंतर संयुक्त अरब अमिरातीशी 'गाठ होती' असं म्हणणं खरं तर अतिशयोक्ती वाटावी. हा सामना डावखुऱ्यांनी उजव्या हाताने आणि उजव्या हाताच्यांनी डावखुरं खेळूनही जिंकू, असा फाजील आत्मविश्वास घेउन भारत ह्या सामन्यात येतो की काय, अशी भीती वाटत होती. सुदैवाने भारताला धोनीच्या रुपात असा कर्णधार लाभला आहे की ज्याच्या पायात सिमेंटचे बूट असावेत आणि डोक्यात चलाख मेंदूसोबत थोडासा बर्फही. (पायात सिमेंटचे बूट नक्कीच असावेत, हे त्याची फलंदाजीही सांगतेच \nनाणेफेक अमिरातीचा कर्णधार मोहम्मद तौकीरने जिंकली आणि संपूर्ण दिवसात तेव्हढी एकच घटना अमिरातीसाठी सकारात्मक ठरली. दुसऱ्याच षटकात डावाला जे खिंडार पडलं, ते शेवटपर्यंत बुजलंच नाही आणि प्रत्येक येणारा नवीन फलंदाज आधीच बुजलेला वाटत होता. उमेश यादवकडे भन्नाट वेग आहे, ह्याची जाणीव प्रथमच कुणा फलंदाजांना झाली होती आणि आपण चेंडूला उंचीही देऊ शकतो ह्याची जाणीव अनेक दिवसानंतर अश्विनला झाली होती. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेऊन सन्मानजनक धावसंख्या उभारून भारतीय फलंदाजांवर दबाव टाकून आपण लिंबू-टिंबू नाही आहोत असं छातीठोकपणे सांगायचं अरबी स्वप्न यादव-अश्विनने धुळीस मिळवलं. स्पर्धेत प्रथमच एक नवखा संघ, एका नवख्या संघासारखा खेळला आणि १०२ धावांत गाशा गुंडाळून शहाण्यास���रखा लगेच गोलंदाजीसाठी उतरला. हे लक्ष्य जर भारताला कठीण गेलं असतं, तर ती फलंदाजी कसली \nएकूणात पहिल्या तीन सामन्यांत भारतीय संघाने केवळ क्रिकेटरसिक, पंडित व समीक्षकांनाच नव्हे तर स्वत:लाही चकित केलं असावं. स्पर्धेपूर्वी धडपडत वाटचाल करणारा हा संघ स्पर्धेत दाखल होताच अचानक राजहंसाच्या डौलात चालायला लागला आहे. वाऱ्यावर उडणाऱ्या पाचोळ्याप्रमाणे स्वैर, सैरभैर वाटणारी गोलंदाजी अचानक स्वत:च हवा बनून फलंदाजीच्या फळ्या पाचोळ्यासारख्या विखरू लागली आहे. लेझीम किंवा आंधळी कोशिंबीर खेळणारे फलंदाज अचानक 'दीवार' मधल्या अमिताभसारखे ताडताड् पावलं टाकायला लागले आहेत. सगळंच कसं स्वप्नवत वाटतंय १९८३ चा असो की २०११ चा चषक जिंकणारा भारतीय संघ असो, दोन्ही संघ साखळी फेरीत जरासे धडपडतच होते. 'लांबी रेस का घोडा शुरू में पीछे पीछे दौडता है..' हे इफ़्तिक़ारच्या 'डावर'ने म्हटलेलं जर इथे लागू केलं, तर मनात शंकेची पाल चुकचुकते आहे की have they really picked up at the right time की जरा लौकरच आहे \nयेणारे सामने काय ते ठरवतीलच. एक मात्र निश्चित हाच आत्मविश्वास व हीच कामगिरी कायम ठेवली तर ह्या वर्षी भारतात दोनदा दिवाळी साजरी होईल एक मार्चच्या शेवटी आणि दुसरी नोव्हेंबरमध्ये तोपर्यंत 'कोई ताज़ा हवा चली हैं अभी' असं म्हणून ह्या आनंददायी हवापालटाचा मज़ा घेऊ \nह्या शृंखलेतील इतर लेख :- 'World Cup 2015'\nLabels: क्रिकेट, विश्वचषक २०१५\nआपलं नाव नक्की लिहा\nकोई ताज़ा हवा चली हैं (World Cup 2015)\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\nनिलेश पंडित - मराठी कविता\nनाविन्यशून्य अतिरंजित भडकपणाचा कडेलोट - मिर्झापूर (Mirzapur - Amazon Prime Web Series)\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/action-dhamaka-force2-movie-16018", "date_download": "2018-12-16T02:11:22Z", "digest": "sha1:X2XVPUHUOO5JGGUD4JA5XQY27SRO5HH6", "length": 12167, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "action dhamaka in force2 movie ‘फोर्स २’ चित्रपटात ॲक्‍शन धमाका | eSakal", "raw_content": "\n‘फोर्स २’ चित्रपटात ॲक्‍शन धमाका\nगुरुवार, 10 नोव्हेंबर 2016\nॲक्‍शन चित्रपटांची परिभाषा बदलली आहे. सुरुवातीला आणि चित्रपटाच्या शेवटी फक्‍त ॲक्‍शन ड्रामा हा जमाना आता गेला आहे. ही परिभाषा ‘फोर्स’ या जॉन अब्राहमच्या चित्रपटाने बदलेली होती. आता ‘फोर्स २’ या चित्रपटाने ही परिभाषा अजूनच अधोरेखित केली आहे. हा चित्रपट संपूर्ण ॲक्‍शन सीनने परिपूर्ण आहे. जॉन आणि नवीन ॲक्‍शन अभिनेत्री सोनाक्षी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. परदेशी स्टाईलचे ॲक्‍शन सीन या चित्रपटात या दोघांनी केले आहेत. या चित्रपटात आठ असे ॲक्‍शन सीन आहेत, जे प्रेक्षकांना खिळवून ठेवतील. जॉनने ‘फोर्स’ या चित्रपटाच्या पहिल्या भागात आपल्या ॲक्‍शन सीनने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलेच होते.\nॲक्‍शन चित्रपटांची परिभाषा बदलली आहे. सुरुवातीला आणि चित्रपटाच्या शेवटी फक्‍त ॲक्‍शन ड्रामा हा जमाना आता गेला आहे. ही परिभाषा ‘फोर्स’ या जॉन अब्राहमच्या चित्रपटाने बदलेली होती. आता ‘फोर्स २’ या चित्रपटाने ही परिभाषा अजूनच अधोरेखित केली आहे. हा चित्रपट संपूर्ण ॲक्‍शन सीनने परिपूर्ण आहे. जॉन आणि नवीन ॲक्‍शन अभिनेत्री सोनाक्षी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. परदेशी स्टाईलचे ॲक्‍शन सीन या चित्रपटात या दोघांनी केले आहेत. या चित्रपटात आठ असे ॲक्‍शन सीन आहेत, जे प्रेक्षकांना खिळवून ठेवतील. जॉनने ‘फोर्स’ या चित्रपटाच्या पहिल्या भागात आपल्या ॲक्‍शन सीनने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलेच होते. तो ‘फोर्स २’मध्येही प्रेक्षकांना आपल्या ॲक्‍शनने भारावून टाकण्यासाठी तयार आहे. या चित्रपटात त्याने मर्सिडीज गाडी उचलली आहे. असे एकाहून एक भारी सीन या चित्रपटात पाहायला मिळतील. ‘फोर्स २’ हा चित्रपट १८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.\n'एकादशावतार' ठरले कोकण चषकाचे मानकरी\nमुंबई- कोकण कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच आमदार संजय केळकर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोकण चषक २०१८' या खुल्या...\nजरिनच्या 'झलक'साठी तुंबळ हाणामारी\nऔरंगाबाद - एका मोबाईल शॉपीच्या उद्‌घाटनासाठी शुक्रवारी औरंगाबादेतील कॅनॉट प्लेस येथे चित्रपट...\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्���ांची प्रत्यक्ष कृती काय...\nमला बाबा व्हायचंय; निकची प्रियांकाकडे मागणी\nनवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोना यांचा विवाह काही दिवसांपूर्वी झाला. त्यांच्या विवाहाला काही दिवस होत...\nअभिनेत्री जरीन खानला पाहाण्यासाठी दोन गटात हाणामारी\nऔरंगाबाद : एका मोबाईल शॉपीच्या उद्घाटनासाठी शुक्रवारी (ता. 14) औरंगाबादेतील कॅनोट प्लेस येथे सिनेअभिनेत्री जरीनखान आल्या होत्या. या...\nअनिकेत विश्वासराव झाला पुण्याचा जावई\nमुंबई- मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेता अनिकेत विश्वासराव चार दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकला आहे. विशेष म्हणजे तो पुण्याचा जावई झाला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRFI/MRFI034.HTM", "date_download": "2018-12-16T01:13:05Z", "digest": "sha1:FJDQKRTGUNWXSPBT44P6WSEDW3HSMGOC", "length": 7891, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - फिनीश नवशिक्यांसाठी | उपाहारगृहात ४ = Ravintolassa 4 |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > फिनीश > अनुक्रमणिका\nएक प्लेट फ्रेंच फ्राईज् आणि कॅचअप.\nदोल प्लेट फ्रेंच फ्राईज् आणि मेयोनिज.\nतीन प्लेट भाजलेले सॉसेज् मोहोरीच्या पेस्टसह.\nआपल्याकडे कोणत्या भाज्या आहेत\nआपल्याकडे बिन्स आहेत का\nआपल्याकडे फुलकोबी आहे का\nमला मका खायला आवडतो.\nमला काकडी खायला आवडते.\nमला टोमॅटो खायला आवडतात.\nआपल्याला लिकसुद्धा खायला आवडतो का\nआपल्याला आचारी बंदकोबीसुद्धा खायला आवडतो का\nआपल्याला मसूर सुद्धा खायला आवडते का\nतुला गाजर सुद्धा खायला आवडते का\nतुला ब्रोकोली सुद्धा खायला आवडते का\nतुला भोपळी मिरची सुद्धा खायला आवडते का\nमला कांदे आवडत नाहीत.\nमला ऑलिव्ह आवडत नाही.\nमला अळंबी आवडत नाहीत.\nजगभरात बोलल्या जाणार्‍या सर्व भाषांमध्ये बहुतांश भाषा स्वरासंबंधीच्या आहेत. स्वरासंबंधीच्या भाषांसह, आवाजातील चढ-उतार महत���त्वाचा आहे. ते शब्द किंवा अक्षरांना कुठला अर्थ आहे हे ठरवतात. त्यामुळे स्वर/आवाज शब्दांशी दृढतापुर्वक संबंधित आहेत. आशियामध्ये बोलल्या जाणार्‍या बहुतांश भाषा स्वरासंबंधीच्या भाषा आहेत. उदाहरणार्थ, चिनी, थाई आणि व्हिएतनामी. आफ्रिकेतदेखील विविध स्वरासंबंधीच्या भाषा उपलब्ध आहेत. तसेच अमेरिकेतही अनेक स्थानिक भाषा स्वरासंबंधीच्या भाषा आहेत. इंडो-युरोपीय भाषांमध्ये मुख्यतः फक्त स्वरासंबंधीचे घटक असतात. हे उदाहरणार्थ, स्वीडिश किंवा सर्बियन भाषांनाही लागू आहे. स्वर/आवाजाच्या चढ-उतारांची संख्या वैयक्तिक भाषांनुसार बदलते. चिनी भाषेमध्ये चार वेगवेगळे स्वर भेद दाखविण्यासाठी आहेत. यासह, शब्दावयव 'मा' चे चार अर्थ असू शकतात. ते म्हणजे आई, ताग/अंबाडीचे झाड, घोडा आणि भाषण असे आहे. मनोरंजकपणे, स्वरासंबंधीच्या भाषा आपल्या ऐकण्यावर देखील प्रभाव पाडतात. परिपूर्ण ऐकण्यावर केलेला अभ्यास हे दाखवितो. परिपूर्णपणे ऐकणे म्हणजे ऐकलेले आवाज अचूकपणे ओळखण्याची क्षमता असणे असे आहे. परिपूर्णपणे ऐकणे युरोप आणि अमेरिकेमध्ये फार क्वचितच घडते. 10,000 मध्ये 1 पेक्षा कमी लोकांना ते जमते. हे चीनच्या स्थानिकांसाठी वेगवेगळे आहे. येथे, 9 पट लोकांमध्ये ही विशेष क्षमता आहे. आपण लहान मुले असताना आपल्या सर्वांमध्ये परिपूर्णपणे ऐकण्याची क्षमता होती. आपण अचूकपणे बोलणे शिकण्यासाठी त्याचा वापर केला. दुर्दैवाने, बहुतांश लोक नंतर ते गमावतात. आवाजातील चढ-उतार संगीतामध्ये देखील महत्त्वाचा असतो. स्वरासंबंधीच्या भाषा बोलणार्‍या संस्कृतीबद्दल विशेषतः हे खरे आहे. त्यांनी अतिशय तंतोतंतपणे गोडव्याचे पालन करणे आवश्यक आहे. नाहीतर एक सुंदर प्रेमळ गाणे निरर्थक गाणे म्हणून बाहेर येते\nContact book2 मराठी - फिनीश नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%BE", "date_download": "2018-12-16T01:01:57Z", "digest": "sha1:4W53BBNI5Z6SHZH76AAJVU564WP7AAVU", "length": 4721, "nlines": 165, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "थीटा - विकिपीडिया", "raw_content": "\nΑα आल्फा Νν न्यू\nΒβ बीटा Ξξ झी\nΓγ गामा Οο ओमिक्रॉन\nΔδ डेल्टा Ππ पाय\nΕε इप्सिलॉन Ρρ रो\nΖζ झीटा Σσ सिग्मा\nΗη ईटा Ττ टाउ\nΘθ थीटा Υυ उप्सिलॉन\nΙι आयोटा Φφ फाय\nΚκ कापा Χχ काय\nΛλ लँब्डा Ψψ साय\nΜμ म्यू Ωω ओमेगा\nथीटा हे ग्रीक वर्णमालेतील आठवे अक्षर आहे. रोमन लिपीमधील ɵ ह्या अक्षराचा उगम थीटामधू��च झाला आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २०:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87", "date_download": "2018-12-16T02:08:38Z", "digest": "sha1:4YSIM5LNT6Z7RNBH4GFOBVWIRVOGGQMI", "length": 5415, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विलास राजे - विकिपीडिया", "raw_content": "\nविलास राजे (इ.स. १९५२:विसापूर, खटाव तालुका, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र - ) हे एक मराठी लेखक आहेत.\nविलास राजे यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील करंजे आहे. तेथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. ते पुण्यातील विद्या महामंडळ प्रशालेतून (सध्याची आपटे प्रशाला) १९६९मध्ये मॅट्रिक झाले. राजे यांनी १९७२ साली आयटीआयचा ड्राफ्ट्‌समनचा अभ्यासक्रम केला व १९८० साली पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमधून डी.एम‌.ई ची पदविका घेतली. छोट्या-मोठ्या नोकर्‍या करत ते १९७५ साली वानसन इंडियात (सध्याची थर्मेक्स कंपनी) आले आणि काही काळ प्रोजेक्ट इंजिनिअरची नोकरी करून निवृत्त झाले. १९०१ साली त्यांनी स्वतःची एजन्सी काढली.\nनिवृत्तीनंतर विलास राजे लिहू लागले. २०१६ सालपर्यंत त्यांचे दोन कथासंग्रह आणि तीन कवितासंग्रह प्रकाशित झाले. ’कुंभश्री’ नावाच्या मसिकाच्या वाटचालीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. मराठी नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांचा साहित्य प्रवास चालू आहे.\nविलास राजे यांची पुस्तके[संपादन]\nचैतन्याचा झरा (वैचारिक लेखसंग्रह)\nजीवनमुक्त : (गोरा कुंभार यांचे चरित्र)\nइ.स. १९५२ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ फेब्रुवारी २०१६ रोजी ०५:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-konkan-news-mining-lobby-sindhudurg-58523", "date_download": "2018-12-16T01:35:14Z", "digest": "sha1:WG43IDHH65YINSV2QGRSGZZQALGCPIOC", "length": 19035, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "sindhudurg konkan news mining lobby in sindhudurg सिंधुदुर्गात पुन्हा मायनिंग लॉबी सक्रिय | eSakal", "raw_content": "\nसिंधुदुर्गात पुन्हा ��ायनिंग लॉबी सक्रिय\nसोमवार, 10 जुलै 2017\nछुपे जमीन व्यवहार - गोव्यात खाण उद्योगावरील निर्बंध कडक झाल्याचा परिणाम\nकोलझर - गोव्यात खाणींवरील निर्बंध अधिक कडक झाल्याने सिंधुदुर्गात खाण उद्योगासाठीच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. खाण क्षेत्रातील गावांमध्ये छुप्या पद्धतीने विविध आमिषे दाखवून जमिनींची खरेदी पुन्हा सुरू झाली आहे. गोव्यातील खाण लॉबी जिल्ह्यात हात-पाय पसरण्यासाठी ताकद लावताना दिसत आहे.\nछुपे जमीन व्यवहार - गोव्यात खाण उद्योगावरील निर्बंध कडक झाल्याचा परिणाम\nकोलझर - गोव्यात खाणींवरील निर्बंध अधिक कडक झाल्याने सिंधुदुर्गात खाण उद्योगासाठीच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. खाण क्षेत्रातील गावांमध्ये छुप्या पद्धतीने विविध आमिषे दाखवून जमिनींची खरेदी पुन्हा सुरू झाली आहे. गोव्यातील खाण लॉबी जिल्ह्यात हात-पाय पसरण्यासाठी ताकद लावताना दिसत आहे.\nगोव्यात सिंधुदुर्गाच्या सीमेवर असलेल्या सत्तरी, डिचोली आणि सांगे या तीन तालुक्‍यांमध्ये खाण क्षेत्र आहे. यातील काही खाणी पोर्तुगीज सत्ता काळापासून सुरू आहेत. गोव्यातील खाण लॉबी ठराविक उद्योगपतींच्या हातात असून या क्षेत्रामध्ये प्रचंड पैसा आणि राजकीय साटेलोटे आहेत. असे असले तरी गोव्यात गेल्या काही वर्षांमध्ये खाण व्यवसाय वाढवत नेणे कठीण बनले आहे. मुळात तेथील खाणक्षेत्र संपत आले आहे. शिवाय पर्यावरण विषयी निर्बंधामध्ये वाढ होत आहे. गोव्यातील लोकांमध्ये पर्यावरणविषयी संवेदनशीलता वाढल्याने खाणी विरोधातील आंदोलनांना धार येऊ लागली आहे. पर्यावरणाचे सर्व निकष पाळून खाण चालविणे कठीण आहे. मध्यंतरी न्यायालयाने गोव्यातल्या खाण व्यवसायावर बंदी आणली होती. ती बंदी उठविल्यानंतर काही प्रमाणात या व्यवसायाला दिलासा मिळाला होता.\nअसे असले तरी गोव्यातील खाण व्यवसायातील अनिश्‍चिततेमुळे खाण लॉबीने लगतच्या सिंधुदुर्गाकडे लक्ष केंद्रित केले आहे. विशेषतः दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्‍यात सुमारे ४० गावांमध्ये खाण क्षेत्र आहे. तेथील जागा खरेदी करण्याचा सपाटा गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे.\nपर्यावरणवाद्यांनी आणि स्थानिकांनी याला विरोध केल्याने मधल्या काळात जिल्ह्यात खाणीसाठीच्या हालचाली थंडावल्या होत्या. तरीही कळणे, सातार्डा, साटेली, रेडी आदी भागात उत्खन��� सुरू होते. आता पुन्हा जिल्ह्यात गोव्यातील खाण लॉबी सक्रिय झाली आहे. याचे कारण म्हणजे गोव्यातील खाणीवर न्यायालयीने पुन्हा नवे निर्बंध जारी केले आहेत. मे महिन्यात गोव्यातील सत्तरी तालुक्‍यातील सोनशी भागात खाणीपासून होणाऱ्या धुळ प्रदूषणाविरोधात तेथील स्थानिकांनी आंदोलन केले. खनिज वाहतूक रोखण्यात आली.\nधुळ प्रदूषणामुळे आरोग्याला धोका निर्माण झाल्याचा आंदोलकांचा आरोप होता. मात्र या आंदोलकांपैकी वीसजणांना अटक करून तुरुंगात डामण्यात आले. त्यामुळे हा वाद चिघळला. पर्यावरणवाद्यांनी या विरोधात आवाज उठविला. यावर प्रदूषण होतच नाही असा दावा करण्यात आला. हे प्रकरण न्यायालयातही गेले. हा प्रकार गंभीर असल्याचे लक्षात आल्यावर न्यायालयाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ माईन या संस्थेला प्रदूषणविषयी अहवाल बनविण्याचे आदेश दिले. हा अहवाल न्यायालयात सादर झाला.\nत्यात प्रदूषणाबाबत स्थिती गंभीर असल्याचे पुढे आले. या अहवालात खाणींनी करायचे उपायही देण्यात आले आहेत. त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. याची पूर्तता न झाल्यास गोव्यातील बहुसंख्य खाणी नव्या हंगामात सुरू होण्याची शक्‍यता कमी आहे. मात्र हे उपाय योजणे खाण व्यावसायिकांना खूपच कठीण आहे.\nया अहवालात खाणीतील अंतर्गत व इतर रस्त्यांचे डांबरीकरण, धुळरोधक यंत्रणा उभारणी, धूळ मोजणारी यंत्रणा अधिक ठिकाणी उभारणे आदी खर्चिक बाबींचा समावेश आहे. एकूणच स्थिती पाहता गोव्यात दीर्घकाळ हा व्यवसाय पुढे नेणे कठीण असल्याचे खाण लॉबीच्या पुन्हा एकदा लक्षात आले आहे. त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा सिंधुदुर्गाकडे वळविला आहे. येत्या हंगामात चालू असलेल्या खाणींमध्ये उत्खननाचा वेग वाढण्याची शक्‍यता आहे. या बरोबरच नव्याने खाणी सुरू करण्याच्या दृष्टीने मध्यंतरी थंड पडलेल्या हालचाली सुरू झाल्या आहेत. छुप्या पद्धतीने जमीन खरेदी सुरू आहे. यात गोपनीयता पाळली जात आहे.\nजमीन खरेदीसाठी एजंट सक्रिय\nदोडामार्ग तालुक्‍यात जमीन खरेदीचे व्यवहार पुन्हा सुरू झाले आहेत. महसूलमधील काही लोकांना हाताशी धरून हे व्यवहार केले जात आहेत. कुडाळ तालुक्‍यातील काही एजंट यात सक्रिय असल्याचे समजते. जमिनीशी संबंधित लोकांना गाठून जास्त काळ चर्चा न करता झटपट व्यवहार पूर्ण केले जात आहेत. यात कमालीची गोप��ीयता पाळण्यात येत आहे.\n'एकादशावतार' ठरले कोकण चषकाचे मानकरी\nमुंबई- कोकण कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच आमदार संजय केळकर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोकण चषक २०१८' या खुल्या...\nअभियंता मारहाणीच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी केले काळ्या फिती लावून काम\nखामगाव : कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर व त्यांच्या गाडीचे चालक शैलेश कांबळे यांना काल मंगळवारी कामावर कार्यरत...\nअन्नद्रव्यांच्या कमतरतेने जमीन सुपीकतेत घट\nपुणे - रासायनिक खतांचा असंतुलित वापर, अतिरिक्त सिंचन, सेंद्रिय खतांचा अभाव, पिकांची फेरपालट न करता सातत्याने तीच ती पिके घेतल्यामुळे जमिनीतील...\n‘शिक्षणाच्या भाराने’ कणा मोडकळीस\nमुंबई - न्यायालयाने आणि सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याचे मापदंड ठरवून दिल्यानंतरही ते प्रत्यक्ष अमलात न येऊ शकल्याने आजमितीला...\nपाच हजार विद्यार्थ्यांवरच ओझे\nमुंबई - न्यायालयाने आणि सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याचे मापदंड ठरवून दिल्यानंतरही ते प्रत्यक्ष अमलात न येऊ शकल्याने आजमितीला...\n' ही घोषणा भले कोणताही हेतू मनात ठेवून दिलेली असो; त्याचा तातडीने लाभ कोकणातील नाणार प्रकल्पविरोधकांना झाला आहे\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://amsbank.in/index.php/marathi/", "date_download": "2018-12-16T00:43:32Z", "digest": "sha1:JDOZYYPGX33FDWFBYF5XXOZ3XZLCFZGZ", "length": 10056, "nlines": 178, "source_domain": "amsbank.in", "title": "Annasaheb Magar Sahakari bank Ltd:Banking Services", "raw_content": "\nसंपर्क क्रमांक : ०२० २७१२३५७९\nआर्थिक ध्येयाप्रती काम करून समाजचे रंग रूप बदलून टाकायचे, या विचाराने प्रभावित होऊन १९९९ मध्ये भोसरी येते एक सहकारी बँक उदयास आली, ती म्हणजे आपली 'अण्णासाहेब मगर सहकारी बँक'. समाज विकास करून प्रत्येक व्यक्तीची पतवृद्धी करायची, हाच बँकेचा उद्देश आहे. १७ वर्षांपूर्वी लावलेल्या अण्णासाहेब मगर सहकारी बँकेच्या रोपट्याचे आता वटवृक्षयात रूपांतर होत आहे. .विकासाकडून समृद्धीकडे जात असतानाच सर्व सामांन्याना त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देणारी बँक म्हणून एक वेगळा ठसा उमटविण्यात यशस्वी होत असल्याचे मनस्वी समाधान वाटते. संचालक मंडळाच्या अविरतकार्याचा, मानाचा शिरोबिंदू म्हणजे बँकेची स्वमालकीची लांडेवाडी - भोसरी\nवार्षिक अहवाल २०१७-१८ पुढे वाचा ...\nवार्षिक अहवाल २०१६-१७ पुढे वाचा ...\nवार्षिक अहवाल २०१५-१६ पुढे वाचा ...\nएटीएम मार्गदर्शक आता मिळवा...\nभोसरी पत्ता : 680/4 बी , लांडेवाडी , भोसरी\nपुणे, महाराष्ट्र - 411 039\nचाकण पत्ता : शिवाजी चौक, जिव्हाळा बिल्डिंग, नाणेकरवाडी\nपुणे, महाराष्ट्र - 412 105\nचिखली पत्ता : पवार बिल्डिंग, चिखली-पिंपरी रोड, कुदळवाडी\nपुणे, महाराष्ट्र - 412 114\nकोरेगाव भीमा पत्ता : साईराम आर्केड, आनंदनगर, ता. शिरूर,\nजि.पुणे ,पुणे, महाराष्ट्र - 412 214\nराजगुरूनगर पत्ता : टाकळकर बिल्डिंग, मि. क्र.446,\nराक्षेवाडी, पाबळ रोड, राजगुरूनगर\nपुणे, महाराष्ट्र - 410 505\nआकुर्डी पत्ता : सर्व्हे नंबर.49/85, गाला नंबर 9 व 10,\nऐन बी आर्केड, मेन रोड, आकुर्डी\nपुणे, महाराष्ट्र - 411 035\nशिंदे वासुली पत्ता : करण कॉम्प्लेक्स,\nसंगमनेर पत्ता : स नं. 143, वीर सावरकर रोड,\nता. संगमनेर, जि. अ. नगर\nदिघी पत्ता : रोडे हॉस्पिटल जवळ, दिघी,\nमांजरी बुद्रुक पत्ता : राऊत सदन महादेव नगर, मांजरी बु,\nता.हवेली, जि.पुणे - 412307\nकर्जाच्या विशेष व सुलभ योजना\nसोने तारण, राष्ट्रीय बचतपत्रे, आयुर्विमा पॉलीसीजवर त्वरित कर्ज\nएक लाखापर्यंतच्या ठेवीवर विमा संरक्षण\nसर्व शाखामार्फत लॉकर्स सुविधा उपलब्ध\nसहकार आयुक्त आणि निबंधक\nकर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे\nबचत खाते उघडण्याचा अर्ज\nचालू खाते उघडण्याचा अर्ज\n६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे, महाराष्ट्र ४११ ०३९\nदूरध्वनी क्रमांक: ०२० २७१२ ३५७९, ०२० २७११ ००१७\nफॅक्स क्रमांक: ०२० २७१२ ४४८०\nकॉपीराइट © २०१८ अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित . Designed by Convivial Solutions", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://transport.maharashtra.gov.in/1171/Insurance", "date_download": "2018-12-16T01:48:49Z", "digest": "sha1:4AYP3SYACGUCFRBQX2X2CPQS4HZYJPMU", "length": 12811, "nlines": 154, "source_domain": "transport.maharashtra.gov.in", "title": "विमा - मोटार वाहन विभाग, महाराष्ट्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र मदत केंद्र: 022-62426666\n��ोटार वाहन अनुज्ञप्तीची वैधता\nअनुज्ञप्ती वर विभागीय क्रिया\nविद्यमान अनुज्ञप्तीशी संबंधित सेवा\nअनुज्ञप्ती देणाऱ्या प्राधिकाऱ्याचे अपात्र ठरवण्याचे अधिकार\nराज्या बाहेरील वाहनाची नोंदणी आणि नवीन नोंदणी क्रमांक देणे (RMA)\nमोटार वाहन मालकी हस्तांतरण\nजनहित याचिका क्र १२८/२००४ ​\nमहाराष्ट्र सिटी टॅक्सी नियम २०१७ 04.03.2017\n​भारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती करण्याबाबत ​\nसार्वजनिक सुट्टी दिनांक 19, 25, 26 व 28 मार्च 2017 या दिवशी कार्यालय सुरू ठेवण्याबाबत\nबदली - प्रोत्साहन आदेश\n​परस्पर वाहतूक करार ​\nलिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांची विभागीय परीक्षा -२०१७\nअनुकंपा नियुक्ती प्रतिक्षा यादी\nऑटोरिक्षा परवाना धारकांची महिती\nऑटो रिक्षा परमिट धारकांचा तपशील\nआपल्या आरटीओ जाणून घ्या\nआपले सरकार सेवा केंद्र ​\nरस्ता सुरक्षा कार्यशाळा दि २१-०३-२०१७\nCSC सेंटर मार्फत पुरविल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेवांकरिता शुल्क\nमोबाईल अॅप्लीकेशन द्वारे तक्रारी अँड्रॉइड\nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nवैध सीएनजी-एलपीजी किट उत्पादक कंपन्या\nइलेक्ट्रिकल वाहन नोंदणी पोर्टल\nआरटीएस अंतर्गत सेवांची यादी\nतुम्ही आता येथे आहात :\nमोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 146 आणि 147 अन्वये मोटार वाहन विमा ही कायदेशीर आवश्यकता आहे. त्यामुळे अपघातापासून असणाऱ्या धोक्यापासून आर्थिक संरक्षण प्राप्त होते. विमा प्राप्त नसलेले वाहन चालविणे हे अतिशय धोकादायक आणि बेकायदेशिर आहे.\nमोटार वाहन अधिनियम 1988 अंतर्गत योग्य विमा संरक्षण नसलेले वाहन चालविणे किंवा चालवू देणे हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे तसेच ते बेजबाबदारपणाचे कृत्य आहे, त्यामुळे प्रत्येकाने ते टाळले पाहिजे.\nकलम 140 मधील तरतूदीनुसार कुठलीही चूक नसल्याचा दावा करीत रस्ते अपघातग्रस्त झालेली कोणतीही व्यक्ती नुकसानभरपाई प्राप्त करू शकते. तसेच मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 163 नुसार धडक देऊन पळून गेलेल्या मोटार वाहनांमुळे झालेल्या अपघातांच्या बाबतीतही भरपाई देण्याची तरतूद आहे.\nमोटार वाहन विम्याचे प्रकार\nतृतीय पक्ष विमा तथा टीपीए : या मध्ये त्रयस्थ व्यक्तीला झालेल्या नुकसान अथवा धोक्यापासून संरक्षणाचा समावेश आहे. मात्र वैयक्तिक किंवा वाहनाला झालेल्या नुकसानाचा यात समावेश नाही. दुचाकी वाहनांसाठी हा विमा तहहयात अ���धीसाठी काढता येउ शकतो. इतर वाहनांच्या बाबतीत या विम्याचे दरवर्षी नूतनीकरण करणे आवश्यक आहे. उपलब्ध विमा पॉलिसीपैकी ही सर्वांत स्वस्त पॉलिसी आहे. वैधता समाप्तीच्या दोन महिन्यांच्या आधी या पॉलिसीचे नूतनीकरण करता येते.\nव्यापक विमा : ही महागडी पॉलिसी आहे. यात वैयक्तिक तसेच तृतीय पक्षाचा समावेश आहे. या पॉलिसीचे दर वर्षी नूतनीकरण करावे लागते आणि वैधता समाप्तीपूर्वी दोन महिन्याच्या आत भारतात कोठेही तिचे नूतनीकरण करता येउ शकते.\nजर मोटार वाहन विमा प्रमाणपत्र हरवले किंवा खराब झाले असल्यास संबंधित विमा कंपनीकडे अर्ज करून आणि शुल्क भरून दुय्य्‍म प्रत प्राप्त करता येते.\nनोंदणीकर्ता मालक बदलल्यास तृतीय पक्ष विम्याचे हस्तांतरण आपोआप होते. जर व्यापक पॉलिसी असल्यास संबंधीत विमा कंपनीकडे अर्ज करून विम्याचे हस्तांतरण करता येऊ शकते.\nमोटार वाहन अपघातासंबंधी दावे प्राप्त करण्यासाठी संबंधीत विमा कंपनीकडे तपशीलवार दावा दाखल करावा लागेल. दावा दाखल करणाऱ्या व्यक्तीने खालील नमूद दस्तऐवज दावा अर्जाला जोडावे.\nपरिवहन वाहनासाठी वैध परवाना.\nपरिवहन वाहनासाठी वैध योग्यता प्रमाणपत्र.\nविमा कंपनीच्या प्राधिकृत सर्व्हेयर द्वारे दावा अंदाज अहवाल.\nया संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली माहिती फक्त मार्गदर्शक स्वरूपाची आहे. कोणत्याही कायदेशीर बाबी साठी मोटार वाहन कायदा 1988 व तदनुषांगीक कायदे व नियम लागू राहतील.\nमोटार वाहन मालकी हस्तांतरण\n© मोटार वाहन विभाग महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\nएकूण दर्शक: ५२८१ आजचे दर्शक: १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/123-killed-100-injured-oil-tanker-explodes-pakistan-55072", "date_download": "2018-12-16T02:16:45Z", "digest": "sha1:MPCJBCCZJL542CAJ2CHNDK7BGU75IVGT", "length": 11766, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "123 killed, 100 injured as oil tanker explodes in Pakistan पाकिस्तानमध्ये तेल टँकरचा अपघात; किमान १२३ मृत्युमुखी | eSakal", "raw_content": "\nपाकिस्तानमध्ये तेल टँकरचा अपघात; किमान १२३ मृत्युमुखी\nरविवार, 25 जून 2017\nगावकऱ्यांनी त्वरित टॅंकरमधून गळणारे तेल मोठ्‌या कॅनमधून गोळा करण्यास सुरुवात केली. परंतु आग भडकल्यामुळे अनेक नागरिक अक्षरश: जळून ठार झाले. या अपघातामध्ये सहा मोठ्या गाड्या व 12 दुचाकी वाहनांचीही जळून राख झाली\nलाहोर - पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील बहावलपूर जि��्ह्यामधील महामार्गावर एक तेलाचा टॅंकर अपघातग्रस्त झाल्यामुळे भडकलेल्या आगीमध्ये किमान 123 नागरिक मृत्युमुखी पडले; तर 100 पेक्षाही अधिक जखमी झाले आहेत. अपघात झालेल्या टॅंकरमधून गळत असलेले तेल घेण्यासाठी येथे नागरिकांची गर्दी जमली होती. यावेळीच अचानक आग भडकल्याने मोठी प्राणहानी झाली.\nहा टॅंकर लाहोर येथून कराची येथे जात होता. चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. येथील गावकऱ्यांनी त्वरित टॅंकरमधून गळणारे तेल मोठ्‌या कॅनमधून गोळा करण्यास सुरुवात केली. परंतु आग भडकल्यामुळे अनेक नागरिक अक्षरश: जळून ठार झाले. या अपघातामध्ये सहा मोठ्या गाड्या व 12 दुचाकी वाहनांचीही जळून राख झाली.\nजखमींना येथील जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी राबवित येणाऱ्या मदतकार्यास लष्कराकडूनही सहाय्य करण्यात येत आहे. या घटनेचा अहवाल देण्याचे निर्देश पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याकडून येथील राज्य सरकारला देण्यात आले आहे.\nभाजप कार्यकर्त्याच्या खुनाच्या निषेधार्थ रुग्णवाहिका पेटविली\nआर्णी (जि. यवतमाळ) : भाजपचा कार्यकर्ता असलेल्या नीलेश मस्केचा खून झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 14) दुपारी ग्रामीण रुग्णालयासमोरील बागोरी संकुलासमोर...\nनीरा डाव्या कालव्यातून रब्बीसाठी दुसरे आवर्तन\nवालचंदनगर - नीरा डाव्या कालव्यावरील रब्बीच्या हंगामातील दुसऱ्या आवर्तनासाठी शेतकऱ्यांना ३ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यात येणार असून,...\nवालचंदनगर - रब्बीच्या दुसऱ्या आवर्तनासाठी ३ टीएमसी पाणी\nवालचंदनगर - नीरा डाव्या कालव्यावरील रब्बीच्या हंगामातील दुसऱ्या आवर्तनासाठी शेतकऱ्यांना ३ टीएमसी पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार असून शेतकऱ्यांनी...\nकोहकडी येथे लागलेल्या आगीत दोन झापड्या जळून खाक\nपारनेर - येथील कोहकडी येथे काल (बुधवार) सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत दोन झोपड्या जळून खाक झाल्या. यामध्ये या झापडी...\nपुण्यात वाहन जाळपोळ : पाच दुचाकी जळून खाक\nपुणे : गंज पेठेतील लहुजी वस्ताद तालीमजवळच्या नाल्यानजीक गुरुवारी(ता. 13) पहाटे 3 वाजता अज्ञात व्यक्तिंनी आग लावल्याचा प्रकार उघडकीस आला. या...\n''भाजप हा मुडद्यांचा पक्ष'' : यशंवत सिन्हा\nपुणे : \"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पक्षात सगळेजण घाबरतात. आज भारतीय जनता पक्षातील काहीजण कधीकाळी कॉंग्रेसला \"मुडद्यांचा पक्ष' असे म्हणत होते. पण,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/ollie-davies-hits-6-sixes-over-158571", "date_download": "2018-12-16T02:27:14Z", "digest": "sha1:YCUO6TTJJJ2AJAE6PMXC3US7Q6XHOLR2", "length": 12749, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "ollie davies hits 6 sixes in an over ऑस्ट्रेलियाच्या ऑलीचे सहा चेंडूंवर सहा षटकार | eSakal", "raw_content": "\nऑस्ट्रेलियाच्या ऑलीचे सहा चेंडूंवर सहा षटकार\nमंगळवार, 4 डिसेंबर 2018\nभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याची प्रतीक्षा असतानाच ऍडलेड येथे सोमवारी 19 वर्षांखालील क्रिकेटमध्ये ऑली डेव्हिएस याने सहा चेंडूंवर सहा षटकार मारण्याचा पराक्रम केला.\nअॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याची प्रतीक्षा असतानाच ऍडलेड येथे सोमवारी 19 वर्षांखालील क्रिकेटमध्ये ऑली डेव्हिएस याने सहा चेंडूंवर सहा षटकार मारण्याचा पराक्रम केला.\nऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या 19 वर्षांखालील राष्ट्रीय अजिंक्‍यपद स्पर्धेत ऑली न्यू साऊथ वेल्स मेट्रो संघाचे नेतृत्व करतो. त्याने 115 चेंडूंत 207 धावांची खेळी केली. या खेळीतच त्याने सलग सहा षटकार टोकले. संघाच्या 4 बाद 406 धावांत त्याचा वाटा 207 धावांचा होता. 19 वर्षांखालील क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियातील हे दुसरेच द्विशतक झळकले. यापूर्वी 2001-02 मध्ये जेसन क्रेझा याने झळकाविले होते.\nऑलीने डावातील 40व्या षटकांत ही कामगिरी केली. त्याने आपले दुसरे शतक केवळ 39 धावांत झळकाविले. या कामगिरीविषयी ऑली म्हणाला, \"\"फटकाविण्यासाठी मी चांगल्या चेंडूची वाट बघत होतो. पहिल्या दोन षटकारांनंतर माझ्या डोक्‍यात सहाही चेंडूंवर षटकार ठोकण्याचा विचार डोकावला आणि तो करून दाखवला.'' ऑलीचे सहाही षटकार हे ऑनला होते.\nया सामन्यात 18 वर्षीय ऑलीने 17 षटकार लगावले. त्याने आपले पहिले शतक 74 चेंडूंत, तर दुसरे शतक अवघ्या 39 चेंडूंत केले. न्यू स���ऊथ वेल्सने हा सामना 168 धावांनी जिंकला. प्रतिस्पर्धी नॉर्दर्न टेरिटरी संघाचा डाव अखेरच्या षटकांत 238 धावांत आटोपला.\nप्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक 16 षटकार लगाविण्याचा विक्रम रोहित शर्मा, एबी डिव्हिलर्स, ख्रिस गेल यांच्या नावावर आहे, तर गॅरी सोबर्स, हर्शेल गिब्ज आणि युवराज सिंग यांनी सलग सहा चेंडूंवर सहा षटकार लगावले आहेत.\nदेश बदल रहा है... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे....\nअर्थ आणि 'अनर्थ' (भरत फाटक)\nरिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकार आमनेसामने आल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. ऊर्जित पटेल यांनी गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकूणच या दोन...\nआपण एखादा साधासुधा समज हेच सत्य मानतो. इतकंच नव्हे, तर अनेकदा हा आपला साधा समज हे सत्य नाहीच, तर एक आभास असं कोणी सिद्ध करून दाखवलं, तर आपल्याला त्या...\nप्रवास एका ध्यासाचा (सतीश व्यास)\n\"गानतपस्वी पंडित सी. आर. व्यास यांच्याकडून संगीताचा वारसा मला मिळाला. मात्र, एका विशिष्ट वयात संतूरच्या सुरांनी मोहिनी घातली आणि त्याचा ध्यासच लागला...\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\n''विज्ञान संवाद वाढवायला हवा'' : खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन\nपुणे : \"अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://sharadjoshi.in/tracker?page=5", "date_download": "2018-12-16T02:24:33Z", "digest": "sha1:2FEG7TL2RLSEUEST2IFVA55G3WQDAZSG", "length": 5637, "nlines": 119, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "नवे लेखन | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\n03/04/2012 योद्धा शेतकरी कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\n24/02/2012 अवांतर लेखन मराठीत कसे लिहावे\n24/02/2012 अवांतर लेखन सदस्यत्व कसे घ्यावे\n18/02/2012 शेतकरी संघटना शेतकरी संघटना - लोगो admin 18/02/12\n18/02/2012 पुस्तक जग बदलणारी पुस्तके शरद जोशी 18/02/12\n17/02/2012 Video बरं झालं देवा बाप्पा...\n01/02/2012 वृत्तांत शेतकरी संघटक ६ जानेवारी २०१२ संपादक 01/02/12\n01/02/2012 Video आयबीएन-लोकमत चर्चा संपादक 01/02/12\n28/01/2012 पुस्तक अंगारमळा - आत्मचरित्र शरद जोशी 28/01/12\n28/01/2012 योद्धा शेतकरी मा. शरद जोशी यांचा जीवनपट संपादक 28/01/12\n23/01/2012 भाषणे प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट शरद जोशी 23/01/12\n23/01/2012 पुस्तक खुल्या व्यवस्थेकडे - खुल्या मनाने शरद जोशी 23/01/12\n22/01/2012 Video संवाद - ईटीव्ही - शरद जोशी संपादक 22/01/12\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/organic-only?sort=price-desc", "date_download": "2018-12-16T01:38:58Z", "digest": "sha1:4UQP5A4NGLKROECZBRK62UZR3WYRMAPX", "length": 5691, "nlines": 118, "source_domain": "krushikranti.com", "title": "krushi kranti", "raw_content": "\nभारतातील नंबर 1चे जैविक शेतीतंत्रज्ञान ग्रीन प्लॅनेट बायोप्रोडक्ट एकदा वापरुन बघा मग विश्वास ठेवा ग्रीन प्लॅनेट जैविक खते व औषधाचे:- फायदे पोषक,वर्धक पांढऱ्या मुळांची जलद व झपाट्याने वाढ होते. पानांच्या आकारात व जाडीत वाढ होऊन पाने हिरवेगार व टवटवीत…\nभारतातील नंबर 1चे जैविक…\nआता सेंद्रीय शेती करून मिळवा भरगोस उत्पादन कमी खर्चात आपल्या गावात सुरू करा सेंद्रीय जैविक लिक्वीड खतांचा व्यवसाय रासायनिक च्या खर्चात 40% ते 50% बचत व उत्पादनात 20% ते 30% वाढ,उत्पादन रासायनिक च्या तुलनेत लवकर व सर्वोत्कृष्ट येते.* Green Planet ची…\nआता सेंद्रीय शेती करून मिळवा…\nहर्बल उत्पादने पादप पद्धतीद्वारा निर्मित हर्बल उत्पादने पादप…\nहर्बल उत्पादने पादप पद्धतीद्वारा निर्मित १००% आयुर्वेदिक (Phyto -Chemistry Based) उत्पादनांची सांगली आणि कोल्हापूर जिल्हा, तालुका आणि गाव फ्रँचाईझ देणे आहे. उत्पादने ५०% डिस्काउंटमध्ये मिळतील आणि उत्पादन खरेदीवर २% कमिशन दिले जाईल. संपर्क : - जयंत जाधव सर…\nहे 4+ प्रोडक्ट आहे ऊस घास मका गहु भात ज्वारी इ कांडीवर्गीय पिकांसाठी (1)केरन ओरिकेन) कांदा ब���ाटा लसून आद्रक हळद गाजर बीट मुळा इ कंदवर्गीय पिकांसाठी (2)केरन ओनिटोन) तसेच इतर फुले व फळ वर्गीय पिकांसाठी जसे कि डाळींब द्राक्ष टोमॅटो मीर्ची भाजीपाला इ…\nहे 4+ प्रोडक्ट आहे ऊस घास मका…\nAyurveda plants (आयुर्वेदिक वनस्पतीया )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://humanliberty.co.in/page/3/", "date_download": "2018-12-16T02:06:04Z", "digest": "sha1:AZE4LXURKBLVDYC4LS4AC3KW5FR5J6EZ", "length": 6085, "nlines": 132, "source_domain": "humanliberty.co.in", "title": "HUMAN LIBERTY - Page 3 of 5 - We are the comrades for communism", "raw_content": "\nसम्राट अशोक आणि आधुनिक समृद्ध भारत\nसम्राट अशोक आणि आधुनिक समृद्ध भारत सम्राट अशोक ची आज २०१८ सालात देखील आठवण येत आहे...\nगुढीपाडवा : आढावा शिवशाही ते लोकशाही\nगुढीपाडवा: शिवशाही ते लोकशाही आढावा – गुढीपाडवा: शिवशाही ते लोकशाही...\nकांशीरामजी : आंबेडकरी चळवळीचे सच्चे मित्र.\nकांशीरामजी : आंबेडकरी चळवळीचे सच्चे मित्र. बाबासाहेबांप्रमाणेच कांशीरामजी यांना...\nशेती शेतकरी समस्या आणि आंबेडकरवाद\nशेती शेतकरी समस्या आणि आंबेडकरवाद या लेखात आपण शेती शेतकरी समस्या आणि आंबेडकरवाद या...\nलेनिन पेरियार आंबेडकर : पोहोचवू आता घरोघर\nलेनिन पेरियार आंबेडकर : पोहोचवू आता घरोघर लेनिन पेरियार आंबेडकर आता घरोघर...\nश्रद्धा अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टीकोन\nश्रद्धा अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टीकोन श्रद्धा अंधश्रद्धा. नुकत्याच झालेल्या...\nव्यसनाधीनता पुरोगामित्वाच्या वाटचालीतील मोठा अडथळा\nव्यसनाधीनता पुरोगामित्वाच्या वाटचालीतील मोठा अडथळा खरोखरचं व्यसनाधीनता...\nसंत ज्ञानेश्वर एक समन्वय आणि समाजदर्शी व्यक्तिमत्व\nसंत ज्ञानेश्वर एक समन्वय आणि समाजदर्शी व्यक्तिमत्व संत ज्ञानेश्वर एक समन्वय आणि...\nडॉ नरेंद्र दाभोळकर – विवेकी विचारांचा कृतीशील ‘हिरा’\nडॉ नरेंद्र दाभोळकर – विवेकी विचारांचा कृतीशील ‘हिरा’ …… अमर हुआ. डॉ नरेंद्र...\nभारतीय कम्युनिस्टांचं नेमकं काय चुकलंय \nभारतीय कम्युनिस्टांचं नेमकं काय चुकलंय भारतीय कम्युनिस्टांचं नेमकं काय चुकलंय...\nब्राह्मणी मानसिकता बदलने आवश्यक December 5, 2018\nअस्पृश्य मुळचे कोण आणि ते अस्पृश्य कसे बनले\nAnti Ambedkar – आंबेडकरद्रोही नाही असा कोण आहे\nअस्पृश्य मुळचे कोण आणि ते अस्पृश्य कसे बनले - HUMAN LIBERTY on सम्राट अशोक आणि आधुनिक समृद्ध भारत\nब्राह्मणी मानसिकता बदलने आवश्यक - HUMAN LIBERTY on जातीअंतासाठी अनुकूल बाब – एक विश्लेषण\nअस्पृश्य मुळचे कोण आणि ते अस्पृश्य कसे बनले\nHuman Liberty on जातीअंतासाठी अनुकूल बाब – एक विश्लेषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%82-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%96%E0%A4%A8%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-16T00:40:40Z", "digest": "sha1:7RDOVESEIUUU4PCES43PSO6QNPOU3ZHT", "length": 8916, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बेलवडे वाळू उत्खनन प्रकरणी कारवाईचा बडगा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबेलवडे वाळू उत्खनन प्रकरणी कारवाईचा बडगा\nअप्पर जिल्हाधिकाऱ्यांसह महसुल अधिकाऱ्यांवर टांगती तलवार\nमुंबई – सातारा जिल्ह्यातील बेलवडे-शिरवडे, ता. कराड येथील वाळू उत्खनन लिलावात ठेकेदाराशी संगनमत करून घडवून आणलेल्या सुमारे 7 कोटी 50 लाख रूपयाचा घोटाळा प्रकरणी राज्य सरकार स्वत: दखल घेईल. पैसे देण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार केला जाईल. वाळूच्या निविदा प्रकिया नियमानुसार झालेली नसेल तर महसुल अधिकाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला जाईल, अशी हमीच राज्य सरकारने न्यायालयात दिली. तसे प्रतिज्ञापत्र महसुल विभागाचे सहसहचिव राजेद्र क्षीरसागर यांनी न्यायालयात सादर केले. त्यानंतर न्यायालयायने याचिका निकाली काढली.\nहा कोट्यवधी रूपयांचा वाळू उत्खनन घोटाळा ठेकेदार आणि महसुल खात्याच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने घडला असून त्यांच्या विरोधात कारवाई करा आणि राज्य सरकारचा बुडलेला महसुल संबंधीतांकडून 18 टक्के व्याजासह वसुल करा, अशी विनंती करणारी याचिका मनोज आबासाहेब पाटील आणि संभाजी पाटील यांच्यावतीने ऍड. दिलीप बोडके यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. या याचिकेची गंभीर दखल घेऊन न्यायालयाने प्रतिवादींना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, प्रतिवादींनी प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती एम. एस. सोनक यांच्या खंडपीठाने शेवटची संधी म्हणून महसुल विभागाच्या सचिवांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. अखेर महसुल विभागाचे सहसचिव राजेद्र क्षीरसागर यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून सातारा जिल्हाधिकारी, जिल्हास्तरीय समिती तसेच महसुल विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी ठेकेदारने पैसे भरले नसल्याची माहिती दिलेली नाही अशी कबुली दिली. तसेच ठेकेदाराला पैसे देण्याच्या निर्णयाचा पुर्नविचार केला जाईल आणि दोषी अधिक��ऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी हमी दिली. याची दखल घेऊन न्यायालयाने या प्रकरणी तातडीने निर्णय घेण्याचे आदेश देऊन याचिका निकाली काढली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#विशेष – विघातक मधुजाल (भाग 2)\nथकीत पगार द्या अन्यथा संप पुकारणार\nसाताराकरांचे कृत्रिम पाणीटंचाईला तोंड\nबेकायदा पोल्ट्री विरोधात मंगळवारपासून उपोषण\nभुयारी गटार कामामुळे नागरिकांची अडचण\nकोल्हापूरात 6 डिसेंबरपासून सहा जिल्ह्यांची सैन्य भरती\nमहामार्गावरील दुभाजकामधील फुलझाडांची स्थिती दयनीय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-16T00:59:30Z", "digest": "sha1:Q432YZQOD5QWCPOUINX672UKULOOPVC4", "length": 12958, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महारेरातर्फे तक्रार निवारण मंचची स्थापना | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमहारेरातर्फे तक्रार निवारण मंचची स्थापना\nविकासक आणि ग्राहकांदरम्यान सुसंवाद वाढविण्यासाठी प्रयत्न होणार\nपुणे-महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण अर्थात महारेराकडे दाखल होणाऱ्या ग्राहक आणि विकासक यांच्यातील तक्रारींची संख्या कमी व्हावी व त्या कायदेशीर प्रक्रियेत जाण्याआधी योग्य संवादाद्वारे त्यांचे निराकरण व्हावे या उद्देशाने राज्यात प्रथमच एका तक्रार निवारण मंचची स्थापना करण्यात आली आहे. येत्या 1 फेब्रुवारीपासून सदर मंचाच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होणार असल्याची माहिती आज पुण्यात झालेल्या एका पत्रकार परिषदेत देण्यात आली.\nयावेळी कॉन्फिडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे, उपाध्यक्ष सुहास मर्चंट, सचिव रणजीत नाईकनवरे, मुंबई ग्राहक पंचायतीचे पुण्यातील प्रतिनिधी शिरीष मुळेकर, विश्‍वस्त ललिता कुलकर्णी, महारेराचे तांत्रिक प्रमुख ज्ञानेश्वर हडदरे, केपीएमजी या संस्थेचे रोशन यादव यांबरोबर क्रेडाई आणि ग्राहक पंचायतीचे तक्रार निवारण मंचचे सदस्य आदी यावेळी उपस्थित होते.\nसुहास मर्चंट म्हणाले की, बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहक यांच्यामध्ये अनेकदा वाद होत असतात. हे वाद आता तक्रारींच्या स्वरूपात महारेराकडे निवारणासाठी जातात. मात्र, याआधी हे वाद सोडविण्याचा एक सकारात्मक प्रयत्न म्हणून या मंचची स्थापना होत आहे. महारेराकडे जाणाऱ्या तक्रारींची संख्या कमी व्हावी आणि बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहक यांमध्ये सुसंवाद निर्माण व्हावा यासाठी देखील आम्ही प्रयत्नशील असणार आहोत.\nमहारेराकडे रोज अनेक तक्रारी दाखल होत असतात. या तक्रारींची संख्या ही मोठी असून रेरा कायद्याच्या कलम 32 (जी) नुसार अशा स्वरूपाचा मंच किंवा व्यासपीठ असण्याची गरज सर्वच स्तरातून व्यक्त होत होती आणि या मागणीचा सकारात्मक विचार करीत महारेराचे प्रमुख गौतम चॅटर्जी यांच्या पुढाकाराने वरील उपक्रम राबविण्यात येत आहे.\nमहारेराच्या माध्यमातून मुंबईत 10 तर पुण्यात 5 केंद्रे स्थापन करण्यात आली असून सुरुवातीला पुण्यातील केंद्रे औंध येथील महारेरा कार्यालय व कॅम्प परिसरातील क्रेडाई पुणे मेट्रोचे कार्यालय येथून कार्यरत असतील, अशी माहिती श्रीकांत परांजपे यांनी दिली.\nक्रेडाई, पुणे तर्फे रोहित गेरा, अनिल फरांदे, मनीष जैन, अमर मांजरेकर, आय. पी. इनामदार हे सदस्य या मंचाचे सदस्य असतील तर मुंबई ग्राहक पंचायतीच्या पुणे विभागातर्फे ललिता कुलकर्णी, शिरीष मुळेकर, केशव बर्वे, तनुजा राहणे, कल्पिता रानडे आणि संजीव कुलकर्णी हे सदस्य असतील, असे शांतीलाल कटारिया यांनी जाहीर केले.\nबांधकाम व्यावसायिक आणि ग्राहक यांच्यातील वाद या दोघांच्या संमतीने वर नमूद तक्रार निवारण मंचाच्या माध्यमातून सामोपचाराने मिटविण्याचा प्रयत्न करण्यात येईल.\nपरंतु यासाठी दोघांनीही या मंचासमोर येण्याची तयारी दर्शविणे आवश्‍यक आहे. यामुळे ग्राहक व बांधकाम व्यावसायिक यांमध्ये सुसंवाद तर वाढेलच याबरोबर महारेराकडे जाणाऱ्या तक्रारींच्या संख्येत लक्षणीय घट होईल अशी अपेक्षा आहे.\nप्रत्येक फोरममध्ये क्रेडाई पुणे व मुंबई ग्राहक पंचायतीच्या पुणे विभागाच्या प्रतिनिधींचा समावेश असणार असल्याची माहिती शिरीष मुळेकर यांनी दिली.\nविशेष म्हणजे फक्‍त महारेरा अंतर्गत नोंदणी झालेल्या प्रकल्पांसंदर्भातच तक्रारी सदर मंचअंतर्गत घेतल्या जाणार असून येत्या 1 फेब्रुवारीपासून महारेराच्या संकेतस्थळावर त्या नोंदविता येणे शक्‍य होणार आहे. याशिवाय बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहक दोघांच्या संमतीने या मंचपुढे सुनावणी होणार असून जर 45 दिवसांत समाधानकारक तोडगा निघाला नाही तर तक्रारदाराला महारेरापुढे अपील करता येणे शक्‍य असल्याचा खुलासा यावेळी मर्चंट यांनी केला. मात्र, एक फेब्रुवारीपासून पुढील तक्रारीच या मंचसमोर येतील आणि ग्राहक पंचायतीमध्ये या आधी दाखल झालेली प्रकारने त्यांच्या परवानगीशिवाय तक्रार निवारण मंचकडे वळविता येणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअंकुचे मकरसंक्रांतीचे चॉकेट\nNext articleराहुल गांधी १० फेब्रुवारीला विधानसभा प्रचाराचा नारळ वाढवणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/nashik/safe-transport-attractive-costumes-dholavadans-dances-singing-awards-prize-barely-rallies-brilliant/", "date_download": "2018-12-16T02:43:37Z", "digest": "sha1:Y663DJ2X7XKGEZPZBIK7Q6HVMOLFH4ZI", "length": 33065, "nlines": 377, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Safe Transport: Attractive Costumes, Dholavadans, Dances, Singing, Awards For The Prize, Barely Rallies, The Brilliant Display Of Manpower | सुरक्षित वाहतूक : आकर्षक वेशभूषा, ढोलवादन, नृत्य, गायन, बक्षिसांची मेजवानी बाइक रॅलीद्वारे स्त्रीशक्तीचे दिमाखदार प्रदर्शन | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १६ डिसेंबर २०१८\nसाने गुरुजी कथामाला चळवळीला समर्पण\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\n‘ऑनलाइन डेटिंग’ करताना जरा जपून... कुठे सेक्स रॅकेट तर कुठे फसवणुकीचे जाळे\nमुख्यमंत्र्यांची शिवसेनेला युतीसाठी पुन्हा हाक\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस��थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nAll post in लाइव न्यूज़\nसुरक्षित वाहतूक : आकर्षक वेशभूषा, ढोलवादन, नृत्य, गायन, बक्षिसांची मेजवानी बाइक रॅलीद्वारे स्त्रीशक्तीचे दिमाखदार प्रदर्शन\nनाशिक : ढोलवादनाने दणाणून टाकलेला आसमंत, घोषणा व संदेश देत फ्लॅग दाखवताच आपापल्या बाइकसह निघून तितक्याच शिस्तीत राईड पूर्ण करून कार्यक्रमस्थळी हजर होत केलेला जल्लोष या साºयांनी सखी भारावून गेल्या होत्या.\nठळक मुद्देनिमित्त होते ‘राईड विथ प्राईक’ बाइक रॅलीचेठक्कर डोम येथून बाइक रॅलीला प्रारंभ\nनाशिक : आल्हाददायक गारव्याची रम्य सकाळ, वैविध्यपूर्ण आकर्षक पोषाख, ढोलवादनाने दणाणून टाकलेला आसमंत, घोषणा व\nसंदेश देत फ्लॅग दाखवताच आपापल्या बाइकसह निघून तितक्याच शिस्तीत राईड पूर्ण करून कार्यक्रमस्थळी हजर होत केलेला जल्लोष ��ा साºयांनी सखी भारावून गेल्या होत्या. निमित्त होते ‘राईड विथ प्राईक’ बाइक रॅलीचे. लोकमत सखी मंच आणि वॉव ग्रुप (विमेन आॅफ विजडम) यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गुरुवारी (दि.८) त्र्यंबकरोडवरील ठक्कर डोम येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित सखींना प्रारंभी सुरक्षित ड्रायव्हिंगबाबत शपथ देण्यात आली. सक्तीने हेल्मेट घालत, हॉर्नचा वापर न करता आणि वाहतुकीचे सर्व नियम पाळत वाहन चालवत स्वत:बरोबरच समाजालाही सुरक्षितता प्रदान करावी, असे आवाहन यावेळी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी केले. ठक्कर डोम येथून बाइक रॅलीला प्रारंभ झाला. जेहान सर्कल, कॉलेजरोड, त्र्यंबकरोड ते पुन्हा ठक्कर डोम या मार्गे रॅली पार पडली. याप्रसंगी नगररचनाच्या प्रतिभा भदाणे, आंतरराष्टÑीय धावपटू कविता राऊत, जिल्हा परिषद उपाध्यक्षा नयना गावित, जिल्हा परिषद सदस्य सिमांतिनी कोकाटे, नगरसेवक डॉ. हेमलता पाटील, सरिता नरके, मेघा टिबरेवाल, अनिता टिबरेवाल, मीनू धाम, किरण चांडक, कामिनी तनपुरे, ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक, निवासी संपादक किरण अग्रवाल, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नलिनी बागुल, पोलीस निरीक्षक नम्रता देसाई, अश्विनी न्याहारकर, रेखा देवरे आदी मान्यवर उपस्थित होते.\nदुसºया सत्रात रॅली अंतर्गत रंगारंग कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ईस्ट अ‍ॅन्ड वेस्ट म्युझिकल ग्रुपच्या सदस्यांनी बॅँडवर गाणी सादर करीत सखींचे मन जिंकले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुरेखा पाटील, डॉ. अपर्णा पवार, ज्योती वाकचौरे, नलिनी कड, कांता राठी, मिसेस इंटरनॅशनल शिल्पी अवस्थी, गौरी पांडे आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.\n‘लकी ड्रॉ’तील विजेत्यांनाही बक्षिसे देण्यात आली. स्पर्धा परीक्षक म्हणून लविना थेवर, विद्या मुळाणे, उज्ज्वला बोधले, साधना पाटील यांनी काम पाहिले. परी ठोसर यांनी सूत्रसंचालन केले. वॉव बेस्ट थिम ग्रुप अंतर्गत एफपीए इसेन्स आॅफ इंडिया ग्रुपने प्रथम, शिवनेरी ग्रुपने द्वितीय तर दिल का दोस्त ग्रुपने तृतीय क्रमांक मिळवला. वॉव बेस्ट ट्रॅडिशनल आउटफिट विथ सेफ्टी गिअर अंतर्गत गौरी भामरे (हेल्मेट आणि फेटा) प्रथम क्रमांक, लवाटेनगर ग्रुप (कचरा व्यवस्थापन) द्वितीय क्रमांक, अपर्णा ग्रुप (सॅनिटरी नॅ��किन) यांनी तृतीय क्रमांक मिळविला. बेस्ट बायकर सिंगल गटात राजश्री निमकर विजेत्या ठरल्या. बेस्ट बायकरच्या मानकरी डेनिम गॅँग (बायकर व्हॅली ग्रुप) प्रथम क्रमांक , सारिका, श्रृती भुतडा ग्रुप द्वितीय क्रमांक, वॉव बायकर ग्रुप या तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. सर्वाधिक संख्येने सहभागी ग्रुप प्रकारात लोकमत सखी मंच ग्रुप प्रथम क्रमांक, हेल्मेट ग्रुप (रस्ते सुरक्षा संदेश) द्वितीय क्रमांक, पाडवा ग्रुप (तिरंगा थिम) तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. बेस्ट बाइक अंतर्गत प्रथम क्रमांक संगीता लोढा (बेटी बचाव संदेश), गोवा बाइक द्वितीय क्रमांक, घोषवाक्य सजावट बाइक (एमएच १५, इ डब्ल्यू ६८१८) या तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nWomen's Day 2018महिला दिन २०१८\nमहिलांनी कौटुंबिक संवाद वाढविण्याची गरज, राजेंद्र भारूड यांचे प्रतिपादन\nदुचाकी रॅलीत महिलांची फॅशन परेड, पनवेलमध्ये अनोखे आयोजन\nमिसेस लोणावळा व्यक्तिमत्त्व स्पर्धा, मोनाली कुलकर्णी, दीपाली देखणे यांचा नगर परिषदेतर्फे गौरव\nनाशिकरोड-देवळाली कॅम्पला महिला दिनानिमित्त रॅली\nसांस्कृतिक कार्यक्रम : जागतिक महिला दिनानिमित्त विविध उपक्रम तू दुर्गा, तूच रणरागिणी...\nइनरव्हील क्लब कळवणच्यास्मिता खैरनार ठरल्या ‘मिसेस कळवण’\nअवैध धंद्याविरोधात विशेष मोहीम\nघरफोडी करणारी टोळी अटकेत\nबिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार\nगँगमनच्या सतर्कतेमुळे टळला रेल्वेचा अपघात\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nआधुनिक कचरापेटीच्या सहा सेन्सर चीप चोरीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://stateexcise.maharashtra.gov.in/1105/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95", "date_download": "2018-12-16T00:46:07Z", "digest": "sha1:GD3DQ4HHLPQ6EQAIPYJXYUGKI25IALGO", "length": 8476, "nlines": 175, "source_domain": "stateexcise.maharashtra.gov.in", "title": "संपर्क-महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क\nअनुज्ञप्ती धारक लॉग इन\nमहाराष्ट्र प्रतिबंधक कायद्यान्वये अंतर्गत नियम १९४९\nमळी व मद्यार्क (इथेनॉल)\nदेशी व विदेशी मद्य, बिअर आणि वाईन (उत्पादक घटक)\nठोक व किरकोळ विक्री अनुज्ञप्तीविषयक धोरण\nअंमलबजावणी, गुन्हा अन्वेषण व तपास\nताडी, औषधे व सौंदर्य प्रसाधने (एनडीपीएस)\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५\nउत्पादन शुल्क लोक माहिती अधिकारी\nमहाराष्ट्र राज्य माहिती आयोग\nमाहितीचा अधिका�� अधिनियम, २००५ चे कलम ४(ख) नुसार माहिती\nअनुज्ञप्तींचे प्रकार आणि त्या प्राप्त करण्याची कार्यपद्धती\nसध्याचे कर संरचना आणि शुल्क संरचना\nपूर्वीचे कर संरचना आणि शुल्क संरचना\nइज ऑफ डुईंग बिजनेस\nऑनलाईन लेबल नोंदणी प्रणाली\nतुम्ही आता येथे आहात :\nराज्य उत्पादन शुल्क आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य\nदुसरा मजला, ओल्ड कस्टम हाऊस, फोर्ट, हॉर्निमन सर्कल, मुांबई, भारत\nई - मेल आयडी\n2 अतिरिक्त आयुक्त 022-22620238\n9 उप आयुक्त (प्रशासन) 022-23665569\n11 निरीक्षक, भरारी पथक, महाराष्ट्र राज्य, मुंबई 022-22663881\nजिल्हा कार्यालय दुरध्वनी क्रमांक\nविभागीय उप आयुक्त, ठाणे 022 - 25328652\nविभागीय उप आयुक्त, औरंगाबाद 0240-2332747\nविभागीय उप आयुक्त, पुणे 020-26688382\nविभागीय उप आयुक्त, नागपुर 0712-2553554\nविभागीय उप आयुक्त, नाशिक 0253-2319744\nविभागीय उप आयुक्त, कोल्हापुर 0231-2546027\n© राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/category/archives/spritual/page/3/", "date_download": "2018-12-16T02:34:21Z", "digest": "sha1:25HSYLNSXBVRSQXVVZS4F3DCYB6HSRZM", "length": 19656, "nlines": 99, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "अध्यात्म Archives - Page 3 of 4 - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nअष्टांग योगाचं वॉशिंग मशीन\nपरवा एका कार्यक्रमानंतर घरी परतलो आणि अंगावरचा कुर्ता काढता काढता सहज मनात आलं की हा कुर्ता पुन्हा धुवून, इस्त्री करून नीट ठेवला पाहिजे म्हणजे पुढे नंतर पुन्हा कधीतरी वापरता येईल. गम्मत म्हणजे हा विचार करता करता भंगवंतांच्या भगवदगीतेच्या सांख्ययोग या दुसऱ्या अध्यायामधला २२ वा श्लोक सहज आठवला; वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि\nआपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा आपल्यावर खूप परिणाम होतो असा मानसशास्त्राचा एक सिद्धांत आहे. सर्व संत मंडळींनी म्हणूनच सत्संगतीचा महिमा गायला आहे. वातावरणाचा मनावर खूप परिणाम होतो आणि त्याच वातावरणातील लहरींशी मन एकरूप होण्याचा प्रयत्न करतं असं मानसशास्त्र मानतं. आधुनिक जगात सर्वच बाबतीत संगणकीकरण सुरु आहे. डिजिटल जग सर्वच व्यापून दशांगुळं उरलं आहे. ध्वनी डिजिटल, छायाचित्र डिजिटल, […]\nआश्विन प्रतिपदेच्या रात्री पासून नवमीची रात्र संपून दसरा लागे पर्यंतचा कालावधी कुलदेवीच्या पूजनासाठी महत्त्वाचा मानला आहेत. ���ा कालावधीत सर्व जातींच्या हिंदूंना करता येईल अशी भक्ती. १) हे दहा दिवस कांदा लसूण, अपेय, मांसाहार, म्लेंच्छांनी निर्माण केलेले पाव, केक, बर्गर वगैरे पदार्थ खाऊ पिऊ नयेत. २) पहिल्या दिवशी कुलदेवीच्या नावाने घट बसवावा (म्हणजे कलश व त्यात […]\nआमच्या घराजवळच एक शांत मंदिर आहे. “जागृत स्थान” अशी प्रसिद्धी झाली नसावी कदाचित म्हणून ते मंदिर अजून तरी गजबजलेलं नाही आणि म्हणूनच देव अजूनही त्या वास्तूत टिकून आहे अशी एक माझी श्रद्धा आहे. त्या शांत मंदिरात गेलं नं की गाभाऱ्यात गेल्यावर एक वेगळाच अनुभव येतो. परिसरातल्या गडबड हालचाली आवाज बाहेरच रावखुळलेले असतात. गाभाऱ्यात बऱ्याच वेळा […]\nभय आणि लालसेचा चेक मेट\nबुद्धिबळ हा खूप गमतीशीर खेळ आहे. हालचालीला केवळ ६४ घरं. वेगवेगळ्या स्वभावाची म्हणजेच चालीची ३२ प्यादी. त्यात एक वजीर आणि एक राजा. ६४ घरं पण दोनच रंगांची. घर एक तर काळं तरी नाहीतर पांढरं तरी. बुद्धिबळ खेळताना पहिल्या चालीपासून सावध असायला लागत कारण एक चाल, एक निर्णय चुकीचा घेतला आणि समोरचा चाणाक्ष असला की जी […]\nकोणी जर कधी आपल्याला सांगितलं की कुणी आपल्याबरोबर २४ तास राहतं. त्याच्या इच्छेनुसार आपल्याला नाचवतं पण असं असूनही आपली त्याच्याशी फारशी ओळख नसते तर खरं वाटेल अहंकाराचं तसंच नाही का अहंकाराचं तसंच नाही का खूप ऐकत आलोय या अहंकाराबद्दल. प्रत्येक जागृत क्षणी आपला अहंकार एक तर सुखावत असतो किंवा दुखावत असतो. पण हा अहंकार म्हणजे नक्की आहे तरी काय खूप ऐकत आलोय या अहंकाराबद्दल. प्रत्येक जागृत क्षणी आपला अहंकार एक तर सुखावत असतो किंवा दुखावत असतो. पण हा अहंकार म्हणजे नक्की आहे तरी काय\nजन्माला येऊन थोडं कळायला लागल्यावर प्रत्येक श्वास हा आपण जगापासून वेगळे आहोत ही जाणीव करून घेणे आणि मग जगात आपलं वेगळेपण प्रस्थापित करण्यात खर्च होतं. आपण जगावेगळ काहीतरी कराव, आपण चार चौघात उठून दिसावं, आपलं चार चौघात कौतुक व्हावं यासाठी आपल्या अजाणतेपणी आपले आईवडील आणि नंतर जाणते झाल्यावर आपण या इच्छेला खात पाणी देतो आणि […]\nभक्तीतल्या “क” चा फरक\nमध्यंतरी एक चर्चा रंगली. निर्गुणभक्तीपंथी एका अनुयायाने एक प्रश्न विचारला “गणपतीबाप्पाची मूर्ती 10 दिवस मनोभावे पूजल्यावर त्याचं वाजतगाजत विसर्जन लोकं कसं करू शकतात” प्रश्न एका दृष्टीनं अगदीच चुकीचा नव��हता. या प्रश्नासंदर्भात तत्वज्ञानाचे खूप कंगोरे निघून त्यावर न संपणाऱ्या चर्चा घडू शकतील. पण या निमित्ताने बरेच दिवस माझ्या मनात घोळत असलेल्या एका विषयाचं विचारचक्र पुन्हा मनात […]\nव्हिडीओ: ऍडव्होकेट प्रसाद पाटील, कुरुळ, अलिबाग यांच्या घरच्या गणपतीची आरती\nखालील व्हिडीओ ओपन होत नसेल तर या लिंक वर क्लिक करा तुम्हीही तुमच्या बाप्पाची आरती, गोंधळ, आणि इतर कलाप्रकार, तुमच्या गावचे वैशिष्ट्य पाठवू शकता. smartmaharashtra@gmail.com वर मेल करा. बोला \nसदा सर्वदा योग तुझा घडावा: विवेचन\nगणपती विराजमान झाले आहेत. सर्वत्र मंगलमय वातावरण भरून राहिले आहे. बाप्पांच्या आगमनाने एक चैतन्य आसमंतात भरून जाते. चैतन्य हा शब्द हिंदू तत्वदर्शनात सर्वोच्चशक्तीसाठीच वापरला जातो. बाप्पांच्या सुंदर मूर्ती सर्वत्र आहेत. भक्तांची लगबग आहे. देव्हारे विशेष सजले आहेत. सुगंधाचा घमघमाट पसरला आहे. नैवेद्याच्या ताटांनी सकाळ संध्याकाळ देव्हारा सजून जातो आहे. आरत्यांचे आणि टाळांचे मधुर नाद ऐकू […]\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nभारत पाक तिसऱ्या युद्धात पकिस्तानची सपशेल शरणागती (१९७१) आणि बांग्लादेशची निर्मिती\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nमंत्रपुष्पांजली अर्थात राष्ट्रप्रार्थना: मराठी रूपांतर हर्षद माने हिंदू धर्मातील विचार भव्य आहेत हे हिंदू धर्माच्या कुठल्याही पुस्तकातून जाणवते. ते व्यापक आहेत, सार्वत्रिक आहेत आणि बहुतांशी कालातीत आहेतच पण त्यांचे दर्शन वैश्विक सुद्धा आहे. मात्र मंत्रपुष्पांजलीमधून हिंदू धर्मातील राजकीय विचारही किती प्रगल्भ होते हे समजून येते. राष्ट्र ही संकल्पना पाश्चिमात्य असल्याचे ज्यांचे म्हणणे आहे, त्यांनी मंत्रपुष्पांजली जरूर […]\nमाणूस एक समाजशील प्राणी आहे. माणसाचे मन अतिशय संवेदनशील आहे. म्हणून माणूस एक संवेदनशील समाजाभिमूख प्राणी आहे. हे समजून घेतले म्हणजे माणसाला श्रध्दा का आवश्यक असते हे समजते. एखाद्या उच्च ठिकाणी आपले मन वाहणे आवडते. तिथे कुणाशी स्पर्धा नसते मद मत्सर राग लोभ वासना तिथे राहत नाही. श्रद्धा माणसाच्या मनाला संतुलित ठेवते. भगवद्गीता सांगते सर्वधर्म […]\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nमहाविद्यालय���ने केलेल्या संस्कारमुळे आम्ही यशस्वी झालो - दत्तराज छाजेड\nभारताच्या संविधानाच्या निर्मितीची कथा\nभारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील शेवटचे पान म्हणजे मध्ये १९४६ कॅबिनेट कमिशन नुसार झालेली घटना समितीची स्थापना आणि त्यांच्या प्रयत्नातून तयार झालेले संविधान. भारताचे संविधान एक पवित्र दस्तावेज. ज्या एका दस्तावेजाने, तेंव्हाच्या तेहतीस कोटींच्या आणि आजच्या सव्वाशे कोटींच्या भारताला बांधून ठेवले आहे एका घट्ट धाग्याने, विविधतेने नटलेल्या आणि वळणा-वळणावर वैविध्य असणाऱ्या आपल्या या अजस्त्र, विस्तीर्ण देशाचा गाडा यशस्वीपणे […]\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा मोफत डाऊनलोड करा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रखर बुद्धिवाद संविधानाचे त्यांनी केलेले उत्तुंग कार्य आपल्या सर्वांना माहित आहेच. पण कायदा, अर्थशास्त्र, राजकीय अर्थशास्त्र या विषयात त्यांनी केलेलं काम अतुलनीय आणि अजस्त्र आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळेस मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी त्यांनी केंद्र शासनाने नेमलेल्या समितीसमोर भाषण दिले होते. रुपया, त्याचे मूल्य या विषयवार त्यांचे संशोधन जगप्रसिद्ध आहे. कामगार चळवळीविषयी त्यांचे स्वतःचे विचार होते. हिंदू […]\n अर्थात प्रबोधनकारांचे शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यातील भाषण\nशिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ ला झाली आणि पहिली जाहीर सभा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दादरच्या शिवाजी पार्कवर ३० ऑक्टोबर १९६६ ला झाली. त्या मेळाव्यात प्रबोधनकारांचंही भाषण झालं. “आजपासून हा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण करीत आहे हे त्यांचे तेंव्हाचे प्रसिद्ध वाक्य होते. ” त्यांचे भाषण वाचून त्यांचा आक्रमकपणा, त्वेष आणि ज्वलंत महाराष्ट्रप्रेम दिसून येते. ‘प्रबोधनकारांचे ज्वलंत हिंदुत्व’ […]\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन पुस्तक अभ्यास परीक्षा: पहिले पुष्प: “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री”\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन घेत आहे साहित्यावर आधारित पुस्तक अभ्यास परीक्षा पहिले पुष्प: स.आ. जोगळेकर लिखित “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री” उत्तमोत्तम मराठी साहित्यावर विश्लेषणात्मक अभ्यास व्हावा ह्या उद्देशाने मराठी इंटरनॅशनल (मिओ) पुस्तक अभ्यास परीक्षा हा उपक्रम सुरु करीत आहे. हे पुस्तक परीक्षण नाही. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे एखादे पुस्तक परीक्षेला लावले जाते तत्सम ही पुस्तकावर आधारित परीक्षा आहे. फक्त ही परीक्षा […]\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5004062308525536243&title=Ringroad%20work%20is%20going%20to%20start%20soon&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-16T01:37:07Z", "digest": "sha1:DTOQSDFJUMEGBMAKVCLUNWL4OXAHGL2V", "length": 11264, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘रिंगरोड परिसरात बांधकाम व्यावसायिकांनी लक्ष केंद्रित करावे’", "raw_content": "\n‘रिंगरोड परिसरात बांधकाम व्यावसायिकांनी लक्ष केंद्रित करावे’\nपुणे : ‘पुणे आणि परिसरात होत असलेल्या रिंगरोडचे प्रत्यक्ष काम नजीकच्या भविष्यात सुरू होणार असून यादरम्यान बांधकाम व्यावसायिकांनी या भागात आपले लक्ष केंद्रित करीत त्या भागाच्या विकासासाठी योगदान द्यावे’, असे आवाहन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीएचे आयुक्त आणि मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गित्ते यांनी क्रेडाई सभासदांना केले. गित्ते यांनी नुकतेच क्रेडाई पुणे मेट्रोच्या सभासदांसमोर रिंगरोड आणि त्या अनुषंगाने होणारा शहराचा विकास या विषयावर सादरीकरण केले, त्या वेळी ते बोलत होते.\n‘कॉन्फडरेशन ऑफ रियल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ अर्थात क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे, उपाध्यक्ष सुहास मर्चंट, किशोर पाटे व अनिल फरांदे , नॅशनल क्रेडाई युथ विंगचे समन्वयक आदित्य जावडेकर आदी यावेळी उपस्थित होते.\nयाबद्दल अधिक माहिती देताना गित्ते म्हणाले की, शहराच्या वाहतूककोंडीवर व जिल्ह्याच्या विकासासाठी रिंगरोड हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम हे लवकरच सुरू होणार असून, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)ने प्रादेशिक विकास आराखड्यातील रिंगरोड विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. रिंगरोड हा एकूण १२८ कि.मी लांब व ११० मीटर रुंद असून त्यामध्ये ८ पदरी महामार्ग, सर्व्हिस रोड, नॅशनल हायवे जंक्शन यांचा समावेश असेल. टाउन प्लॅनिंग स्कीममधून रिंग रोड परिसरातील प्लॅन्ड डेव्हलपमेंटदेखील होणार आहे. यातून पुण्याचा मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे. ९५ टक्के रिंगरोड हा शहराच्या फक्त १० कि.मी दुरून जात असल्यामुळे विकास होण्याची खात्रीही आहे. सहा टप्प्यांमध्ये असलेल्या या प्रकल्पाचे पहिले ��ोन टप्पे हे येत्या काही महिन्यात सुरु होतील. रिंगरोडलगत असलेल्या परिसरात टाउन प्लॅनिंग स्कीम्स नियोजित केल्या असून त्यामध्ये पीएमआरडीएच्यावतीने रस्ते, अमेनिटीज, पाणी आणि इतर आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जाणार असल्याने ते बांधकाम क्षेत्राला व नागरिकांना नक्कीच सोयीचे ठरेल.\n‘रिंगरोड हा शहराच्या विकासाच्या दृष्टीने मेट्रो प्रकल्पाएवढाच जास्त महत्त्वाचा असून याचा फायदा शहरातील नागरिकांबरोबरच बाहेरून येणा-या नागरिकांनाही नक्की होणार आहे. टाउन प्लॅनिंगमुळे शहरात होणारी वाहतुकीची होणारी कोंडी व प्रदूषण कमी होईल,’असे श्रीकांत परांजपे यांनी सांगितले.\nरिंगरोडची फायनल अलाईनमेंट व बाधित क्षेत्र हे तातडीने सरकारला हॅण्डओव्हर करण्यासाठी सरकार व जमीन मालकांमध्ये करण्यात येणाऱ्या एमओयुचा ड्राफ्ट त्यांनी सादर केला. ‘लवकरात लवकर लँड अॅक्वॅझिशन पूर्ण करून रिंगरोड बांधकामाला गती देण्यासाठी क्रेडाई पुणे मेट्रोकडून शक्य तेवढी मदत करू’, असे आश्वासनही त्यांनी दिले.\nTags: PuneCredai Pune MetroShrikant ParanjapeKiran GittePMRDAपुणेक्रेडाई पुणे मेट्रोपुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणपीएमआरडीएप्रेस रिलीज\n‘योजनांच्या लाभासाठी बांधकाम कामगारांची नोंदणी आवश्यक’ ‘पारदर्शक कारभारासाठी महा-रेराचा वापर करा’ राज्य सरकारकडून बांधकाम कामगारांना दिवाळी भेट ‘येत्या पाच वर्षांत सर्वांना हक्काची घरे’ ‘क्रेडाई पुणे मेट्रो’तर्फे कामगारांची आरोग्य तपासणी\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n‘स्वरसाधक’ दिनदर्शिकेचे ‘सवाई’मध्ये प्रकाशन\n‘सीएम चषक’स्पर्धेसाठी आतापर्यंत तब्बल ३३ लाख लोकांची नोंदणी\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.online.majhisite.com/demo/index.html", "date_download": "2018-12-16T01:41:41Z", "digest": "sha1:ZR3Z4H6XCGVTTY2VGJVLJYDDDTOKK7MF", "length": 3591, "nlines": 53, "source_domain": "www.online.majhisite.com", "title": "Online Website Development Course", "raw_content": "आपण डेमो विभागामध्ये असल्याने इथे फक्त पहिल्या ( १ ) ल��क्चर मधिल विडीओ चालतील.\nटीप : पहिल्या लेक्चर मधिल विडीओ पाहण्यासाठी पहिल्या लेक्चरमध्ये 'इथे क्लिक करा' अशा लिंक वर क्लिक करा\nआणि खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन विडीओ पहा.\n'मोफत' सर्व्हरवर लाईव्ह करणे\nमराठी वेबसाइट बनविणे व जावास्क्रिप्ट वापरणे\nतयार चांगल्या डिझाईन्सचा वापर\nवेबसाइट डोमेन नेम व होस्टींगची माहिती\nइतरांपेक्षा निराळ्या प्रकारची वेबसाइट\nसर्च इंजिन, SEO, गूगलच्या जाहिराती, करिअर इ.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखिव आहेत. यावरील माहिती कोठेही वापरण्यापूर्वी परवानगीची आवश्यकता आहे.\nसंपर्क : सचिन पिळणकर - ६१७, सत्यविजय सोसायटी, हातिसकर मार्ग, जूनी प्रभादेवी, मुंबई - ४०००२५. मो. ०९८९२२४१४३३ दू. २४३६४०६५", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pdshinde.in/p/normal-0-false-false-false-en-us-x-none_65.html", "date_download": "2018-12-16T02:27:08Z", "digest": "sha1:A3DXVDV7IZ6NB77UAUABGOXLPF6VYYQ5", "length": 16647, "nlines": 286, "source_domain": "www.pdshinde.in", "title": "माझी शाळा: शालेय घोषवाक्ये", "raw_content": "\nकोरे फॉर्म / तक्ते\nभाषणे / जयंती / पुण्यतिथी\nशिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..\nखाली दिलेली घोषवाक्ये जर आपल्याला पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करायची असतील तर या पानाच्या शेवटी डाऊनलोड बटण दिलेले आहे.\n1. भारत माता की – जय \n2. वंदे – मातरम्\n3. स्वातंत्र्यदिनाचा – विजय असो\n4. एक, दोन, तीन, चार – स्वातंत्र्याचा जयजयकार\n5. झाडे लावा – झाडे जगवा\n6. स्वच्छ गाव – सुंदर गाव\n7. दिवा लागतो ज्ञानाचा – विकास होतो गावाचा\n8. स्वच्छता पाळा – रोगराई टाळा\n9. सांडपाणी जिरवूया – परसबाग फुलवूया\n10. कचराकुंडीचा वापर करु – सुंदर परिसर निर्माण करु\n11. लावा सुबाभळीचा ताटवा – दुष्काळ हटवा\n12. ज्ञानाचा दिवा – घरोघरी लावा\n13. शिकलेली आई – घर पुढे नेई\n14. आडाणी आई – घर वाया जाई\n15. आडाणी बाप – डोक्याला ताप\n16. जेवणापूर्वी धुवा हात – जेवणानंतर धुवा दात\n17. घरोघरी एकच नारा – शौचालयाचा वापर करा\n18. देश की रक्षा करेगा कौन – हम सब बच्चे, हम सब बच्चे\n19. लेक वाचवा – देश वाचवा\n20. मुलगा मुलगी एकसमान – दोघांनाही शिकवू छान\n21. मुलापेक्षा मुलगी बरी – प्रकाश देते दोन्ही घरी\n22. खिशात भारी मोबाईल फोन – उघड्यावर शौचाला जातय कोन\n23. साक्षर जनता – भूषण भारता\n24. भारतीय स्वातंत्र्यदिन – चिरायू होवो\n25. जय जवान – जय किसान, जय ���िज्ञान\n26. सफाई करा रोज - रोजघाणीचा प्रोब्लेम क्लोझ\n27. जेथे घनदाट वृक्षराजी - तेथे पावसाची मर्जी.\n28. कराल झाडावर माया - तर मिळेल दाट छाया.\n29. झाडे वाढवा - चैतन्य फुलवा.\n30. धूम्रपान मद्यपान - आयुष्याची धूळधाण.\n31. रोगप्रतिबंधक लसीची सुई - बाळास उदंड आयुष्य देई.\n32. बाळ मजूरी हटवूया - बाळ मजूरी मिटवुया.\n33. स्वच्छता ठेवा - आजार पळवा.\n34. जेथे असेल सांडपाणी - तेथे लावा मच्छरदानी.\n35. स्वच्छता म्हणजे रोजचा सण - नाहीतर कायमचे आजरपण\n36. पर्यावरण चे करा जतन - तरच होईल देश महान.\n37. पाण्याविना नाही प्राण - पाण्याचे तू महत्व जाण.\nवर दिलेली घोषवाक्ये पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nशालेय पोषण आहार एक्सेल शिट्स\nसा.स. नोंदी एक्सेल शीटस\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nइयत्ता 9 वी नैदानिक चाचणी तक्ते\nसंकलित चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nशाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी\nसरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कायदे\nभारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती\nशाळा स्तरावरील विविध समित्या\nमूल्यमापन नोंदी कशा कराव्यात \nपहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी\nमित्रा App डाउनलोड करण्याविषयी\nनविन वेळापत्रक व तासिका विभागणी\nछान छान गोष्टी व्हिडीओ\nकोडी बनवा, रंगवा, खेळा\nबोधकथा / बोधपर गोष्टी\nअभ्यासात मागे राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी\nइतर उपक्रम / उत्सव\nपैसे कमवा ई- वॉलेटमधून\nपैसे कमवा ई- वॉलेटमधून\nश्री. परशुराम ज्ञानू शिंदे उपशिक्षक ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठुळी ता. आटपाडी जि. सांगली मूळ गाव – हिवरे ता. जत जि.सांगली मो. नं. 9011116046\nआज दिनांक व वेळ\n'माझी शाळा' अँड्रॉईड अॅप\nमाझी शाळा ब्लॉगचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी या इमेजवर क्लिक करा..\n'माझी शाळा' यू-ट्युब चॅनेल\nमाझे स्वनिर्मित व्हिडीओ पाहण्यासाठी वर दिसणार्‍या यु-ट्युबच्या इमेजवर क्लिक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.\n11 जून 2017 पासून एकूण भेटी\nवर दिसणार्‍या इमेजवर क्लिक करा आणि त्यानंतर Follow या बटणावर क्लिक करा.\nशैक्षणिक प्रगती चाचण्यांचे नियोजन\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - स्वाध्यायपुस्तिका\nआकारिक चाचणी क्र.1 प्रश्नपत्रिका\nपायाभूत चाचणी एक्सेल सॉफ्टवेअर व तक्ते\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद\nआधारकार्ड पॅन कार्डशी लिंक\n10 वी, 12 वी मार्कलिस्ट\nमतदार यादीत नाव शोधा\n७ वा वेतन आयोग पगार\nमहत्वाचे दाखले व कागदपत्रे\nमहत्वाचे टोल फ्री क्रमांक\nकसा भरावा कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज\nजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी\nब्लॉगवरील अपडेट मिळवण्यासाठी Like या बटणावर क्लिक करा.\nया ब्लॉगवरील बरीच माहिती संग्रहित असून ती सोशल मीडियावरून घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबाबत शहानिशा केलेली नाही. वाचकांना केवळ माहिती उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्यामुळे मूळ लेख, लेखक, त्यातील विचार याबाबतीत खात्री केलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/2014", "date_download": "2018-12-16T02:12:06Z", "digest": "sha1:SGQF6G6UTTR5TA5YR62F6JDY2YXUGXQ3", "length": 22625, "nlines": 117, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "किल्‍ले पुरंदर! | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत. त्यांपैकी एका फाट्यावर सिंहगड आहे. तोच फाटा तसाच पूर्वेकडे अदमासे चोवीस किलोमीटर जाऊन भुलेश्वरजवळ लोप पावतो. त्याच डोंगररांगेवर पुरंदर किल्ला वज्रगडाच्या सोबतीने वसलेला आहे.\nपुरंदर हा किल्ला पंधराशे मीटर उंच असून तो गिरिदुर्ग प्रकारात मोडतो. किल्ला पुणे जिल्ह्यातील विस्तीर्ण डोंगररांगेत आहे. तो ट्रेकिंगसाठी सोपा आहे. पुरंदरला चौफेर माच्या आहेत. पुण्याच्या आग्नेय दिशेला अंदाजे वीस मैलांवर तर सासवडच्या नैऋत्येला सहा मैलांवर असलेला हा किल्ला 18.98 अंश अक्षांश व 74.33 अंश रेखांशवर स्थित आहे. गडाच्या पूर्वेला बहुतांशी प्रदेश सपाट आहे तर पश्चिमेला प्रदेश डोंगराळ आहे. किल्‍ल्‍याच्या वायव्य दिशेला चौदा मैलांवर सिंहगड आहे, तर पश्चिमेला वीस मैलांवर राजगड आहे.\nपुरंदर किल्ला विस्ताराने मोठा आहे. तो एका दिवसांत पाहून होणे कठिणच. किल्ला मजबूत असून शत्रूच्या आक्रमणापासून बचावाला उत्तम जागा हेरून बांधण्यात आला आहे. गडावर मोठी शिबंदी राहू शकते. पूर्वी दारुगोळा व धान्य यांचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकत असे. गडावर चढायला असलेली एक सोपी बाजू सोडली तर इतर सर्व बाजू दुर्गम आहेत. पायथ्यावरून गडावर एका कच्‍च्‍या वाटेसह एक पक्का रस्ताही जातो. गडावरून सभोवारच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते.\n‘अल्याड जेजुरी पल्याड सोनोरी |\nमध्ये वाहते क-हा |\nपुरंदर शोभतो शिवशाहीचा तुरा ||\nक-हे पठाराच्या या काव्यात पुरंदर किल्ल्याचे असे सुरेख वर्णन केले आहे. पुरंदर म्हणजे इंद्र, ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान बलाढ्य तसाच पुरंदरगड. पुराणात त्या डोंगराचे नाव आहे इंद्रनील पर्वत. इंद्राचे अस्त्र 'वज्र', म्हणून पुरंदरचा सोबती असलेल्या किल्‍ल्‍याला नाव देण्यात आले 'वज्रगड' पुरंदर किल्‍ल्‍याच्या नावाविषयी एक वेगळी उत्पत्ती आहे. पुरंदरच्या पायथ्याशी नारायणपूर नावाचे गाव आहे. त्याचे मूळ नाव 'पूर'. त्या पूर गावाचा आधार म्हणून किल्‍ल्‍याला 'पुरंधर' आणि कालांतराने अपभ्रंशित होत 'पुरंदर' असे नाव पडले असावे.\nबहामनी काळी बेदरचे चंद्रसंपत देशपांडे यांनी बहामनी शासनाच्या वतीने पुरंदर ताब्यात घेतला. त्यांनी पुरंदरच्या पुनर्निर्माणास आरंभ केला. निजामशाही सरकार मलिक अहंमद याने 1489 च्या सुमारास किल्ला जिंकून घेतला. तो पुढे, सन 1550 मध्ये आदिलशाहीत आला. आदिलशहाने शहाजीराजांना 1649 मध्ये कैदेत टाकले. त्याचवेळी शिवाजी महाराजांनी त्यांच्या ताब्यात काही आदिलशाही किल्ले घेतले, म्हणून आदिलशहाने शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी फत्तेखानास रवाना केले. परिस्थिती बिकट होती. एकीकडे वडील कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी त्यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली; मात्र त्यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. तो महादजी निळकंठराव यांच्या ताब्यात होता. महाराजांनी त्यांच्या भावा-भावांमधील भांडणाचा फायदा उठवून किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. मराठ्यांनी फत्तेखानाशी पुरंदर किल्ल्याच्या सहाय्याने झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना त्या पहिल्या लढाईत मोठे यश प्राप्त झाले. शिवाजीराजांनी नेताजी पालकर यांस 1655 मध्ये पुरंदर किल्ल्याचा सरनौबत नेमले. संभाजीराजांचा जन्म पुरंदर किल्‍ल्‍यावर 16 मे 1657 गुरुवार या दिवशी झाला.\nसडकेने किल्‍ल्‍यावर आले, की बिनी दरवाजातून आपण पुरंदर माचीवर प्रवेश करतो. त्या माचीला पूर्वी पाच दरवाजे असल्याचे मानले जाते. आता फक्त एक दरवाजा उरला आहे. गडाभोवती पूर्व-पश्चिम एक किलोमीटरभर फिरलेल्या त्‍या माचीवर अनेक वास्तू दिसतात. त्यात पुरंदरेश्वर-रामेश्वरची मंदिरे, पद्मावती-राजाळे तलाव, छोटे-मोठे आड, पेशवेकालीन इमारतीच्या जोत्यावर ब्रिटिशांनी बांधलेले बंगल��, चर्च, बराकी अशा अनेक वास्तू आहेत. या वास्तूंमधून हिंडतानाच दोन्ही हातात समशेरी घेतलेला मुरारबाजींचा आवेशपूर्ण पुतळा समोर येतो.\nपुरंदर किल्ल्याच्या इतिहासातील सर्वांत प्रसिद्ध घटना म्हणजे मुरारबाजी देशपांडेने दिलेरखानाला अखेरच्या‍ श्वासापर्यंत दिलेला लढा. मिर्झाराजे जयसिंग आणि सरदार दिलेरखान यांनी 1665 च्या आषाढात पुरंदरला वेढा घातला. मुघलांच्या अफाट फौजेला मुरारबाजी त्याच्या मोजक्या मावळ्यांसह निकराची टक्कर देत होता. वज्रगड पडल्यानंतर मुरारबाजी निवडक सातशे मावळ्यांसह दिलेरखानाच्या फौजेवर चालून गेला. त्याने दिलेल्या लढ्याचे सभासदखानाच्या बखरीत रोमांचक वर्णन करण्यात आले आहे -\n‘सात हजार पठाण आणि मुठभर मावळे. पण पहिल्या हल्ल्यातच पांचशे पठाण लष्कर ठार जाहालें. खासा मुरार बाजी परभू माणसांनिशी मारीत शिरला. तेंव्हा दिलेरखान बोलिला ‘अरे तूं कौल घे. मोठा मर्दाना शिपाई तुज नांवाजितों.’ त्यावर मुरार बाजी बोलले, ‘तुजा कौल म्हणजे काय मी शिवाजीराजाचा शिपाई, तुझा कौल घेतो कीं काय मी शिवाजीराजाचा शिपाई, तुझा कौल घेतो कीं काय’ असे म्हणत तो खानावर चालून गेला. हातघाईचे युद्ध जहाले. तोच खानानें आपले आगें कमाण घेऊन तीर मारून काम पुरा केला. मग तोंडात अंगोळी घालत म्हणाला ‘असा शिपाई खुदाने पैदा केला’ असे म्हणत तो खानावर चालून गेला. हातघाईचे युद्ध जहाले. तोच खानानें आपले आगें कमाण घेऊन तीर मारून काम पुरा केला. मग तोंडात अंगोळी घालत म्हणाला ‘असा शिपाई खुदाने पैदा केला’ मुरारबाजीबरोबर तीनशें माणूस ठार जाहालें’\nत्यानंतर 19 जून 1665 रोजी इतिहासप्रसिद्ध पुरंदरचा तह झाला.\nपुरंदर आणि वज्रगड जरी एकाच डोंगरसोंडेवर वसलेले असले तरी ते दोन स्वतंत्र किल्ले आहेत.\nपुरंदर माचीवरील एकमेव दरवाजा नारायणपूर गावातून किल्ल्यावर जाताना लागतो. दरवाजा चांगल्या स्थितीत आहे. दरवाज्यातून आत शिरल्यावर पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. तेथून समोरच पुरंदरचा खंदककडा पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. दरवाज्यातून आत शिरल्यावर दोन रस्ते लागतात. एक सरळ पुढे जातो तर दुसरा डावीकडे मागच्या बाजूस वळतो. सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर उतारावर लष्कराच्या बराकी आणि काही बंगले दिसतात. माचीची लांबी एक मैल आहे तर रुंदी शंभर फूट आहे. बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी मंदिर आहे. त्याच��� नाव ‘पुरंदरेश्वर’.\nपुरंदरेश्वर मंदिराच्या मागील कोपऱ्यात पेशवे घराण्याचे रामेश्वर मंदिर आहे. ते पेशव्यांचे खाजगी मंदिर होते. या मंदिराच्या थोडे वर गेल्यावर पेशव्यांच्या दुमजली वाड्यांचे अवशेष दिसतात. पेशवाईच्या आरंभी बाळाजी विश्वनाथांनी तो बांधला. त्या वाड्यातच सवाई माधवरावांचा जन्म झाला. वाड्याच्या मागे विहीर आहे. ती चांगल्या अवस्थेत आहे. तेथून थोडे पुढे गेल्यावर दोन वाटा लागतात. एक वाट बालेकिल्ल्याच्या दिशेने वर जाते. दुसरी खाली भैरवखिंडीच्या दिशेने जाते. बालेकिल्ल्याच्या वाटेने वर गेल्यावर पंधरा मिनिटांतच पर्यटक दिल्ली दरवाजापाशी पोचतो.\nया तिसऱ्या दरवाज्यातून आत शिरल्यावर डावीकडे कडा थेट गेलेला दिसतो, तोच तो खंदककडा. कड्याच्या शेवटी एक बुरूज आहे. बुरूज पाहून आल्यावर परत तिसऱ्या दरवाज्यापाशी यावे. तेथून एक वाट पुढे जाते. वाटेतच आजुबाजूला पाण्याची काही टाकी लागतात. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे उंचवटा लागतो. त्याच्या मागे पडक्या जोत्यांचे अवशेष आहेत. तेथेच अंबरखाना होता. थोडे वर चढून पाहिल्यास वाड्याचे अवशेष दिसतात. वाटेवरून पुढे गेल्यावर पाण्याचे हौद लागतात. वाटेवरून पुढे जाताना एक वाट डावीकडे खाली गेली आहे. त्या वाटेवरून खाली गेल्यावर केदार दरवाजा लागतो. पडझडीमुळे तो दरवाजा वापरात नसला तरी पूर्वी त्या दरवाजाला फार महत्त्व होते.\nपुणे, हडपसर, सासवड, नारायणपूर किंवा पुणे-कापूरहोळ - नारायणपूर अशा दोन मार्गे या गडाकडे येता येते. यापैकी कुठल्याही मार्गे आलो तरी पायथ्याच्या नारायणपूर आणि पुढे पेठ नारायण गावापर्यंत यावे लागते. नारायणपूर किंवा पुरंदरला जाणाऱ्या एसटी बस आपल्याला किल्‍ल्यापर्यंत आणून सोडतात. कात्रज घाट, बापदेव घाट, दिवे घाट हे तीन घाट ओलांडून पुरंदर किल्याच्‍या पायथ्याशी जाता येते.\nसंदर्भ: देवस्‍थान, महाराष्‍ट्रातील मंदिरे, शिवमंदिर, Sagareshwar\nसंदर्भ: नरक चतुर्दशी, दिवाळी, दीपावली, व्रत, अभ्यंगस्नान, Narak Chaturdashi\nहौसेनं केलेलं काम हा विरंगुळाच असतो - अचला जोशी\nअद्भूत शिल्पकृतींचे भुलेश्वर मंदिर\nसंदर्भ: महाराष्‍ट्रातील मंदिरे, शिवमंदिर, राष्ट्रीय संरक्षित स्मारक\nसाल्हेर - महाराष्‍ट्रातील सर्वात उंच किल्ला\nसंदर्भ: शिवाजी महाराज, पर्यटन स्‍थळे\nनीरा-भीमेच्या संगमावरील श्री लक्ष्मी नृसिंह देवस्था���\nसंदर्भ: नद्यांचा संगम, देवस्‍थान, महाराष्‍ट्रातील मंदिरे, नरसिंह मंदिर, पर्यटन स्‍थळे\nरॉयल ऑपेरा हाउसचे नवे रूप\nगाविलगड - वैभवशाली बांधकामाचा बलदंड किल्‍ला\nसंदर्भ: राष्ट्रीय संरक्षित स्मारक, शिवाजी महाराज\nमरीन ड्राइव्ह : मुंबईची खरी ओळख\nसंदर्भ: मरीन ड्राइव्ह, मरीन लाइन्स, पर्यटन स्‍थळे\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%AB%E0%A5%A9_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-12-16T01:56:59Z", "digest": "sha1:E2JPOBH7KVHDDU7JEEIM4DFLY456ERNH", "length": 4190, "nlines": 146, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १५५३ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १५५३ मधील मृत्यू\n\"इ.स. १५५३ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १३:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/it-marathi-news/smarwatch-for-pregnancy-test-117110600008_1.html", "date_download": "2018-12-16T02:11:35Z", "digest": "sha1:F3GTUTPOO644FNRUJXE73U2JGCUUGDJH", "length": 12115, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "नवीन स्मार्टवॉच देईल गर्भधारणेची खुशखबर | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनवीन स्मार्टवॉच देईल गर्भधारणेची खुशखबर\nपारंपरिक पद्धतीने घरच्या घरी गर्भधारणेची चाचणी करण्याची पद्धत लवकरच इतिहासजमा होऊ शकते. शास्त्रज्ञांनी आता एक अनोखे स्मार्टवॉच तयार केले असून गर्भधारणा होताच, ते त्यासंबंधीची माहिती महिलांना देईल. स्वीत्झर्लंडमध्ये या स्मार्टवॉचची चाचणी सुरू झाली आहे.\nएवा ब्रेसलेट नावाचे हे स्मार्टवॉच महिलांना त्यांची गर्भावसथा कधी सुरू होईल, हेच केवळ सांगणार नाही तर कोणत्या दिवसांत त्यांच्यासाठी गर्भावस्थेसाठी चांगला काळ आहे, याबाबतही माहिती देईल. शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच सध्या हार्डवेयरच्या मदतीने छोट्या-छोट्या शारीरिक परिवर्तनाच्या एका पॅकेजची ओळख केली आहे. आता ते एका अल्गोरिथमची निर्मिती करत असून ते या स्मार्टवॉचला ओळखणार्‍या व्यक्तिगत गुणांबाबत जाणू शकेल. या स्मार्टवॉचची किंमत 200 पौंड म्हणजे सुमारे 19 हजार रुपायापर्यंत असू शकते. चालू वर्षाच्या अखेरपर्यंत वास्तविक चाचणीसाठी ते बाजारात उतरविण्याची अपेक्षा शास्त्रज्ञ व्यक्त करत आहे.\nया अध्ययनाचे प्रमुख व युनिव्हर्सिटी हॉस्पिटल ज्युरिखचे प्राध्यापक मोहानेद शिलैह यांनी सांगितले की, एखादी महिला गर्भवती राहते तेव्हा तिच्या त्वचेचे तापमान, श्वास घेण्याचे प्रमाण व हृद्याचे ठोके बदलतात. दर मिनिटाला 2.1 ठोके हलतात, सोबतच त्वचेच्या तापमानात 0.2 अंशाचा बदल होतो. यातून महिलेची गर्भावस्था सुरू झाल्याचे संकेत मिळतात. सध्या गर्भधारणेची घरी चाचणी घेण्यासाठी महिलांना सकाळी मूत्र स्टिकमध्ये टाकावे लागते. ही स्टिक मूत्रातील मानवी कोरियोनिक गोनाडोट्रोपिनच्या पातळीवरुन महिलेने गर्भधारणा केली आहे की नाही ते सांगते.\nहोय, फेसबुकवर असंख्य खाती बनावट, २७ कोटी खाती ही बनावट\nव्हॉट्सअॅप सेवा बंद पडली\nमोबाईल क्रमांक -आधार कार्डला ६ फेब्रुवारीपर्यंत जोडा\nएअरटेल ३ जी सेवा बंद करणार\nकधीही न तुटणार्‍या क्रॅकप्रूफ टचस्क्रीनची निर्मिती\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nदोन महिन्यांऐवजी सहा महिन्यांची ‘फ्री’ पास\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महा���ंडळातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याना ...\nशरद पवार यांची बीजू जनता दलाच्या शिष्टमंडळासोबत बैठक\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बीजू जनता दल पक्षाच्या शिष्टमंडळाने बैठक ...\nइंडिगो एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब असल्याची अफवा\nमुंबई विमानतळावरुन इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने, विमानात ...\nसायना नेहवाल- पी. कश्यप विवाह बंधनात अडकले\nभारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पी. कश्यप लग्नबंधनात अडकले. ...\nभय्यू महाराजांना एक तरुणी करत होती ब्लॅकमेल, 40 कोटी ...\nइंदूर- राष्ट्रसंत भय्यू महाराजांच्या आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. पाच कोटीची ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/fertilizes?page=3", "date_download": "2018-12-16T01:22:55Z", "digest": "sha1:C57HUWCX4ZFKL6XULNKEUVXO4FEC45H2", "length": 5025, "nlines": 114, "source_domain": "krushikranti.com", "title": "fertilizes (खाद ) - krushi kranti", "raw_content": "\nआता सेंद्रीय शेती करून मिळवा…\nमाझा भूमि रक्षक माझा भूमि रक्षक\nमाझा भूमी रक्षक माझा भूमी रक्षक जैविक खते सर्वत्र उपलब्ध महाराष्ट्र आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहेत रसायनमुक्त शेती करण्याचा ध्यास माझा भूमी रक्षक जैविक खते वापर आणि रसायन मुक्त शेती करा जैविक खते वापरा उत्पन्न वाढवा\nमाझा भूमी रक्षक माझा भूमी…\nजमिनीची सुपीकता गुणक, मातीची सुपीकता वाढवण्यासाठी 100% पोटॅशियम ह्यूम, पांढर्या जस्त ताकदीमुळे वनस्पती अधिक वेगाने वाढतात. रोग प्रतिकारशक्ती वाढवून वनस्पतींची एकूण आरोग्यासाठी मदत होते आणि जास्तीत जास्त उत्पादन दिले (land fertility multiplier, 100%…\nजमिनीची सुपीकता गुणक, मातीची…\nकृषिकन्या लेंडी खत फौंडेशन कृषिकन्या लेंडी खत फौंडेशन\nशेळी व मेंढी यांचे नैसर्गिक लेंडी खत उपलब्ध आहे संपर्क :- 9767937894 7057937894\nशेळी व मेंढी यांचे नैसर्गिक…\nAhmadnagar 26-05-18 कृषिकन्या लेंडी खत फौंडेशन ₹550\nजैविक खत जैविक खत\nआमच्याकडे जैविक खत उपलब्ध आहे जैविक खत हा जमिनीचि सुपीकता टिकून ठेवते\nआमच्याकडे जैविक खत उपलब्ध आहे …\nकोरफड पिकाबददल माहिती १) कोरफड पिकाला मिळणारा भाव २) कोरफड पिक विकत घेणाऱ्या व्यापाऱ्यांची माहिती उदा - मोबाईल नं - ठिकाण ३) रोपे विक्रेत्यांची माहिती उदा - मोबाईल नं - ठिकाण\nकोरफड पिकाबददल माहिती १) कोरफड…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/fertilizes?page=4", "date_download": "2018-12-16T01:26:25Z", "digest": "sha1:E52H2MK242UAJTJWRQT6SET66QOFAXOT", "length": 4854, "nlines": 108, "source_domain": "krushikranti.com", "title": "fertilizes (खाद ) - krushi kranti", "raw_content": "\nआता सेंद्रीय शेती करून मिळवा…\nगुळाचे डाग विक्रीस उपलब्ध गुळाचे डाग विक्रीस उपलब्ध\nआपल्याकड 2000 हजार गुळ डाग विक्रीस आहेत 10kg एक डाग असे 2000 डाग आहेत माल नबर एक एक दम दानेदार गुळ आहे मला विकायच आहे\nआपल्याकड 2000 हजार गुळ डाग…\nLatur District 05-05-18 गुळाचे डाग विक्रीस उपलब्ध\nऍग्री फिल्ड करता मुलं पाहिजे ऍग्री फिल्ड करता मुलं पाहिजे\nऍग्री फिल्ड मार्केटिंग करीत मुलांची आवश्यकता आहे इच्छुक लोकांनी संपर्क करा अविनाश मालखेडे 8806868431\nऍग्री फिल्ड मार्केटिंग करीत…\nMaharashtra 28-04-18 ऍग्री फिल्ड करता मुलं पाहिजे ₹15000\nनमस्कार, जे शेतकरी ठिबक सिंचन द्वारे ऊस पिकाला नियमित खते देतात त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आली आहे. आपल्या कारखान्याच्या ऊस विकास विभागाकडे व्ही. एस. आय. चे मायक्रोसोल हे सुक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत 5 किलो च्या पॅकेज मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. एकरी 10…\nनमस्कार, जे शेतकरी ठिबक सिंचन…\nC F C PLAS मध्ये उपलब्ध घटक फैटी एसिड्स, विटामिन ई, पाचक घटक, मेथी, अश्वगंधा, आणि शतावरी इ. दुध उत्पादक शेतकऱ्यांना नम्र आव्हान करण्यात येते की , आपण आपले गायीचे दुध व दुधाचे फँट वाढवून आर्थिक स्तर उंचवावा . C F C प्लस जनावराना देन्याचे फायदे. 1)…\nC F C PLAS मध्ये उपलब्ध घटक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-vidarbha-news-there-no-importance-outside-auditorium-62447", "date_download": "2018-12-16T01:53:22Z", "digest": "sha1:ZUFQZYP4W5LLMXBPBX6FN74JXCPTHDWY", "length": 14362, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur vidarbha news There is no importance outside the auditorium सभागृहाबाहेरील घडामोडीला महत्त्व नाही | eSakal", "raw_content": "\nसभागृहाबाहेरील घडामोडीला महत्त्व नाही\nबुधवार, 26 जुलै 2017\nनागपूर - राजकीय पक्षाकडून देण्यात येणारा ‘व्हीप’ हा सभागृहातील कामकाजापुरता असतो. यामुळे सभागृहाबाहेर त्या ‘व्हीप’ला महत्त्व नाही. यामुळे सोळा नगरसेवकांनी गटनेतेपदी केलेली नियुक्ती योग्य असल्याचा दावा तानाजी वनवे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात केला.\nसंजय महाकाळकर यांची महापालिकेच्या गटनेते पदावर नियुक्ती २९ नगरसेवकांनी एकमताने केली होती. त्या नियुक्तीला प्रदेशाध्यक्षांकडूनही मान्यता देण्यात आली होती. परंतु, नंतर काँग्रेस नगरसेवकांनी महाकाळकर यांच्यावर अविश्‍वास व्यक्त करीत दुसऱ्यांदा बैठक घेतली.\nनागपूर - राजकीय पक्षाकडून देण्यात येणारा ‘व्हीप’ हा सभागृहातील कामकाजापुरता असतो. यामुळे सभागृहाबाहेर त्या ‘व्हीप’ला महत्त्व नाही. यामुळे सोळा नगरसेवकांनी गटनेतेपदी केलेली नियुक्ती योग्य असल्याचा दावा तानाजी वनवे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात केला.\nसंजय महाकाळकर यांची महापालिकेच्या गटनेते पदावर नियुक्ती २९ नगरसेवकांनी एकमताने केली होती. त्या नियुक्तीला प्रदेशाध्यक्षांकडूनही मान्यता देण्यात आली होती. परंतु, नंतर काँग्रेस नगरसेवकांनी महाकाळकर यांच्यावर अविश्‍वास व्यक्त करीत दुसऱ्यांदा बैठक घेतली.\nत्यात तानाजी वनवे यांना गटनेता म्हणून निवडले. तर, महापौरांनीही तानाजी वनवे यांच्या नियुक्तीला वैध मानले आहे. महाराष्ट्र महापालिका कायद्यातील कलम १९ (१)(अ)(अ)मध्ये नमूद केलेली पार्टी म्हणजे मूळ राजकीय पक्ष होय. अशावेळी महापालिका स्तरावरील पार्टीला मूळ राजकीय पक्षाने घेतलेला निर्णय मान्य करणे बंधनकारक आहे, असा युक्तिवाद महाकाळकर यांच्यातर्फे करण्यात आला.\nयाला प्रत्युत्तर देत वनवे यांनी प्रदेश काँग्रेस अथवा मूळ राजकीय पक्षाने दिलेला आदेश हा सभागृहातील कामकाजाकरिता असतो. सभागृहाबाहेरील राजकीय प्रक्रियेला सदर आदेश बाधा पोहोचवू शकत नाही. त्यामुळे १७ नगरसेवकांनी सभागृहाबाहेर घेतलेला निर्णय हा त्यांचा अधिकार असल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले.\nदरम्यान, महाकाळकर यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने अडीच वर्षांच्या कालावधीकरिता केल्याचा दावा आहे. परंतु, महापालिका कायद्यात गटनेते अथवा विरोधी पक्षनेते यांचा कार्यकाळ निश्‍चित नसल्यामुळे महाकाळकर यांची अडीच वर्षांकरिता नियुक्ती वैधानिक नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\nसिमेंट रस्ते, नाल्याचे काम थांबवा\nनागपूर : ग्रामपंचायतींनी पाणीटंचाईच्या काळात सिमेंट रोड, नाल्यांची कामांना ब्रेक लावण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना...\nम्हाळगीनगर चौकातील अतिक्रमणावर बुलडोझर\nनागपूर : म्हाळगीनगर चौकात नागरिकांच्या जिवावर उठलेले अतिक्रमण आज महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासने हटविले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी...\nसेक्स रॅकेटसाठी मोटारीत करण्यात आली 'ती' व्यवस्था\nनागपूर: हॉटेल्स आणि पॉश इमारतीत सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटवर पोलिसांनी छापे घातले. मात्र, पहिल्यांदाच कारमध्ये सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटवर पोलिसांनी...\nविदर्भातील कॉंग्रेस जणांचा उत्साह दुणावला\nनागपूर - मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसला मिळालेल्या विजयाने विदर्भातील कॉंग्रेसच्या नेत्यांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. काही वर्षांपासून...\nमहापालिकेला मिळाले शंभर कोटी\nनागपूर - जीएसटी अनुदान वाढीनंतर राज्य सरकारने तीन महिन्यांतील फरकाचे 104 कोटी दिल्याने महापालिकेला दिलासा मिळाला आहे. या रकमेतून कंत्राटदारांचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/me-too/", "date_download": "2018-12-16T01:10:56Z", "digest": "sha1:XDHBKXCYIE2VHVK7FK4LHNZ2WHWELGXR", "length": 6381, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Me Too Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nमी टू” चळवळीच्या निमित्ताने स्त्रियांना मिळालेले हे १३ धडे प्रत्येक मुलीने आवर्जून लक्षात ठेवायला हवेत\nतेव्हा एन्जॉय केलं असेल, आता स्वार्थ संपला तर पुरुषावर आरोप करून मोकळी होतेय\nबाबरी मशीद प्रकरण आणि जगभरात वाढत चाललेला इस्लामद्वेष (बाबरी लेखमाला : भाग ३)\nजनहित याचिका, म्हणजेच ‘PIL’ कशी दाखल करता येते लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी..\nतुम्ही देखील ओळखू शकाल इतका सोपा होता अमेरिकेच्या अणु हत्यारांचा लॉन्च कोड\nबहुचर्चित (आणि अनेक महिलांसाठी दुःखद) मिलिंद सोमण लग्नाचे खास फोटोज\n‘ह्या’ कारणामुळे गणपती बाप्पाला ‘तुळस’ वर्ज्य आहे\nडीझेल इंजिन रेल्वे चालवणारी आशियातील पहिली ‘महिला लोको पायलट’- मुमताज काझी\nराहुलचे यश आणि चक्रव्युव्हात अडकता अडकता वाचलेला भाजपा\n सनातन संस्थेचे हास्यास्पद प्रयोग – भाग १\nआणीबाणी चालू असताना आलेल्या “या” चित्रपटाने संजय गांधींना थेट तुरुंगात पाठवलं होतं\nखरंच सैनिकांच्या बलिदानाची आपल्याला चाड आहे का हो\nइच्छा मृत्यूवर इतर देशांमध्ये काय कायदे आहेत \nवस्तू व सेवा कर (GST) म्हणजे काय रे भौ…. जाणून घ्या अगदी सोप्या भाषेत\nपेट्रोल पंपावर ग्राहकांना मिळणाऱ्या या अधिकार आणि सुविधांबद्दल आपण अजूनही अज्ञानात आहोत \nप्रेमाच्या गुरफटलेल्या बंधांवर भाष्य करणारा गुलझारचा ‘इजाजत’\nप्रौढ वयातही तरुण दिसायचंय ह्या काही पदार्थांचा आपल्या आहारात सामावेश करा\nगझनवीने शिवलिंगाची प्रतारणा करण्यासाठी कोरला कलमा, पण त्याचा हेतू सफल झाला नाही\nश्रीमंत लोक अधिकाधिक श्रीमंत होण्यासाठी ह्या ५ गोष्टींचं कठोर पालन करतात\nभारतीय संस्कृतीमधील फलाहाराचे महत्त्व : आहारावर बोलू काही – भाग ५\nअनुप जलोटा, मिलिंद सोमण आणि जळणारे आपण\nस्वयंसेवकांच्या रक्ताने लाल झालेल्या भूमीत संघाच्या सेवाभरतीचे बचावकार्य: शिवभावे देवभूमीसेवा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://sharadjoshi.in/tracker?order=name&sort=asc", "date_download": "2018-12-16T01:23:46Z", "digest": "sha1:ZADAOVZ5WDAKIWBGZRI47DDQ32FXMWO2", "length": 6000, "nlines": 117, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "नवे लेखन | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\n19/11/2013 शेतकरी संघटना चंद्रपूर जिल्हा वृत्तांत admin 19/11/13\n13/12/2015 योद्धा शेतकरी निवले तुफान आता admin 13/12/15\n17/02/2012 Video बरं झालं देवा बाप्पा...\n03/11/2013 अवांतर लेखन कृषीसंस्कृतीचा लोककवी - इंद्रजित भालेराव admin 03/11/13\n18/04/2018 संपादकीय शेतकरी संघटना ट्रस्ट admin 18/04/18\n07/11/2016 योद्धा शेतकरी शरद जोशी यांच्या विचारांची कास धरल्यास देशाची प्रगती admin 07/11/16\n24/11/2013 शेतकरी संघटना शेतकर्‍यांची कैफ़ियत : पानफ़ूल आंदोलन admin 24/11/13\n18/04/2018 संपादकीय शेतकरी संघटना समाचार admin 18/04/18\n18/02/2012 शेतकरी संघटना शेतकरी संघटना - लोगो admin 18/02/12\n18/04/2018 संपादकीय अध्यक्षांचे मनोगत admin 18/04/18\n19/10/2013 शेतकरी संघटना शेतकरी संघटना १२ वे संयुक्त अधिवेशन - चंद्रपूर admin 08/11/13\n20/04/2018 शेतकरी संघटना शेतकरी संघटना कार्यकारीणी admin 20/04/18\n23/01/2012 छायाचित्र श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ admin 29/04/15\n24/02/2012 अवांतर लेखन सदस्यत्व कसे घ्यावे\n18/04/2018 संपादकीय स्वतंत्र भारत पक्ष admin 18/04/18\n26/10/2013 शेतकरी संघटक पाक्षिक शेतकरी संघटक - प्रकाशन वर्ष १९९९ admin 26/10/13\n18/04/2018 व्यवस्थापन किसान समन्वय समिती admin 18/04/18\n17/12/2016 शेतकरी संघटना शेतकरी संघटनेचे महात्माजींना साकडे आंदोलन admin 17/12/16\n26/12/2013 वृत्तांत गुणवंत पाटील यांचा सत्कार admin 26/12/13\n11/12/2012 शेतकरी संघटना रामगिरीवर हल्लाबोल : शेतकरी-पोलिसांची धक्काबुक्की\n22/11/2013 योद्धा शेतकरी बदलता भारत आणि शरद जोशी admin 22/11/13\n24/02/2012 अवांतर लेखन मराठीत कसे लिहावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/2018", "date_download": "2018-12-16T02:20:44Z", "digest": "sha1:VSVEWMB7THQIGBWMCF2KN6OV5WLZONY2", "length": 23207, "nlines": 103, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "चंदेरी दुनियेतला आश्वासक प्रवास... अभिनय देव | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nचंदेरी दुनियेतला आश्वासक प्रवास... अभिनय देव\nभारतात चित्रपट क्षेत्रामधील कामगिरी बॉलिवूडच्या तराजूवर तोलली जाते, पण चित्रपट हे ‘कथाकथनाचे माध्यम’ म्हणून परिणामकारक ठरू शकते हे अभिनय देव व त्यांच्यासारख्या मोजक्या दिग्दर्शकांनी दाखवून दिले आहे. त्यांना ‘देल्ही बेल्ली’ चित्रपटासाठी ‘पदार्पणातील सर्वोत्तम दिग्दर्शक’ हा फिल्मफेअर पुरस्कार 2013 साली मिळाला. ‘कलर्स’वरील ‘24’ ही मालिकादेखील त्याच्या कारकिर्दीमधील मैलाचा दगड ठरली आहे. त्याची स्वत:ची ओळख इंडस्ट्रीमध्ये ‘अॅड मॅन’ अशी आहे. काही सेकंदांसाठी पडद्यावर झळकून जाणारी जाहिरात बनवणे ही प्रक्रिया सृजनशीलतेला कस लावणारी असते, त्यामुळे निर्माता-दिग्दर्शक म्हणून अभिनयचा जाहिरात विश्वामध्ये दबदबा आहे. त्याने जवळजवळ चौदा वर्षे जाहिराती बनवल्या.\nअभिनय म्हणाला, ‘माझे शिक्षण आणि माझा व्यवसाय परस्पर भिन्न सृजनशीलता ही माझ्या रक्तात आहे. मला कलाक्षेत्राची आवड आहे. मी ‘आर्किटेक्चर’मधील पदवी मिळवल्यावर काही महिने ‘इक्बाल चैनी’मध्ये नोकरी केली. तेथे काम ‘क्रिएटिव्ह’ होते, तरी मला ‘स्टोरी टेलिंग’ म्हणजे गोष्ट खुलवून सांगणे या गोष्टीचे आकर्षण होते. मी आठवीत असत���ना नाटक लिहिले होते. त्या माझ्या पहिल्या-वहिल्या कलाकृतीचे कौतुकही झाले होते. त्यामुळे माझी ती आवड मनात खदखदत होती आणि शेवटी, मी माझ्या आवडीच्या क्षेत्रामध्येच करिअर करण्याचा निर्णय घेतला. ते साल होते, 1993.’\nअभिनय सांगत होता, “‘फिचर फिल्म’ ह्या माध्यमाचे मला जास्त आकर्षण होते. पण नव्वदच्या दशकात भारतात बनत असलेल्या ‘फिचर फिल्म्स’ प्रभावी आणि प्रगल्भ नसत. हिंदी सिनेमा त्यावेळी पाश्चिमात्य चित्रपटांचे अंधानुकरण करण्याच्या लाटेवर, ‘वाईट... आणि अति वाईट’ या दरम्यान भरकटत होता. ‘जाहिरात’ हे माध्यम त्यावेळी मला जास्त परिणामकारक वाटले आणि मी जाहिरातक्षेत्रामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला.’ जाहिरात क्षेत्रामधील माझा प्रवेश ‘ऑगीलिव्ह अँड मॅथर लिमिटेड’ या जाहिरात कंपनीमधील नोकरीपासून झाला. मी तेथे जाहिरात क्षेत्रातील श्रीगणेशा गिरवला. मी ‘फिल्म एक्झिक्युटिव्ह’ ते ‘क्रिएटिव्ह डायरेक्टर’ म्हणून काम करण्याचा अनुभव 1993 ते 1997 या चार वर्षांच्या काळात घेतला. माझ्यासाठी तो फार महत्‍त्‍वाचा होता. कारण, ‘ओ अँड एम’च्या ‘क्रिएटिव्ह टीम’चा सभासद म्हणून नव्या कल्पना अंमलात आणण्यापासून ते एखादा ‘ब्रँड’ प्रस्थापित करण्यापर्यंतचा अनुभव मला मिळाला. मी जवळजवळ तीस जाहिरातींवर काम केले. त्यानंतर पुढील तीन वर्षे, मी ‘हायलाईट्स फिल्मस् प्रा. लि.’ या देशातील नावाजलेल्या जाहिरात कंपनीबरोबर ‘फिल्म डायरेक्टर’ म्हणून काम केले. मी 2000 साली ‘रमेश देव प्रॉडक्शन प्रा. लि.’मधील जाहिरात विभागामधून स्वतंत्रपणे काम सुरू केले.”\nअभिनयची जाहिरातक्षेत्रामधील कामगिरी लक्षणीय ठरली आहे. अभिनयने कॅडबरी, हिंदुस्थान लिव्हर, कोका कोला, स्मिथ क्लाईन, पेप्सी, पार्ले, तोशिबा टीव्ही, टाटा मोटर्स, प्लॅटिनम ज्वेलरी, टाइम्स ऑफ इंडिया, टाटा डोकोमो अशा नामवंत ‘ब्रँड्स’च्या जवळजवळ साडेचारशे ‘टीव्ही कमर्शियल्स’ बनवल्या आहेत. अभिनयने आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार मिळवून जाहिरातक्षेत्रातील भारत देशाचे अस्तित्व खणखणीतपणे सिद्ध केले आहे. ‘मुंबई मिरर’साठी बनवलेल्या ‘आय अॅम मुंबई’ या जाहिरातीसाठी ‘कान्स गोल्ड लायन फॉर बेस्ट डायरेक्शन’ हा पुरस्कार मिळवणारा, अभिनय देव हा पहिला भारतीय दिग्दर्शक ठरला जाहिरातक्षेत्रामधील सर्वात मोठा असलेला तो पुरस्कार ‘ऑस���कर्स’च्या बरोबरीचा समजला जातो. अभिनयच्या ‘नायके पॅरेलेल जर्निज’ या जाहिरातीने ‘डायरेक्शन, एडिटिंग, साऊंड डिझाइन, बेस्ट युज ऑफ म्युझिक, सिनेममॅटोग्राफी व आर्ट डायरेक्शन’ या सर्व विभागांसाठी एका सुवर्ण, चार रजत आणि एका कांस्य पदकाची कमाई केली आहे. एखादे उत्पादन काही क्षणांसाठी का होईना, प्रेक्षकाला भुरळ घालते आणि वारंवार बघितल्यावर त्याला नकळत स्वत:च्या खिशाचा अंदाज घेत, किंवा न घेताही... ती वस्तू त्यांच्याजवळ असायलाच हवी, अशी तीव्र जाणीव होऊ लागते. ही प्रक्रिया घडवण्यामागे किमया असते ती जाहिरात कंपनीची... म्हणजे त्या जाहिरातीमागील संपूर्ण टीमची जाहिरातक्षेत्रामधील सर्वात मोठा असलेला तो पुरस्कार ‘ऑस्कर्स’च्या बरोबरीचा समजला जातो. अभिनयच्या ‘नायके पॅरेलेल जर्निज’ या जाहिरातीने ‘डायरेक्शन, एडिटिंग, साऊंड डिझाइन, बेस्ट युज ऑफ म्युझिक, सिनेममॅटोग्राफी व आर्ट डायरेक्शन’ या सर्व विभागांसाठी एका सुवर्ण, चार रजत आणि एका कांस्य पदकाची कमाई केली आहे. एखादे उत्पादन काही क्षणांसाठी का होईना, प्रेक्षकाला भुरळ घालते आणि वारंवार बघितल्यावर त्याला नकळत स्वत:च्या खिशाचा अंदाज घेत, किंवा न घेताही... ती वस्तू त्यांच्याजवळ असायलाच हवी, अशी तीव्र जाणीव होऊ लागते. ही प्रक्रिया घडवण्यामागे किमया असते ती जाहिरात कंपनीची... म्हणजे त्या जाहिरातीमागील संपूर्ण टीमची कलाकारांकडून, विशेषत: लहान मुलांकडून जाहिरातीमधील आशय व्यक्त करण्यासाठी आवश्यक तो ‘भाव’ काढून घेणे हे दिग्दर्शकाचे कौशल्य असते. अभिनयने बनवलेल्या ‘सर्फ’ आणि ‘इंडियन एअरलाइन्स’ या जाहिरातीतील ‘मूक’ अभिनय करणारी लहान मुलगी हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. कॅडबरीच्या जाहिरातीतील तरुणी क्रिकेट स्टेडियमवर तिचा जल्लोष वेगळ्याच ढंगात साजरा करते, ती आठवते कलाकारांकडून, विशेषत: लहान मुलांकडून जाहिरातीमधील आशय व्यक्त करण्यासाठी आवश्यक तो ‘भाव’ काढून घेणे हे दिग्दर्शकाचे कौशल्य असते. अभिनयने बनवलेल्या ‘सर्फ’ आणि ‘इंडियन एअरलाइन्स’ या जाहिरातीतील ‘मूक’ अभिनय करणारी लहान मुलगी हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. कॅडबरीच्या जाहिरातीतील तरुणी क्रिकेट स्टेडियमवर तिचा जल्लोष वेगळ्याच ढंगात साजरा करते, ती आठवते प्रेक्षकालाही उगीचच हलकेफुलके... व टवटवीत वाटण्यास लावणारी ही ती जाहिरात प्रेक्षकालाही उगीचच हलकेफुलके... व टवटवीत वाटण्यास लावणारी ही ती जाहिरात ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या जाहिरातीतील, मिरजकर आजोबा मनाच्या हळव्या कोपऱ्याला स्पर्श करतात... ‘मुंबई स्पिक्स एव्हरी मॉर्निंग, आर यू लिसनिंग... ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या जाहिरातीतील, मिरजकर आजोबा मनाच्या हळव्या कोपऱ्याला स्पर्श करतात... ‘मुंबई स्पिक्स एव्हरी मॉर्निंग, आर यू लिसनिंग...’ पाहिल्यावर, ‘आय अॅम मुंबई’ असे प्रेक्षकांपैकी प्रत्येकाला वाटू लागते. ‘दाग अच्छे है...’ ‘सर्फ’ है ना’ पाहिल्यावर, ‘आय अॅम मुंबई’ असे प्रेक्षकांपैकी प्रत्येकाला वाटू लागते. ‘दाग अच्छे है...’ ‘सर्फ’ है ना... अशी एकेक कल्पना त्याच्या मनात जागा करून जाते... ‘नायके’च्या जाहिरातीमधील गाड्यांच्या टपांवर क्रिकेट खेळण्याची भन्नाट कल्पना कशी सुचू शकते आणि त्याही पुढे जाऊन, ‘ह्या जाहिरातीचे चित्रिकरण’ हा केवढा मोठा खटाटोप असू शकतो... अशी एकेक कल्पना त्याच्या मनात जागा करून जाते... ‘नायके’च्या जाहिरातीमधील गाड्यांच्या टपांवर क्रिकेट खेळण्याची भन्नाट कल्पना कशी सुचू शकते आणि त्याही पुढे जाऊन, ‘ह्या जाहिरातीचे चित्रिकरण’ हा केवढा मोठा खटाटोप असू शकतो त्या कल्पनेनेच प्रेक्षक चक्रावून जातो त्या कल्पनेनेच प्रेक्षक चक्रावून जातो अशा जगावेगळ्या कल्पना हाच तर जाहिरातींचा प्राण असतो आणि ती कल्पना तितक्याच कलात्मक पद्धतीने चित्रित करून, आवश्यक तितकेच शब्द, संगीत आणि संवाद वापरून हवा तो परिणाम साधणे... काही सेकंदांचा तो खेळ, तरी परिणामकारकता संपूर्ण लांबीच्या चित्रपटाएवढीच अशा जगावेगळ्या कल्पना हाच तर जाहिरातींचा प्राण असतो आणि ती कल्पना तितक्याच कलात्मक पद्धतीने चित्रित करून, आवश्यक तितकेच शब्द, संगीत आणि संवाद वापरून हवा तो परिणाम साधणे... काही सेकंदांचा तो खेळ, तरी परिणामकारकता संपूर्ण लांबीच्या चित्रपटाएवढीच ‘अभिनय देव’ हे मराठमोळे नाव जाहिरातीच्या नभांगणातील नजरेत भरणारा, स्वयंप्रकाशित तारा ठरला आहे. त्याच्या त्या यशामागे अथक परिश्रम, सातत्य आणि सर्वोत्तमतेचा ध्यास आहे.\nमराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्ण काळामध्ये लोकप्रिय आणि यशस्वी ठरलेले रमेश देव आणि सीमा हे आईवडील व मोठा भाऊ अजिंक्य असा अभिनयाचा वारसा असणाऱ्या घरातील अभिनयने वेगळ्याच क्षेत्रात जिद्दीने पाऊल टाकले आणि कष्टाने स्वतंत्र ओळख मिळवली.\nअभिनय म्हणतो, “ मी माझ्या आईवडिलांच्या किंवा भावाच्या नावाचा कधी वापर केला नाही.” त्याने ‘कान्स इंटरनॅशनल अॅडव्हर्टायझिंग फेस्टिव्हल’मध्ये सलग दोन वर्षे पुरस्कार पटकावला व नंतरच्या वर्षी, अभिनयचा समावेश त्या सोहळ्यात ‘ज्युरी मेंबर’ म्हणून होता\nअभिनयचे खरे कौतुक झाले, ते ‘देल्ही बेल्ली’मुळे आर. बाल्की, जॉन मॅथ्यु बाल्कन, दिबाकर बॅनर्जी, प्रदीप सरकार ह्या काही नावाजलेल्या अॅड फिल्म मेकर्सप्रमाणे अभिनयनेसुद्धा फीचर फिल्म बनवण्याचा प्रयत्न केला. त्याने दिग्दर्शित केलेल्या ‘गेम’ची नोंद फारशी घेतली गेली नाही, पण ‘आमिर खान प्रॉडक्शन’च्या ‘देल्ही बेल्ली’चे दिग्दर्शन करून अभिनयने बॉलिवूडला दिग्दर्शक म्हणून त्याची दखल घ्यायला लावली. “आमिर खानने, जाहिरातविश्वातील माझे काम पाहून, ‘देल्ही बेल्ली’साठी माझा विचार केला.” ‘देल्ही बेल्ली’ तीस कोटींचा व्यवसाय करणाराही ठरला\n“बॉलिवूडमध्ये काम करताना मला जाहिरात विश्वातील ‘डिटेलिंग’, ‘व्हिज्युअल सेन्स’ आणि ‘डिसिप्लिन’ ह्या गोष्टींचा फायदा झाला.” असे अभिनय सांगतो. “चित्रपट असो की जाहिरात, ‘स्क्रिप्ट’ हेच सर्वात महत्त्वाचे असते. ते जर चांगले नसेल, तर ‘अॅक्शन’, व्हिज्युअल इफेक्ट, म्युझिक... अशा कितीही करामती करा, निर्मात्याचा आशय प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यात दिग्दर्शक अयशस्वी ठरतो. तरी आज चित्रपट माध्यमामध्ये पुष्कळ बदल होत आहेत. मुख्य म्हणजे निरनिराळ्या प्रयोगांचे प्रेक्षक स्वागत करत आहेत; आणि चित्रपटांचा दर्जाही तुलनेने सुधारत आहे.” असे तो सांगतो.\nछोट्या पडद्यापासून सुरू झालेला अभिनयचा प्रवास आज ‘कलर्स’वर ‘24’मधून पुन्हा नव्या वेगळ्या पद्धतीने ‘कथा कथनाचा’ आपला उद्देश सफल करू पाहतो. तरी पण केवळ दहा सेकंदांमध्ये ‘गोष्ट’ सांगण्यातच खरी कला असल्याचे अभिनय म्हणतो.\n(मूळ लेख ‘आम्ही पार्लेकर’, वार्षिक विशेषांक 2013 )\nराजश्री आगाशे यांनी पत्रकारितेची पदविका प्राप्‍त केली असून त्‍या आकाशवाणी मुंबई येथे वृत्‍तविभागामध्‍ये नैमित्तिक भाषांतरकार आणि वृत्‍तनिवेदक म्‍हणून काम करतात. त्‍या दूरदर्शन मुंबई आणि सह्याद्री या वाहिन्यांवर मुलाखतकार आणि सूत्रासंचालक म्‍हणूनही कार्यरत आहेत.\nचंदेरी दुनियेतला आश्वासक प्रवास... अभिनय देव\nसंदर्भ: अभिनव दे���, जाहिरात क्षेत्र, कलाकार, दिग्‍दर्शक, Abhinay Dev\nभाजीपाल्याचे वाळवण – शेतकऱ्यासाठी वरदान\nजीनियस दिग्दर्शक प्रवीण काळोखे\nसंदर्भ: दिग्‍दर्शक, नाट्यदिग्‍दर्शक, प्रवीण काळोखे, कलाकार, चणकापूर गाव\nसिद्धार्थ साठे - शिल्पकलेचा सखोल विचार\nसुहास मस्केची लावणी चहाच्या ठेल्यावर\nसंदर्भ: लावणी, अकलूज गाव, कलाकार\nसंदर्भ: अमेरिका, चित्रकार, कलाकार\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/45214", "date_download": "2018-12-16T01:44:05Z", "digest": "sha1:AL2N6Q2KAW6TPLDNEKTBXBI3I7ODG5WS", "length": 12293, "nlines": 216, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गणराज 'रंगी' नाचतो - मंजूडी - नीरजा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गणराज 'रंगी' नाचतो - मंजूडी - नीरजा\nगणराज 'रंगी' नाचतो - मंजूडी - नीरजा\nनीरजा - वय वर्ष साडेसात\nनीरजाचा बाप्पा खूप ब्राइट आणि\nनीरजाचा बाप्पा खूप ब्राइट आणि क्यूट दिसतोय \n मस्त रंगलाय की बाप्पा.\nखरच एकदम कलरफुल्ल बाप्पा. ते\nखरच एकदम कलरफुल्ल बाप्पा. ते तारे आवडलेच.\nमस्त दिसतोय बाप्पा. गॉगलमधूनही सगळीकडे नजर ठेवतोय. शाब्बास नीरजा\nब्राइट रंगात रंगलेला बाप्पा\nब्राइट रंगात रंगलेला बाप्पा फार आवडला. चांदण्यांचा इफेक्ट 'टोटली चिअरफुल\nमस्तच नीरजा, अगदी कलरफुल\nमस्तच नीरजा, अगदी कलरफुल बाप्पा..\nबाप्पांचे पोपटी टीशर्ट आवडले..\nआणि उजव्या बाजूला कलरचे खडू आहेत तो अगदी पियानो वाटतोय त्यामुळे एक वेगळाच इफेक्ट आलाय\nमस्त रंगवला आहे बाप्पा\nमस्त रंगवला आहे बाप्पा\n नीरजा काय धम्माल रंग\n नीरजा काय धम्माल रंग भरलेस\nछान रंगवले आहे, सजावटही छान\nछान रंगवले आहे, सजावटही छान केली आहे मागची.\n मस्तच रंगवलंय चित्र. ब्राईट बाप्पा\nमस्त रंगवलाय बाप्पा. बाप्पा\nमस्त रंगवलाय बाप्पा. बाप्पा आकाशात असतो मग चांदण्या हव्यातच त्याच्या भोवती. perfect\nआमचा पण बाप्पा बहुतेक ह्याच\nआमचा पण बाप्पा बहुतेक ह्याच रंगात दिसणार.. आज सांगून आलोय कुठे काय रंग दे ते.. आणि बरोबर हेच रंग सांगितले आहेत..\nमस्त रंगवलंय चित्र. शाब्बास\nमस्त रंगवलंय चित्र. शाब��बास नीरजा\nछान. गॉगलमधून दिसणार्‍या डोळ्यांच्या बाहुल्या आणि मागच्या चांदण्या आवडल्या.\nडीज्जेगिरी करतानापण बाप्पा गंध रेखायला विसरले नाहीत हे सही आहे.\n शाब्बास नीरजा, मला गंध लावलेले बाप्पा फार आवडले आणि ते स्टार्सही मस्त आहेत.\nमस्त रंगवल आहे नीरजा... गंध\nमस्त रंगवल आहे नीरजा... गंध लावलेला बाप्पा सुंदर दिसतोय.\nमस्त ब्राईट आणि कलरफूल डीजे\nमस्त ब्राईट आणि कलरफूल डीजे बाप्पा आहे. मॉडर्न असला तरी धार्मिक आहे... मस्त कुंकूम तिलक लावलाय... टी शर्ट आणि जीन्सची रंगसंगती काय सुरेख दिसतेय\nडीजे बाप्पा तर चमचम चांदण्यांची लाईटिंग अवतीभवती हवीच. काय कल्पनाशक्ती असते मुलांची ग्रेट\nनीरजा खूप आवडला बाप्पा. शाब्बास.\nछान काढलं आहेस नीरजा. कीप इट\nछान काढलं आहेस नीरजा. कीप इट अप\nनीरजा, मस्त रंगवलायस बाप्पा\nनीरजा, मस्त रंगवलायस बाप्पा\nमस्त आहेत बाप्पा. शाब्बास.\nमस्त आहेत बाप्पा. शाब्बास.\nमस्तच रंगवलाय गं नीरजा\nमस्तच रंगवलाय गं नीरजा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.msrtcexam.in/file/viewAdvertisement?advertisementId=22&locale=en", "date_download": "2018-12-16T01:25:47Z", "digest": "sha1:TFPQOC4ABVCF7WIOKSXUVL7YCPEO5GPO", "length": 1059, "nlines": 6, "source_domain": "www.msrtcexam.in", "title": "MSRTC EXAM 2018 - 'एस टी' - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सरळ सेवा भरती २०१८", "raw_content": "हे संकेतस्थळ Chrome 52 आणि वरील किंवा Mozilla Firefox 47 आणि वरील किंवा Microsoft Internet Explorer 11 आणि वरील श्रेणीमध्ये अनुकूल आहे. आपण Chrome, Mozilla Firefox किंवा Microsoft Internet Explorer यांची जुनी आवृत्ती असेल तर आपल्या ब्राउझर श्रेणीमध्ये सुधारणा करणे आवश्यक राहील.\nतुमचे सत्र कालबाह्य होत आहे\nतुम्ही लॉग ऑफ केले जाईल सेकंद.\nआपण आपले सत्र सुरु ठेवू इच्छिता का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5039634191776476237&title=Good%20Response%20To%20The%20Gathering&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-16T01:06:25Z", "digest": "sha1:6NMQVJPIEOT247ZPI44FHBOCT4EP4GNW", "length": 11637, "nlines": 123, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल’च्या मेळाव्याला चांगला प्रतिसाद", "raw_content": "\n‘राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल’च्या मेळाव्याला चांगला प्रतिसाद\nपुणे : ‘रा��्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलने सुशिक्षित वर्गापर्यंत पक्षाचे विचार पोहोचवावेत, आरोग्य क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांना मदतीचा हात द्यावा,’ असे आवाहन पुणे शहर अध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी केले.\nपुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलतर्फे ११ जून रोजी टिळक रोडवरील मराठ चेंबर ऑफ कॉमर्स येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपीठावर पुणे शहर राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचे मावळते अध्यक्ष डॉ. दत्तात्रय गायकवाड, नूतन अध्यक्ष डॉ. सुनील जगताप, राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सतीश बाबर व्यासपीठावर उपस्थित होते.\nखासदार चव्हाण म्हणाल्या, ‘डॉक्टर मंडळी सुशिक्षित, प्रगल्भ समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. डॉक्टर सेलमधील डॉक्टर्सना अत्यावश्यक वैद्यकीय सेवेतून वेळ काढून पक्ष कार्य करावे लागते, तरीही उपलब्ध वेळेचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करून डॉक्टरांनी सेलचे उपक्रम सर्व स्तरात पोहोचवावेत. रुग्ण सेवेच्या क्षेत्रातील विविध समस्या सोडविण्यासाठी कार्यरत राहावे.’\nडॉ. बाबर म्हणाले, ‘वैद्यकीय व्यवसायासमोर नवनवीन अडचणी उभ्या राहत आहेत. नव्याने या व्यवसायात येतील की नाही, अशी भीती निर्माण होत आहे. या अडचणी समजावून घेऊन त्यावर मार्ग काढला पाहिजे.’\nराष्ट्रवादी डॉक्टर्स सेल प्रदेशचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांनी पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या. या वेळी पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी डॉ. सुनील जगताप यांची निवड करण्यात आली. डॉ. बाबर यांनी नियुक्ती पत्र दिले. कार्याध्यक्षपदी डॉ. राजेश पवार, उपाध्यक्षपदी अजितसिंह पाटील, डॉ. सिद्धार्थ जाधव, तर सरचिटणीसपदावर डॉ. हेमंत तुसे यांची नियुक्ती करण्यात आली. मावळते शहरअध्यक्ष डॉ. दत्तात्रय गायकवाड यांची प्रदेश कार्यकारिणीवर निवड जाहीर करण्यात आली.\nया वेळी डॉ. सुनील होनराव, डॉ. दत्ता गायकवाड, डॉ. राजेश पवार, डॉ. सूर्यवंशी, डॉ. सुनील इंगळे, डॉ. गिरीश होनराव, डॉ. घारे, डॉ. नरेंद्र खेनट, डॉ. सुनील पायगुडे, डॉ. अर्जुन चव्हाण, डॉ. लालासाहेब गायकवाड, डॉ. शंतनू जगदाळे, डॉ. सुजाता बरगाळे, डॉ. शिवदीप उंदरे, डॉ. सुनीता काळे, डॉ. राहुल काळभोर, डॉ. राज लवंगे, डॉ. मुस्ताक तांबोळी, डॉ.अनिल लिंगडे, डॉ. भाऊसाहेब सोनावणे, डॉ. स��लक्षणा जगताप, डॉ. प्रदीप उरसळ, डॉ. रवींद्र काटकर, डॉ. संभाजी करंडे, डॉ. दरक, डॉ. राजेश माने, अशोक राठी, मनाली भिलारे उपस्थित होते.\n‘पुण्यामध्ये डॉक्टर्स सेलच्या पुणे शहर कार्यकारिणी व आठ ही विधानसभा मतदारसंघच्या कार्यकारिणीची निवड एक जुलै रोजी करण्यात येणार आहे. नव्या जोमाने डॉक्टर सेलच्या माध्यमातून वैद्यकीय व्यवसायातील प्रश्न सोडवले जातील,’ असे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. जगताप यांनी सांगितले.\nडॉ. राहुल सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. राजेंद्र जगताप यांनी आभार मानले.\nTags: पुणेवंदना चव्हाणराष्ट्रवादी काँग्रेसडॉ. सुनील जगतापपुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेलPuneVandana ChavanNCPDr. Sunil JagtapPune Shahar Rashtrwadi Congress Doctors Cellप्रेस रिलीज\n‘राष्ट्रवादी काँग्रेसने कलाक्षेत्राच्या समस्या सोडवाव्या’ ‘कॉफी टेबल बुक’च्या सहाव्या आवृत्तीचे प्रकाशन 'राष्ट्रवादी'च्या ३१ प्रदेश प्रवक्त्यांची यादी जाहीर खासदार चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\nअरुअप्पा जोशी स्पर्धा अकादमीच्या २० विद्यार्थ्यांची जिल्हा न्यायालयात निवड\n२२ प्रतिज्ञा अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/uday-guruji-yelavade-village-special-story-157830", "date_download": "2018-12-16T02:15:17Z", "digest": "sha1:5ZKMXJYXP3I6FL6OGHUHYKAMVNZWOV4L", "length": 11177, "nlines": 158, "source_domain": "www.esakal.com", "title": "Uday Guruji yelavade village special story येळवडे गावातील विद्यार्थ्यांना उदय गुरुजींचा लळा | eSakal", "raw_content": "\nयेळवडे गावातील विद्यार्थ्यांना उदय गुरुजींचा लळा\nशुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018\nराशिवडे बुद्रुक - मुळात शाळेच्या वेळेआधी एक तास त्यांचा वर्ग भरतो. वर्गात पाऊल टाकताच त्यांची नजर भिरभिरते, किती आहेत कोण नाही जे विद्यार्थी आले नाहीत, त्यांच्या घरी संपर्क होतो आणि ‘आज बाळ का आलं नाही...’ असा प्रेमळ प्रश्‍न विचारला जातो. वर्ग नेहमी गजबजलेला असाव���, प्रत्येकानं शिकलंच पाहिजे, हा त्यांचा अट्टहास. येळवडे (ता. राधानगरी) प्राथमिक शाळेतील उदय शिवाजी पाटील यांच्या ज्ञानदानासाठी सुरू असलेल्या धडपडीची परिसरात चर्चा आहे\nराशिवडे बुद्रुक - मुळात शाळेच्या वेळेआधी एक तास त्यांचा वर्ग भरतो. वर्गात पाऊल टाकताच त्यांची नजर भिरभिरते, किती आहेत कोण नाही जे विद्यार्थी आले नाहीत, त्यांच्या घरी संपर्क होतो आणि ‘आज बाळ का आलं नाही...’ असा प्रेमळ प्रश्‍न विचारला जातो. वर्ग नेहमी गजबजलेला असावा, प्रत्येकानं शिकलंच पाहिजे, हा त्यांचा अट्टहास. येळवडे (ता. राधानगरी) प्राथमिक शाळेतील उदय शिवाजी पाटील यांच्या ज्ञानदानासाठी सुरू असलेल्या धडपडीची परिसरात चर्चा आहे.\nसकाळी अकरा वाजता शाळा भरते; परंतु कच्च्या मुलांची प्रगती व्हावी म्हणून गुरुजी साडेनऊला शाळेत येतात आणि दहालाच शाळा भरवतात. त्यांच्याकडे दुसरीचा वर्ग असून पटसंख्या ३४ आहे. शाळेत प्रवेश करताच त्यांची नजर वर्गात फिरते आणि अनुपस्थित विद्यार्थ्यांची दखल घेतली जाते. तत्काळ खिशातून मोबाईल काढून त्यांच्या पालकांशी संपर्क साधला जातो. केवळ शंभर टक्के हजेरी हे त्यांचं ध्येय नाही, तर मायेने विश्‍वासात घेऊन शिक्षण, अभ्यासात हयगय झाल्यास प्रसंगी कठोरताही त्यांच्यात आहे.\nथंडीच्या दिवसांत शनिवारच्या सकाळच्या शाळेला मुलांना उन्हात बसवून हसत-खेळत शिक्षण देण्यात त्यांचा हातखंडा. त्यांच्या या पद्धतीचा मुलांनाही लळा लागला आहे. साधी राहणी आणि गावाकडच्या पालकांच्या परिस्थितीचा विचार करून सर्वांना सांभाळून घेण्याची त्यांची वेगळी लकब आहे.\nअनेक घरांमध्ये सव्वा ते साडेदहादरम्यान फोनची रिंग वाजली तर तो फोन उदयसरांचा पाल्याच्या चौकशीबाबत आहे, हे सर्वांनाच ज्ञात आहे. विद्यार्थी अनुपस्थित असेल आणि संपर्क होत नसेल तर गुरुजी थेट घरी पोचतात. विद्यार्थी आजारी असेल तर त्याची दखल घेतली जाते. हे सर्व पदरमोडीतून सुरू असते.\nमाझा पाल्य दुसरीच्या वर्गात शिकतो. रोज दहा वाजता त्याला शाळेत पाठवावे लागतेच. शिक्षणाबाबतची तळमळ, धडपड उदय सरांमध्ये दिसते. माझ्यासह इतर पालकांना त्यांचा अभिमान आहे.\n- सर्जेराव पाटील (पालक)\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरन��शनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/53631", "date_download": "2018-12-16T02:14:43Z", "digest": "sha1:UPPEY65A7V6SKAQVYTLMW5ZCTVYL3ORU", "length": 18759, "nlines": 129, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मुहुर्तांच्या निमित्ताने..(साप्ताहिक सकाळमधे प्रकाशित झालेले माझे २ लेख.) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मुहुर्तांच्या निमित्ताने..(साप्ताहिक सकाळमधे प्रकाशित झालेले माझे २ लेख.)\nमुहुर्तांच्या निमित्ताने..(साप्ताहिक सकाळमधे प्रकाशित झालेले माझे २ लेख.)\nखालील \"मुहुर्ताची वेळ\" ,हा साप्ताहिक सकाळच्या सध्याच्या अंकात प्रसिद्ध झालेला माझा या विषयावरील दुसरा लेख. त्या आधी गेल्यावर्षी याच कालावधीत याच विषयावरचा पहिला लेखंही प्रकाशित झालेला होता. तो अंतरजालावरंही उपलब्ध आहे. ही त्याची लिंक . ही लिंक देण्याचे कारण म्हणजे हा दुसरा लेख,त्या पहिल्या लेखाचाच साधारणपणे पुढचा भाग आहे. तेंव्हा तो लेख वाचल्यास या लेखातील आशय व मुद्यांची संगती अधिक नीट लागू शकेल.\nहा फोटो कॉपीमधला लेख तेथे सा.सकाळच्या धोरणानुसार काहिसा संपादित झालेला आहे. म्हणून मूळ कच्चा मसूदाहि येथे खाली देत आहे.\n\"अहो...म्हायत्ये हो तुम्ही फार पुरोगामी गुर्जी आहात ते.. पण तरी कायतरी एक वेळ विवाहमुहुर्त म्हणून हवी की नको की मेंढरांचा कळप आत आल्यावर कवाड लावतात...तसं लग्न लावायच..सगळी जमल्यावर की मेंढरांचा कळप आत आल्यावर कवाड लावतात...तसं लग्न लावायच..सगळी जमल्यावर\nकाही वर्षांपूर्वी ,एका (क्लाएंट..) यजमानाघरी चाललेल्या लग्नाच्या कार्यक्रम रूपरेषा चर्चेत, हा माझ्या अंगावर आलेला बाण तेंव्हा तर मी बराचसा नवखाही होतो..आणि या पौरोहित्याच्या क्षेत्रात अनुभवाला-पारखाही तेंव्हा तर मी बराचसा नवखाही होतो..आणि या पौरोहित्याच्या क्षेत्रात अनुभवाला-पारखाही त्यामुळे बुद्धी ज्याला कौल देइल,ती प्रत्येक गोष्ट भावना(मन) स्विकारेलच असं नाही..मग ते खरं असो,अगर खोटं त्यामुळे बुद्धी ज्याला कौल देइल,ती प्���त्येक गोष्ट भावना(मन) स्विकारेलच असं नाही..मग ते खरं असो,अगर खोटं हा धडा फार पटकन मिळाला. मग मनात क्षणभर विचार केला..असला हा मुहुर्ताचा प्रकार धर्मशास्त्रातंही उत्तरकालीन,तरिही एकदा काहि विधी करायचे निश्चित झाले..की त्याला काहितरी वेळ निश्चित करणे आलेच की हा धडा फार पटकन मिळाला. मग मनात क्षणभर विचार केला..असला हा मुहुर्ताचा प्रकार धर्मशास्त्रातंही उत्तरकालीन,तरिही एकदा काहि विधी करायचे निश्चित झाले..की त्याला काहितरी वेळ निश्चित करणे आलेच की मग त्या यजमानांना..विवाह मुहुर्ताच्या दिवशी वधुवरांना(आणि त्यांनाही मग त्या यजमानांना..विवाह मुहुर्ताच्या दिवशी वधुवरांना(आणि त्यांनाही) अनुकूल अशी एक वेळ काढून दिली..आणि न जमणार्‍या छापिल मुहुर्तांच्या कचाट्यातून त्यांना सोडविले. पण हा प्रसंग मलाही बरेच काही शिकवून गेला. त्यातही एकदा धर्म म्हटलं,की ते कसही काहिही असो..तो सारा भावनेचाच विषय असतो ना) अनुकूल अशी एक वेळ काढून दिली..आणि न जमणार्‍या छापिल मुहुर्तांच्या कचाट्यातून त्यांना सोडविले. पण हा प्रसंग मलाही बरेच काही शिकवून गेला. त्यातही एकदा धर्म म्हटलं,की ते कसही काहिही असो..तो सारा भावनेचाच विषय असतो ना मग तिथे बुद्धी गणित बांधण्यापुरतीच उपयोगात आणायला हवी,आणि ते सोडवायला भावनाच\nमग विचार असा केला,की मुहुर्त कुठे नाहीत\nशाळा भरायला आणि सुटायला...मुहुर्त आहे.\nघरातून कामाला निघण्याचा ...मुहुर्त आहे.\nडॉक्टरला ऑपरेशनांचा... मुहुर्त आहे.\nहे सगळीकडे मुहुर्त आहे...मुहुर्त आहे... असं उत्तर, आमच्या कोकनातल्या द्येवलात घातलेल्या गार्‍हान्यातल्या 'होय..म्हाराजा' सारखं यायला लागलं. चला...म्हटलं,उत्तर सापडलं' सारखं यायला लागलं. चला...म्हटलं,उत्तर सापडलं पण आमची मेली बुद्धी गप बसू देइल होय आंम्हाला पण आमची मेली बुद्धी गप बसू देइल होय आंम्हाला छ्या तीनी लगेच सांगितलच.. \"आओ दिवेकर गुर्जी.. , शाळा हापीस रेल्वेचे मुहुर्त-काढले जात नाय...,ठरवले जातात.आनी त्यास्नी 'येळ' म्हनत्यात,मुहुर्त न्हाई मुहुर्तात सुब/असुब असतं,आनी येळेत फकस्त टाइम असतुया मुहुर्तात सुब/असुब असतं,आनी येळेत फकस्त टाइम असतुया\nहे उत्तर मिळालं आणि मग एकदम सर्व चित्र स्पष्ट झालं. मुहुर्तात जर आपण काहि शुभ/अशुभ गृहीत धरत असू,तर प्रचलीत धर्मशास्त्र निर्णयानुसारच जायला लागणार.पण तसं का���िही गृहीत नसेल..तर ती एक कार्यक्रम करण्याला अनुकूल अशी फक्त आणि फक्त वेळच असेल..आणि धार्मिक कार्यक्रमासाठी ती घ्यायची तर फक्त पंचांगशुद्धी पाहुन घ्यावी लागेल. मग पंचांगशुद्धी.. म्हणजे तरी काय हो तर पंचांगात दिलेलं दिनमान..म्हणजे 'योग्य दिवस,प्रतिकूल दिवस,चांगला,शुभ्,अशुभ.. ' हे तर पंचांगात दिलेलं दिनमान..म्हणजे 'योग्य दिवस,प्रतिकूल दिवस,चांगला,शुभ्,अशुभ.. ' हे पण आता त्यातंही अडकणे नसले उपयोगाचे तर काय हो करावे दिवेकरभट पण आता त्यातंही अडकणे नसले उपयोगाचे तर काय हो करावे दिवेकरभट मग ते असे करावे,की सरळ बुद्धीगम्य निर्णय घ्यावा. आणि आपल्या सोयीचा असा कोणताही दिवस निवडावा. किंवा आपली ही अपेक्षा सांगून ज्योतिषाकडनं काढून घ्यावा.\nलोकहो, वरती केलेला सगळा उहापोह आपण क्षणभर बाजुला ठेऊ. आणि असा विचार करू.., की ही गरज आपल्या मनाला नेमकी कशी आहे आणि का आहे माझ्या मते दोन तीन कारणं असू शकतात.\n१)धर्मशास्त्रातलं हे परंपरेनी चालत आलेलं सगळंच्या सगळं बाजुला टाकुन द्यायला मन तयार होत नाही.\n२) तुमचं सगळं पटत हो...पण लोक काय म्हणतील हे लोकं-भय निर्णयावर येऊ देत नाही.\n३)आंम्हाला हवं तेंव्हा मंगल कार्यालय वगैरे उपलब्ध नाही..असं तात्कालीक कारण आहे म्हणून\nयातील पहिलं कारण असेल,तर मी तुम्हाला यातल्या खर्‍या/खोट्याच्या वादात जाणिवपूर्वक न नेता एव्हढच सांगिन की मानवाच्या प्राथमिक समुहजीवनाचा(टोळी किंवा ट्राइब'चा) काळ आठवा..ज्यावेळी सृष्टी त्याला अत्यंत प्रतिकूल होती,आणि धर्म ही गोष्ट आजच्या सारखी ऐसपैस तर सोडाच्,उलट ती नीट हिशोबातंही आलेली नव्हती. तेंव्हाही माणूस ह्या गोष्टींशिवाय जगत होता.आणि त्याची मानसिक/ऐहिक सुखदु:ख्खंही अगदी फार वेगळी नव्हती. (ह्यावर कुणी आजच्या अपडेट समाज जीवनाचा दाखला दिला आणि आक्षेप घेतला,तर त्याला उत्तर एव्हढच की रोटी/कपडा/मकान..एव्हढ्याच गरजा मूलंभूत असतात.त्यांची रुंदी नव्हे) तेंव्हा आपल्या मनाला आता ही नवी सवय लाऊन घ्यायला काहिही हरकत नाही. आणि त्यात काहि वाइटंही नाही.\nदुसर्‍या कारणाचा परामर्श घ्यायचा,तर लोकंभय उडवून लावणं ही गोष्ट सोपी नाही,हे आपण प्रामाणिकपणे मान्य करूनच पुढे जाऊया. आता.. हे लोकंभय म्हणजे तरी काय हो तर अश्या प्रसंगी आपणच दुसर्‍यांशी जे व्यक्त होत असतो..तेच हे लोकंभय आहे. धर्म.. या क्षेत्रातला कोणता��ी निर्णय, (मग तो योग्य/अयोग्य..जो असेल तो तर अश्या प्रसंगी आपणच दुसर्‍यांशी जे व्यक्त होत असतो..तेच हे लोकंभय आहे. धर्म.. या क्षेत्रातला कोणताही निर्णय, (मग तो योग्य/अयोग्य..जो असेल तो) बुद्धिनीच घ्यायला हवा..आणि औषधाच्या कडू गोळी प्रमाणे तो जिभेवर ठेऊन पचवायलाही हवा. आणि त्याची सुरवातंही ते लोकंभय वाटत असतानाच करायला हवी..कारण) बुद्धिनीच घ्यायला हवा..आणि औषधाच्या कडू गोळी प्रमाणे तो जिभेवर ठेऊन पचवायलाही हवा. आणि त्याची सुरवातंही ते लोकंभय वाटत असतानाच करायला हवी..कारण - \"अभी नही..तो कभी नही - \"अभी नही..तो कभी नही\" आणि समजा..यावेळी जमली नाही,तर पुढच्या वेळी तरी ही सुरवात करायला हवीच हवी..पण दरवेळी प्रयत्न हवा आणि तो मात्र निकराचाच हवा हो...तरच हे आपणच निर्मिलेलं लोकंभय नाहिसं होइल. कदाचीत आपण लहान मूल होतो..तोपर्यंत ह्या गोष्टींमधे, लोक-आपल्याला \"तो बघ बुवा आला,बुवा आला\" आणि समजा..यावेळी जमली नाही,तर पुढच्या वेळी तरी ही सुरवात करायला हवीच हवी..पण दरवेळी प्रयत्न हवा आणि तो मात्र निकराचाच हवा हो...तरच हे आपणच निर्मिलेलं लोकंभय नाहिसं होइल. कदाचीत आपण लहान मूल होतो..तोपर्यंत ह्या गोष्टींमधे, लोक-आपल्याला \"तो बघ बुवा आला,बुवा आला\" करत होते.पण आता एकदा तरी मोठे होऊन या \"बुवा आला\"च्या आरोळीलाच आपल्या पर्यंत न येण्याची वेळ आणवुया. म्हणजे पुढे चालून ती त्यांच्यावरंही येणार नाही\nतिसर्‍या कारणाला तर काही चिंताच करायची गरज नाही. आपत्काल हा (हो..हो..धर्मशास्त्रातंही) युद्धासारखा असतो..आणि प्रेमात व युद्धात सर्व काही माफ असतं... मग अजुन काय सांगावे\nया सगळ्याचा एकाच वाक्यात समारोप करायचा झाला..तर एव्हढच सांगता येइल,की.. आपण धर्म पाळायचा असतो,धर्मानी आपल्याला पाळायचं नसतं.\nपुणे : सिंहगड रोड\nआवडला लेख, पण अजून सविस्तर\nआवडला लेख, पण अजून सविस्तर लिहाच. एखादी वेळ नेमकी शुभ का मानतात वगैरे \nदिनेश @पण अजून सविस्तर लिहाच.\n@पण अजून सविस्तर लिहाच. एखादी वेळ नेमकी शुभ का मानतात वगैरे >>> त्यावर मी लिहिण्यापेक्षा आपण प्रकाश घाटपांडे यांच्या ब्लॉगवर जा. तेथे ज्योतिष विषयाची मूलगामी शास्त्रशुद्ध चिकित्सा वाचावयास मिळेल. त्यात ह्या सगळ्याच शुभशुभाचा विस्ताराने धांडोळा घेतलेला आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : ���णेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://amsbank.in/index.php/chairmans-desk", "date_download": "2018-12-16T02:04:46Z", "digest": "sha1:P6EER2IVPRAKOVGW7S5DFM7TAB5DD52L", "length": 5779, "nlines": 74, "source_domain": "amsbank.in", "title": "Annasaheb Magar Sahakari bank Ltd:Banking Services", "raw_content": "\nबँकेच्या स्थापने नंतर मे २०१० पर्यंत सलग ९ वर्षे बँकेच्या उपाध्यक्ष पदाची तर १२ मे २०१० पासून बँकेच्या चेअरमनपदाची धुरा सांभाळताना 'नवी अर्थनीती व नवेअ र्थकारण ' स्वीकारत लोकाभिमुख योजना अमलात आणल्या. त्यामुळे ' आपल्या आर्थिक आरोग्याची काळजी घेणारी फॅमिली बँक ' हि ओळख जनमानसात रुजली आहे. दहा शाखांच्या माध्यमातून बँक ग्राहकसेवा करत आहे . जिल्ह्याबाहेर कार्यक्षेत्र असणारी पिंपरी - चिंचवडमधील पहिली बँक हा बहुमान बँकेला मिळाला आहे . यशाचे टप्पे गाठत असताना बॅंकेने तंत्रनाण्याची कास सोडलेली नाही . अद्यावत सोयीसुविधा खातेदारांसाठीं उपलब्ध करून दिल्या आहेत . तळागाळातील लोकांना कर्जपुरवठा करून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न बँक सात्तत्यताने करत आहे . गृहिणी ,उद्योजक , विध्यार्थी, ठेवीदार ,जेष्ठनागरिक यांच्यासाठी बँक विविध योजना राबवत आहे .\nसभासद ,ठेवीदारांच्या हिताचे उत्तमरीतीने रक्षण करत आहे व भविष्यासाठी अनेक स्वप्नांची तरतूद आजच करून ठेवली आहे . भविष्यकाळातही उत्तोमोत्तम ग्राहकाभिमुख योजना देण्यासाठी बँक कटिबद्ध आहे . बँक घेत असेलेल्या या काळजीमुळे आपल्याला सातत्याने वैद्यानिक लेखा परीक्षणातून ' अ ' वर्ग मिळतो आहे .सहकारी बँकांचा महत्वाचा गाभा कर्ज वसुली आहे .उत्कृष्ट कर्ज वसुली व्यस्थापने बद्दल पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स अससोसिएशन कडून पुरस्काराने गौरविण्यात आले आहे . ग्राहकांसाठी काही दिवसातच एटीएम सेवाही सुरु करत आहोत .तसेच बँकेने प्रशाकीय इमारतीत स्वतःचे डेटा सेंटर सुरु केले आहे . बँकिंग क्षेत्रातील अस्तित्व हे बँकेच्या आर्थिक सक्षमतेचे निकष हे रिझर्व बँकेने ठरवून दिल्यानुसारच असावे लागतात आपल्या बँकेने आधुनिक तंत्रांनाच अवलंब करून ग्राहकाभिमुख बँकिंग सेवा उपलब्ध करून देणे ,राजकारणविरहित स्वच्छ प्रसाशन व व्यवस्थापन , सतत सभासदांचा संपर्क व सहभाग , सभासदांचे प्रभोदन बाबीकडे विशेष लक्ष्य दिले आहे .\nश्री नं��कुमार विठोबा लांडे\nअण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/navi-mumbai/realistic-resolution-panvels-development/", "date_download": "2018-12-16T02:46:53Z", "digest": "sha1:2Z3UPYVIZRR2S5UAPB3WHONE2WZNQDAP", "length": 40119, "nlines": 419, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Realistic Resolution Of Panvel'S Development | पनवेलच्या विकासाचा वास्तववादी संकल्प | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १६ डिसेंबर २०१८\nदेवा सुंदर जगामंदी कारं माणूस घडविलास\n...तर गोदावारीच्याच दशक्रियेची वेळ\nसाने गुरुजी कथामाला चळवळीला समर्पण\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\n‘ऑनलाइन डेटिंग’ करताना जरा जपून... कुठे सेक्स रॅकेट तर कुठे फसवणुकीचे जाळे\nमुख्यमंत्र्यांची शिवसेनेला युतीसाठी पुन्हा हाक\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nउत्तर भारतीय महापंचायतचे अध्यक्ष विनय दुबे पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ता योगेंद्र तिवारीही पोलिसांच्या ताब्यात. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी दादरहून घेतले ताब्यात.\nपर्थ - अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला चौथा झटका, 51 धावांवर बाद\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nउत्तर भारतीय महापंचायतचे अध्यक्ष विनय दुबे पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ता योगेंद्र तिवारीही पोलिसांच्या ताब्यात. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी दादरहून घेतले ताब्यात.\nपर्थ - अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला चौथा झटका, 51 धावांवर बाद\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nAll post in लाइव न्यूज़\nपनवेलच्या विकासाचा वास्तववादी संकल्प\nपनवेलच्या विकासाचा वास्तववादी संकल्प\nपनवेल महापालिकेचा वास्तववादी अर्थसंकल्प आयुक्तांनी स्थायी समितीमध्ये सादर केला. अशक्यप्राय अशा भव्य प्रकल्पांच्या घोषणा करण्याचे टाळले आहे. शहर स्वच्छतेला व पायाभूत सुविधेवर भर देण्यात आला आहे. अर्थसंकल्पावर स्थायी समितीमध्ये व सर्वसाधारण सभेमध्ये सर्वपक्षीय नगरसेवक काय भूमिका घेणार व त्यामध्ये अजून किती वाढ केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nपनवेलच्या विकासाचा वास्तववादी संकल्प\nपनवेल - पनवेल महापालिकेचा वास्तववादी अर्थसंकल्प आयुक्तांनी स्थायी समितीमध्ये सादर केला. अशक्यप्राय अशा भव्य प्रकल्पांच्या घोषणा करण्याचे टाळले आहे. शहर स्वच्छतेला व पायाभूत सुविधेवर भर देण्यात आला आहे. अर्थसंकल्पावर स्थायी समितीमध्ये व सर्वसाधारण सभेमध्ये सर्वपक्षीय नगरसेवक काय भूमिका घेणार व त्यामध्ये अजून किती वाढ केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nपनवेल महापालिकेची स्थापना झाल्यानंतर हा दुसरा अर्थसंकल्प. गतवर्षी निवडणुका असल्याने पालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक प्रशासनाने तयार केले होते व नंतर त्याला सुधारित मान्यता घेण्यात आली होती. २०१८ - १९ वर्षासाठीचा अर्थसंकल्प खºया अर्थाने महत्त्वाचा ठरणार आहे. आयुक्त कोणत्या योजनांचा अर्थसंकल्पामध्ये समावेश करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. आयुक्तांनी खर्चीक प्रकल्पांपेक्षा पायाभूत सुविधांवर लक्ष दिले आहे. आरोग्य सुविधेची पायाभरणी करून नागरिकांना लवकरात लवकर सुविधा उपलब्ध करून देणे. घनकचरा व्यवस्थापन, साथीचे आजार, लसीकरण, श्वान व मूषक नियंत्रणा या सारख्या महत्त्वाच्या गोष्टींसाठीही तरतूद केली आहे. पनवेल हे पहिले झोपडपट्टीमुक्त ���हर होवू शकते. शहरात झोपड्यांची संख्या कमी आहे. ती पुन्हा वाढू नये यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासाठीही तरतूद केली आहे. पाणी ही शहरवासीयांसमोरील सर्वात गंभीर समस्या असणार आहे. यामुळे नवीन जलकुंभ बांधणे, पाणी विकत घेणे, धरणाची उंची वाढविणे यासाठीही मोठी तरतूद केली आहे. प्राथमिक शिक्षण मोफत व चांगल्या दर्जाचे देण्यावर भर देण्यात येणार आहे. पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण देण्यात येणार आहे. ई लर्निंगसाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये गावठाणांचे सर्वेक्षण करण्यासाठी तरतूद केली असून गावठाणांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठीही विशेष तरतूद केली आहे. पूर्ण शहरात एलईडी पथदिवे बसविणे, सर्व प्रमुख बाजूला प्रवेशद्वारांची निर्मिती करण्यावरही लक्ष दिले आहे. आयुक्तांनी अर्थसंकल्प वास्तववादी असल्याचे स्पष्ट केले आहे. पालिकेसमोर खरे आव्हान प्रशासकीय यंत्रणा सक्षम करणे हेच असणार आहे. आरोग्य, शिक्षण, उद्यान, अभियांत्रिकी, परिवहन व इतर सर्व विभाग सक्षमपणे सुरू करण्याचे आव्हान पालिकेसमोर असणार आहे. प्रत्येक नोडमध्ये सर्व सुविधांनी युक्त विभाग कार्यालय, नागरी आरोग्य केंद्र, प्रत्येक प्रभागात शाळांसाठी परिश्रम घ्यावे लागणार आहेत.\nअर्थसंकल्पामध्ये गावठाण विकासासाठी स्वतंत्र तरतूद केली आहे. गावठाण परिसरातील पायाभूत सुविधांचे सर्वेक्षण करून, एकत्रित विकास आराखडा तयार करण्यासाठी दोन कोटी रुपये, गावठाण परिसरातील पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी २४ कोटी रुपये इतर खर्चासाठी दीड कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गावठाणांचे सर्वेक्षण केल्यामुळे विकासाच्या नक्की कोणत्या योजना राबविणे आवश्यक आहे, याविषयी नियोजन करणे शक्य होणार आहे.\nएलईडी दिव्यांनी उजळणार रस्ते\nशहरातील दिवाबत्तीच्या सुविधेसाठी तब्बल १५ कोटी ६० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रोडवर एलईडी पथदिवे बसविण्यात येणार आहेत. यासाठी पाच कोटी खर्च होणार आहेत. सोलार यंत्रणा बसविणे, हायमास्ट बसविणे, नवीन दिवे बसविणे, रोडवर नवीन खांब, भूमिगत सर्व्हिस लाइन टाकण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.\nअर्थसंकल्पामध्ये पाणीपुरवठा योजनांसाठी तब्बल २८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. देहरंग धरणाची उंची वाढविणे, नवीन जलकुंभ उभारणे, देहरंग धरण परिसरामध्ये रेस्ट हाउसची उभारणी करणे, गाढेश्वर धरण पुरामुळे वाहून गेलेले पाइपलाइन टाकणे, धरण परिसराचे सुशोभीकरण करणे, आप्पासाहेब वेदक जलाशयातील गाळ काढणे, नवीन पाइपलाइनच्या व इतर कामांना प्राधान्य देण्यात आले आहे.\nमालमत्ता कर मुख्य स्रोत\nमहापालिकेने ५१६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. उत्पन्नाच्या प्रमुख स्रोतामध्ये मालमत्ता कर हा प्रमुख स्रोत असणार आहे. १०० कोटी रुपये या माध्यमातून मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वास्तविक मालमत्तांचे सर्वेक्षण केले व सर्व मालमत्ता सर्वेक्षणाच्या कक्षेत आणल्या तर मालमत्ता कराच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न अजून वाढणार आहे.\nकामे व तरतूद (लाख)\nतलाव व सुशोभीकरण ५००\nकृष्णाळे व देवाळे तलाव २००\nनवीन प्रशासकीय इमारत ५००\nविकास आराखडा व स्मार्ट सिटी ५५००\nबहुउद्देशीय सभागृह, समाज मंदिर १००\nवाहनतळ विकसित करणे १००\nरात्र निवारा केंद्र उभारणे ५०\nप्राथमिक शाळा इमारत २००\nनवीन बाजार विकसित करणे १००\n१३ व १४व्या वित्त आयोगातून होणारी कामे (लाख)\nदलित वस्ती सुधारणा २००\nदेहरंग धरण उंची वाढविणे ०१\nअग्निशमन अभियानांतर्गत केंद्र ०१\nशिक्षण व क्रीडा विभागासाठी नऊ कोटी ८० लाख रुपयांची तरतूद केली आहे. पालिका शाळेत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना ई-लर्निंग व संगणक शिक्षण देण्यासाठीही २५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सहा लाख रुपयांची तरतूद केली आहे. विद्यार्थ्यांना गणवेश व इतर सुविधा देण्यात येणार आहेत. क्रीडा व सांस्कृती विभागासाठी तब्बल चार कोटी २५ लाखांची तरतूद केली आहे.\nपनवेल हे राज्यातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर होऊ शकते. इतर शहरांच्या तुलनेमध्ये झोपडपट्टीची संख्या कमी आहे. शहरामध्ये सर्वांसाठी घरे ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. झोपडपट्टी पुनर्विकासासाठी एक कोटी ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. अर्थसंकल्पातील तरतूद कमी असली तरी यासाठी तरतूद केल्यामुळे ही योजना राबविण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणे शक्य होणार आहे.\nअर्थसंकल्पामध्ये वृक्ष संवर्धनासाठी एक कोटी ७५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये पालिका क्षेत्रातील वृक्षगणना करण्यासाठी २५ लाख रुपये, अनावश्यक वृक्ष छाटणीसाठी ५० लाख, उद्यान दुरुस���तीसाठी २५ लाख वृक्ष संवर्धन व औषधी वनस्पतींचे प्रदर्शन भरविण्यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. पर्यावरण रक्षणावरही भर दिला असून, त्यासाठी एक कोटी २० लाख रुपयांची तरतूद केली आहे.\nसमाज विकास योजनांसाठी तीन कोटी ४५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. शहरातील कुष्ठरुग्णांचीही दखल घेतली असून, त्यासाठीही दोन लाखांची तरतूद केली आहे. दिव्यांग मुलांसाठी केंद्र सुरू करण्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद केली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nExclusive: रसायनीतल्या एचओसी कंपनीत मोठी वायुगळती, 48हून अधिक माकडं, 100च्यावर पक्षी मृत्युमुखी\nExclusive Video: रसायनी वायुगळतीत बळी गेलेल्या पशु-पक्ष्यांची अधिकाऱ्यांकडून विल्हेवाट, प्रत्यक्षदर्शीची माहिती\nक्रीडांगणाचे राखीव भूखंड शिक्षण संस्थांच्या घशात\nपाण्यावरून पनवेलचे राजकारण तापणार\nपनवेलकरांना आजपासून दिवसाआड पाणी\nगाढी नदीवरील धोकादायक देवद पुलावरून वाहतूक सुरूच\nनवी मुंबई अधिक बातम्या\nबोर्डीतील मद्य दुकानांना ना हरकत नाहीच\nरिलायन्सला ‘मनसे’ ब्रेक, प्रकल्पग्रस्तांच्या फसवणूकीचा आरोप\nसिडकोच्या ९0 हजार घरांचा प्रकल्प दृष्टिपथात\nफ्लेमिंगो अभयारण्याभोवती इको सेन्सेटिव्ह बफर झोन\nअभियंता पदासाठी अट शिथिल करा\nआदई तलावाचे होणार सुशोभीकरण\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nआधुनिक कचरापेटीच्या सहा सेन्सर चीप चोरीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/2219", "date_download": "2018-12-16T02:13:19Z", "digest": "sha1:46XQ2FZCQ345UJ5TOWGHKU5D55ZA4PIU", "length": 15267, "nlines": 116, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "मैत्रेयी नामजोशी - तिचा कॅनव्हासच वेगळा! | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमैत्रेयी नामजोशी - तिचा कॅनव्हासच वेगळा\n‘जे जे स्कूल ऑफ आर्ट’मधून चित्रकलेचे शिक्षण घेतेलेली मैत्रेयी नामजोशी जेव्हा ‘आयआयटी’मध्ये थिसिस प्रोजेक्ट करत होती तेव्हा, तिला तिने कागदाची चौकट मोडून खुल्या दिलाने तिची कला मांडली पाहिजे असे वाटले आणि मग चहाच्या एका कट्ट्याचा कायापालट झाला\nमैत्रेयी सांगते, “जेव्हा मी प्रोजेक्ट सुरू केले तेव्हा फार विचार न करता मोठ्या भिंतीवर माझ्या ब्रशला करामत करू द्यायची इतकेच डोक्यात होते, पण हळुहळू चित्र आकार घेऊ लागले. तेव्हा जाणवले, की यामागे काही विचार असला, काही संकल्पना असली तर गंमत आहे … चित्र पूर्ण झाले तेव्���ा त्या जागेशी लोक वेगळा संवाद साधू लागले … वेगळा आनंद आणि अनुभव घेऊ लागले तेव्हा एक डिझायनर म्हणून मला समाधान मिळाले.”\nमैत्रेयीसाठी एक चित्रकार, एक डिझायनर म्हणून तो अनुभव नवी दिशा देणारा होता. जेव्हा ‘मास्टर ऑफ डिझाईन’ अभ्यासक्रमाची सांगता झाली आणि प्लेसमेंट नक्की होऊ लागल्या तेव्हा आयटीच्या क्षेत्रात इंटरफेस डिझायनर म्हणून काम करण्याला पुष्कळ वाव होता आणि पैसाही चांगला होता, पण मैत्रेयीच्या मनात मोठ्या कॅनव्हासवर मोकळ्या मनाने काम करण्याचे जबरदस्त आकर्षण होते. तिने त्याच कलेला व्यावसायिक रूप देण्याचे ठरवले. ‘जे जे स्कूल ऑफ आर्ट’मध्ये चित्रकलेचे तंत्र आणि कसब उत्तम रीतीने शिकवले जाते आणि संकल्पनात्मक विचाराचे शिक्षण ‘इंडस्ट्रियल डिझाईन सेंटर’मध्ये झाले होतेच, पण केवळ कलाकार म्हणून काम करून पुरेसे नव्हते, त्या कामाला पूर्णवेळ व्यावसायिक स्वरूप देणे हे वेगळे आव्हान होते.\nमैत्रेयी म्हणाली, “लोकांशी बोलणे, माझे काम त्यांना समजावून सांगणे, माझ्या संकल्पना त्यांच्यापर्यंत पोचवणे, त्यांना काय अभिप्रेत आहे हे समजून घेणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक बाजू सांभाळून काम करणे या नवीन गोष्टी मी शिकले.”\nभिंती रंगवण्याचे काम व्यावसायिक पद्धतीने करणारे बरेच लोक मार्केटमध्ये आहेत, मग अशा वेळेला वेगळे काम कसे करावे याचे उत्तर तिला तिच्यामधील डिझायनरने दिले. एखाद्या जागेकडे लोक कोणत्या दृष्टीने पाहतात … मैत्रेयी घराकडे किंवा ऑफिसकडे सांगण्यासारखे काय आहे याचा विचार करून डिझाईन करू लागली … प्रत्येक ठिकाणी वेगळे डिझाईन, वेगळी अभिव्यक्ती … सुरुवातीला लोक कॅटलॉग आणि मेनू मागत असत … “हल्ली सर्वांना टेम्पलेट पाहून निवड करण्याची सवय असल्याने मला समजावून सांगणे कठीण जात असे, पण मग मी स्केच काढणे, एक फूट बाय एक फूट रंगवून दाखवणे अशा पद्धती वापरून माझी कल्पना क्लायंटला समजावू लागले. मग गोष्टी सोप्या झाल्या.”\nमैत्रेयीला दहा वर्षांच्या मुलीची खोली डिझाईन करायची होती, तेव्हा तिला तिच्याशी संवाद निर्माण करावा लागला. तिचे जग समजावून घ्यावे लागले आणि मग तिच्या चित्रकलेच्या पुस्तकातीलच संदर्भ घेऊन मैत्रेयीने काम केले. आव्हान हे होते की दहा वर्षांच्या मुलीला ती जागा आवडली पाहिजे आणि ती मोठी होत असताना पुढची पाच-सहा व��्षे तिचे भावविश्व सामावेल अशीही ती असली पाहिजे.\nती कला शिकली होती, पण पैसे कसे वापरावे, घ्यावेत, त्याचे व्यवस्थापन कसे करावे हे सर्व मैत्रेयी प्रोजेक्टमधून शिकली. कधी कोणी पैसे बुडवले तर कधी अगदी मोकळ्या मनाने तिच्या कलेची कदर करत, सकारात्मक सहभाग घेत तिला खुलून काम करू दिले. उद्योजक किर्लोस्करांच्या घरी मैत्रेयीला खूप समाधान देणारा आणि आत्मविश्वास देणारा असा अनुभव मिळाला. कधी वाटरप्रूफिंग करताना चित्र खराब झाले आणि मग नव्या दृष्टीने विचार करून त्या चित्राला पुन्हा एक नवीन जीवन द्यावे लागले.\nसुरुवातीला फक्त पाच हजार रुपये मानधन घेऊन काम करणारी मैत्रेयी फेसबुकसारख्या मोठ्या कंपनीसाठी आत्मविश्वासाने प्रोजेक्ट करत आहे. या प्रवासात तिला सहकलाकार आणि कुटुंब यांचा चांगला पाठिंबा मिळाला. स्वतः कलाकार असलेली आई आणि डिझायनर असलेल्या भावाने नवीन कल्पना दिल्या, तर सासरच्या मंडळींनी घराची काळजी घेणे, वेळेअवेळी बाहेरगावी असणे, प्रवास करणे या सर्व बाबींना समजून घेतले. मैत्रेयीची तिची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे अडीच हजार रुपये प्रती स्क्वेअर फूट या दराने ती मोठी कामे घेते. स्त्री असूनही तिला कधी व्यावसायिक दुजाभावाचा अनुभव आला नाही, फक्त एकदा मोठ्या परातीवर चढून तू कशी काम करणार असे एका क्लायंटने विचारले, इतकेच.भविष्यात ज्यूट, विनाइल सारख्या नवीन मटेरियलमध्ये नवीन तंत्र वापरून काम करणे आणि अनामोर्फिक 3D खोली असलेले प्रकल्प घेऊन स्वत:चा ठसा उमटवावा असे मैत्रेयीचे स्वप्न आहे.\nबॅ. मु. रा. जयकर आणि संयुक्त महाराष्ट्र\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nसाठाव्या वर्षी पुन्हा कॉलेजमध्ये\nसंदर्भ: बाजीराव पेशवे, समाधी, मस्‍तानी\nपुलगम टेक्स्टाइल - सोलापूरची शान\nसंदर्भ: सोलापूरी चादर, पुलगम चादर, पायोनियर, उद्योजक, सोलापूर शहर\nयशोगाथा : चवीने खाणार त्याला यशो देणार\nसंदर्भ: स्त्री उद्योजक, उद्योजक, खाद्यपदार्थ\nमल्लप्पा ऊर्फ आप्पासाहेब वारद\nडीएसके विश्वाची पडझड: ग्लोबल सेतूचा दिलासा\nसुधीर रत्नपारखी - एक रिक्षा ते वीस बसेसचा ताफा\nसंदर्भ: उद्योजक, रिक्षा, बस, वाहतूक, सोलापूर शहर\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महार���ष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5555951032244034686&title=UberPOOL%20Trips%20in%20India%20Helped%20Save%20Fuel&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-16T02:29:18Z", "digest": "sha1:F3LTZVX6VFV4IBQBWLLY4VNBF3DYOXHC", "length": 12537, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "उबरपूल ट्रिप्समुळे इंधन आयातीचा खर्च कमी", "raw_content": "\nउबरपूल ट्रिप्समुळे इंधन आयातीचा खर्च कमी\nमुंबई : इंधनाचे दर गगनाला भिडलेले असताना आणि भारताला कच्च्या तेलाच्या आयातीसाठी भलीमोठी रक्कम मोजावी लागत असताना, इंधन आयातीचा खर्च लक्षावधींनी कमी करण्यात केवळ शेअर्ड प्रवासी वाहतूक मदत करू शकते. उबरचे १२ शहरांत सेवा देणारे राइडशेअरिंग उत्पादन उबरपूलने सुरुवात झाल्यापासून देशाचा इंधनावरील आयातखर्च ४.५ दशलक्ष डॉलर्सने कमी करण्यात मदत केली आहे. कंपनीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रसिद्ध केलेल्या ग्रीन इंडेक्समध्ये ही माहिती देण्यात आली आहे.\nउबरपूल सेवा प्रथम बेंगळुरूमध्ये सुरू झाली आणि त्यानंतर भारताच्या एकूण १२ शहरांमध्ये या सेवेचा विस्तार झाला. शेअर्ड प्रवासाच्या या सेवेमुळे देशभरातील १० हजार ३४० किलोलीटर इंधन वाचले असून, पर्यायाने इंधन आयातीचा खर्च (७० डॉलर प्रति बॅरल) ४.५ दशलक्ष डॉलरने कमी करण्यात मदत झाली आहे.\nयाशिवाय उबरपूल उपलब्ध झाल्यामुळे स्वतंत्र प्रवासातील २०० ट्रिलियन किलोमीटर कमी झाले असून, हे अंतर चंद्रावर २८६ वेळा जाणे आणि परत येणे एवढे आहे. एवढेच नाही, तर उबरपूलमुळे भारतातील कार्बनडाय ऑक्साइडचे उत्सर्जन ३६ हजार ५३७ टनांनी कमी झाले असून, हे १९ हजार ३१५ एकरांचे वनक्षेत्र आच्छादणारी ११.५ लशलक्ष झाडे लावण्याच्या बरोबरीचे आहे.\nउबरने प्रसिद्ध केलेल्या ग्रीन इंडेक्सनुसार, सर्व शहरांमध्ये शेअर्ड प्रवासाच्या प्रमाणात वर्षागणिक सातत्याने वाढ दिसून येत आहे. पूलच्या सर्वाधिक ट्रिप्सबाबत बेंगळुरू शहराचा क्रमांक पहिला आहे, त्यापाठोपाठ दिल्ली आणि कोलकाता या शहरांचा क्रमांक लागतो. शहरातील एकूण उबरट्रिप्समधील पूलचे प्रमाणही लक्षणीय आहे. कोलकात्यात घेतल्या जाणाऱ्या एकूण ट्रिप्समध्ये पूल ट्रिप्सचे प्रमाण ३९ टक्के आहे, तर त्यापाठोपाठ बेंगळुरूमध्ये हे प्रमाण ३७ टक्के आहे. जवळच्या तसेच दूरच्या ��ंतरांसाठी खासगी वाहनाला फाटा देऊन सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय स्वीकारण्याचे आणि त्यातही उबरपूलचा वापर करण्याचे प्रमाण वाढत आहे.\nहैदराबादमधील एका प्रवाशाने गेल्या वर्षभरात उबरपूलच्या एक हजार ९२१ ट्रिप्स घेतल्या, तर दिल्लीतील एका प्रवाशाने एक हजार ८११ उबरपूल्स ट्रिप्स केल्या. एका शेअर्ड वाहनामध्ये रस्त्यावरील नऊ ते १३ वाहने कमी करण्याची क्षमता आहे, असे जागतिक अभ्यासांतून स्पष्ट होते. बेंगळुरूमधील एका उबर चालकाने वर्षभरात चार हजार ७२३ उबरपूल ट्रिप्स देऊन या कामात लक्षणीय योगदान दिले. देशभरात कोणत्याही चालकाने दिलेल्या ट्रिप्समध्ये ही संख्या सर्वाधिक आहे.\nग्रीन इंडेक्सने प्रसिद्ध केलेल्या निकालांबद्दल उबर इंडिया आणि दक्षिण आशियाचे प्रादेशिक महाव्यवस्थापक प्रभजीत सिंग म्हणाले, ‘देशभरात शेअर्ड प्रवासाचा पर्याय स्वीकारण्याचे प्रमाण वाढत असून, एका सकारात्मक सामाजिक-आर्थिक बदलाला चालना देण्याच्या दृष्टीने तसेच खासगी कारमालकीला पर्याय पुरवण्याच्या दृष्टीने आम्ही करत असलेल्या कामासाठी ही बाब प्रोत्साहनपर आहे. शेअर्ड प्रवासाच्या तंत्रज्ञानामुळे उबरसारख्या कंपन्या, वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांना, पूरक असे काम करू शकत आहेत.’\n‘अधिकाधिक शहरातील अधिकाधिक प्रवासी उबरपूल वापरू लागले असून, उबरने पाया घातलेल्या भविष्यकाळासाठी याची मदत होणार आहे: कमी वाहनांमध्ये जास्त प्रवासी, स्वत:च्या गाड्या बाळगणारे कमीत कमी लोक आणि रस्त्यांवर कमीत कमी गाड्या असे या भविष्यकाळाचे स्वरूप आहे,’ असे सिंग यांनी सांगितले.\nTags: UberPOOLMumbaiWorld Environment DayPrabhajit Singhजागतिक पर्यावरण दिनमुंबईउबरपूलप्रभजीत सिंगप्रेस रिलीज\n‘येस बँके’तर्फे ‘ग्रीन फ्युचर’ लाँच ‘गोदरेज अप्लायन्सेस’कडून जलसंवर्धन मोहीम टिटवाळा सायकल रॅलीला प्रतिसाद पर्यावरणदिनानिमित्त सामाजिक उपक्रम ई-मोबिलिटी प्रसारासाठी ‘टाटा पॉवर’ आणि ‘टाटा मोटर्स’ची भागीदारी\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n‘स्वरसाधक’ दिनदर्शिकेचे ‘सवाई’मध्ये प्रकाशन\n‘सीएम चषक’स्पर्धेसाठी आतापर्यंत तब्बल ३३ लाख लोकांची नोंद��ी\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.petrpikora.com/tag/free/", "date_download": "2018-12-16T00:42:24Z", "digest": "sha1:SPPZGLRIGJGCD5UUXY2BZNUDFLCHPDKU", "length": 11144, "nlines": 122, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "Free – Free music market downloads", "raw_content": "सुचालन जा सामग्री वगळा\nआर अँड बी आणि सोल संगीत\nसर्व श्रेणी फोटो आणि व्हिडिओ संगीत आणि गाणी व्हिडिओ\nसर्व श्रेणी फोटो आणि व्हिडिओ संगीत आणि गाणी व्हिडिओ\nसेल्टिक संगीत MP3 स्वरूप\nसेल्टिक संगीत हे संगीत शैलींचे विस्तृत गट आहे जे पश्चिम युरोपच्या केल्टिक लोकांवरील लोक संगीत परंपरातून विकसित झाले आहे. ते तोंडीरित्या प्रसारित पारंपारिक दोन्ही संदर्भित करते\nपिनॅकल स्टुडिओ अंतिम 22\nपिनकॅक्शनल स्क्लेनुकू पॅनॅक स्टुअर्झिन पॅनॅक स्टुडिओ 22 च्या नवीन नावीनिमीच्या नवीन चित्रपटाची निर्मिती. केव्हल हेल्मिंगचे नूतनीकरण केलं आहे, हे सर्व काही नवीन वर्षाच्या अखेरीस उपलब्ध आहे, पण आम्ही आमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे.\nविनामूल्य MP3 सेल्टिक संगीत डाउनलोड डाऊनलोड करा\nडाउनलोड करण्यासाठी संगीत\t 11.8.2018\nविनामूल्य MP3 सेल्टिक संगीत डाउनलोड - व्यावसायिक आणि व्यावसायिक नसलेल्या वापरासाठी. या दुव्यावर क्लिक करून हे विनामूल्य डाउनलोड करा. आपण संगीत विनामूल्य वापरू शकता, उदाहरणार्थ, आपल्या YouTube व्हिडिओंमध्ये, वैयक्तिक,\nफायरप्लेस फ्री एमएक्सएक्सएक्सएक्स संगीत डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी संगीत\t 11.8.2018 11.8.2018\nफायरफॉक्स विनामूल्य एमपीएक्सएनएक्सएक्स संगीत डाउनलोड - व्यावसायिक आणि बिगर-व्यावसायिक वापरासाठी. या दुव्यावर क्लिक करून हे विनामूल्य डाउनलोड करा. आपण संगीत विनामूल्य वापरू शकता, उदाहरणार्थ, आपल्या YouTube व्हिडिओंमध्ये,\nफ्री फ्लाईट एक्स XXX डाउनलोड\nखूप मोठे अंतर खूप मोठे अंतर 5 5 आगामी क्रिया FPS खुल्या जागतिक विकसित स्टुडिओ Ubisoft मंट्रियाल आणि मायक्रोसॉफ्ट विंडोज प्लॅटफॉर्म, 4 प्लेस्टेशन, Xbox एक Ubisoft प्रकाशित आहे\n4K 2018 archivbox dji djs जा डीजी माविक डीजी माविक प्रो Dji अभ्यास DJI प्रेत 4 आळशी आळशी EMBA EMBA spol. चे ro गुळगुळीत पुठ्ठा hrad Haje त्यांचा Jizerou Jablonec त्यांचा Jizerou राक्षस पर्वत पर्वत kvadroptéra दोरासंबंधी पुठ्ठा त्याचे झाड Lysa hora स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे मावसिक माविक प्रो पार्किंगची जागा पार्किंग Paseky त्यांचा Jizerou बनावट बनावट 3 बनावट 4 प्रगत अभ्यास पुस्तके बांधणारा Rokytnice skipas पास स्की रिसॉर्ट wreckage निवास व्यवस्था दोरीने ओढणे हिवाळा वरील पासून चेक नंदनवन\nवृत्तपत्र साइन अप करा\n... आणि प्राप्त प्रथम खरेदीसाठी $ 20 कूपन\n 24 / 7 ईमेल लिहा\nआम्ही सुरक्षित पैसे वापरत आहोत\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. या वेबसाइटचा वापर करून चालू ठेवून, आपण त्यांच्या वापराशी सहमत होता.\nकुकीज कशा नियंत्रित कराव्यात यासह अधिक शोधण्यासाठी, येथे पहा: कुकी धोरण\nरेटिंग: 5.0/ 5 21 मते\nरेटिंग: 5.0/ 5 12 मते\nरेटिंग: 5.0/ 5 11 मते\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nकॉपीराइट © 2018 फ्री प्रीमियम उत्तरदायी वर्डप्रेस थीम डाउनलोड्स थीम. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/beauty/", "date_download": "2018-12-16T02:32:03Z", "digest": "sha1:WF22O2TT36JQFQB2NQB2OC2V2QD23YWC", "length": 22180, "nlines": 96, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "सौंदर्य - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nआज सकाळी सकाळी एका खूप देखण्या आणि रुबाबदार माणसाचा फोटो पहिला, आणि खरं सांगते, बघतच राहिले तो माणूस कोण, त्याचं नाव काय असल्या निर्रथक तपशीलांपेक्षा त्याचं अनोळखी तरीही देखणं सौंदर्य मनात दिवसभर रुंजी घालत राहिलं\nसुंदर आणि कुरूप या संकल्पना अनेक गोष्टी गाण्यांतून लहानपणापासूनच आपल्या मनावर बिंबवल्या जात असतात. गाढवं-डुकरं हे प्राणी ओंगळ आणि कुत्रा मांजरी, गायी इ. पाळीव प्राणी चांगले, मोर रंगीबेरंगी म्हणून सुंदर तर कावळा काळा म्हणून कुरूप असं वर्गीकरण तेव्हापासून मनात तयार व्हायला लागतं. काळा रंग म्हणजे तर कुरूपतेच हमखास लक्षण मानलं जातं. गोरा रंग म्हणजे सुंदर आणि जरा त्यात काळी किंवा सावली छटा मिसळली की सौंदर्य कमी झालंच म्हणून समजा दुर्दैवाने अजूनही हे समज खूप खोलवर रुजलेले आहेत. काळ्या रंगामधलं सौंदर्य लोकांना कधी कळणार दुर्दैवाने अजूनही हे समज खूप खोलवर रुजलेले आहेत. काळ्या रंगामधलं सौंदर्य लोकांना कधी कळणार चंद्र-चांदण्याचं शुभ्रपण रात्रीच्या काळेपणामुळेच उठून दिसतं न चंद्र-चांदण्याचं शुभ्रपण रात्रीच्या काळेपणामुळेच उठून दिसतं न काळ्या पाटीवर काढलेला पांढरा ‘श्री’ पाटी काळी नसती त�� तितका मंगल वाटला असता का काळ्या पाटीवर काढलेला पांढरा ‘श्री’ पाटी काळी नसती तर तितका मंगल वाटला असता का काळीशार पाटी, त्यावरची शुभ्र सरस्वती, केशरी गंध आणि रंगीत फुलांनी केलेली आरास यामुळेच दसरा अधिक प्रसन्न वाटतो, निदान मलातरी काळीशार पाटी, त्यावरची शुभ्र सरस्वती, केशरी गंध आणि रंगीत फुलांनी केलेली आरास यामुळेच दसरा अधिक प्रसन्न वाटतो, निदान मलातरी बाकीच्या गोष्टींचे रंग कुठलेही असले, तरीपाटीचं काळेपण हरवलं, तर त्या पूजेचा सगळा तोलच बिघडून जाईल. आपल्या सगळ्या संताना आवडले ते विठोबा आणि कृष्णसुद्धा काळे-सावळेच.. बाकीच्या गोष्टींचे रंग कुठलेही असले, तरीपाटीचं काळेपण हरवलं, तर त्या पूजेचा सगळा तोलच बिघडून जाईल. आपल्या सगळ्या संताना आवडले ते विठोबा आणि कृष्णसुद्धा काळे-सावळेच.. कारण ते सौंदर्य या मातीतलं इथलं आहे\nसौंदर्याची पारख करताना एक आणि एकच गोष्ट जवळ असावी लागते ती म्हणजे नजर सौंदर्य तुमच्या नजरेत असावं लागतं. सृष्टीभर पसरलेल्या या सौंदर्याचा आस्वाद घेण्याची सवय आणि वळण एकदा तुम्ही तुमच्या नजरेला लावलंत की कुरूप म्हणून काही उरतच नाही सौंदर्य तुमच्या नजरेत असावं लागतं. सृष्टीभर पसरलेल्या या सौंदर्याचा आस्वाद घेण्याची सवय आणि वळण एकदा तुम्ही तुमच्या नजरेला लावलंत की कुरूप म्हणून काही उरतच नाही संथ वाहणारी नदी, खळखळणारे झरे, गंभीर समुद्र जितका सुंदर असतो, तितकंच सौंदर्य पावसाळ्यातल्या एखाद्या तात्पुरत्या साठलेल्या डबक्यातसुद्धा अवचित सापडू शकतं. शाश्वत आणि दीर्घकाळ टिकणारं नसलं, तरी काही क्षणांपुरतंही ते सौंदर्य आपल्याला तीच आनंदाची अनुभूती देत असतं. कुंडीत आखून रेखून फुलणाऱ्या झाडाप्रमाणेच जंगलात अस्ताव्यस्त वाढणारी रानटी झुडूपंसुद्धा सुंदरच असतात. आणि सौम्य, मृदू बोलण्याप्रमाणेच रांगडं पण मनातल्या भावना नेमक्या व्यक्त करणारं ग्रामीण बोलणं ही सुंदरच असतं. सौंदर्याचा साक्षात्कार होण्यासाठी कायम भव्यदिव्य डोंगर दऱ्याच अनुभवाव्या लागतात असं काही नाही, घराच्या छोट्याशा खिडकीतून हळूच डोकावणारी फांदी आणि तिच्यावर जगणारे असंख्य दृश्य-अदृश्य जीव पाहूनसुद्धा आपल्याला थक्क व्हायला होतं..फक्त.. तुमच्याकडे ती नजर असायला हवी, आणि मनसोक्त आस्वाद घ्यायची तयारीही\nमाझा एक मित्र कायम म्हणतो, की माणसाने दारू एकतर प्यावी, किंवा पिऊ नये, तब्येतीची काळजी करत एखाद-दोन घोट घेणं हा दारूचा आणि त्यामागाच्या बेहोषीचा- दोन्हीचा अपमान आहे. मुद्दा मला पचवायला जरा कठीण असला, तरी सौन्दार्यास्वादाबाबत मात्र हे बऱ्याच अंशी खरं आहे. घाबरत, आणि पावलोपावली लोक काय म्हणतील याचा विचार करत, कच खात जगत असताना सौंदर्य सापडूच शकत नाही. कारण आपल्याला काय सुंदर वाटतंय हे अनुभवण्यापेक्षा आपल्याला हे आवडतंय यावर लोक काय म्हणतील याचा विचार करण्यातच वेळ आणि बुद्धी अधिक खर्च पडत रहाते. आपल्याला एखादी गोष्ट सुंदर वाटते हे उघडपणे स्वीकारायलासुद्धा धाडस लागतं अन्यथा पुन्हा एकदा लोकांच्या प्रतिक्रियांची काल्पनिक चिंता आपल्याला पोखरत रहाते. याचा नेमका अनुभव येतो तो मानवी सौंदर्याबाबत\nएखादा पुरुष किंवा स्त्री सुंदर आणि देखणे आहेत असं उघडपणे म्हणणं अजूनही थोडं दचकवणारंच वाटतं. विशेषत: एखाद्या पुरुषाने स्त्रीच्या किंवा स्त्रीने पुरुषाच्या(इथे जरा आणखी जास्त धक्के बसतात) सौंदर्याची उघड स्तुती करणं पचनी पडायला अवघड जातं. लग्गेच भुवया आणि नजरा विस्फारल्या जातात) सौंदर्याची उघड स्तुती करणं पचनी पडायला अवघड जातं. लग्गेच भुवया आणि नजरा विस्फारल्या जातात एखादा डोंगर, नदी, पाउस, ओढा, प्राणी-पक्षी, फुलं-पानं चंद्र-सूर्य, तारे-ग्रह इतकंच कशाला, एखादा पदार्थ, कपडा, रांगोळी, घर अशा गोष्टीना जितक्या सहजपणे सुंदर म्हटलं जाऊ शकतं, तितक्याच सहजपणे आणि निष्पापपणे एखाद्या स्त्री किंवा पुरुषाच्या सौंदर्याला दाद दिली तर त्यात वावगं काय एखादा डोंगर, नदी, पाउस, ओढा, प्राणी-पक्षी, फुलं-पानं चंद्र-सूर्य, तारे-ग्रह इतकंच कशाला, एखादा पदार्थ, कपडा, रांगोळी, घर अशा गोष्टीना जितक्या सहजपणे सुंदर म्हटलं जाऊ शकतं, तितक्याच सहजपणे आणि निष्पापपणे एखाद्या स्त्री किंवा पुरुषाच्या सौंदर्याला दाद दिली तर त्यात वावगं काय सौंदर्याच्या कबुलीमध्ये त्याच्या प्राप्तीचा अट्टहास कायम गृहीत का धरला जावा सौंदर्याच्या कबुलीमध्ये त्याच्या प्राप्तीचा अट्टहास कायम गृहीत का धरला जावा पाण्याचं सौंदर्य बघण्यासाठी कायमच पाण्यात उतरावं लागेल असं काही नाही.. काठावर बसूनसुद्धा त्याचा आस्वाद घेता येतोच की पाण्याचं सौंदर्य बघण्यासाठी कायमच पाण्यात उतरावं लागेल असं काही नाही.. काठावर बसूनसुद्धा त्याचा आस्वाद घेता येतोच की किनाऱ्यावर बसून दाद दिली तर समुद्राचं सौंदर्य कमी होत नाही, आणि आपलं आस्वाद घेणंसुद्धा\nएखादी गोष्ट बेभान होऊन करण्यात सौंदर्य असतं. त्याचप्रमाणे अनेकदा नियम आणि आवश्यक त्या चौकटी मान्य करूनच सौंदर्याचा परिपूर्ण आस्वाद घेता येऊ शकतो. किंबहुना निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीचा आस्वाद हा त्याचे नियम मान्य करून घेतला तरच तो स्वर्गीय ठरतो. जोवर तो आणि आपण मर्यादेत असतो, तोवर सुंदर असतो, मात्र एकदा का त्यच्या मर्यादेच उल्लंघन झालं- मग ते माणसाने केलं किंवा निसर्गाने -तरी घातक आणि संहारकच ठरतं कुठल्याही गोष्टीचा अतिरेक घातक ठरतो, हा नियम याबाबतीतही लागू आहेच. त्यामुळे सहजता न सोडता सौंदर्याचा अनुभव घेणं श्रेयस्कर असतं. त्यातली सहजता आणि मर्यादा टिकवता आली की मग काय…\nहे जीवन सुंदर आहे.. जिकडे तिकडे संगीत अनामिक एकच घुमते आहे.. हे जीवन सुंदर आहे..\nनांदगाव-संकल्पना दिवाळी:एक हात मदतिचा; वर्ष: २\nमागे वळून पाहताना… भाग २\nओमकार… सुदृढ आयुष्याचा महामंत्र.\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nभारत पाक तिसऱ्या युद्धात पकिस्तानची सपशेल शरणागती (१९७१) आणि बांग्लादेशची निर्मिती Related\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nमंत्रपुष्पांजली अर्थात राष्ट्रप्रार्थना: मराठी रूपांतर हर्षद माने हिंदू धर्मातील विचार भव्य आहेत हे हिंदू धर्माच्या कुठल्याही पुस्तकातून जाणवते. ते व्यापक आहेत, सार्वत्रिक आहेत आणि बहुतांशी कालातीत आहेतच पण त्यांचे दर्शन वैश्विक सुद्धा आहे. मात्र मंत्रपुष्पांजलीमधून हिंदू धर्मातील राजकीय विचारही किती प्रगल्भ होते हे समजून येते. राष्ट्र ही संकल्पना पाश्चिमात्य असल्याचे ज्यांचे म्हणणे आहे, त्यांनी मंत्रपुष्पांजली जरूर […]\nमाणूस एक समाजशील प्राणी आहे. माणसाचे मन अतिशय संवेदनशील आहे. म्हणून माणूस एक संवेदनशील समाजाभिमूख प्राणी आहे. हे समजून घेतले म्हणजे माणसाला श्रध्दा का आवश्यक असते हे समजते. एखाद्या उच्च ठिकाणी आपले मन वाहणे आवडते. तिथे कुणाशी स्पर्धा नसते मद मत्सर राग लोभ वासना तिथे राहत नाही. श्रद्धा माणसाच्या मनाला संतुलित ठेवते. भगवद्गीता सांगते सर्वधर्म […]\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासा���खे व्यवसाय\nमहाविद्यालयाने केलेल्या संस्कारमुळे आम्ही यशस्वी झालो - दत्तराज छाजेड\nभारताच्या संविधानाच्या निर्मितीची कथा\nभारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील शेवटचे पान म्हणजे मध्ये १९४६ कॅबिनेट कमिशन नुसार झालेली घटना समितीची स्थापना आणि त्यांच्या प्रयत्नातून तयार झालेले संविधान. भारताचे संविधान एक पवित्र दस्तावेज. ज्या एका दस्तावेजाने, तेंव्हाच्या तेहतीस कोटींच्या आणि आजच्या सव्वाशे कोटींच्या भारताला बांधून ठेवले आहे एका घट्ट धाग्याने, विविधतेने नटलेल्या आणि वळणा-वळणावर वैविध्य असणाऱ्या आपल्या या अजस्त्र, विस्तीर्ण देशाचा गाडा यशस्वीपणे […]\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा मोफत डाऊनलोड करा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रखर बुद्धिवाद संविधानाचे त्यांनी केलेले उत्तुंग कार्य आपल्या सर्वांना माहित आहेच. पण कायदा, अर्थशास्त्र, राजकीय अर्थशास्त्र या विषयात त्यांनी केलेलं काम अतुलनीय आणि अजस्त्र आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळेस मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी त्यांनी केंद्र शासनाने नेमलेल्या समितीसमोर भाषण दिले होते. रुपया, त्याचे मूल्य या विषयवार त्यांचे संशोधन जगप्रसिद्ध आहे. कामगार चळवळीविषयी त्यांचे स्वतःचे विचार होते. हिंदू […]\n अर्थात प्रबोधनकारांचे शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यातील भाषण\nशिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ ला झाली आणि पहिली जाहीर सभा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दादरच्या शिवाजी पार्कवर ३० ऑक्टोबर १९६६ ला झाली. त्या मेळाव्यात प्रबोधनकारांचंही भाषण झालं. “आजपासून हा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण करीत आहे हे त्यांचे तेंव्हाचे प्रसिद्ध वाक्य होते. ” त्यांचे भाषण वाचून त्यांचा आक्रमकपणा, त्वेष आणि ज्वलंत महाराष्ट्रप्रेम दिसून येते. ‘प्रबोधनकारांचे ज्वलंत हिंदुत्व’ […]\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन पुस्तक अभ्यास परीक्षा: पहिले पुष्प: “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री”\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन घेत आहे साहित्यावर आधारित पुस्तक अभ्यास परीक्षा पहिले पुष्प: स.आ. जोगळेकर लिखित “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री” उत्तमोत्तम मराठी साहित्यावर विश्लेषणात्मक अभ्यास व्हावा ह्या उद्देशाने मराठी इंटरनॅशनल (मिओ) पुस्तक अभ्यास परीक्षा हा उपक्रम सुरु करीत आहे. हे पुस्तक परीक्षण नाही. आर्ट्स��्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे एखादे पुस्तक परीक्षेला लावले जाते तत्सम ही पुस्तकावर आधारित परीक्षा आहे. फक्त ही परीक्षा […]\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://transport.maharashtra.gov.in/1177/Registration-Fees", "date_download": "2018-12-16T01:49:11Z", "digest": "sha1:AWBUSDFWNWSDWSH734X62SUWUADSIIG5", "length": 20380, "nlines": 363, "source_domain": "transport.maharashtra.gov.in", "title": "नोंदणी शुल्क - मोटार वाहन विभाग, महाराष्ट्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र मदत केंद्र: 022-62426666\nमोटार वाहन अनुज्ञप्तीची वैधता\nअनुज्ञप्ती वर विभागीय क्रिया\nविद्यमान अनुज्ञप्तीशी संबंधित सेवा\nअनुज्ञप्ती देणाऱ्या प्राधिकाऱ्याचे अपात्र ठरवण्याचे अधिकार\nराज्या बाहेरील वाहनाची नोंदणी आणि नवीन नोंदणी क्रमांक देणे (RMA)\nमोटार वाहन मालकी हस्तांतरण\nजनहित याचिका क्र १२८/२००४ ​\nमहाराष्ट्र सिटी टॅक्सी नियम २०१७ 04.03.2017\n​भारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती करण्याबाबत ​\nसार्वजनिक सुट्टी दिनांक 19, 25, 26 व 28 मार्च 2017 या दिवशी कार्यालय सुरू ठेवण्याबाबत\nबदली - प्रोत्साहन आदेश\n​परस्पर वाहतूक करार ​\nलिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांची विभागीय परीक्षा -२०१७\nअनुकंपा नियुक्ती प्रतिक्षा यादी\nऑटोरिक्षा परवाना धारकांची महिती\nऑटो रिक्षा परमिट धारकांचा तपशील\nआपल्या आरटीओ जाणून घ्या\nआपले सरकार सेवा केंद्र ​\nरस्ता सुरक्षा कार्यशाळा दि २१-०३-२०१७\nCSC सेंटर मार्फत पुरविल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेवांकरिता शुल्क\nमोबाईल अॅप्लीकेशन द्वारे तक्रारी अँड्रॉइड\nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nवैध सीएनजी-एलपीजी किट उत्पादक कंपन्या\nइलेक्ट्रिकल वाहन नोंदणी पोर्टल\nआरटीएस अंतर्गत सेवांची यादी\nतुम्ही आता येथे आहात :\n1 नवीन वाहनाची नोंदणी\nविक्री प्रमाणपत्र नमूना 21.\nरस्ता योग्यता प्रमाणपत्र नमूना 22, नमूना 22-अ.\nखरेदीचे देयक (2/4 चाकी साठी).\nतात्पुरती नोंदणी (वाहन अन्य क्षेत्रातून खरेदी केले असल्यास).\nप्रवेश कर ना हरकत प्रमाणपत्र ( राज्याबाहेरून खरेदी केलेल्या वाहनांसाठी)\nनमूना 60 मध्ये आयकर घोषणापत्र ( 200 वगळता).\nअनुज्ञप्ती आणि बंधपत्रासह सीमाशुल्क मंजुरी प्रमाणपत्र (आयातीत वाहन).\nबॉडी बिल्डर प्रमाणपत्र नमूना 22-अ/भाग (परिवहन वाहने).\nतारणासंदर्भात भांडवलदाराचे संमती पत्र.\nकृषी ट्रॅक्टर अथवा ट्रेलर असल्यास 7/12 उतारा किंवा तहसीलदार प्रमाणपत्र, नमूना M.T, परिव���न आयुक्तांद्वारे मंजूर रचना .\nवाहन निरीक्षणासाठी सादर करावे\nवर निर्देशित नसलेले अन्य वाहन.\nई- रिक्षा / ई - कार्ट\n2 दुय्यम प्रमाणपत्र of नोंदणी.\nखराब झालेली अथवा फाटलेली आर. सी. किंवा हरवलेली असल्यास पोलीस अहवाल.\nतारणासंदर्भात भांडवलदाराचे संमती पत्र.\nसर्व वाहन प्रकारानुसार नोंदणी शुल्क च्या ५०%\n3 नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण .\nनिरीक्षणासाठी वाहन सादर करणे.\nसर्व अ. क्र. १३ मध्ये नमूद केल्यानुसार\n4 नवीन नोंदणी क्रमांक प्रदान (ना हरकत प्रमाणपत्रासह इतर राज्यातून येणारी वाहने).\nमूळ नोंदणी प्राधिकरणाकडून नमूना 28 मध्ये ना हरकत प्रमाणपत्र.\nप्रवेश कर ना हरकत प्रमाणपत्र.\nनोंदणी प्रमाणपत्र (आर सी) आणि कर प्रमाणपत्र (TC).\nसर्व अ. क्र. १ मध्ये नमूद केल्यानुसार\n5 नोंदणी प्रमाणपत्रात पत्त्यातील बदल\nवाहनाचे सर्व वैध दस्तऐवज.\nमूळ नोंदणी प्राधिकरणाकडून नमूना 28 मध्ये ना हरकत प्रमाणपत्र.\nसर्व ५०% अनुक्रमांक-१ मध्ये नमूद केल्याच्या\nपरिवहन वाहनासाठी टीसीआर नमूना).\nवाहन अन्य्र क्षेत्र अथवा राज्यातून येणार असल्यास नमूना २८ मध्ये ना हरकत प्रमाणपत्र\nनमूना 60 मध्ये विक्रेता आणि खरेदीदाराकडून आयकर घोषणापत्र (दुचाकी वगळता). (except 2 wheelers).\nमध्यम माल आणि प्रवासी वाहन.\nअवजड माल आणि पास वाहन.\nवर निर्देशित नसलेले अन्य वाहन .\nअणुक्रमांक 1 मध्ये नमुद केल्याच्या 50%\n7 वाहन मालकाच्या मृत्युपश्चात मालकीचे हस्तांतरण .\nनोंदणीकृत मालकाच्या संबंधी मृत्यु प्रमाणपत्र\nवाहनाचे सर्व वैध दस्तऐवज\nमध्यम माल आणि प्रवासी वाहन.\nअवजड माल आणि पास वाहन.\nवर निर्देशित नसलेले अन्य वाहन .\nअणुक्रमांक 1 मध्ये नमुद केल्याच्या 50%\n8 सार्वजनिक लिलावात खरेदी केलेले वाहन\nवाहनाचा लिलाव प्राधिकृत करणारी शासकीय आदेशाची प्रमाणित प्रत .\nलिलाव करण्यासाठी प्राधिकृत व्यक्तीच्या स्वाक्षरीसह खरेदीदाराला वाहन विकत असल्याचा आदेश\nवाहनाचे सर्व वैध दस्तऐवज .\nमध्यम माल आणि प्रवासी वाहन.\nअवजड माल आणि पास वाहन.\nवर निर्देशित नसलेले अन्य वाहन .\nअणुक्रमांक 1 मध्ये नमुद केल्याच्या 50%\n9 भांडवलदाराच्या नावे मालकीचे हस्तांतरण\nवाहनाच्या ताब्यासंदर्भात भांडवलदाराकडून पुरावा.\nन्यायालयात कोणताही खटला प्रलंबित नसल्याचा पुरावा .\nनोंदणीकृत मालकाद्वारे ना हरकत प्रमाणपत्र\nवाहनाचे सर्व वैध दस्तऐवज .\nमध्यम माल आ���ि प्रवासी वाहन.\nअवजड माल आणि पास वाहन.\nवर निर्देशित नसलेले अन्य वाहन .\n10 भाडे खरेदी कराराचे समर्थन\n2.तीन चाकी/हलके मोटार वाहन\n3.मध्यम आणि अवजड वाहन.\n11 भाडे खरेदी करार समाप्त.\n12 ना हरकत प्रमाणपत्र.\nनमूना 28 (3 चेसीस प्रिंटसह).\nमोटार वाहन कर भरणेचा पुरावा\nनोंदणी प्राधिकरणाच्या फिर्यादी शाखेकडून ना हरकत प्रमाणपत्र\nपोलीस आयुक्त किंवा एसपी द्वारे ना हरकत प्रमाणपत्र (मुंबईबाहेर जाणाऱ्या वाहनांसाठी ).\nवाहनाचे सर्व वैध दस्तऐवज .\n13 योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण.\nयोग्यतेचे पूर्वीचे प्रमाणपत्र .\nनोंदणीकृत प्राधिकरणाच्या फिर्यादी शाखांद्वारे ना हरकत प्रमाणपत्र .\nतीन चाकी/हलके मोटार वाहन (परिवहन).\nमध्यम माल आणि प्रवासी.\nअवजड माल आणि प्रवासी.\nदु चाकी व तीन चाकी वाहने\n14 योग्यतेचे दुय्यम प्रमाणपत्र\nवाहनाचे सर्व वैध दस्तऐवज. सर्व 100\n15 मोटार वाहनात फेरफार.\nफेरफाराचे कारण आणि पुरावा .\nफेरफार करायच्या इंजिन चेसीस आणि बॉडीच्या मोजमापासह खरेदीचे बील\nभांडवलदाराकडून ना हरकत प्रमाणपत्र .\nअणुक्रमांक 1 मध्ये नमुद केल्याच्या 50%\n16 नियम ४६ अंतर्गत अपील\n17 एफ सी प्रदान अथवा नूतनीकरणासाठी चाचणीचे आयोजन\n18 प्राधिकरणाचे पत्र प्रदान आणि नूतनीकरण\n19 प्राधिकरणाद्वारे दुय्यम पत्र जारी\n20 नियम ७० अंतर्गत अपील\nया संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली माहिती फक्त मार्गदर्शक स्वरूपाची आहे. कोणत्याही कायदेशीर बाबी साठी मोटार वाहन कायदा 1988 व तदनुषांगीक कायदे व नियम लागू राहतील.\n© मोटार वाहन विभाग महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\nएकूण दर्शक: ५२८१ आजचे दर्शक: १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/javed-chodhari/", "date_download": "2018-12-16T01:05:46Z", "digest": "sha1:GUGQ6SD2A6TYRAWN4NHHP5D2WCYZAPQL", "length": 6243, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Javed Chodhari Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nअपघातात पाय गमावूनदेखील “सैराट” नाचणारा जावेद, तुमच्यातील लढवैय्या जागा करतो\nगेली तीन वर्षे जावेदने आपल्या आयुष्यात दुर्घटनेला सामोरे जाऊन सुद्धा अनेक सकारात्मक बदल केले आहेत.\nमोदींच्या “नाल्यावरील गॅस”वर विनोद करून झाले भेटा शाम शिर्केंना, ज्यांचं उदाहरण मोदींनी दिलं होतं\nकुठे आहेत अच्छे दिन\nपेट्रोल दरवाढीवर स्मार्ट उपाय : ह्या ४ आयडीयाज वापरून मिळवा स्वस्त पेट्रोल\nएकही क्रिकेट मॅच तुम्ही चुकवत नाही मग हे नवीन ‘नियम’ तुम्हाला माहित असायलाच हवे\nमाध्यम स्वातंत्र्य, फ्रिडम ऑफ स्पीच : जगाच्या चष्म्यातून भारत, भारताच्या नजरेतून जग\nयावर्षी नासा सूर्याच्या आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न करणार\nमोदी – हिटलर साम्य दाखवणारा व्हायरल फोटो : काय आहे ह्या फोटोमागचं सत्य\nभारताने रोमच्या अस्ताची ही ६ प्रमुख कारणं समजून घ्यायला हवीत…अन्यथा…\nनोकरी करत बिझनेस करायचाय ह्या १३ सिनेताऱ्यांनी जे केलं, ते तुमच्यासाठी दिशादर्शक ठरू शकेल\n…म्हणून मोदींना हरवण्यात बुद्धीमंत मेंढरांचे कळप अपयशी ठरतात : भाऊ तोरसेकर\nसत्यजित रे यांचा The Alien चित्रपट कधीही न बनण्यामागचं हॉलीवूड कनेक्शन\n…आणि कचरा वेचणारा बनला अत्युत्कृष्ट प्रोफेशनल फोटोग्राफर\nमोदी प्रचार यंत्रणेचं आणखी एक खोटं उघडकीस \nआपल्या सर्वांना फसवणारी जगातील सत्ताकेंद्रांची चावी: माहितीची असमानता\nविराट कोहलीच्या यशाचं रहस्य वाचून त्याच्याबद्दल आदर अधिकच वाढेल\nहा भारतीय गुप्तहेर बहाद्दर चक्क पाकिस्तानी सैन्यात “मेजर” बनून भारतासाठी काम करत होता\nअपघातातून लागलाय पृथ्वीवरील सर्वात जुन्या ‘जैविक रंगाचा’ शोध हा रंग कोणता असेल हा रंग कोणता असेल\nअश्या Whiskies होणे नाही – जाणून घ्या जगातील सर्वात महागड्या Whiskies विषयी\n ट्रेलर तर छान वाटतंय\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/tops/glam-dollz+tops-price-list.html", "date_download": "2018-12-16T01:20:57Z", "digest": "sha1:DQZWHKBVOYUKHTKPOYH7OXJRIAKC6S3K", "length": 19528, "nlines": 479, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ग्लॅम डॉल्झ टॉप्स किंमत India मध्ये 16 Dec 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nग्लॅम डॉल्झ टॉप्स Indiaकिंमत\nIndia 2018 ग्लॅम डॉल्झ टॉप्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nग्लॅम डॉल्झ टॉप्स दर India मध्ये 16 December 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 13 एकूण ग्लॅम डॉल्झ टॉप्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन ग्लॅम डॉल्झ वूमन स पोळी गेऊर्जेतते रेगुलर फिट टॉप फ्री सिझे मल्टि कॉऊरेड आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Snapdeal, Homeshop18, Kaunsa, Shopclues सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी ग्लॅम डॉल्झ टॉप्स\nकिंमत ग्लॅम डॉल्झ टॉप्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन ग्लॅम डॉल्झ वूमन s पोळी गेऊर्जेतते रेगुलर फिट टॉप SKUPD8Hd09 Rs. 3,000 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.599 येथे आपल्याला स्टयलिस्टने वूमन s पोळी गेऊर्जेतते रेगुलर फिट टॉप शर्ट s M L क्सल SKUPD8Hd4n उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nलोकप्रिय किंमत याद्या पहा:.. धुके Tops Price List, एस्प्रित Tops Price List, फ्लयिंग माचीच्या Tops Price List, फ्रेंच काँनेक्टिव Tops Price List, गॅस Tops Price List\nदर्शवत आहे 13 उत्पादने\nहाके स & कृष्णा\nबेव्हरलय हिल्स पोलो क्लब\nडेबेनहॅम्स सासूल क्लब वूमेन्स\nडेबेनहॅम्स बेन दि लिसी\nदाबावे रस & 2000\nशीर्ष 10ग्लॅम डॉल्झ टॉप्स\nग्लॅम डॉल्झ वूमन s टॉप\nस्टयलिस्टने वूमन s पोळी गेऊर्जेतते रेगुलर फिट टॉप शर्ट s M L क्सल\nग्लॅम डॉल्झ वूमन s पोळी गेऊर्जेतते रेगुलर फिट टॉप\nग्लॅम डॉल्झ वूमन s टॉप\nग्लॅम डॉल्झ वूमन s पोळी गेऊर्जेतते रेगुलर फिट टॉप\nग्लॅम डॉल्झ वूमन s पोळी गेऊर्जेतते रेगुलर फिट टॉप\nग्लॅम डॉल्झ वूमन s पोळी गेऊर्जेतते रेगुलर फिट टॉप\nग्लॅम डॉल्झ वूमन s पोळी गेऊर्जेतते रेगुलर फिट टॉप\nग्लॅम डॉल्झ वूमन s पोळी गेऊर्जेतते रेगुलर फिट टॉप\nग्लॅम डॉल्झ वूमन s पोळी गेऊर्जेतते रेगुलर फिट टॉप\nग्लॅम डॉल्झ वूमन s पोळी गेऊर्जेतते रेगुलर फिट टॉप\nग्लॅम डॉल्झ वूमन s पोळी गेऊर्जेतते रेगुलर फिट टॉप\nग्लॅम डॉल्झ वूमन स पोळी गेऊर्जेतते रेगुलर फिट टॉप फ्री सिझे मल्टि कॉऊरेड\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो ��ी नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://patrakarsangh.com/index.php/2012-04-11-07-07-04", "date_download": "2018-12-16T00:48:35Z", "digest": "sha1:MOYBKPA22AENMUGZQMWOP2D66CHCL5VA", "length": 5300, "nlines": 52, "source_domain": "patrakarsangh.com", "title": "राजा केळकर - patrakarsangh.com", "raw_content": "\nकार्यकारी मंडळ व विश्वस्त\nप्रकाशने आणि दर्पण अंक\nपत्रकार संघातर्फे प्रकाशित पुस्तके\nदर्पण अंकातील लेखांची सूची\nसंस्थेची वास्तु पुनर्रचना (नियोजीत)\nमुंबई मराठी पत्रकार संघ\nमराठी पत्रकारिता इतिहासाचे टप्पे\nपत्रकार संघ इतिहास आणि परंपरा\nपत्रकार संघ अध्यक्ष परंपरा\nपत्रकार संघ विश्वस्त परंपरा\nपत्रकारिता अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण\nपत्रकार परिषद व कार्यक्रमांसाठी सभागृह\nसंपर्क व संकीर्ण माहिती\nराजा केळकर ( १९७८-७९ )\nइंदिराकांत केळकर म्हणजेच राजाभाऊ केळकर हे मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी विश्वस्त, माजी अध्यक्ष, सन्माननीय सदस्य आणि ज्येष्ठ पत्रकार. पत्रकार चळवळ तसेच पत्रकार संघाची पुरेपुर माहिती त्यांना होती. ते एक जाणकार पत्रकार होते.\nअलिबागचे मुळ रहिवासी असलेल्या केळकरांनी १९४७ पासून पत्रकारितेला प्रारंभ केला. राष्ट्र सेवादलाच्या पहिल्या तुकडीचे ते सदस्य होते. साने गुरुजींना सुरु केलेल्या कर्तव्य वृत्तपत्रातून त्यांची पत्रकारिता सुरु झाली. दै. लोकसत्तामधून व निवृत्त झाले. त्यापूर्वी दै. प्रभात, दै.सांज कांती, दै. नवाकळ अशा वृत्तपत्रातूनही त्यांनी पत्रकारिता केली. गोपनीय बातम्या मिळवण्यात त्यांचा हातखंडा होता. १९४२ सालच्या आंदोलनात त्यांनी तुरुंगवासाही भोगला होता. कै. यशवंतराव चव्हाण. कै. वसंतराव नाईक, कै. वसंतदादा पाटील तसेच महाराष्ट्रातील अनेक राजकीय व्यक्तिसोबत त्यांचे चांगले संबंध होते. केळकर स्वभावाने लाघवी होते ते अविवाहीत होते.\n१९८१ ते १९९० असे दहा वर्षे ते मुंबई मराठी पत्रकार संघाचे विश्वस्त होते. १९७८ ते १९७९ या वर्षात ते संघाचे अध्यक्ष होते.\nपत्रकार संघ विश्वस्त परंपरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/menatality/", "date_download": "2018-12-16T02:32:57Z", "digest": "sha1:4W3WX6JQFGYX7VOD54XKNGGE55KHRVS5", "length": 12485, "nlines": 104, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "माझी(च) मानसिकता - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nAuthor: टीम स्मार्ट महाराष्ट्र No Comments Share:\nमाझी मानसिकता बदलणे मलाच का शक्य होत नाही (\nतिच्या गोऱ्या उघड्या मांड्या बघून का विसरून जातो मी तिचं बालपण,\nबहिणीचं स्वातंत्र्य हिसकवणारा मीच\nआणि दुसऱ्याच्या आया बहिणींना बघुन\nमनातल्या मनात त्यांची अब्रू लूटणारा सुद्धा मीच(\nजाते जेव्हा ती माझ्या समोरून तेव्हा तिच्या उघड्या मांड्याना\nती जाई पर्यंत एकटक बघणारा सुद्धा मीच,\nआणि ती गेल्यावर तिच्या ह्या नग्नपणाला नाव ठेवणारा सुद्धा मीच (\nसोशल मीडियावर तिच्याबद्दलचे सहानुभूतीचे भाष्य करून\nस्वतःची हवा करणारा मीच\nआणि तिलाच गुगलवर नग्न बघणारा सुद्धा मीच (\nत्यांनी पुरेशे कपडे घातले पाहिजे हा अट्टाहास करण्यापेक्षा\nमी माझ्या विचारांना का पुरेशे कपडे घालत नाही \nते जास्त विवस्त्र आहेत याची जाणीव का होत नाही\nमाझी मानसिकता बदलणे मलाच का शक्य होत नाही (\nटीम स्मार्ट महाराष्ट्र\tView all posts\nयेऊ द्या मला या जगात\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nभारत पाक तिसऱ्या युद्धात पकिस्तानची सपशेल शरणागती (१९७१) आणि बांग्लादेशची निर्मिती Related\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nमंत्रपुष्पांजली अर्थात राष्ट्रप्रार्थना: मराठी रूपांतर हर्षद माने हिंदू धर्मातील विचार भव्य आहेत हे हिंदू धर्माच्या कुठल्याही पुस्तकातून जाणवते. ते व्यापक आहेत, सार्वत्रिक आहेत आणि बहुतांशी कालातीत आहेतच पण त्यांचे दर्शन वैश्विक सुद्धा आहे. मात्र मंत्रपुष्पांजलीमधून हिंदू धर्मातील राजकीय विचारही किती प्रगल्भ होते हे समजून येते. राष्ट्र ही संकल्पना पाश्चिमात्य असल्याचे ज्यांचे म्हणणे आहे, त्यांनी मंत्रपुष्पांजली जरूर […]\nमाणूस एक समाजशील प्राणी आहे. माणसाचे मन अतिशय संवेदनशील आहे. म्हणून माणूस एक संवेदनशील समाजाभिमूख प्राणी आहे. हे समजून घेतले म्हणजे माणसाला श्रध्दा का आवश्यक असते हे समजते. एखाद्या उच्च ठिकाणी आपले मन वाहणे आवडते. तिथे कुणाशी स्पर्धा नसते मद मत्सर राग लोभ वासना तिथे राहत नाही. श्रद्धा माणसाच्या मनाला संतुलित ठेवते. भगवद्गीता सांगते सर्वधर्म […]\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nमहाविद्यालयाने केलेल्या संस्कारमुळे आम्ही यशस्वी झालो - दत्तराज छाजेड\nभारताच्या संविधानाच्या निर्मितीची कथा\nभारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील शेवटचे पान म्हणजे मध्ये १९४६ कॅबिनेट कमिशन नुसार झालेली घटना समितीची स्थापना आणि त्यांच्या प्रयत्नातून तयार झालेले संविधान. भारताचे संविधान एक पवित्र दस्तावेज. ज्या एका दस्तावेजाने, तेंव्हाच्या तेहतीस कोटींच्या आणि आजच्या सव्वाशे कोटींच्या भारताला बांधून ठेवले आहे एका घट्ट धाग्याने, विविधतेने नटलेल्या आणि वळणा-वळणावर वैविध्य असणाऱ्या आपल्या या अजस्त्र, विस्तीर्ण देशाचा गाडा यशस्वीपणे […]\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा मोफत डाऊनलोड करा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रखर बुद्धिवाद संविधानाचे त्यांनी केलेले उत्तुंग कार्य आपल्या सर्वांना माहित आहेच. पण कायदा, अर्थशास्त्र, राजकीय अर्थशास्त्र या विषयात त्यांनी केलेलं काम अतुलनीय आणि अजस्त्र आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळेस मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी त्यांनी केंद्र शासनाने नेमलेल्या समितीसमोर भाषण दिले होते. रुपया, त्याचे मूल्य या विषयवार त्यांचे संशोधन जगप्रसिद्ध आहे. कामगार चळवळीविषयी त्यांचे स्वतःचे विचार होते. हिंदू […]\n अर्थात प्रबोधनकारांचे शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यातील भाषण\nशिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ ला झाली आणि पहिली जाहीर सभा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दादरच्या शिवाजी पार्कवर ३० ऑक्टोबर १९६६ ला झाली. त्या मेळाव्यात प्रबोधनकारांचंही भाषण झालं. “आजपासून हा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण करीत आहे हे त्यांचे तेंव्हाचे प्रसिद्ध वाक्य होते. ” त्यांचे भाषण वाचून त्यांचा आक्रमकपणा, त्वेष आणि ज्वलंत महाराष्ट्रप्रेम दिसून येते. ‘प्रबोधनकारांचे ज्वलंत हिंदुत्व’ […]\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन पुस्तक अभ्यास परीक्षा: पहिले पुष्प: “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री”\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन घेत आहे साहित्यावर आधारित पुस्तक अभ्यास परीक्षा पहिले पुष्प: स.आ. जोगळेकर लिखित “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री” उत्तमोत्तम मराठी साहित्यावर विश्लेषणात्मक अभ्यास व्हावा ह्या उद्देशाने मराठी इंटरनॅशनल (मिओ) पुस्तक अभ्यास परीक्षा हा उपक्रम सुरु करीत आहे. हे पुस्तक परीक्षण नाही. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे एखादे पुस्तक परीक्षेला लावले जाते तत्सम ही पुस्तकावर आधारित परीक्षा आहे. फक्त ही परीक्षा […]\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/and-the-government-standing-still/", "date_download": "2018-12-16T02:02:41Z", "digest": "sha1:762JIUJGPZ2DNMEOTEVWTDWGUDLCBOW5", "length": 24530, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "…आणि बुजगावण्यासारखं उभं आहे सरकार ! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n…आणि बुजगावण्यासारखं उभं आहे सरकार \nसरकारला दुःखाची जाणीव करून देन हा गुन्हा असेल तर तो गुन्हा शेतकऱ्यांनी केलाय. आता सरकारनंच ठरवायचं शेतकऱ्यांनी जगायचं की नाही. “सरकार शेपूट हलवून हलवून म्हैस दमती पण पाठीवरचा कावळा उडत नाही तसा आत्महत्येचा विचार आमची पाठ सोडत नाही. कोरड्या आभाळावाणी कपाळ असणाऱ्या बायका, बिन बापाची लेकरे असणारी माळावर फिरणारी जनावरं, हे सार गावाला नजर लागली म्हणून नाही झालं सरकार गावाकडं कुणाचीच नजर गेली नाही म्हणून झालं. शिकलो नसतो तर किती सुखात राहिलो असतो. अन्यायाची जाणीवच झाली नसती. देवाचा कोप झाला असं समजून बसलो असतो अंधारात तुमच्या लाल दिव्याला हात जोळीत. गोचीळासारखे चिटकून बसले सातबाऱ्याला सावकार आणि बुजगावण्यासारखं उभं आहे सरकार” ही गोष्ट छोटी डोंगराएवढी या चित्रपटातील काल्पनिक परिस्थिती आज वास्तविक ठरत आहे.\nसरकारला दुःखाची जाणीव करून देन गुन्हा आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दिल्लीत आतापर्यत अनेक शेतकरी आपले दुःख घेऊन गेले. मात्र त्यांना मिळाली फक्त आश्वासने, त्यामुळे शेतकरी पुन्हा-पुन्हा आपल्या मागण्या घेऊन लढत आहे. आणि गुन्हेगार असल्यासारखे लाठी देखील झेलून घेत आहे. यापूर्वी निघालेल्या मोर्चावर निर्दयी सरकारने लाठीचार्ज केला. अश्रुधारेच्या नळकांड्या फोडल्या, माणूसपण हरवल्या सारख कृत्य या सरकारने केले. त्यामुळे ‘सरकार’ शेतकरी सुजलाम सुफलाम करू म्हणणाऱ्या भाजपचे असो वा काँग्रेसचे परिस्थिती सारखीच आहे. शेतकऱ्यांच्या भरवशावर सत्तेत यायचं नंतर शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करायचं. एकीकडे शेतकरी नष्ट होत असताना सरकार मात्र शांत झोपी गेलंय. देश महासत्ता होण्याची स्वप्न बघण्यासाठी \nराजकीय नेतेमंडळी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी आता शेतकऱ्यांना हत्यार बनवत आहेत. याच ��ाजकारण्यांमुळे शेतकऱ्यांच्या वाट्याला दुःख आले आहे. यावेळेस राजधानीत सर्व देशातील दोनशेहून अधिक शेतकरी संघटनांकडून बुधवारपासून दिल्लीत आंदोलन सुरु आहे. संपूर्ण कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव द्या, अशा विविध मागण्यांसाठी बुधवारपासून दिल्लीत आंदोलन सुरु आहे. यासाठी देशभरातून हजारोच्या संख्येने शेतकरी आंदोलनात सामील आहेत.\nशेतकऱ्यांचा हा एल्गार पाहून सरकारने आतातरी जागे व्हायला हवे. फक्त घोषणाबाजी आणि आकडेवारीच्या गप्पा मारू शेतकरी आत्महत्या थांबणार नाहीत. मोदी सरकाराने दीडपट हमीभावाची घोषणा केली. मात्र अंमलबजावणी राहूनच गेली. आज जर संपूर्ण देशातील शेतकरी संघटना आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरत असतील तर नक्कीच सरकारचं काहीतरी चुकतंय, सरकारने आतातरी शेतकऱ्यांचे दुःख समजून घ्यायला हवे नाहीतर तो दिवस दूर की एक किलो गव्हासाठी देश गहाण ठेवायला लागेल. कारण दिवसेंदिवस शेतकऱ्यांची परिस्थिती डबघाईला जात आहे. या सर्व परिस्थितीचा सामना करून आजचा युवा शेतकरी शेतीमध्ये करियर करेल का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.\nशेतमालाला भाव मिळत नाही म्हणून उभं पीक शेतकरी जाळतात कारण नफ्याच सोडा त्यांना मुद्दल देखील उरत नाही. त्यावेळी आत्महत्येचा विचार शेतकऱ्याची पाठ सोडत नाही. यावेळी दिल्लीत कोणी आत्महत्या केलेल्या नवऱ्याचा, कोणी आपल्या मुलाचा फोटो घेऊन सहभाग घेतला. तरी देखील सरकारला जाग आली नाही. कारण आत्महत्या केलेला शेतकरी सरकारचा कोणी नातेवाईक नव्हता. तसं कोणी राजकीय नेत्यांनी आत्महत्या केली, असे कधी ऐकले नाही.\nदेशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पडलेल्या बाजारभावाने पुन्हा एकदा रस्त्यावर आणले आहे. घाऊक बाजारात कवडीमोल भावाने कांदा विकावा लागत आहे, त्यातून जे पैसे मिळतात त्यातून मालाचा वाहतूक खर्चही वसूल होत नाही. ४ महिने शेतात राबून ही परिस्थिती समोर येत असेल तर शेतकऱ्यांनी जगायच कसं. एक रुपया किलो जर कांद्याला भाव मिळत असेल तर हे सरकार शेतकऱ्यांची थट्टा नाही तर काय करते.\nकवडीमोल भाव आणि हताश बळीराजा (अग्रलेख)\nकांद्याचे भाव घसरल्यामुळे हवालदिल झालेल्या बारामती येथे शेतकऱ्याने कांदा फुकट वाटला. कांदा नेणाऱ्यांनी स्वेच्छेने दान पेटीत पैसे टाका. हे पैसे पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाठवण्यात येणार आहेत. असा फलक लावून या शेतकऱ्याने अनोख्या पद्धतीने शासनाच्या शेतीविषयक धोरणांचा गांधीगिरी पद्धतीने निषेध नोंदवला आहे. जैनकवाडी येथील तरूण शेतकरी दिनेश नामदेव काळे यांनी आपल्या श्रेयस व प्रसाद या दोन मुलांसह नागरिकांना कांदा फुकट वाटला.\nदिनेश काळे म्हणाले, जैनकवाडी परिसरात माझे अडीच एकर क्षेत्र आहे. दीड एकरामध्ये कांद्याची लागवड केली. दीड एकरात 150 बॅग कांदा झाला. त्यापैकी 120 बॅग कांद्याची कोल्हापूर येथील शाहू मार्केटमध्ये केवळ 12 हजार रूपयांमध्ये विक्री केली. कांद्यासाठी एकरी 45 हजार रूपये खर्च झाला आहे. मात्र एकरातील कांद्याचे केवळ 12 हजार रूपये आले. त्यामुळे राहिलेला दीड टन कांदा आता नागरिकांना फुकट वाटत आहे. स्वेच्छेने काही नागरिकांनी पैसे दिले तर ते पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवणार आहे. शासनाला शेतकऱ्याची खरी अवस्था कळावी यासाठी फुकट कांदा वाटत आहे, शेतकऱ्यांची ही भयानक परिस्थिती उद्या देशाला रडायला भाग पाडेल.\nकृषिप्रधान भारतात अनेक दिनेश काळे आहेत जे परिस्थीशी दोन हात करून आज शेती करत आहेत. मात्र त्यांना मोबदला काहीच मिळत नाहीत. वडिलांची अशी परिस्थिती बघून श्रेयस व प्रसाद शेती करतील का आणि करावी तरी का आणि करावी तरी का असा वास्तवादी प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. त्यामुळे शेतीचे शेतीचे भविष्य नक्कीच धोक्यात आहे. हेच वास्तव आहे \nउद्याच भविष्य पाहून, शेती न केलेलीच बरी \nशासनाने शेतकऱ्यांकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे. सततच्या नापिकी मुळे शेतकरी संकटात आहे. शेतात माल असतो तोपर्यत शेतमालाला भाव असतो. मात्र बाजारात नेल्यानंतर मालाचे भाव कोसळतात. यावर्षी पाऊस न आल्यामुळे उभी ‘तुर’ गुरांना देण्यात आली. त्यामुळे युवक शेतकरी म्हणून उद्याच भविष्य पाहून, शेती न केलेलीच बरी असे वाटू लागले आहे. नुकतेच हिवाळी अधिवेशन झाले. यामध्ये शेतकरी, दुष्काळ या मुद्यांवर चर्चा होणे अपेक्षित होते मात्र राजकारण्यांनी नुसता वेळ वाया घालवला. ग्रामीण भागात दुष्काळामुळे रोजगार नाही, त्यामुळे युवा शेतकरी गुन्हेगारीकडे वळू लागला आहे. आज संपूर्ण देशातील शेतकऱ्यांनी दिल्लीत जमून एकी दाखवत सरकारला आव्हान दिले आहे. त्यामुळे सत्ताबदल करण्याचे सामर्थ्य शेतकऱ्यांमध्ये देखील आहे, हे सिद्ध झाले आ���े.\n…मगच शेतकरी सुजलाम सुफलाम होईल\nआज अन्नदात्यावर या उद्योग धार्जिण्या सरकारने आंदोलन करण्याची वेळ आणली आहे. मला एक शेतकरी म्हणून असे वाटते की नदीजोड प्रकल्प , शेतीसाठी विविध योजना, शेतकऱ्याच्या पिकांना हमीभाव या सर्व गोष्टी मिळाव्यात मगच शेतकरी सुजलाम सुफलाम होईल.\nरामानंद शेंडे, डाळिंब बागायतदार\nदिल्लीत सुरु असलेल्या महा आंदोलनानंतर तरी सरकारला जाग येईल, एवढीच अपेक्षा \nशेतकऱ्यांना निसर्ग तर साथ देत नाहीच सोबत सरकारही दुर्लक्ष करते. त्यानंतर सरकारने ठरवलेले पिकांचे भाव, हे भाव ,सर्व परिस्थिती पाहून ‘देवा आम्हाला शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला घालू नको, असे म्हणायची वेळ शेतकरी पुत्रांवर आली आहे. कारण शेतकऱ्यांची परिस्थिती खूप बिकट होत आहे. सरकारने योग्य उपाययोजना केल्या तर नक्कीच शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारेल. जेवढे पाणी उपलब्ध असते ते पाणी शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहचेल, कसे शेतकरी शाश्वत पिकांकडे वळतील आणि सरकारने ठरवलेले हमीभाव, याची योग्य अंमलबजावणी व्हायला हवी. सरकारने शेतकऱ्यांना देखील उद्योगपती समजून मदत करायला हवी. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे.सद्या दिल्लीत सुरु असलेल्या महा आंदोलनानंतर तरी सरकारला जाग येईल, एवढीच अपेक्षा \nसरकारकडून फक्त दरवेळी आश्वासनांचं गाजराचं\nआमच्या मागण्याही तुटपुज्यांच आहेत. त्यामुळे सरकारने त्याचा निट विचार करावा. आणि त्या मान्य कराव्यात. या अगोदरच्या सरकारच्या काळातही शेतकऱ्यांनी अनेक आंदोलनं केली मात्र मोदी सरकारच्या काळात ती वाढली. या चार वर्षाच्या काळात राजधानी दिल्लीतच शेतकऱ्यांनी चार वेळेस आपल्या न्यायहक्कांसाठी आंदोलन केली आहेत. मात्र सरकारकडून फक्त दरवेळी आश्वासनांचं गाजरच दाखवलं जातंय. ते नाही जमलं तर लाठीहल्ला, अश्रुधुरांच्या नळकांड्या, पाण्याचे फवारे शेतकऱ्यांवर मारले जातात. ते ही नाही जमलं तर शेतकऱ्यांना राजकारण्याची फुस आहे. किंवा शेतकऱ्यांमध्ये नक्षलवादी सामील झाले आहेत हा ठपका ठेवला जातो. त्यामुळे माय बाप सरकार आपल्या कष्टाच्या घामानं अन्नधान्य पिकवणारा हा शेतकरी आहे. त्यामुळे हा कोणाच्या सल्ल्यानं अन्‌ कोणी फुस लावून चालणारा नाहीये हे ध्यानात घ्यावं. कोसो मैल पायपीट करून प्रत्येकवेळी सरकारला वेठीस धरणं आम्हालाही आवडत नाही. त्���ामुळे सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात. नाहीतर जगाला पोसणारा जगाचा हा पोशिंदा वैरी बनायला वेळ लागणार नाही.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleचीनमध्ये 50 हजारांपेक्षा अधिक ‘3डी स्क्रीन’वर प्रदर्शित होणार रजनीकांतचा ‘2.0’\nNext articleजॅकी चॅनच्या मुलीचा मैत्रिणीशी विवाह\nबेळगावात ग्रामपंचायत अध्यक्षाने केला सदस्याचा खून\nकीड व्यवस्थापनासाठी 24 लाख शेतकऱ्यांना एसएमएस\n185 शेतकऱ्यांवरील खटले अखेर मागे\nआदीवासी शेतकऱ्यांचे जमिनींचे प्रकरण तीन महिन्यांत निकाली काढणार\nराज्यात केवळ 27 टक्‍केच पेरण्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/mumbai-petrol-and-diesel-price-rises-again/", "date_download": "2018-12-16T01:16:52Z", "digest": "sha1:U3TIJNSIKJQUPWVQSZEB5SWDYBF7EAF6", "length": 8946, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इंधनदरवाढीचे सत्र पुन्हा सुरू; दिलासा फार काळ टिकला नाही | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nइंधनदरवाढीचे सत्र पुन्हा सुरू; दिलासा फार काळ टिकला नाही\nप्रमुख शहरातील आजचे इंधनाचे दर\nमुंबई : पेट्रोल (87.73), डिझेल (77.68)\nपुणे : पेट्रोल (87.60), डिझेल (76.35)\nचेन्नई : पेट्रोल (85.50), डिझेल (78.35)\nकोलकत्ता : पेट्रोल (84.09), डिझेल (75.96)\nदिल्ली : पेट्रोल (82.26), डिझेल (74.11)\nमुंबई – केंद्र आणि राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केल्यानंतरही सलग चौथ्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ झाली आहे.\nआज मंगळवारी पुन्हा एकदा पेट्रोलच्या दरात 23 पैशांनी तर डिझेलच्या दरात 31 पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आज पेट्रोलचा प्रति लीटर दर 87.73 रूपये तर डिझेलचा दर 77.68 रूपये इतका झाला आहे.\nदेशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दरात 23 पैशांनी वाढ झाल्याने पेट्रोल प्रति लीटर 82.26 रूपये झाले आहे. तर डिझेलच्या दरात 29 पैशांनी वाढ झाल्याने डिझेल 74.11 रूपये प्रति लीटर झाले आहे.पुणे शहरात आज प्रति लीटर पेट्रोल दर 87.60 रूपये तर डिझेलचा दर 76.35 रूपये इतका आहे.\nदर कपात केल्यानंतर पुन्हा इंधनदरवाढ\nवाढत्या इंधनदरवाढीपासून सामान्य जनतेला दिलासा मिळावा, याकरिता केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी अडीच रूपयांची कपात केली होती. तर महाराष्ट्रात राज्य सरकारनेही पेट्रोलच्या दरता अडीच रूपये आणि डिझेलच्या दरात 1.56 रूपयांची कपात केली होती. म्हणजेच राज्यात पेट्रोल हे 5 रूपयांनी तर डिझेल 4.06 रूपयांनी स्वस्त झाले होते. मात्र गेल्या चार दिवसांपासून दररोज होत असलेल्या दरवाढीमुळे ही 5 रूपये आणि 4.06 रूपयांची दरकपात फार काळ टिकेल अस दिसतं नाही.\nआंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड आॅईलच्या किंमतीतील चढउतार आणि डाॅलरच्या तुलनेत रूपयांच अवमूल्यन होत असल्याने इंधनदरवाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजोडी जुळवून देणाऱ्या ‘गॅटमॅट’ चे पोस्टर लाँच\nNext articleउदयनराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण\nजम्मू-काश्मीरमध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक : सहा नागरिक ठार\nइंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याचा फोन\nजम्मू-काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा : एक जवान शहीद\n#फोटो : कुस्तीगीर विनेश फोगाट आणि सोमवीर राठी अडकले विवाहबंधनात\nराफेल करार : राहुल गांधींनी जनतेची माफी मागावी : भाजप खासदारांची मागणी\nमोदी सरकारला दिलासा : राफेल डीलमध्ये घोटाळा नाही – सर्वोच्च न्यायालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://dainikaikya.com/SearchNews.aspx?s=2", "date_download": "2018-12-16T02:30:06Z", "digest": "sha1:CXWDU5PGN5QKSHL63EEVGS5PNOXLMNMV", "length": 14129, "nlines": 40, "source_domain": "dainikaikya.com", "title": "Dainik Aikya", "raw_content": "छोट्या जाहिराती | ई-पेपर | मागोवा | आपला अभिप्राय | Download Font | लॉग-इन | लोग आउट\nडॉ. नरेंद्र दाभोळकर खून प्रकरण वेळेत आरोपपत्र दाखल न झाल्याने तिघांना जामीन\n5पुणे, दि. 14 (प्रतिनिधी) : डॉ. नरेंद्र दाभोळकर खून प्रकरणातील तीन आरोपींना पुणे सत्र न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. सीबीआयने आरोपींविरोधात मुदतीत आरोपपत्र सदर न केल्याने तिघांचा जमीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. अमोल काळे, राजेश बंगेरा आणि अमित देगवेकर अशी जमीन मिळालेल्या आरोपींची नावे आहेत. डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींचा पुणे सत्र न्यायालयाने जमीन अर्ज मंजूर केला. सीबीआयने आरोपींविरोधात 90 दिवसात आरोपपत्र सदर न केल्याने हा जमीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना जामीन मंजूर झाला असला तरी राजेश बंगेरा आणि अमित देगवेकर हे दोघे सध्या गौरी लंकेश खून प्रकरणात कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) न्यायालयीन कोठडीत आहेत तर अमोल क���ळे हा गोविंद पानसरे खून प्रकरणात विशेष तपास पथकाच्या कोठडीत आहेत. अमोल काळे चिंचवड येथील रहिवासी आहे. कर्नाटकातील बंगलोर येथील ‘लंकेश पत्रिका’ या साप्ताहिकाच्या संपादिका गौरी लंकेश यांच्या खून प्रकरणी चिंचवडमधून एसआयटीने त्याला 31 मे रोजी ताब्यात घेतले होते. तो दहा ते बारा वर्षांपासून चिंचवड येथे वास्तव्यास आहे.\n‘राफेल’ प्रकरणी मोदी सरकारला ‘क्लीन चिट’\nसंयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशीवर काँग्रेस ठाम 5नवी दिल्ली, दि. 14 (वृत्तसंस्था) : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्याने बॅकफूटवर गेलेल्या मोदी सरकारला दिलासा देणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. अब्जावधी डॉलरच्या राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणा कोणतीही अनियमितता झाली नसल्याचा निर्वाळा देत सर्वोच्च न्यायालयाने केंद्रातील रालोआ सरकारला ‘क्लीन चिट’ दिली आहे. या व्यवहारात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या खरेदी व्यवहारात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याने न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथकाकडून चौकशी करण्याची मागणी करणार्‍या सर्व याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. दरम्यान, राफेल खरेदी व्यवहारावरून पंतप्रधान मोदींवर ‘चौकीदार चोर है’ अशी टीका करणार्‍या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर भाजप नेते तुटून पडले आहेत. राहुल गांधींनी देशाची आणि आपल्या जवानांची माफी मागावी, अशी मागणी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे.\nजानेवारीत 25 हजार शिक्षकांची भरती\n5मुंबई, दि. 13 (प्रतिनिधी) : राज्य सरकारी सेवेतील 72 हजार पदांच्या मेगाभरतीबरोबरच गेल्या दहा वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरतीही सुरू होणार आहे. 25 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असून जानेवारी महिन्यात ही भरती सुरू होणार आहे. याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. राज्यात एक लाख 78 हजार डीएड्, बीएड् उमेदवार भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या राज्यभरात शिक्षकांच्या 35 हजारांहून अधिक जागा रिक्त आहेत. 70 टक्के शिक्षक भरती स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये करण्यात येणार आहे. 72 हजारांची मेगाभरती एकाच टप्प्यात होणार आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आधीच 25 हजार शिक्षकांच्या जागा भरण्याचे जाहीर केले आहे. मराठा समाज��लाही या भरतीमध्ये आरक्षण देण्यात येणार असून जानेवारीत ही भरती पूर्ण करण्यात येणार असल्याचे शिक्षण खात्यातील सूत्रांनी सांगितले. निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधीच ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.\nसर्वोच्च न्यायालयाची देवेंद्र फडणवीस यांना नोटीस\nनिवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपवली 5मुंबई, दि. 13 (प्रतिनिधी) : उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपवल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस पाठवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात फौजदारी गुन्ह्याची माहिती लपवल्याचा आरोप याचिकाकर्ते सतीश उके यांनी केला आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने उके यांची याचिका फेटाळून लावली होती. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला उके यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयाने मुख्यमंत्री फडणवीस यांना नोटीस पाठवून आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचा खुलासा 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सर्व प्रकरणांची माहिती स्पष्टपणे देण्यात आली होती. याबाबत उके यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने तथ्यहीन मानून ती फेटाळली होती. एवढेच नव्हे तर सतत खोडसाळ याचिका दाखल करत असल्याबद्दल कारवाई का करू नये, असे उच्च न्यायालयाने विचारले होते.\nअपेक्षेप्रमाणे मध्य प्रदेशात ‘कमल’ राज\nराजस्थान, छत्तीसगडमध्ये रस्सीखेच : सचिन पायलट समर्थकांचा रास्ता रोको 5नवी दिल्ली, दि. 13 (वृत्तसंस्था) : भाजपकडून तीन महत्त्वाची राज्ये काँग्रेसने खेचून घेतल्यानंतर ‘मुख्यमंत्री कोण’ या प्रश्‍नाला दोन दिवसांच्या नाट्यमय घडामोडींनंतर मध्य प्रदेशात तरी विराम मिळाला आहे. दिवसभरातील चर्चा, खलबते, मानापमान नाट्यानंतर मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी कमलनाथ यांची निवड काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. मात्र, राजस्थानमध्ये ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत व युवा नेते सचिन पायलट यांच्यात रस्सीखेच सुरू आहे तर छत्तीसगडमध्ये टी. एस. सिंगदेव व भूपेंद्र बघेल यांना चुचकारण्याचे काँग्रेस पक्षश्रेष्ठींचे प्रयत्न तूर्त तरी अयशस्वी ठरले आहेत. त्यामुळे तेथील मुख्यमंत्रिपदाचा ‘सस्पेन्स’ अजून कायम आहे. दरम्यान, राजस्थानमध्ये सचिन पायलट यांनाच मुख्यमंत्री करावे, या मागणीसाठी त्यांच्या समर्थकांनी गुरुवारी राज्यात दोन ठिकाणी रास्ता रोको आणि तोडफोड केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/sukhat-jagalelya-kshanachi/", "date_download": "2018-12-16T01:42:00Z", "digest": "sha1:YZA23QFZF455TX6DV5PPZYUSM4KBVJFI", "length": 5186, "nlines": 142, "source_domain": "www.marathimati.net", "title": "सुखात जागलेल्या क्षणाची | Sukhat Jagalelya Kshanachi", "raw_content": "\nया वर्गातील आणखी काही लेख\nमतदार राजा निवडाणुकीत वाट\nशब्द शब्दाला (सु) रेष आहे\nघोंगावत लाट येते सुनामी\nप्रेम गाण्यास शेर शायरी आहे\nThis entry was posted in मराठी चारोळी and tagged क्षण, चारोळी, दुःख, सागर, सुख on फेब्रुवारी 21, 2011 by बाळासाहेब गवाणी-पाटील.\n← मेथीची पचडी बटाट्याचा चिवडा →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://transport.maharashtra.gov.in/1176/License-Fees", "date_download": "2018-12-16T01:46:03Z", "digest": "sha1:JTPBTV2444U4UFCWGHXSFOTZ7AB6SBPJ", "length": 11668, "nlines": 216, "source_domain": "transport.maharashtra.gov.in", "title": "अनुज्ञप्ती Fees - मोटार वाहन विभाग, महाराष्ट्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र मदत केंद्र: 022-62426666\nमोटार वाहन अनुज्ञप्तीची वैधता\nअनुज्ञप्ती वर विभागीय क्रिया\nविद्यमान अनुज्ञप्तीशी संबंधित सेवा\nअनुज्ञप्ती देणाऱ्या प्राधिकाऱ्याचे अपात्र ठरवण्याचे अधिकार\nराज्या बाहेरील वाहनाची नोंदणी आणि नवीन नोंदणी क्रमांक देणे (RMA)\nमोटार वाहन मालकी हस्तांतरण\nजनहित याचिका क्र १२८/२००४ ​\nमहाराष्ट्र सिटी टॅक्सी नियम २०१७ 04.03.2017\n​भारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती करण्याबाबत ​\nसार्वजनिक सुट्टी दिनांक 19, 25, 26 व 28 मार्च 2017 या दिवशी कार्यालय सुरू ठेवण्याबाबत\nबदली - प्रोत्साहन आदेश\n​परस्पर वाहतूक करार ​\nलिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांची विभागीय परीक्षा -२०१७\nअनुकंपा नियुक्ती प्रतिक्षा यादी\nऑटोरिक्षा परवाना धारकांची महिती\nऑटो रिक्षा परमिट धारकांचा तपशील\nआपल्या आरटीओ जाणून घ्या\nआपले सरकार सेवा केंद्र ​\nरस्ता सुरक्षा कार्यशाळा दि २१-०३-२०१७\nCSC सेंटर मार्फत पुरविल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेवांकरिता शुल्क\nमोबाईल अॅप्लीकेशन द्वारे तक्रारी अँड्रॉइड\nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nवैध सीएनजी-एलपीजी किट उत्पादक कंपन्या\nइलेक्ट्रिकल वाहन नोंदणी पोर्टल\nआरटीएस अ���तर्गत सेवांची यादी\nतुम्ही आता येथे आहात :\nकेंद्रीय मोटार वाहन नियम,1989 मधील 32 नुसार शुल्क्\nवैद्यकीय प्रमाणपत्र नमूना १-अ.\nपारपत्र आकाराचे छायाचित्र (3).\nप्रत्येक प्रवर्गासाठी - १५१\nचाचणी शुल्क - ५०\nपारपत्र आकाराचे छायाचित्र (3).\nवैद्यकीय प्रमाणपत्र नमूना १-अ.\nपारपत्र आकाराचे छायाचित्र (2).\nवाढिवकालावधी नंतर अर्ज केल्यास रु. १०००/- प्रति वर्ष\nहरवली असल्यास जुनी अनुज्ञप्ती./पोलीस अहवाल\nपारपत्र आकाराचे छायाचित्र (2).\n5 वाहनचालक अनुज्ञप्तीमध्ये अन्य वर्गीय वाहनाचा समावेश.\n6 आंतरराष्ट्रीय वाहनचालक अनुज्ञप्ती\n7 सार्वजनिक वाहने चालविण्याचे अधिप्रमाणन\nअधिवास प्रमाणपत्र नमूना तहसीलदाराकडून S.E.G.\nएस.पी./पोलीस आयुक्तांनी दिलेले चारित्र्य प्रमाणपत्र .\nसार्वजनिक सेवेतील वाहने. ​७६६\nहरवले असल्यास पोलीस अहवाल.\nसार्वजनिक सेवेतील वाहने. १५०\n9 वाहक अनुज्ञप्ती आणि बॅज\nवैद्यकीय प्रमाणपत्र नमूना M.C.con.\nएस.पी./पोलीस आयुक्तांनी दिलेले चारित्र्य प्रमाणपत्र .\nपारपत्र आकाराचे छायाचित्र (3).\n10 वाहक अनुज्ञप्तीचे नूतनीकरण\nवैद्यकीय प्रमाणपत्र नमूना M.C.con.\n11 वाहक अनुज्ञप्तीसाठी दुय्यम बॅज\nहरवले असल्यास पोलीस अहवाल\n12 वाहक अनुज्ञप्तीची दुय्यम प्रत\nपोलीस अहवाल/ खराब झालेली अथवा फाटलेली अनुज्ञप्ती.\nया संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली माहिती फक्त मार्गदर्शक स्वरूपाची आहे. कोणत्याही कायदेशीर बाबी साठी मोटार वाहन कायदा 1988 व तदनुषांगीक कायदे व नियम लागू राहतील.\n© मोटार वाहन विभाग महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\nएकूण दर्शक: ५२८१ आजचे दर्शक: १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://dainikaikya.com/SearchNews.aspx?s=3", "date_download": "2018-12-16T02:30:12Z", "digest": "sha1:GSDPP6EMFDPUZ2M4QOZ3DCIAIPD7IJ3U", "length": 14484, "nlines": 40, "source_domain": "dainikaikya.com", "title": "Dainik Aikya", "raw_content": "छोट्या जाहिराती | ई-पेपर | मागोवा | आपला अभिप्राय | Download Font | लॉग-इन | लोग आउट\n‘राफेल’ प्रकरणावरून संसदेत गदारोळ\nराहुल गांधी माफी मागा : भाजपची मागणी 5नवी दिल्ली, दि. 14 (वृत्तसंस्था) : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राफेल विमान खरेदी करारातील कथित भ्रष्टाचारासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांकडून केंद्र सरकारची कोंडी होण्याची शक्यता असतानाच राफेल खरेदी व्यवहारात सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला दिलासा दिल्याने संसदेचे वातावरण���ी शुक्रवारी पालटले. राफेलच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करणार्‍या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशाची यांनी माफी मागावी, अशी मागणी करत सत्ताधारी भाजपच्या खासदारांनी लोकसभा आणि राज्यसभेत जोरदार हंगामा केल्याने दोन्ही सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले. सर्वोच्च न्यायालयाने राफेल खरेदी करारात घोटाळा झाला नसल्याचे स्पष्ट केल्याने केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला असून या निर्णयाचे पडसाद संसदेतही उमटले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी संसदेत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. केवळ राजकीय फायद्यासाठीच या मुद्द्यावरून रालोआ सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला.\nराजस्थानमध्ये अशोक गेहलोत पुन्हा मुख्यमंत्री\nसचिन पायलट उपमुख्यमंत्री काँग्रेसने संतुलन साधले 5नवी दिल्ली, दि. 14 (वृत्तसंस्था) : मध्य प्रदेशमधील मुख्यमंत्रिपदाचा पेच सोडवल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजस्थानमधील नेतृत्वाचा पेचही सोडवला असून मुख्यमंत्रिपदावर ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांची नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर युवा नेते सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रिपद देऊन संतुलन साधले आहे. राजस्थानमधील या दोन नेत्यांमध्ये तीन दिवस सुरू असलेल्या संघर्षावर तोडगा काढण्यात यश आल्याने काँग्रेस नेतृत्वाने सुटकेचा नि:श्‍वास सोडला. राहुल गांधींनी अनुभवी नेतृत्वावर विश्‍वास टाकताना युवा नेतृत्वाच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ घालून नव्या-जुन्यांचा समतोल साधला आहे. अशोक गेहलोत हे तिसर्‍यांदा राज्याचे नेतृत्व करणार आहेत. राजस्थानमधील जनतेने विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजयी कौल दिल्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात रस्सीखेच सुरू झाली होती. काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्रिपदाबाबत तोडगा निघू शकला नव्हता.\nमेहुल चोक्सीविरोधात इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस\n5नवी दिल्ली, दि. 13 (वृत्तसंस्था) : पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळा प्रकरणी विदेशात पळून गेलेला हिर्‍यांचा व्यापारी मेहुल चोक्सी याच्याविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विनंतीनंतर ही नोटीस जारी करण���यात आली आहे. याच बँकेला कोट्यवधींचा चुना लावून विदेशात पळालेला हिरे व्यापारी नीरव मोदीचा मेहुल चोक्सी हा मामा आहे. सीबीआयच्या विनंतीवरून इंटरपोलने मेहुल चोक्सी याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे, असे सीबीआयचे प्रवक्ते अभिषेक दयाल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. पंजाब नॅशनल बँकेतील 13,500 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील सूत्रधार नीरव मोदी, मेहुल चोक्सी आणि अन्य आरोपी परदेशात पसार झाले आहेत. मेहुल चोक्सी हा सध्या अँटिग्वा येथे असून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याला भारतात परतणे तूर्तास शक्य नाही, अशी माहिती मेहुल चोक्सीच्या वकिलांनी नोव्हेंबरमध्ये न्यायालयात दिली होती. त्याचबरोबर विजय मल्ल्याप्रमाणे चोक्सीनेही भारतीय तुरुंगातील अव्यवस्थेचे कारण पुढे करत या प्रकरणी सीबीआयने केलेल्या दाव्याला न्यायालयात आव्हान दिले होते.\nकेसीआर यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ\nदुपारी 1.34 च्या शुभमुहूर्तावर शपथविधी 5हैदराबाद, दि. 13 (वृत्तसंस्था) : तेलंगण विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवलेल्या तेलंगण राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव उर्फ केसीआर यांनी सलग दुसर्‍यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेलंगण राज्याच्या स्थापनेनंतर राव दुसर्‍यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. राजभवनातील सोहळ्यात दुपारी 1.34 च्या शुभमुहूर्तावर राज्यपालांनी राव यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. आंध्र प्रदेशातून विलग करण्यात आलेल्या तेलंगण राज्याची 2013 मध्ये निर्मिती झाल्यानंतर 2014 मध्ये या स्वतंत्र राज्याची निवडणूक झाली होती. केसीआर यांच्या तेलंगण राष्ट्र समितीने मोठ्या बहुमताने सत्ता हस्तगत केली होती. तेलंगण विधानसभेची निवडणूक लोकसभा निवडणुकीबरोबर आगामी वर्षात नियोजित होती. मात्र, केसीआर यांनी सहा महिने आधीच विधानसभा बरखास्त करून मुदतपूर्व निवडणुकीला सामोरे जाण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. लोकसभा निवडणुकीबरोबर विधानसभा निवडणूक घेतल्यास राष्ट्रीय मुद्दे प्रभावी ठरतील आणि प्रादेशिक मुद्दे मागे पडल्याने नुकसान सोसावे लागेल, असे राव यांना वाटत होते.\nकर्नाटकात फक्त आठशे शेतकर्‍यांना कर्जमाफी\nराज्य सरकारची विधानसभेत कबुली 5बंगलोर, दि. 13 (वृत्तसंस्था) : कर्नाटकात सत्तेवर येताच 24 तासांच्या आत शेतकर्‍यांना कर्ज���ाफी देण्याची कुमारस्वामी यांची घोषणा फसवी ठरली आहे. कुमारस्वामी यांनी शेतकर्‍यांसाठी 44 हजार कोटी रुपयांची कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र, या घोषणेला चार महिने उलटल्यानंतर राज्यातील मूठभर शेतकर्‍यांना याचा लाभ झाला आहे. कृषी कर्जमाफीचा लाभ फक्त 800 शेतकर्‍यांना झाल्याची कबुली खुद्द राज्य सरकारनेच दिली आहे. सहकार मंत्री बंडेप्पा कशेमपूर यांनी विधानसभेत शेतकरी कर्जमाफीविषयी माहिती दिली. कर्नाटकात सत्तेवर आल्यानंतर 24 तासांत शेतकरी कर्जमाफी जाहीर करू, असे आश्‍वासन धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी निवडणुकीत दिले होते. काँग्रेसबरोबर आघाडी करून सत्तेचा सोपान चढल्यावर काही दिवसांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी 5 जुलै रोजी 44 हजार कोटी रुपयांची कृषी कर्जमाफी झाली होती. या घोषणेला तब्बल चार महिने उलटून गेल्यावरही तेथे केवळ 800 शेतकर्‍यांनाच याचा लाभ मिळाल्याचे सरकारनेच मान्य केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-article/working-women-suffer-more-stress-than-men-117101300018_1.html", "date_download": "2018-12-16T01:16:35Z", "digest": "sha1:OBOOBDMTU6U4VPAR6ZEGB2F2LAO5B5EB", "length": 10517, "nlines": 127, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "नोकरदार महिलांना पुरूषांच्या तुलनेत अधिक ताण | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनोकरदार महिलांना पुरूषांच्या तुलनेत अधिक ताण\nनोकरी करणार्‍या महिलांना पुरूषांच्या तुलनेत अधिक ताण असतो, असे एका संशोधनातून समोर आले आहे. अधिक तणावामुळे डिप्रेशनचा धोकाही पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक असतो. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ इलिनियॉसमधील संशोधकांनी हे मत मांडले.\nसंशोधनानुसार ज्या महिलांना अधिक पगार असतो त्यांच्यामध्ये तणावाचे प्रमाण अधिक असल्याचेही आढळले. संशोधनानुसार, घरात सर्वाधिक आर्थिक मदत कोण करते याचा त्या व्यक्तीच्या मनोविज्ञानावरही परिणाम होतो. कुटुंबातील इतर सदस्यांच्या तुलनेत महिलांचे उत्पन्न वाढल्यास त्यांच्यात डिप्रेशनची म्हणेच नैराश्य, औदासिन्याची लक्षणे दिसू लागतात. संशोधकांनी केलेल्या या संशोधनात 1463 पुरूष आणि 1769 महिलांचा समावेश करण्यात आला.\nदुसरीकडे मात्र पुरूषांमध्ये याउलट स्थिती असते. पुरूषांच्या पगारामध्ये जसजशी वाढ होते तसतसे त्यां��ी जीवनशैलीच सुधारत नाही तर त्यांच्या मानसिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो.\nजाणून घ्या हळदीचे पाणी पिण्याचे फायदे\nHealth Tips : हे खा, बुद्धी वाढवा\nह्या घरगुती उपायांनी ताप पळवा\n हे उपाय करून पाहा\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nअकबर-बिरबल कथा - जाताना त्याच्या मुठी उघड्या का असतात\nएकदा बादशहाने बिरबलला विचारले, ''बिरबल, खरे तर माणूस जन्माला येताना मुठी बंद करून येतो, ...\nमहागड्या हँड बॅग्स खरेदी करताना घ्या ही खबरदारी\nआजकाल ब्रँडेड कपड्यांच्या जोडीने ब्रँडेड अ‍ॅक्सेसरीजही वापरण्याबाबत महिला जास्त दक्ष होत ...\n'विवाह' ही भारतीय परंपरा व संस्कृतीसाठी एक संस्था असून तो पती पत्नीचा आधार आहे. यात मुलगा ...\nझोपेच्या गोळ्या घेण्याचे Side Effects,माहीत पडल्यावर उडेल ...\nजर तुम्हाला झोप न येण्याची समस्या असेल आणि स्लीपिंग पिल्स घेतल्यावर तुम्हाला लगेचच झोप ...\nकुकिंग टिप्स : घरच्या भाजीला स्वादिष्ट चव देण्यासाठी काही ...\n* तूर डाळ, चणा डाळ, मूग मोगर जरा-जरा प्रमाणात घ्यावी. धणे, जिरा, हिंग, मेथीदाणा, ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://patrakarsangh.com/index.php/2012-04-11-08-26-15", "date_download": "2018-12-16T01:57:07Z", "digest": "sha1:ZYNF4ODFI6HEQLZ2FCBQ6AT2R7BBVNXI", "length": 4713, "nlines": 68, "source_domain": "patrakarsangh.com", "title": "श्री अधिक शिरोडकर पुरस्कार - patrakarsangh.com", "raw_content": "\nकार्यकारी मंडळ व विश्वस्त\nप्रकाशने आणि दर्पण अंक\nपत्रकार संघातर्फे प���रकाशित पुस्तके\nदर्पण अंकातील लेखांची सूची\nसंस्थेची वास्तु पुनर्रचना (नियोजीत)\nमुख्यपान श्री अधिक शिरोडकर पुरस्कार\nमुंबई मराठी पत्रकार संघ\nमराठी पत्रकारिता इतिहासाचे टप्पे\nपत्रकार संघ इतिहास आणि परंपरा\nपत्रकार संघ अध्यक्ष परंपरा\nपत्रकार संघ विश्वस्त परंपरा\nपत्रकारिता अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण\nपत्रकार परिषद व कार्यक्रमांसाठी सभागृह\nसंपर्क व संकीर्ण माहिती\nश्री अधिक शिरोडकर पुरस्कृत\nश्री अधिक शिरोडकर पुरस्कृत तोलाराम कुकरेजा वृत्तछायाचित्रकार पुरस्कार\nपुरस्काराचे स्वरुप : रु. ५,०००/- रोख, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ\nश्री अधिक शिरोडकर पुरस्कृत :\nतोलाराम कुकरेजा वृत्तछायाचित्रकार पुरस्कार\nआप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार\nगो. भा. गुजर स्मृती पुरस्कार\nअनंत हरि गद्रे पुरस्कार\nरमेश रायकर - बोस पुरस्कार\nतोलाराम कुकरेजा वृत्तछायाचित्र पुरस्कार\nकॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्कार\nकु. कै. मनिषा भावे पुरस्कार\nविद्याधर गोखले : ललित लेखन पुरस्कार\nरमेश भोगटे पुरस्कार : राजकीय बातम्या\nसा. कोकण वैभव पुरस्कार\nतुकाराम कोकजे स्मृती पुरस्कार\nपद्मश्री युमनाताई खाडिलकर पुरस्कार\nमनोहर देवधर स्मृती पुरस्कार\nकवीवर्य प्रा. भालचंद्र खांडेकर स्मृती पुरस्कार\nश्री अधिक शिरोडकर पुरस्कार\nआचार्य अत्रे पुरस्कार सन्मानित\nपद्मश्री डॉ. ग. गो. जाधव सन्मान पुरस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4732969434686848735&title=Shrikrushna%20The%20Management%20Guru&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2018-12-16T01:38:54Z", "digest": "sha1:EJP2MN4W2SIPNN2QY6TDE4II3YKUUS2C", "length": 6869, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "श्रीकृष्ण द मॅनेजमेंट गुरू", "raw_content": "\nश्रीकृष्ण द मॅनेजमेंट गुरू\nश्रीकृष्णाच्या चातुर्यापासून ते त्याच्या महान तत्त्वज्ञानापर्यंत अनेक गुणांची आपल्याला ओळख आहे; मात्र तो एक कुशल व्यवस्थापक होता, असे प्रा. नामदेवराव जाधव यांनी म्हटले आहे. ते म्हणतात, ‘श्रीकृष्ण एक यशस्वी राजा होण्यासाठी जे मुलभूत गुण जबाबदार होते ते म्हणजे कुशलव्यवस्थापन आणि दुसरा गुण म्हणजे प्रभावी नेतृत्व.’ हे पटवून देण्यासाठी प्रा. जाधव यांनी अनेक उदाहरणे दिली आहेत.\n‘यशस्वी होण्यासाठी काय करावे लागते.’ या मुद्द्यांपासून ते सुरुवात करतात. यातंतर महाभारताच्या लढा���त श्रीकृष्णाचे मॅनेजमेंट कौशल्य कसे होते, याची माहिती ते देतात. शक्तीपेक्षा युक्ती कशी श्रेष्ठ असते, श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्र, त्याची डिनर डिप्लोमसी यावर विचार करून त्याचे मोरपीस, बासरी याचा उपयोग कसा झाला, ते सांगतात. कृष्णाने क्रायसिस मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंटचा कसा वापर केला, हेही समजते.\nप्रकाशक : राजमाता प्रकाशन\nकिंमत : २०० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: श्रीकृष्ण द मॅनेजमेंट गुरूप्रा. नामदेवराव जाधवमाहितीपरव्यवस्थापनराजमाता प्रकाशनShrikrushna The Management GuruRajmata PrakashanNamdevrao JadhavBOI\nशिवाजी महाराजांचे अर्थशास्त्र उद्योजक शिवाजी महाराज जिजाऊ- द मदर ऑफ ऑल गुरुज् रिच मदर रिच सन उद्योजक- शिवाजी महाराज\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n‘स्वरसाधक’ दिनदर्शिकेचे ‘सवाई’मध्ये प्रकाशन\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AB%E0%A5%85%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2018-12-16T01:53:51Z", "digest": "sha1:JDNEN6FXEUQOWDXHVUUY7FXUX4JLIMWD", "length": 17336, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "फॅशन पलाझोची… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजिन्स, पॅंट हे प्रकार हल्ली इतके कॉमन झालेत की आपल्याकडे छोट्या मुलींपासून ते अगदी मॅरीड वुमनपर्यंत सगळ्यांच्या वॉर्डरोबमध्ये या पॅंट असतातच. निळ्या, काळ्या रंगाच्या जिन्स किंवा पॅंटची जागा रंगीबेरंगी जिन्सनं घेतली. त्यानंतर प्रिंटेड जिन्स पॅंट आल्या. कॉलेज डेज, पार्टी, कॉलेज फेस्टिव्हल यांच्या खरेदीसाठी निघालात तर जिन्स आणि स्ट्रेट फिटिंग पॅंट्‌सना चांगलीच फाईट देणारी लेडीज पॅंट्‌सचा वेगळाच ट्रेंड रुजू झाला आहे. या हिवाळ्यात नवीन आलेल्या या ट्रेंडची झलक.\nमागचे काही दिवस अनेक बॉलिवूड तारका इव्हेंटला दिसल्या की त्यांच्या ड्रेसकोडमध्ये एक गोष्ट कॉमन असते ती म्हणजे पलाझो. एरव्ही आपली फॅशन ही इतरांपेक्षा हटके असावी असं मानणाऱ्या या सगळ्यां���ा पलाझो या प्रकारानं इतकी भुरळ पाडली की कोणत्याही इव्हेंटला या तारका पलाझोमध्येच दिसायच्या. पलाझो हा नेमका प्रकार काही जणांना पटकन क्‍लिक होत नसेल. पलाझो म्हणजे बघायला गेलं तर रेट्रो स्टाइलच्या पायघोळ पॅंट. काही पॅंट्‌सना तर इतका घोळ असतो की लांबून एखाद्या लॉंग स्कर्टसारखाच याला लूक येतो. तर काहींचा घोळ थोडा कमी असतो.\nया पलाझोचं वैशिष्ट्य म्हणजे एकतर तुम्ही हे पार्टी, कॅज्युअल, फॉर्मल अशा कुठल्याही ठिकाणी वापरू शकता. काळ्या किंवा करड्या रंगाची पलाझो घेतली तर ती कॉलेजमध्यला प्रेझेन्टेशनपासून, ऑफिस यूज ते रोजच्या वापरासाठीदेखील तिचा उपयोग होऊ शकतो.\nसॅटीन सिल्कचे, लाइट रंगातले सेमी ट्रान्सपरन्ट शर्ट, टॉप यावर एकदम छान दिसतात. फंकी लूकसाठी साधी सॅन्डोदेखील या पलाझोवर छान दिसेल. काही दिवसांनी थंडी सुरू होईल, त्यामुळे या पलाझोवर स्लिवलेस टॉप आणि कॉटनचं जॅकेट किंवा स्कार्फदेखील छान दिसेल. यावर नवीन स्टाइलच्या स्टोनचा नेकलेस घातलात तर लूकमध्ये चांगला फरक जाणवेल.\nपलाझो हे पायघोळ तर असतातच पण त्यांची लांबीही जास्त असते. त्यामुळे त्यावर हाय हिल्स सॅंडल्सच कॅरी करावेत.\nतुम्ही उंच आणि बारीक असाल तर ही पलाझोची फॅशन नक्कीच ट्राय करा. तर कमी उंचीच्या मुलींनी हाय हिल्स घातले तरी त्यांच्यावरदेखील पलाझो छान दिसतील.\nया पलाझोमध्ये बेल्ट, बटण, फ्रंट नॉट, साइड नॉट, बो स्टाइल, इलॅस्टिक असे वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्ही तुमच्या स्टाइलनुसार ते निवडू शकता. तर फ्लोरल प्रिंट, प्लेन पॉप अप, मॅट कलर, अॅनिमल प्रिंट, क्वर्कबॉक्‍स, पॅच प्रिंट अशा वेगवेगळ्या प्रिंटमध्ये आणि रंगातदेखील या बाजारात आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे निवडू शकता, पण तुम्हाला पार्टी, डेली वेअर अशा वेगवेगळ्या उपयोगासाठी पलाझो घ्यायची असेल तर प्लेन रंगाचा पर्याय एकदम उत्तम आहे.\nट्रेडिशनल युजसाठीदेखील काही ब्रॅंडेड दुकानात एथनिक पलाझो आहेत. बॉटमला हेवी वर्क केलेलं किंवा काठ असलेले, बाजूला लटकन लावलेले हे पलाझो दिसायला छान दिसतात.\nपॅंट्‌स म्हटलं की बटण लावा, चेन लावा मग त्यावर मॅंचिग असा बेल्ट शोधा अशी कटकट येतेच, पण ही कटकट टाळायची असेल तर पुल ऑन पॅंट्‌सचा पर्याय मस्त आहे. या पॅंट्‌सना ना झिप असते, ना बटन या पॅंट्‌सच्या कमरेभोवती इलॅस्टिक असतं त्यामुळे बेल्ट लावण्या��ंही टेन्शन नसतं. या पॅंट्‌स शक्‍यतो प्लेन रंगातच बऱ्या दिसतात. या प्लेन रंगाच्या पॅंट्‌स ऑफिस युजसाठीदेखील वापरू शकता.\nकाही या स्ट्रेट फिटिंगमध्ये आणि कमरेभोवती प्लेट्‌स अशा प्रकारच्या आहेत. काहीच्या पायाजवळ इलॅस्टिकदेखील आहे. या पुल ऑन पॅट्‌सवर स्लिवलेस शर्ट किंवा फॉर्मल सॅटीन शर्टस छान दिसतात.\nहल्ली काही पुल ऑन पॅंट्‌सवर प्लेबॉय, पोल्का डॉट्‌स, बनी, स्कल अशा वेगवेगळ्या प्रिंटदेखील आल्या आहेत. कॉलेजसाठी या पॅंट्‌स चांगल्या दिसतात. काही दिवसांनी थंडी सुरू होईल. त्यामुळे पूर्ण बाह्यांचं टी-शर्टदेखील छान दिसेल.\nहेरम पॅंट्‌स किंवा बॅगी पॅंट्‌सची फॅशन तशी खूपच जुनी. मूळ टर्किश असलेल्या या फॅशननं 19व्या शतकाच्या सुरुवातीला काही पाश्‍चिमात्य फॅशन डिझायनरवर खूपच प्रभाव पाडला. यानंतर ही फॅशन पुन्हा विस्मृतीत गेली 80 च्या दशकात ही फॅशन पुन्हा आली. त्यानंतर पुन्हा याचा ट्रेंड नाहिसा झाला. आपल्याकडे याच फॅशनपासून थोडी प्रेरणा घेत पटीयाला सलवार आलेच होते. आता गेल्या एक दोन वर्षापासून या स्टाइलनं पुन्हा फॅशन वर्ल्डमध्ये एन्ट्री घेतली.\nकमरेपासून ते गुडघ्यापर्यंत अगदी घेरदार आणि गुडघ्यापासून खाली घट्ट असा या पॅंट्‌चा लूक. आतापर्यंत अशा पॅंट्‌स फक्त हिप हॉपर्स घालतात असा काहीसा आपला समज होता. पण ही स्टाइल फक्त हिप हॉपर्स पुरता नसून तुम्हीसुद्धा कॅरी करू शकता. हल्लीच दीपिकानंदेखील एका गाण्यात क्रॉप टॉप आणि काळ्या रंगाचं हेरम घातलं होतं. मध्यंतरी श्रद्धा कपूरही हेरममध्ये दिसली होती.\nहेरममध्ये अनेक प्रकार आहे. आपल्याकडे कॉलेजिअन्समध्ये तशी चलती आहे ती हिप हॉप स्टाइल हेरमची. तुम्ही एखाद्या मार्केटमध्ये फेरफटका मारला तर मल्टी कलर आणि एथनिक प्रिंट असलेले कॉटनमधले हेरम दिसतील. या प्रकारातले हेरम काही जणांना खूपच छान दिसतात. यातल्या एका कलरमध्ये टीशर्ट किंवा सॅंडो घातली तर याचा वेगळाच लूक येतो.\nप्रिटेंड हेरमचा कंटाळा आला असेल तर सगळ्यात बेस्ट काळ्या रंगाचं हेरम. जर तुम्ही बारीक असाल आणि तुमच्या कॉलेजमध्ये चालत असेल तर या हेरमवर क्रॉप टॉपही छान दिसतील.\nहेरमचा कपडा आणि त्याची स्टाइल यावर याची किंमत अवलंबून आहे तरी हिप हॉप स्टाइलचे हेरम तुम्हाला स्वस्तातच मिळतील.\nनुकताच सोनम कपूरचा खुबसुरत चित्रपट प्रदर्शित झाला, यात मुलींमध्ये सगळ्यात जास्त चर्चा झाली ती सोनम कपूरच्या फंकी कपड्यांची. शेवटच्या आयटम सॉंगमध्ये सोनम धोती पॅंट्‌समध्ये दिसली. तशाच पॅंट्‌स आता बाजारातही विक्रीसाठी आल्या आहेत. या पॅंट्‌स तुम्हाला एथनिक स्टाइलमध्ये मिळतील. या धोतीच्या काठाला सोनेरी बॉर्डर आणि कमरेभोवती लटकन असं याचं लूक आहे. काही ठिकाणी प्रिंटमध्येही या धोती मिळतील.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमुजोर टोल कर्मचाऱ्यांना कोण घालणार वेसण \nNext articleभारतीय संघास मोठा धक्का, पहिल्या कसोटीतून पृथ्वी शाॅ बाहेर\nग्रेट पुस्तक : तोत्तोचान\n“मीटू’चं वादळ थंडावलं का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://dainikaikya.com/SearchNews.aspx?s=4", "date_download": "2018-12-16T02:30:19Z", "digest": "sha1:7TKCPONRCDJSFFHRYE6VDSMWQK5YKAMT", "length": 13217, "nlines": 40, "source_domain": "dainikaikya.com", "title": "Dainik Aikya", "raw_content": "छोट्या जाहिराती | ई-पेपर | मागोवा | आपला अभिप्राय | Download Font | लॉग-इन | लोग आउट\nस्क्रिनिंग मशीनमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू\n5कराड,दि. 13 ः येथील बाराडबरी परिसरात कराड नगरपालिकेच्या कचर्‍याच्या बायो-मॅनिंगच्या मशीनमध्येअडकून अतुल रमेश कावडे (वय 27, रा. चांदोरे, ता. तिरोडा, जि. गोंदिया) या कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत किरण कुमार कांबळे (रा. बुधवार पेठ, कराड) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराडमध्ये बाराडबरी परिसरात नगरपालिकेचा कचरा डेपो आहे. तेथे बायोमॅनिंग मशीनच्या सहाय्याने कचर्‍याचे वर्गीकरण होते. या मशीनवर काम करत असताना अतुल कावडे हा मशीनमध्ये कमरेपर्यंत आत जाऊन अडकला. त्यामुळेे त्याचा मृत्यू झाला.\nबेकायदा जनावरांना घेवून जाणारी गाडी मल्हारपेठ पोलिसांच्या ताब्यात\n5पाटण, दि. 13 : पिकअप गाडीमध्ये जनावरांना कोंडून बेकायदेशीरपणे वाहतूक केल्याप्रकरणी पिंपळोशी, ता. पाटण येथील दोन जणांना मल्हारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडील 5 जनावरांसह पिकअप गाडी जप्त करून मल्हारपेठ पोलिसात लावण्यात आली आहे. या प्रकरणी दोघांवर मल्हारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद शशिकांत मनोहर गुरव यांनी पोलिसात दिली. याबाबत मल्हारपेठ पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवार दि. 12 रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास बेकायदेशीरपणे जनावरांना घेवून पिकअप गाडी पाटणहून कराडच्या दिशेने निघाली असल्याची माहिती खबर्‍याकडून मल्हारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस शशिकांत गुरव व कर्मचार्‍यांनी मल्हारपेठ पोलीस दूरक्षेत्रासमोर वाहनांची तपासणी सुरू केली. तपासणी दरम्यान कराडच्या दिशेने निघालेल्या पिकअप गाडीमध्ये (क्र. एम. एच. 50/7399) 5 बैलांना कोंबून भरले असल्याचे निदर्शनास आले. चालकाकडे गुरे वाहतुकीचा परवाना मागितला असता त्याच्याकडे तो परवाना नव्हता. गाडीत पुरेशी जागा नसताना तसेच जनावरांना चारा पाण्याची सुविधा न करता कोंडून भरल्याचे दिसून आले.\nमिळकत करआकारणीतील त्रुटी दूर केल्या जातील : संजीवराजे\n5फलटण, दि. 12 : फलटण नगरपरिषदेने शहरा-तील मालमत्तांचे मूल्यांकन करून कर आकारणी करताना केलेली कार्यवाही नियमानुसार आणि कायद्यातील तरतुदी-प्रमाणे करण्यात आली आहे. तथापि, त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या दुरुस्त करून देण्याचे आश्‍वासन श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी दिले. फलटण नगरपरिषदेद्वारे शहरातील मालमत्तांच्या कर आकारणीबाबत पाठविण्यात आलेली बिले चुकीची व बेकायदेशीर आहे. नगर परिषदेतील विरोधी पक्ष व अन्य पक्षीयांनी आंदोलन पुकारले असल्याच्या पार्श्‍वभूमीवर स्थानिक पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा सौ. नीता नेवसे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, नगरसेवक अजय माळवे, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मिलिंद नेवसे उपस्थित होते. नगरपरिषदेने केलेली कर आकारणी नगर परिषद अधि-नियमातील कलम 119 (1) व 124 अन्वये बिलाद्वारे मालमत्ताधारकांना पाठविण्यात आली आहे. तथापि, ही बिले म्हणजे अंतिम बिल नव्हे.\nस्नेहलता शेळके-पाटील यांच्या अपात्रतेच्या निर्णयाला स्थगिती\n5लोणंद, दि. 12 : लोणंद नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा सौ. स्नेहलता शेळके - पाटील यांना अनधिकृत बांधकामाच्या कारणावरून 25 ऑक्टोबर रोजी नगरसेवक म्हणून अपात्र करण्याचा जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या निर्णयाला नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी पुढील आदेश होईपर्यंत तात्पुरती स्थगिती दिली आहे. सौ. स्नेहलता शेळके-पाटील यांच्या अपात्रतेमुळे लोणंदच्या राजकीय वर्तुळात भूकंप झाला होता. त्यानंतर आता त्याला स्थगि���ी मिळाल्याने पुन्हा लोणंदच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या निमित्ताने लोणंदच्या राजकारणात शह काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे. स्नेहलता शेळके - पाटील, मुले संग्राम शेळके-पाटील, हर्षवर्धन शेळके-पाटील यांनी अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी भाजपचे उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके व नगरसेवकांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान स्नेहलता शेळके-पाटील यांना नगरपंचायत सदस्य म्हणून राहण्यास अनर्ह (अपात्र) करण्यात येत असल्याचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांनी दिला होता.\nसैदापूर येथे अपघातात एक ठार\n5कराड, दि. 11 : विद्यानगर, ता. कराड येथील सदगुरू गाडगे महाराज कॉलेजजवळ मंगळवारी दुपारी भरधाव दुचाकीच्या धडकेत एक जण ठार झाला. जयवंत विठोबा जाधव (वय 55, रा. सैदापूर, ता. कराड) असे ठार झालेल्याचे नाव आहे. दरम्यान, या घटनेनंतर ग्रामस्थांनी कृष्णा कॅनॉलवर दीड तास रास्ता-रोको करून अपघात प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विद्यानगर परिसरात गतिरोधक बसविण्याचे लेखी आश्‍वासन दिले जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्यामुळे कॅनॉलवर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी कारवाईचे आश्‍वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. याबाबतची सविस्तर माहिती अशी, विद्यानगर (सैदापूर) येथील सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजवळ मंगळवारी दुपारी एका भरधाव दुचाकीने जयवंत जाधव यांना ठोकरल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6_-_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87", "date_download": "2018-12-16T00:47:34Z", "digest": "sha1:HZ3WFVO3MXNHCV2MN2RZUCGRZW4QN545", "length": 3238, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:आंध्र प्रदेश - जिल्हे - विकिपीडिया", "raw_content": "साचा:आंध्र प्रदेश - जिल्हे\nअनंतपूर • कडप्पा • कुर्नुल • कृष्णा • गुंटुर • चित्तूर • नेल्लोर • पश्चिम गोदावरी • पूर्व गोदावरी • प्रकाशम • विजयनगरम • विशाखापट्टणम • श��रीकाकुलम\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ ऑगस्ट २०१५ रोजी १३:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-udayanraje-bhosale-marathi-news-surrenders-police-station-62166", "date_download": "2018-12-16T01:38:06Z", "digest": "sha1:GTMFYMQI3J3WQXVESD26LGGHAQAWOUFQ", "length": 16038, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "Satara news Udayanraje Bhosale marathi news surrenders in police station उदयनराजे यांना अंतरिम जामीन मंजूर | eSakal", "raw_content": "\nउदयनराजे यांना अंतरिम जामीन मंजूर\nमंगळवार, 25 जुलै 2017\nउदयनराजेंना उच्च रक्तदाब असल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगितले. तो ग्राह्य मानून न्यायाधिशांनी उदयनराजेंना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर अतिरिक्त अधीक्षकांच्या गाडीतूनच त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.\nसातारा : खंडणीच्या गुन्ह्यात गेले काही दिवसांपासून सातारा शहरापासून लांब असलेले खासदार उदयनराजे भोसले आज (सोमवारी) स्वत:हून पोलिसांत हजर झाले. त्यानंतर सकाळी अकराच्या सुमारास उदयनराजेंना न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांच्या वतीने न्यायालयीन कोठडीच मागण्यात आली. त्यानुसार न्यायालयाने उदयनराजेंना न्यायलयीन कोठडी सुनावली. त्यानंतर उदयनराजे भोसले यांना सातारा न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी सात दिवसांनी पुन्हा सुनावणी होणार आहे.\nत्यापूर्वी उदयनराजेंचे वकील ज्येष्ठ विधीज्ञ धैर्यशील पाटील यांनी युक्तिवाद केला. उदयनराजे स्वत:हून पोलिसांसमोर हजर झाले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनाही याची माहिती नव्हती. त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे. 18 मार्चला घडलेल्या प्रकाराची 23 मार्चला नोंद झाली. या दोन दिवसांत काय घडले ते सर्वांना माहित आहे. फिर्यादी स्वत: चालत प्रतिभा रुग्णालयात दाखल झाला होता. तपासणीनंतर संपूर्ण व्यवस्थित असल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांना सोडण्यात आले होते. त्यामुळे खुनाच्या प्रयत्नाचा भाग नसल्याचेच स्पष्ट होत आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला.\nउदयनराजेंना उच्च रक्तदाब असल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगितले. तो ग्राह्य मानून न्यायाधिशांनी उदयनराजेंना न्यायालयीन क��ठडी सुनावली. त्यानंतर अतिरिक्त अधीक्षकांच्या गाडीतूनच त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.\nजिल्हा रुग्णालयामध्ये उदयनराजेंना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. वैद्यकीय अधिकारी तपासणी करत असताना उदयनराजेंनी छातीमध्ये वेदना होत असल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांची सखोल तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी दाखल करून घेण्याची आवश्‍यकता असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना वाटले. त्यानुसार उदयनराजेंना दाखल करून घेण्यात आले. सुरक्षिततेच्या उपाय योजना म्हणून त्यांना रुग्णालयातील वरच्या मजल्यावरील खोलीत ठेवण्यात आले. रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती. अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे रुग्णालयाला छावणीचे रूप आले होते.\nई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:\nउदयनराजेंविरुद्ध राजकीय कट; आम्ही राजेंसोबत- आव्हाड\nउदयनराजे सातारा पोलिस ठाण्यात झाले हजर\nउदयनराजेंना अटक केल्यास हिंदुत्ववादी गप्प बसणार नाहीत: संभाजी भिडे​\nशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ प्रा. यश पाल यांचे निधन​\nनिफ्टी 10 हजारांवर; सेन्सेक्‍सची घोडदौड सुरूच\nमोदींच्या मुत्सद्देगिरीला चीनचे आव्हान\nसोलापूर: महापालिकेच्या पाणीपट्टीत वाढीचे संकेत\nतूर खरेदीची अशीही बनवाबनवी​\nनवरा मारायचा थांबेना; पोलिस तक्रार घेईनात\nनिठारी हत्याकांड: पंधेर व सुरिंदरला फाशीची शिक्षा​\nआर्थिक व्यवहारांवरून वेंकय्या नायडू लक्ष्य\nवडिलांच्या निधनानंतर षडयंत्र झाले, तेव्हा...- उदयनराजे\nसातारा: \"माझ्या वडिलांच्या निधनानंतर माझ्यावर विरोधकांनी षडयंत्र रचले तेव्हा त्या षडयंत्राच्या विरोधात चिमणराव कदम यांनी आवाज उठवला होता. चिमणराव कदम...\nसटकलेल्या उदयनराजे समर्थकांना पोलिसांचा दणका\nसातारा : फाईट या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेदरम्यान केलेला तोडफोडीचा स्टंट उदयनराजे समर्थकांच्या चांगलाच अंगलट आला आहे. चित्रपटाची फुकट प्रसिद्धी...\n''साताऱ्यात माझंच चालत''ची तोडफोड\nसातारा : फाइट या चित्रपटातील नायकाच्या तोंडी ''साताऱ्यात फक्त माझेच चालते'' हा डायलॉग आहे. हा डायलॉग उदयनराजे समर्थकांना रूचला नाही. त्यामुळे...\nसातारा - मराठा समाजाला आरक्षण कोणत्या प्रवर्गात��न द्यायचे, यावरून राज्यातील सामाजिक व राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच मराठ्यांना सवलत नको, तर आरक्षण...\nपवारांना कमळाचा बुके दिलाय अन् घड्याळ माझ्या हातात : उदयनराजे\nकऱ्हाड : ''साताऱ्याचा खासदार कोण असणार हे मतदार ठरवतील. माझ्यापेक्षा एखादा जास्त चांगला वाटत असेल तर लोकांना समोरासमोर चर्चा करुन उमेदवार...\nमराठ्यांना ओबीसीतच आरक्षण द्यावे : उदयनराजे\nकऱ्हाड : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल नुकताच आला आहे. एससीबीसी आरक्षणातून फक्त सवलती मिळणार आहेत. त्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://dainikaikya.com/SearchNews.aspx?s=5", "date_download": "2018-12-16T02:30:25Z", "digest": "sha1:DFMI3NMAQJPYRY45FQKRGWCOQXWTBXHJ", "length": 13697, "nlines": 40, "source_domain": "dainikaikya.com", "title": "Dainik Aikya", "raw_content": "छोट्या जाहिराती | ई-पेपर | मागोवा | आपला अभिप्राय | Download Font | लॉग-इन | लोग आउट\nघंटागाडी चालकांचे आंदोलन मागे\n5सातारा, दि. 13 : घंटागाडी चालकांच्या आंदोलनाच्या इशार्‍याच्या पार्श्‍वभूमीवर खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी आज सायंकाळी 6.30 च्या सुमारास पालिकेमध्ये तातडीची कमराबंद बैठक घेतली. या बैठकीपासून प्रसिद्धी माध्यामांच्या प्रतिनिधींना दूर ठेवण्यात आले. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उदयनराजे भोसले यांनी स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या कंपनीला कडक शब्दात इशारा दिल्यामुळे उद्या शुक्रवारी जलमंदिर पॅलेस समोर होणारे आंदोलन घंटा चालकांनी मागे घेतले असल्याची माहिती खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. याबाबत अधिक माहिती अशी, येथील नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या घंटागाडी कर्मचार्‍यांना 1 लाख 60 हजार रुपये दंड करण्यात आला. या विरोधात कामगार संघटनेच्यावतीने दि. 14 डिसेेंंबर रोजी बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्�� चंद्रकांत खंडाईत यांनी निवेदनाद्वारे केली आहे. नगरपरिषदेचे आरोग्य कर्मचारी दिलीप सकटे यांना नगरसेवक विशाल जाधव यांनी शिवीगाळ केल्याप्रकरणी संघटनेच्यावतीने दि. 29 नोव्हेंबर रोजी कामबंद आंदोलन केले होते. खा.\nजिल्ह्यात काँग्रेस पदाधिकार्‍यांचा कंदी पेढे वाटून विजयी जल्लोष\n5सातारा, दि. 12 : मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाल्यानंतर सातारा शहरासह जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी सातारी कंदी पेढे वाटून जल्लोष साजरा केला. दोन दिवसांपूर्वी पाच राज्यातील मतदान निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी तर्क-विर्तक लढविण्यास सुरवात केली होती. अनेक वृत्तवाहिन्यांनी अंदाज वर्तविले होते. मात्र हे अंदाज भाजप कार्यकर्ते मानायला तयार नव्हते. पाच राज्यातही भाजपचेच कमळ फुलणार या अविर्भावात वावरणार्‍या भाजपच्या कार्यकर्त्यांनी तर पोस्टर व बॅनर लावण्याची तयारी केली होती. साखर, पेढे वाटण्यासाठी व फोटोसेशन करण्यासाठी भाजपची जॅकेट तयार होती. पण सकाळपासूनच पाच राज्यातील निकालाचे आकडे काँग्रेसच्या बाजूने वाढू लागल्यानंतर चार्ज झालेलेल भाजप कार्यकर्ते ढिस झाले. पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल भाजपच्या विरोधात जात असल्याचे स्पष्ट होताच ‘विजय’ साजरा करणारे अनेक जॅकेटवाले भाजप कार्यकर्ते पराजयाच्या निराशेमुळे हतबल झाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्रिपद भुषविलेल्या आ.\nवेश्याव्यवसाय सुरू असणार्‍या घरावर छापा\n5सातारा, दि.12 : येथील मतकर कॉलनीमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असणार्‍या घरावर छापा टाकून 3 महिलांना शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. एक महिला आपल्या घरात अन्य दोन महिलांना डांबून जबरदस्तीने त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करुन घेत आपली उपजीविका करते, अशी माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पो. नि. किशोर धुमाळ यांना मिळाली. त्याबाबतची खात्री करून त्यांच्या पथकाने आज छापा टाकून डांबून ठेवण्यात आलेल्या दोन महिलांची सुटका करून त्यांच्यासह एका महिलेला ताब्यात घेतले. या कारवाईत वर्षा शिंदे, कोमल जाधव, ओंकार यादव, अजित माने, मोहन पवार सहभागी झाले होते.\nसातार्‍यात जुगार अड्ड्यावर छापा\n3 लाखांचा मुद्देमाल हस्तगत 12 जणांना अटक 5सातारा, दि.12 : सातारा शहरासह परिसरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर छापा टाकून पोलिसांनी 2 लाख 86 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी 12 जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी महानुभाव मठ, छ. शाहू स्टेडियम, कोडोली, हॉटेल आकार परिसरात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्वतंत्र पथके तयार करून, छापे टाकून जुगाराचे साहित्य, दोन कार, दोन दुचाकी, मोबाईल असा 2 लाख 86 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी पोलिसांनी उत्तम इंदलकर (वय 55), रा. केसरकर पेठ, प्रवीण वसंत कोरे (वय 35), रा. दौलतनगर, नितीन बजरंग बारटक्के (वय 40), रा. शाहूपुरी, सागर संभाजी धोत्रे (वय 26) रा. हामदाबाज, सुनील सीताराम कदम (वय 40), रा. मोळाचा ओढा, वैभव रमेश पवार (वय 19), रा. धावडशी, सतीश मनोहर काळे (वय 40), रा. साखराळे, अनिकेत सतीश चोरगे (वय 23), रा. रविवार पेठ, अनिल रामचंद्र कोळी (वय 58), रा. आकाशवाणी झोपडपट्टी, विकास तानाजी घोगरे (वय 26), रा.\nग्रंथ माणसाला माणसावर प्रेम करायला शिकवतो : डॉ. देशमुख\n5सातारा, दि. 10 : ग्रंथ हे मित्र असतात. ग्रंथ आपल्याला इतिहास सांगतात. आजच्या, उद्याच्या गोष्टी सांगतात. समाजात काय घडणार आहे तेही ग्रंथातून समजते. माणूस म्हणून माणसांवर प्रेम करायला ग्रंथ शिकवितात. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींनी ग्रंथांचे वाचन केले पाहिजे, असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी नगरी, अजिंक्य मैदान येथे ग्रंथोत्सव-2018 चे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, उपशिक्षणाधिकारी शबनम मुजावर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे, साहित्यिक संभाजी पाटणे, डॉ. राजेंद्र माने, चंद्रकांत नलवडे, नंदा जाधव आदी उपस्थित होते. घराची श्रीमंती त्याच्या घरात असणार्‍या पुस्तकांवरुन समजते. ज्याच्या घरात पुस्तके अधिक तो श्रीमंत असे सांगून डॉ. देशमुख म्हणाले, पुस्तकांची जागा आज स्मार्ट फोन घेत आहे. त्यातून अधिक तोडके ज्ञ��न मिळते. अधिक व खर्‍या ज्ञानासाठी ग्रंथांचे वाचन केले पाहिजे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5715439462816422869&title=Public%20Awareness%20About%20Energy%20Saving&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-16T01:25:40Z", "digest": "sha1:JPJKZXFOIN3DSDHV6EOO2S2PLBKCLG3K", "length": 16791, "nlines": 127, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘क्लब एनर्जी’तर्फे वीज बचतीविषयी जनजागृती", "raw_content": "\n‘क्लब एनर्जी’तर्फे वीज बचतीविषयी जनजागृती\nनवी दिल्ली : ‘क्लब एनर्जी’ ही टाटा पॉवरची राष्ट्रव्यापी संसाधन आणि ऊर्जा संवर्धन चळवळ देशभरात राष्ट्रबांधणीवर धोरणात्मक भर देऊन संसाधनांच्या संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे काम करत आहे. हाच वेग कायम राखत, क्लब एनर्जीने मुंबई, नवी दिल्ली, अहमदाबाद, कोलकाता, पुणे आणि बेंगळुरू या सहा शहरांतील ३.५ दशलक्षाहून अधिक लोकांमध्ये जागरूकता निर्माण करून २०१७-१८ या आर्थिक वर्षामध्ये सुमारे चार दशलक्ष एकके वीज वाचवली आहे. गेल्या वर्षात क्लब एनर्जी हा कार्यक्रम राजस्थानातील अजमेर या नवीन शहरातही सुरू करण्यात आला.\nक्लब एनर्जी २००७ सालापासून ५०० शाळांमध्ये सक्रिय आहे. त्यांनी भारतभरात एकूण दोन हजार १७ एनर्जी स्कूल क्लब्ज तयार केले आहेत. क्लबने शालेय विद्यार्थ्यांमधून आतापर्यंत दोन लाख ५५ हजार ७८३ एनर्जी चॅम्पियन्स आणि दोन लाख ९८ हजार ४६८ एनर्जी अँबेसिडर्स तयार केले आहेत. क्लब एनर्जी कार्यक्रमाने १० वर्षेही पूर्ण केली आहेत.\nया यशाबद्दल टाटा पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक प्रवीर सिन्हा म्हणाले, ‘क्लब एनर्जी ही चळवळ सुरू केल्याचा तसेच ऊर्जा संवर्धनाचा संदेश देशभरात पोहोचवण्यामध्ये लक्षणीय पल्ला गाठल्याचा आम्हाला, टाटा पॉवरला खूप आनंद आणि अभिमान वाटतो. पृथ्वीच्या रक्षणाच्या या कामात मदत केल्याबद्दल आम्ही विद्यार्थी, शाळा आणि आमच्या टीमचे आभार मानतो; तसेच भविष्यकाळातही आमच्या प्रयत्नांनी अनेक आयुष्ये उजळून टाकण्याचे वचनही देतो.’\nया उपक्रमांचा भाग म्हणून ‘क्लब एनर्जी’ने शालेय विद्यार्थ्यांसाठी ऊर्जासंवर्धन रॅली, पथनाट्य, प्रश्नमंजूषा, पोस्टर स्पर्धा आणि लोणावळ्यातील टाटा पॉवर महसीर हॅचरीला भेट आदी कार्यक्रमांचे आयोजन केले. संवर्धन प्रकल्पांबाबत जागरूकता वाढवण्यात या कार्यक्रमांची मोठी मदत झाली; तसेच पर्यावरणाबद्दल प्रत्यक्ष ज्ञानही यातून मिळाले. आज ही ऊर्जा व नैसर्गिक संसाधने वाचवण्यासाठी एक संपूर्ण चळवळ झाली आहे.\n‘क्लब एनर्जी’ची मदार देशातील तरुणाईवर आहे आणि ऊर्जेचा अपव्यय टाळण्यावर या चळवळीने प्रामुख्याने काम केले आहे. याचा उपयोग पर्यायाने हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणे आणि जागतिक उष्मा तसेच हवामान बदलाच्या समस्या हाताळण्यात होणार आहे. आपल्या विविध उपक्रमांद्वारे लहान मुलांना भविष्यकाळाचे सक्रिय नेते म्हणून घडवून, जबाबदार नागरिक करण्याचे काम टाटा पॉवरचा ‘क्लब एनर्जी’ कार्यक्रम करत राहील.\nटाटा पॉवर ही भारतातील सर्वांत मोठी एकात्मिक वीज कंपनी असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरही तिचा विस्तार होत आहे. कंपनी, तिच्या सर्व उपकंपन्या आणि संयुक्तरित्या नियंत्रित कंपन्या अशा सर्वांची मिळून १० हजार ७५७ मेगावॉट वीजनिर्मिती क्षमता आहे; तसेच ऊर्जा क्षेत्राच्या सर्व विभागांमध्ये, म्हणजेच- इंधन सुरक्षा व लॉजिस्टिक्स, निर्मिती (औष्णिक, जल, सौर व पवनऊर्जा), पारेषण, वितरण व व्यापार यांमध्ये कंपनी काम करत आहे.\nभारतात वीजनिर्मिती, पारेषण आणि वितरण यांसाठी कंपनी यशस्वीरित्या सार्वजनिक-खासगी भागीदारीतील प्रकल्प राबवत आहे. उत्तर दिल्लीमध्ये वीजवितरणासाठी दिल्ली विद्युत बोर्डासोबत टाटा पॉवर दिल्ली डिस्ट्रिब्युशन लिमिटेड, भूतानमधील ताला जलविद्युत प्रकल्पातून विजेचे निर्वासन (इव्हॅक्युएशन) करून दिल्लीला आणण्यासाठी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडसोबत ‘पॉवरलिंक्स ट्रान्समिशन लिमिटेड’ आणि झारखंडमध्ये एक हजार ५० मेगावॉटच्या प्रकल्पासाठी दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनसोबत ‘मैथोन पॉवर लिमिटेड’ ही या प्रकल्पांची काही उदाहरणे आहेत.\nटाटा पॉवर भारतातील २.६ दशलक्ष ग्राहकांना वितरणसेवा देत आहे आणि अत्यंत महत्त्वाच्या तंत्रज्ञानावर आधारित असा देशातील पहिला चार हजार मेगावॉट क्षमतेचा महाऊर्जा प्रकल्प कंपनीने गुजरातमधील मुंद्रा येथे विकसित केला आहे. टाटा पॉवर ही भारतातील सर्वांत मोठ्या नूतनीकरणीय ऊर्जा कंपन्यांपैकी एक असून, स्वच्छ (पर्यावरणपूरक) ऊर्जेची कंपनीची श्रेणी तीन हजार ४१७ मेगावॉट इतकी आहे.\n‘टाटा पॉवर क्लब एनर्जी’विषयी :\nटाटा पॉवरने आपला शाळांपर्यंत पोहोचणारा कार्यक्रम ‘टाटा पॉवर क्��ब एनर्जी’ २००७मध्ये सुरू केला. २००९मध्ये क्लब एनर्जीने आपल्या कार्यक्रमांचे रूपांतर राष्ट्रव्यापी चळवळीत करून मोठी झेप घेतली. या कार्यक्रमाचे कार्यक्षेत्र मुंबई, दिल्ली, पुणे, अहमदाबाद, बेंगळुरू, कोलकाता, बेळगाव, जमशेदपूर आणि लोणावळा येथील ५००हून अधिक शाळांमध्ये विस्तारले. यापुढे जाऊन या कार्यक्रमाने १० लाखांहून अधिक नागरिकांना जागरूक करण्याचे तसेच दहा लाखांहून अधिक वीज एकके वाचवण्याचे उद्दिष्ट साध्य करत नवीन पल्ला गाठला.\nतिसरी ते नववीपर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांना दृक-श्राव्य तसेच पॉवरपॉइंट सादरीकरणांसारख्या कल्पक प्रारूपांच्या माध्यमातून ऊर्जासंवर्धनाचे महत्त्व समजावून सांगितले जाते. मुलांना या सत्रांदरम्यान ऊर्जा वाचवण्याच्या, तसेच संसाधन संवर्धनाच्या टिप्स दिल्या जातात. या टिप्स वापरून त्यांनी लक्षणीय प्रमाणात ऊर्जा वाचवल्याचे दिसून आले आहे. क्लब एनर्जी चळवळ १५ दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचली आहे. या कार्यक्रमाने आतापर्यंत २१ दशलक्ष एकके इतकी वीज एकत्रितपणे वाचवली आहे आणि देशातील ११ शहरांतील २५० शाळांमध्ये क्लब एनर्जी काम करत आहे.\n‘टाटा पॉवर’तर्फे स्त्रियांसाठी ग्राहक संबंध केंद्र ‘टाटा पॉवर’ आणि ‘आयडीएफसी’तर्फे मुंबईत डिजिटल सेवा ‘टाटा पॉवर’ आणि ‘एचपीसीएल’मध्ये सामंजस्य करार ‘टीपीसीडीटी’ने हजाराहून अधिक तरुणांना केले सबल ‘टाटा’तर्फे ‘नो युअर इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन’ सेवा\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n‘स्वरसाधक’ दिनदर्शिकेचे ‘सवाई’मध्ये प्रकाशन\nअरुअप्पा जोशी स्पर्धा अकादमीच्या २० विद्यार्थ्यांची जिल्हा न्यायालयात निवड\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/national/13-lakhs-frauds-facebooks-love-affair/", "date_download": "2018-12-16T02:48:05Z", "digest": "sha1:ZRCME4LFPK5ZC2U3ARWYU24GY4FPGILG", "length": 28708, "nlines": 371, "source_domain": "www.lokmat.com", "title": "13 Lakhs Of Frauds In Facebook'S Love Affair | फेसबुकवरील प्रेमाच्या भानगडीत झाली 13 ला���ांची फसवणूक | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १६ डिसेंबर २०१८\nदेवा सुंदर जगामंदी कारं माणूस घडविलास\n...तर गोदावारीच्याच दशक्रियेची वेळ\nसाने गुरुजी कथामाला चळवळीला समर्पण\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\n‘ऑनलाइन डेटिंग’ करताना जरा जपून... कुठे सेक्स रॅकेट तर कुठे फसवणुकीचे जाळे\nमुख्यमंत्र्यांची शिवसेनेला युतीसाठी पुन्हा हाक\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nउत्तर भारतीय महापंचायतचे अध्यक्ष विनय दुबे पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ता योगेंद्र तिवारीही पोलिसांच्या ताब्यात. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी दादरहून घेतले ताब्यात.\nपर्थ - अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला चौथा झटका, 51 धावांवर बाद\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात���मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nउत्तर भारतीय महापंचायतचे अध्यक्ष विनय दुबे पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ता योगेंद्र तिवारीही पोलिसांच्या ताब्यात. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी दादरहून घेतले ताब्यात.\nपर्थ - अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला चौथा झटका, 51 धावांवर बाद\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भे�� निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nAll post in लाइव न्यूज़\nफेसबुकवरील प्रेमाच्या भानगडीत झाली 13 लाखांची फसवणूक\nफेसबुकवरील प्रेमाच्या भानगडीत झाली 13 लाखांची फसवणूक\nसध्या सोशल मीडियावरून होणाऱ्या प्रेमप्रकरणांमधून फसवणूक होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. एका सॉफ्टवेअर इंजिनिअरलाही फेसबूकवरील प्रेमप्रकरणामधून...\nफेसबुकवरील प्रेमाच्या भानगडीत झाली 13 लाखांची फसवणूक\nबंगळुरू - सध्या सोशल मीडियावरून होणाऱ्या प्रेमप्रकरणांमधून फसवणूक होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. बंगळुरूमधील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरलाही फेसबूकवरील प्रेमप्रकरणामधून अशाच प्रकारास सामोरे जावे लागले आहे. फेसबूकवर एका तरुणीशी ओळख झाल्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र काही दिवसांनंतर सदर तरुणीने आपल्या आईच्या उपचारासाठी 13 लाख रुपयांची मागणी केली. या इंजिनियरने तिला पैसेही दिले मात्र नंतर आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले.\nयाबाबत सविस्तक हकीकत अशी, गदग जिल्ह्यातील हुल्लुरू गावातील एका सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तरुणाकडून आईच्या उपचारांसाठी पैसे उकळून त्याची 13 लाखांची फसवणूक केली. यासंदर्भात सदर तरुणाने पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. बंगळुरू येथे राहणाऱ्या राधा कुलकर्णी नामक महिलेने फेसबूकवर झालेल्या ओळखीनंतर आपली फसवणूक केल्याचा आरोप या तरुणाने केला आहे.\n\"राधा हिने श्वेता कुलकर्णी या नावाने फेसबूकवर अकाउंट बनवले होते. त्यानंतर तिने आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर आम्ही रोज ऑनलाइन चॅटिंग करू लागलो. काही दिवसांतच आपली तिच्याशी मैत्री झाली. मग या महिलेने आपणास प्रपोझ केले आणि लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्यामुळे माझा तिच्यावर विश्वास बसला, अशी माहिती पीडित तरुणाने दिली आहे. पुढे या महिलेने आपल्या आईच्या उपचारासाठी पीडित तरुणाकडे पैशाची मागणी केली. त्यानंतर सदर तरुणाने डिसेंबर 2016 ते ऑगस्ट 2017 दरम्यान, तिच्या बँक खात्यात 13 लाख रुपये जमा केले. मात्र नंतर आपली फसवणूक झाल्याचे सदर तरुणाच्या ध्यानात आले. त्याने पैशांची मा��णी केली असता सदर महिलेने टाळाटाळ सुरू केली. अखेरीस या तरुणाने पोलिसांत धाव घेऊन महिलेविरोधात गुन्हा दाखल केला.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nफेसबूकवरच्या प्रत्येक लाईकसाठी नवरा करायचा बेदम मारहाण\nकॉलगर्लच्या नावे फेसबूकवर पोस्ट केला सासूचा मोबाइल नंबर\nसोशल मिडियावरची गुलाबी मैत्री\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nकाश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवाईनंतर हिंसाचार, आठ नागरिकांचा मृत्यू\n\"...म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपात असते\nजम्मू-काश्मीरच्या पुलवामात 3 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद, इंटरनेट सेवा खंडित\nमोदींच्या विदेश दौऱ्यांवर २८० दशलक्ष डॉलर खर्च\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nआधुनिक कचरापेटीच्या सहा सेन्सर चीप चोरीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/attack-in-a-church-in-texas-117110600001_1.html", "date_download": "2018-12-16T00:55:59Z", "digest": "sha1:X3LT6FLVMYDD4IKZHPZHLUAAC7RNSQWM", "length": 12489, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "टेक्सास : चर्चमध्ये दहशतवादी हल्ल्या, 26 ठार | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nटेक्सास : चर्चमध्ये दहशतवादी हल्ल्या, 26 ठार\nदहशतवादी हल्ल्या झाला आहे.\nचर्चमध्ये प्रार्थना सुरु असताना, बंदुकधारी हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार केला. यात 26 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.\nसदरलॅण्ड स्प्रिंग्जच्या विल्सन कौंटी परिसरातील फर्स्ट बाप्टिस्ट चर्चवर हल्ला झाला. हल्लेखोर चर्चमध्ये घुसला आणि त्याने गोळीबार सुरु केला. एकाच आठवड्यातील हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे.हल्लेखोरालाही कंठस्नान घातल्याची माहिती पोलिसांनी दिली.\nहल्ल्यातील मृतांमध्ये पाच ते 72 वर्षांपर्यंत नागरिकांचा समावेश आहे. सुमारे 20 जण जखमी झाल्याचं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे.संशयित हल्लेखोर एक श्वेत तरुण असून त्याचं वय 20 ते 30 वर्षांदरम्यान आहे. हल्लेखोर काळ्या कपड्यांमध्ये होता, अशी माहितीही प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.\nभाजपमध्ये माजी रेल्वेमंत्री मुकूल रॉय यांचा प्रवेश\nअमेरिकेतीत पाळणाघरातील मुलाने 2 मुलांना गोळी घालून जखमी केले\nझहीर - सागरिका कोर्ट मॅरेज करणार\nआश्चर्य : ९१ वर्षीय काकीची शेवटची इच्छा म्हणून केले लग्न\nलादेन ऐकायचा उदित नारायण, कुमार सानू ,अलका याज्ञिक यांची गाणी\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nक्षयरोगमुक्त महाराष्ट्रासाठी 13 शहरांमध्ये \"जीत\" प्रकल्प\n\"जीत\" प्रकल्पाच्या माध्यमातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ...\nअवनी वाघीनीच्या बछड्यांना पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये सोडणार\nटी -1 अवनी वाघीनीच्या मृत्यूनंतर तिच्या दोन बछड्यांना पकडण्याची दुसरी मोहिम वन विभागाने ...\nदोन महिन्यांऐवजी सहा महिन्यांची ‘फ्री’ पास\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याना ...\nशरद पवार यांची बीजू जनता दलाच्या शिष्टमंडळासोबत बैठक\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बीजू जनता दल पक्षाच्या शिष्टमंडळाने बैठक ...\nइंडिगो एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब असल्याची अफवा\nमुंबई विमानतळावरुन इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने, विमानात ...\nदोन महिन्यांऐवजी सहा महिन्यांची ‘फ्री’ पास\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याना ...\nशरद पवार यांची बीजू जनता दलाच्या शिष्टमंडळासोबत बैठक\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बीजू जनता दल पक्षाच्या शिष्टमंडळाने बैठक ...\nइंडिगो एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब असल्याची अफवा\nमुंबई विमानतळावरुन इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने, विमानात ...\nसायना नेहवाल- पी. कश्यप विवाह बंधनात अडकले\nभारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पी. कश्यप लग्नबंधनात अडकले. ...\nभय्यू महाराजांना एक तरुणी करत होती ब्लॅकमेल, 40 कोटी ...\nइंदूर- राष्ट्रसंत भय्यू महाराजांच्या आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. पाच कोटीची ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://sharadjoshi.in/taxonomy/term/20", "date_download": "2018-12-16T02:14:54Z", "digest": "sha1:UKURAGS7OAG23YZWKFPMM2J4NLRK76AK", "length": 14309, "nlines": 315, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "Farmer | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\nनेता नव्हे, शेतकर्‍यांचा स्वातंत्र्यसूर्य\nगंगाधर मुटे यांनी सोम, 31/08/2015 - 21:31 ह्यावेळी प्रकाशित केले.\nनेता नव्हे, शेतकर्‍यांचा स्वातंत्र्यसूर्य\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about नेता नव्हे, शेतकर्‍यांचा स्वातंत्र्यसूर्य\nगंगाधर मुटे यांनी मंगळ, 19/12/2017 - 23:13 ह्यावेळी प्रकाशित केले.\nशेतकऱ्यांना स्वतःचा आवाज देणारा नेता हरपला\nएबीपी माझा विशेष संपादित भाग\nसहभाग : गंगाधर मुटे, विजय जावंधिया, रघुनाथदादा पाटील, मिलिंद मुरुगकर, संजय पानसे, निर्मला जगझाप\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nशरद जोशी यांच्या विचारांची कास धरल्यास देशाची प्रगती\nadmin यांनी सोम, 07/11/2016 - 15:07 ह्यावेळी प्रकाशित केले.\nशरद जोशी यांच्या विचारांची कास धरल्यास देशाची प्रगती\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत\nकृषी आणि ग्रामीण विकासासाठी शरद जोशी यांच्या विचारांची कास धरली तरच देशाची प्रगती होईल, असे मत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी व्यक्त केले. सध्या विचारभिन्नतेपेक्षाही विचारशून्यता वाढत असून त्याची चिंता वाटते, असेही गडकरी म्हणाले.\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about शरद जोशी यांच्या विचारांची कास धरल्यास देशाची प्रगती\nगंगाधर मुटे यांनी रवी, 04/09/2016 - 17:40 ह्यावेळी प्रकाशित केले.\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about प्रणाम युगात्म्या\nयुगात्मा शरद जोशी यांचा ८१ वा जन्मदिवस : वृत्तांत\nगंगाधर मुटे यांनी शनी, 03/09/2016 - 16:53 ह्यावेळी प्रकाशित केले.\nयुगात्मा शरद जोशी यांचा ८१ वा जन्मदिवस : वृत्तांत\n१०, ११ व १२ डिसेंबर २०१६\nरोजी नादेड येथे होणार\nशेतकरी संघटनेचे तेरावे संयुक्त अधिवेशन\n०३/०९/२०१६ रोजी अंगारमळा, आंबेठाण (जि. पुणे)\nयेथे संपन्न झालेल्या कार्यकारिणीचा निर्णय\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about युगात्मा शरद जोशी यांचा ८१ वा जन्मदिवस : वृत्तांत\nशेतकर्‍यांचा महात्म्याला अखेरचे दंडवत\nगंगाधर मुटे यांनी बुध, 16/12/2015 - 14:07 ह्यावेळी प्रकाशित केले.\nशेतकर्‍यांचा महात्म्याला अखेरचे दंडवत\nशरद जोशी पंचतत्त्वात विलीन\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about शेतकर्‍यांचा महात्म्याला अखेरचे दंडवत\nगंगाधर मुटे यांनी रवी, 13/12/2015 - 19:02 ह्यावेळी प्रकाशित केले.\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about शेतकऱ्यांचा सूर्य मावळला\nशरद जोशी यांचा वाढदिवस वृत्तांत : ३ सप्टेंबर २०१५\nगंगाधर मुटे यांनी मंगळ, 08/09/2015 - 23:10 ह्यावेळी प्रकाशित केले.\nशरद जोशी यांचा वाढदिवस वृत्तांत : ३ सप्टेंबर २०१५\nकोटीकोटी शेतकर्‍यांचे पंचप्राण, शेतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक आदरणीय शरद जोशी यांचा ८० वा वाढदिवस ३ सप्टेंबर २०१५ रोजी संपन्न झाला. त्यानिमित्ताने संपन्न झालेल्या कार्यक्रमाचा संक्षिप्त वृत्तांत.\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about शरद जोशी यांचा वाढदिवस वृत्तांत : ३ सप्टेंबर २०१५\nसंपादक यांनी सोम, 31/08/2015 - 19:39 ह्यावेळी प्रकाशित केले.\nऐंशीव्या वाढदिवसानिमित्ताने शेतकरी आंदोलन आणि आजवरच्या वाटचालीचे शरद जोशी यांनी लोकसत्ता प्रतिनिधी सतीश कामत यांचेशी वार्तालाप करताना केलेले रोखठोक आत्मपरीक्षण..\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about ऐंशीतले सिंहावलोकन\nश्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -२\nगंगाधर मुटे यांनी बुध, 29/04/2015 - 20:23 ह्यावेळी प्रकाशित केले.\nश्री क्षेत्र रावेरी हे गांव यवतमाळ जिल्हा त. राळेगाव वरुन दक्षिणेस ३ कि.मी आहे. या गावाला पौराणिक इतिहास लाभला आहे.\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -२\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/category/great-personalities-of-maharashtra/page/2/", "date_download": "2018-12-16T02:32:53Z", "digest": "sha1:TI2UGWBILNMUSYEWZJT2RWHXKVJD64EF", "length": 21061, "nlines": 99, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "महाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली Archives - Page 2 of 7 - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्राती��� व्यक्ती आणि वल्ली\nCategory: महाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nविष्णु गणेश पिंगळे क्रांतिकारकांमधील एक अग्रगण्य नाव. लाला हरदयाळ आणि डॉ. खानखोजे यांच्यासोबत ‘गदर पार्टी’ या प्रसिद्ध क्रांतिकारी संघटनेची स्थापना त्यांनी केली. भगतसिंग यांनी यांच्याकडूनच क्रांतिकार्याची प्रेरणा घेतली. विष्णु पिंगळे यांचा जन्म २ जानेवारी १८८९ रोजी पुणे जिल्ह्यातील तळेगाव (ढमढेरे) येथे झाला. अमेरिकेतून ते इंजिनीयर झाले. पारतंत्र्यातील देशाच्या दुर्दशेने तळमळून क्रांतिकार्याला जीवन समर्पित करण्याचा त्यांनी […]\nमराठी रंगभूमीच्या इतिहासात ज्यांची नावे सन्मानाने घेतली जातात त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री आणि निर्मात्या लालन सारंग. आपल्या बंडखोर अभिनयाने प्रेक्षकांची वाहवा मिळवणाऱ्या लालन सारंग यांनी मराठी रंगभूमीवर माईलस्टोन समजल्या गेलेल्या नाटकांमध्ये आपल्या अभिनयाने जान फुंकली. तेंडुलकरांच्या जळजळीत लेखणीला तितक्याच जळजळीतपणे रंगभूमीवर उभे केले. त्यांच्या भूमिका ह्या सामाजिक संवेदना असणाऱ्या आणि सामाजिक जाणीव निर्माण करणाऱ्या असायच्या. […]\nमराठी संगीत क्षेत्राला लाभलेली जी कलाकार मंडळी आहेत त्यात हार्मोनियम वादकांचे विशेष स्थान नेहमीच राहिले आहे. केवळ साथीसाठी असणारे हे वाद्य, जादुई बोटांकडे गेले की बोलू लागते, गाऊ लागते, हरकती घेऊ लागते.आरोहापासून अवरोहात सापासारखी जाणारी सुरावट गुप्त होऊन परत येते, तो डोळे मिटायला लावणारा अनुभव असतो. हार्मोनियम किंवा ऑर्गनचे सूर कानी पडले की मराठी रसिक […]\n“बायकांचे पाय भुतासारखे उलटे असतात.. कुठेही जात असले तरी ते घराकडेच वळलेले असतात…” […]\nमहाराष्ट्राला जगणे शिकवणारे गायक अरुण दाते\nजन्म: ४ मे १९३४ पुण्यतिथी: ६ मे २०१८ अरुण दाते यांचा जन्म ४ मे १९३४ रोजी झाला. त्यांचे वडील रामूभैय्या दाते हे इंदूरमधील प्रतिष्ठेचे गायक होते. अरुण दाते इंदूरजवळच्या धारला कुमार गंधर्वांकडे सुरुवातीला गाणे शिकले आणि पुढील शिक्षण के. महावीर यांच्याकडे झाले. अरुण दाते १९५५पासून आकाशवाणीवर गाऊ लागले. १९६२मध्ये शुक्रतारा मंदवारा ह्या अरुण दाते यांच्या पहिल्या गीताची ध्वनिमुदिका प्रकाशित झाली. हे गाणे त्यांनी गावे यासाठी संगीतदिग्दर्शक श्रीनिवास खळे त्यांना आग्रह केला मात्र आपले मराठी उच्चार शुद्ध […]\n‘भारताचे एडिसन’ शंकर आबाजी भिसे\nजन्म:२९ एप्रिल १८६७ स्मृतिदिन: ७ एप्रिल १९३५ भारताचे एडिसन म्हणून ओळखले जाणारे मराठी वैज्ञानिक आणि संशोधक शंकर आबाजी भिसे. भौतिक, रसायन आणि औषधशास्त्रात त्यांनी लावलेले शोध आणि काळापुढे विचार करण्याची त्यांची खासियत पहिली की भारताचा एडिसन म्हणून गौरवलेला हा शास्त्रज्ञ मराठी होता हे पाहून आपली छाती अभिमानाने भरून येते. शंकररावांचे वडील धुळ्याला मॅजिस्ट्रेट होते. तिथल्या शाळेत […]\nजन्मदिन २३ एप्रिल १८५८ स्मृतिदिन: ५ एप्रिल १९२२ पंडिता रमाबाई सरस्वती समाजातील वाईट चालीरीतींविरुद्ध झगडणारे एक सन्माननीय नाव आहे. परित्यक्ता, पतिता व विधवा स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धाराकरिता सतत कार्यरत राहिलेल्या एक मराठी विदुषी होत्या. पंडिता रमाबाई यांचा जन्म अनंतशास्त्री डोंगरे व लक्ष्मीबाई डोंगरे यांच्या पोटी गंगामूळ (कर्नाटक) येथे झाला. त्यांचे वडील अनंतशास्त्री हे त्या काळी स्त्रियांच्या बाबतीत […]\nबळवंत पांडुरंग किर्लोस्कर: अण्णासाहेब किर्लोस्कर\nजन्म: ३१ मार्च १८४३ स्मृतिदिन: २ नोव्हेंबर १८८५ अण्णासाहेब किर्लोस्कर हे मराठीतील पहिले संगीत नाटककार. मराठी भाषेतील पहिले संगीत नाटक “संगीत शाकुंतल” लिहून अण्णासाहेबांनी १८८० साली संगीत नाटकांची परंपरा सुरू केली. बळवंत पांडुरंग किर्लोस्कर जन्म धारवाड जिल्ह्यात गुर्लहोसूर या गावी झाला. वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत कानडी व मराठी भाषेचा अभ्यास त्यांनी घरीच केला. नंतर कोल्हापूर व धारवाड येथे शिक्षणासाठी […]\nचित्रकार रघुवीर शंकर मुळगावकर\nरघुवीर मुळगावकरांचा जन्म गोव्यातील अस्नोडा येथे १४ नोव्हेंबर १९१८ रोजी झाला. त्यांचे वडील शंकरराव मुळगावकर हेही चित्रकार होते. प्रसिध्द चित्रकार त्रिंदाद हे मुळगावकरांच्या शेजारी राहत असत. त्यामुळे लहानपणी मुलगावकरांना त्यांची चित्रे पाहण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर रघुवीर मुळगावकर मुंबईला आल्यानंतर चित्रमहर्षी एस.एम. पंडित यांच्यासोबत राहिले. त्यांची शैलीसुद्धा त्यांना जवळून अनुभवता आली. गिरगावात स्थायिक झाल्यावर कुलकर्णी ग्रंथागार, […]\nनाट्यक्षेत्रातील अनेक प्रसिद्ध नावांपैकी एक म्हणजे वसंतराव कानेटकर. वसंत कानेटकर यांचा जन्म २० मार्च १९२० साली सातारा येथील रहिमतपूर येथे झाला. त्या���चे माध्यमिक व उच्चशिक्षण पुणे व सांगली येथून झाले. ईंग्रजी विषयात त्यांनी एम. ए. केलं होतं. नाशिक येथील एचपीटी महाविद्यालयात तब्बल २५ वर्ष अध्यापन केले. विषयाचे सखोल ज्ञान, शिकवण्याच्या पद्धतीमुळे ईतर शाखेचे विद्यार्थीसुद्धा त्यांच्या […]\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nभारत पाक तिसऱ्या युद्धात पकिस्तानची सपशेल शरणागती (१९७१) आणि बांग्लादेशची निर्मिती\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nमंत्रपुष्पांजली अर्थात राष्ट्रप्रार्थना: मराठी रूपांतर हर्षद माने हिंदू धर्मातील विचार भव्य आहेत हे हिंदू धर्माच्या कुठल्याही पुस्तकातून जाणवते. ते व्यापक आहेत, सार्वत्रिक आहेत आणि बहुतांशी कालातीत आहेतच पण त्यांचे दर्शन वैश्विक सुद्धा आहे. मात्र मंत्रपुष्पांजलीमधून हिंदू धर्मातील राजकीय विचारही किती प्रगल्भ होते हे समजून येते. राष्ट्र ही संकल्पना पाश्चिमात्य असल्याचे ज्यांचे म्हणणे आहे, त्यांनी मंत्रपुष्पांजली जरूर […]\nमाणूस एक समाजशील प्राणी आहे. माणसाचे मन अतिशय संवेदनशील आहे. म्हणून माणूस एक संवेदनशील समाजाभिमूख प्राणी आहे. हे समजून घेतले म्हणजे माणसाला श्रध्दा का आवश्यक असते हे समजते. एखाद्या उच्च ठिकाणी आपले मन वाहणे आवडते. तिथे कुणाशी स्पर्धा नसते मद मत्सर राग लोभ वासना तिथे राहत नाही. श्रद्धा माणसाच्या मनाला संतुलित ठेवते. भगवद्गीता सांगते सर्वधर्म […]\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nमहाविद्यालयाने केलेल्या संस्कारमुळे आम्ही यशस्वी झालो - दत्तराज छाजेड\nभारताच्या संविधानाच्या निर्मितीची कथा\nभारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील शेवटचे पान म्हणजे मध्ये १९४६ कॅबिनेट कमिशन नुसार झालेली घटना समितीची स्थापना आणि त्यांच्या प्रयत्नातून तयार झालेले संविधान. भारताचे संविधान एक पवित्र दस्तावेज. ज्या एका दस्तावेजाने, तेंव्हाच्या तेहतीस कोटींच्या आणि आजच्या सव्वाशे कोटींच्या भारताला बांधून ठेवले आहे एका घट्ट धाग्याने, विविधतेने नटलेल्या आणि वळणा-वळणावर वैविध्य असणाऱ्या आपल्या या अजस्त्र, विस्तीर्ण देशाचा गाडा यशस्वीपणे […]\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा मोफत डाऊनलोड करा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणज�� प्रखर बुद्धिवाद संविधानाचे त्यांनी केलेले उत्तुंग कार्य आपल्या सर्वांना माहित आहेच. पण कायदा, अर्थशास्त्र, राजकीय अर्थशास्त्र या विषयात त्यांनी केलेलं काम अतुलनीय आणि अजस्त्र आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळेस मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी त्यांनी केंद्र शासनाने नेमलेल्या समितीसमोर भाषण दिले होते. रुपया, त्याचे मूल्य या विषयवार त्यांचे संशोधन जगप्रसिद्ध आहे. कामगार चळवळीविषयी त्यांचे स्वतःचे विचार होते. हिंदू […]\n अर्थात प्रबोधनकारांचे शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यातील भाषण\nशिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ ला झाली आणि पहिली जाहीर सभा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दादरच्या शिवाजी पार्कवर ३० ऑक्टोबर १९६६ ला झाली. त्या मेळाव्यात प्रबोधनकारांचंही भाषण झालं. “आजपासून हा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण करीत आहे हे त्यांचे तेंव्हाचे प्रसिद्ध वाक्य होते. ” त्यांचे भाषण वाचून त्यांचा आक्रमकपणा, त्वेष आणि ज्वलंत महाराष्ट्रप्रेम दिसून येते. ‘प्रबोधनकारांचे ज्वलंत हिंदुत्व’ […]\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन पुस्तक अभ्यास परीक्षा: पहिले पुष्प: “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री”\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन घेत आहे साहित्यावर आधारित पुस्तक अभ्यास परीक्षा पहिले पुष्प: स.आ. जोगळेकर लिखित “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री” उत्तमोत्तम मराठी साहित्यावर विश्लेषणात्मक अभ्यास व्हावा ह्या उद्देशाने मराठी इंटरनॅशनल (मिओ) पुस्तक अभ्यास परीक्षा हा उपक्रम सुरु करीत आहे. हे पुस्तक परीक्षण नाही. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे एखादे पुस्तक परीक्षेला लावले जाते तत्सम ही पुस्तकावर आधारित परीक्षा आहे. फक्त ही परीक्षा […]\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/raj-thackeray-on-bharat-band/", "date_download": "2018-12-16T01:26:21Z", "digest": "sha1:5SNPBK7N5Z6VWKCOW6LJUXOWVWN6Y3LH", "length": 6592, "nlines": 140, "source_domain": "www.marathimati.net", "title": "राज ठाकरे यांची भारत बंदच्या विरोधी पक्षावर टीका | Raj Thackeray On Bharat Band", "raw_content": "\nराज ठाकरे यांची भारत बंदच्या विरोधी पक्षावर टीका\nभारत बंदचे हत्यार बोथट झाल्याची टीका राज ठाकरे यांनी विरोधी पक्षावर केली. ‘विरोधी पक्षाने पेट्रोल दरवाढ कमी करण्यासाठी किंवा रोखण्यासाठी केंद्राला उपाय सुचविण्याचे काम केले पाहिजे. लोकांना हेही कळायला हवे की प��ट्रोल दरवाढ कमी करण्याकरिता विरोधी पक्षाकडे कोणते उपाय आहेत’, असे राज ठाकरे म्हणाले.\nआपल्या देशात नागरिक सर्व हताशपणे पाहतात, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.\nया वर्गातील आणखी काही लेख\nपुण्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद\nपेट्रोलवरचा व्हॅट कमी करणार\nदेशात सध्या दुष्काळी परिस्थिती नाही\nराज्यकर्त्यांनी स्वतः मध्ये बदल करावेत\nपेट्रोलच्या दरात लिटरमागे ५ रुपयांनी वाढ\nअरुप पटनाईक यांना प्रमोशन\nराज यांनी काढली नगरसेवकांची खरडपट्टी\nआधी स्वतःचे चारित्र्य निरखून पहा\nThis entry was posted in घडामोडी and tagged देश, पेट्रोल, भारत बंद, राज ठाकरे on जुन 3, 2012 by विराज काटदरे.\n← बॅडमिंटन प्रशिक्षक वसंत गोरे यांना जीवनगौरव पुरस्कार अनुज बिडवेच्या हत्येची कबुली →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/tajmahal-shiv-chalisa-117102400018_1.html", "date_download": "2018-12-16T00:56:43Z", "digest": "sha1:B3FJIUYKOB5JQYUMO27ISVPRKZYWSYWC", "length": 9600, "nlines": 116, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ताजमहल परिसरात शिव चालिसा वाचण्याचा प्रयत्न | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nताजमहल परिसरात शिव चालिसा वाचण्याचा प्रयत्न\nताजमहल परिसरात काही हिंदुत्त्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शिव चालिसा वाचण्याचा प्रयत्न केला.अलिगढ आणि हाथरस या ठिकाणांहून आलेल्या सहा-सात तरुणांनी सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास व्हिडीओ प्लॅटफॉर्मवर जोर-जोरात शिव चालिसा वाचण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिथे हजर असलेल्या सीआयएसएफ जवान आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या (एएसआय) कर्मचाऱ्यांनी यावर\nआक्षेप नोंदवला.ताजमहलात नमाज होऊ शकतं, मग आम्ही पूजा का नाही करु शकत, असा सवाल या\nत्यानंतर सीआयएसएफच्या जवानांनी तरुणांना पकडून गेस्ट रुममध्ये नेले. तिथे तरुणांनी लिखित माफीनामा दिला. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.हाथरसमधील राष्ट्रीय स्वाभिमान दलाचा कार्यकर्ता दीपक शर्माने सांगितले, “ते लोक सोमवारी तेजोमहालयात शिव चालिसा वाचण्यासाठी गेले होते. शिव चालिसा वाचल्यानंतर ते उपवास सोडतात. त्यांना रोखलं गेलं, हे चूक आहे.”हिंदू युवा वाहिनीचे अलिगढचे शहराध्यक्ष भारत गोस्वामी यांनी म्हटलं की , “तेजोमहालयात पूजा करणाऱ्यांना रोखलं जात आहे, हे बरोबर नाही.”\nबेरोजगा�� तरुणाकडून अॅमेझॉनला लाखोंचा गंडा\nयंग दिसण्यासाठी घरगुती एलोवेरा फेस मास्क\nया 10 चुकांमुळे तुम्ही दिसता वयस्कर\nयेथे तारुण्यात युवती बनते युवक\nISI अधिकारी म्हैसकर यांच्या मुलाची आत्महत्या\nयावर अधिक वाचा :\nराम मंदिर झालेच पाहिजे मराठवाड्यात लातुरात हुंकार सभेत\nमागच्या सत्तर वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. ...\nकांद्याची आयात शेतकऱ्यांच्या मुळावर\nदुष्काळामुळे त्रासलेला शेतकरी कांद्याला मिळालेल्या तुटपंज्या भावामुळे दुहेरी कात्रीत ...\nखासदार पूनम महाजन यांनी आयआयटी मुंबईच्या बेटीक विभागाला ...\nखासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या दत्तकखेड्यांत कमी खर्चातील वैद्यकीयउपकरणांविषयी शिबीर ...\nविजय मल्ल्या प्रत्यार्पण : सीबीआय, ईडीचे पथक ब्रिटनला रवाना\nभारतीय बँकांचे 9 हजार कोटींहून जास्त रक्कम बुडवून फरार झालेला सम्राट विजय मल्ल्याच्या ...\nभारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...\nभारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...\nमुंबईत अतिवृष्टी (बघा फोटो)\nबाबा रामपालची दोन प्रकरणात सुटका\n'नायगावचा राजा' पाहताना भाविकांना मिळते शिर्डीचे भव्य दर्शन\nब्लू व्हेलचा आणखी एक बळी, पंख्याला लटकून केली आत्महत्या\nमी राम रहीमला घाबरत नाही : पिडीत महिला\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/love-marriage/", "date_download": "2018-12-16T01:44:35Z", "digest": "sha1:WDQGG6BOPLHN6BONSOGTEIJ3NQ3IBMW3", "length": 6953, "nlines": 76, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Love Marriage Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\n“माझ्या बहिणीने मुस्लिम प्रियकराशी जरूर लग्न करावं, पण धर्मांतर न करता…”\nतुमच्या बहिणीला पाठिंबा द्या व तिला हे सांगा की तिच्यावर कुणीही धर्म बदलण्याची सक्ती करू शकत नाही.\nयाला जीवन ऐसे नाव\nत्याने आपल्या पत्नीचा विवाह तिच्या प्रियकराशी लावून दिला आणि आदर्श घडवला \n“जर मी असं नसतं केलं, तर तीन-तीन लोकांच जीवन आज उद्ध्वस्त झालं असतं. पण आता सर्व आनंदात आहेत.”\n‘जाती’ वर विचार करणाऱ्या प्रत्येकाने पाहावा असा माहितीपट : ‘अजात’ \nनोट बंदी हा “यशस्वी” निर्णय – टाईम्स ऑफ इंडियाचा रिपोर्ट\nहा व्��िडीओ बघितला तर तुम्ही परत कधीच ट्रेनमध्ये चहा पिणार नाही\nभारतीय सैन्य इतर महागड्या गाड्या नं वापरता, “जिप्सी”च का वापरतं\n“मनी प्लांट” : घराघरात रुजलेल्या आधुनिक अंधश्रद्धेमागची रंजक कथा\nमाणूस आपली कलाकूसर कुठेही दाखवू शकतो\nभारताच्या मदतीने अमेरिकेमध्ये उभा राहतोय जगातील सर्वात मोठा टेलीस्कोप\nभारतातील सर्वात तरुण आयएएस अधिकारी आहे महाराष्ट्राचा सुपुत्र\n१८४१ सालापासून पोर्तुगाल देशाने जतन करून ठेवलेय एका व्यक्तीचे शीर, पण का\nवाजपेयी आणि कलाम यांच्या दूरदृष्टीमुळे अमिरेकेच्या नाकावर टिच्चून भारत झाला “अण्वस्त्रसज्ज”\nअनेक हल्ले झाले, मात्र ह्या मंदिराची वीट देखील सरकली नाही, हे आहे १२०० वर्ष जुने तनोट देवीचे मंदिर\nआपल्याच नेत्यांची गुप्तहेरी करणारा ‘भारतीय हेर’ आणि मोरारजी देसाई CIA एजंट असल्याचा आरोप\nडोनाल्ड अमेरिकेला कुठे घेऊन जाईल नव्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा आढावा\nवेश्येवर मर्दानगी गाजवणारे विकृत लोक आणि नामर्द पोलीस\nजीवनाच्या अंतिम सत्य – मृत्यू – बद्दल एक असाही विचार, जो सर्वांनी करायला हवा\nटीम इंडियाचा शहाणा मुलगा- अजिंक्य रहाणे\nह्या ७ इरिटेटिंग चुकांमुळेच तुम्ही ह्या वॅलेंटाईनला देखील सिंगल आहात\nभारताला मध्ययुगात नेणारे, वैदिक विमानांवर आरुढ होऊ पहाणारे शिक्षण\nऑस्ट्रेलियातील ही विचित्र खाद्यपदार्थ तुम्हाला माहित आहेत का\nमानवी उत्क्रांतीच्या इतिहासात भाषेच्या उत्पत्तीची रोचक कथा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://sharadjoshi.in/taxonomy/term/22", "date_download": "2018-12-16T01:45:20Z", "digest": "sha1:PNBYIUO7MZGKB257V3C3IZ5MQS3BBPMT", "length": 15784, "nlines": 324, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "Agriculture | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\nनेता नव्हे, शेतकर्‍यांचा स्वातंत्र्यसूर्य\nगंगाधर मुटे यांनी सोम, 31/08/2015 - 21:31 ह्यावेळी प्रकाशित केले.\nनेता नव्हे, शेतकर्‍यांचा स्वातंत्र्यसूर्य\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about नेता नव्हे, शेतकर्‍यांचा स्वातंत्र्यसूर्य\nगंगाधर मुटे यांनी मंगळ, 19/12/2017 - 23:13 ह्यावेळी प्रकाशित केले.\nशेतकऱ्यांना स्वतःचा आ��ाज देणारा नेता हरपला\nएबीपी माझा विशेष संपादित भाग\nसहभाग : गंगाधर मुटे, विजय जावंधिया, रघुनाथदादा पाटील, मिलिंद मुरुगकर, संजय पानसे, निर्मला जगझाप\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nशेतकरी संघटनेचे महात्माजींना साकडे आंदोलन\nadmin यांनी शनी, 17/12/2016 - 13:29 ह्यावेळी प्रकाशित केले.\nशेतकरी संघटनेचे महात्माजींना साकडे आंदोलन\nदिनांक : सोमवार, ३० जानेवारी २०१७\nस्थळ : बापूकुटी, सेवाग्राम, वेळ : दुपारी १ ते ४\nशेतीचे आर्थिक स्वातंत्र्य समाजवादाच्या सोनेरी पिंजर्‍यात कैद करुन ग्रामसुराज्याची संकल्पना पायदळी तुडविणार्‍या सर्व राजकीय पक्षांची राष्ट्रपित्याकडे तक्रार नोंदवण्यासाठी आणि “सब राजकीय दलोंको सन्मती दे भगवान” अशी महात्म्याच्या समोर प्रार्थना करण्यासाठी सोमवार, दिनांक ३० जानेवारी २०१७ रोजी म.गांधीजींच्या पावन वास्तव्याने पुणीत झालेल्या बापूकुटीसमोर दुपारी १ वाजता महात्माजींना साकडे आंदोलन करण्यात येणार आहे.\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about शेतकरी संघटनेचे महात्माजींना साकडे आंदोलन\nशरद जोशी यांच्या विचारांची कास धरल्यास देशाची प्रगती\nadmin यांनी सोम, 07/11/2016 - 15:07 ह्यावेळी प्रकाशित केले.\nशरद जोशी यांच्या विचारांची कास धरल्यास देशाची प्रगती\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत\nकृषी आणि ग्रामीण विकासासाठी शरद जोशी यांच्या विचारांची कास धरली तरच देशाची प्रगती होईल, असे मत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी व्यक्त केले. सध्या विचारभिन्नतेपेक्षाही विचारशून्यता वाढत असून त्याची चिंता वाटते, असेही गडकरी म्हणाले.\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about शरद जोशी यांच्या विचारांची कास धरल्यास देशाची प्रगती\nगंगाधर मुटे यांनी रवी, 04/09/2016 - 17:40 ह्यावेळी प्रकाशित केले.\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about प्रणाम युगात्म्या\nयुगात्मा शरद जोशी यांचा ८१ वा जन्मदिवस : वृत्तांत\nगंगाधर मुटे यांनी शनी, 03/09/2016 - 16:53 ह्यावेळी प्रकाशित केले.\nयुगात्मा शरद जोशी यांचा ८१ वा जन्मदिवस : वृत्तांत\n१०, ११ व १२ डिसेंबर २०१६\nरोजी नादेड येथे होणार\nशेतकरी संघटनेचे तेरावे संयुक्त अधिवेशन\n०३/०९/२०१६ रोजी अंगारमळा, आंबेठाण (जि. पुणे)\nयेथे संपन्न झालेल्या कार्यकारिणीचा निर्णय\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about युगात्मा शरद जोशी यांचा ८१ वा जन्मदिवस : वृत्तांत\nगंगाधर मुटे यांनी शुक्र, 25/12/2015 - 20:40 ��्यावेळी प्रकाशित केले.\nअश्रू होऊन हृदय वितळले\nतूच आमुची मथुरा, काशी\nडाकू, लुटारू बनूनी शासक\nउणे सबसिडीचा मांडलास तू\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about अखेरची मानवंदना\nगंगाधर मुटे यांनी रवी, 13/12/2015 - 19:02 ह्यावेळी प्रकाशित केले.\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about शेतकऱ्यांचा सूर्य मावळला\nशरद जोशी यांचा वाढदिवस वृत्तांत : ३ सप्टेंबर २०१५\nगंगाधर मुटे यांनी मंगळ, 08/09/2015 - 23:10 ह्यावेळी प्रकाशित केले.\nशरद जोशी यांचा वाढदिवस वृत्तांत : ३ सप्टेंबर २०१५\nकोटीकोटी शेतकर्‍यांचे पंचप्राण, शेतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक आदरणीय शरद जोशी यांचा ८० वा वाढदिवस ३ सप्टेंबर २०१५ रोजी संपन्न झाला. त्यानिमित्ताने संपन्न झालेल्या कार्यक्रमाचा संक्षिप्त वृत्तांत.\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about शरद जोशी यांचा वाढदिवस वृत्तांत : ३ सप्टेंबर २०१५\nसंपादक यांनी सोम, 31/08/2015 - 19:39 ह्यावेळी प्रकाशित केले.\nऐंशीव्या वाढदिवसानिमित्ताने शेतकरी आंदोलन आणि आजवरच्या वाटचालीचे शरद जोशी यांनी लोकसत्ता प्रतिनिधी सतीश कामत यांचेशी वार्तालाप करताना केलेले रोखठोक आत्मपरीक्षण..\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about ऐंशीतले सिंहावलोकन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/diva-mrs-2018/", "date_download": "2018-12-16T02:36:16Z", "digest": "sha1:LMSZAFQ4D5YMOC5IVENRVLJ2D53RWRJW", "length": 13352, "nlines": 91, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "सायवा नाशिकच्या सदस्या सौ.यशश्री छोरिया यांना \"दिवा मिसेस कॅटवाक-गोल्ड २०१८\" चा किताब - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nसायवा नाशिकच्या सदस्या सौ.यशश्री छोरिया यांना “दिवा मिसेस कॅटवाक-गोल्ड २०१८” चा किताब\nAuthor: टीम स्मार्ट महाराष्ट्र 1 Comment Share:\nनाशिक- सायवा नाशिकच्या सदस्या सौ.यशश्री छोरिया यांनी “दिवा मिसेस कॅटवाक-गोल्ड” चा किताब पटकविला.\nसौ.छोरिया यांना हा किताब पुण्यामध्ये नुकताच संपन्न झालेल्या “दिवा मिसेस वेस्ट इंडीया-२०१८” या सौंदर्य स्पर्धेत त्यांना बहाल करण्यात आला, ही स्पर्धा ८ एप्रिल रोजी रॅडिसन ब्लू हॉटेल, पुणे मध्ये संपन्न झाली, या स्पर्धेत वेगवेगळ्या राज्यातील महिला स्पर्धकांचा सहभाग होता, त्यात नाशिक विभागातून सौ.यशश्री छोरिया यांची निवड करण्यात आली होती.\nसौ. छोरिया यांना या आधी मिसेस नाशिक आयकॉन-२०१८ या स्पर्धेत “बेस्ट पर्सनॅलिटी” हा किताब त्यांना मिळाला होता.\nसौ.यशश्री छोरिया यांना “दिवा मिसेस कॅटवाक-गोल्ड” हा किताब मिळाल्याने त्यांना सायवाचे महासचिव श्री.निलेश राणे तसेच सायवाचे वेगवेगळ्या जिल्ह्यांचे सचिव यांनी त्यांचे अभिनंदन केलेत व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्यात.\nबालक, पालक आणि शिक्षक – डॉ. मो. शकील जाफरी\nवरुथीनी एकादशी मोदींचा आत्मक्लेश\nटीम स्मार्ट महाराष्ट्र\tView all posts\nकृषी संजीवनी अंतर्गत भालुर येथे दुधाळ जनावरांना टेगिंग करण्याच्या योजनेचे उदघाटन\nभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 67 वा जन्मदिवस मनमाड भाजप मंडलातर्फे सेवादिन म्हणून साजरा\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nभारत पाक तिसऱ्या युद्धात पकिस्तानची सपशेल शरणागती (१९७१) आणि बांग्लादेशची निर्मिती Related\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nमंत्रपुष्पांजली अर्थात राष्ट्रप्रार्थना: मराठी रूपांतर हर्षद माने हिंदू धर्मातील विचार भव्य आहेत हे हिंदू धर्माच्या कुठल्याही पुस्तकातून जाणवते. ते व्यापक आहेत, सार्वत्रिक आहेत आणि बहुतांशी कालातीत आहेतच पण त्यांचे दर्शन वैश्विक सुद्धा आहे. मात्र मंत्रपुष्पांजलीमधून हिंदू धर्मातील राजकीय विचारही किती प्रगल्भ होते हे समजून येते. राष्ट्र ही संकल्पना पाश्चिमात्य असल्याचे ज्यांचे म्हणणे आहे, त्यांनी मंत्रपुष्पांजली जरूर […]\nमाणूस एक समाजशील प्राणी आहे. माणसाचे मन अतिशय संवेदनशील आहे. म्हणून माणूस एक संवेदनशील समाजाभिमूख प्राणी आहे. हे समजून घेतले म्हणजे माणसाला श्रध्दा का आवश्यक असते हे समजते. एखाद्या उच्च ठिकाणी आपले मन वाहणे आवडते. तिथे कुणाशी स्पर्धा नसते मद मत्सर राग लोभ वासना तिथे राहत नाही. श्रद्धा माणसाच्या मनाला संतुलित ठेवते. भगवद्गीता सांगते सर्वधर्म […]\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nमहाविद्यालयाने केलेल्या संस्कारमुळे आम्ही यशस्वी झालो - दत्तराज छाजेड\nभारताच्या संविधानाच्या निर्मितीची कथा\nभारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील शेवटचे पान म्हणजे मध्ये १९४६ कॅबिनेट कमिशन नुसार झालेली घटना समितीची स्थापना आणि त्यांच्या प्रयत्नातून तयार झालेले संविधान. भारताचे संविधान एक पवित्र दस्तावेज. ज्या एका दस्ता��ेजाने, तेंव्हाच्या तेहतीस कोटींच्या आणि आजच्या सव्वाशे कोटींच्या भारताला बांधून ठेवले आहे एका घट्ट धाग्याने, विविधतेने नटलेल्या आणि वळणा-वळणावर वैविध्य असणाऱ्या आपल्या या अजस्त्र, विस्तीर्ण देशाचा गाडा यशस्वीपणे […]\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा मोफत डाऊनलोड करा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रखर बुद्धिवाद संविधानाचे त्यांनी केलेले उत्तुंग कार्य आपल्या सर्वांना माहित आहेच. पण कायदा, अर्थशास्त्र, राजकीय अर्थशास्त्र या विषयात त्यांनी केलेलं काम अतुलनीय आणि अजस्त्र आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळेस मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी त्यांनी केंद्र शासनाने नेमलेल्या समितीसमोर भाषण दिले होते. रुपया, त्याचे मूल्य या विषयवार त्यांचे संशोधन जगप्रसिद्ध आहे. कामगार चळवळीविषयी त्यांचे स्वतःचे विचार होते. हिंदू […]\n अर्थात प्रबोधनकारांचे शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यातील भाषण\nशिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ ला झाली आणि पहिली जाहीर सभा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दादरच्या शिवाजी पार्कवर ३० ऑक्टोबर १९६६ ला झाली. त्या मेळाव्यात प्रबोधनकारांचंही भाषण झालं. “आजपासून हा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण करीत आहे हे त्यांचे तेंव्हाचे प्रसिद्ध वाक्य होते. ” त्यांचे भाषण वाचून त्यांचा आक्रमकपणा, त्वेष आणि ज्वलंत महाराष्ट्रप्रेम दिसून येते. ‘प्रबोधनकारांचे ज्वलंत हिंदुत्व’ […]\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन पुस्तक अभ्यास परीक्षा: पहिले पुष्प: “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री”\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन घेत आहे साहित्यावर आधारित पुस्तक अभ्यास परीक्षा पहिले पुष्प: स.आ. जोगळेकर लिखित “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री” उत्तमोत्तम मराठी साहित्यावर विश्लेषणात्मक अभ्यास व्हावा ह्या उद्देशाने मराठी इंटरनॅशनल (मिओ) पुस्तक अभ्यास परीक्षा हा उपक्रम सुरु करीत आहे. हे पुस्तक परीक्षण नाही. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे एखादे पुस्तक परीक्षेला लावले जाते तत्सम ही पुस्तकावर आधारित परीक्षा आहे. फक्त ही परीक्षा […]\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4768753642144482298&title=Abhyas%20Kasa%20Karal&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2018-12-16T01:05:17Z", "digest": "sha1:UZOUQ5FRQP5CHJXQRPRE6CFB2GDA4R75", "length": 7237, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "अभ्यास कसा कराल", "raw_content": "\nशालेय जीवनात अभ्यास करणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे नेमून दिलेले कामच असते; पण अनेकदा त्याकडे दुर्लक्ष होते. करू, घाई काय एवढी, असे म्हणत चालढकल केली जाते. काही वेळा, तर आपल्याला सर्व काही येते हा आत्मविश्वासच घाताचे कारण दिसते.\nदहावीत चांगले गुण पडले, तरी महाविद्यालयीन अभ्यासात घसरगुंडी होते, असे का होते हे समजावून देत शशिकांत कोनकर यांनी ‘अभ्यास कसा कराल’ या छोटेखानी पुस्तकातून मोलाचे मार्गदर्शन केले आहे. परीक्षेतील यश बुद्धिमत्ता, मेहनत यावरच अवलंबून नसते, तर त्यासाठी अभ्यासाची पद्धतही महत्त्वाची ठरते.\nती काय आहे, अभ्यासाचे वेळापत्रक, त्याचे फायदे, अभ्यास किती वेळ करावा, विविध विषयांचे उत्तम वाचन कसे करावे, नोट्स कशा काढाव्यात, स्मरणशक्ती कशी वाढवावी, पाठांतर कसे करावे, त्याचे फायदे, परीक्षेची तयारी यांविषयी अगदी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले आहे. अभ्यासाच्या विविध पद्धती व काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या आहेत; तसेच विद्यार्थ्यांनी आहार, प्रकृतीकडे कसे लक्ष द्यावे हेही सांगितले आहे.\nप्रकाशक : अनमोल प्रकाशन\nकिंमत : ५० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: अभ्यास कसा करालशशिकांत कोनकरशैक्षणिकअनमोल प्रकाशनAbhyas Kasa KaralShashikant KonkarAnmol PrakashanBOI\nसंस्कृत-मराठी-इंग्लिश शब्दकोश श्री गुरुलीलामृत दैनंदिन आरोग्य-गाथा अनमोल सणांच्या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\nअरुअप्पा जोशी स्पर्धा अकादमीच्या २० विद्यार्थ्यांची जिल्हा न्यायालयात निवड\n२२ प्रतिज्ञा अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://hindijaankaari.in/%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%BE-ghatasthapanechya-hardik-shubhechha-wishes/", "date_download": "2018-12-16T02:17:26Z", "digest": "sha1:XCF7SRLYHJA73BVX6OJ5DLXSJNQKMWZS", "length": 15733, "nlines": 199, "source_domain": "hindijaankaari.in", "title": "घटस्थापना शुभेच्छा 2018 - Ghatasthapanechya Hardik Shubhechha Wishes in Marathi for WhatsApp & Facebook", "raw_content": "\nघटस्थापना 2018: नवरात्रिच्या सुरूवातीस घाटशिल्प ही एक महत्त्वपूर्ण परंपरा आहे. ही नऊ दिवसांच्या उत्सवाची उत्सव सुरू होते. शास्त्रवचनांनुसार, विशिष्ट कालावधीच्या कालावधीत नवरात्रिच्या प्रारंभासाठी नियम व मार्गदर्शक तत्त्वे जाणून घेणे आवश्यक आहे. दैवीकरण ही देवीची शक्ती आहे, आणि असे म्हटले जाते की चुकीच्या वेळी केल्याने देवी शक्तीचा राग येऊ शकतो. सामान्यतः रात्रीचा सराव करणे ही परंपरा आहे.\nबघूया सर्वांना घटस्थापना आणि नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा, घटस्थापना फोटो, घटस्थापना व नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा, साल 2007, 2008, 2009, 2010, 2011, 2012, 2013, 2014, 2015, 2016, 2017 का full collection जिसे आप अपने अध्यापक, मैडम, mam, सर, बॉस, माता, पिता, आई, बाबा, sir, madam, teachers, boss, principal, parents, master, relative, friends & family whatsapp, facebook (fb) व instagram पर share कर सकते हैं| आपण तपासू शकता घटस्थापना कशी करावी\nआजपासून सुरू होणा-या नवरात्र आणि घटस्थापना ऊत्सवाच्या\nतुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा…\nशक्तीची देवता असलेली अंबे माता आपणा सर्वांना सुख,समृद्धी\nव यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो हीच अंबे मातेच्या चरणी नम्र प्रार्थना…\n*||अंबे माता की जय||*\nसर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,\nशरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते…\nतुम्हा सर्वांना घटस्थापना आणि नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…\nआई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,\nआणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि\nसुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना…\nदेवी तुम्हाला सुख, समृद्धि आणि\nतुम्हाला घटस्थापना आणि नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा\nनवरात्री दुर्गाचा मुलगा आहे\nनवरात्री मध्ये आपले स्वागत आहे\nमी समाधानी आणि समाधानी आहे\nतुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा\nमाता राणी मेरी और आपकी मनोकामना पुरी करे.\nनवरात्री सम मा दुर्गा आपको\nशांती, संपत्ती आणि शक्ती डी.\nबुल लेंजचा वापर करा\nमला तुझी लग्न करायची आहे\nमला लागा लाenge वापरा\nनवरात्री की हार्डिक शुभकामनायेन\nतुमची शोध क्वेरी नवीन वर्ष आहे\nमी हमी शुबकमाना वापरत आहे\nआनंद आणि आनंदाने नवरात्री साजरा करा.\nआपल्या प्रिय व्यक���तींसह चांगला वेळ घ्या.\nया देवी सर्वभूतेषु प्रकृति रूपेण संस्थिता नमस्तस्वै नमस्तस्वै नमस्तस्वै नमो नम: \nमला तुमचे आभार मानायचे आहे\nहे कसे कार्य करते हे मला माहित नाही\nकाम करण्याचा सर्वात मोठा दिवस म्हणजे मोठा दिवस\nमी जे करू इच्छित आहे ते मला आवडते.\nघटस्थापना च्या हार्दिक शुभेच्छा\nहे सांगण्यास मला वाईट वाटते\nमला ऐकून दिलगीर आहे\nयेथे आपल्यापैकी काही आहेत\nहे एक चांगली कल्पना आहे\nआम्ही आपणास विनंती करतो\nरोज मां का असिवावाड माईल\nमी तुम्हाला किती पाहिजे ते जाणून घ्यायचे आहे\nबाळ, बुद्ध, सुख, ऐश्वर्य आणि भाऊ\nनवरात्री की हार्डिक शुभकामनायेन\nभगवान गणेशाच्या पत आणि समृद्धी जितकी त्याच्या पोटात तितकी शुभकामना मिळेल.\nतुझी भक्तीची नऊ रात्रीची विलक्षण इच्छा आहे,\nअध्यात्म आणि आनंद मा मे शॉवर\nतिच्यावर आपणास निवडक आशीर्वाद\nआणि तुझा वर्ष हास्यास्पद आहे\nआई दुर्गा, आई अम्बे, आई जगदम्बे आई भवानी,\nआई देवी, आई वैष्णो आई चंडी, देवी\nमला आणि आपल्या इच्छा पूर्ण करा.\nआपल्या 9 हातांपैकी मदर दुर्गा: बल,\nबुद्धी, ऐश्वर्या, आनंद, आरोग्य, शांती,\nकधीही दु: ख जाणार नाही चेहर्याचा … दुर्गा पावले\nआशीर्वाद मिळवा नवरात्री की तू\nअनेक शुभेच्छा शुभ नवरात्री\nसारा कोठे आहे, त्याच्या आश्रयस्थानात धनुष्य आहे\nआईच्या चरणात आपण त्या आईच्या पायांची धूळ आहोत,\nआदराने आईच्या फुलांना देण्यासाठी एकत्र ये. नमस्कार नवरात्री\nदेवी आईच्या चरण आपल्या घरी येतात,\nतुम्हाला आनंदाने न्हाऊन, तुम्हाला त्रास देतो\nडोळे उघडा, तुम्हाला भरपूर नवरात्री द्या\nतरन तारण, खुशियाओकडे पहा\nका नजराणा बेशूमर हो, ना रहे\nकोई गम का एहसास, त्यामुळे नवरात्रौत्सव साजरा या वर्षी.\nतुमचे सध्याचे आयकर काय आहे\nआम आदमी के हमेश आशा हैथ\nकाहीही सांगण्याबद्दल मला खेद आहे\nदुख हॅम ना सटाये\nनवरात्री की हार्दिक शुभकामनाये\n3 घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा\n4 घटस्थापना संदेश मराठी\n5 घटस्थापना च्या हार्दिक शुभेच्छा\n7 घटस्थापना हार्दिक शुभेच्छा\n9 घटस्थापना शुभेच्छा फोटो\n11 घटस्थापना मराठी शुभेच्छा\nहिन्दू मुस्लिम एकता शायरी 2018 – हिन्दू मुस्लिम...\nमैरिज एनिवर्सरी विशेस इन हिंदी शायरी – शादी के...\nशादी की बधाई संदेश - Shaadi Marriage Wedding SMS Wishes Shayari विवाह शादी मुबारक हार्दिक शुभकामनाएं\nहैप्पी बर्थडे शायरी इन हिंदी - जन्मदिन शुभ कामनाएं संदेश एसएमएस\nधोखेबाज दोस्त शायरी इन हिंदी - विश्वासघात शायरी - Dhokebaaz dost shayari in hindi & Urdu Download\nमैरिज एनिवर्सरी विशेस इन हिंदी शायरी - शादी के सालगिरह की शुभकामनाएं - Marriage Anniversary Wishes in Hindi Shayari\nमतलबी लोग शायरी - मतलबी दुनिया शायरी इन हिंदी - Matlabi Dosti Shayari - Selfish Friends\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-gurupournima-event-58487", "date_download": "2018-12-16T02:04:14Z", "digest": "sha1:XI5RCXPS2Z3BQQJREP6WJDMVTAGFGVJY", "length": 14977, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news gurupournima event गुरुमाहात्म्य अन्‌ विविध धार्मिक कार्यक्रम | eSakal", "raw_content": "\nगुरुमाहात्म्य अन्‌ विविध धार्मिक कार्यक्रम\nसोमवार, 10 जुलै 2017\nपुणे - गुरुमाहात्म्य सांगणारे अवीट गोडीच्या गीतांचे सुर... मंदिरांना फुले आणि विद्युत रोषणाईची केलेली आकर्षक सजावट... कुठे रांगोळ्या, तर कुठे फुलांच्या पायघड्या... मंत्रोच्चारात सुरू असलेला अभिषेक, आरती, कीर्तने आणि व्याख्यानेही... अशा भावक्तीपूर्ण वातावरणात रविवारी शहरात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व गुरुजनांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.\nपुणे - गुरुमाहात्म्य सांगणारे अवीट गोडीच्या गीतांचे सुर... मंदिरांना फुले आणि विद्युत रोषणाईची केलेली आकर्षक सजावट... कुठे रांगोळ्या, तर कुठे फुलांच्या पायघड्या... मंत्रोच्चारात सुरू असलेला अभिषेक, आरती, कीर्तने आणि व्याख्यानेही... अशा भावक्तीपूर्ण वातावरणात रविवारी शहरात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व गुरुजनांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.\nआषाढ शुद्ध पौर्णिमेला येणाऱ्या गुरुपौर्णिमेसाठी शनिवारी मध्यरात्रीपासून शहरातील साई मंदिर, दत्त मंदिरांबरोबरच मठामध्ये तयारीची लगबग सुरू होती. आकर्षक विद्युत रोषणाईबरोबरच मंदिरांना रंगीबेरंगी फुलांनी सजविण्याचे काम रात्रीपासून सुरू होते.\nपहाटे मंदिरांमध्ये अभिषेक झाला. त्यानंतर भाविकांसाठी मंदिरे खुले करण्यात आली. पहाटेपासूनच विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. आरती, होमहवन, मंत्रोच्चार, जप, गुरुपूजन यासारखे धार्मिक विधी मंदिरांत पार पडले.\nसहकारनगर येथील गजानन महाराज मंदिर, बुधवार पेठेतील श्री अक्कलकोट स्वामी महाराज संस्थान, सातारा रस्त्यावरील शंकर महाराज मठ, गोंदवलेकर महाराज मठांबरोबरच शहराच्��ा मध्यवर्ती भागासह उपनगरांमधील दत्त मंदिरे, साई मंदिरांमध्ये गुरू पौर्णिमेचा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी आवर्जून उपस्थिती लावली. सोमवार पेठेतील श्री त्रिशुंड गणपती मंदिरातील तळघर भाविकांसाठी खुले केले होते. गुरू पौर्णिमेचे औचित्य साधून महाप्रसादाचेही आयोजन केले होते. काही मंदिरांमध्ये भजन, कीर्तन व व्याख्यानांचे आयोजन केले होते.\nबुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरामध्ये फुलांची आरास व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. उत्सवप्रमुख शिरीष मोहिते व त्यांच्या कुटुंबीयांतर्फे पहाटे महापूजा करण्यात आली. दर्शनसाठी दिवसभर भाविकांची गर्दी होती.\nनू. म. वि. प्रशालेत (मुलांची) गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. सुभाष कुलकर्णी, दादासाहेब शिंदे, शैलेंद्र आपटे, मुख्याध्यापिका संजीवनी ओमासे, उपमुख्याध्यापिका सरिता गोखले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रेणुका प्रशालेमध्येही विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमा साजरी केली. नगरसेविका मंजूषा नागपुरे यांनी विद्यार्थ्यांना चायनीज वस्तू न वापरण्याची शपथ दिली.\nदेश बदल रहा है... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे....\nदर्गा हटविताना लाठीचार्ज, तणाव\nनागपूर : गेली अनेक वर्षे रस्त्यावर असलेला सेंट्रल एव्हेन्यूवरील अग्रेसन चौकातील दर्गा हटविण्याच्या कारवाईला नागरिकांनी तीव्र विरोध करीत महापालिकेच्या...\nउद्धव ठाकरेंची सभा न भूतो न भविष्यती होईलः संजय राऊत\nपंढरपूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 24 डिसेंबर रोजी पंढरपूर येथे जाहीर सभा होणार आहे. आयोध्या नंतर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्री...\nचंपाषष्ठीनिमित्त जेजुरीत कुलधर्म-कुलाचारासाठी गर्दी\nजेजुरी - चंपाषष्ठी उत्सवानिमित्त जेजुरीत खंडोबाच्या कुलधर्म कुलाचारासाठी गुरुवारी (ता. १३) गर्दी झाली होती. दिवसभर भाविक खंडोबाचे दर्शन घेत होते....\nसोशल मीडियावर पोलिसांचा वॉच\nपुणे : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये सोशल मीडियावर जोरदार धुमश्‍चक्री होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे...\nपालीत सरकारी कर्मचार्‍यांना पर्यटकांकडून बेदम मारहाण\nपाली (जिल्हा. रायगड) : ऐतिहासिक, धार्मिक व निसर्ग सौदर्यांनी नटलेल्या रायगड जिल्ह्यात पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. मात्र पर्यटकांच्या वाढत्या संख्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/tanushree-pareek/", "date_download": "2018-12-16T02:12:29Z", "digest": "sha1:FLF3BMAJQMSHKWDBLY7YFGNQ4AQAB7II", "length": 6652, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Tanushree Pareek Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nतब्बल ५१ वर्षानंतर सीमा सुरक्षा बलाला एक महिला ऑफिसर मिळालीय कोण आहे ही महिला, जाणून घ्या..\nवयाच्या पंचविसाव्या वर्षी त्यांनी या यशाला गवसणी घातली.\nविठ्ठल : आस्तिक-नास्तिक, गरीब-श्रीमंत, सर्व भेदांपलीकडे असणारा तुमचा-आमचा “देव”\nसरकार – NDTV युद्धाचा पुढचा अध्याय सुरू झालाय का\n“मुस्लिमाना मराठ्यांबरोबर आरक्षण द्या” आव्हाडांच्या फोटोवर नेटकऱ्यांची ट्रोलिंग\nलंडनच्या या बस ड्रायव्हरने लता दीदींचं गाणं गाऊन सगळ्यांनाच दिला सुखद धक्का\nचौदा वर्षांच्या वनवासात श्रीरामांनी कुठे कुठे वास्तव्य केले\nआर्य खरंच बाहेरून आले होते का दीर्घ संशोधनानंतर शास्त्रज्ञांनी दिलंय धक्कादायक उत्तर\nअर्ध्या जगाच्या शूर शासक, चंगेज खानची “कबर” आजही एक गुंतागुंतीचं गुपित आहे\n ह्या मंदिरात प्रवेश करायला लोक घाबरतात\nमौका पोस्टबाजीच्या वस्त्रहरणाचा : परळी वैजनाथच्या राजकारण्यांची सोशल मिडीयावर सुंदोपसुंदी \nविमानातील स्टाफच्या “अचूक” निरीक्षणामुळे प्रवाशी हृदयविकाराच्या झटक्यातून वाचतो तेव्हा..\nदिवाळीत दिवे का लावतात कसे लावावेत\n“रक्तदान शरीरासाठी घातक आहे” – जाणून घ्या हा दावा किती सत्य आहे\nऑस्ट्रेलियातील ही विचित्र खाद्यपदार्थ तुम्हाला माहित आहेत का\nविदर्भाव्यतिरिक्त भारतातील असे काही प्रदेश जे वेगळ्या राज्यासाठी आग्रही आहेत\nहनुमानाचा “द्वेष” करणाऱ्या या गावात लाल रंगाचा झेंडा लावणेही अमान्य आहे\nइजरायलचं धाडसी ऑपरेशन ओपेरा, ज्यामुळे अण्वस्त्रधारी होण्याचं इराकचं स्वप्न धुळीस मिळालं\nभल्या भल्यांना लाजवेल अशी आहे ह्या ६६ वर्षीय वृद्धाची बॉडी\nफडणवीस सरकारच्या “स्वच्छ” प्रतिमेवर प्रश्न निर्माण करणारं आव्हान नेमकं काय आहे – जाणून घ्या\nरुपयाचं “अवमूल्यन” झालेलं पाहून वाईट वाटतंय थांबा ही खरंतर “गुडन्यूज” आहे\nह्या क्रिकेटरने अभिनयात देखील मैदान गाजवले आहे तुम्ही त्याला ह्या रुपात ओळखूच शकत नाही…\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pdshinde.in/2017/11/", "date_download": "2018-12-16T02:25:15Z", "digest": "sha1:W4EETZ5ZMRWFQYOAYKOSTMHINPHSAFRX", "length": 18988, "nlines": 285, "source_domain": "www.pdshinde.in", "title": "माझी शाळा: November 2017", "raw_content": "\nकोरे फॉर्म / तक्ते\nभाषणे / जयंती / पुण्यतिथी\nशिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर ( अपडेटेड )\nपूर्वीच्या एक्सेल सॉफ्टवेअर मधील काही त्रुटी काढून टाकल्या असून जर आपण दि. 24 नोव्हेंबर 2017 पूर्वी डाऊनलोड केले असेल तर कृपया त्या शीटमधील आपण भरलेले गुण कॉपी करुन या शीटमध्ये पेस्ट करावेत ही विनंती.\nफक्त आकारिक व संकलित मूल्यामापन गुण भरा आणि तयार करा तुमच्या शाळेचा सत्रनिहाय निकाल तो ही अतिशय कमी वेळात व अगदी अचूक . शालेय पोषण आहार सॉफ्टवेअरच्या आपल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता खास आपल्यासाठी सादर आहे वार्षिक निकाल सॉफ्टवेअर . पूर्ण वर्षाचा सत्रनिहाय निकाल करण्यासाठी आवश्यक असणारे व आपल्याला उपयोगी पडणारे हे एक्सेल सॉफ्टवेअर जरुर वापरून पहा आणि आपला अभिप्रायही कळवा.\nसॉफ्टवेअर डाऊनलोड पेजवर जाण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nगुगल सोबत कमवा 9 हजार रुपये \nही अफवा नाही तसेच फेक न्यूज सुद्धा नाही \nभारतात झालेल्या नोटबंदी आणि त्यानंतर वाढत चाललेले कॅशलेस व्यवहाराचा फायदा घेण्यासाठी डिजिटल पेमेंट क्षेत्रात पाउल ठेवत गुगलने आपले 'तेज अॅप' लाँच केले आहे. UPI (यूनिफाईड पेमेंट इंटरफेस) सपोर्ट करणाऱ्या बँकासोबतच तेज अॅप काम करणार असून विशेष म्हणजे या अॅपमध्ये कॅश मोड फिचर सुद्धा उपलब्ध आहे.\nकसे कमवाल 9 हजार रुपये \nसविस्तर वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण���वर क्लिक करा.\nसंकलित चाचणी 1 - प्रश्नपत्रिका\nशासनाकडून प्रश्नपत्रिका प्राप्त न झालेल्या विषयांची चाचणी शाळास्तरावर घेण्यासाठी इयत्ता 1 ली ते 8 वी च्या प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nसंकलित चाचणी 1 - गुणसंकलन व निकाल संकलन तक्ते\nसंकलित चाचणी 1 साठी लागणारे गुणसंकलन व निकाल संकलन तक्ते PDF व Excel फॉर्मेटमध्ये आपल्यासाठी उपलब्ध करुन देत आहे. तक्ते डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या शिर्षकावर क्लिक करावे.\n1. मराठी विषय गुणसंकलन तक्ते\n2. गणित विषय गुणसंकलन तक्ते\n3. इंग्रजी विषय गुणसंकलन तक्ते\n4. विज्ञान विषय गुणसंकलन तक्ते\n5. संकलित चाचणी 1 - निकाल संकलन तक्ते\nमाझी शाळा - मोबाईल ऍप\nअपडेटेड शैक्षणिक माहिती, गुणसंकलन तक्ते व बदलीविषयी माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी Android Mobile App इंस्टॉल करा आणि रहा अगदी अपडेटेड \nMobile App डाऊनलोड करुन इंस्टॉल करण्यासाठी खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करा.\nजिल्हांतर्गत शिक्षक बदली अंतिम याद्या\nजिल्हांतर्गत शिक्षक बदली 2017 अंतिम याद्या पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा. याद्या मिळतील तशा ब्लॉगवर दिल्या जातील. थोड्या थोड्या वेळाने अपडेट चेक करत रहावे.\nशालेय पोषण आहार एक्सेल शिट्स\nसा.स. नोंदी एक्सेल शीटस\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nइयत्ता 9 वी नैदानिक चाचणी तक्ते\nसंकलित चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nशाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी\nसरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कायदे\nभारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती\nशाळा स्तरावरील विविध समित्या\nमूल्यमापन नोंदी कशा कराव्यात \nपहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी\nमित्रा App डाउनलोड करण्याविषयी\nनविन वेळापत्रक व तासिका विभागणी\nछान छान गोष्टी व्हिडीओ\nकोडी बनवा, रंगवा, खेळा\nबोधकथा / बोधपर गोष्टी\nअभ्यासात मागे राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी\nइतर उपक्रम / उत्सव\nपैसे कमवा ई- वॉलेटमधून\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर ( अपडेटेड )\nगुगल सोबत कमवा 9 हजार रुपये \nसंकलित चाचणी 1 - प्रश्नपत्रिका\nसंकलित चाचणी 1 - गुणसंकलन व निकाल संकलन तक्ते\nमाझी शाळा - मोबाईल ऍप\nजिल्हांतर्गत शिक्षक बदली अंतिम याद्या\nश्री. परशुराम ज्ञानू शिंदे उपशिक्षक ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठुळी ता. आटपाडी जि. सांगली मूळ गाव – हिवरे ता. जत जि.सांगली मो. नं. 9011116046\nआज दिनांक व वेळ\n'माझी शाळा' अँड्रॉईड अॅप\nमाझी शाळा ब्लॉगचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी या इमेजवर क्लिक करा..\n'माझी शाळा' यू-ट्युब चॅनेल\nमाझे स्वनिर्मित व्हिडीओ पाहण्यासाठी वर दिसणार्‍या यु-ट्युबच्या इमेजवर क्लिक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.\n11 जून 2017 पासून एकूण भेटी\nवर दिसणार्‍या इमेजवर क्लिक करा आणि त्यानंतर Follow या बटणावर क्लिक करा.\nशैक्षणिक प्रगती चाचण्यांचे नियोजन\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - स्वाध्यायपुस्तिका\nआकारिक चाचणी क्र.1 प्रश्नपत्रिका\nपायाभूत चाचणी एक्सेल सॉफ्टवेअर व तक्ते\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद\nआधारकार्ड पॅन कार्डशी लिंक\n10 वी, 12 वी मार्कलिस्ट\nमतदार यादीत नाव शोधा\n७ वा वेतन आयोग पगार\nमहत्वाचे दाखले व कागदपत्रे\nमहत्वाचे टोल फ्री क्रमांक\nकसा भरावा कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज\nजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी\nब्लॉगवरील अपडेट मिळवण्यासाठी Like या बटणावर क्लिक करा.\nया ब्लॉगवरील बरीच माहिती संग्रहित असून ती सोशल मीडियावरून घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबाबत शहानिशा केलेली नाही. वाचकांना केवळ माहिती उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्यामुळे मूळ लेख, लेखक, त्यातील विचार याबाबतीत खात्री केलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/62129?page=4", "date_download": "2018-12-16T01:56:21Z", "digest": "sha1:WGSEDTR64WZM6USK7NCI7T7A32ET3WIL", "length": 54578, "nlines": 302, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आठवणीतलं पुणं | Page 5 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आठवणीतलं पुणं\nगेले काही दिवस अमा, लिंबूटिंबू, केपी, विक्रमसिंह, पूनम, वरदा, आशूडी, गजानन, हिम्सकूल हे 'पुण्यातले पुणेकर' या धाग्यावर जुन्या पुण्याबद्दल लिहीत होते / आहेत. या आठवणी अतिशय रंजक आहेत.\nजुन्या पुण्याच्या या आठवणी एकत्र वाचता याव्या, म्हणून हा धागा.\nमाझ्या पुण्याच्या आठवणी घसेटी\nमाझ्या पुण्याच्या आठवणी घसेटी पूलावरिल वाड्याच्या आहेत. येथे डेक्कन च्या आसपपाची मंडळी जास्त दिसते. मी धुळ्याची, प्रत्येक ऊन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी पुण्याला यायचे. हि गोष्ट ६५ च्या आसपास. मग मामेभावाबरोबर रोज कधी पर्वती तर कधी पेशवे उद्यान. चतुर्शृंगीला जायचे म्हणजे सण असायचा. दर सुट्टीत एकदा तरी आजोबांच्या ओळखीचे म��मा बैलगाडी आणायचे आणि देवीची यात्रा घडायची.\nतसेच मामांचे दुकान कँपात होते घसेटी पूलावरुन तीथवर चालत जायाचो. मग एम जी रोडवर भटकायला मजा यायची.\nचतु:शृंगी यात्रेच्या अनेक मस्त आठवणी आहेत लहानपणीच्या. आम्ही तेथे जवळच राहायचो. गणपती ची धमाल झाली की लगेच सेनापती बापट रोड वर खुणा दिसू लागायच्या. तंबू/पाले वगैरे. मग ते पाळणे वगैरे उभारणे सुरू व्हायचे. घटस्थापने पर्यंत शिवाजी हाउसिंग सोसा. चौकापासून ते तो रस्ता वळून गणेशखिंड रस्त्याला (विद्यापीठ रस्ता) मिळतो तो भाग सर्व भरून जायचा विद्यापीठ गेट पर्यंत.\nमग त्या १०-१२ दिवसांत जत्रेला रात्री जायचो आम्ही. चालत १५-२० मिनीटे लागत. सेनापती बापट रस्त्याचा सिम्बायोसिस कडून येणारा उतार संपून पुन्हा चढ सूरू होतो त्या वेताळबाबा चौकापासूनच \"जाग' दिसत असे. देवीला रोजच्या वाजत गाजत नेल्या जाणार्‍या \"माळा\" असत. प्रत्यक्ष पायथ्यापाशी जत्रेचा सर्वात जोर असे. आमची मुख्य आकर्षणे म्हणजे पाळणा, विविध मेरी-गो-राउण्ड्स, मौत का कुआ, ते चित्रविचित्र आरसे, चित्रपटांच्या ५-१० मिनीटांच्या क्लिप्स दाखवणारे सिनेमे, आजूबाजूला मिळणारे अगम्य खाद्यपदार्थ. तेथील साखरेचे कव्हर असलेली पण आत काहीतरी लालसर पदार्थ असलेली 'गाठी\" का काहीतरी असे ती मला प्रचंड आवडत असे.\nरात्री देवीच्या दर्शनाला प्रचंड लाइन असे. त्यामानाने दिवसा सोपे होते बहुधा. पण मला यात्रेच्या दिवसांत दर्शनाला गेल्याचे फारसे आठवत नाही.\nआमच्या जवळच्या एका घरात \"देवी\" बसत असे. दरवर्षी काहीतरी डेकोरेशन करून ते बसवत. मग रोज तेथे मोठी आरती वगैरे असे. दिवसा गोंधळ वगैरे ही. रात्री त्यांच्याकडे मोठी घंटा वाजू लागली, व त्याबरोबर येणारा \"अनादि निर्गुण निर्गुण प्रकटली भवानी\" ऐकू येउ लागले- म्हणजे आरती सुरू झाली- ही लहानपणची एक मोठी रिकरिंग आठवण आहे.\nमग दसर्‍यानंतर यात्रेचे वातावरण ओसरू लागे. पण तोपर्यंत दिवाळीचे वेध लागत. मधली एक सहामाही परीक्षा सोडली तर सगळे मस्त होते\nघसेटी पूल शब्द बर्‍याच\nघसेटी पूल शब्द बर्‍याच दिवसांनी पाहिला. मला अजूनही तो पूल कोठे आहे ते पटकन आठवत नाही.\nतो लाल महालावरून अपोलो थिएटर कडे जाणारा रस्ता आहे त्यावर पुढे (रास्ता पेठेजवळ) एक पूल लागतो. त्याचे नावही विसरलो.\n>>> त्यावर पुढे (रास्ता\n>>> त्यावर पुढे (रास्ता पेठेजवळ) एक पूल लागतो. <<< तो दारुवाला पुल, तिथेच एक मशिद आहे, उजवी कडे वळले तर आर्यांग्ल आयुर्वेद कॉलेज, दुधभट्टी, तांबट आळी वगैरे.....\nघसेटी पुल मलाही नीटसा आठवत नाही, पण एकेकाळी पत्ता सांगण्याचि खूण होता,\nबहुधा लक्ष्मीरोडवर सोन्यामारुन चौकाकडून कँपकडे बरेच पुढे गेल्यावर उजव्या हाताला एक थेटर होते , बहुधा अल्पना, पुढे नानापेठेतील गाड्यांच्या सुट्ट्यासामानाची दुकाने.., तर तिथेच कुठेतरि तो पुल असावा, जाणकारांनी खातरजमा करुन द्यावी....\nमलाही अल्पना, निवडुंग्या विठोबा याच परिसरात कुठेतरी घसेटी पूल आहे असं वाटतं आहे.\nसुमंगल तुमच्या ही भरपूर आठवणी\nसुमंगल तुमच्या ही भरपूर आठवणी लिहा.\nपुण्यातलं हे पुणं फार कमी वेळा लिखित स्वरुपात वाचायला मिळालयंय\nमी नोकरी निमित्ताने पुण्याच्या बाहेर असताना पुणे स्टेशन ला पहाटे / सकाळी पोहोचायचो. त्यावेळी ४ नंबर , ७१ नंबर आणि ७४ नंबर अशा तीन बसेस डेक्कन करता होत्या. ४ नंबर स्टेशन ते स्वारगेट डेक्कन शिवाजीनगर मार्गे धावायची. ७१ नंबर डेक्कन अप्पा बळवंत चौक लाल महाल, आगरकर विद्यालय जिल्हा प रिषद अशा मार्गे जायची पण ७४ नंबर कॅम्पाच्या बाजूने अजूनच आतल्या पेठांमधून जायची त्या मार्गावर बहुदा घसेटी पूल भवानी / नाना / गणेश पेठेत असावा.\n७४ नंबर ला तिकीट जरा जास्त होतं पण त्या बाजूला जास्त जाणं होत नसल्याकारणाने नंतर आवर्जून तीच बस घ्यायचो.\nपुणेही पहिल्यापासून कॉस्मो असल्याचा निदर्शक रूट होता ७४नंबरचा\nमी कुस्रो वाडीया कॉलेजातून डिप्लोमा केला (१९८७ ते १९८९) त्यावेळी आमच्या स्थापत्य विभागाचे प्रमुख नगरकर सर हे धोतर टोपी कोट अशा वेषात येत असत तर भरुचा नावाच्या शिक्षिका फ्रॉकमधे. माझ्या मागच्या बॅच ला प्रवेश घेतलेली एक मुलगी (दहावी नंतर डिप्लोमाला प्रवेश) ग्रामीण भागातून आली होती ती परकर पोलका घालूनच आलेली होती. यथावकाश (म्हणजे साधारण महिनाभरात) तिनेही पंजाबी ड्रेस शिवले पण तोवर कोणीही तिची खि ल्ली वगैरे उडवल्याचे आठवत नाही.\nत्या सुमारास वाडीयाला पन्नास वर्षे पुर्ण झाली त्याबद्दल एक माजी विद्यार्थी / शिक्षक यांचे स्नेहसंमेलन झाले होते त्यावेळी असाच (आताच्या काळात फॅन्सी ड्रेस वाटतील) सर्व प्रकारच्या वेशभुषांचा समुदाय जमला होता.\nहो, हे पुणं फारसं 'दिसत नाही\nहो, हे पुणं फारसं 'दिसत नाही याबद्दल सहमत.\nमी आणि अकु प्राकृत शिकायला नानापे��� भाजी मंडईमधे सन्मती तीर्थ नामक एक जैन संस्थेची जागा होती तिथे जात असू (किंवा ती त्यांनी भाड्याने घेतली असेल). जैन साध्वी आणि मुनि तिथे राहत असत अधूनमधून. दर शनिवारी दुपारी तास असायचे. जाताना रिक्षाने जात असू आणि येताना बसने मंडईपर्यंत आणि पुढे चालत घरी... कधीकधी आतल्या रस्त्यारस्त्यावरून रमतगमत बस न घेता चालतच घरी\nक्लासमधे बहुतांशी मारवाडी जैन बायका असत कारण ती त्यांची धर्मभाषा. नुसता रस आहे म्हणून शिकणारे आमच्यासारखे तुरळकच..\nती भाजी मंडई प्रचंड गलिच्छ वाटायची. रस्त्याच्या कडेने चिखलात गटारात पोती टाकून भाजी विकायला असायची. त्यात हार्डवेअर, स्पेअर्स आणि अशीच कसली छोटी दुकानं. सवय व्हायला जरा वेळच लागला... पण त्या निमित्ताने त्या भागाची जरा ओळख झाली.\nतसंच स्टेशनकडे जाताना लागणारा पंधरा ऑगस्ट चौक येऊन जाऊन माहित होता पण नाव बरंच उशीरा कळलं.\nमग एकदा काही मित्रमैत्रिणी नरपतगीर चौक परिसरात तिथल्या गिरीगोसावींच्या समाधी बघत हिंडलो होतो. गोसावी समाजातल्या घराघरातून अशी समाधी मंदिरे आहेत तिथे. एक आख्खी रविवार दुपार तो भाग पिंजून काढला. मग तिथून त्रिशुंड्या गणपती करून निवांत घरी परतलो\nनरसोबाच्या देवळात आईचे काका,\nनरसोबाच्या देवळात आईचे काका, गोखले हॉल समोर मामा आणि केळकर म्युझियमच्या बाजुला बाबांची आत्या राहायची. गणेशखिंड शेतकी महाविद्यालयाच्या विरुध्द जे माझे काका राहायचे त्यांचं घर खूपच लांब पडतं असं म्हणायचे. लहानपणी दरवेळेस ह्या पैकी एकाकडे मुक्काम असायचा. एखादा रिक्षावाला रात्रीच पकडून ठेवायचा सकाळी सिंहगड एक्स्प्रेस ला सोडायला. गेल्या पुणे भेटीत वाडेश्वरच्या इथे रिक्षा मिळाली नाही म्हणून चालत चालत नवरा, मुलगा, पुतणे अशी वरात तुळशीबागेकडे चाललो होतो. अचानक समोर आजोबांच्या नावाची पाटी. नवऱ्याला म्हंटले हे माझ्या मामा आजोबांचं घर आहे. कधीतरी २०एक वर्षमपूर्वी शेवटची आली असणार आईबरोबर. वर जावं की नाही विचारात पाच मिनिटे घरासमोर थांबले, शेवटी आत न जाताच तसेच पुढे गेलो. काय ओळख द्यायची, ते ओळखतील का आणि अचानक असं कसं टपकायच\nजत्रेच्या आठवणी मस्त आहेत.\nजत्रेच्या आठवणी मस्त आहेत. आम्हाला जत्रेवेळी इन्टरेस्ट असे तो प्लॅस्टिकच्या मण्यांच्या माळांमध्ये आणि हेअरपिनांमध्ये. पिपाण्या, गॉगल हे तोंडी लावायला. पाळण्यात बसायला जाम थ्रिलिंग वाटायचं- त्या मिनी पाळण्यात. जत्रेच्या दिवसात आम्ही देवीदर्शनाला कधीच जायचो नाही, म्हणजे आजी जाऊ देत नसे. भयंकर गर्दी असायची आणि मुलं हरवायची, पळवली जायची शक्यता असायची म्हणून. पायथ्याशी हा टीपी अलाऊड होता. मला वाटतं दाणे आणि भेळभत्ता असा खाऊही मिळायचा विकतचा. बसने यायचो-जायचो. किती लांब वाटायची चतुर्श्रुंगी तेव्हा\nही काही फारशी जुनी आठवण नाही, पण आता ते नामशेष झालंय, त्यामुळे जुन्या पुण्यात धरायला हरकत नाही- लक्ष्मी रस्त्यावरचं 'जनसेवा दुग्धालय' 'खरवस आहे' आणि 'खरवस संपला' या पाट्यांवर जनसेवेनं बस्तान बसवलं असं म्हटलं तर वावगं होऊ नये तिथे बर्फी, पेढे आणि इतर मिठाईही असे, पण चितळे असताना तिथून ते पदार्थ कशाला घ्यायचे 'खरवस आहे' आणि 'खरवस संपला' या पाट्यांवर जनसेवेनं बस्तान बसवलं असं म्हटलं तर वावगं होऊ नये तिथे बर्फी, पेढे आणि इतर मिठाईही असे, पण चितळे असताना तिथून ते पदार्थ कशाला घ्यायचे खरवस हीच त्यांची पेशालिटी. मस्त मिळे, मऊसूत असे आणि मुख्य म्हणजे चिकाच्या दुधाचाच मिळे. (त्यामुळेच 'संपला'ची पाटी तयार केली होती बहुतेक :)) अनेकानेक वेळा खाल्ला आहे. त्याच्या बरोब्बर समोर हिन्दुस्थान बेकरी होती. तिथे पॅटीससाठी लाईन असे रविवारी. इतर दिवशी पॅटीस मिळत होते का कल्पना नाही, कारण मधल्या दिवशी विकतचं खाणं हा प्रकारच अस्तित्वात नव्हता ना खरवस हीच त्यांची पेशालिटी. मस्त मिळे, मऊसूत असे आणि मुख्य म्हणजे चिकाच्या दुधाचाच मिळे. (त्यामुळेच 'संपला'ची पाटी तयार केली होती बहुतेक :)) अनेकानेक वेळा खाल्ला आहे. त्याच्या बरोब्बर समोर हिन्दुस्थान बेकरी होती. तिथे पॅटीससाठी लाईन असे रविवारी. इतर दिवशी पॅटीस मिळत होते का कल्पना नाही, कारण मधल्या दिवशी विकतचं खाणं हा प्रकारच अस्तित्वात नव्हता ना त्या पॅटीसचा फार भारी वास यायचा लायनीत उभं असताना. जनसेवाचंच बघून हिन्दुस्थानवाल्यांनी 'पॅटीस संपले'ची पाटी केली का काय नकळे त्या पॅटीसचा फार भारी वास यायचा लायनीत उभं असताना. जनसेवाचंच बघून हिन्दुस्थानवाल्यांनी 'पॅटीस संपले'ची पाटी केली का काय नकळे उलटही असेल नंतर जनसेवा काळाबरोबर बदललं. ते 'उपहारगृह' झालं. साबुदाणा खिचडी, ढोकळा वगैरे मिळायला लागलं. सगळ्या पदार्थांना एक मस्त घरगुती चव होती. इन्टिरिअरही आधुनिक केलं होतं. आणि एक दिवस अचानक ते बंदच झालं पुढच्या पिढीला ते चालवण्यात इन्टरेस्ट नव्हता म्हणे. फार म्हणजे फारच वाईट वाटलं होतं. हिन्दुस्थाननेही बस्तान हलवलं, ते आता विजयच्या बोळात आहे, पण आहे तरी अजून, हेही काय कमी आहे\nजनसेवा आणि पाट्यांबद्दल, अगदी\nजनसेवा आणि पाट्यांबद्दल, अगदी अगदी. मला एकदम नॉस्टॅल्जिकच झालं\nहिंदुस्थान आहे की. आता तर बाजीराव रोडला पण सरस्वती मंदिरसमोर आहे. इतरत्रही शाखा आहेत (चक्क).\nहिंदुस्थानसारखेच ग्रीन बेकरीचे पॅटिस, क्रीमरोल आणि पट्टी सामोसे, दवेंचा खाकरा, स्वागत भांडारमधली चित्राची बिस्किटं (ती बंद केली त्यांनी विकणं असं गेल्या पुणे भेटीत कळलं) आणि खचाखच भरलेल्या गोळ्यांच्या बरण्या, काजूकंदाच्या थप्प्या आणि अनेकानेक प्रकारची बिस्किटं. खाऊवाले पाटणकर आणि समोरचे बेहेरे आंबेवालेंकडे मिळणारा हरतर्‍हेचा खाऊ. कोपर्‍यावरचं मुरलीधर रसवंती गृह, जरा पल्याड गेलं की पुष्करणि आणि नवरंग भेळ, जवळ असलेलं श्री उपहारगृह (खिचडी आणि मिसळफेम), तुबा तलं श्रीकृष्ण (मिसळफेम) आणि जुनं नवं कावरे, नंतर झालेलं पण अगदी सोयीचं अगत्य\nतुबा त आत बाबू गेनू चौकाच्या दिशेला असलेलं गोकुळदासचं दुकान. तिथून कायम तुपासाठी लोणी आणलं जायचं. तिथला काष्ठौषधी आणि अशाच खच्चून भरलेल्या मालाचा संमिश्र वास...\nचतु:शृंगी यात्रेच्या अनेक मस्त आठवणी आहेत लहानपणीच्या. >> +१११ फारेण्डा मस्त आठ्वणी. आम्ही चिंचवडवरुन येत असू नवरात्रीत. विद्यापीठ सर्कल पाशी बांबुच्या काठ्या लावून तात्पुरते बस स्टॉप उभे करत आणि तिथुन चिंचवड, निगडी, भोसरी अशा ठिकाणी बसेस सुटत (मोस्टली पी सी एम टी च्या). ६/६.३० ला चिंचवडवरून निघायचे यात्रेत दोन एक तास धमाल करायची आणि परत निघायचे. ते मोठे पाळणे, चक्र, आणि खाउ काय अप्रूप असायचे. तिथे एक वैभव हाटेल पण होते आणि यात्रेला गेल्यावर त्या हाटेलात डोसा खाणे म्हणजे एक पर्वणी असायची.\nपी एम टी च्या डबल डेकर बसेस ह्या बहुदा उपनगरासाठीच (लाँग रुट) होत्या. चिंचवड ते म न पा भवन १२२ नं ची बस असायची. ती केबिन वाली डबल डेकर फारच रटाळ असायची. बिनाकेबिनवाल्या डबल डेकरने प्रवास करताना मजा यायची खासकरून वरच्या डेक वरून पहिल्या सीट्वर बसून. आता आहेत तसे बसचे भरमसाठ मार्ग पण नव्हते. बी एम सी सीला असताना बरेचदा यु. सर्कलला उतरुन सेनापती बापट रोड पर्यंत पायपीट करावी लागायची. पर��क्षेच्या वेळी फारच हाल व्हायचे मग बाईक असणारे सिटीमध्ये राहणारे काही मित्र यु. सर्कलला सोडत\nमला जनसेवा उपहारगृग म्हणूनच\nमला जनसेवा उपहारगृह म्हणूनच आठवते आहे. जनसेवाकडे पियुष नावाचे एक पेय मिळायचे. खूप भारी लागायचे. जनसेवा बंद झाल्यावर प्रचंड वाईट वाटले होते. पुण्याची संस्कृती नष्ट होत चालली आहे अशी तेव्हा प्रकर्षाने जाणीव झाली होती\nहिंदुस्थान बेकरीत फक्त रविवारी पॅटीस मिळायचे. तेव्हा रविवारचा नाश्ता पॅटीसवरच होत होता. हल्ली रोज मिळतात बहुतेक.\nबहुतेक अजून डेक्कनवरच्या संतोष बेकरीचे नाव घेतले नाही कोणी. ताजा ताजा गरम गरम ब्रेड मिळायचा तेथे. आता आहे की नाही काही कल्पना नाही.\nबहुतेक अजून डेक्कनवरच्या संतोष बेकरीचे नाव घेतले नाही कोणी. ताजा ताजा गरम गरम ब्रेड मिळायचा तेथे. आता आहे की नाही काही कल्पना नाही. >> आहे अजून. तिथे पण पॅटीस मस्त मिळतात. मध्ये रिनोवेशन चालू होते. तिथले सारेच बेकरी पदार्थ चांगले असत्तात. फार शांत रस्ते होते हे कधीकाळी आपटे रोड, वैशालीच्या बाजूचा रोड.. आता खूप गर्दी असते..\nरानडेच्या समोर २ मोठी झाडे होती आणि पी एम टी चा छोटासा बसथांबा. ईतके शांत वाटायचे तिथे. पालिकेने तोडली ती झाडे आघारकर रोड तर ईतका शांत असायचा आता तिथे पण खूप वर्दळ आणि वाहने असतात.\nसंतोष बेकरी अजुन चालु आहे.\nसंतोष बेकरी अजुन चालु आहे. गरम गरम पदार्थ खायला तिथे गर्दी दिसते. वडिल नेहमी घेउन जायचे. आता जाण होत नाही.\nलक्ष्मी रस्त्यावरचं 'जनसेवा दुग्धालय' ........खरवस हीच त्यांची पेशालिटी.>>>>>>>>.काल बसमध्ये एका काकूंनी अगदी हेच वर्णन केलं. तूच तर नव्हे ती ........खरवस हीच त्यांची पेशालिटी.>>>>>>>>.काल बसमध्ये एका काकूंनी अगदी हेच वर्णन केलं. तूच तर नव्हे ती\nहिन्दुस्थाननेही बस्तान हलवलं, ते आता विजयच्या बोळात आहे, पण आहे तरी अजून, हेही काय कमी आहे>>>>..पण गेल्या बर्‍याच वर्षात पॅटीसची चव व रूप दोन्ही बदललय.\nपुण्याजवळील पाले येथील जैन\nपुण्याजवळील पाले येथील जैन लेणे\n-माझे दुर्गभ्रमण - नवीन\tमध्यलोक\t1\nपुणेकर लैच आठवणी काढुन रायले\nइथल्या प्रतिक्रियांमधून सहकार नगर भागातल्या पुण्याचे वर्णन वाचायला मिळेल.\nही रिक्षा नाही. एका जागी संकलन व्हावे म्हणून(च) इकडे देत आहे नोंद घ्यावी कृपया धन्यवाद\nछान आहे हा धागा. दिसला कसा\nछान आहे हा धागा. दिसला कसा नाही इतके दिवसांत \nअमा, रावी, लिंबूटिंबू, सचिन काळे, कांदापोहे यांनी लिहीलेल्या जुन्या आठवणी आवडल्या.\nअंकु, इन्ना यांच्या पोस्ट्सही मस्तच.\nहर्पेन, शोभा १, अदिति, राजसी ... छान शेअरिंग.\nकुणाकडे फोटो नाहीयेत का\nकुणाकडे फोटो नाहीयेत का रस्ते, बस स्टॉप, इतर परिसराचे\nखरेच छान आहे हा धागा. विशेषतः\nखरेच छान आहे हा धागा. विशेषतः माझ्या सारखी साठी.\nघसेटी पूल म्हणजे मंडईहुन कस्तुरी चौक आणि पुढे सरळ खाली स्वारगेट कडे.\nनागझीरी नाला लागतो तेथे. आता वाडा गेला. २०१५ जाने. आले होते तेव्हा कळाले.\nखरेतर सुट्टीत येणे थांबले. त्यानंतर निवांतपणे १९९० मधे आले. माझ्या दोन्ही मुलिंना सेंट हेलेनात\nटाकले होते. अ‍ॅड्मिशन मिळावी म्हणुन हॉस्टेलला ठेवले. पण ६ महिने जेमतेम काढले. खाण्याचे आबाळ म्हणुन मग प्रभात रोडवर १ रुमची भाड्याची जागा घेतली. तेव्हा आसपास खुप भटकायचे.\nसकाळी लवकर चितळ्याकडुन दुध आणायचे. मग थेट मंडई पर्यंत भाजीसाठी जायचे. अगदी कस्तुरी\nचौकातील जैन मंदिरापर्यन्त भट्कंती असायची.छान दिवास होते ते.\nपुन्हा २०१५त आले आणि सगळेच बदलले होते. आता पुन्हा ह्या वर्षाअंती २ महिने येउन रहायच म्हणते.\nमै देवी - त्या 'एक रिळ चार\nमै देवी - त्या 'एक रिळ चार ट्रिपांना' जपून वापरायच्या काळात रस्त्याचे फोटो काढले असण्याची शक्यता कमीच.\nत्यापेक्षा आपण चित्रच का काढत नाही\nफोटो वरून आठवलं डायमंड वॉच कंपनीच्या बाजूच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर नंदकिशोर फोटो स्तुडियो होता. तिथे गरवारे भुयारी मार्ग होण्याअगोदरच्या गरवारे यांनीच सांभाळलेले त्रिकोणी बागेचा फोटो बघीतल्याचे आठवते आहे. ती त्रिकोणी बाग मला अगदीच अंधूक आठवत आहे. नटराज सिनेमा हॉल मधल्या नटराजाच्या मुर्ती प्रमाणे.\n इतकी पावर नाय ना माझ्या हातात\nबाकी मीही गरवारे - कुस्रो वाडिया. त्यामुळे तू लिहिलेले नगरकर सर, भरुचा मॅम सगळे आठवून नॉस्टॅल्जिक झाले\n\"त्या 'एक रिळ चार ट्रिपांना'\n\"त्या 'एक रिळ चार ट्रिपांना' जपून वापरायच्या काळात रस्त्याचे फोटो काढले असण्याची शक्यता कमीच.\" - सहमत. बरेच वेळा फोटो काढल्यापासून तो डेव्हलप होऊन येईपर्यंत ईतका काळ मधे जाई की तो फोटो कधी काढला होता ते सुद्धा आठवत नसे. अर्थात ती शक्यता सुद्धा फार कमीच म्हणा, कारण मुळातच फोटोज काही विशिष्ट कारणपरत्वेच निघत. फोटोफास्ट ने डेक्कन जिमखान्यावर १ तासात फोटोज डेव्हलप करून द्यायला जेव्हा सुरूवात केली तेव्हा त्या 'इन्स्टंट टेक्निक' चं प्रचंड अप्रूप वाटलं होतं. कुठल्या तरी एका कार्यात २-३ रोल्स फोटोज काढून लगेच प्रिंट करून संध्याकाळी ते फोटोज बघितले होते तेव्हा 'हा आज दुपारचाच आहे' हे फिलिंग अफलातून होतं.\nफेरफटका, तुमच्याही पोस्टस मस्त आहेत या धाग्यावरच्या.\nमै - गरवारे माहित होते,\nमै - गरवारे माहित होते, कुस्रो वाडीयापण म्हणजे भारीच की\nह्या कॉम्बिनेशनचे विद्यार्थी तसे कमीच... डेक्कन वरून पार वाडीया पर्यंत जाणे टाळलेच जायचे.\nपण याचमुळे सायकलिंग जबरी तगडे झाले. गियर तर जाऊच दे मी तर माझ्या आईची लेडिज सायकल वापरायचो. रॅले नावाच्या कंपनीची एक्दम मजबूत सायकल होती. थोडी फार डागडुजी करावी लागलेली पण खूप ताब्डवलेलं त्या सायकलीला. वाडीया कॉलेजात वर्कशॉपचा तास खर्‍याखुर्‍या दोन तासांचा असायचा कधी ऑफ मिळालाच तर कुठे मुंढव्याला मित्रा कडे, वानवडीला शिंदे छत्री, नदी पलीकडे आगाखान पॅलेस असे भटकायचो एकदा पौड फाट्यावरून घाटासारख्या रस्त्याने पाषाणकडे आणी मग विद्यापीठातून खडकीला लागून शिवाजी नगरला लागून परत घरी आलेलो त्यावेळी हे घरी-दारी सांगताना फुललेली छाती आणि लकाकलेले डोळे आठवतात. एकदा कात्रजच्या घाटात बोगद्यापर्यंत जाऊन परत आलेलो. कात्रज, मुंढवा, वानवडी, शाषाण, हिंगणे ही रीतसर दुसरी गावेच होती.\nनळस्टॉपला बसचा शेवटचा स्टॉप (मला आठवत नाही, पण तो) मेहेंदळे गॅरेज पर्यंत गेला तेव्हा तिकडे राहणार्‍या नातेवाईकांनी आता तरी या आमच्याकडे अगदी घरापर्यंत बस येते असे सांगीतल्याचे आठवते आहे. त्यांचे घर लांब () म्हणून म्हणे नातेवाईकांचे जाणं व्हायचं नाही त्यांच्याकडे.\nइतक्या सगळ्यांनी लिहिलेलं वाचून जुनं किती काय काय आठवतं सगळ्यांना, मला तर काहीच आठवत नाहीये असे म्हणत म्हणत आता मलाही आठवायला लागलंय एकेक\nरानडेच्या समोर २ मोठी झाडे होती आणि पी एम टी चा छोटासा बसथांबा. ईतके शांत वाटायचे तिथे. पालिकेने तोडली ती झाडे Sad\nलंपन - हो हो ती दोन्ही झाडे पुर्ण पदपथ व्यापल्या जाणार्‍या भल्यामोठ्या बुंध्यांची वडाची झाडे होती. राष्ट्रकूल स्पर्धांच्या वेळेस केलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या वेळी त्यांची कत्तल केली गेली.\n(त्याच्या बरोबर मागेच हर्डीकर टायपिंग इंस्टीट्युट होते. जे त्या काळी खूपच नावाजलेले आणि प्रसिध्ह्द होते.)\nपुण्यात झालेली दंगल नाही का\nपुण्यात झालेली दंगल () नाही का आठवते कुणाला\nकोणत्या तरी मिरवणुकी नंतर लकी रेस्टॉरंट, कॅफे गुडलक आणि नटराज समोरचे कॅफे सनराईज ही जाळली होती. काही मित्र त्यावेळच्या धांदलीत सामील होऊन गोळ्या बिस्किटे लूटून आणल्याच्या फुशारक्या मारायचे. त्या जाळपोळीनंतर तावून सुलाखून ही सगळी ठिकाणं परत नव्या जोमाने चालूही झाली होती.\nपण नंतर मात्र लकी सनराईज बंदच पडली. लाँग लिव्ह गुडलक\nहो, हर्डीकरच्या इथलं झाड\nहो, हर्डीकरच्या इथलं झाड पाडून रस्तारुंदीकरण झालं तेव्हा मी पुण्यात नव्हते. पुढच्या भेटीत तो रस्ता बघून खूप परका वाटला. अजूनही वाटतो. ओकाबोका आणि कोर्‍या चेहेर्‍याचा. मी पाच वर्षे ज्या रस्त्यावरून रोज जात असे तो तो नव्हेच असंच वाटतं... इतरही रस्ते बदलले आहेत, झाडं गेली आहेत, वेधशाळा चौक ते मंगला टॉकिज आख्खा रस्ताच न ओळखू येण्याइतका बदलला आहे. पण या रस्त्याबद्दल उगाच दु:ख झालं\nकर्वे रस्त्याच्या सुरुवातीस, दुचाकी पुलाच्या पुढे आणि एमिएस कॉलेज च्या अलीकडे (गरवारे यांनी देणगी द्यायच्या आधी व नंतरही अनेक वर्षे हे कॉलेज महाराष्ट्र एजुकेशन सोसायटी अर्थात एम ई एस च्या नावाने ओळखले जायचे ) गवत बाजार होता (जिथे रेल्वे रिझर्वेशन सेंटर आहे) तिथे बैलगाडीतून गवताचे हारेच्या हारे आणले जात उतरवले जात विकले जात. ही शेतकरी मंडळी मुळशी, पौड अशा भागातली असायची.\nत्याच्या स मोर आता सह्याद्री हॉस्पीटल झालेय तिथे रिकामी जागा होती (एरंडाची आणि इतर रानटी झाडे असलेली) आणि आतल्या बाजूला एक रहिवासी इमारत होती. गरवारे शाळेच्या कुंपणाला लागून एक लोहाराची झोपडी होती (जिथे आता बिपीन आणि इतर खादाडीची दुकाने आहेत) तिथे मी बरेचदा रेंगाळत असे. तो भाता, ते लालबुंद लोखंड, बघता बघता आपल्या समोर त्याला मिळालेला वेगळा आकार / स्वरुप हे माझ्याकरता जादू पेक्षा वेगळे नव्हते. मी एकदा तो भाता चालवूनही पाहीला होता असेही आठवते.\nस्वारगेटहून सुटणार्‍या मुळशी ला जाणार्‍या एस टीचा स्टॉप ही तिकडेच आसपास होता. त्या एसटीतून सकाळी दुधाच्या पित़ळेच्या घागरी घेऊन रतीबाकरता येणारी मंडळीही भरपूर होती. हीच मंडळी आंब्याच्या मोसमात गोड गावठी रायवळ आंबे घेऊन येत ते डझनावर नव्हे तर शेकड्यामधे विकले जात.\nकिती सुंदर धागा आहे\nकिती सुंदर धागा आहे केवढं भरभरून लिहिताय तुम्ही सगळे _/\\_\nह्यातलं काही काही पाहिलंय म्हणून ओळखीचं आहे, कितीतरी पाहिलं नाहीये तरी तुमच्यामुळे माहिती होतंय\nलाँग लिव्ह गुडलक >> अगदी कॅफे सनराईजमध्ये एग पकोडे खायला जायचो. महानाझला समोसे. दोन्ही बंद झाल्याचं अजूनही वाईट वाटतं.\nमाझी पुण्याची सर्वात पहिली आणि लख्ख आठवण आहे ती म्हणजे कात्रजच्या बोगद्यातून बाहेर पडताना होणा-या पहिल्या पुणे दर्शनाची. त्यातही संध्याकाळनंतरच्या. तिथून दिसणारं पुणं तेव्हासारखंच आजही मनोहर आहे. वर्षागणिक लखलखाटाची तीव्रता आणि उंची वाढत चाललीये. तेव्हा सुट्टीसाठी पुण्यात शिरताना पहिलं दर्शन झालं की जाम हरखायला व्हायचं, अजूनही होतं\nतुम्हा सगळ्यांमुळे एकदम आवडत्या प्रदेशात टाईम मशीनथ्रू बुडी मारल्यासारखं झालंय\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://sharadjoshi.in/taxonomy/term/24", "date_download": "2018-12-16T01:15:43Z", "digest": "sha1:J3EFSHDQQPDYVJEWZJDYV2WGQS7PCDY2", "length": 14095, "nlines": 337, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "Image | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\nयुगात्मा शरद जोशी यांचा ८१ वा जन्मदिवस : वृत्तांत\nगंगाधर मुटे यांनी शनी, 03/09/2016 - 16:53 ह्यावेळी प्रकाशित केले.\nयुगात्मा शरद जोशी यांचा ८१ वा जन्मदिवस : वृत्तांत\n१०, ११ व १२ डिसेंबर २०१६\nरोजी नादेड येथे होणार\nशेतकरी संघटनेचे तेरावे संयुक्त अधिवेशन\n०३/०९/२०१६ रोजी अंगारमळा, आंबेठाण (जि. पुणे)\nयेथे संपन्न झालेल्या कार्यकारिणीचा निर्णय\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about युगात्मा शरद जोशी यांचा ८१ वा जन्मदिवस : वृत्तांत\nगंगाधर मुटे यांनी रवी, 13/12/2015 - 19:02 ह्यावेळी प्रकाशित केले.\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about शेतकऱ्यांचा सूर्य मावळला\nश्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -२\nगंगाधर मुटे यांनी बुध, 29/04/2015 - 20:23 ह्यावेळी प्रकाशित केले.\nश्री क्षेत्र रावेरी हे गांव यवतमाळ जिल्हा त. राळेगाव वरुन दक्षिणेस ३ कि.मी आहे. या गावाला पौराणिक इतिहास ल���भला आहे.\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -२\nशरद जोशींच्या प्रकृतीविषयी आणि त्यांचा संदेश\nगंगाधर मुटे यांनी गुरू, 27/03/2014 - 10:24 ह्यावेळी प्रकाशित केले.\nश्री. शरद जोशी यांच्या तब्येतीविषयी\nश्री. शरद जोशी यांच्या उजव्या खांद्यावर ७ मार्च २०१४ रोजी खांद्यातील खुब्याची वाटी बदलण्याची शस्त्रक्रिया झाली. आता त्यांची तब्येत दर्शिनी भट्टजी आणि अनंतराव देशपांडे यांच्या देखरेखीखाली सुधारत आहे.\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about शरद जोशींच्या प्रकृतीविषयी आणि त्यांचा संदेश\nसंपादक यांनी रवी, 23/03/2014 - 09:21 ह्यावेळी प्रकाशित केले.\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nशेतकरी संघटना - पोस्टर व बॅनर - सचित्र इतिहस - २\nगंगाधर मुटे यांनी बुध, 19/03/2014 - 22:47 ह्यावेळी प्रकाशित केले.\nशेतकरी संघटना सचित्र इतिहास दर्शन\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about शेतकरी संघटना - पोस्टर व बॅनर - सचित्र इतिहस - २\nशेतकरी संघटना सचित्र इतिहास दर्शन\nगंगाधर मुटे यांनी बुध, 19/03/2014 - 21:16 ह्यावेळी प्रकाशित केले.\nशेतकरी संघटना सचित्र इतिहास दर्शन\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about शेतकरी संघटना सचित्र इतिहास दर्शन\nगुणवंत पाटील यांचा सत्कार\nadmin यांनी गुरू, 26/12/2013 - 18:48 ह्यावेळी प्रकाशित केले.\nगुणवंत पाटील यांचा सत्कार\nशेतकरी संघटनेच्या अध्यक्षपदी श्री गुणवंत पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा श्री शरद जोशी यांच्या हस्ते नांदेड येथे दिनांक २१ डिसेंबर २०१३ रोजी जाहीर सत्कार करण्यात आला.\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about गुणवंत पाटील यांचा सत्कार\nशेतकर्‍यांची कैफ़ियत : पानफ़ूल आंदोलन\nadmin यांनी रवी, 24/11/2013 - 15:13 ह्यावेळी प्रकाशित केले.\nशेतकर्‍यांची कैफ़ियत : पानफ़ूल आंदोलन\n८, ९ आणि १० डिसेंबरला चंद्रपूर येथील शेतकरी संघटनेच्या संयुक्त अधिवेशनात घोषणा झाल्याप्रमाणे २३ नोव्हेंबर २०१३ ला राज्यव्यापी पानफ़ूल आंदोलन करण्यात आले.\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about शेतकर्‍यांची कैफ़ियत : पानफ़ूल आंदोलन\nadmin यांनी मंगळ, 19/11/2013 - 18:27 ह्यावेळी प्रकाशित केले.\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about चंद्रपूर जिल्हा वृत्तांत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.ranjeetparadkar.com/2016/05/movie-review-sarbjit.html", "date_download": "2018-12-16T02:18:51Z", "digest": "sha1:XLY65OGUCZHS5FQ44TZNMXNBPYUTAGZL", "length": 22073, "nlines": 231, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडक��� (रसप): सरबजीत - एक जखम (Movie Review - Sarbjit)", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (104)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (57)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\nपाकिस्तानच्या जेलमध्ये शब्दश: सडत पडलेल्या सरबजीतच्या हातावरून एक मुंगळा फिरतो आहे. तो त्याला नुसता पाहतो आहे. इतक्यात कोठडीचा बाहेरचा दरवाजा करकरतो. कुणी तरी आत येणार असतं. सरबजीत लगबगीने पाणी प्यायचा भांड्याखाली त्या मुंगळ्याला झाकून ठेवतो. 'शोले'तला गब्बर हातावर फिरणाऱ्या माशीला मारतो, तसा सरबजीत त्या मुंगळ्याला मारणार नसतोच. कारण तो स्वत:सुद्धा एका परमुलुखात चुकून घुसलेला असतो किंवा कदाचित हवा आणि उजेडही जिथे चोरट्या पावलांनी येतात अश्या त्या कोठडीत त्याला सोबत म्हणूनही तो मुंगळा काही काळ पुरणार असेल. कुणास ठाऊक नक्की काय दिग्दर्शक ते उलगडत बसत नाही. तो विचार आपल्याला करायचा आहे.\n'सरबजीत' एकदा पाहाण्यासारखा नक्कीच आहे. दिग्दर्शक ओमंग कुमारचा पहिला सिनेमा 'मेरी कोम' ठीकच वाटला होता. प्रियांकाने तो चांगलाच उचलून धरला होता. पण इथे मात्र मुख्य भूमिकेतल्या ऐश्वर्या राय-बच्चनला दिग्दर्शकाने उचलून धरलंय. सुरुवातीला ऐश्वर्याचा अत्याभिनय (Over acting) डोक्यात गेला. नंतर नंतर ती जरा सुसह्य होत गेली. पण तरी ते चिरक्या आवाजात बोलणं काही जमलं नाहीच आणि वयस्कर स्त्री म्हणूनही तिला काही सहजपणे वावरता आलं नाही असं वाटलं. दुसऱ्या इनिंगची सुरुवात आत्तापर्यंत तरी ऐश्वर्यासाठी सामान्यच ठरली आहे.\nसरबजीत सिंग चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात गेला होता. दारूच्या नशेत त्याच्याकडून ही चूक घडली. ह्या एका चुकीमुळे त्याचं अख्खं आयुष्य बरबाद झालं. ही आपल्याला ज्ञात असलेली त्याची कहाणी. जे दिसतं तेच सत्य असतं आणि जे सत्य असतं ते कधी न कधी दिसतंच, ह्यावर माझा तरी फारसा विश्वास नसल्याने, खरं खोटं देव जाणे. पण ह्या सरबजीतला पाकिस्तानात बॉम्बस्फोट केल्याच्या आरोपावरून डांबून ठेवले गेले. त्याच्यावर अनन्वित अत्याचार तर झालेच, पण त्याचा शेवटही भयंकर होता. इथे आपण अजमल कसाब आणि अफजल गुरू ह्या दहशतवाद्यांना फाशी दिले आणि तिथे त्यांनी सरबजीतला जेलमध्येच हल्ला करून ठार मारलं. त्याचा उघडपणे खून करून बदलाच घेतला एक प्रकारे. त्याच्यावर ठेवलेले बॉम्बस्फोटाचे आर���प खोटे ठरले असतानाही, त्याला सुटका मिळाली नाही. लपलेलं सत्य जरी काही वेगळं असलं, तरी दिसणारी अमानुषता खूपच संतापजनक आहे.\nसरबजीतच्या हालअपेष्टा रणदीप हुडाने फार अप्रतिम सादर केल्या आहेत. भूमिकांच्या लांबीचा विचार केला, तर सिनेमा ऐश्वर्यावर - सरबजीतच्या मोठ्या बहिणीवर - बेतला आहे. मात्र रणदीप हा एक हीरा आहे. तो लपत नाहीच. सिनेमा येण्याच्या खूपच आधी, त्याचा एक फोटो आला होता. 'सरबजीत'च्या गेटअप मधला. रस्त्यावरच्या रोगट भिकाऱ्यासारखा दिसणारा तो माणूस रणदीप हुडा आहे, हे समजायलासुद्धा वेळ लागत होता. ह्या गेट अपसाठी त्याने खूप वजनही कमी केलं. त्याची घाणीने पूर्ण भरलेली नखं, पिंजारलेले केस, किडलेले दात, अंगावर पिकलेल्या जखमा, खरुजं, गालिच्छ पारोसा अवतार, कळकट फाटके कपडे वगैरे असं आहे की जे आपल्याकडे ह्यापूर्वी कधीच कुठल्या सिनेमात दाखवलं नाही. सिनेमात दाखवलेल्या अमानवी अत्याचारांचा विचार करता, त्याचं तसं दिसणं किती आवश्यक आहे हे समजून येतं. ते सगळं पडद्यावर पाहणं भयंकर आहे.\nअनेक वर्षांनंतर सरबजीतला भेटायला त्याची बहिण, बायको व दोन मुली पाकिस्तानात जेलमध्ये येणार असतात. त्याला फाशीची शिक्षा सुनावलेली असते. पंधरा दिवसांवर फाशी आलेली असताना, तो आपल्या कुटुंबाला भेटणार असतो. 'आपल्या घरचे येत आहेत' हे समजल्यावर आनंदाला पारावर न उरलेला सरबजीत आपली छोटीशी कोठडी स्वच्छ करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो. घाणीचं भलंमोठं भांडं कांबळं टाकून झाकतो. थोडंसं पाणी असतं, अंगातले कपडे त्यात भिजवून ती घाणेरडी कोठडी पुसून काढतो. उरलेल्या पाण्यात कशी तरी अंघोळ वगैरेही करतो. चहा बनवतो त्याची ती सगळी धडपड व्याकुळ करणारी आहे. प्रत्यक्ष भेटीचा प्रसंग तर हृदयाला घरं पाडणारा आहे.\nनंतर त्याची फाशी स्थगित होते आणि पुन्हा कोर्टात केस उभी राहते. मग पुन्हा एकदा त्याला भेटायला त्याची बहिण येते. तेव्हा ती त्याला धीर देण्यासाठी 'तू इतकी वर्षं इथे सलामत आहेस' म्हणते. तिच्या ह्या वाक्यावरचा सरबजीतचा आउटबर्स्ट जबरदस्त आहे 'कोणती सलामती ह्या काळ्या कोठडीत मला डांबून ठेवलंय. मी इथेच हागतो, इथेच मुततो, इथेच बाजूला बसून असतो, जेवतो, झोपतो.. एक जमाना झाला मला कुणी मिठी मारलेली नाही. कुणी बोलायला येत नाही' वगैरे त्याचं बोलणं अक्षरश: ऐकवत नाही \nएकूणच रणदीपचं काम जीव पिळव���णारं आहे. एखाद्या व्यक्तिरेखेत शिरून तिला सादर करू शकण्याची अभिनय क्षमता आणि त्याच्या जोडीनेच उत्तम शरीरयष्टी, असा वेगळाच कॉम्बो त्याच्याकडे आहे. जो इतर कुणाकडेही नाही. 'मै और चार्ल्स' मध्ये त्याने चार्ल्स शोभराज ज्या बेमालूमपणे उभा केला होता, त्याच बारकाईने तो सरबजीत साकार करतो. त्याची हताशा, वेडगळपणा, वेदना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कळकटपणा त्याने आपलासा केला आहे. सरबजीतला न्याय मिळाला नाहीच, पण रणदीपने भूमिकेला मात्र न्याय दिलाच आहे, ह्याबाबत वादच नाही.\nरिचा चड्डानेही तिला जितका वाव मिळाला आहे, तेव्हढ्यात उत्तम काम केलं आहे. 'मसान'मध्ये एकसुरी वाटलेली रिचा चड्डा इथे विविध प्रसंगात वेगवेगळ्या छटा दाखवते. पण मुळात तिची भूमिका ऐश्वर्याच्या स्टारडमपुढे गुदमरली असल्याने ती झाकोळली जातेच.\nदर्शन कुमार चा रोल छोटा, पण महत्वाचा आहे. पाकिस्तानी वकिलाच्या भूमिकेत तो मस्त काम करतो. NH10 आणि मेरी कोममध्येही त्याला कमी लांबीचीच कामं मिळाली होती आणि तिथेही त्याने चांगलंच काम केलं होतं. त्या मानाने इथे त्याला काही ठिकाणी थोडी संधी मिळाली आहे आणि ती त्याने वाया जाऊ दिलेली नाही. सरबजीतच्या खऱ्या वकीलाला आपल्या कुटुंबासह पाकिस्तान सोडून परदेशात आश्रय घ्यावा लागला होता. तिथल्या कट्टरवाद्यांनी त्याला दिलेला त्रास, 'सरबजीत'मध्ये थोडासाच दिसतो. पण त्यावरून साधारण कल्पना येते.\nऐश्वर्याचे काही टाळीबाज संवादांचे सुमार प्रसंग वगळले, तर संवादलेखनही (उत्कर्षिनी वशिष्ठ) मला अत्यंत आवडलंय. अतिशय अर्थपूर्ण व नेमके संवाद आहेत.\nआजकाल एकाच सिनेमाला सहा सात जण संगीत देत असल्याने चांगलं काम कुणाचं आणि वाईट कुणाचं समजत नाही ओव्हरऑल संगीतसुद्धा चांगलं वाटलं. मुख्य म्हणजे अनावश्यक वाटलं नाही.\nओमंग कुमार ह्यांनी हा विषय निवडल्याबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन करायला हवं. सरबजीत प्रत्यक्षात कोण होता सामान्य माणूस की हेर किंवा अजून कुणी, हा विषय वेगळा. पण त्याने एक भारतीय असल्याची भारी किंमत मोजलीच आहे. त्याच्या यातनांना ओमंग कुमारने लोकांपर्यंत पोहोचवलं आहे. ऐश्वर्याच्या जागी एखादी सकस अभिनय क्षमता असलेली ताकदीची अभिनेत्री असती, तर कदाचित खूप फरक पडला असता.\nसरबजीत तर आता राहिला नाही. फक्त त्या नावाची एक जखम राहिलेली आहे. खपलीखाली अजून ओलावा ��हे. 'ह्या निमित्ताने लोकांना बाजीराव पेशवा समजला' सारखे युक्तिवाद करणारे लोक ह्या निमित्ताने ही जखमही समजून घेतील. कदाचित असे किती तरी सरबजीत आजही खितपत पडले असतील किंवा संपूनही गेलेले असतील. त्या सगळ्यांना नाही, तर त्यांतल्या काहींना तरी जाणून घेण्याचा प्रयत्न होईल.\nरेटिंग - * * *\nआपलं नाव नक्की लिहा\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\nनिलेश पंडित - मराठी कविता\nनाविन्यशून्य अतिरंजित भडकपणाचा कडेलोट - मिर्झापूर (Mirzapur - Amazon Prime Web Series)\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/173?page=2", "date_download": "2018-12-16T01:43:23Z", "digest": "sha1:A4UN5O2YABDR5LBBRS3Z45SXGQPWB5JK", "length": 15428, "nlines": 202, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शाळा : शब्दखूण | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /शिक्षण /शाळा\nआज सकाळी स्कूलबसला अगदी धावत पळत पोचलो. गाडीतून उतरून स्वनिक धावत पळत बसमध्ये जाऊन बसला. त्याची धावपळ बघून जरा वाईट वाटलं. या लहानग्या वयात दप्तर घेऊन असं पळापळ करायला लागते पाहून कसंतरी झालं. सकाळपासून डोक्यात तेच चित्र होतं. काहीतरी लिहिण्याचा विचार होता पण १० वर्षांपूर्वी माझ्या ब्लॉगवर लिहिलेली ही पोस्ट आठवली. इथल्या वाचकांना वाचण्यासाठी पोस्ट करत आहे. बरेचसे संदर्भ १० वर्षे जुने आहेत. सध्या आपल्याकडे बस आणि मुलांच्या सुरक्षिततेबद्दल अजूनच दुर्दैवी घटना घडत आहेत आणि संकटे वाढत आहेत. त्याबद्दल पुन्हा कधीतरी. आता पुरती जुनी पोस्ट.\nRead more about अशी पाखरें येती\nमित्रांनो, आपण शाळेत, कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणार्या 'शिक्षकदिना'च्या उपक्रमात नक्कीच सहभाग नोंदविला असणार. आपल्यापैकी अनेकांच्या या दिवसाच्या काही खास संस्मरणीय आठवणी असतील. आपल्या मायबोलीवरी�� विद्यार्थी आणि शिक्षक यांना आपल्या 'त्या' संस्मरणीय आठवणींना ऊजाळा देता यावा म्हणून हा धागाप्रपंच.\nमायबोलीवर अशा प्रकारचा धागा आहे किंवा नाही माहीत नाही. जरी असेल तरी या धाग्यावर नवमायबोलीकरांना लिहीता येईल.\nRead more about शिक्षकदिनाच्या आठवणी\nअबॅकस बाद्दल माहिती हवी होती. कितव्या वर्षी मुलांना सुरुवात करू श्कतओ.\nया बद्दल अनुभव असटील तर प्लीज शेअर करा. किती उपयोगाचे आहे \n\" मी तुला भाऊ मानते \" ...... ह्या वाक्याने प्रेमाचा शेवट झालेल्या सर्व भावांना सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा\nRead more about सक्तीचे रक्षाबंधन\nसद्य परिस्थीतीत अमेरिकेत स्थलांतर करावे का \nमुलं हाय्स्कुल ल गेल्यावर अमेरिकेत स्थलांतर करावे का... मुलांना अभ्यासात काय अड्चणी येउ शक्तिल आणि ते शाळेत अडजस्ट होउ शकतील का...\nकुणाला अनुभव असेल तर कृपया सांगा....\nRead more about सद्य परिस्थीतीत अमेरिकेत स्थलांतर करावे का \nहोळी, मुले आणि वर्गणी\nआज सकाळी घडलेली घटना. दहाच्या सुमारास दारावरची बेल वाजली. दारात किशोरवयीन मुलांचं टोळकं उभं होतं. ओळखीची नव्हतीच. होळीची वर्गणी मागायला आली होती. ‘ शाळा नाही का रे शाळेच्या वेळेत कसे काय फिरताय शाळेच्या वेळेत कसे काय फिरताय’ असं विचारलं तर शाळेला सुट्टी आहे असं त्यांनी उत्तर दिलं. अशी मध्येच कशी असेल सुट्टी\nखरं तर हा मार्च महिना म्हणजे परीक्षांचे दिवस. अभ्यासाचे दिवस. ते सोडून होळीची वर्गणी मागत मुलं फिरत होती. आणि समजा सुट्टी असली तरी शाळेत असण्याचा वेळ प्राधान्याने अभ्यासासाठी देऊन नंतरच वर्गणी साठी फिरणे वगैरे व्हायला हवे.\nRead more about होळी, मुले आणि वर्गणी\nकिस्से आणि निरीक्षणं (भाग ६)....काॅप्या, परिक्षा, पेपर, अन् फाटका खिसा.\nस्वप्न ऐन रंगात असताना दाणदिशी टीरीवर दणका बसला, खडबडून जाग आली. “ए हरामखोर...वाजले बघ किती...पेपर आहे ना आज पेपरला कोण बाप जाणार आहे का तुझा पेपरला कोण बाप जाणार आहे का तुझा ” स्वप्नाचा पार चुराडा झाला होता. सकाळी सकाळी मधुरवाणी कानावर पडली, पेंगतच पप्पांकडे बघू लागलो. “ए ##घाल्या...उठ कि आता...” तसा पुन्हा एकदा खडबडलो. वेळ बघायला घड्याळात पाहिलं, आई शप्पथ...मी पळतच बाथरूम मध्ये शिरलो. पटापट आवरून मम्मी-पप्पांच्या पाया पडून परीक्षेसाठी निघालो. आज उशीर होणार म्हणून, लांब लांब ढेंगा टाकत मान खाली घालून निघालो होतो. सकाळची वेळ असल्यामुळे वर्दळ खूप विरळ होती. मागे असलेलं दप्तर खाड्खुड आवाज करत माझ्या चालीवर डुलत होत.\nRead more about किस्से आणि निरीक्षणं (भाग ६)....काॅप्या, परिक्षा, पेपर, अन् फाटका खिसा.\nकिस्से आणि निरीक्षणं (भाग ३) ...अन् बल्ब पेटला.\nनमस्कार मंडळी, कसे आहात सगळे\nप्रत्येकाला आपल्या शाळेच्या बऱ्याच आठवणी असतात. आणि त्या आठवणी खरंच खुप अनमोल असतात. प्रत्येकाच्या काही भन्नाट आठवणी असतील यांत शंकाच नाही. खरंतर शाळेचे दिवसच खुप वेगळे असतात. जगातली कुठलीच किंमत देऊन ते परत नाही मिळवता येणार. कधीच नाही.\nआज आॅफिसच्या लंच टाईम मध्ये असाच एक शाळेतला किस्सा आठवला, खुप हसलो. तुमच्याशी शेअर करण्याचा मोह नाही आवरला. म्हणुन....\nRead more about किस्से आणि निरीक्षणं (भाग ३) ...अन् बल्ब पेटला.\nशाळेचे ते दिवस परत नाही येणार...\nकाल पुस्तक शोधताना ही एका पानावर लिहून ठेवलेली कविता सापडली. दहावीच्या निरोप समारंभाला लिहलेली माझ्यानंतर माझ्या लहान भावंडानी पण हीच कविता त्यांच्या निरोप समारंभात वाचून दाखवल्या. खरतर फोटोच पाठवणार होतो पण कुठेतरी चायनीज भाषा वाचतोय की काय असं वाटू नये म्हणून कीबोर्ड वर बोटे आपटली.\nशाळेचे ते दिवस परत नाही येणार ...\nकाही रस्ते आम्ही न थकता चालायचो\nकाही क्षण थांबवून थांबत नाहीत\nआठवणी बनला तो प्रत्येक क्षण\nशाळेचे ते दिवस परत नाही येणार ...\nलहानपणी मोठे होणं एक स्वप्न होतं\nआणि लहानपणच आठवण झालेली होती\nआनंद कशात असतो हे आज कळलय\nRead more about शाळेचे ते दिवस परत नाही येणार...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.wikiscan.org/hours", "date_download": "2018-12-16T00:43:14Z", "digest": "sha1:KLK5FUC2CP23LBHLDZKX3K4WLHW7ZR6C", "length": 6531, "nlines": 131, "source_domain": "mr.wikiscan.org", "title": "Lasts 24h - Articles - Wikiscan", "raw_content": "\n3.1 k 0 0 मुखपृष्ठ\n1.8 k 0 0 जलप्रदूषण\n1.7 k 0 0 संभाजी भोसले\n1.4 k 0 0 शिवाजी महाराज\n1.3 k 0 0 वायुप्रदूषण\n963 0 0 बाबासाहेब अांबेडकर\n933 0 0 सावित्रीबाई फुले\n887 0 0 क्रिकेट\n723 0 0 सेंद्रिय शेती\n641 0 0 कबड्डी\n602 0 0 महाराष्ट्र\n589 0 0 महात्मा गांधी\n555 0 0 रायगड (किल्ला)\n546 0 0 पर्यावरण\n507 0 0 सचिन तेंडुलकर\n497 0 0 भारताचे संविधान\n483 0 0 छावा (कादंबरी)\n463 0 0 जागतिक दिवस\n449 0 0 ए.पी.जे. अब्दुल कलाम\n444 0 0 जोतीराव गोविंदराव फुले\n425 0 0 वल्लभभाई पटेल\n352 0 0 निष्कर्ष\n282 1 1 438 438 17 k महाराष्ट्रातील किल्ले\n318 0 0 गाडगे महाराज\n313 0 0 मुलाखत\n300 0 0 ध्वनिप्रदूषण\n277 0 0 स्वामी विवेकानंद\n270 0 0 जागतिक तापमानवाढ\n256 0 0 घनकचरा\n237 0 0 जैवविविधता\n229 0 0 विराट कोहली\n5 3 4 322 730 322 अग्रणी जलतीर्थ बंधारा\n218 0 0 सौर ऊर्जा\n213 0 0 सहकारी संस्था\n166 1 2 -122 122 33 k मुरलीधर देवीदास आमटे\n210 0 0 सुनीता विल्यम्स\n206 0 0 भारतीय रिझर्व्ह बँक\n206 0 0 हंबीरराव मोहिते\n2 2 2 -226 310 4.1 k समीक्षकांचे संमेलन\n202 0 0 शिवाजीचे अष्टप्रधानमंडळ\n196 0 0 अमोल रामसिंग कोल्हे\n195 0 0 वर्ग:औषधी वनस्पती\n6 2 3 1.2 k 1.2 k 1.2 k महाकाली नदी (उत्तराखंड)\n190 0 0 फुटबॉल\n10 2 2 816 816 816 बॉडी मास इंडेक्स\n179 0 0 माती प्रदूषण\n172 0 0 पु.ल. देशपांडे\n24 2 2 -86 86 49 k विल्यम शेक्सपिअर\n5 2 3 515 551 515 सरफराज अहमद (नि:संदिग्धीकरण)\n153 0 0 २६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला\n142 0 0 लोकमान्य टिळक\n141 0 0 ज्ञानेश्वर\n8 2 2 -197 251 19 k फकरुद्दीन बेन्नूर\n8 2 2 -38 52 3.2 k राजस्थान विधानसभा\n117 0 0 शेतकरी\n8 1 2 716 716 14 k महानुभाव साहित्य संमेलन\n1 1 2 2 2.7 k अतिनूतन युग\n6 1 4 460 460 130 k आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१८-१९\n9 1 1 803 803 5.4 k अखिल भारतीय मराठी संतसाहित्य संमेलन\n6 1 2 168 176 5.6 k बंकिमचंद्र चटोपाध्याय\n94 0 0 विमान वाहतूक कंपनी\n36 1 1 88 88 14 k टोपणनावानुसार मराठी लेखक\n5 1 3 136 136 21 k विजय वसंतराव पाडळकर\n2 1 1 322 322 19 k वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१८-१९\n10 1 1 45 45 9.8 k भारतात एल जी बी टी संस्कृती\n75 0 0 अमृता खानविलकर\n5 1 1 104 104 104 आग्रणी जलतिर्थ बंधारा\n3 1 1 42 42 1.8 k प्रल्हाद कुडतरकर\n2 1 1 42 42 656 दुर्गेश परुळकर\n7 1 1 -9 9 470 वर्ग:वनस्पती\n24 1 1 -21 21 3 k भाईचुंग भुतिया\n13 1 1 101 101 2.3 k टोपणनावानुसार मराठी गुंडांची यादी\n6 1 1 29 29 4.2 k द्रविड मुन्नेट्र कळगम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/chala-vachu-ya/", "date_download": "2018-12-16T02:32:14Z", "digest": "sha1:G37UD6OQNTCFAR6B3AO7FPYBSYWPBV6U", "length": 19089, "nlines": 91, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "८ ऑक्टो.ला 'चला, वाचू या'मध्ये ह. मो. मराठेंच्या साहित्याचे वाचन - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\n८ ऑक्टो.ला ‘चला, वाचू या’मध्ये ह. मो. मराठेंच्या साहित्याचे वाचन\nमुंबई – उत्तम साहित्याची आवड निर्माण होऊन लोकांनी अभिरुचीपूर्ण वाचनाकडे वळावे, या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या व्हिजन आयोजित ‘चला, वाचू या’ या मासिक अभिवाचन उपक्रमाचे २२ वे पुष्प नुकतेच दिवंगत झालेले ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे यांच्या साहित्याच्या अभिवाचनाने गुंफले जात आहे. रविव��र ८ ऑक्टोबर सायंकाळी ५ वाजता प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या तिसर्‍या मजल्यावरील फोटोग्राफी हॉलमध्ये होणारा हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहे.\nव्हिजनच्या ‘चला, वाचू या’मध्ये गेल्या वर्षीच्या एका सत्रामध्ये ह. मो. मराठे सहभागी होऊन नव्यानेच त्यांनी लिहीलेल्या व्यंगकथा ते स्वत: सादर करणार होते. परंतु प्रकृतीअस्वास्थ्यामुळे त्यावेळी व मग त्यानंतरही उपस्थित राहणे त्यांना शक्य झाले नाही. हमो स्मृतीविशेष अभिवाचनामध्ये अनेक मान्यवर सहभागी होत आहेत. व्हिजनतर्फे गेली दोन वर्षे घेण्यात येत असलेल्या राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेतील विजेत्यांचा एकेक दर्जेदार वाचनाविष्कार यापुढील प्रत्येक सत्रामध्ये करण्याचे ठरवण्यात आले आहे, त्यानुसार ८ ऑक्टोबरलाही अशा एका विजेत्या संघाचे अभिवाचन होणार आहे. जून २०१५ मध्ये ‘चला, वाचू या’ हा अभिवाचन उपक्रम सुरु झाल्यानंतर अल्पावधीतच त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. दर महिन्याला सलग उपक्रम स्वरुपात सुरु झालेला अभिवाचनाचा अशा प्रकारचा हा मुंबईतील पहिला उपक्रम आहे. आजवर या उपक्रमामध्ये ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर, अभिनेते व कवी किशोर कदम ‘सौमित्र’, संगीतकार कौशल इनामदार, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, विजय केंकरे, ज्येष्ठ साहित्यिक दत्ता टोळ, अभिनेत्री स्मिता तांबे, सोनाली कुलकर्णी, वर्षा दांदळे, ज्येष्ठ साहित्यिका उषा मेहता, साहित्यिक अनंत भावे, अभिनेते विजय कदम, राजन ताम्हाणे, शैलेश दातार, अविनाश नारकर, श्रीरंग देशमुख, मिलींद फाटक, कौस्तुभ दिवाण, लेखक-दिग्दर्शक देवेंद्र पेम, विवेक देशपांडे, अभिनेते विजय मिश्रा, सुशील इनामदार, संदेश जाधव, सुनील जाधव, शर्वाणी पिल्ले, केतकी थत्ते, मानसी कुलकर्णी, राज्याच्या भाषा संचालिका मंजुषा कुलकर्णी, निवेदिका सुलभा सौमित्र, प्रसिध्द कवी व कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर, किरण येले, भक्ती रत्नपारखी, ज्येष्ठ चित्रकार व लेखक आशुतोष आपटे, वृत्तनिवेदिका प्राजक्ता धर्माधिकारी, शुभांगी सावरकर, हेमंत बर्वे, ज्येष्ठ लेखक रवी लाखे, पुणे एसएनडीटी कॉलेजच्या मराठी विभागप्रमुख डॉ. प्रिया जामकर, अभिनेते सचिन सुरेश, अभिजीत झुंजारराव, वृत्तनिवेदक विजय कदम, लेखक प्रसाद कुमठेकर, अभिनेते दीपक कदम आदींसह अनेक मान्���वरांनी यापूर्वीची अभिवाचन सत्रे गुंफली आहेत. ‘मॉंटुकले दिवस’ या राज्य साहित्य पुरस्कारप्राप्त लेखनाचे अभिवाचनही स्वत: लेखक संदेश कुलकर्णी व अभिनेत्री अमृता सुभाष यांनी केले आहे.\nसाहित्यप्रसाराबरोबरच वाचिक अभिनयाकडेदेखील जाणीवपूर्वक लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीत अनेकांना वाचनाकडे वळवण्यात आणि आवडीने पुस्तक खरेदी करुन ते वाचण्याची आवड निर्माण करण्यात आल्याचे आयोजक सांगतात. नव्या कलावंतांनादेखील या उपक्रमात अभिवाचन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या निमित्ताने वाचन चळवळ वृध्दींगत करण्याच्या उद्देशाने अभिवाचनाचे एक कायमस्वरुपी व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रयत्न असून. या कार्यक्रमास रसिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून उपक्रमाचा प्रसार व वृध्दी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन व्हिजनचे संचालक श्रीनिवास नार्वेकर यांनी केले आहे.\nअसे लेख/बातम्या व इतर साहित्य नियमितपणे वाचण्यासाठी आमच्या Facebook Page ला Like आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/\nमहामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार\n“स्वच्छंद” विंदा विशेष, रंगगंध अभिवाचन स्पर्धा व अन्य कार्यक्रम\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nभारत पाक तिसऱ्या युद्धात पकिस्तानची सपशेल शरणागती (१९७१) आणि बांग्लादेशची निर्मिती Related\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nमंत्रपुष्पांजली अर्थात राष्ट्रप्रार्थना: मराठी रूपांतर हर्षद माने हिंदू धर्मातील विचार भव्य आहेत हे हिंदू धर्माच्या कुठल्याही पुस्तकातून जाणवते. ते व्यापक आहेत, सार्वत्रिक आहेत आणि बहुतांशी कालातीत आहेतच पण त्यांचे दर्शन वैश्विक सुद्धा आहे. मात्र मंत्रपुष्पांजलीमधून हिंदू धर्मातील राजकीय विचारही किती प्रगल्भ होते हे समजून येते. राष्ट्र ही संकल्पना पाश्चिमात्य असल्याचे ज्यांचे म्हणणे आहे, त्यांनी मंत्रपुष्पांजली जरूर […]\nमाणूस एक समाजशील प्राणी आहे. माणसाचे मन अतिशय संवेदनशील आहे. म्हणून माणूस एक संवेदनशील समाजाभिमूख प्राणी आहे. हे समजून घेतले म्हणजे माणसाला श्रध्दा का आवश्यक असते हे समजते. एखाद्या उच्च ठिकाणी आपले मन वाहणे आवडते. तिथे कुणाशी स्पर्धा नसते मद मत्सर राग लोभ वासना तिथे राहत नाही. श्रद्धा माणसाच्या मनाला संतुलित ठेवते. भगवद्गीता सांगते स��्वधर्म […]\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nमहाविद्यालयाने केलेल्या संस्कारमुळे आम्ही यशस्वी झालो - दत्तराज छाजेड\nभारताच्या संविधानाच्या निर्मितीची कथा\nभारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील शेवटचे पान म्हणजे मध्ये १९४६ कॅबिनेट कमिशन नुसार झालेली घटना समितीची स्थापना आणि त्यांच्या प्रयत्नातून तयार झालेले संविधान. भारताचे संविधान एक पवित्र दस्तावेज. ज्या एका दस्तावेजाने, तेंव्हाच्या तेहतीस कोटींच्या आणि आजच्या सव्वाशे कोटींच्या भारताला बांधून ठेवले आहे एका घट्ट धाग्याने, विविधतेने नटलेल्या आणि वळणा-वळणावर वैविध्य असणाऱ्या आपल्या या अजस्त्र, विस्तीर्ण देशाचा गाडा यशस्वीपणे […]\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा मोफत डाऊनलोड करा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रखर बुद्धिवाद संविधानाचे त्यांनी केलेले उत्तुंग कार्य आपल्या सर्वांना माहित आहेच. पण कायदा, अर्थशास्त्र, राजकीय अर्थशास्त्र या विषयात त्यांनी केलेलं काम अतुलनीय आणि अजस्त्र आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळेस मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी त्यांनी केंद्र शासनाने नेमलेल्या समितीसमोर भाषण दिले होते. रुपया, त्याचे मूल्य या विषयवार त्यांचे संशोधन जगप्रसिद्ध आहे. कामगार चळवळीविषयी त्यांचे स्वतःचे विचार होते. हिंदू […]\n अर्थात प्रबोधनकारांचे शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यातील भाषण\nशिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ ला झाली आणि पहिली जाहीर सभा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दादरच्या शिवाजी पार्कवर ३० ऑक्टोबर १९६६ ला झाली. त्या मेळाव्यात प्रबोधनकारांचंही भाषण झालं. “आजपासून हा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण करीत आहे हे त्यांचे तेंव्हाचे प्रसिद्ध वाक्य होते. ” त्यांचे भाषण वाचून त्यांचा आक्रमकपणा, त्वेष आणि ज्वलंत महाराष्ट्रप्रेम दिसून येते. ‘प्रबोधनकारांचे ज्वलंत हिंदुत्व’ […]\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन पुस्तक अभ्यास परीक्षा: पहिले पुष्प: “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री”\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन घेत आहे साहित्यावर आधारित पुस्तक अभ्यास परीक्षा पहिले पुष्प: स.आ. जोगळेकर लिखित “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री” उत्तमोत्तम मराठी साहित्या���र विश्लेषणात्मक अभ्यास व्हावा ह्या उद्देशाने मराठी इंटरनॅशनल (मिओ) पुस्तक अभ्यास परीक्षा हा उपक्रम सुरु करीत आहे. हे पुस्तक परीक्षण नाही. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे एखादे पुस्तक परीक्षेला लावले जाते तत्सम ही पुस्तकावर आधारित परीक्षा आहे. फक्त ही परीक्षा […]\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/vijaydurga/", "date_download": "2018-12-16T02:34:38Z", "digest": "sha1:M2NPONJIXGR3VKRTWNYJSR22S74GGWYC", "length": 18977, "nlines": 106, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "विजयदुर्ग - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nAuthor: टीम स्मार्ट महाराष्ट्र No Comments Share:\nअसे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज\nकिल्ल्याचा प्रकार : जलदुर्ग\nमुंबई-गोवा या समुद्रकिनार्‍यावर विजयदुर्ग मुंबई च्या दक्षिणेस सुमारे २२५ कि.मी. अंतरावर आहे आणि गोव्यापासून हे अंतर १५० कि.मी. आहे.विजयदुर्गची खाडी पूर्व-पश्चिम वाहणारी आहे,४० कि.मी लांबीची ही खाडी आहे.विजयदुर्ग बंदराची व्याप्ती सुमारे १० चौ.मैलांची आहे.\nछत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स.१६५३ साली विजयदुर्ग विजापूरच्या आदिलशाहीकडून जिंकून घेतला,तेव्हापासून विजयदुर्ग किल्ल्याला विशेष महत्व प्राप्त झाले. स्वत: शिवाजी महाराजांनी निशाण टेकडीवर भगवा ध्वज फडकाविला.महाराजांनी हा किल्ल जिंकून घेतला त्यावेळी त्याची व्याप्ती फारशी नव्हती,पण नंतर मात्र किल्ल्याचे क्षेत्र १४ एकर १५ गुंठे इतके झले.महाराजांना विजयदुर्ग या ठीकाणी आरमार केंद्र स्थापन करावयाचे असल्याने त्यांनी किल्ल्याची व्याप्ती वाढवली.\nसुरवातीला विजयदुर्ग घेरिया या नावाने ओळखला जात असे, विजयदुर्ग जवळ असणार्‍या गिर्ये या गावावरून घेरिया हे नाव पडले होते.पण महाराजांनी किल्ल्याची दुरुस्ती केली तेव्हा “विजय संवत्सर” चालू होते, म्हणून त्याचे नाव विजयदुर्ग ठेवण्यात आले.\nइ.स. १६६४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी विजयदुर्ग येथे मराठी आरमाराची स्थापना केली,.पुढे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या काळात विजयदुर्गला आरमारात महत्वाचे स्थान प्राप्त झाले.१६९८ साली छत्रपती राजाराम महाराजांनी कान्होजी आंग्रे यांना ‘सरखेल’ हा किताब बहाल केला .कान्होजीनी विजयदुर्गाच्या सहाय्याने समुद्रावर असा काही दरारा बसविला की ��लाढ्य इंग्रजांच्या आरमारासही कित्येक वेळा पराभूत होवून माघार घ्यावी लागली.विजयदुर्ग किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे इंग्रज्,डच्,पोर्तुगीज यांनी सातत्याने किल्ल्यावर स्वार्‍या केल्या पण त्यांना प्रत्येक वेळी हारच पत्करावी लागली.\nगडावरील पाहण्यासारखी ठिकाणे :\nविजयदुर्ग गावात पायउतार झाल्यावर समोरच आपणास ऐसपैस असा विजयदुर्ग किल्ला दिसतो.गडावर प्रवेश केल्यावर मारुतीचे मंदीर लागते,हे मंदीर शिवाजी महाराजांनी गड जिंकल्यावर बांधून घेतले.या मंदीरासमोरून पुढे गेल्यावर जिबीचा दरवाजा लागतो,या दरवाज्यातून आत गेल्यावर डाव्या हातासच ३० फूट उंचीची तटबंदी दिसते,इथून पुढे गेल्याणंतर गडाचे मुख्य प्रवेशद्वार लागते,भव्य अशा प्रवेशद्वाराच्या आत पहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत. दरवाजातून आत गेल्यावर पोलिस चौकी आहे,तिथे दुतर्फा तोफेचे गोळे व्यवस्थित मांडून ठेवले आहेत,इथे डाव्या बाजूस खलबत्खाना आहे.तिथून पायर्‍यांच्या वाटेने आपण ध्वजस्तंभाजवळ येवून पोहोचतो.हा ध्वजस्तंभाचा बुरूज पाहून आल्या वाटेने खाली उतरून समोरची सदर व दारूकोठार पहायचे.या कोठारा शेजारच्या भुयारातून ‘खूबलढा तोफा बारा ‘ या बुरुजावर यायचं या भुयाराच्या बाजूने ततावर जाण्यासाठी पायर्‍या असून या पायर्‍यांच्या मार्गाने तटावर चढायचे,इथून तटावर फेरफटका मारण्यास सुरवात करावी.\nविजयदुर्गास २० बुरुज असून प्रत्येक बुरुजावर नावाचा सिमेंटचा बोर्ड लावलेला आहे,पुढे तटावरच उभे असलेले लाईट हाऊस लागते,त्याचे पुढेच तटाच्या खाली चुण्याची घाणी दिसते,या चुण्याच्या घाणीच्या बाजूलच गोड्या पाण्याची विहीर असून तिच्या पासून फक्त २० फूटांवर समुद्र आहे.\nविजयदुर्गास तिहेरी तटबंदी असून गडाच्या पश्चिम तटाबाहेर मोठे दगड टाकून लाटांच्या मारापासून तटबंदीचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे.गडाचा तट सुस्थितीत असून त्यावर चढण्यास जागोजागी पायर्‍या असल्यामूळे संपूर्ण गडास व्यवस्थीत तटफेरी मारता येते.\nसंपूर्ण गड फिरून व्यवस्थीत पाहण्यास ३ तास लागतात.\nलेखक : अमीत म्हाडेश्वर\nअसे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज\nटीम स्मार्ट महाराष्ट्र\tView all posts\nउघडा डोळे… बघा नीट…\nनिमित्त मराठा क्रांती मोर्चा . ….\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nभारत पाक तिसऱ्या युद्धात पकिस्तानची सपशेल शरणागती (१९७१) आणि बांग्लादेशची निर्मिती Related\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nमंत्रपुष्पांजली अर्थात राष्ट्रप्रार्थना: मराठी रूपांतर हर्षद माने हिंदू धर्मातील विचार भव्य आहेत हे हिंदू धर्माच्या कुठल्याही पुस्तकातून जाणवते. ते व्यापक आहेत, सार्वत्रिक आहेत आणि बहुतांशी कालातीत आहेतच पण त्यांचे दर्शन वैश्विक सुद्धा आहे. मात्र मंत्रपुष्पांजलीमधून हिंदू धर्मातील राजकीय विचारही किती प्रगल्भ होते हे समजून येते. राष्ट्र ही संकल्पना पाश्चिमात्य असल्याचे ज्यांचे म्हणणे आहे, त्यांनी मंत्रपुष्पांजली जरूर […]\nमाणूस एक समाजशील प्राणी आहे. माणसाचे मन अतिशय संवेदनशील आहे. म्हणून माणूस एक संवेदनशील समाजाभिमूख प्राणी आहे. हे समजून घेतले म्हणजे माणसाला श्रध्दा का आवश्यक असते हे समजते. एखाद्या उच्च ठिकाणी आपले मन वाहणे आवडते. तिथे कुणाशी स्पर्धा नसते मद मत्सर राग लोभ वासना तिथे राहत नाही. श्रद्धा माणसाच्या मनाला संतुलित ठेवते. भगवद्गीता सांगते सर्वधर्म […]\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nमहाविद्यालयाने केलेल्या संस्कारमुळे आम्ही यशस्वी झालो - दत्तराज छाजेड\nभारताच्या संविधानाच्या निर्मितीची कथा\nभारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील शेवटचे पान म्हणजे मध्ये १९४६ कॅबिनेट कमिशन नुसार झालेली घटना समितीची स्थापना आणि त्यांच्या प्रयत्नातून तयार झालेले संविधान. भारताचे संविधान एक पवित्र दस्तावेज. ज्या एका दस्तावेजाने, तेंव्हाच्या तेहतीस कोटींच्या आणि आजच्या सव्वाशे कोटींच्या भारताला बांधून ठेवले आहे एका घट्ट धाग्याने, विविधतेने नटलेल्या आणि वळणा-वळणावर वैविध्य असणाऱ्या आपल्या या अजस्त्र, विस्तीर्ण देशाचा गाडा यशस्वीपणे […]\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा मोफत डाऊनलोड करा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रखर बुद्धिवाद संविधानाचे त्यांनी केलेले उत्तुंग कार्य आपल्या सर्वांना माहित आहेच. पण कायदा, अर्थशास्त्र, राजकीय अर्थशास्त्र या विषयात त्यांनी केलेलं काम अतुलनीय आणि अजस्त्र आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळेस मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी त्यांनी केंद्र शासनाने नेमलेल्या समितीसमोर भाषण द���ले होते. रुपया, त्याचे मूल्य या विषयवार त्यांचे संशोधन जगप्रसिद्ध आहे. कामगार चळवळीविषयी त्यांचे स्वतःचे विचार होते. हिंदू […]\n अर्थात प्रबोधनकारांचे शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यातील भाषण\nशिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ ला झाली आणि पहिली जाहीर सभा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दादरच्या शिवाजी पार्कवर ३० ऑक्टोबर १९६६ ला झाली. त्या मेळाव्यात प्रबोधनकारांचंही भाषण झालं. “आजपासून हा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण करीत आहे हे त्यांचे तेंव्हाचे प्रसिद्ध वाक्य होते. ” त्यांचे भाषण वाचून त्यांचा आक्रमकपणा, त्वेष आणि ज्वलंत महाराष्ट्रप्रेम दिसून येते. ‘प्रबोधनकारांचे ज्वलंत हिंदुत्व’ […]\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन पुस्तक अभ्यास परीक्षा: पहिले पुष्प: “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री”\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन घेत आहे साहित्यावर आधारित पुस्तक अभ्यास परीक्षा पहिले पुष्प: स.आ. जोगळेकर लिखित “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री” उत्तमोत्तम मराठी साहित्यावर विश्लेषणात्मक अभ्यास व्हावा ह्या उद्देशाने मराठी इंटरनॅशनल (मिओ) पुस्तक अभ्यास परीक्षा हा उपक्रम सुरु करीत आहे. हे पुस्तक परीक्षण नाही. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे एखादे पुस्तक परीक्षेला लावले जाते तत्सम ही पुस्तकावर आधारित परीक्षा आहे. फक्त ही परीक्षा […]\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B6/", "date_download": "2018-12-16T00:46:57Z", "digest": "sha1:UGKBJISHQ76TR4D4LRHNGT7EHEZ4U2VM", "length": 11173, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महात्मा गांधीच्या समता, शांतता, बंधुभावातूनच सामाजिक सलोखा शक्‍य -निखिल वागळे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमहात्मा गांधीच्या समता, शांतता, बंधुभावातूनच सामाजिक सलोखा शक्‍य -निखिल वागळे\nमावळ भूषण कृष्णराव भेगडे व्याख्यान माला\nतळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – देशात समता, सामाजिक शांतता, प्रेम आणि बंधुभाव असेल, तरच सामाजिक सलोखा शक्‍य आहे. त्यासाठी फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांची चूल पेटवली पाहिजे, असे मत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी मंगळवार दि. 30 ला येथे व्यक्‍त केले.\nइंद्रायणी महाविद्यालयाच्या मावळ भूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यान मालेचे दुसरे पुष्प गुंफतान�� “सामाजिक सलोखा आणि आजचे वास्तव’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी इंद्रायणी विद्या मंदिरचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे, कार्यवाह रामदास काकडे, खजिनदार केशवराव वाडेकर, उप नगराध्यक्ष सुनील शेळके, जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, राजश्री म्हस्के उपस्थित होते. महात्मा गांधीजींच्या 70 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहून कार्यक्रमाची सुरवात झाली. महात्मा गांधीजींच्या खुनापासून स्वतंत्र भारतातील सामाजिक सलोख्याला सुरूंग लावल्याचे सांगत वागळे म्हणाले, “अहिंसा, सत्याग्रह आणि प्रेमाचा संदेश देणारे गांधीजी पाश्‍चात्यांना अधिक कळले. भारताची ओळख महात्मा गांधीच्या नावाने जगभर आहे; मात्र आपल्याला ती नाही, ही खेदाची बाब आहे. गांधी विचारांचे मूळ शाहू-फुले-आंबेडकरांच्या तत्वज्ञानात आहे. जो या विचाराने पुढे गेला त्याची उन्नती झाली. आयुष्य बदलून टाकण्याचा विचार गांधी विचार आहे.\n‘गांधीजींच्या खुनाचे समर्थन करणारांवर सडेतोड टीका करताना वागळे म्हणाले की, महात्मा गांधींचा खून हा ते खरे व सर्वात मोठे सनातनी हिंदू होते म्हणून करण्यात आला. बहुसंख्य हिंदू हे सहिष्णू आहेत, म्हणूनच भारत देश विविधता, विषमता असूनही टिकून राहिलाय. सनातन हिंदू धर्म ऋग्वेदावर आधारित असून त्याचा पाया सर्वधर्म समानतेचा आहे.\nआध्यात्मिक, मानसिक आणि सामाजिक विकास ही सनातनची धर्म कल्पना आहे. हिंदुत्ववाद हे राजकीय षड्‌यंत्र असून त्यांनीच खरे तर हिंदू धर्म बाटवला आहे. गांधीजीच्या खुनाचे हे खरे कारण आहे.\nफाळणीमुळे सामाजिक दरी वाढली असली तरी महात्मा गांधींचा खून करून धर्मांध अतिरेक्‍यांनी देशातील सामाजिक सलोख्याला चूड लावली. छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले सेक्‍युलर राजे होते. त्यांचे राज्य रयतेचे, शेतकऱ्यांचे आणि सर्व जाती-धर्माचे होते, हे सांगताना आजच्या राज्यकर्त्यांच्या धर्माधतेला त्यांनी मार्मिक चपराक लगावली. धर्म व जाती व्यवस्था, आर्थिक विषमता, लिंगभेद विसरून समता निर्माण झाल्याशिवाय सामाजिक सलोखा शक्‍य नसल्याचे त्यांनी इतिहासातील दाखले देऊन स्पष्ट केले. मनुस्मृती हा संकुचित विचारांचा प्रतिगामी ग्रंथ असून संविधान हा अन्य कोणत्याही धर्मग्रंथापेक्षा अधिक श्रेष्ठ असल्याचे वागळे म्हणाले.\nकृष्णराव भेगडे यांच्या हस्ते ��ागळे यांचा सत्कार करण्यात आला. व्याख्यान मालेचे मुख्य संयोजक डॉ. एस. के. मलघे यांनी परिचय वाचन केले. संदीप साकोरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दत्तात्रय बाळसराफ यांनी आभार मानले.\nउद्या व्याख्यान मालेच्या समारोपात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांचे व्याख्यान आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकाकडे महाविद्यालयातील प्रा. वायदंडे विद्यापीठाच्या अधिसभेवर\nNext articleमानवतेसाठी एक जात, एकच धर्म – सुरेश गोपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2018-12-16T01:56:47Z", "digest": "sha1:KTRAQTV7IIMP7XXNEJ67GFY2R4MCAL2N", "length": 8016, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "यूपीएससी उमेदवारांना परीक्षा अर्ज मागे घेता येणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nयूपीएससी उमेदवारांना परीक्षा अर्ज मागे घेता येणार\nनवी दिल्ली – केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) पहिल्यांदा परीक्षार्थी उमेदवारांना परीक्षेचा अर्ज मागे घेण्याची सुविधा दिली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने दिलेल्या माहितीनुसार जवळपास दहा लाख उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज दाखल करतात. मात्र अर्ध्याहून अधिक उमेदवार पूर्वतयारी न झाल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे परीक्षेला गैरहजर राहतात.\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी अर्जदारांची संख्या आणि परीक्षा देणाऱ्यांची संख्या यांच्यातील तफावतीनंतर अर्जदारांना अर्ज मागे देण्याची सुविधा देण्यात येणार आहे. मात्र उमेदवाराने भरलेली फी पुन्हा मिळणार नाही.\nयूपीएससीचा हा नवीन नियम 2019 मध्ये घेतल्या जाणाऱ्या इंजीनिअरिंग सर्व्हिस परीक्षेपासून लागू होणार आहे. यूपीएससीचे चेअरमन अरविंद सक्‍सेना यांनी म्हणाले, यूपीएससी परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्यांपैकी केवळ 50 टक्के उमेदवार परीक्षेला हजर राहतात.\nदहा लाख उमेदवारांनुसार आयोगाकडून परीक्षेसाठी जागा, प्रश्न आणि उत्तर पत्रिका, परीक्षक याचे नियोजन केले जात. मात्र अर्ध्याहून अधिक उमेदवार गैरहजर राहतात, त्यामुळे आयोगाचा वेळ, मेहनत आणि पैसा वाया जातो. नव्या नियमामुळे प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना अधिक चांगली ���ुविधा देणे शक्‍य होणार आहे, अशी माहिती यूपीएससीचे चेअरमन अरविंद सक्‍सेना यांनी दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleस्वच्छ इंधनही ‘पेट’णार\nजम्मू-काश्मीरमध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक : सहा नागरिक ठार\nइंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याचा फोन\nजम्मू-काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा : एक जवान शहीद\n#फोटो : कुस्तीगीर विनेश फोगाट आणि सोमवीर राठी अडकले विवाहबंधनात\nराफेल करार : राहुल गांधींनी जनतेची माफी मागावी : भाजप खासदारांची मागणी\nमोदी सरकारला दिलासा : राफेल डीलमध्ये घोटाळा नाही – सर्वोच्च न्यायालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B5/", "date_download": "2018-12-16T02:05:47Z", "digest": "sha1:NDKBMCEOCJ6T24AACZMSMHXHE24KXWWN", "length": 6046, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाकडमध्ये अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवाकडमध्ये अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग\nवाकड – मध्यरात्री जबरदस्तीने घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ही घटना वाकड परिसरात मंगळवारी (दि. 17) मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली.\nअल्पवयीन मुलीच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रवी पाटोळे (वय 21) याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री दोनच्या पाटोळे याने पीडित मुलीच्या घराचा दरवाजा ठोठावला. मुलीच्या आईने दरवाजा उघडला.\nपाटोळे याने आईला ढकलून दिले. घरात अल्पवयीन मुलगी झोपली होती. पाटोळे याने तिच्यासोबत अतिप्रसंग केला. घाबरलेल्या आईने आरडाओरडा केला. त्यामुळे शेजारी तात्काळ जमा झाले. पाटोळे मागील काही दिवसांपासून आपल्या मुलीला त्रास देत असल्याचे शेजाऱ्यांना सांगितले असता शेजाऱ्यांनी पाटोळे याला चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleश्री मुंजोबा महाराज उत्सव आनंदात साजरा\nNext articleऊस उत्पादनात वाढ होण्यासाठी प्रयत्नशील रहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/vypam-scam-court-rejects-bail-for-private-college-secretariat/", "date_download": "2018-12-16T01:10:13Z", "digest": "sha1:REMQFZPFQUCLMHFYQYEFVZU6KDI6HYVL", "length": 7510, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "व्यापम घोटाळा: न्यायालयाने खाजगी महाविद्यालयाच्या सचिवाचा जामीन फेटाळला | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nव्यापम घोटाळा: न्यायालयाने खाजगी महाविद्यालयाच्या सचिवाचा जामीन फेटाळला\nइंदौर: येथील विशेष सत्र न्यायालयाने आज व्यापम घोटाळ्याशी संबंधित एका गैरव्यवहारात आरोपी असलेल्या एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या सचिवाचा जामीन फेटाळला. विशेष न्यायाधीश समरेश सिंग यांनी आरोपी विनोद भंडारी याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.अंमलबजावणी संचानालयाने विनोद भंडारी यांच्या खटला दाखल केला होता.\nअंमलबजावणी संचानालयाने सांगितले की, भंडारी हे श्री अरबिंदो इन्स्टिटयूट ऑफ मेडीकल सायन्स अँड मेडीकल कॉलेज (एसएआयएमएस)चे सचिव होते जेव्हा विद्यार्थी भरती प्रक्रियेचा घोटाळा झाला जो व्यापम (मध्यप्रदेश प्रोफेशनल एक्सामिनेशन बोर्ड) घोटाळा म्हणून ओळखला जातो.\nभंडारी यांच्यावर मोठ्या प्रमाणात घुसखोरी, चुकीच्या विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश मिळवून देणे, यासंबंधीचा त्यांच्यावर खटला दाखल आहे. त्याचबरोबर अंमलबजावणी संचानालयाचे असेही म्हणणे आहे की, त्यांनी या मार्फत कमाविलेल्या काळ्या पैश्याने ७ कोटी रुपयांची मालमता देखील खरेदी केली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleक्षमतेपेक्षा जास्त दिलेले प्रवेश होणार रद्द\nNext articleहुतात्मा स्मारके प्रेरणास्थळ बनावीत\nकुंभमेळा तयारीची पहाणी करण्यासाठी आज दिल्लीचे पथक जाणार\nपुलवामा जिल्ह्यात धुमश्‍चक्री; काश्‍मीरात सात नागरीकांसह अकरा ठार\nमाझ्या कर्जवसुलीपेक्षा भारताला मला पकडण्यातच जादा रस – मल्ल्याची प्रतिक्रीया\nराफेलवरील कॅगचा अहवाल अजून तयार व्हायचाय \nदसॉल्ट एव्हीएशनकडून कोर्टाच्या निकालाचे स्वागत\nसीपीडब्ल्युडीच्या सर्व कार्यालयात एलईडी बल्ब लावणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.pdshinde.in/p/normal-0-false-false-false-en-us-x-none_6.html", "date_download": "2018-12-16T02:27:20Z", "digest": "sha1:KNG6ZKJNMTYB4KHJSEBSJ77LSBVG6UCI", "length": 19916, "nlines": 322, "source_domain": "www.pdshinde.in", "title": "माझी शाळा: विद्यार्थी लाभाच्या योजना", "raw_content": "\nकोरे फॉर्म / तक्ते\nभाषणे / जयंती / पुण्यतिथी\nशिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..\nई . १ली ते ४ थी\nSC, ST, VJNT संवर्गातील दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या किंवा वार्षिक उत्पन्न ११०००/- व शहरी ११८५०/- महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असणाऱ्या दरमहा ७५% उपस्थिती असणाऱ्या मुली\n👉 मोफत गणवेश योजना\nई . १ली ते ४ थी SC, ST, VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली\n👉 मोफत लेखन साहित्य\nई . १ली ते ४ थी\nSC, ST, VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली\n👉 शालेय पोषण आहार\nई . १ली ते ५ वी ई . १ली ते ५ वी उपस्थित असणाऱ्या सर्व मुला - मुलींना दररोज\n👉 राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजना\nई . ६वी ते ८ वी ई . ६वी ते ८ वी उपस्थित असणाऱ्या सर्व मुला-मुलींना दररोज\nई . १ली ते ८ वी ई . १ली ते ८ वी सर्व विद्यार्थी\n👉 मोफत गणवेश योजना\nई . १ली ते ८ वी\nसर्व जातीच्या मुली तसेच SC, ST व दारिद्र्य रेषेखालील (BPL)पालकांची उर्वरित संवर्गातील फक्त मुले\n👉 सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती\nइ . ५वी ते ७वी SC,VJNT,SBC संवर्गातील मुली\n👉 सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती\nइ . ८वी ते १० वी SC संवर्गातील मुली\n👉 माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती\nई. ५वी ते १० वी SC,VJNT.SBC मुले व मुली\n👉 परीक्षा फी ई. १० वी\n(एस . एस . सी . बोर्ड ) ई. १० वी SC,ST,VJNT,SBC विशेष मागास मुले व मुली\n👉 अस्वच्छ व्यवसायात असलेल्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती\nई. १ली ते १० वी\n१) जातीचे बंधन नाही\n२)व्यवसायाचे प्रमाणपत्र ग्रामसेवक व सरपंच यांच्या स्वाक्षरीने , शहरी भागामध्ये उपयुक्त म . न . पा . यांचे प्रमाणपत्र\n३)खालील व्यवसाय असावेत .\nजनावरांची कातडी सोलणे , कातडी कमावणे ई .\n👉 अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती\nई. १ली ते १० वी ४०% अपंगत्व प्रमाणपत्र असणारे खालील विद्यार्थी विद्यार्थी\nअ ) अंध ब)मुकबधीर क)अस्थिव्यंग\n👉 राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती\n११वी एस . एस . सी . बोर्ड परीक्षा ७५% गुण घेऊन अकरावीत प्रवेश SC, VJNT, SBC मुले मुली\n👉 राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती १०वी व १२ वी\n१०वी व १२ वी बोर्डात शाळा /महाविद्यालयातून सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक SC,VJNT,SBC मुले मुली\n👉 अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रोत्साहन भत्ता\n५ वी ते ७ वी मुस्लीम , बौध , ख्रिस्चन , शीख , जैन व पारशी समाजातील दर���हा ७५% उपस्थिती असणारे मुले - मुली\n👉 मोफत गणवेश योजना १ली ते ४ थी\nमुस्लीम , बौध , ख्रिस्चन , शीख , जैन व पारशी समाजातील मुले - मुली (अल्पसंख्यांक विभाग योजने अंतर्गत )\n👉 PRIMATRIK अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती\nई. १ली ते १० वी\nमुस्लीम , बुद्ध , ख्रिस्चन , शीख , पारशी समाजातील विद्यार्थ्यांसाठी\n१)मागील वर्षी ५०% गुण आवश्यक\n२) उत्पन्न १ लाखांपर्यंत\n४)१०/- च्या स्टंप पेपर वर स्वयं घोषित अल्पसंख्यांक असलेले प्रमाणपत्र\n५)एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त पाल्यांना अनुद्नेय नाही\n👉 सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना\nई . १ ते १० एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी\n१) ST संवर्गातील मुले मुली\n२)मुख्याध्यापकांनी ST असल्याचे प्रमाणित केलेले प्रमाणपत्र\n३)वार्षिक उत्पन्न रु १. ०८ लाखांपेक्षा कमी आसल्याचे ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र\n४)दरमहा उपस्थिती ८०% आवश्यक .\nशालेय पोषण आहार एक्सेल शिट्स\nसा.स. नोंदी एक्सेल शीटस\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nइयत्ता 9 वी नैदानिक चाचणी तक्ते\nसंकलित चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nशाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी\nसरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कायदे\nभारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती\nशाळा स्तरावरील विविध समित्या\nमूल्यमापन नोंदी कशा कराव्यात \nपहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी\nमित्रा App डाउनलोड करण्याविषयी\nनविन वेळापत्रक व तासिका विभागणी\nछान छान गोष्टी व्हिडीओ\nकोडी बनवा, रंगवा, खेळा\nबोधकथा / बोधपर गोष्टी\nअभ्यासात मागे राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी\nइतर उपक्रम / उत्सव\nपैसे कमवा ई- वॉलेटमधून\nपैसे कमवा ई- वॉलेटमधून\nश्री. परशुराम ज्ञानू शिंदे उपशिक्षक ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठुळी ता. आटपाडी जि. सांगली मूळ गाव – हिवरे ता. जत जि.सांगली मो. नं. 9011116046\nआज दिनांक व वेळ\n'माझी शाळा' अँड्रॉईड अॅप\nमाझी शाळा ब्लॉगचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी या इमेजवर क्लिक करा..\n'माझी शाळा' यू-ट्युब चॅनेल\nमाझे स्वनिर्मित व्हिडीओ पाहण्यासाठी वर दिसणार्‍या यु-ट्युबच्या इमेजवर क्लिक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.\n11 जून 2017 पासून एकूण भेटी\nवर दिसणार्‍या इमेजवर क्लिक करा आणि त्यानंतर Follow या बटणावर क्लिक करा.\nशैक्षणिक प्रगती चाचण्यांचे नियोजन\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - स्वाध्यायपु���्तिका\nआकारिक चाचणी क्र.1 प्रश्नपत्रिका\nपायाभूत चाचणी एक्सेल सॉफ्टवेअर व तक्ते\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद\nआधारकार्ड पॅन कार्डशी लिंक\n10 वी, 12 वी मार्कलिस्ट\nमतदार यादीत नाव शोधा\n७ वा वेतन आयोग पगार\nमहत्वाचे दाखले व कागदपत्रे\nमहत्वाचे टोल फ्री क्रमांक\nकसा भरावा कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज\nजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी\nब्लॉगवरील अपडेट मिळवण्यासाठी Like या बटणावर क्लिक करा.\nया ब्लॉगवरील बरीच माहिती संग्रहित असून ती सोशल मीडियावरून घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबाबत शहानिशा केलेली नाही. वाचकांना केवळ माहिती उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्यामुळे मूळ लेख, लेखक, त्यातील विचार याबाबतीत खात्री केलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://stateexcise.maharashtra.gov.in/Site/Common/ViewPDFList.aspx?Doctype=237A53E5-29AF-435B-AC7F-087B8EFAA466", "date_download": "2018-12-16T02:26:13Z", "digest": "sha1:YVBRGVCNMZWZVI64SAA73HKGOOQOUB5G", "length": 5625, "nlines": 115, "source_domain": "stateexcise.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क\nअनुज्ञप्ती धारक लॉग इन\nमहाराष्ट्र प्रतिबंधक कायद्यान्वये अंतर्गत नियम १९४९\nमळी व मद्यार्क (इथेनॉल)\nदेशी व विदेशी मद्य, बिअर आणि वाईन (उत्पादक घटक)\nठोक व किरकोळ विक्री अनुज्ञप्तीविषयक धोरण\nअंमलबजावणी, गुन्हा अन्वेषण व तपास\nताडी, औषधे व सौंदर्य प्रसाधने (एनडीपीएस)\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५\nउत्पादन शुल्क लोक माहिती अधिकारी\nमहाराष्ट्र राज्य माहिती आयोग\nमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ चे कलम ४(ख) नुसार माहिती\nअनुज्ञप्तींचे प्रकार आणि त्या प्राप्त करण्याची कार्यपद्धती\nसध्याचे कर संरचना आणि शुल्क संरचना\nपूर्वीचे कर संरचना आणि शुल्क संरचना\nइज ऑफ डुईंग बिजनेस\nऑनलाईन लेबल नोंदणी प्रणाली\nया दिनांकापासून या दिनांकापर्यंत\nदस्तावेजाचे प्रकार सर्व सांख्यीकी व संगणकीकरण शब्दशोध\n1 सेवा ऑनलाईन करून कालावधी निश्चित करणेबाबत सांख्यीकी व संगणकीकरण 30-10-2017 1.21\n2 राज्य उत्पादन शुल्क विभागातील ऑनलाइन सेवा अनिवार्य करणेसंदर्भात सांख्यीकी व संगणकीकरण 11-10-2017 0.52\n© राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.biblegateway.com/passage/?search=%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87+9&version=ERV-MR", "date_download": "2018-12-16T02:12:30Z", "digest": "sha1:LCY6ORQK7VUVPIVASJB7C5FU3ZICOF2X", "length": 46080, "nlines": 247, "source_domain": "www.biblegateway.com", "title": "शास्ते 9 ERV-MR - अबीमलेखची - Bible Gateway", "raw_content": "\n9 यरुब्बाल (गिदोन) याचा अबीमलेख हा मुलगा. शखेम येथे तो आपल्या आजोळी गेला आणि मामांना व सर्व नातेवाईकांना म्हणाला, 2 “शखेम नगरातील वडीलधाऱ्यांना विचारा की, ‘यरुब्बालच्या सत्तर मुलांच्या सत्तेखाली राहणे चांगले की एकाच माणसाच्या आधिपत्याखाली असणे चांगले मी तुमचा नातेवाईक आहे हे लक्षात ठेवा.’”\n3 अबीमलेखच्या मामांनी शखेम नगरातील अधिकारी मंडळींना हा प्रश्न विचारला. त्यांनीही अबीमलेखला आपला पाठिंबा द्यायचे ठरवले. ते म्हणाले, “हा तर आमचा बंधू आहे.” 4 शखेमच्या या अधिकाऱ्यांनी बआल-बेरीथच्या मंदिरातून सत्तर रौप्यमुद्रा अबीमलेखला दिल्या. त्यातून अबीमलेखने काही रिकामटेकडी कसलाही मुलाहिजा नसलेली माणसे आपल्या पदरी बाळगली. ती सतत अबीमलेख बरोबर राहात असत.\n5 अबीमलेख अफ्रा येथे आपल्या वडीलांच्या गावी आला व त्याने आपल्या सत्तर भावांची एकाचवेळी कत्तल केली. फक्त त्यातला सगळ्यात धाकटा लपून बसल्यामुळे बचावला. त्याचे नाव योथाम होते.\n6 मग शखेम आणि मिल्लो येथील नेते एकत्र आले. शखेममधील स्तंभाजवळच्या एका वृक्षाखाली जमून त्यांनी अबीमलेखला आपला राजा म्हणून घोषित केले.\n7 हे वर्तमान योथामने ऐकले तेव्हा तो गेला आणि गरिज्जीम डोंगरावर उभा राहून मोठयाने लोकांशी बोलू लागला.\n“शखेम नगरातील अधिकाऱ्यांनो ऐका. मग परमेश्वरही तुमचे ऐकेल.\n8 “एक दिवस, आपल्याला कोणीतरी राजा असावा असे सर्व झाडांच्या मनात आले. तेव्हा जैतून वृक्षाला ती झाडे म्हणाली, ‘तू आमचा राजा हो.’\n9 “जैतून वृक्ष त्यांना म्हणाला, ‘सर्व माणसे आणि परमेश्वर माझ्यापासून जे तेल मिळते त्यासाठी माझी स्तुती करतात. ते तेल करायचे सोडून मी नुसता इतर झाडांवर डोलत राहू काय\n10 “मग ती झाडे अंजीराच्या झाडाकडे गेली व म्हणाली, ‘तू आमचा राजा हो.’\n11 “पण अंजीराच्या झाडाने उत्तर दिले, ‘माझी गोड आणि रसाळ फळे करायचे थांबवून मी इतर झाडांवर डोलत राहायला जाऊ की काय\n12 “तेव्हा ती झाडे द्राक्षवेलीकडे जाऊन म्हणाली, ‘तू आम्हावर राज्य कर.’\n13 “पण द्राक्षवेलीने उत्तर दिले, ‘माझ्या द्राक्षरसामुळे माणसे, राजेलोक संतुष्ट होतात. ते करायचे सोडून मी इतर झाडांवर हालत डोलत राहू का\n14 “शेवटी ती सर्व झाडे काटेरी झुडुपाकडे जाऊन म्हणाली, ‘तू ��े आणि आम्हावर राज्य कर.’\n15 “ते काटेरी झुडूप त्यांना म्हणाले, ‘तुम्हाला खरोखरच मला राजा करायचे असेल तर माझ्या सावलीत आश्रयाला या. तसे केले नाहीत तर काटेरी झुडुपातून अग्नि निघून तो लबानोनचे गंधसरु भस्मसात करील.’\n16 “आता, अबीमलेखला आपला राजा म्हणून घोषित करताना तुम्ही पूर्णपणे प्रमाणिक राहिला असलात तर त्याच्या कारकीर्दीत सुखात असा. यरुब्बाल आणि त्याचे कुटुंबीय यांच्याशी तुमचे वर्तन योग्य असेल तर ठीकच आहे. 17 पण माझ्या वडीलांनी तुमच्यासाठी काय केले ते आठवा ते तुमच्यासाठी झुंजले. मिद्यानापासून तुमचे रक्षण करताना त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला. 18 पण आता तुम्ही त्यांच्या कुटुंबीयांकडे पाठ फिरवली आहे. तुम्ही माझ्या वडालांच्या सतर मुलांना एकाच वेळी [a] ठार केले आहे. अबीमलेखला तुम्ही शखेमचा राजा केले आहे. तो तुमचा नातेवाईक म्हणून तुम्ही असे केलेत पण तो निव्वळ दासीपुत्र आहे. 19 यरुब्बाल आणि त्याचे कुटुंबीय यांच्याशी तुम्ही खरोखरच प्रमाणिक असाल तर अबीमलेखच्या राज्यात सुखी असा. तो ही तुमच्यावर आंनदाने राज्य करो. 20 पण तुमचे हे वागणे बरोबर नसेल तर मात्र अबीमलेखच्या हातून शखेम आणि मिल्लो यांचा नाश होवो. तसेच अबीमलेखचाही नाश होवो\n21 एवढे बोलून योथाम बैर या शहराला पळून गेला. अबीमलेखाच्या भीतीने तो तेथेच राहिला.\n22 अबीमलेखने इस्राएल लोकांवर तीन वर्षे राज्य केले. 23-24 अबीमलेखने यरुब्बालाच्या सत्तर मुलांची म्हणजे आपल्याच भावंडांची हत्या केली होती. या दुष्कृत्यात त्याला शखेमच्या अधिकाऱ्यांची साथ होती. तेव्हा अबीमलेख आणि हे अधिकारी यांच्यात परमेश्वराने वैमनस्य निर्माण केले. अबीमलेख विरुद्ध या अधिकाऱ्यांनी कपट कारस्थान करायला सुरुवात केली. 25 आता त्यांना अबीमलेख आवडेनासा झाला होता. त्यांनी वाटमारी करायला डोंगरांवर माणसे ठेवली. या लूटमारीच्या बातम्या अबीमलेखपर्यंत येऊन पोचल्या.\n26 याच सुमाराला एबेदचा मुलगा गाल आपल्या भाऊ बंदांसह शखेम शहरी राहायला आला. तेव्हा शखेमच्या वडीलधाऱ्यांनी गालवर विश्वाेस टाकून राहायचे ठरवले.\n27 एक दिवस शखेममधील लोक द्राक्ष खुडणीसाठी मव्व्यामध्ये गेले. त्यांनी द्राक्षरस काढला आणि त्यांच्या दैवतांच्या देवळात उत्सव केला. खाद्यपेयांची मेजवानी केली आणि अबीमलेखला शिव्याशाप दिले.\n28 तेव्हा एबेदपुत्र गाल म्हणाला, “आपण शखेमचे लोक आपण त्याच्या राजवटीत का राहावे तो कोण समजतो स्वतःला तो कोण समजतो स्वतःला यरुब्बालच्या मुलांपैकी तो एक, बरोबर यरुब्बालच्या मुलांपैकी तो एक, बरोबर जबूलला अबीमलेखने अधिकारी केले आहे. खरे ना जबूलला अबीमलेखने अधिकारी केले आहे. खरे नाआपण अबीमलेखला जुमानता कामा नये. आपण आपल्याच लोकांचे हमोरच्या लोकांचे ऐकले पाहिजे. (हमोर हा शखेमचा मूळ पुरुष.) 29 तुम्ही मला या लोकांचा सेनापती नेमले तर मी अबीमलेखला नेस्तनाबूत करीन. ‘आपल्या सैन्याची जमवाजमव कर आणि युध्दाला सज्ज हो’ असे मी त्याला आव्हान देईन.”\n30 जबूल शखेम नगराचा अधिकारी होता त्याने हे ऐकले आणि तो संतापला. 31 त्याने अरुमा येथे दूत पाठवून अबीमलेखला हे वर्तमान पोचवले. तो संदेश असा:\n“एबेदाचा मुलगा गाल आणि त्याचे भाऊबंद शखेम शहरात येऊन राहिले आहेत. ते तुला त्रास देण्यासाठी कारस्थान करत आहेत. त्यांनी सगव्व्या शहरवासियांना तुझ्याविरुद्ध फितवले आहे. 32 तेव्हा तू आणि तुझी माणसे रातोरात येऊन नगराच्या बाहेर शेतात लपून राहा. 33 सकाळी सूर्य वर येताच शहरावर हल्ला चढवा. गाल आणि त्याची माणसे तुझा प्रतिकार करायला येतील तेव्हा त्यांचा चांगला समाचार घ्या.”\n34 तेव्हा अबीमलेख आणि त्याचे सैनिक रात्रीच निघून नगराकडे आले. चार तुकड्या करुन ते सैन्य शखेम बाहेर दबा धरून बसले. 35 इकडे एबेद पुत्र गाल बाहेर पडून नगराच्या वेशीपाशी उभा राहिला तेव्हा अबीमलेख आणि त्याचे सैन्य दबा धरुन बसले होते ते एकदम बाहेर आले.\n36 गालने ते पाहिले व तो जबूलला म्हणाला, “ते पाहा डोंगरमाथ्यावरुन लोक उतरत आहेत.”\nजबूल त्याला म्हणाला, “तू पाहातोस त्या डोंगराच्या सावल्या आहेत त्या तुला माणसांसारख्या वाटत आहेत.”\n37 पण गाल पुन्हा म्हणाला, “ती पाहा तिकडून काही माणसे प्रदेशाची नाभी नानक जागा उतरुन येत आहेत. आणि जादूगाराच्या वृक्षाजवळही कोणाचे तरी डोके मी पाहिले आहे.” 38 तेव्हा जबूल गालला म्हणाला, “मग आता तुझे बढाया मारणे कुठे गेले ‘अबीमलेख कोण आम्ही त्याचे का ऐकावे’ असे तू म्हणत होतास नाही का त्यांना तू हसण्यावारी नेलेस. आता आणि त्यांचा सामना कर.”\n39 तेव्हा गाल शखेमच्या लोकांचे नेतृत्व करुन लढाईला बाहेर पडला. 40 अबीमलेखच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला. ते मागे आपल्या नगराच्या वेशीच्या दिशेने पळत सुटले. गालची पुष्कळ माणसे तर तेथे पोहोंचायच्या आधीच मारली गेली.\n41 तेव्हा अबीमलेख अरूमा या नगराला परतला. जबूलने गाल आणि त्याचे भाऊबंद यांना शखेम सोडून जायला भाग पाडले.\n42 दुसऱ्या दिवशी शखेमचे लोक आपापल्या शेतीवाडीवर कामाला गेले असे अबीमलेखला कळले. 43 त्याने आपल्या सैन्याच्या तीन तुकडचा केल्या. शखेमच्या लोकांवर त्याला गनिमी काव्याने हल्ला करायचा होता म्हणून त्याने आपल्या सैन्याला शेतात दबा धरून बसायला सांगितले. लोक गावातून शेतावर जायला निघतात तोच त्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. 44 अबीमलेख एका तुकडी बरोबर शखेमच्या वेशीपाशी गेला. राहिलेल्या दोन तुकड्यांनी शेतातील लोकांवर हल्ला करुन त्यांना ठार केले. 45 दिवसभर लढाई चालली. अबीमलेखच्या सैन्याने शखेम शहरावर ताबा मिळवला, तेथील लोकांना ठार मारले. मग त्याने शहराची पूर्ण नासधूस करुन त्यावर मीठ पसरले.\n46 शखेमच्या गढीमध्ये काही माणसे अजूनही होती. त्यांनी हे ऐकले तेव्हा एल-बरीथ परमेश्वराच्या मंदिराच्या सर्वात सुरक्षित खोलीमध्ये ती एकत्र जमली.\n47 हे ही अबीमलेखच्या कानावर आले. 48 तेव्हा तो आपल्या माणसांना घेऊन सलमोन डोंगरावर गेला. तेथे त्याने कुऱ्हाडीने झाडांच्या काही फांद्या छाटल्या. त्या फांद्या खांद्यावर घेतल्या. बरोबरच्या लोकांनाही त्याने वेळ न दवडता तसेच करायला सांगितले. 49 तेव्हा त्यांनीही फांद्या तोडून घेतल्या व अबीमलेखच्या पाठोपाठ ते चालू लागले. एल-बरीथच्या तळघरासमोर त्या रचून ठेवल्या मग त्यांनी त्या ढिगाला आग लावली. त्या आगीत आतील सर्व माणसे जळून खाक झाली. शखेमच्या मनोऱ्याजवळ राहाणारी बायकापुरुष मिळून जवळ जवळ हजार माणसे त्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.\n50 नंतर अबीमलेख आपल्या बरोबरच्या लोकांसह तेबेस या नगरी गेला. तेही नगर त्यांनी काबीज केले. 51 पण त्या नगराच्या आत एक मजबूत गढी होती. तिच्यात नगरातील बायका, पुरुष, अधिकारी आश्रयाला गेले. आत जाताच त्यांनी दरवाजा पक्का बंद केला. मग ते गढीच्या छतावर चढून बसले. 52 अबीमलेख व त्याची माणसे हल्ला करायला गढीपर्यंत आली. त्यांना गढीला आग लावायची होती. 53 पण अबीमलेख गढीच्या दरवाजाशी थांबलेला असताना, वर चढून बसलेल्या एका बाईने त्याच्या डोक्यावर जाते टाकले. अबिमलेखच्या डोक्याला त्यामुळे भयंकर मार लागला. 54 अबीमलेख आपल्या सशस्त्र नोकराला तेवढ्यात म्हणाला, “तुझी तलवार उपस आ��ि मला ठार कर ‘एका बाईने अबीमलेखला मारले’ असे लोकांनी म्हणता कामा नये म्हणून तुझ्या हातून मला मरण येऊ दे.” तेव्हा त्याची शस्त्रे वाहून नेणाऱ्या सेवकाने त्याला तलवारीने भोसकले व अबीमलेख मरण पावला. 55 ते पाहिल्यावर इस्राएल लोक आपापल्या घरी परतले.\n56 अशाप्रकारे, अबीमलेखला त्याच्या दृष्कृत्यांबद्दल परमेश्वराने सजा केली. आपल्या सत्तर भांवाना ठार करुन त्याने आपल्या वडीलांचा घोर अपराध केला होता. 57 शखेमच्या लोकांनाही त्यांच्या दुर्वर्तनाबद्दल परमेश्वराने शिक्षा केली. एकंदरीत योथामचा शाप खरा ठरला. (गिदोन यरुब्बालचा योथाम हा सर्वात धाकटा मुलगा.)\nशास्ते 9:18 एकाच वेळी शब्दश, “एकाच पाषाणावर.”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/chetla-ramaiyya/", "date_download": "2018-12-16T00:41:48Z", "digest": "sha1:XKXI6AH7XVIAIFPH7VCXAFYGDLUZAWUL", "length": 5860, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Chetla ramaiyya Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nएकट्याने तब्बल एक कोटी झाडे लावणाऱ्या या अज्ञात हिरोची कहाणी प्रत्येकाने वाचायलाच हवी\nकाही लोक वेडा माणूस म्हणायचे, उगाच वेळ वाया घालवतोय म्हणायचे.\n‘द ग्रेट वॉल ऑफ चायना’ बद्दल ह्या गोष्टी तुम्हाला सहसा कोणीही सांगणार नाही\nआंतरराष्ट्रीय योग दिन २१ जूनलाच का असतो जाणून घ्या “योग” बद्दल बरंच काही\nभारतीय तिरंग्याशी निगडीत ९ रोचक गोष्टी\nइतिहास जिवंत ठेवणारी जगातील ५ प्रसिद्ध शहरं\nआईच्या गर्भात असताना बाळ काय काय अनुभवते \nवेश्यागमन की बलात्कार : विकृतांच्या मेंदूत ही चॉईस असते का\nमाणसाच्या वात्रट क्रिएटिव्हिटीची चरम सीमा – भोजपुरी सिनेमांची नावं\nअंतराळाबद्दल तुम्हाला माहित असलेल्या या गोष्टी म्हणजे केवळ ‘मिथके’ आहेत\nएका मुस्लीम संताने घातला होता सुवर्णमंदिराचा पाया, जाणून घ्या गोल्डन टेम्पल बद्दल रंजक गोष्टी\nप्रिय BMC, मुंबईतील पावसाचे हाल वाचवायचे असतील तर प्लिज हे वाचा…\nया राजाच्या अंत्ययांत्रेवर केला गेला तब्बल ५८५ कोटी रुपयांचा खर्च\nमोदी प्रचार यंत्रणेचं आणखी एक खोटं उघडकीस \nदेहाचे कोड पुरविणाऱ्याला नारायणाची भेट कधी घडायची नाही : जाऊ तुकोबांच्या गावा भाग : ४५\n सनातन संस्थेचे हास्यास्पद प्रयोग – भाग १\nअट्टारी-वाघा बोर्डर बिटिंग रिट्रीट सेरेमनी- प्रत्येक भारतीयाने एकदा तरी अनुभवावा असा सोहळा \n“के तेरा हिरो ���धर है” : वरूण धवन : जबरदस्त ताकदीचा ऑलराउंडर कलाकार\n१५ व्या शतकातील ह्या सम्राटाने लढण्यासाठी चक्क हिजड्यांची फौज ठेवली होती\n“ही पिढी नुसती वाया गेली आहे” असं वाटणाऱ्यांनी हे वाचाच\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.goakhabar.com/", "date_download": "2018-12-16T00:43:12Z", "digest": "sha1:ZO3AN2AE2EAHNRCQFG4NBX576WVY7Y4S", "length": 20861, "nlines": 306, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "गोवा खबर | गोवा, देश, विदेश, सर्वकाही", "raw_content": "\nथिवीत बस जळून खाक ;12 लाखाचे नुकसान\nआरबीआयच्या गव्हर्नरपदी शक्तिकांता दास यांची नियुक्ती\nबॉलीवुड अभिनेत्री झरीन खानच्या कारला धडकून युवक ठार\nमुख्यमंत्र्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी वाढदिनी महालक्ष्मी मंदिरात देवीला साकडे\nLive :माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेचे थेट प्रक्षेपण(सौजन्य डीडी न्यूज)\nराज्यसभेतून थेट (सौजन्य राज्यसभा टीव्ही)\nगोव्यात ख्रिस्ती बांधवांनी गुड़ फ्रायडे निमित्त केले येशूचे स्मरण\nगोवा यूथ फॉरवर्डच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आज पक्षाचे अध्यक्ष तथा कृषी मंत्री विजय सरदेसाई यांची भेट घेतली.\nगोमचिम 2018 ची प्रतिनिधी नोंदणी आजपासून\nआता आधुनिक IT सर्विस गोव्यात .\nकॅसिनो प्राईड ग्रुपतर्फे होली धमाका\nगोवा मुक्तीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा \nजी सी अफ़ अफ़\nगोवा मुक्तीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा \nकॅसिनो प्राईड ग्रुपतर्फे होली धमाका\nआता आधुनिक IT सर्विस गोव्यात .\nथिवीत बस जळून खाक ;12 लाखाचे नुकसान\nगोवा खबर:थिवी येथे पार्क करून ठेवलेल्या बसला काल दुपारी अचानक आग लागली. या आगी बस संपूर्ण जळून खाक झाली असून सुमारे 12 लाख रुपयांचे...\nआरबीआयच्या गव्हर्नरपदी शक्तिकांता दास यांची नियुक्ती\nबॉलीवुड अभिनेत्री झरीन खानच्या कारला धडकून युवक ठार\nमुख्यमंत्र्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी वाढदिनी महालक्ष्मी मंदिरात देवीला साकडे\nमोदींच्या कृत्रिम फुग्यातील हवा जनतेने काढली:काँग्रेस\nआयर्न मॅन ७०.३ ट्रायथलॉन योस्का च्या प्रयत्नांमुळे भारतात\nगोवा खबर: फिटनेस टेक्नॉलॉजी च्या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या योस्का च्या प्रयत्नांमुळे आयर्न मॅन ७०.३ ट्रायथलॉन ही शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणारी स्पर्धा भारतात आयोजित करणे प्रथमच शक्य...\nएफसी गोवाने ऑफलाइन टिकीट विक्रीची क���ली घोषणा\nया सिझनला आता ऑफलाइन व ऑनलाइनद्वारे करा टिकीटांची नोंदणी गोवा खबर:एफसी गोवाने ऑनलाइन पध्दती व्यतिरिक्त आता दोन ठिकाणांवर ऑफलाइन पद्धतीने प्री-बुकींग टिकीट नोंदणीची संधी उपलब्ध...\nराष्ट्रीय क्रीडा पुरस्कार-2018 ची घोषणा, मीराबाई चानू आणि विराट कोहली यांना...\nदेशात क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी गुंतवणूक करण्याचे क्रीडामंत्र्यांचे आवाहन\nमाजी तिरंदाज अशोक सोरेन याला पाच लाख रुपयांचे वित्त सहाय्य\nक्रिकेटचा देव जांबावलीत दामोदराच्या दर्शनाला\nआरबीआयच्या गव्हर्नरपदी शक्तिकांता दास यांची नियुक्ती\nसारस्वत को-ऑपरेटिव्‍ह बँकेतर्फे ‘WhatsApp बँकिंग सेवा’ सादर\nवार्षिक स्टार्ट अप इंडिया उद्यम भांडवल परिषदेचे आज उदघाटन\nएम्प्रेस युनिवर्स २०१८ ची महाअंतिम फेरी होणार गोव्यात\nगोवा खबर:एम्प्रेस युनिवर्स लिमिटेडचा ट्रेडमार्क असलेल्या एम्प्रेस युनिवर्स २०१८ या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेची महाअंतिम फेरी ९ डिसेंबर २०१८ रोजी चोपडे-गोवा येथील स्पॅन सुट्स अँड...\nमला टेलिव्हिजन हे माध्यम खूप आवडतं: जुई गडकरी\n१७ वा आशियायी चित्रपट महोत्सव १४ डिसेंबर पासून..\nमहिला लघुपटकर्मींना ‘सहित’चे आवाहन – मार्च 2019 मध्ये ‘विस्फी’ची दुसरी आवृत्ती\nफोंड्यात १ व २डिसेंबर रोजी गिरीजाताई केळेकर संगीत महोत्सवाचे आयोजन\nगौरी लंकेश हत्येप्रकरणी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना सॉफ्ट टार्गेट...\nफोंडा (गोवा) - वामपंथीय विचारसरणीच्या पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यकर्त्यांना अटक केल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत...\nसप्तम् अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे वेध \nलोकशाहीची निरर्थकता आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता \nमोदींच्या कृत्रिम फुग्यातील हवा जनतेने काढली:काँग्रेस\nगोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृत्रिम फुग्यामधील हवा लोकांनी काढून घेतली, अशी तिखट प्रतिक्रिया तीन राज्यांमध्ये भाजपच्या झालेल्या पराभवावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश...\nमुख्यमंत्र्यांनी बोलावली भाजप आमदारांची बैठक\nगोवा खबर: दिल्ली येथील एम्स मध्ये उपचार घेऊन आल्यापासून आपल्या दोनापावल येथील खाजगी निवासस्थानाहुन सरकारी कारभार हाकत असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आज दुपारी साडेतीन वाजता...\nलेस्टरवरील हल्लाची न्यायालयीन चौकशी करा:शिवसेनेची मागणी\nगोवा खबर: फातोर्डा स्टेडियमवर झालेल्या आयएसएल सामन्यानंतर लेस्टर फर्नांडिस या तरुणावर झालेल्या निर्दयी हल्ल्याचे समर्थन करणारे जे निवेदन दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक अरविंद गवस...\nसुभाष वेलिंगकर यांचा राजकीय प्रवेश भाजपसाठी ठरणार भारी\nगोवा खबर :मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासह भाजपच्या बड्या नेत्यांना राजकारणात आणणारे राष्ट्रीय स्वयंसेवसंघाचे गोव्यातील माजी प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी आज गोवा सुरक्षा मंच पक्षातून...\nसंसदेतील खाण-उद्योग कायद्याच्या दुरुस्तीला शिवसेनेचे खासदार पाठिंबा देणार:शिवसेना\nगोवा खबर:गोव्यातील खाण-उद्योग पूर्ववत सुरू करण्यासाठी संसदेत मांडण्यात येणाऱ्या कोणत्याही दुरुस्ती विधेयकाला संसदेतील शिवसेनेचे सर्व खासदार पाठिंबा देतील, याचा शिवसेनेने पुनरुच्चार केला आहे. असा...\nडिजीटल गोवाची एसएमएस वृत्त सेवा एमबिलीएन्थ दक्षिण आशियाई पुरस्कार २०१८ ने सम्मानित\nगोवा खबर:डिजीटल गोवा वृत्तसंस्थेच्याच्या एसएमएस व व्हाट्सअँप वृत्त सेवेला नवी दिल्ली स्थित डिजिटल एम्पॉवर्मेनंट फाउंडेशनने प्रस्थापित केलेला एमबिलीएन्थ दक्षिण आशियाई पुरस्कार प्राप्त झाला आहे. प्रसारमाध्यमांमध्ये मोबाईल तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण वापर केल्याबद्दल डिजिटल गोवाला...\nआयर्न मॅन ७०.३ ट्रायथलॉन योस्का च्या प्रयत्नांमुळे भारतात\nइफ्फी 2018 मध्ये डॉनबासनं पटकावला सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार\nइफ्फी 2018 मध्ये राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने आयोजित केलेले “महात्मा ऑन सेल्युलॉइड” हे प्रदर्शन रसिकांसाठी विशेष आकर्षण\nइफ्फीसारख्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात माझ्या चित्रपटाची उद्‌घाटनासाठी निवड होणे हा माझ्यासाठी खरा गौरव- ज्युलियन लॅन्डिस\nआरबीआयच्या गव्हर्नरपदी शक्तिकांता दास यांची नियुक्ती\nसारस्वत को-ऑपरेटिव्‍ह बँकेतर्फे ‘WhatsApp बँकिंग सेवा’ सादर\nवार्षिक स्टार्ट अप इंडिया उद्यम भांडवल परिषदेचे आज उदघाटन\nएम्प्रेस युनिवर्स २०१८ ची महाअंतिम फेरी होणार गोव्यात\nथिवीत बस जळून खाक ;12 लाखाचे नुकसान\nआरबीआयच्या गव्हर्नरपदी शक्तिकांता दास यांची नियुक्ती\nबॉलीवुड अभिनेत्री झरीन खानच्या कारला धडकून युवक ठार\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/maharashtra/mpsc-are-giving-dummy-candidates-again-wake-debate-class-one-post-examination/", "date_download": "2018-12-16T02:47:01Z", "digest": "sha1:AZAYXXRV4KYJC75EA5XG36KWAL35I5KG", "length": 30717, "nlines": 380, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Mpsc Are Giving Dummy Candidates Again, In The Wake Of The Debate, Class One Post Examination | एमपीएससी पुन्हा वादाच्या भोव-यात, डमी उमेदवार देत आहेत क्लास वन पदाच्या परीक्षा | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १६ डिसेंबर २०१८\nदेवा सुंदर जगामंदी कारं माणूस घडविलास\n...तर गोदावारीच्याच दशक्रियेची वेळ\nसाने गुरुजी कथामाला चळवळीला समर्पण\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\n‘ऑनलाइन डेटिंग’ करताना जरा जपून... कुठे सेक्स रॅकेट तर कुठे फसवणुकीचे जाळे\nमुख्यमंत्र्यांची शिवसेनेला युतीसाठी पुन्हा हाक\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nउत्तर भारतीय महापंचायतचे अध्यक्ष विनय दुबे पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ता योगेंद्र तिवारीही पोलिसांच्या ताब्यात. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी दादरहून घेतले ताब्यात.\nपर्थ - अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला चौथा झटका, 51 धावांवर बाद\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर स���डतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nउत्तर भारतीय महापंचायतचे अध्यक्ष विनय दुबे पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ता योगेंद्र तिवारीही पोलिसांच्या ताब्यात. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी दादरहून घेतले ताब्यात.\nपर्थ - अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला चौथा झटका, 51 धावांवर बाद\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सु���्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nAll post in लाइव न्यूज़\nएमपीएससी पुन्हा वादाच्या भोव-यात, डमी उमेदवार देत आहेत क्लास वन पदाच्या परीक्षा\nएमपीएससी पुन्हा वादाच्या भोव-यात, डमी उमेदवार देत आहेत क्लास वन पदाच्या परीक्षा\nशिवसेना-भाजपा युतीच्या सत्ताकाळात सुमारे दोन दशकांपूर्वी घोटाळ्यांमुळे गाजलेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी)ला पुन्हा एकदा घोटाळ्यांनी घेरले आहे. डमी उमेदवार बसवून एमपीएससीची परीक्षा पास केलेले अनेक जण क्लास वन अधिकारी झाले आहेत.\nएमपीएससी पुन्हा वादाच्या भोव-यात, डमी उमेदवार देत आहेत क्लास वन पदाच्या परीक्षा\nमुंबई - शिवसेना-भाजपा युतीच्या सत्ताकाळात सुमारे दोन दशकांपूर्वी घोटाळ्यांमुळे गाजलेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी)ला पुन्हा एकदा घोटाळ्यांनी घेरले आहे. डमी उमेदवार बसवून एमपीएससीची परीक्षा पास केलेले अनेक जण क्लास वन अधिकारी झाले आहेत. त्यांना नोकरीतून बडतर्फ करा, अशी जोरदार मागणी करीत विरोधी पक्ष सदस्यांनी आज विधानसभेत गदारोळ केला.\nपरीक्षेला डमी उमेदवार बसवायचे आणि त्या बदल्यात पैसे घेणाºयांचे रॅकेटच कार्यरत आहे. या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी केली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रश्नी स्थगन प्रस्ताव स्वीकारावा आणि सर्व कामकाज बाजूला ठेवून सभागृहात चर्चा करावी, अशी मागणी केली. अध्यक्षांनी ती फेटाळल्यानंतर निषेध म्हणून विरोधकांनी सभात्याग केला.\nजयंत पाटील यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना दिली होती. लाखो तरुण एमपीएससीची परीक्षा देत असतात. गोरगरीब घरातील जवळजवळ दरवर्षी ८ ते १० लाख मुले परीक्षा देत असतात. या परीक्षेमध्ये काही लोक २० लाख रुपये देऊन डमी उमेदवाराच्या माध्यमातून पास होऊन शासकीय सेवेत दाखल होत आहेत. डमी उमेदवार बसून बोगस लोक सेवेत येणार असतील, तर हुशार मुलांवर अन्याय होणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले. हा घोटाळा योगेश जाधव नावाच्या तरुणाने उघडकीस आणला आहे. त्यासंदर्भात योगेशने पंतप्रधानांना अडीच हजार मेल पाठवले आहेत. २०१५ दरम्यान सुरू झालेल्या या प्रक्रियेनंतर १६ जून २०१६ रोजी एफआयआर दाखल करण्यात आला. आजही महाराष्ट्रात डमी म्हणून बसलेले दोनएकशे उमेदवार मोकळे फिरत आहेत. एसआयटीच्या म्हणण्यानुसार १६ जणांना अटक केलेली आहे. या प्रकारामुळे राज्यातील युवकांमध्ये तीव्र असंतोष असल्याचे जयंत पाटील म्हणाले.\nएमपीएससी परीक्षेत मोठा घोटाळा झाला आहे. दीड लाख पदे रिक्त असताना सरकार ५०-६० जागांच्या भरती काढते. त्यातही असे प्रकार घडत आहेत. यावर सरकारने तत्काळ निवेदन करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी या वेळी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येऊन घोषणाबाजी केली.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nराज्यात ३३ हजार अपघातात ११ हजार ७९६ जणांचा मृत्यू, सर्वाधिक मुंबईत\nराज्यात ‘महा हाउसिंग’ बांधणार पाच लाख घरे\nमाहिती अधिकार आता अधिक पारदर्शी\nकांदा दर घसरणीवर थेट अनुदानाचा उतारा\nपरभणी : कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी आले तणावात\nनागपुरात कल चाचणीची विनाकारण ‘कलकल’\nराज्यात एक कोटीहून अधिक पशुधन दुष्काळाने बाधित\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 15 डिसेंबर\nमाझी कृषी योजना : बियाणे व लागवड साहित्य योजना\nवर्गवारी होईना ‘अपडेट’; मराठा विद्यार्थी त्रस्त\nनोटाबंदीपासून ५०० कामगार वेतनाविना; नवी मुंबईतील द शर्ट कंपनीतील प्रकार\nधनगर आरक्षासाठी मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला जाणार\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडण���ीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nआधुनिक कचरापेटीच्या सहा सेन्सर चीप चोरीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2018-12-16T01:48:53Z", "digest": "sha1:JZ6I6DEFAR4YIHBXBOBBDYUPUQA6YCOL", "length": 6781, "nlines": 172, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:साचा दस्तावेजीकरण - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात साचा दस्तावेजीकरण उपपाने आहेत. वर्ग:साचा दस्तावेजीकरण पाने हेही बघा.\nया वर्गाच्या यादीतील पाने ही साचे आहेत.\nहे पान विकिपीडियाच्या प्रशासनाचा भाग आहे व तो विश्वकोशाचा भाग नाही.\nपुढील साचा वर्ग नोंदी\nया वर्गात साचा नामविश्वाची पाने आहेत.त्याचा वापर लेखाचे वर्गीकरण किंवा इतर नामविश्वातील पानांसाठी करण्यात येऊ नये.\nया वर्गात साचा जोडण्यास:\nजर त्या साच्यास वेगळे दस्तावेजीकरण पान (बहुदा, \"साचा:template name/doc\" असे असलेले) असेल, तर\nअसे त्या पानाच्या खाली असलेल्या विभागात जोडा, तसे नसेल तर,\nहे साचा संकेताच्या शेवटी जोडा. त्यापूर्वी याची खात्री करा कि, ते त्याच ओळीत सुरु होते ज्यात संकेताचा शेवटचा वर्ण आहे.\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► साचा दस्तावेजीकरण पाने‎ (१ क)\n\"साचा दस्तावेजीकरण\" वर्गातील लेख\nएकूण १४ पैकी खालील १४ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ ऑगस्ट २०१८ रोजी २०:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://stateexcise.maharashtra.gov.in/Site/Common/ViewPDFList.aspx?Doctype=0257C036-AB53-4FDE-B56D-9B1DE0AAC91E", "date_download": "2018-12-16T02:25:05Z", "digest": "sha1:GB4ZQY5QNY5VU4OH5F3RAMEHQYQNMIWC", "length": 5928, "nlines": 119, "source_domain": "stateexcise.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क\nअनुज्ञप्ती धारक लॉग इन\nमहाराष्ट्र प्रतिबंधक कायद्यान्वये अंतर्गत नियम १९४९\nमळी व मद्यार्क (इथेनॉल)\nदेशी व विदेशी मद्य, बिअर आणि वाईन (उत्पादक घटक)\nठोक व किरकोळ विक्री अनुज्ञप्तीविषयक धोरण\nअंमलबजावणी, गुन्हा अन्वेषण व तपास\nताडी, औषधे व सौंदर्य प्रसाधने (एनडीपीएस)\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५\nउत्पादन शुल्क लोक माहिती अधिकारी\nमहाराष्ट्र राज्य माहिती आयोग\nमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ चे कलम ४(ख) नुसार माहिती\nअनुज्ञप्तींचे प्रकार आणि त्या प्राप्त करण्याची कार्यपद्धती\nसध्याचे कर संरचना आणि शुल्क संरचना\nपूर्वीचे कर संरचना आणि शुल्क संरचना\nइज ऑफ डुई���ग बिजनेस\nऑनलाईन लेबल नोंदणी प्रणाली\nमळी व मद्यार्क (इथेनॉल)\nया दिनांकापासून या दिनांकापर्यंत\nदस्तावेजाचे प्रकार सर्व मळी व मद्यार्क (इथेनॉल) शब्दशोध\n1 मळी वाढ नोंद घेण्याबाबत मळी व मद्यार्क (इथेनॉल) 05-05-2016 0.99\n2 मळी साठवणूक आणि वितरण मळी व मद्यार्क (इथेनॉल) 24-09-2015 0.09\n3 मळीच्या टाक्यांबाबत मळी व मद्यार्क (इथेनॉल) 09-09-2015 0.09\n4 मळी व धान्यापासून अल्कोहोलची किमान उत्पादकता मळी व मद्यार्क (इथेनॉल) 08-09-2015 0.12\n5 इथेनॉल ए आर ग्रेड मळी व मद्यार्क (इथेनॉल) 26-08-2015 0.18\n© राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/mumbai-maharashtra-news-we-do-not-respect-court-ram-temple-case-59449", "date_download": "2018-12-16T01:57:03Z", "digest": "sha1:OSLDCTLRACYJAINQVXE4YNB2TLSVWQMQ", "length": 12336, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai maharashtra news We do not respect the court in the Ram temple case राम मंदिरप्रकरणी आम्ही कोर्टाला मानत नाही - संजय राऊत | eSakal", "raw_content": "\nराम मंदिरप्रकरणी आम्ही कोर्टाला मानत नाही - संजय राऊत\nशुक्रवार, 14 जुलै 2017\nमुंबई - न्यायालयाला विचारून राम मंदिरचे आंदोलन केलेले नाही. त्यामुळे या प्रकरणात आम्ही न्यायालयाचा निर्णय मानणार नाही, अशी वादग्रस्त भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी मांडली.\nमुंबई - न्यायालयाला विचारून राम मंदिरचे आंदोलन केलेले नाही. त्यामुळे या प्रकरणात आम्ही न्यायालयाचा निर्णय मानणार नाही, अशी वादग्रस्त भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी मांडली.\nबाबरी मशीदप्रकरणी \"सीबीआय'च्या विशेष न्यायालयात संजय राऊत शुक्रवारी (ता. 14) हजर राहणार आहेत. त्यापूर्वी आज लखनौ येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे धक्कादायक विधान केले. अयोध्येचा प्रश्‍न हा श्रद्धेचा विषय आहे. श्रद्धेचा निवाडा न्यायलय करू शकत नाही, अशी बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती, असे सांगून आम्ही न्यायालयाला विचारून आंदोलन केलेले नसल्याचे राऊत म्हणाले. बाबरी मशीदप्रकरणी लखनौ आणि रायबरेली अशा दोन ठिकाणी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांविरोधात खटले सुरू आहेत. या दोन्ही ठिकाणचे खटले लखनौमध्ये एकत्रित चालवण्याचा आदेश मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.\nराम मंदिरावरून शिवसेनेने प्रत्येक वेळेला भाजपला लक्ष्य केले आहे. आताही राम मंदिरबाबात परखड भूमिका घेऊन भाज��ला अडचणीत आणण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात आहे. राऊत यांनी वेळोवेळी राम मंदिर बांधण्यावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य केले आहे.\nउद्धव ठाकरेंची सभा न भूतो न भविष्यती होईलः संजय राऊत\nपंढरपूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 24 डिसेंबर रोजी पंढरपूर येथे जाहीर सभा होणार आहे. आयोध्या नंतर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्री...\nराम मंदिराचे निर्णय घेणे न्यायालयाचे काम नाही : शिवसेना\nनवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने काहीही चुकीचे सांगितले नाही, किंमत ठरविणे हे न्यायालयाचे काम नाही. तसेच राम मंदिराचा निर्णय घेणेही त्यांचे काम नाही...\nपाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांना समावेशक वृत्ती अंगीकारण्याशिवाय पर्याय नाही, हे स्पष्ट झाले आहे. संवाद हे...\n'राफेल'वरून सरकार अधिवेशनात पहिल्याच दिवशी धारेवर\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या पूर्णवेळ शेवटच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज (ता. 12) राफेल करारावरून...\n#DecodingElections : आताशी संघर्ष सुरू झालाय.. शेवट कुठे\n2014 ची निवडणूक देशात अनेकार्थांनी 'गेम चेंजर' होती. नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय राजकारणातील उदय, अनेक राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा...\nपप्पूचा झाला 'परमपूज्य' : राज ठाकरे\nमुंबई : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना 'पप्पू' म्हणून हिणवले जात होते. मात्र, पप्पूचा आता परमपूज्य झाला आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/will-award-charitable-organizations-state-says-shivkumar-dige-125503", "date_download": "2018-12-16T01:56:37Z", "digest": "sha1:RRRX244PEGQGHQOUTWFEBAW6TEJGCAME", "length": 13820, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Will Award for charitable organizations in the state says Shivkumar Dige राज्यातील धर्मादाय संस्थांना आता पुरस्कार : शिवकुमार डिगे | eSakal", "raw_content": "\nराज्यातील धर्मादाय संस्थांना आता पुरस्कार : शिवकुमार डिगे\nशुक्रवार, 22 जून 2018\nधर्मादाय कार्यालय आता सरकारी कार्यालय राहिले नाही ते समाजाभिमूख झाले आहे. सामूहिक विवाह सोहळा उपक्रमाला राज्यात मोठा प्रतिसाद मिळाला. या पुढेही गरीब मुलीच्या पित्यांनी चिंता करण्याचे कारण नाही. सामूहिक विवाह सोहळे दरवर्षी घेतले जाणार आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.\nलातूर : राज्यातील वैद्यकीय, सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात चांगले काम करणाऱय़ा चार धर्मादाय संस्थांची निवड करून त्यांना राज्यपाल व मुख्यमंत्र्यांचे हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी येथे केली. तसेच धर्मादाय संस्थांच्या निधीतून राज्यातील गरीब गुणवंत\nविद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.\nलातूर जिल्हा धर्मादाय संस्था सामूहिक विवाह समितीची आढावा बैठक डिगे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी ते बोलत होते. धर्मादाय कार्यालय आता सरकारी कार्यालय राहिले नाही ते समाजाभिमूख झाले आहे. सामूहिक विवाह सोहळा उपक्रमाला राज्यात मोठा प्रतिसाद मिळाला. या पुढेही गरीब मुलीच्या पित्यांनी चिंता करण्याचे कारण नाही. सामूहिक विवाह सोहळे दरवर्षी घेतले जाणार आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.\nया वर्षीपासून राज्यात चांगले काम करणाऱया वैद्यकीय, शिक्षण, धार्मिक व सामाजिक धर्मादाय संस्थांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. संस्थांनी चांगले काम करावे कोणाला पैसे देण्याची गरज नाही. धर्मादाय कार्यालयातील\nकर्मचाऱयांची मानसिकता बदलण्याचे प्रयत्न सुरु आहेत. झिरोपेंडन्सी उपक्रम हाती घेतला आहे. वादात असलेल्या संस्थांची प्रकरणेही लवकरच निकाली काढली जाणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.\nकाही दिवसापूर्वीच दहावी बारावीचे निकाल लागले आहेत. गरीब मुलांनी देखील टक्केवारी चांगली घेतली आहे. पण पैसे नसल्याने शिक्षणपासून वंचित राहतात की काय अशी अनेकांची परिस्थिती आहे. हे लक्षात घेऊन मुंबईत गणेश मंडळांची\nबैठक घेतली. त्यात हा विषय़ मांडला. प्रत्येक जिल्ह्यातील दहा गुणवंत गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी ही मंडळे घेणार असल्याची माहितीही डिगे यांन��� यावेळी दिली.\nदेश बदल रहा है... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे....\nअर्थ आणि 'अनर्थ' (भरत फाटक)\nरिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकार आमनेसामने आल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. ऊर्जित पटेल यांनी गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकूणच या दोन...\nयू-ट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थी स्वावलंबी\nपुणे : शिक्षणाबरोबरच कलेची आवड जोपासत महिन्यातील 10 ते 12 दिवस काम करून शहरातील दोन तरुण \"यू-ट्यूब'च्या माध्यमातून 15 ते 20 हजार रुपये कमावत...\nआपण एखादा साधासुधा समज हेच सत्य मानतो. इतकंच नव्हे, तर अनेकदा हा आपला साधा समज हे सत्य नाहीच, तर एक आभास असं कोणी सिद्ध करून दाखवलं, तर आपल्याला त्या...\nप्रवास एका ध्यासाचा (सतीश व्यास)\n\"गानतपस्वी पंडित सी. आर. व्यास यांच्याकडून संगीताचा वारसा मला मिळाला. मात्र, एका विशिष्ट वयात संतूरच्या सुरांनी मोहिनी घातली आणि त्याचा ध्यासच लागला...\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/thane-news-robber-who-stole-leopards-skin-61158", "date_download": "2018-12-16T02:10:56Z", "digest": "sha1:BIMYFXO6VEZ2DLZAXVPL4R5ZBQBWYOBB", "length": 15285, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "thane news the robber who stole the leopard's skin ठाण्यात बिबट्याची कातडी विकणाऱ्यास अटक; कातडे हस्तगत | eSakal", "raw_content": "\nठाण्यात बिबट्याची कातडी विकणाऱ्यास अटक; कातडे हस्तगत\nगुरुवार, 20 जुलै 2017\nठाणे : नाशिकच्या पेठा तालुक्यातील करंजाळी येथून बिबट्याची कातडी विकण्यासाठी आलेल्या एका 59 वर्षीय व्यक्तीला ठाणे पोलीसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. रामचंद्र एकनाथ भुसारे (59) असे या व्यक्तीचे नाव आहे. आंतराष्ट्रीय बाजारामध्ये या कातड्याची किंमत साधारण 40 लाख रुपये आहे. 50 हजार रुपये किंमतीमध्ये हे कातडे विकण्यासाठी भुसारे प्रयत्न करत होता. पोलीसांनी ही कातडी वनविभागास दाखवून त्यांच्याकडून त्याची खात्री करून घेतली आहे. या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nठाणे : नाशिकच्या पेठा तालुक्यातील करंजाळी येथून बिबट्याची कातडी विकण्यासाठी आलेल्या एका 59 वर्षीय व्यक्तीला ठाणे पोलीसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. रामचंद्र एकनाथ भुसारे (59) असे या व्यक्तीचे नाव आहे. आंतराष्ट्रीय बाजारामध्ये या कातड्याची किंमत साधारण 40 लाख रुपये आहे. 50 हजार रुपये किंमतीमध्ये हे कातडे विकण्यासाठी भुसारे प्रयत्न करत होता. पोलीसांनी ही कातडी वनविभागास दाखवून त्यांच्याकडून त्याची खात्री करून घेतली आहे. या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nबिबट्याची कातडी विक्री करण्यासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या जवळ सॅटीस पुलाखाली एक व्यक्ती येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा घटक एक चे सहाय्यक पोलीस निरिक्षक श्रीशैल चिवडाशेट्टी यांना मिळाली होती. गुरूवारी सकाळी पोलीसांनी या भागामध्ये सापळा रचून यातील आरोपी रामचंद्र भुसारे यांना अटक केली. त्यांच्याकडून 50 हजार रुपये किंमतीची बिबट्याची कातडी हस्तगत केली. हे कातडे वन्यजिव गुन्हे नियंत्रण विभागाच्या निरिक्षकांना दाखवून त्याची खात्री करण्यात आली. या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बिबट्याची शिकार करणाऱ्यांच्या शोधात पोलीस असून याविषयी पुढील तपास केला जाणार आहे, अशी माहिती पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अभिषेक त्रिमुखे यांनी दिली.\nई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:\nअजय देवगण साकारणार तानाजी मालुसरे\nकंगना राणावत चित्रीकरणादरम्यान जखमी; \"आयसीयु'त दाखल\nशिमलाजवळ बस दरीत कोसळून 20 जण ठार\nगडचिरोली: एटापल्ली तालुक्यात नक्षलवाद्यांकडून पोस्टरबाजी\nनगर: संगमनेरच्या १३ गावे व ५८ वाडयांना टँकरने पाणीपुरवठा\nकोयना धरणाच्या साठ्यात 3.88 टीएमसीने वाढ\nवृद्ध दांम्पत्याला हवे 'इच्छामरण' चरितार्थ चालविणे झाले अवघड\nपाकिस्त���न दहशतवाद्यांचे नंदनवन : अमेरिकेकडून शिक्कामोर्तब\nगावं महापालिकेत आल्यामुळे विकास होणार का\nबहिणीने दिले भावाला किडनीदानातून जीवदान​\nशेतकरी, दलित यांची भाजपला काळजी नाही: राहुल गांधी​\nआधी वेतनवाढ; मग शेतकऱ्यांवरील चर्चा; खासदारांची आग्रही भूमिका​\nशेतकऱ्यांच्या प्रश्‍नावरून शेट्टी-भाजपची खडाजंगी​\nविधानसभेतील स्फोटकांबाबत संभ्रम; योगी सरकार तोंडघशी​\n\"बीएमसीवर भरोसा'वरून शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा​\nकळव्यात प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या\nकळवा : कळवा महात्मा फुले नगरमधील एका 32 वर्षीय तरुणाची त्याची पत्नी व तिच्या प्रियकराने गळा दाबून खून केल्याची घटना घडली. तसेच...\nराजगुरुनगरमध्ये नागरिकांना कचराडेपोतील दुर्गंधीचा त्रास\nराजगुरुनगर - राजगुरुनगरचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प रखडल्याने स्मशानभूमीजवळील कचराडेपोच्या दुर्गंधीचा त्रास राजगुरुनगरवासीयांना भोगावा लागत आहे....\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी कल्याणमध्ये\nकल्याण - लोकसभेच्या मोर्चेबांधणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे डोंबिवलीत बालाजीच्या चरणी नतमस्तक झाल्यावर आता ठाणे जिल्ह्यात कमळ फुलविण्यासाठी...\nठाणे पालिकेचे पाच कोटी बुडवले\nठाणे - ठाणे परिवहन सेवेच्या बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर मिळालेल्या बसथांब्यावर वारेमाप जाहिरात करून आपला गल्ला भरणाऱ्या...\nमुंबई - भारतीय पोपट पाळणाऱ्यांची आता खैर नाही. मुक्‍या जीवाला पिंजऱ्यात ठेवणाऱ्या पशुप्रेमींना शोधण्यासाठी वन विभागाने मुंबईत खबरी पेरले आहेत....\nमोदींच्या उपस्थितीवरून मुंबईतील राजकीय वातावरण 'टाईट'\nमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 डिसेंबरला कल्याण मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमास येत असल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/bad-conditions-jail-parner-nagar-127054", "date_download": "2018-12-16T02:05:56Z", "digest": "sha1:2DDSYAOZ55FRMJVOIC2EJZMUCRWORYTE", "length": 15064, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "bad conditions of jail in parner nagar संशयित गुन्हेगार भोगतायत शिक्षेआधीच मरण यातना | eSakal", "raw_content": "\nसंशयित गुन्हेगार भोगतायत शिक्षेआधीच मरण यातना\nशुक्रवार, 29 जून 2018\nपारनेर (नगर) : सुपे येथे पोलीस कोठडीची सोय होऊन सुमारे 10 वर्ष झाली मात्र ती अद्यापही रिकामीच. मात्र पारनेरच्या पोलीस कोठडीत असणारे 40 हुन अधिक संशयीत गुन्हेगार भोगतायत न्यालयाच्या शिक्षे अगोदरच मरण यातना. पारनेरला आरोपी ठेवण्यासाठी हव्यात आणखी खोल्या.\nपारनेर (नगर) : सुपे येथे पोलीस कोठडीची सोय होऊन सुमारे 10 वर्ष झाली मात्र ती अद्यापही रिकामीच. मात्र पारनेरच्या पोलीस कोठडीत असणारे 40 हुन अधिक संशयीत गुन्हेगार भोगतायत न्यालयाच्या शिक्षे अगोदरच मरण यातना. पारनेरला आरोपी ठेवण्यासाठी हव्यात आणखी खोल्या.\nपारनेर तालुक्यातील 131 गावांसाठी दोन पोलीस ठाणी व दोन दूरक्षेत्र आहेत. दोन स्वतंत्र पोलीस ठाणे असल्याने त्यांचा कारभारही स्वतंत्रपणे चालतो मात्र सर्व आरोपी पारनेरच्या पोलीस कोठडीत एकत्रीत ठेवले जातात. त्यामुळे तेथे गर्दी होते. आरोपींना न्यालयाने शिक्षा सुनावण्या आगोदरच त्यांना येथे शिक्षा भोगावी लागते. पारनेरला एकत्रीत चार खोल्या आहेत त्यात संशियीत आरोपी, पोलीस कोठडीतील आरोपी, तसेच न्यालयीन कोठडीतील आरोपी ठेवल जातात. येथे असणार्या चार खोल्या पैकी एका खोलीत महिला आरोपी ठेवले जातात उर्वरीत तीन खोल्यात पुरूष आरोपी ठेवतात.\nसध्या या तीन खोल्यामध्ये 36 पुरूष तर एका खोलीत तीन महिला आरोपी आहेत. येथील कोठडीत सरासरी 40 ते 50 आरोपी नेहमी असतात. या आरोपींमध्ये पारनेर पोलीस ठाणे व सुपे पोलीस ठाणे अंतर्गत सर्व आरोपी ठेवले आहेत. वास्तविक नियमानुसार एका खोलीत सहा आरोपी ठेवणे बंधनकारक आहे मात्र केवळ खोल्याची कमतरता असल्याने एका खोलीत दुप्पटीपेक्षा अधिक व नियमबाह्य आरोपी ठेवले जात आहेत.\nक्षमतेपेक्षा अधिक आरोपी ठेवल्याने पोलीस यंत्रणेवर ताण येतो तसेच आरोपींना सुविधा देणे कठीण होते. मात्र पर्याय नसल्याने व आरोपींनाही तक्रार करण्यास संधी न दिल्याने हे आरोपी मरण यातणा सहन करत आहेत.\nसुपे पोलीस ठाण्यात सुमारे 10 वर्षापासून अद्यावत पोलीस कोठडी आहे तरी सुद्धा केवळ तिची अधिकृत तपासणीव मान्यता न घेतल्याने ती गेली अऩेक वर्षापासून आरोपींची वाट पहात तशीच मोकळी आहे.\nपारनेर सह सुपे येथील आरोपी आम्हालाच सांभाळावे लागतात आमच्याकडे पोलीसांचे संख्याबळ व कोठडींची संख्याही कमी आहे. शिवाय गावे 101 आहेत तसेच पोलीस कोठडीची जबाबदारी आमच्यावरच येते सुपे पोलीस ठाण्याचे आरोपीच नेहमी निम्मे असतात मात्र त्यांचा एकच पोलीस येथे संरक्षणासाठी मिळतो.\n-हनुमंतराव गाडे, पोलीस निरीक्षक, पारनेर\nआमच्या पोलीसकोठडीला अधिकृत मान्यता नाही त्यामुळे व सबजेल पारनेर असल्याने येथे आरोपी ठेवता येत नाहीत शिवाय आमच्याकडे पोलीस संख्या बळ कमी आहे. शिवाय न्यायालय पारनेर येथे आहे कोठडी सुरू झाली तर आमचे निम्मे पोलीस तेथेच लागतील मग इतर कामे कशी करणार.\n- राजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक, सुपे.\nपालिकेचे मुख्याधिकारी आणि माजी नगरसेवकामध्ये खडाजंगी\nकऱ्हाड : विजय दिवस समारोहानिमित्त काढण्यात येणाऱ्या विजय दौडला यंदा कऱ्हाड स्वच्छता दौड असे नामकरण करून पालिका व विजय दिवसातर्फे दौड काढण्यात...\nराजगुरुनगरमध्ये नागरिकांना कचराडेपोतील दुर्गंधीचा त्रास\nराजगुरुनगर - राजगुरुनगरचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प रखडल्याने स्मशानभूमीजवळील कचराडेपोच्या दुर्गंधीचा त्रास राजगुरुनगरवासीयांना भोगावा लागत आहे....\nनागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या बॅंक खात्यांमधून रक्‍कम लंपास करण्याचे प्रकरण ताजेच असताना मुख्य वनसंरक्षकांच्या फसवणुकीची...\nसहायक आयुक्तांवर गंभीर नसल्याचा ठपका\nनागपूर : मालमत्ता करवसुलीत गंभीर नसल्याचा ठपका ठेवत दहाही झोनच्या सहायक आयुक्तांना आज प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली. विशेष म्हणजे तीन दिवसांत...\nदीड हजार झोपडपट्टीधारकांना मिळणार पट्टे\nनागपूर : दक्षिण-पश्‍चिम नागपुरातील दीड हजार झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते,...\nम्हाळगीनगर चौकातील अतिक्रमणावर बुलडोझर\nनागपूर : म्हाळगीनगर चौकात नागरिकांच्या जिवावर उठलेले अतिक्रमण आज महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासने हटविले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्र�� प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-ganesh-festival-68404", "date_download": "2018-12-16T01:58:58Z", "digest": "sha1:Z4HEPINEYCERYBTM7RYE2M2QG45LCB3A", "length": 11985, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news: ganesh festival श्री क्षेत्र लेण्याद्रीला पहाटे पासून भाविकांची गर्दी | eSakal", "raw_content": "\nश्री क्षेत्र लेण्याद्रीला पहाटे पासून भाविकांची गर्दी\nशुक्रवार, 25 ऑगस्ट 2017\nश्री क्षेत्र लेण्याद्री येथील श्री गिरिजात्मज गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आज (शुक्रवार) भाद्रपद गणेश चतुर्थीनिमित्त भाविकांनी पहाटे पासून गर्दी केली होती. तसेच देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते\nजुन्नर - अष्टविनायक गणपतींपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री येथील श्री गिरिजात्मज गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आज (शुक्रवार) भाद्रपद गणेश चतुर्थीनिमित्त भाविकांनी पहाटे पासून गर्दी केली होती. तसेच देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, अशी माहिती अध्यक्ष शंकरराव ताम्हाणे व व्यवस्थापक निलेश सरजिने यांनी दिली.\nआज सकाळी देवस्थानचे वतीने देवस्थानचे विश्वस्त,पुजारी, कर्मचारी व भाविक यांच्या उपस्थितीत श्रीना महाअभिषेक करण्यात आला. यानंतर मंदिरात नामदेव महाराज वाळके यांचे गणेश जन्माचे कीर्तन झाले. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष शंकर ताम्हाणे, सेक्रेटरी गोविंद मेहेर खजिनदार सदाशिव ताम्हाणे विश्वस्त काशिनाथ लोखंडे,जयवंत डोके, प्रभाकर जाधव,जितेंद्र बिडवई तसेच कर्मचारी व भाविक उपस्थित होते.\nआज दिवसभर पुणे, नगर, मुंबई, ठाणे,नाशिक तसेच जुन्नर परिसरातून श्री गणेशाच्या दर्शनासाठी भाविक येत होते. देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी विविध सेवा पुरविण्यात आल्या. कीर्तनानंतर देवस्थानचे वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मंदिरात फुलाची आकर्षक सजावट करण्यात आली होतीे\n‘चित्रसाधना’ प्रदर्शनामध्ये कलेचे विविध आविष्कार\nपुणे - देशातील विविध भागातून आलेल्या चित्रकारांच्या चित्रांचे ‘चित्रसाधना : २०१८’ हे प्रदर्शन यशवंतराव चव्हाण कलादालन, कोथरूड येथे भरविण्यात आले आहे...\nदेवगंधर्व महोत्सवाचा व्हायोलिन वादनाने दुसरा दिवस रंगला\nकल्याण : भारती प्रताप यांचे शास्त्रीय गायन आणि डॉ. एल. सुब्रमण्यम यांच्या व्हायोलिन वादनाने देवगंधर्व महोत्सवाचा दुसरा दिवस रंगला. कल्याण गायन समाज...\nदोन दिवस खूपच चिंतेत गेले. रुग्णाला असलेला धोका टळला आहे, असे डॉक्‍टरांनी सांगितले अन्‌ आनंदाश्रू वाहू लागले. आम्ही कोंढव्याला राहतो. ईदसाठी...\nसर्वच देवदेवतांविषयी भारतीय जनमानसात पूज्य भक्तिभाव असला, तरी गणपतीविषयी प्रत्येकाच्या मनात काहीसा वेगळा, संवेदनशील श्रद्धाभाव आहे. अग्रपूजेचा मानही...\nमोटारीचा टायर फूटून पाच भाविक ठार\nकोल्हापूर- शुक्रवारी मध्यरात्री मोटारीचा टायर फुटून कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील रेडेडोहमध्ये झालेल्या दुर्घटनेत तीन लहान मुलींसह पाच जणांचा मृत्यू...\nगोळ्या झाडणारे बाप-लेक ‘सुपारी किलर’\nपुणे - चंदननगरमधील महिलेची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर त्यांना पकडण्यासाठी आलेल्या पोलिस निरीक्षकावर गोळ्या झाडणारे आरोपी बाप-लेक आहेत. दोघेही ‘...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/national-player/", "date_download": "2018-12-16T02:14:50Z", "digest": "sha1:BFTQG5ZDBWQYWHMVV6F6ARQG2ODUDX3J", "length": 6524, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "National Player Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nहॉकीत गोल्डमेडल मिळवून देणाऱ्या आणि आदिवासींना आरक्षण मिळवून देणाऱ्या अवलियाची कहाणी\nनागा नेत्यांना शांत करण्याच श्रेय जयपाल यांना जातं. त्यांनी नागा नेत्यांची भेट घेऊन त्यांच्यातली फुटीरता शमवली आणि पूर्वांचल शांत झाला.\nएव्हरेस्ट विजेत्या तेनसिंगच्या प्���त्यक्ष भेटीचा असाही अनुभव\n तर मग या टिप्स खास तुमच्यासाठी\nधोनीची “शेवटच्या बॉल” मागची strategy : यशाचा फूल-प्रूफ formula \n हे वाचून तुम्हाला तुमच्या विसराळू असण्याचा अभिमान वाटेल\nप्रेमाखातर पत्नीचे मंदिर बांधणारा आजचा शहाजहान \n“इस्लामबाह्य” म्हणून क्रूरपणे उध्वस्त केलेल्या बामियान बुद्धांच्या मूर्त्यांबद्दल जाणून घ्या..\n“मेर्सल” मधील GST वरील वादग्रस्त डायलॉग : भारत-सिंगापूर तुलना योग्य आहे का\nतैमूरच्या ‘बाललीला’ ते दीपिका-रणवीरचं लग्न, ह्यातच अडकलेल्या मीडियाचं करावं तरी काय\nहा “बिहारी बाबू” थेट रशियातून, अन तेही पुतीनच्या पार्टीतून निवडून आलाय\nखवय्यांच्या पसंतीचे ‘कडकनाथ’ चिकन आता मिळणार घरपोच कसे ते जाणून घ्या..\nघरी मारहाण फक्त स्त्रियांना होत नाही – पुरुषांना होणाऱ्या मारहाणीचं धक्कादायक वास्तव\n“क्राईम मास्टर गोगो” मागचा मेहनती, गुणी – शक्ती कपूर\nजाणून घ्या सिंहस्थ कुंभमेळ्यामधील १३ आखाडे आणि त्यांच्यातील महत्त्वाचा फरक\nया आहेत बॉलीवूड सेलिब्रिटींच्या कर्तबगार बायका\nधक्कादायक : चर्चिलच्या ह्या प्लॅन समोर हिटलरचे अमानूष “गॅस चेम्बर्स” काहीच नाही\nआता समुद्राचं पाणी पिता येणार : भारतीय वंशाच्या तरुणाचा शोध\nआजही मुळतः हिंदू धर्माला मानणारा युरोपातील ‘रोमा समुदाय’\nकरिअरमधे पदरी अपयश पडू नये असं वाटत असेल तर ह्या १० प्रश्नांवर विचार करायलाच हवा\nन्यायाचा खून : सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींवरील गंभीर आरोपांना दाबण्याचं “सर्वपक्षीय” कारस्थान\nआता पाकिस्तानातून घडणार भारतीय तिरंग्याचे दर्शन \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://manpravah.in/MentalHealth.aspx", "date_download": "2018-12-16T01:44:50Z", "digest": "sha1:FKMQDUNEFMXJ77FNHHHGWKMHKAFMT4II", "length": 3214, "nlines": 60, "source_domain": "manpravah.in", "title": "Hypnotherapist and Psychotherapist in Mumbai : Dr. Sukumar Munje", "raw_content": "\nमानसिक आजारांबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत . अजूनही मनोविकाराना एक कलंक समजले जाते. Who च्या अहवालानुसार २०२० पर्यंत सुमारे ३० % लोक मानसिक आजाराला बळी पडतील.\nमानसिक आजारांचे प्रकार :\nनैराश्य(Depression), ताणताणाव(Stress), एकटेपणा(Loneliness), OCD, Schizophrenia, Hysteria, निद्रानाश, चीडचीडेपणा, संशयीवृत्ती, राग, चिंता (Tension), काळजी, भीती. मुळात आपल्याला काही झाले आहे हे लोक मान्य करत नाहीत त्यामुळे हे आजार अजून बळावतात आणि आपण त्या विळख्यात गुरफटत जातो.\nमानसिक आजाराची करणे :\nया आजारांमध्ये औषधांचाही वापर होतो, पण औषधे घेऊन भरपूर वेळा अपेक्षित result मिळत नाही आणि अनेक दुष्परिणाम होतात. मनप्रवाह मध्ये हिप्नो थेरपी सोबत सायको थेरपी, CBT, REBT, MBCT, Supportive Psychotherapy सारख्या थेरपी चा वापर करून मानसिक आजारांपासून मुक्ती मिळण्यास मदत होते. पूर्णपणे drugless उपचार येथे केले जातात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/lessons/", "date_download": "2018-12-16T01:28:00Z", "digest": "sha1:BVDGB4A57VZV5LVLBPCUF4ZCTN4TWFSB", "length": 6146, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Lessons Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nमी टू” चळवळीच्या निमित्ताने स्त्रियांना मिळालेले हे १३ धडे प्रत्येक मुलीने आवर्जून लक्षात ठेवायला हवेत\nतेव्हा एन्जॉय केलं असेल, आता स्वार्थ संपला तर पुरुषावर आरोप करून मोकळी होतेय\n“आईन्स्टाईन नंतरचा सर्वात हुशार माणूस” – स्टीफन हॉकिंग्जचा थक्क करणारा जीवनप्रवास\n‘नेकी की दुकान’- येथे कोणतीही वस्तू केवळ १० रुपयाला मिळते\nमोबाईल पाण्यात पडल्यावर काय करावं\nमनुष्याने स्वत: तयार केलेले ५ विशालकाय दानव, ज्यांच्यासमोर आपण देखील मुंगीसारखे भासू\nजपानमध्ये होते हिंदू दैवतांची पूजा, जतन केला जातोय भारतीय वारसा\nया १० ठिकाणांच्या सुंदरतेने बॉलीवूडही भारावले\nमुंबई साखळी ट्रेन बॉम्बस्फोटला दहा वर्षं : काय घडलं ह्या दहा वर्षांत \n“काश्मीर ला पाकिस्तान नाही, RSS कडून धोका आहे”\nभारताला स्वातंत्र्याचं स्वप्न दाखवणारे पहिले क्रांतिकारक – उमाजी नाईक\nह्या बँकेत एकही कर्मचारी काम करत नाही \n“चोली के पीछे क्या है” चा वाद ते शहरी माओवाद : न्यायमूर्ती “असेच” का वागतात – समजून घ्या\n) महाराष्ट्रात, बामनाचं पोर मुख्यमंत्री\nदिल्ली पोलीसांची Limca Book of Records मध्ये नोंद – १० तासांत २२.४९ करोडची रक्कम recover केली\n२८ वर्षांपासून एका निर्जन बेटावर राहात आहेत हे वृद्ध. पण का\nइस्राएलमधील मराठमोळ्या स्त्री ने अनुभवलेली मोदींची ऐतिहासिक इस्राएल भेट\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल : काही माहित असलेलं, काही माहित नसलेलं\nबँक खात्यातील किमान सरासरी रक्कम (Average Minimum Balance) कशी ठरवली जाते\nगांजाची शेती : स्थिरतेच्या प्रतीक्षेतला शेती व्यवसाय आणि नशेच्या विळख्यातली तरुणाई\nया ६४ वर्षीय भारतीय महिलेने रक्त संकलनाचे आजवरचे ��र्व रेकॉर्ड्स तोडलेत \nभारतीय सेनेचं ते “सीक्रेट-मिशन” ज्यामुळे आणखी एक राज्य भारतात विलीन झालं\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.pdshinde.in/p/blog-page_992.html?m=1", "date_download": "2018-12-16T02:25:22Z", "digest": "sha1:KXBU5URMKPGDVC2LZP7RJEZUK5K6WJ3V", "length": 17765, "nlines": 279, "source_domain": "www.pdshinde.in", "title": "माझी शाळा: शालेय पोषण आहार 5.1", "raw_content": "\nकोरे फॉर्म / तक्ते\nभाषणे / जयंती / पुण्यतिथी\nशिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..\nशालेय पोषण आहार 5.1\nनमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो \nमी या आगोदर तयार केलेले शालेय पोषण आहार एक्सेल सॉफ्टवेअर महाराष्ट्रातील असंख्य शिक्षक बंधू भगिनी वापरत आहेत, त्याबाबतचे आपले असंख्य अभिप्राय मी वाचले आहेत \nशालेय पोषण आहार 4.1 मध्ये मिरची पावडर, भाजीपाला, आणि पूरक आहार हे कॉलम वाढविण्याबाबात अनेक फोन, मेसेज व मेल मला मिळाले होते. नवीन एक्सेल सॉफ्टवेअर 5.1 आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. या मध्ये आपल्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सॉफ्टवेअर देखील आपल्याला खूप आवडेल अशी खात्री आहे.\n1) पूर्णपणे युनिकोड मध्ये बनविले आहे, त्यामुळे कोणत्याही मोबाईल वरून किंवा कॉम्पुटरवर वापरता येईल.\n2) फक्त रोजची उपस्थिती व वापरलेले कडधान्य नोंदवावे लागते.\n3) मासिक उपयोगिता, मासिक ऑनलाईन रिपोर्ट, वार्षिक उपयोगिता हे सर्व रिपोर्ट आपोआप तयार होतात.\n4) सर्व मालाची साठा नोंदवही आपोआप तयार होते.\n5) सर्व रिपोर्ट, साठा नोंदवही, तसेच प्रत्येक महिन्याची नोंदवही या सर्वांची A4 साईज किंवा Legal साईज पानावर प्रिंट काढता येते.\n4.1 पेक्षा नवीन काय बदल झाले आहेत\n1) मिरची पावडर, भाजीपाला व पूरक आहार नोंद हे कॉलम नव्याने ऍड केले आहेत.\n2) आपल्या सोईनुसार A4 साईज किंवा Legal साईज मध्ये वापरण्यास उपलब्ध आहे.\n3) जास्त पट असणार्‍या शाळांनी माहिती भरल्यास सेलची रुंदी कमी पडत होती त्यामुळे ###### असा एरर येत होता, आता सेलची रुंदी पुरेशी वाढविल्यामुळे असा प्रॉब्लेम येणार नाही.\nया आगोदरची शीट 4.1 वापरत असल्यास-\n1) सध्या जर आपण शालेय पोषण आहार 4.1 वापरत असाल तर आणि आपल्याला नविन बदल झालेली ही शीट यापुढे वापरायची असल्यास सर्व माहिती पुन्हा भरण्याची गरज नाही.\n2) आपण दररोज ज्या 3 कॉलम मध्य��� माहिती भरतो ( पट, उपस्थिती, कडधान्य प्रकार ) ते 3 कॉलम सिलेक्ट करुन कॉपी करा व नवीन शीटमध्ये पेस्ट करा.\n3) मागील शिल्लक, प्राप्त साहित्य इ. माहिती असणारे रो देखील याप्रमाणे कॉपी पेस्ट करुन अगदी 1 मिनीटाच्या आत तुमची नवीन एक्सेल शीट वापरण्यासाठी तयार होईल.\nशीट डाऊनलोड करण्यासाठी DOWNLOAD वर क्लिक करा.\n1 ली ते 5 वी\n6 वी ते 8 वी\nवर दिलेल्या लिंकवरुन डाऊनलोड झालेली फाईल ओपन होत नसेल खाली दिलेल्या बटणावर क्लिक करुन झिप फाईल डाऊनलोड करून घ्या व नंतर अनझिप करुन वापरा.\nशालेय पोषण आहार एक्सेल शिट्स\nसा.स. नोंदी एक्सेल शीटस\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nइयत्ता 9 वी नैदानिक चाचणी तक्ते\nसंकलित चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nशाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी\nसरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कायदे\nभारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती\nशाळा स्तरावरील विविध समित्या\nमूल्यमापन नोंदी कशा कराव्यात \nपहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी\nमित्रा App डाउनलोड करण्याविषयी\nनविन वेळापत्रक व तासिका विभागणी\nछान छान गोष्टी व्हिडीओ\nकोडी बनवा, रंगवा, खेळा\nबोधकथा / बोधपर गोष्टी\nअभ्यासात मागे राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी\nइतर उपक्रम / उत्सव\nपैसे कमवा ई- वॉलेटमधून\nपैसे कमवा ई- वॉलेटमधून\nश्री. परशुराम ज्ञानू शिंदे उपशिक्षक ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठुळी ता. आटपाडी जि. सांगली मूळ गाव – हिवरे ता. जत जि.सांगली मो. नं. 9011116046\nआज दिनांक व वेळ\n'माझी शाळा' अँड्रॉईड अॅप\nमाझी शाळा ब्लॉगचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी या इमेजवर क्लिक करा..\n'माझी शाळा' यू-ट्युब चॅनेल\nमाझे स्वनिर्मित व्हिडीओ पाहण्यासाठी वर दिसणार्‍या यु-ट्युबच्या इमेजवर क्लिक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.\n11 जून 2017 पासून एकूण भेटी\nवर दिसणार्‍या इमेजवर क्लिक करा आणि त्यानंतर Follow या बटणावर क्लिक करा.\nशैक्षणिक प्रगती चाचण्यांचे नियोजन\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - स्वाध्यायपुस्तिका\nआकारिक चाचणी क्र.1 प्रश्नपत्रिका\nपायाभूत चाचणी एक्सेल सॉफ्टवेअर व तक्ते\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद\nआधारकार्ड पॅन कार्डशी लिंक\n10 वी, 12 वी मार्कलिस्ट\nमतदार यादीत नाव शोधा\n७ वा वेतन आयोग पगार\nमहत्वाचे दाखले व कागदपत्रे\nमहत्वाचे टोल फ्री क्रमांक\nकसा भरावा कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज\nजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी\nब्लॉगवरील अपडेट मिळवण्यासाठी Like या बटणावर क्लिक करा.\nया ब्लॉगवरील बरीच माहिती संग्रहित असून ती सोशल मीडियावरून घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबाबत शहानिशा केलेली नाही. वाचकांना केवळ माहिती उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्यामुळे मूळ लेख, लेखक, त्यातील विचार याबाबतीत खात्री केलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.wikiscan.org/date/2012/pages", "date_download": "2018-12-16T01:32:17Z", "digest": "sha1:F3HZJSOYCNN3UJCVREVUHRDW5FUZVDSK", "length": 9944, "nlines": 167, "source_domain": "mr.wikiscan.org", "title": "2012 - Articles - Wikiscan", "raw_content": "\n22 95 9.7 k 124 k 33 k राष्ट्रीय स्वयंसेवक संघ\n5 252 123 k 125 k 121 k २०१२ इंडियन प्रीमियर लीग\n15 105 76 k 84 k 74 k २०१२ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत\n10 180 47 k 59 k 46 k युएफा यूरो २०१२ बाद फेरी\n18 74 31 k 32 k 51 k २०१२ उन्हाळी ऑलिंपिक\n9 99 7.6 k 12 k 28 k गोंदवलेकर महाराज\n6 96 61 k 60 k 60 k शिक्षणसंस्थांची आणि अभ्यासक्रमांची संक्षिप्‍त नावे असणारी यादी\n12 34 13 k 18 k 49 k विनायक दामोदर सावरकर\n10 48 12 k 18 k 23 k माणिक सीताराम गोडघाटे\n8 60 10 k 9.9 k 9.9 k महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे\n10 47 20 k 20 k 20 k तिसरे इंग्रज-म्हैसूर युद्ध\n7 115 17 k 17 k 16 k प्लांट्‌स व्हर्सेस झोम्बीज\n4 69 15 k 16 k 15 k महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या\n9 21 75 k 74 k 78 k दासो दिगंबर देशपांडे\n6 105 42 k 41 k 41 k चौथे इंग्रज-म्हैसूर युद्ध\n11 29 20 k 20 k 23 k भारतीय प्रजासत्ताक दिन\n4 124 118 k 116 k 115 k भारतातील जिल्ह्यांची यादी\n8 19 5 k 36 k 9.2 k धुंडिराज गोविंद फाळके\n6 50 19 k 19 k 18 k अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन\n9 12 8.5 k 8.7 k 9.4 k त्र्यंबक बापूजी ठोंबरे\n12 22 15 k 15 k 83 k जागतिक तापमानवाढ\n3 56 109 k 106 k 106 k १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१२\n8 30 11 k 11 k 15 k विलासराव देशमुख\n9 11 8.1 k 7.9 k 20 k महाराष्ट्र नवनिर्माण सेना\n8 18 15 k 15 k 18 k भुलेश्वर मंदिर, माळशिरस\n9 12 3 k 12 k 5.3 k अहिराणी बोलीभाषा\n4 96 20 k 20 k 20 k गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २: ड्रेड लॉर्ड्‌स\n4 38 43 k 56 k 42 k महाराष्ट्रातील नाट्यसंस्था\n8 16 1 k 9.8 k 7.5 k बाजी प्रभू देशपांडे\n8 10 11 k 15 k 21 k पांडुरंग सदाशिव साने\n8 23 10 k 11 k 15 k आद्य शंकराचार्य\n13 39 2.3 k 6.8 k 105 k मँचेस्टर युनायटेड एफ.सी.\n6 51 57 k 82 k 55 k २०१२ यू.एस. ओपन - महिला एकेरी\n9 16 664 856 17 k जिजाबाई शहाजी भोसले\n9 29 6.5 k 6.5 k 6.3 k सत्यमेव जयते (दूरचित्रवाणी मालिका)\n6 30 15 k 16 k 15 k जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा २०१२\n10 36 17 k 18 k 16 k युएफा यूरो २०१२ अंतिम सामना\n6 22 6.5 k 19 k 6.3 k तोडा फोडा आणि झोडा नीती (राजकारण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/category/archives/spritual/page/4/", "date_download": "2018-12-16T02:36:55Z", "digest": "sha1:S4L6OYCZUTMFVRXHJP6EBCLVDFBY5PMC", "length": 17620, "nlines": 90, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "अध्यात्म Archives - Page 4 of 4 - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nसिद्धिविनायक मंदिरातील हनुमान मंदिराची स्थापना अशी झाली\nहिंदु धर्मात विविध देवतांची उपासना केली जाते. ज्या देवाची उपासना केली जाते त्या देवावर भाविकांची नितांत श्रद्धा असते. उदाहरणार्थ, श्री समर्थ रामदास श्रीरामाचे भक्त होते. त्यांनी जीवनाचे कर्तव्य म्हनून श्रीरामाची उपासना केली. संत एकनाथ हे श्री दत्तत्रयांची तल्लीनतेने भक्ती करायचे. गणेश आद्य देव मानले जातात, म्हणून सर्व देवांच्या आधी त्यांची पूजा केली जाते. मुंबईमधील एल्फिस्टन […]\nगणेश मंत्र आणि मंत्राचे महत्व भाग २\nओम एकदंताय नमः एकदंत हे हत्तीच्या चेहर्यावरील एका सुळ्याशी संदर्भित आहे. याचा अर्थ असा की देव द्वंद्व तोडून टाकतो आणि तुम्हाला एकल दृष्टी प्रदान करतो. ज्याच्याकडे मनाची एकाग्रता आणि एकल दृष्टी आहे, तो सर्वकाही साध्य करु शकतो. ओम कपीलाय नमः कपील म्हणजे तुम्ही रंग उपचार पद्धती देण्यास सक्षम आहात. तुम्हाला तुमच्या भोवती किंवा इतरांच्या भोवती […]\nगणेश मंत्र आणि मंत्राचे महत्व भाग १\nगणपतीचे मंत्र हे सिद्धि मंत्र आहेत. प्रत्येक मंत्रात भगवान गणेशाची विशिष्ट शक्ती सामावलेली आहे. योग्य प्राणायमाद्वारे (तालबद्ध श्वास) आणि प्रामाणिक भक्ती केल्यास उत्तम परिणाम साध्य होईल. साधारणतः गेणेश मंत्र सर्व वाईट शक्तींना मारक ठरेल आणि भक्ताला भरपूर प्रमाणात विवेक आणि यश प्रदान करेल. जिथे गणेश मंत्राचे पठण होते तिथे वाईट शक्ती घरात किंवा मनात शिरकाव […]\nकोकणातील काही प्रसिद्ध गणपती\nनिसर्गाची मुक्त उधळण झालेल्या कोकणात मंदिराची सुद्धा रेलचेल आहे. हिरवळीप्रमाणे भक्तीभावही कोकणात चराचर भरून राहिला आहे. महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या गणरायावर कोकणचे म्होप प्रेम..त्यामुळेच नाना रूपाच्या मोहक मूर्ती या मंदिरंच्या गाभाऱ्यात अवघ्या कोकणवर आशीर्वादाची छत्रछाया धरत स्थाई आहेत. कोकणात माझ्या निसर्गाची भरती तशीच बढती मंदिरांची गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर आम्ही घेऊन आलो आहोत कोकणच्या विविध स्थळी विराजमान […]\nभारत आणि हिंदु धर्माच्या पलीकडे श्रीगणेशा\nव्यावसायिक आणि सांस्कृतिक संपर्कामुळे पाश्चात्य आणि आग्नेय आशियात भारताचा प्रभाव वाढला. परिणामी, अनेक हिंदु देवतांप्रमाणे गणेशानेही परदेशी भूमी गाठली. विशेषतः व्यापारी आणि सौदागर यांच्याद्वारे गणपतीची उपासना केली जायची. जे व्यावसायिक उपक्रमांसाठी भारता बाहेर गेले. अंदाजे १० व्या शतकापासून विनिमय, व्यापारी संगठन निर्मिती, आणि पैसे अभिसरणाचे पुनरुत्थानाचे जाळे विकसित होत गेले. या कालावधीत गणेश व्यापारी संबंद्ध […]\nसिद्धिविनायक मंदिराची रोमहर्षक कथा\nसिद्धिविनायक या प्राचीन देवळाला १९ नोव्हेंबर १८०१ रोजी बांधण्यात आले. आपल्या हिंदू पंचांगानुसार हा दिवस म्हणजे शके १७२३ च्या दुर्मुख संवत्सरातील कार्तिक सुधा चतुर्दशी. या देवळाच्या बांधकामाचे क्षेत्रफळ ३.६० मीटर x ३.६० मीटर होते. त्याची बांधणी तळमजल्याची होती. देवळाला ४५० मिलीमीटरची जाड विटांची भिंत असून जुन्या प्रकारचा विटांचा घुमट व त्यावर कळस होता. घुमटाच्या बाजूने […]\nश्रीरामनाम, रामरक्षा हे सारे केल्याचा फायदा….\nरम म्हणजे रमणे, तर रम या धातूला काना लावून म्हणजे त्याची शक्ती वाढवून जो शब्द बनतो तो म्हणजे राम…रमण्याची आत्यंतिक जास्त किंवा शेवटची अवस्था, म्हणजे “राम”. आपण म्हणतो की त्या गोष्टीत काही राम नाही, म्हणजेच तेथे रमण्यासारखे काही नाही. रमा [ सुंदर मादक स्त्री, जिच्यात मनुष्य रमतो ती, इथे विष्णूची पत्नी असा अर्थ घेऊ नये […]\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nभारत पाक तिसऱ्या युद्धात पकिस्तानची सपशेल शरणागती (१९७१) आणि बांग्लादेशची निर्मिती\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nमंत्रपुष्पांजली अर्थात राष्ट्रप्रार्थना: मराठी रूपांतर हर्षद माने हिंदू धर्मातील विचार भव्य आहेत हे हिंदू धर्माच्या कुठल्याही पुस्तकातून जाणवते. ते व्यापक आहेत, सार्वत्रिक आहेत आणि बहुतांशी कालातीत आहेतच पण त्यांचे दर्शन वैश्विक सुद्धा आहे. मात्र मंत्रपुष्पांजलीमधून हिंदू धर्मातील राजकीय विचारही किती प्रगल्भ होते हे समजून येते. राष्ट्र ही संकल्पना पाश्चिमात्य असल्याचे ज्यांचे म्हणणे आहे, त्यांनी मंत्रपुष्पांजली जरूर […]\nमाणूस एक समाजशील प्राणी आहे. माणसाचे मन अतिशय संवेदनशील आहे. म्हणून माणूस एक संवेदनशील समाजाभिमूख प्राणी आहे. हे समजून घेतले म्हणजे माणसाला श्रध्दा का आवश्यक असते हे समजते. एखाद्या उच्च ठिकाण�� आपले मन वाहणे आवडते. तिथे कुणाशी स्पर्धा नसते मद मत्सर राग लोभ वासना तिथे राहत नाही. श्रद्धा माणसाच्या मनाला संतुलित ठेवते. भगवद्गीता सांगते सर्वधर्म […]\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nमहाविद्यालयाने केलेल्या संस्कारमुळे आम्ही यशस्वी झालो - दत्तराज छाजेड\nभारताच्या संविधानाच्या निर्मितीची कथा\nभारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील शेवटचे पान म्हणजे मध्ये १९४६ कॅबिनेट कमिशन नुसार झालेली घटना समितीची स्थापना आणि त्यांच्या प्रयत्नातून तयार झालेले संविधान. भारताचे संविधान एक पवित्र दस्तावेज. ज्या एका दस्तावेजाने, तेंव्हाच्या तेहतीस कोटींच्या आणि आजच्या सव्वाशे कोटींच्या भारताला बांधून ठेवले आहे एका घट्ट धाग्याने, विविधतेने नटलेल्या आणि वळणा-वळणावर वैविध्य असणाऱ्या आपल्या या अजस्त्र, विस्तीर्ण देशाचा गाडा यशस्वीपणे […]\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा मोफत डाऊनलोड करा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रखर बुद्धिवाद संविधानाचे त्यांनी केलेले उत्तुंग कार्य आपल्या सर्वांना माहित आहेच. पण कायदा, अर्थशास्त्र, राजकीय अर्थशास्त्र या विषयात त्यांनी केलेलं काम अतुलनीय आणि अजस्त्र आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळेस मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी त्यांनी केंद्र शासनाने नेमलेल्या समितीसमोर भाषण दिले होते. रुपया, त्याचे मूल्य या विषयवार त्यांचे संशोधन जगप्रसिद्ध आहे. कामगार चळवळीविषयी त्यांचे स्वतःचे विचार होते. हिंदू […]\n अर्थात प्रबोधनकारांचे शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यातील भाषण\nशिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ ला झाली आणि पहिली जाहीर सभा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दादरच्या शिवाजी पार्कवर ३० ऑक्टोबर १९६६ ला झाली. त्या मेळाव्यात प्रबोधनकारांचंही भाषण झालं. “आजपासून हा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण करीत आहे हे त्यांचे तेंव्हाचे प्रसिद्ध वाक्य होते. ” त्यांचे भाषण वाचून त्यांचा आक्रमकपणा, त्वेष आणि ज्वलंत महाराष्ट्रप्रेम दिसून येते. ‘प्रबोधनकारांचे ज्वलंत हिंदुत्व’ […]\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन पुस्तक अभ्यास परीक्षा: पहिले पुष्प: “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री”\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझ���शन घेत आहे साहित्यावर आधारित पुस्तक अभ्यास परीक्षा पहिले पुष्प: स.आ. जोगळेकर लिखित “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री” उत्तमोत्तम मराठी साहित्यावर विश्लेषणात्मक अभ्यास व्हावा ह्या उद्देशाने मराठी इंटरनॅशनल (मिओ) पुस्तक अभ्यास परीक्षा हा उपक्रम सुरु करीत आहे. हे पुस्तक परीक्षण नाही. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे एखादे पुस्तक परीक्षेला लावले जाते तत्सम ही पुस्तकावर आधारित परीक्षा आहे. फक्त ही परीक्षा […]\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%82/", "date_download": "2018-12-16T01:26:31Z", "digest": "sha1:ESVHVLKOAU2X626CJ67WRGJT24R3NDJL", "length": 7328, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "क्राफ्ट प्रेमींसाठी संपूर्ण भारतातील विविध कला आणि हस्तकला पाहण्याची संधी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nक्राफ्ट प्रेमींसाठी संपूर्ण भारतातील विविध कला आणि हस्तकला पाहण्याची संधी\nदस्तकरी हाट प्रदर्शनी पुण्यात \nपुणे: पुण्यातील क्राफ्ट प्रेमींसाठी संपूर्ण भारतातील विविध कला आणि हस्तकला पाहण्याची संधी दस्तकरी हाट समिती पुन्हा एकदा घेऊन आली आहे. आपल्या मूळ संस्कृतीची अभिव्यक्ती असणारी संपूर्ण भारत भरातील कला, शिल्पकला आणि कपड्यांचे विविध संग्रह या प्रदर्शनीत पहावयास मिळतील. शतरंज वाईन अँड डाइन, १२०, एसबीआय ट्रेनिंग सेंटरच्या मागे, लेन न. ४ कोरेगाव पार्क, पुणे येथे हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. सकाळी 11 ते रात्री 8 पर्यंत हे खुले असेल.\nदस्तकरी हाट एक उत्सवपूर्ण, रंगीत आणि विविध शिल्पकलांनी समृद्ध असे प्रदर्शन आहे. येथे संपूर्ण भारतातील हस्तकला, वत्त्रउद्योग आणि शिल्पकलेत पारंगत व्यक्ती त्यांचे कौशल्य प्रदर्शित करतात. लोककल्याणाच्या रोजगाराच्या संधी, कलाकृतींचे प्रदर्शन, खास सजावट आणि लोककलेच्या विविध कार्यक्रमांचे प्रदर्शन देखील येथे पहावयास मिळेल.\nमधुबनी कला, लाकूड आणि वस्त्रे, गोंड कला, मण्यांपासून बनलेली ज्वेलरी,पश्चिम बंगालची कन्टा कढ़ाई , ब्लॉक प्रिंट, कढ़ाई आणि राजस्थानचे वीणकाम, मध्य प्रदेशातील चंदेरी आणि माहेश्वरी, बनारसी विव्ह्स, उत्तर प्रदेशातील चिकन एम्ब्रॅायडी, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील मातीची भांडी, पश्चिम बंगालमधील लिनन साड्या, ओरिसाचे चांदीचे दागिने आणि अन्य बऱ्याच प्रकारचे क्राफ्ट येथे पहावयास मिळेल.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनियमनमुक्तीबाबत धमकीला भीक घालू नये : अनिल घनवट\nNext articleपीएमएस – अतिश्रीमंत होण्यासाठीचा श्रीमंतांचा गुंतवणूक फंडा (भाग-२)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/50370", "date_download": "2018-12-16T01:11:24Z", "digest": "sha1:UCIMJHIOAC46GL3VAX75B4FO6JU7ECJ6", "length": 15554, "nlines": 140, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोली गणेशोत्सव २०१४ : गणोबा आमच्या गावात (उपक्रम) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली गणेशोत्सव २०१४ : गणोबा आमच्या गावात (उपक्रम)\nमायबोली गणेशोत्सव २०१४ : गणोबा आमच्या गावात (उपक्रम)\nछोट्या दोस्तांनो, आता लवकरच तुमच्या घरी, घराजवळच्या मंडळात आपल्या सगळ्यांचा लाडका दोस्त येणार आहे आणि एकटाच नाही काही, त्याच्यासोबत 'स्टुअर्ट लिटील' सारखा एक पिटुकला उंदीरही असणार आहे. ओळखा पाहू कोण अहो तोच जो फार फार गुणी आहे, १४ विद्या आणि ६४ कला ज्याला येतात आणि ज्याला तुमच्या इतकीच मज्जा, धम्माल आणि मस्ती करायला आवडते. ओळखलंत ना अहो तोच जो फार फार गुणी आहे, १४ विद्या आणि ६४ कला ज्याला येतात आणि ज्याला तुमच्या इतकीच मज्जा, धम्माल आणि मस्ती करायला आवडते. ओळखलंत ना आमचा तुमचा लाडका गणपती बाप्पा\nया आपल्या लाडक्या मित्राला १० दिवस एकाच जागी बसून बसून कंटाळा येत असेल नाही मग काय करायचं आपण मग काय करायचं आपण एक आयडिया आई मोदक करेपर्यंत तुम्ही गणोबाला आणि त्याच्या उंदीरमामाला तुमच्या परिसरातल्या छान छान गोष्टी दाखवायला घेऊन जा. मस्त खाऊ खा, शॉपिंग करा, नुसती धम्माल \nठरवा बरं मग तुमचा 'सिक्रेट प्लॅन' पटकन आणि तो सांगा फक्त बाप्पाला. कसा सांगायचा\nतुमच्या वहीवर, पाटीवर, कुठेही तो सगळा प्लॅन लिहून काढा आणि पाठवून द्या मायबोलीवर\nपण त्या आधी आई- बाबांना ही नियमावली वाचून घ्यायला सांगा.\n१) ही स्पर्धा नाही, उपक्रम आहे. वयोगट - ७ ते १५\n२) उपक्रमात आपल्या पालकांच्या आयडी नेच भाग घ्यायचा आहे.\n३) हा उपक्रम फक्त मायबोलीकरांच्या मुलामुलींकरता आहे.\n४) लेखन मुलांच्याच हस्ताक्षरात असावे. पालकांनी ते स्कॅन करून किंवा फोटो काढून स्वतःच्या आयडीने अपलोड करायचे आहे.\n५) लेख मराठी भाषेतच लिहिलेला हवा. पालकांनी मुलांकडून लेख गिरवून घेतला तरी चालेल.\nभाषेचे बंधन असले तरी लिपीचे बंधन नाही. लेखन देवनागरी किंवा रोमन यापैकी कोणत्याही लिपीत केले तरी चालेल.\n६) पालकांनी मुलांना मार्गदर्शन करावे पण मुख्य विचार व शब्द मुलांचेच असावेत.\n७) प्रवेशिका २९ ऑगस्ट २०१४ (भारतीय प्रमाण वेळ) पासुन ७ सप्टेंबर (अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍याची प्रमाण वेळ) पर्यंतच प्रकाशित केल्या जाव्यात.\nप्रवेशिका अपलोड करण्याआधी हेही वाचा -\n१) लेखन पाठवण्याकरता पालकांनी 'मायबोली गणेशोत्सव २०१४' या ग्रूपचे सदस्यत्व घेणे आवश्यक आहे.\nहा ग्रूप सदस्य-नोंदणीकरता २९ ऑगस्टपासून (भारतीय प्रमाण वेळ) खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.\n२) 'मायबोली गणेशोत्सव २०१४' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी पानाच्या उजवीकडे दिसणार्‍या 'मायबोली गणेशोत्सव २०१४' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.\n३) याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (कृपया 'मायबोली गणेशोत्सव २०१४' ग्रूप मधील 'गप्पांचे पान', 'नवीन कार्यक्रम' हे पर्याय वापरू नका. )\n४) नवीन लेखनाचा धागा उघडला जाईल. त्यात शीर्षक या चौकटीमध्ये खालीलप्रमाणे विषय लिहावा -\nगणोबा आमच्या गावात - मायबोली आयडी - पाल्याचे नाव.\n५) विषय या चौकटीमध्ये उपलब्ध पर्यायसूची (ड्रॉपडाऊन मेन्यु) मधून मायबोली, उपक्रम हा पर्याय निवडा.\n६) शब्दखुणा या चौकटीमध्ये \"मायबोली गणेशोत्सव २०१४\" आणि \"गणोबा आमच्या गावात\" हे शब्द लिहा.\n७) आता या नवीन धाग्यावर आपल्या मायबोली आयडीनेच मजकुरात लेखाचे प्रकाशचित्र टाका. यासाठी आपल्या 'माझे सदस्यत्व' मध्ये जाऊन 'खाजगी जागेत' लेखनाची इमेज फाईल अपलोड करा. त्या फाईलचे आकारमान १५० kb पेक्षा जास्त नसावे.\n८) मजकुराच्या चौकटीखाली 'मजकुरात image किंवा link द्या.' यातील image शब्दावर टिचकी मारा. एक नवीन विंडो उघडेल. त्यात वरती दिलेल्या पर्यायांपैकी upload हा पर्याय निवडा. मग 'browse' या पर्यायावर टिचकी मारून तुमच्या संगणकावरून योग्य ती फाईल 'upload' करा. फाईल अपलोड झाली की खालच्या करड्या चौकटीत तशी पावती (मेसेज) दिसेल. मग ही फाईल सर्वात वरती दिलेल्या पर्यायांपैकी 'Send to text area' हा पर्याय वापरून तुमच्या मजकूरात समाविष्ट करा.\nप्रकाशचित्र टाकण्याबद्दल अधिक माहितीसाठी येथ�� टिचकी मारा. - http://www.maayboli.com/node/1556\n९) प्रकाशचित्राखाली पाल्याचे नाव, वय ही माहिती लिहा.\n१०) नवीन लेखनाच्या धाग्यावर सर्वांत खाली 'Save' या कळीच्या वर ग्रूप असा शब्द दिसेल, त्यावर टिचकी मारा. सार्वजनिक या शब्दाच्या आधी असलेल्या चौकटीवर टिचकी मारा म्हणजे तुमची प्रवेशिका सर्वांना दिसू शकेल.\n११) Save ही कळ दाबा.\n१२) जर काही मजकूर लिहायचा राहिला असेल/बदलायचा असेल तर सर्वांत वर दिसणारा 'संपादन' हा पर्याय वापरून प्रवेशिकेत बदल करू शकता.\nमायबोली गणेशोत्सव २०१४ संयोजन\nसंयोजक, हे चित्र प्रताधिकारमुक्त आहे ना\nअसं विचारण्याचं कारण म्हणजे चित्रातली मुलगी 'डोरा' आहे.\n@मंजूडी संयोजक, हे चित्र\nसंयोजक, हे चित्र प्रताधिकारमुक्त आहे ना\nअसं विचारण्याचं कारण म्हणजे चित्रातली मुलगी 'डोरा' आहे. <<< तुमची शंका रास्त आहे. परंतु डोराचे चित्र आधी हाताने काढून मग ते स्कॅन केलेले आहे. तरीही प्रताधिकारासंबंधी आम्ही अ‍ॅडमिनांशी बोलत आहोत. इथे अपडेट करू. धन्यवाद.\nप्रताधिकाराचा मुद्दा लक्षात आणून दिल्याबद्द्ल आभार. चित्र काढून टाकले आहे.\nआता प्रताधिकारमुक्त पोस्टर लावले आहे.\n@सायो आमच्याकडे मराठी लिहिता,\nआमच्याकडे मराठी लिहिता, वाचता येत नाही त्यामुळे सहभाग असत नाही कधीच.\n<<< नियम क्र. ५ खास तुमच्या अशा बालमित्रांकरताच आहे.\n५) लेख मराठी भाषेतच लिहिलेला हवा. पालकांनी मुलांकडून लेख गिरवून घेतला तरी चालेल.\nभाषेचे बंधन असले तरी लिपीचे बंधन नाही. लेखन देवनागरी किंवा रोमन यापैकी कोणत्याही लिपीत केले तरी चालेल.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमायबोली गणेशोत्सव २०१४ संयोजन\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/sai-paranjpe/", "date_download": "2018-12-16T02:31:47Z", "digest": "sha1:66UUTKMKLH7CTJXLWWKWM5FWCBL4MTHR", "length": 15503, "nlines": 105, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "सई परांजपे - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nपरांजपे यांचा जन्म पुण्यात १ मार्च १९३६ साली झाला. सई परांजपे या रॅंग्लर परांजपे यांच्या नात तर शंकुतला परांजपे यांच्या कन्या. सई परांजपे या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या पदवीधर आहेत. त्यांनी आपल्या काराकिर्दीची सुरुवात आकाशवाणीतून उद्घोषक म्हणून केली.\nलिखानाचं बालकडू त्यांना घरातूनच प्राप्त झालं. शाळेय शिक्षण घेत असताना वयाच्या आठव्या वर्षी त्यांच “मुलांचा मेवा” हे पूस्तक १९४४ साली प्रसिद्ध झाले. इथपासूनचं सई परांजपे यांनी बालसाहित्यास सुरुवात केली. सई परांजपे यांची बालनाट्य सूद्धा खूप गाजली, तसेच बालनाट्यांना पुरस्कारही लाभले. “शेपटीचा शाप”, “झाली काय गंमत”, “हरवलेल्या खेळण्यांचे राज्य”, “माझा खेळ मांडू दे” ही त्यांची गाजलेली बालनाट्य. “जादू चा शंख”, व “सिकंदर” हे बालचित्रपट लोकप्रिय झाले होते.\nसई परांजपे यांच कार्यक्षेत्र हे केवळ बालसाहित्यापर्यंत विसावलेलं न्हव्तं. तर त्यांनी चित्रपटसृष्टीत सूद्धा आपलं स्थान प्राप्त केलं आहे. “चष्मेबद्दूर”, “कथा”, “स्पर्श”, “दिशा”, “साज”, “चुडिया” यासारखे चित्रपट त्यांनी केले. “स्पर्श” या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पूरस्कार मिळाले.\nलहान पडद्यावरील “अडोसपडोस” व “छोटे-बडे” या मालिका खूप लोकप्रिय झालेल्या.\nमराठी रंगभूमीवरील सई परांजपे यांचे योगदान अतुलनीय आहे. “बिकट वाट वहिवाट” या नाटकाचे दिग्दर्शन सई परांजपे यांनी केले होते. तसेच “सख्खे शेजारी” , “जास्वंदी” , “माझा खेळ मांडू दे” ही सई परांजपे यांची नाटके मराठी नाट्यभूमूीच्या इतिहासातील महत्तवाची नाटके मानली जातात. बालसाहित्य, दिग्दर्शन, नाटक, लेखक यासारखी चौफेर कामगिरी सई परांजपे यांनी य़शस्वीरित्या पार पाडली.\n१९८५ चा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक पुरस्कार- स्पर्श चित्रपटासाठी.\n१९९३ साली “चूडिया” या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार.\n२००६ साली पद्मभूषण पुरस्कार.\n२०१२ सालचा राजा परांजपे पुरस्कार.\n२०१७ सालचा (पाचवा) आरती प्रभू पुरस्कार.\nमसापचा २०१७ सालचा लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार – “सय-माझा कलाकार” या पुस्तकाला.\nअमेरिकेतील महाराष्ट्र फांउडेशनतर्फे देण्यात येणारा साहित्या पुरस्कार (१३-०१-२०१८).\nसंदर्भ : विकीपीडीया व मराठीसृष्टी. कॉम\n‘भारताचे एडिसन’ शंकर आबाजी भिसे\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nभारत पाक तिसऱ्या युद्धात पकिस्तानची सपशेल शरणागती (१९७१) आणि बांग्लादेशची निर्मिती Related\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nमंत्रपुष्पांजली अर्थात राष्ट्रप्रार्थना: मराठी रूपांतर हर्षद माने हिंदू धर्मातील विचार भव्य आहेत हे हिंदू धर्माच्या कुठल्याही पुस्तकातून जाणवते. ते व्यापक आहेत, सार्वत्रिक आहेत आणि बहुतांशी कालातीत आहेतच पण त्यांचे दर्शन वैश्विक सुद्धा आहे. मात्र मंत्रपुष्पांजलीमधून हिंदू धर्मातील राजकीय विचारही किती प्रगल्भ होते हे समजून येते. राष्ट्र ही संकल्पना पाश्चिमात्य असल्याचे ज्यांचे म्हणणे आहे, त्यांनी मंत्रपुष्पांजली जरूर […]\nमाणूस एक समाजशील प्राणी आहे. माणसाचे मन अतिशय संवेदनशील आहे. म्हणून माणूस एक संवेदनशील समाजाभिमूख प्राणी आहे. हे समजून घेतले म्हणजे माणसाला श्रध्दा का आवश्यक असते हे समजते. एखाद्या उच्च ठिकाणी आपले मन वाहणे आवडते. तिथे कुणाशी स्पर्धा नसते मद मत्सर राग लोभ वासना तिथे राहत नाही. श्रद्धा माणसाच्या मनाला संतुलित ठेवते. भगवद्गीता सांगते सर्वधर्म […]\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nमहाविद्यालयाने केलेल्या संस्कारमुळे आम्ही यशस्वी झालो - दत्तराज छाजेड\nभारताच्या संविधानाच्या निर्मितीची कथा\nभारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील शेवटचे पान म्हणजे मध्ये १९४६ कॅबिनेट कमिशन नुसार झालेली घटना समितीची स्थापना आणि त्यांच्या प्रयत्नातून तयार झालेले संविधान. भारताचे संविधान एक पवित्र दस्तावेज. ज्या एका दस्तावेजाने, तेंव्हाच्या तेहतीस कोटींच्या आणि आजच्या सव्वाशे कोटींच्या भारताला बांधून ठेवले आहे एका घट्ट धाग्याने, विविधतेने नटलेल्या आणि वळणा-वळणावर वैविध्य असणाऱ्या आपल्या या अजस्त्र, विस्तीर्ण देशाचा गाडा यशस्वीपणे […]\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा मोफत डाऊनलोड करा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रखर बुद्धिवाद संविधानाचे त्यांनी केलेले उत्तुंग कार्य आपल्या सर्वांना माहित आहेच. पण कायदा, अर्थशास्त्र, राजकीय अर्थशास्त्र या विषयात त्यांनी केलेलं काम अतुलनीय आणि अजस्त्र आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळेस मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी त्यांनी केंद्र शासनाने नेमलेल्या समितीसमोर भाषण दिले होते. रुपया, त्याचे मूल्य या विषयवार त्यांचे संशोधन जगप्रसिद्ध आहे. कामगार चळवळीविषयी त्यांचे स्वतःचे विचार होते. हिंदू […]\n अर्थात प्रबोधनकारांचे शिवसे��ेच्या पहिल्या दसरा मेळाव्यातील भाषण\nशिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ ला झाली आणि पहिली जाहीर सभा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दादरच्या शिवाजी पार्कवर ३० ऑक्टोबर १९६६ ला झाली. त्या मेळाव्यात प्रबोधनकारांचंही भाषण झालं. “आजपासून हा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण करीत आहे हे त्यांचे तेंव्हाचे प्रसिद्ध वाक्य होते. ” त्यांचे भाषण वाचून त्यांचा आक्रमकपणा, त्वेष आणि ज्वलंत महाराष्ट्रप्रेम दिसून येते. ‘प्रबोधनकारांचे ज्वलंत हिंदुत्व’ […]\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन पुस्तक अभ्यास परीक्षा: पहिले पुष्प: “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री”\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन घेत आहे साहित्यावर आधारित पुस्तक अभ्यास परीक्षा पहिले पुष्प: स.आ. जोगळेकर लिखित “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री” उत्तमोत्तम मराठी साहित्यावर विश्लेषणात्मक अभ्यास व्हावा ह्या उद्देशाने मराठी इंटरनॅशनल (मिओ) पुस्तक अभ्यास परीक्षा हा उपक्रम सुरु करीत आहे. हे पुस्तक परीक्षण नाही. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे एखादे पुस्तक परीक्षेला लावले जाते तत्सम ही पुस्तकावर आधारित परीक्षा आहे. फक्त ही परीक्षा […]\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5305178225930016949&title=Gele%20Dyayche%20Rahun&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-12-16T01:04:51Z", "digest": "sha1:QV77FII6XCITMMUY2AH47AM7UET32MXD", "length": 26948, "nlines": 152, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "गेले द्यायचे राहून...", "raw_content": "\nनुकताच ज्यांचा जन्मदिन होऊन गेला, ते चिं. त्र्यं. खानोलकर अर्थात आरती प्रभू यांनी ‘गेले द्यायचे राहून’ ही भावना आपल्या कवितेतून व्यक्त केली आणि नुकताच ज्यांना ‘मटा’चा महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळाला ते ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलेलं संगीत आणि आशा भोसलेंच्या स्वरांनी ती कविता मोहरून गेली. ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ या साप्ताहिक सदराला बघता बघता वर्ष पूर्ण झालं. म्हणूनच ‘गेले द्यायचे राहून’ ही भावना व्यक्त करणारा आजचा, या लेखमालेचा निरोपाचा लेख...\n‘कविता स्वरांनी मोहरलेल्या’ या लेखमालेला बघता बघता वर्ष झालं. ‘बाइट्स ऑफ इंडिया’ या पॉझिटिव्ह मीडिया पोर्टलच्या संपादक महोदयांच्या संकल्पनेतून साकार झाली ही लेखमाला अवघं आयुष्य कविता वाचता वाचता आणि भावमधुर गाणी ऐकता ऐकता बहरून गेलेलं. आनंदक्षणांनी बहरल��ली ओंजळ ओसंडून वाहू लागली, तेव्हा दत्ता हलसगीकर या माझ्या आवडत्या ज्येष्ठ कवीच्या कवितेतले शब्द हमखास आठवले.\nज्यांची बाग फुलून आली, त्यांनी दोन फुलं द्यावीत,\nज्यांचे सूर जुळून आले, त्यांनी दोन गाणी गावीत.\nअसा काहीसा आशय असलेल्या त्या ओळी काळजावर कोरल्या गेल्या. मग मलाही वाटलं, आपण आकाशवाणीच्या सेवेत असताना श्रोत्यांसाठी प्रसारित केलेली गाणी, त्यातल्या आशयघन काव्याचा भरभरून घेतलेला आनंद, ही आनंदाची ओंजळ माझ्या प्रिय वाचकांसाठीही खुली करावी. दिवस ठरला आठवड्यातला प्रत्येक मंगळवार. २०१७ या वर्षीच्या एप्रिल महिन्यापासून सुरुवात केली. पहिल्या मंगळवारी होती रामनवमी रसाळ, प्रासादिक आणि अजरामर ठरलेली, महाकवी, आधुनिक वाल्मिकी ‘गदिमां’च्या लेखणीतून अवतरलेली आणि बाबूजींच्या अर्थात सुधीर फडके यांच्या स्वरांनी मोहरलेली प्रभू रामचंद्राची काव्यकथा अर्थात गीतरामायण आठवलं. आकाशवाणी पुणे केंद्राच्या इतिहासातल्या एका सुवर्णपानाची ही सुरेल आठवण कोण विसरणार रसाळ, प्रासादिक आणि अजरामर ठरलेली, महाकवी, आधुनिक वाल्मिकी ‘गदिमां’च्या लेखणीतून अवतरलेली आणि बाबूजींच्या अर्थात सुधीर फडके यांच्या स्वरांनी मोहरलेली प्रभू रामचंद्राची काव्यकथा अर्थात गीतरामायण आठवलं. आकाशवाणी पुणे केंद्राच्या इतिहासातल्या एका सुवर्णपानाची ही सुरेल आठवण कोण विसरणार ‘जोवरी हे जग तोवरी गीत रामायण’ हा पहिला लेख लिहिला आणि प्रतिक्रियांच्या उदंड प्रतिसादामुळे प्रत्येक मंगळवार स्वरांनी मोहरलेल्या कवितेनं फुलत गेला, मनामनात दरवळू लागला. मोहरलेल्या कवितेची निवड करण्यासाठी निमित्त शोधावं लागलं नाही. आपोआप निमित्त घडायचं. स्वरांचं बोट धरून कविता किंवा कवितेचं बोट धरून सुस्वर गाणं हळुवार साद घालायचं, दिवसभर कानामनात रुंजी घालायचं आणि माझ्या आतुरलेल्या लेखणीतून रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचायचं... हा खेळ सुरू झाला, तो अविरत, अखंड ५२ आठवडे चालला. आता मात्र निमित्त होतं थोडंसं थांबण्याचं, छोटीसी विश्रांती घेण्याचं. आजचा हा लेख शेवटचा नाही म्हणणार; पण एका विशिष्ट वळणावर जरासं विसावण्याचा विचार मनात आला आणि वाटलं, ‘अरे, अजून किती कविता, किती गाणी, किती आठवणी सांगायच्या राहिल्यात ‘जोवरी हे जग तोवरी गीत रामायण’ हा पहिला लेख लिहिला आणि प्रतिक्रियांच्या उदंड प्रतिसादामुळे प्रत्येक मंगळवार स्वरांनी मोहरलेल्या कवितेनं फुलत गेला, मनामनात दरवळू लागला. मोहरलेल्या कवितेची निवड करण्यासाठी निमित्त शोधावं लागलं नाही. आपोआप निमित्त घडायचं. स्वरांचं बोट धरून कविता किंवा कवितेचं बोट धरून सुस्वर गाणं हळुवार साद घालायचं, दिवसभर कानामनात रुंजी घालायचं आणि माझ्या आतुरलेल्या लेखणीतून रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचायचं... हा खेळ सुरू झाला, तो अविरत, अखंड ५२ आठवडे चालला. आता मात्र निमित्त होतं थोडंसं थांबण्याचं, छोटीसी विश्रांती घेण्याचं. आजचा हा लेख शेवटचा नाही म्हणणार; पण एका विशिष्ट वळणावर जरासं विसावण्याचा विचार मनात आला आणि वाटलं, ‘अरे, अजून किती कविता, किती गाणी, किती आठवणी सांगायच्या राहिल्यात रसिकांचं देणं अजून बाकी आहे. छे रसिकांचं देणं अजून बाकी आहे. छे केवळ एक वर्ष पुरेसं नाही. एका वर्षात देणं चुकतं कसं होणार केवळ एक वर्ष पुरेसं नाही. एका वर्षात देणं चुकतं कसं होणार’ असा विचार करत होते आणि ओठांवर आरती प्रभूंची कविता आली...\nनिमित्त सापडलं अगदी नक्षत्रासारखं आठ मार्चला आरती प्रभूंचा जन्मदिन आणि या महिन्यातच काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकरांना महाराष्ट्र टाइम्सचा ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुन्हा मी आठवणींच्या सरींत चिंब झाले. ज्येष्ठ संगीतकार गायक यशवंत देव यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळाला म्हणून याच लेखमालेत मी ‘अरे देवा तुझी मुले...’ या कवितेवर लिहिलं होतं. एक आवर्तन पूर्ण झालं याचं अतीव समाधान मला मिळालं. पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या स्वरांनी मोहरलेली ‘नक्षत्रांचे देणे’ ही आरती प्रभूंची कविता मी समरसून ऐकली. आशाताईंच्या स्वरांनी भारलेला आमचा प्लेबॅक स्टुडिओ, श्रोत्यांपर्यंत घेऊन जाणारी माझी प्रिय आकाशवाणी आठ मार्चला आरती प्रभूंचा जन्मदिन आणि या महिन्यातच काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकरांना महाराष्ट्र टाइम्सचा ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुन्हा मी आठवणींच्या सरींत चिंब झाले. ज्येष्ठ संगीतकार गायक यशवंत देव यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळाला म्हणून याच लेखमालेत मी ‘अरे देवा तुझी मुले...’ या कवितेवर लिहिलं होतं. एक आवर्तन पूर्ण झालं याचं अतीव समाधान मला म��ळालं. पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या स्वरांनी मोहरलेली ‘नक्षत्रांचे देणे’ ही आरती प्रभूंची कविता मी समरसून ऐकली. आशाताईंच्या स्वरांनी भारलेला आमचा प्लेबॅक स्टुडिओ, श्रोत्यांपर्यंत घेऊन जाणारी माझी प्रिय आकाशवाणी कृतज्ञतेने डोळे भरून आले; पण कानामनात साठवत होते एका प्रतिभावंत कवीचे शब्द, पं. हृदयनाथांचं संगीत आणि आशाताईंचा स्वर...\nगेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे\nमाझ्यापास आता कळ्या आणि थोडी ओली पाने...\nकोकणात जन्मलेले, वेंगुर्ल्यात शिक्षणाचा श्रीगणेशा केलेले, तिथल्या लाल मातीत झालेले संस्कार, श्रद्धा आणि परंपरा ज्यांचा पिंड झाला होता ते आरती प्रभू अर्थात चिं. त्र्यं. खानोलकर. त्यांच्या कविता वाचून पुणे विद्यापीठात विद्यार्थीदशेत असताना आमचाही पिंड घडला होता. त्या पिंडाला ओढ होती अस्सल काव्यप्रतिभेची, सकस साहित्याची आणि अनावर आस्वादकतेची. पुणे विद्यापीठात ‘एमए’च्या पहिल्या वर्षाला ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पोतदारांनी शिकवलेले ‘नक्षत्रांचे देणे’ अजूनही तितकेच तेज:पुंज राहिले आहे. त्याचा प्रकाश किंचितसाही फिकट झालेला नाही. वयाच्या प्रगल्भतेबरोबर आरती प्रभूंच्या कवितेचं नक्षत्र आणखीच तेजोमय होत गेलं. आरती प्रभू यांच्यातला संवेदनशील आणि अफाट प्रतिभा असलेला कवी समजून घेता घेता आयुष्याची संध्याकाळ आणखीच सुरेख सोनेरी वाटायला लागलीय. या कवितांनी, या गीतांनी आपलं आयुष्य किती सुंदर करून टाकलंय याची प्रचिती येते. आपल्याला जे मिळालं, जो आनंदाचा कंद प्राप्त झाला, तो रसिक वाचकांबरोबर वाटून घ्यावा, या भावनेतून ही लेखमाला लिहिली. आणि आज या वर्षपूर्तीच्या लेखासाठी आरती प्रभूंचं ‘नक्षत्रांचं देणं’ माझ्या हाती लागलं.\nकिती कविता, किती कादंबऱ्या, नाटकं आणि बरंच काही स्फुटलेखन आरती प्रभूंनी केलं. तरीही ‘द्यायचं राहूनच गेलं’ अशी त्यांची भावना. कोचुरे गावात पहिलं लेखन, ‘सत्यकथे’त १९५४ साली प्रसिद्ध झालेली पहिली कविता, त्या कवितेचं साहित्यवर्तुळात भरभरून झालेलं कौतुक, याबरोबरच चरितार्थासाठी त्यांनी कुडाळला सुरू केलेलं ‘वीणा गेस्ट हाउस.’ वडिलांचा खानावळीचा व्यवसाय असा पुढे त्यांनी चालवला. जेवायला आलेल्यांना आपल्या कविता, लेखन हौसे-हौसेनं वाचून दाखवलं; पण पुढे वीणा गेस्ट हाउस बंद पडलं. चरितार्थासाठी मुंबईला ��ावं लागलं. बायको, मुलं गावाकडे आणि आरती प्रभू मुंबईत. ते मुंबईत आले; पण ‘कोकणची लाल माती, तो निसर्ग या सगळ्याला आपण मुकलो, याच निसर्गामुळे आपली प्रतिभा फुलली, या निसर्गप्रतिमांना घेऊन आपल्या साहित्यकृती साकार झाल्या, त्या निसर्गाचं देणं आपण चुकतं करू शकत नाही, त्याला सोडून मी इथे आलो, त्यानं माझ्याजवळ ज्या कळ्या आणि थोडी ओली पानं दिली, त्याची परतफेड मी करू शकत नाही,’ याची खंत आरती प्रभूंना कायम वाटत राहिली.\nआलो होतो हासत मी काही श्वासासाठी फक्त\nदिवसांचे ओझे आता, रात्र रात्र शोषी रक्त...\nनिसर्गरम्य गाव, जिव्हाळ्याची माणसं सगळ्यांना सोडून मुंबईत चरितार्थासाठी आलेले आरती प्रभू कवी मंगेश पाडगावकरांना भेटले. मुंबईत दोन-चार स्नेहीजन होते, ते म्हणजे मधू मंगेश कर्णिक, ‘मौजे’चे श्री. पु. भागवत आणि मंगेश पाडगावकर. पाडगावकरांनी एका कार्यक्रमात आठवण सांगितली होती. मुंबई आकाशवाणीत मंगेश पाडगावकर प्रोड्युसर होते. तेव्हा स्टेशन डायरेक्टर होते एस्. मलिक. पाडगावकरांच्या विनंतीवरून मलिक यांनी खानोलकरांना म्हणजे आरती प्रभू यांना कामावर घेतलं; पण काही महिन्यांतच नियमानुसार आरती प्रभूंना नोकरी गमवावी लागली. ‘पुलं’नीसुद्धा याबाबत अतिशय हळहळ व्यक्त केली होती. आरती प्रभूंच्या कवितांनी महाराष्ट्राला वेड लावलं होतं. अतिशय समर्पक आणि तीव्रतेने प्रकट होणाऱ्या निसर्गप्रतिमा, कवीच्या अंतस्थ भावनांचे हळवे हुंकार, लेखनातली गूढता आणि त्यावर असलेलं दु:खाचं सावट, वैयक्तिक तर कधी सामाजिक जाणिवांच्या प्रकटीकरणातलं सामर्थ्य घेऊन आलेल्या आरती प्रभूंच्या कविता जसजशा आपण वाचत जातो, समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तसतसे त्या कवितेचे अनेक धागे आपल्याला दिसू लागतात. एक धागा पकडावा तर दुसरा सुटतो. अशा अवस्थेत पं. हृदयनाथ मंगेशकरांसारखा साहित्याची जाण असणारा, कवितेवर नितांत प्रेम करणारा संगीतकार आरती प्रभूंसारख्या कवींच्या कवितांना चालीत बांधतो, आशाताईंच्या सुरेल गळ्यातून गीत जन्माला घालतो, तेव्हा आपण काहीही न बोलता फक्त ऐकायचं असतं. कवीला समजून घेता घेता स्वरांचं देखणं शिल्प मन:चक्षूंनी पाहायचं असतं.\nशेवटच्या कडव्यात आशाताईंच्या उंच स्वरांमधून आरती प्रभूंची आर्तता आणि अगतिकता प्रकट होते. ज्या विश्वनिर्मात्याने आपल्याला निसर्गाचं देणं भरभ��ून दिलं, काव्यप्रतिभा दिली त्याचं देणं कसं फिटायचं आता कळ्या नाहीत, तर ओंजळीत निर्माल्य आहे. ओली पानं नाहीत, तर त्या पानांचा पाचोळा आहे. असंच तर झालंय आयुष्याचं आता कळ्या नाहीत, तर ओंजळीत निर्माल्य आहे. ओली पानं नाहीत, तर त्या पानांचा पाचोळा आहे. असंच तर झालंय आयुष्याचं मनाचा दगड झालाय. तोच उशाला घेऊन आयुष्य कंठायचंय; पण एक मात्र खंत आहेच...\nरसिकहो ‘कविता स्वरांनी मोहरलेल्या’ या लेखमालेत विराम घेताना अशीच काहीशी अवस्था झालीय. कवितांचं, गाण्यांचं एकेक नक्षत्रांचं देणं अजून बाकी आहे. आकाशवाणीच्या सेवेतून मी ३१ मे २०१८ रोजी सेवानिवृत्त होणार आहे. स्वरांनी मोहरलेल्या अनेक सुंदर कवितांचा आनंद आकाशवाणीमुळे रसिक श्रोत्यांबरोबर मलाही घेता आला. माझ्या ओंजळीतल्या त्या आनंदकलिका ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ या लेखमालेच्या निमित्ताने रसिक वाचकांना थोड्या देता आल्या याचं समाधान वाटतं. अर्थात कवी, गीतकार, संगीतकार आणि गायक कलाकार यांच्याशी रसिक वाचकांची भेट घडवून आणता आली, याचं श्रेय ‘बाइट्स ऑफ इंडिया’ला जातं. या नक्षत्रांचं देणं या जन्मी तरी फिटायचं नाही, याची नम्र जाणीव मला आहे. रसिक वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल पुनश्च ऋण व्यक्त करते आणि तुम्हा सर्वांना सेवानिवृत्तीनंतर लेखन रूपातून पुन्हा भेटण्याचं वचन देते. स्वरांनी मोहरलेली आरती प्रभूंची ही कविता गुणगुणतच निरोप घेते.\n- डॉ. प्रतिमा जगताप\nसंपर्क : ९४२२२ ९२३८४\n(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रात वरिष्ठ उद्घोषिका म्हणून कार्यरत आहेत. ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ हे सदर आता समाप्त झाले असून, या सदरातले सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/HfxM58 या लिंकवर वाचता येतील.)\nकविच्या शब्दासारखी कायम अतृप्ती आहे . दिनेश दगडकर, जळगाव\nडॉ हरीश कुलकर्णी About 263 Days ago\nजितकी आरती प्रभूंची सुरेख गीतं, तितकंच सुंदर विवेचन, सोने पे सुहागा देणारे हृदयनाथांचे संगीत, आणि आशाताईंचा आवाज, गीतातील भाव सोन्याच्या मोलाने मापून तोलून बाहेर पडलेले, अलभ्य योग, चिरंजीव राहणारच\nचांदण्यात फिरताना... नाच रे मोरा... कठीण कठीण कठीण किती... फिरुनी नवी जन्मेन मी... प्रभू सोमनाथा...\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या प���ठीशी उभे राहणे गरजेचे’\n‘स्वरसाधक’ दिनदर्शिकेचे ‘सवाई’मध्ये प्रकाशन\nदिनदर्शिकेतून उलगडले ‘स्मरणरम्य पुणे’\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9", "date_download": "2018-12-16T02:26:09Z", "digest": "sha1:VKTKKBXMU7PHCND46UDIHIC3H2QYHDP3", "length": 3349, "nlines": 60, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नवाबशाह - विकिपीडिया", "raw_content": "\nनवाबशाह हे पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील एक शहर आहे. शहीद बेनझीर आबाद जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या अंदाजे ११ लाख आहे.\nइ.स. ७१२मध्ये येथे झालेल्या अरोरच्या लढाईत उमायद खिलाफतीच्या सरदार मुहम्मद बिन कासिमने येथील राजा दाहिरचा पराभव केला होता.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मे २०१७ रोजी ०७:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9D%E0%A5%81/", "date_download": "2018-12-16T00:41:36Z", "digest": "sha1:EMGEX45XPA7M3AXIC7PW6BWTIAUQZALE", "length": 7779, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जातीवादी राजकारणाच्या झुल्यावर विकासाला झुलवत ठेवले ; राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजातीवादी राजकारणाच्या झुल्यावर विकासाला झुलवत ठेवले ; राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल\nमुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला आहे. सत्तेत आल्यापासून भाजपच्या सरकारने केवळ नवनवीन घोषणा केल्या आहेत. त्या सगळ्या आजवर पोकळ आणि फसव्याच निघाल्या. एक मुद्दा झाकण्यासाठी दुसरा मुद्दा किंवा वाद निर्माण करण्याची तर या सरकारची नीती असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर भाजपवर टीका केली आहे. जनसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष करून आपल्या सरकारच्या अपयशाकडे जनतेचेही दुर्लक्ष व्��ावे यासाठी वेगवेगळे वादग्रस्त मुद्दे उकरुन काढण्याकडेच या सरकारचा अधिक कल दिसतो. या सगळ्या गोंधळात चार वर्षांपूर्वीपासून ज्या विकासाच्या वल्गना हे सरकार करत होते, तो मात्र कुठे औषधालाही सापडत नाही. जातीवादी राजकारणाच्या झुल्यावर विकासाला झुलवत ठेवणाऱ्या या सरकारला जनताच योग्य भाषेत उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.\nसत्तेत आल्यापासून भाजपच्या सरकारने केवळ नवनवीन घोषणा केल्या आहेत. त्या सगळ्या आजवर पोकळ आणि फसव्याच निघाल्या. एक मुद्दा…\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article‘उरी’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज\nNext articleरिसायकल – डोण्ट ट्रॅश अवर फ्युचर\nअशा या ढिसाळ कामकाजामुळेच आरोपी सुटतात : सीबीआय तपासावर हायकोर्ट नाराज\nमुंबई विमानतळावर बॉम्ब असल्याची धमकी\nरामदास कदम हे उद्धव ठाकरेंचे पाळलेलं कुत्र; नितेश राणेंचं ट्विट\nशाळकरी मुलांना पट्टय़ाने जबरदस्त मारहाण\nस्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ उभारणार रिसॉर्ट\n“झोपडपट्टी हटाव’ मोहिमेला स्थगिती ; नाशिक महापालिकेला उच्च न्यायालयाचा दणका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8B", "date_download": "2018-12-16T01:57:29Z", "digest": "sha1:SV5SAVY7T3CDDO6TRJQQH7KWPVOR5KUB", "length": 3292, "nlines": 53, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एलानोला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख एलानो या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n२०१० फिफा विश्वचषक संघ - गट ग ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० फिफा विश्वचषक विक्रम ‎ (← दुवे | संपादन)\nएलानो ब्लुमर (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nइंडियन सुपर लीग ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/citizen-journalism/no-protection-wall-canal-124746", "date_download": "2018-12-16T01:27:07Z", "digest": "sha1:HXQLVUDCTHCPF3KQAH32EMLOZTAB3DWI", "length": 11113, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "no protection wall for canal कालव्याला सरंक्षण भिंत नाही | eSakal", "raw_content": "\nकालव्याला सरंक्षण भिंत नाही\nमंगळवार, 19 जून 2018\nतुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'\nतुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.\nपुणे : बी. टी. कवडे रस्ता आणि रेसकोर्सला जोडणारा, एम्प्रेस गार्डनजवळील कालव्यालगतचा रस्ता जागोजागी खचलेला आहे. या कालव्याला सरंक्षण भिंत ही नाही. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक असते, त्यात स्कूल बसची संख्याही खूप जास्त असल्याने मुलांसोबतच सर्वांच्याच जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. मात्र असे असूनही स्थानिक नगरसेवक, पुणे महापालिका, जलसंपदा विभाग यांचे या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे.\nअपघात घडल्यास कोण जबाबदार राहणार , असा प्रश्न निर्माण झालेला आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने ही समस्या लवकरात लवकर सोडवण्याची आवश्यकता आहे.\nजिल्ह्यातील प्रमुख धरणं निम्मी रिती\nपुणे : जिल्ह्यातील प्रमुख सोळा धरणांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठ्यात तब्बल 56.27 टीएमसीने घट झाली आहे. यामुळे या धरणांमध्ये सध्या 78.73 टीएमसी साठा...\nयू-ट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थी स्वावलंबी\nपुणे : शिक्षणाबरोबरच कलेची आवड जोपासत महिन्यातील 10 ते 12 दिवस काम करून शहरातील दोन तरुण \"यू-ट्यूब'च्या माध्यमातून 15 ते 20 हजार रुपये कमावत...\nवयात येणाऱ्या मुलींच्या भावविश्वाचं चित्रण\nकुमारवयात पाऊल टाकताना विशेषत: मुलींची होणारी घालमेल, अस्वस्थता आश्‍लेषा महाजन यांनी \"कळ्यांचे ऋतू' या पुस्तकातून अत्यंत तरलपणे कथांच्या माध्यमातून...\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास...\n''विज्ञान संवाद वाढवायला हवा'' : खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन\nपुणे : \"अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे....\nरॉयल एन्फिल्डची स्पर्धक 'जावा' आता पुण्यात\nपुणे: दोन सायलेन्सर स्टायलिंग, फायरिंगची नजाकत असलेली आणि जगभरातील तरुणाईच्या पसंतीस उतरलेली 1960 च्या दशकातील जावा ही जगप्रसिद्ध बाईकचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/prime-minister-narendra-modi-will-host-dinner-meeting-key-leaders-rss-and-bjp-today-123912", "date_download": "2018-12-16T01:30:00Z", "digest": "sha1:JYOBYSYZ2F5SQG5ZVYGH5BEZND7MEV7Q", "length": 11634, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Prime Minister Narendra Modi Will Host A Dinner Meeting For Key Leaders Of The RSS And BJP Today पंतप्रधान मोदींनी दिले भाजप-आरएसएसच्या नेत्यांना 'डिनर'चे निमंत्रण | eSakal", "raw_content": "\nपंतप्रधान मोदींनी दिले भाजप-आरएसएसच्या नेत्यांना 'डिनर'चे निमंत्रण\nशुक्रवार, 15 जून 2018\n2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि तीन राज्यांमध्ये यावर्षअखेरीस होणाऱ्या निवडणुकांसंदर्भात पंतप्रधान मोदी भाजप नेते आणि आरएसएसच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे ही डिनर पार्टी महत्वपूर्ण मानली जात आहे.\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) नेत्यांना आज (शुक्रवार) 'डिनर'चे निमंत्रण दिले. या डिनरदरम्यान पंतप्रधान मोदी आगामी निवडणुकांबाबत मंथन करणार आहेत. 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि तीन राज्यांमध्ये यावर्षअखेरीस होणाऱ्या निवडणुकांसंदर्भात पंतप्रधान मोदी भाजप नेते आणि आरएसएसच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे ही डिनर पार्टी महत्वपूर्ण मानली जात आहे.\nभाजप आणि आरएसएसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक हरियानाच्या सूरजकुंडमध्ये गुरुवारी सुरु करण्यात आली होती. मिशन लोकसभा 2019 रणनीति तयार करण्यासाठी ही बैठक महत्���पूर्ण मानली जात आहे. ही अनौपचारिक बैठक असणार आहे. पंतप्रधान मोदींनी मागील वर्षीही डिनरचे आयोजन केले होते. त्यावेळी राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी एकत्र आले होते.\nआमची सत्ता आली की सरसंघचालकांना तुरुंगात टाकणार : आंबेडकर\nनागपूर : 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कायद्याला मानत नाही. सरसंघचालक मोहन भागवत खुलेआम 'एके-47'सारख्या शस्त्रांची पूजा करतात. आमचे सरकार...\nराहुल गांधींनी नेतृत्व सिद्ध केले - मा. गो. वैद्य\nनागपूर - कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नेतृत्व सिद्ध केले असून, त्यांच्या नेतृत्वावर आता प्रश्‍...\nआता वेळ मोदींना पर्याय शोधण्याची..\nदेशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम व तेलंगणा या पाच राज्यांतील निकाल काल (ता.11) लागले. या निकालाने भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...\nअन्‌ संघ मुख्यालयावर हल्ला..; पोलिसांचे मॉकड्रिल\nनागपूर : महाल येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याच्या वार्तेने मंगळवारी शहरात एकच खळबळ उडाली होती. ज्याला कळले...\nगोव्यात भाजप राजकीय कोंडीत\nपणजी : लोकसभेच्या निवडणुकीची उपांत्य फेरी समजल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल भाजपच्या विरोधात गेले आणि राज्यातील राजकीय...\n; नवा चेहरा की जुनाजाणता\nनवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात कॉंग्रेसचा मुख्यमंत्री कोण, याकडे लक्ष लागले आहे. जुनाजाणता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/ban-plastic-126299", "date_download": "2018-12-16T01:51:23Z", "digest": "sha1:GXTVTVA5VFCCM2HQV4ZMJDEZM2SMMYFS", "length": 13582, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "ban for plastic प्लॅस्टिक विक्रेत्यांचा बंद | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 26 जून 2018\nऔरंगाबाद - प्लॅस्टिक बंदीची शहरात सोमवारपासून (ता. २५) अंमलबजावणी सुरू झाली. यात आपल्यावर कारवाई होईल, या भीतीपोटी प्लॅस्टिक विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवली. यामुळे शहरातील लाखो रुपयांची उलाढाल ठप्प होती. याविषयी आम्ही कोणत्या प्रकारच्या प्लॅस्टिकची विक्री करू शकतो, याची विचारणा महापालिकेकडे केली आहे. त्यांच्याकडून उत्तर येणे अपेक्षित असल्याचे प्लॅस्टिक शॉप असोसिएशनचे अध्यक्ष ओमप्रकाश भुतडा यांनी सांगितले.\nऔरंगाबाद - प्लॅस्टिक बंदीची शहरात सोमवारपासून (ता. २५) अंमलबजावणी सुरू झाली. यात आपल्यावर कारवाई होईल, या भीतीपोटी प्लॅस्टिक विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवली. यामुळे शहरातील लाखो रुपयांची उलाढाल ठप्प होती. याविषयी आम्ही कोणत्या प्रकारच्या प्लॅस्टिकची विक्री करू शकतो, याची विचारणा महापालिकेकडे केली आहे. त्यांच्याकडून उत्तर येणे अपेक्षित असल्याचे प्लॅस्टिक शॉप असोसिएशनचे अध्यक्ष ओमप्रकाश भुतडा यांनी सांगितले.\nशहरात २५ प्लॅस्टिक विक्रेते आहेत. त्यांची महिन्याकाठी एक ते दीड कोटींची उलाढाल आहे. सोमवारपासून त्यांचे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. त्यांच्याकडे काम करणाऱ्यांना दुसरे काम पाहावे लागले. याविषयी श्री. भुतडा म्हणाले, की महापालिकेने सरसकट प्लॅस्टिक बंदी केल्याने कोणते प्लॅस्टिक विक्री करावे आणि कोणते करू नये याबाबत संभ्रम आहे. दुकान उघडले तर कारवाई होईल अशी भीती आमच्यात होती. त्यामुळे आम्ही दुकाने बंद ठेवली. हा निर्णय म्हणजे व्यापाऱ्यांना लंगडे करण्याचा प्रकार आहे. बाजारपेठेत सर्वत्र प्लॅस्टिक बंदीमुळे भीतीचे वातावरण आहे. यामुळे २५ पैकी एकही दुकान उघडे नव्हते.\nनॉनव्हेल फॅब्रिक बॅगलाही बंदी\nकापडी पिशवी म्हणून नागरिक नॉनव्हेल फॅब्रिक बॅगचा वापर करीत आहेत; मात्र ही बॅग प्लॅस्टिकमध्ये मोडते. यामुळे महापालिकेतर्फे या बॅग वापरणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. ही बॅग कापडी पिशवी असल्याचा दावा अनेकजण करीत आहेत. मात्र, याविषयी जनजागृती नसल्याने नागरिक या बॅगाही दुकानांवरून विकत घेत आहेत. आम्ही दोन दिवसांपूर्वीच बंदी झालेल्या प्लॅस्टिकप्रमाणे यांचीही विक्री बंद केली होती आणि ग्राहकांना पटवून दिले, असेही श्री. भुतडा यांनी सांगितले.\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चा���वणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nशिर्सुफळ - वनविभागातील झाडे जगवण्यासाठी प्लास्टिक बाटल्यातुन पाणी\nशिर्सुफळ - सध्या भेडसावत असलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर बारामती तालुक्यातील वनविभागाने कौतुकास्पद उपक्रम राबविला आहे. यामध्ये शिर्सुफळ...\nप्लास्टिक पिशवीला अधिकारी जबाबदार\nमुंबई - प्लास्टिक पिशव्यांच्या वापराविरोधातील कारवाई काही दिवसांत थंडावली होती. कारवाईला वेग देण्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. बंदी घातलेल्या...\nप्लॅस्टिकच्या ८५ कंपन्यांना टाळे\nपुणे - प्लॅस्टिक उत्पादन करणाऱ्या ८५ कंपन्यांना ‘महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ’ने (एमपीसीबी) टाळे ठोकले आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये...\nपिंपरी - राज्य सरकारने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदी जाहीर केली असली तरी शहरात अद्याप अनेक ठिकाणी या पिशव्यांचा वापर...\nमहिलांना कापडी पिशव्यांचे प्रशिक्षणाचे आयोजन\nटाकळी हाजी (पुणे): पाऊस नसल्याने शेतात कामे राहिली नाहीत, रोजगारासाठी दूर दूर जावे लागते ते परवडतही नाही. त्यापेक्षा महिलांना घरीच प्रशिक्षण मिळाले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/ancient-names/", "date_download": "2018-12-16T00:49:32Z", "digest": "sha1:KZBCUEE2UB7UKMFR5RJPAXF6M55AYLHO", "length": 6111, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Ancient Names Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nप्राचीन भारताची ही नावं माहिती नसणं, आपल्या इतिहासाबद्दलच्या अनास्थेचं लक्षण आहे\nतेनजिकु हे भारताच्या चायनीज नावाचे म्हणजेच tianzhu चे जापनीस भाषांतर आहे.\n‘म्लेच्छक्षयदीक्षित’ छत्रपती शिवाजी महाराज – अपरिचित पैलू आणि काही गोड गैरसमज\nमराठीचा “भाषिक ��्व-क्युलॅरिझम” : निजामशाहीपासून आजपर्यंतचा प्रवास\nअपघात होऊ नये म्हणून रेल्वेमार्फत कोणकोणत्या उपाययोजना केल्या जातात\nपुरुषांनो, स्पर्म काउंट वाढवायचा असेल तर हे ११ पदार्थ खा\n“नक्षलवाद हा दहशतवादच आहे” – हे समजून घेण्यासाठी…\nलग्नानंतर काही वर्षांनी नवरा बायको एकमेकांसारखे का दिसू लागतात\nट्रेनमध्ये भीक मागणाऱ्या प्राध्यापकाची कथा\n पोटां आपुलिया आलो ॥: जाऊ तुकोबांच्या गावा (५२)\n‘बॉस’ असावा तर असा ; कर्मचाऱ्यांसाठी १५ दिवसांची मोफत ट्रीप\nधोनीची “शेवटच्या बॉल” मागची strategy : यशाचा फूल-प्रूफ formula \nमाझे जातीकुळ पाहून तुम्ही मला क्षमा करा : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३५\n“मोनालिसा”च्या पलीकडचा ख्रिश्चन पुरोगामी वैज्ञानिक -लियोनार्दो दा विंची\nभैय्युजी महाराजांबद्दल उथळ पोस्ट करण्याआधी हे वाचा : विश्वंभर चौधरींची अप्रतिम पोस्ट\nप्राचीन भारताच्या अप्रतिम वास्तुकलेची व विज्ञानाची ग्वाही देणारे ५०० वर्ष जुने मंदिर\nपैसा “सब कुछ” नहीं है, लेकिन “बहोत कुछ” है\nऔरंगाबाद दंगल : MIM च्या नेत्याचं चंद्रकांत खैरेंना अनावृत्त पत्र\nबुलेट ट्रेन वरील शंकांवर पियुष गोयल ह्यांची ऑनलाइन फटकेबाजी\nमनुष्याने स्वत: तयार केलेले ५ विशालकाय दानव, ज्यांच्यासमोर आपण देखील मुंगीसारखे भासू\nसाला मैं तो ‘President’ बन गया: Donald Trump च्या निवडणुक विजयाचा प्रवास\nअयोध्येतील त्या धर्मस्थळाला “मशीद” म्हणणं इस्लामचा अपमान आहे : बाबरी मशीद लेखमाला- भाग २\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://patrakarsangh.com/index.php/_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97", "date_download": "2018-12-16T00:43:08Z", "digest": "sha1:FVMAY3DEVGARKQ5K2RL2XSPFAIYWCKEN", "length": 9273, "nlines": 69, "source_domain": "patrakarsangh.com", "title": "संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सहभाग - patrakarsangh.com", "raw_content": "\nकार्यकारी मंडळ व विश्वस्त\nप्रकाशने आणि दर्पण अंक\nपत्रकार संघातर्फे प्रकाशित पुस्तके\nदर्पण अंकातील लेखांची सूची\nसंस्थेची वास्तु पुनर्रचना (नियोजीत)\nमुख्यपान संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सहभाग\nमुंबई मराठी पत्रकार संघ\nमराठी पत्रकारिता इतिहासाचे टप्पे\nपत्रकार संघ इतिहास आणि परंपरा\nपत्रकार संघ अध्यक्ष परंपरा\nपत्रकार संघ विश्वस्त परंपरा\nपत्रकारिता अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण\nपत्रकार परिषद व कार्यक्रमांसाठी सभागृह\nसंपर्क व संकीर्ण माहिती\nसंयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सहभाग\nसंयुक्त महाराष्ट्राचा उल्लेख आला आहेच तेव्हा एक गोष्ट मोठ्या अभिमानाने येथे नमूद केली पाहिजे आणि ती म्हणजे मराठी भाषिकांचा स्वतंत्र प्रांत करावा ही जाहीर मागणी प्रथम मराठी पत्रकारांनी केली. मराठी पत्रकार परिषदेचे तिसरे अधिवेशन केसरीचे संपादक ज.स. करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत भरले. या अधिवेशनात व्यावसायिक प्रश्नांबरोबरच महाराष्ट्र राज्य निर्मितीचा विचार झाला. या परिषदेत डॉ. ग. य. चिटणीस यांनी याबाबत ठराव मांडला व प्रभाकर पाध्ये यांनी त्याला अनुमोदन दिले. मूळ ठरावात मराठी भाषिकांचे राज्य निर्माण करावे एवढीच मागणी होती. परंतु आप्पा पेंडसे यांनी सदर ठरावाला उपसूचना मांडली की, \"मुंबई राजधानी असलेले मराठी भाषिक राज्य निर्माण करावे.\" या उपसूचनेला मनोहर नाबर यांनी पाठिंबा दिला. त्यानंतर सौ. प्रमिला ओक यांनी दुसरी उपसूनचा मांडली. ती अशी, \"मराठी भाषिक राज्याचे महाराष्ट्र व विदर्भ असे दोन उपप्रांत असावे. व्यंकटेश वकील यांनी या उपसूचनेस पाठिंबा दिला. पंरतु ही उपसूचना फेटाळण्यात आली व आप्पा पेंडसे यांच्या उपसूचनेसह मूळ ठराव मंजूर झाला. तेव्हापासून मराठी पत्रकारांनी महाराष्ट्र निर्मितीसाठी सातत्याने आपल्या लेखण्या झिजविल्या. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत काही पत्रकारांनी भागही घेतला. आचार्य अत्रे, आप्पा पेंडसे, दिनू रणदिवे, बाळ देशपांडे, राजा मिराशी, मधु शेट्ये, अशोक पडबिद्री प्रभृतींनी तुरुंगवासही भोगला. आचार्य अत्रे यांचे 'मराठा' दैनिक हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे मुखपत्रच झाले होते. दिनू रणदिवे व अशोक पडबिद्री यांनी 'संयुक्त महाराष्ट्र पत्रिका\" नावाचे साप्ताहिकही काही काळ चालविले. महाराष्ट्र निर्मितीमध्ये मराठी पत्रकारांचा फार मोठा वाटा आहे असं म्हटले तर ते अयोग्य ठरणार नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास लिहिताना मालतीबाई तेंडुलकर, गो. बा. महाशब्दे, मधु शेट्ये, आप्पा पेंडसे, बाळ देशपांडे, पुष्पा त्रिलोकेकर, भाऊसाहेब नेवाळकर, वसंत आ. मोरे, रमाकांत पारकर, दिनू रणदिवे, अशोक पडबिद्री, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, 'प्रभात'कार वा. रा. कोठारी, श्री. शं. नवरे, ग. त्र्यं, माडखो��कर प्रभृती पत्रकारांची नावे प्रामुख्याने लिहावी लागतील.\nमराठी पत्रकारांचे पहिले संमेलन\nपहिले अध्यक्ष न. र. फाटक\nपत्रकार संघाला स्थैर्य आले\nवास्तू शांती व स्नेहमीलन\nदिवाळी अंक प्रदर्शन - स्पर्धा\nकै. आप्पा पेंडसे पुरस्कार\nसंयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सहभाग\nवर्धापन दिन व पत्रकार दिन\nसाहित्य न नाट्य क्षेत्रातील योगदान\nअ. भा. मराठी पत्रकार परिषद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://transport.maharashtra.gov.in/1103/Temporary-Registration", "date_download": "2018-12-16T01:35:26Z", "digest": "sha1:OU6RROSGA5QG4Z3GUF4UJE57727ZMHB6", "length": 10394, "nlines": 147, "source_domain": "transport.maharashtra.gov.in", "title": "तात्पुरती नोंदणी - मोटार वाहन विभाग, महाराष्ट्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र मदत केंद्र: 022-62426666\nमोटार वाहन अनुज्ञप्तीची वैधता\nअनुज्ञप्ती वर विभागीय क्रिया\nविद्यमान अनुज्ञप्तीशी संबंधित सेवा\nअनुज्ञप्ती देणाऱ्या प्राधिकाऱ्याचे अपात्र ठरवण्याचे अधिकार\nराज्या बाहेरील वाहनाची नोंदणी आणि नवीन नोंदणी क्रमांक देणे (RMA)\nमोटार वाहन मालकी हस्तांतरण\nजनहित याचिका क्र १२८/२००४ ​\nमहाराष्ट्र सिटी टॅक्सी नियम २०१७ 04.03.2017\n​भारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती करण्याबाबत ​\nसार्वजनिक सुट्टी दिनांक 19, 25, 26 व 28 मार्च 2017 या दिवशी कार्यालय सुरू ठेवण्याबाबत\nबदली - प्रोत्साहन आदेश\n​परस्पर वाहतूक करार ​\nलिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांची विभागीय परीक्षा -२०१७\nअनुकंपा नियुक्ती प्रतिक्षा यादी\nऑटोरिक्षा परवाना धारकांची महिती\nऑटो रिक्षा परमिट धारकांचा तपशील\nआपल्या आरटीओ जाणून घ्या\nआपले सरकार सेवा केंद्र ​\nरस्ता सुरक्षा कार्यशाळा दि २१-०३-२०१७\nCSC सेंटर मार्फत पुरविल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेवांकरिता शुल्क\nमोबाईल अॅप्लीकेशन द्वारे तक्रारी अँड्रॉइड\nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nवैध सीएनजी-एलपीजी किट उत्पादक कंपन्या\nइलेक्ट्रिकल वाहन नोंदणी पोर्टल\nआरटीएस अंतर्गत सेवांची यादी\nतुम्ही आता येथे आहात :\nकोणत्याही वितरकाला वाहन विकत घेऊ इच्छिणाऱ्याला नोंदणी न केलेले मोटार वाहन देता येणार नाही. आर टी ओ कडे पक्की/तात्पुरती नोंदणी करूनच त्याला वाहनाचा ताबा देता येईल.\nवाहन मालकाला नोंदणी न केलेले वाहन वापरण्याची परवानगी देता येणार नाही.\nआर. टी. ओ. कडे नोंदणी न झालेले मोटार वाहन कोणालाही चालवता येणार नाही.\nतात्पुरत्या नोंदणीची आवश्यकता कोणाला\nचेसिसवर बॉडी/ सांगाडा तयार करण्यासाठी वेळ लागतो, अशी परिवहन वाहने\nवितरकाच्या जागेपासून नोंदणीच्या ठिकाणी वाहन नेण्याकरीता तात्पुरती नोंदणी आवश्यक आहे.\nआपले वास्तव्य असलेल्या अथवा व्यवसाय असलेल्या ठिकाणी, अर्थात सामान्यत:ज्या ठिकाणी आपले वाहन ठेवले जाते, त्या कार्यकक्षेतील नोंदणी प्राधिकरणाकडे तुमच्या वाहनाची नोंदणी करा.\nतात्पुरते नोंदणी करीत : इथे दाबा\nतात्पुरत्या नोंदणीकरीता नमुना C.R Tem. A. मध्ये अर्ज करावा.\nआपले वास्तव्य असलेल्या अथवा व्यवसाय असलेल्या ठिकाणी, अर्थात सामान्यत:ज्या ठिकाणी आपले वाहन ठेवले जाते, त्या कार्यकक्षेतील नोंदणी प्राधिकरणाकडे तुमच्या वाहनाची नोंदणी करा.\nतात्पुरती नोंदणी सुरवातीच्या ७ दिवसांसाठी वैध असेल आणि परिवहनेतर वाहनांच्या बाबतीत ती ३० दिवसांपेक्षा जास्त अवधीसाठी वाढवता येणार नाही. परिवहनेतर संवर्गातील वाहनांकरीता नोंदणी प्राधिकरणाच्या अनुमतीने सदर वैधता अवधी वाढवता येऊ शकेल.\nया संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली माहिती फक्त मार्गदर्शक स्वरूपाची आहे. कोणत्याही कायदेशीर बाबी साठी मोटार वाहन कायदा 1988 व तदनुषांगीक कायदे व नियम लागू राहतील.\n© मोटार वाहन विभाग महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\nएकूण दर्शक: ५२८१ आजचे दर्शक: १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%A4-2650-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-16T01:04:04Z", "digest": "sha1:66IKOMHOQGZUX5NCNXOLXSYV2FPVPUEW", "length": 8012, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कुरुळी, चिंबळीत 2650 बालकांना “दो बुंद जिंदगीके’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकुरुळी, चिंबळीत 2650 बालकांना “दो बुंद जिंदगीके’\nडॉ. एस. एस. ढेकळे : करंजविहरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने 91 ठिकाणी सोय\nचिंबळी – कंरजविहरे प्राथमिक आरोग्य केंद्र अतर्गंत चिंबळी व कुरुळी (ता. खेड) येथील प्राथमिक उपआरोग्य केंद्राच्या वतीने 0 ते 5 वर्षे वयोगटातील सुमारे 2650 बालकांना पल्स पोलिओचा डोस देण्यात आला, अशी माहिती कंरजविहरे प्राथमिक केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. एस. एस. ढेकळे यांनी दिली.\nकरंजविहरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अतंर्गत 91 ठिकाणी लस देण्यासाठी सोय उपलब्ध केली असून जवळपास 22 हजार लाभार्थ्यां��ा डोस देण्यात येणार असून 280 कर्मचारी बुथवर नियुक्‍ती केली असून नागरिकांच्या सहकाऱ्याने या पल्स पोलिओ लसीकरण मोहिम 11 मार्च रोजीही यशस्वी करण्यात येणार असल्याचे वैद्याकिय अधिकरी डॉ. एस. एस. ढेकळे यांनी चिंबळी येथील प्राथमिक उपआरोग्य केंद्रात पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ केली त्यावेळी त्यांनी सांगितले. चिंबळी उपआरोग्य केंद्रा अंतर्गत एकूण 850 बालकांना डोस देण्यात आला.\nयावेळी आरोग्यसेविका टी. के. वालकोटी, पी. पी. गायकवाड, आशा स्वयसेविका अनिता लोखंडे, मदतनिस प्रतिक्षा गजेंसिह आदि मान्यवर त्याचप्रमाणे कुरूळी येथे प्राथमिक उपआरोग्य केंद्रात पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ सरपंच चंद्रकांत बधाले व ग्रामपंचायतीचे सदस्य बाळासाहेब सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कंरजविहरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी एस. एस. ढेकळे व सर्व सदस्य उपस्थित होते. प्राथमिक उपआरोग्य केंद्राच्या वतिने मुऱ्हेवसती, बागडेवस्ती, सोनवणे वस्ती, चिंबळीफाटा व कुरूळी गावठाण प्राथमिक उपआरोग्य केंद्र असा पाच ठिकाणी बुथ लावण्यात आले होते. या सर्व ठिकाणी एकूण 1800 बालकांना पोलिओचा डोस देण्यात आले असल्याचे आरोग्य सेविका एन. एन. तापकीर यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअखेर ख्रिस गेलला खरेदीदार मिळाला\nNext articleयंदाच्या आयपीएलमध्ये ‘हा’ क्रिकेटर ठरला सर्वात लहान खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-16T02:34:54Z", "digest": "sha1:4WB3QCQNVRXBLXRNNWBFORNC7W25GA7X", "length": 7410, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पोलिसांची वाहन चालकांना साद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपोलिसांची वाहन चालकांना साद\nपिंपरी – शहरात वाढलेल्या वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढत आहे. वाहतूक शाखेकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे वाहतुकीचे नियम मोडून सिग्नलकडे दुर्लक्ष करण्याचे वाहन चालकांचे प्रमाण जास्त आहे. वाहतुकीचे सर्व नियम वाहन चालकांनी पाळावेत यासाठी वाहतूक शाखेच्या वतीने शहरात प्रमुख चौकांमध्ये जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.\nया जगजागृती अभियानांतर्गत पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौ��ात पोलीस निरीक्षक आर. एस. निंबाळकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एच. भागवत यांनी दुचाकी व चारचाकी वाहनांवर जनजागृती अभियानाचे स्टिकर्स लावले. यावेळी पोलीस नाईक आर. पी. हांडे, एस. आर. साळुंके, पोलीस शिपाई पी. एच. चोरमले आदी उपस्थित होते.\nवाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे, सिग्नलचे पालन करावे. वाहन चालवत असताना मोबाईलचा वापर करु नये. दुचाकी वाहन चालकांनी हेल्मेटचा व चारचाकी वाहन चालकांनी सिटबेल्टचा वापर करावा. चौकात सिग्नलला वाहन उभे करताना झेब्रा क्रॉसिंग पट्ट्यावर थांबू नये. विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरीक, अंध, अपंग व्यक्तींना तसेच पादचाऱ्यांना प्रथम रस्ता ओलांडण्यास प्राध्यान्य द्यावे. वाहन चालकाचा परवाना, वाहनाची सर्व कागदपत्रे, वाहन प्रदुषण चाचणी प्रमाणपत्र नेहमी बरोबर ठेवावेत. शाळा, दवाखाना, रुग्णालय अशा ठिकाणी हॉर्न वाजवू नये. तसेच शहरातील ध्वनी व हवा प्रदूषण रोखण्यास सर्वांनी नियमाचे पालन करुन सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी पोलिस निरीक्षक निंबाळकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत यांनी यावेळी सर्व आवाहन नागरिकांना केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबनावट कंपन्यांविरोधात होणार कडक कारवाई\nNext articleयोगाभ्यास : व्यक्‍ताकडून अव्यक्‍ताकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%82-2/", "date_download": "2018-12-16T01:18:58Z", "digest": "sha1:UV5QITXOTKQV2CAJZH7N74TWSAOOYDTM", "length": 11339, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सावकाराच्या त्रासाला कंटाळून एकाची आत्महत्या | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसावकाराच्या त्रासाला कंटाळून एकाची आत्महत्या\nशिक्रापूर- सावकाराच्या त्रासाला कंटाळून धानोरे (ता. शिरूर) येथे अशोक ज्ञानोबा सस्ते (वय 54, वर्षे रा. पांढरेवस्ती धानोरे ता. शिरुर, जि. पुणे मूळ राहणार साकुर्डे, ता. पुरंदर, जि. पुणे) यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. याबाबत मयत अशोक यांचा मुलगा हेमंत अशोक सस्ते (वय 24) याने शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सूर्यकांत आक्षिराम निंबाळकर (रा. वांगदरी, ता. श्रिगोंदा, जि. अहमदनगर) याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा दाखल केल�� आहे.\nयाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादीनुसार, मयत अशोक यांच मुलगा हेमंत याने त्याचे मित्र अभिजीत जेधे यांचे मध्यस्तीने सूर्यकांत निंबाळकर यांच्याकडून सप्टेंबर 2017 मध्ये व्याजाने 11 लाख रुपये घेतले होते. पैसे घेत असताना निंबाळकर यांनी हेमंत सस्ते यास मी पैसे देतो परंतु मला काहितरी लिहून द्यावे लागेल, असे सांगितले. त्यावेळी हेमंत याने माझ्या नावावर धानोरे येथे जमीन असून ती मी लिहून देऊ शकतो, असे सांगितले. त्यानंतर निंबाळकर याने सस्ते याच्या नावावर असलेली जमीन तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथे साठेखत करुन घेतली. तेव्हा सस्ते याने त्याची बहिण रुग्णालयात असल्यामुळे घाईगडबडीत त्यावर सह्या केल्या. त्यानंतर निंबाळकर याने एक सही राहिली आहे, असे सस्ते यास सांगितले. तेव्हा आता कसली सही असे सस्ते याने विचारले. तेव्हा दस्ताची एक सही राहिली आहे, असे म्हणून एक सही करुन घेतली. त्यानंतर सस्ते याने दस्ताची एक प्रत मागितली असता नंतर देतो, असे म्हणून टाळाटाळ केली.\nत्यांनतर हेमंत सस्ते यास त्यांनी पाच रुपये टक्कने व्याज आणि खर्चाची रक्कम वजा करून 10 लाख 41 हजार रुपये दिले. त्यानंतर हेमंत याने ही बाब त्याच्या आई- वडिलांना सांगितली. त्यांनतर हेमंत आणि त्याच्या आई-वडिलांनी वेळोवेळी निंबाळकर यास व्याजाचे पैशे देऊ केले. तसेच एकदा 5 लाख आणि एकदा 2 लाख रुपये निंबाळकर यांचे खात्यावर पाठविले. काही दिवसांनी आमची किती रक्कम राहिली आहे असे विचारले असता तुमची आत्तापर्यंत आलेली रक्कम व्याजात गेली असून मुद्दल बाकी आहे, असे निंबाळकर याने सांगितले. तेव्हा सस्ते हे त्यांना समजावून सांगत असताना निंबाळकर याने त्यांना शिवीगाळ, दमदाटी करत “तुमची जमीन विकून टाकीन’, अशी धमकी दिली. त्यानंतर पुन्हा निंबाळकर याने फोन करून अशोक सस्ते यांना “तुम्ही पैसे द्या, नाहीतर तुमच्या मुलाच्या नावावर असलेली जमीन आम्ही साठेखत केली आहे. त्याचे कुलमुखत्यार करून घेतले आहे. “आम्ही जमीन विकून टाकू’ अशी धमकी दिली. त्यांनतर रात्रीच्या सुमारास अशोक सस्ते यांनी विषारी औषध घेतले. त्यावेळी हेमंतच्या आईने आरडाओरडा केल्याने शेजाऱ्यांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले तेव्हा रुग्णालयात जात असताना अशोक सस्ते यांनी सूर्यकांत निंबाळकर हे व्याजाच्या पैशा��्या कारणावरून देत असलेल्या त्रासातून मी औषध घेतल्याचे सांगितले. त्यांनतर त्यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. याबाबत शिक्रापूर पोलिसांनी सूर्यकांत आक्षिराम निंबाळकर याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत तसेच सावकारीबाबत गुन्हे दाखल केले आहेत. याचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनिमगाव म्हाळुंगीकरांचे चासकमानच्या पाण्यासाठी आंदोलन\nNext article‘पत्नीला परेदश दौऱ्यावर सोबत नेऊ द्या’ या विराटच्या मागणीवर गंभीरने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/photos/mumbai/elephant-sculptures-performed-elephant-parade-show-mumbai/", "date_download": "2018-12-16T02:46:01Z", "digest": "sha1:DJBIFNFHYD5YOIHFAHCEVKAH7LGBVX6Y", "length": 21795, "nlines": 303, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Elephant Sculptures Performed At Elephant Parade Show In Mumbai | मुंबईत एलिफंट परेड प्रदर्शनात साकारल्या हत्तींच्या शिल्पाकृती | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १६ डिसेंबर २०१८\nसाने गुरुजी कथामाला चळवळीला समर्पण\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\n‘ऑनलाइन डेटिंग’ करताना जरा जपून... कुठे सेक्स रॅकेट तर कुठे फसवणुकीचे जाळे\nमुख्यमंत्र्यांची शिवसेनेला युतीसाठी पुन्हा हाक\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nउत्तर भारतीय महाप���चायतचे अध्यक्ष विनय दुबे पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ता योगेंद्र तिवारीही पोलिसांच्या ताब्यात. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी दादरहून घेतले ताब्यात.\nपर्थ - अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला चौथा झटका, 51 धावांवर बाद\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nउत्तर भारतीय महापंचायतचे अध्यक्ष विनय दुबे पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ता योगेंद्र तिवारीही पोलिसांच्या ताब्यात. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी दादरहून घेतले ताब्यात.\nपर्थ - अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला चौथा झटका, 51 धावांवर बाद\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला क���्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nAll post in लाइव न्यूज़\nमुंबईत एलिफंट परेड प्रदर्शनात साकारल्या हत्तींच्या शिल्पाकृती\nमुंबईत एलिफंट परेड प्रदर्शनात साकारल्या हत्तींच्या शिल्पाकृती\nमुंबईत एलिफंट परेड या कला प्रदर्शनाच्या माध्यमातून हत्तींच्या शिल्पाकृती पाहायला मिळतायत. (सर्व छायाचित्रं- दत्ता खेडेकर)\nया कला प्रदर्शनाच्या माध्यमातून जंगल वाचवण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.\n‘एलिफंट फॅमिली’ आणि ‘गुड अर्थ’ यांनी संयुक्त विद्यमाने या कला प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.\nगेट वे ऑफ इंडिया येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एलिफंट परेडचे उद्घाटन करण्यात आलं आहे.\nगेट वे ऑफ इंडिया येथे 101 हत्तींच्या शिल्पाकृती सादर करण्यात आल्या आहेत.\nविशेष म्हणजे यातील काही शिल्पे ही अभिनेते अमिताभ बच्चन, एल. एन. तल्लूर, सब्यसाची मुखर्जी, मसाबा गुप्ता सारख्या दिग्गजांनी साकारली आहेत.\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\nईशा अंबानीच्या लग्नात असा होता बॉलिवूड कपलचा थाट\nIsha Ambani-Anand Piramal wedding : ईशा अ���बानी आणि आनंद पिरामलचा वेडिंग अॅल्बम\nकॅटरिना कैफसोबत या अंदाजात दिसला ‘झिरो’चा हिरो शाहरुख खान\nHappy Anniversary Virushka : पाहा,सुंदर जोडप्याचे सुंदर फोटो\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nपर्थच्या दुसऱ्या युद्धासाठी भारत सज्ज\nयुवराजच्या बहिणीबरोबर केलं रोहित शर्माने लग्न, साजरा करतोय लग्नाचा वाढदिवस\nयुवराजची बॉलीवूडमधली अफेअर्स तुम्हाला माहिती आहेत का...\nविराट-अनुष्का साजरा करत आहेत लग्नाचा पहिला वाढदिवस\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\n'सुंदर ते स्थान'.... नदीया किनारे\nघरातील टाकाऊ रश्शीचा वापर करून तयार करा टिकाऊ इंटिरियर\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nआधुनिक कचरापेटीच्या सहा सेन्सर चीप चोरीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://manpravah.in/NeuroLinguisticProgramming.aspx", "date_download": "2018-12-16T02:17:54Z", "digest": "sha1:O2FSI7L23XQ44DM2WYBELFAYQUZ7SPK3", "length": 2620, "nlines": 57, "source_domain": "manpravah.in", "title": "Hypnotherapist and Psychotherapist in Mumbai : Dr. Sukumar Munje", "raw_content": "\nNLP नुसार आपण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना आणि आयुष्यातील अनुभव यावरून एक आराखडा Map मेंदूत बनवतो. प्रत्येकाचे अनुभव आणि त्यावर त्याची Reaction वेगळी असते.\nप्रत्येक माणसामध्ये मन नावाचा एक internal कॉम्पुटर असतो. माहिती आपल्या मनात साठवली जाते आणि प्रोसेस केली जाते. आपल्या भावना, विचार आणि वागणे हे सगळे या इंटर्नल Processing चा परिणाम आहेत. NLP मध्ये नकारात्मक विचारांच्या संदर्भातील ही Processing ची पद्धत Reprogram केली जाते. कॉम्पुटर मधील Programming Language नुसार मनाचे Programming होते.\nNLP चा उपयोग :\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jokes-sms/puneri-jokes-117102600025_1.html", "date_download": "2018-12-16T02:10:54Z", "digest": "sha1:MS4A37TQY7OJVCSVDB6VNCHRKGOW4Y5A", "length": 7352, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पुणेरी आई | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nशाळेतील मुलांची सहल परत येते. एका मुलाची आई वर्ग शिक्षिके कडे तक्रार घेऊन जाते...\nमाझ्या मुलाचा टर्कीश टॉवेल चोरीला गेला आहे आणि माझी ही अपेक्षा नव्हती की माझ्या मुलाच्या बरोबर असे चोर पण शिकत आहेत.\nवर्ग शिक्षिका अजीजीने सांगतात..\nकी अहो चुकून कुणाच्या कडे गेला असेल. कोण कशाला चोंरेल..\nलहान मुलं आहेत हो, मी शोधून देते तुमचा टाँवेल.. बरं कसा होता तो टॉवेल..\nमुलाची आई : पांढऱ्या स्वच्छ रंगाचा, फुल साईझचा टॉवेल होता तो...\nआणि HOTEL HOLIDAY INN, Puneअसं लिहीलेलं पण आहे त्यावर....\nघाबरलेल्या चकलीला काय म्हणाल\nयावर अधिक वाचा :\nमातीचा देह मातीत मिसळण्यापूर्वी...\nनिरंतर माळेतून एक मोती गळतो आहे, तारखांच्या जिन्यातून डिसेंबर पळतो आहे .. काही चेहरे ...\nमी शाहरुखला घाबरून राहायचे\nअभिनेत्री कॅटरिना कैफ सध्या आपला आगामी चित्रपट झिरोच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी ...\nझरीन खानच्या कारचा अपघात, बाइकस्वाराचा मृत्यू, अभिनेत्री ...\nबॉलीवूड अभिनेत्री झरीन खानच्या कारच्या गोव्यात अपघात झाला. तिच्या कार आणि बाइकमध्ये ...\nरणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज \nमराठीची प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंगची खुप मोठी चाहती ...\nबाळासाहेब यांचा मराठी आवाज या मराठी कलाकाराचा\nशिवसेना प्रमुख तसेच तमाम मराठी तरुण राजकारनी यांचे आदर्श दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://patrakarsangh.com/index.php/_%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A3", "date_download": "2018-12-16T02:01:17Z", "digest": "sha1:JPVHATUEAJXATPG34VMMWNE54VLKYNUW", "length": 11314, "nlines": 72, "source_domain": "patrakarsangh.com", "title": "पत्रकार दर्पण - patrakarsangh.com", "raw_content": "\nकार्यकारी मंडळ व विश्वस्त\nप्रकाशने आणि दर्पण अंक\nपत्रकार संघातर्फे प्रकाशित पुस्तके\nदर्पण अंकातील लेखांची सूची\nसंस्थेची वास्तु पुनर्रचना (नियोजीत)\nमुंबई मराठी पत्रकार संघ\nमराठी पत्रकारिता इतिहासाचे टप्पे\nपत्रकार संघ इतिहास आणि परंपरा\nपत्रकार संघ अध्यक्ष परंपरा\nपत्रकार संघ विश्वस्त परंपरा\nपत्रकारिता अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण\nपत्रकार परिषद व कार्यक्रमांसाठी सभागृह\nसंपर्क व संकीर्ण माहिती\nमुंबई मराठी पत्रकार संघातर्फे प्रकाशित होणारे 'पत्रकार दर्पण' हे प्रकाशन आता बर्‍याच प्रमाणात नियमित झाले आहे. त्याआधी संघातर्फे विशेष प्रसंगी स्मरणिका प्रसिद्ध होत. १९७४-७५ व १९७५-७६ साली तर दरवर्षी दोन स्मरणिका प्रसिद्ध करण्यात आल्या व त्याचे सर्व उत्पन्न लोणावळे येथील विश्रामधामाच्या बांधकामासाठी वापरण्यात आले. परंतु संघाने अशा स्मरणिका प्रकाशित करण्यापेक्षा संघाचे नियमित प्रकाशन काढावे, थोडक्यात नियतकालिक प्रकाशित करावे असे ठरले. त्यासाठी 'पत्रकार दर्पण' हे नावही निवडण्यात आले. त्याला रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्सची मान्यता मिळणे आवश्यक होते. संघाचे माजी अध्यक्ष श्री. चंद्रकांत पुरंदरे यांनी ही मान्यता मिळविण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडली. तेव्हापासून 'पत्रकार दर्पण' च्या प्रकाशनात बर्‍याच प्रमाणात नियमितता आली. १९८२-८३ हे वर्ष त्याला अपवाद.\nमुंबई मराठी पत्रकार संघाचा इतिहास लिहिताना १९७५ च्या जूनमध्ये इंदिरा गांधी सरकारने देशात आणीबाणी जाहीर केली ही गोष्ट विसरता येणार नाही. ही आणीबाणी जाहीर होऊन नागरिकांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर जशी अनेक बंधने आली तशीच पत्रकारितेवरही बंधने आली आणि वृत्तपत्र स्वातंत्र्य बासनात गुंडाळून ठेवण्यात आले. या गोष्टीचा पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची तातडीची बैठक घेऊन या सर्व प्रकाराचा तीव्र निषेध करण्यात आला. ठरावाचे वृत्तही सर्व वृत्तपत्रांकडे पाठविण्यात आले परंतु ते कोणत्याही वृत्तपत्रात छापून येणार नाही याची खबरदारी शासनाने विविध वृत्तपत्रांत नेमलेल्या अधिकार्‍यांनी घेतली.\nपुढे ६ जानेवारी १९७६ रोजी 'पत्रकार दिन' आला. त्याचे महनीय प्रवक्ते म्हणून यदुनाथ थत्ते यांनी निमंत्रण स्वीकारले. परंतु थत्ते हे आणीबाणीच्याविरुद्ध भाषण करणार आणि पत्रकार संघ अडचणीत येणार अशी विश्वस्तांना शंका वाटली. त्यावेळी गो. मं. लाड, श्री. शं नवरे आणि आप्पा पेंडसे हे तिघे संघाचे विश्वस्त होते. तिघेही आणीबाणीचे विरोधक होते परंतु विश्वस्त म्हणून पत्रकार संघाच्य मालमत्तेचे रक्षण करणे ही पण त्यांची जबाबदारी होती. त्यामुळे विश्वस्तांनी हा पत्रकार दिन संघाच्या इमारतीत न करता बाहेर करावा असे सुचविले. कार्यकारिणी या गोष्टीला तयार नव्हती. विश्वस्त व कार्यकारिणी यांच्यातील हा एक तात्त्विक मतभेदाचा मुद्दा झाला.\nअखेर विश्वस्तांनी कार्यकारिणीला असे कळविले की, थत्ते यांना निमंत्रण दिलेच आहे तर त्यांना संघात येऊदे परंतु त्यांनी भाषण करू नये कारण त्यामुळे संघ अडचणीत येण्याचा संभव आहे. कार्यकारिणीने हे मान्य केले परंतु अशी एक सूचना आली की थत्ते यांच्या नेतृत्वाखाली जमलेल्या पत्रकारांनी आझाद मैदानाला एक मौन फेरी घालावी. त्यापेक्षा पत्रकारांनी मौन पत्रकार दिन साजरा करावा. ते जास्त परिणामकारक ठरेल असे जास्त प्रभावी मत दिसले. म्हणून कार्यकारिणीने मौन व्रताचा मार्ग अवलंबिला. यदुनाथ थत्ते पत्रकार दिनाचे महनीय प्रवक्ते म्हणून आले परंतु त्यांनी वक्तव्य केलेले नाही. पत्रकार दिनाच्या महनीय प्रवक्त्याने मौन धारण केले. त्यांचे हे मौन बरेच बोलके ठरले. पुढे कालांतराने हे भाषण पत्रकार दर्पणमध्ये छापले.\nपुढे वाचा... तुमच्या सुचना / अभिप्राय / टीपा\nमराठी पत्रकारांचे पहिले संमेलन\nपहिले अध्यक्ष न. र. फाटक\nपत्रकार संघाला स्थैर्य आले\nवास्तू शांती व स्नेहमीलन\nदिवाळी अंक प्रदर्शन - स्पर्धा\nकै. आप्पा पेंडसे पुरस्कार\nसंयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सहभाग\nवर्धापन दिन व पत्रकार दिन\nसाहित्य न नाट्य क्षेत्रातील योगदान\nअ. भा. मराठी पत्रकार परिषद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sarvkahimarathi.in/category/greetings/?filter_by=popular", "date_download": "2018-12-16T01:34:51Z", "digest": "sha1:GWNOTG3EKJVJCUAMTML6OZ5X4ZGPIG2E", "length": 2941, "nlines": 62, "source_domain": "sarvkahimarathi.in", "title": "शुभेच्छा - सर्वकाहीमराठी", "raw_content": "\nस्वतःच्या नावाने वाढदिवसाच्या शुभेच्छा दया – Create Birthday Wish With Your Name In Marathi\nस्वतःच्या नावाने आंबेडकर जयंती निमित्त शुभेच्छा दया – Create Wish With Your Name In Marathi\nस्वतःच्या नावाने महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दया – Create Maharashtra Day Wishes With Your Name In Marathi\nसर्व मराठी जनांना आपल्या मातृभाषेतून विविध विषयांची माहिती मिळावी म्हणून हा खटाटोप.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://patrakarsangh.com/index.php/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B3%E0%A5%87", "date_download": "2018-12-16T01:26:46Z", "digest": "sha1:WFKFZVKBHD2BWBGPUO7EYMP5TQHN46FD", "length": 4822, "nlines": 69, "source_domain": "patrakarsangh.com", "title": "महत्त्वाचे राज्य शासकीय संकेतस्थळे - patrakarsangh.com", "raw_content": "\nकार्यकारी मंडळ व विश्वस्त\nप्रकाशने आणि दर्पण अंक\nपत्रकार संघातर्फे प्रकाशित पुस्तके\nदर्पण अंकातील लेखांची सूची\nसंस्थेची वास्तु पुनर्रचना (नियोजीत)\nमुख्यपान महत्त्वाचे राज्य शासकीय संकेतस्थळे\nमुंबई मराठी पत्रकार संघ\nमराठी पत्रकारिता इतिहासाचे टप्पे\nपत्रकार संघ इतिहास आणि परंपरा\nपत्रकार संघ अध्यक्ष परंपरा\nपत्रकार संघ विश्वस्त परंपरा\nपत्रकारिता अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण\nपत्रकार परिषद व कार्यक्रमांसाठी सभागृह\nसंपर्क व संकीर्ण माहिती\nमहत्त्वाचे राज्य शासकीय संकेतस्थळे\nअ. क्र माहिती विषय\nवेब-दुवा (लिंक) / संकेतस्थळ\n१ मुंबई शहर जिल्हा मुख्यालय\n३ एस.आर.ए अर्थात झोपडपट्टी\n४ मुंबई उपनगर जिल्हा मुख्यालय\n५ हाफकिन इन्स्टीट्यूट, मुंबई http://www.vaccinehaffkine.com/\n६ मुंबई जिल्हा एडस नियंत्रण http://www.mdacs.org/\n७ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ\n९ मुंबई डिझेस्टरमॅनेजमेंट प्लान\n१० महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ\nमुंबई शहर महत्ताची सेवा संकेतस्थळे\nमहत्त्वाचे राज्य शासकीय संकेतस्थळे\nमहत्त्वाचे केंद्र शासकीय संकेतस्थळे\nविकीपेडिया (इंग्रजी) वरील ‘मुंबई’ विषयीचे महत्त्वाचे लेख\nविकीपेडिया (मराठी) वरील ‘मुंबई’ विषयीचे महत्त्वाचे लेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4622708226492096705&title=Free%20Counseling%20Week%20by%20'Supermaind'&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-16T01:06:06Z", "digest": "sha1:X5EQ2N4CNCNJT6PQGUPTYJ33WSRIMTGR", "length": 11018, "nlines": 125, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘सुपरमाइंड’तर्फे मोफत समुपदेशन सप्ताह", "raw_content": "\n‘सुपरमाइंड’तर्फे मोफत समुपदेशन सप्ताह\nपुणे : ‘येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता आठवी व दहावी महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमात बदल होत आहेत; तसेच दहावी सीबीएसईच्या परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदल झाला आहे. हा बदल नेमका काय आणि कसा आहे याबद्दल आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी सुपरमाइंड संस्थेतर्फे मोफत समुपदेशन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे,’ अशी माहिती सुपरमाइंड संस्थेच्या संचालिका मंजुषा वै���्य यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nसमुपदेशिका मेघना मुळे, वैशाली केसकर, योगिनी भोसले व मधुरा मुळे या वेळी उपस्थित होत्या.\nवैद्य म्हणाल्या, ‘या सप्ताहाला एक जून २०१८पासून सुरुवात होत असून, १० जूनपर्यंत रोज सकाळी ११ ते ८ यावेळेत विद्यार्थी व पालक समुपदेशनासाठी येऊ शकतात. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाकडून दहावी व आठवीचे पाठ्यपुस्तके, पॅटर्न व मुल्यमापनात बदल होत आहेत. कृतियुक्त (Activity Based), उपयोजित (Application Based), कौशल्याधारित व क्षमताधिष्ठित ज्ञान रचनावादावर आधारित या अभ्यासक्रमाबद्दल पालक व विद्यार्थ्यांच्या मनात खूप संभ्रम आहेत, तसेच सीबीएससी बोर्डाने सीसीई पॅटर्न काढून संपूर्ण पाठ्यपुस्तकावर आधारित वार्षिक परीक्षा घेण्याचे ठरविले आहे. ज्यामुळे अभ्यासाचे नियोजन, विषयवार वेळापत्रक याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात अनेक शंका आहेत. यासंदर्भात अनेक अनेक व्याख्याने होत आहेत; पण प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक पातळीवर भेटून सर्व शंकांचे निरसन होणे गरजेचे असल्यामुळे सुपरमाइंड संस्थेने या या उपक्रमाचे आयोजन केले आहे.’\n‘या समुपदेशन सप्ताहात आठवी ते दहावीचे विद्यार्थी आपल्या पालकांसमवेत समुपदेशन घेऊ शकतील. एक जूनपासून ‘शिक्षक भवन’, निवारा वृद्धाश्रमासमोर, नवी पेठ, पुणे येथे हे समुपदेशन वर्ग होणार आहेत. समुपदेशनासाठी पालकांनी वेळ निश्चित करून येणे आवश्यक आहे. सुपरमाइंड संस्थेने आयोजिलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थी व शिक्षण प्रक्रियेत दुवा साधला जाईल व विद्यार्थ्यांना अभ्यासाची शास्त्रशुद्ध दिशा मिळेल, असा विश्वास वाटतो,’ असे वैद्य यांनी नमूद केले.\nसमुपदेशिका केसकर म्हणाल्या, ‘या बदलांना सामोरे कसे जावे, अभ्यास पद्धतीत नेमके कोणते बदल करावेत, गुण व गुणवत्ता वाढविण्याचे विशेष तंत्र कोणते, पाठ्यपुस्तक व दैनंदिन जीवनातील गोष्टी नव्या अभ्यासक्रमात कशाप्रकारे समाविष्ट आहेत, याबद्दलचे सर्व प्रश्न समुपदेशनातून चर्चिले जातील. अशा प्रकारच्या समुपदेशनातून पालक व विद्यार्थी यांच्या एकत्रित प्रश्नांची कोंडी फुटते व ताणरहित अभ्यासासाठी दिशा मिळते.’\nकालावधी : एक जून ते १० जून २०१८\nवेळ : सकाळी ११ ते आठ.\nस्थळ : शिक्षक भवन, निवारा वृद्धाश्रमासमोर, नवी पेठ, पुणे.\nअधिक माहितीसाठी संपर्क : ९०४९९ ९२८०७/८/९\nTags: पुणेमंजुषा वैद्यस���परमाइंडवैशाली केसकरMajusha VaidyaSupermindPuneCounselingVaishali Keskarप्रेस रिलीज\nसुपरमाईंड संस्थेची कार्यशाळा ‘ज्ञानरचनावाद, कृतीशीलता नव्या दहावीचे वैशिष्ट्य’ स्वयंअध्ययनावर भर हवा ‘सुपरमाईंड’ला ‘बिझनेस एक्सलन्स अॅवॉर्ड’ प्रदान दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सुपरमाईंड’तर्फे मोफत समुपदेशन\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\nअरुअप्पा जोशी स्पर्धा अकादमीच्या २० विद्यार्थ्यांची जिल्हा न्यायालयात निवड\n२२ प्रतिज्ञा अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/66913", "date_download": "2018-12-16T01:10:50Z", "digest": "sha1:64W432PQK37MC7OYHAXT5RAH36TGHLU4", "length": 6814, "nlines": 98, "source_domain": "www.maayboli.com", "title": "दिवाळी अंकांना कथा नक्की कधी आणि कशा पाठवाव्यात? | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /दिवाळी अंकांना कथा नक्की कधी आणि कशा पाठवाव्यात\nदिवाळी अंकांना कथा नक्की कधी आणि कशा पाठवाव्यात\nदिवाळीला अजून भरपूर वेळ आहे हे मला ठाऊक आहे पण मला यावेळेसच्या दिवाळी अंकांसाठी कथा पाठवायच्या आहेत त्यामुळे कथा पाठवण्यासाठी दिवाळीच्या एक दोन महिन्यांअगोदर पर्यंत थांबावे कि आताच कथा पाठवणे योग्य राहील या बद्दल माहिती हवी होती. तुमच्यापैकी कुणी याआधी दिवाळी अंकांना कथा पाठवल्या असतील किंवा जाणकार असाल तर,\nअंकांना कथा कधी पाठवाव्यात\nतसेच इ-मेल द्वारे पाठवल्या असतील तर फॉरमॅट कोणता असावा (.pdf, .word, इत्यादी) कि मेलच्या बॉडीमध्येच कथा समाविष्ट कराव्यात\nकृपया याबद्दल आणि अजूनही ज्ञात असलेली उपयोगी माहिती द्यावी.\nमला धनंजय, किस्त्रीम, अक्षर, गंधाली अशी मासिके ठाऊक आहेत अजून कोणती चांगली मासिके ज्यात उत्तम कथा येतात अशा मासिकांचे नाव, संपर्कही द्यावे. मी यापूर्वी कधी या दिवाळी अंकांना कथा पाठवलेल्या नसल्यामुळे मला जास्त माहिती नाहीये, त्यामुळे सहकार्य करा.\nकथा वर्ड फ��ईल फॉरमॅट मध्येच\nकथा वर्ड फाईल फॉरमॅट मध्येच पाठवा, पीडीएफ नको, इमेल बॉडी मध्ये तर अजिबात नको.\nदिवाळीला अजून वेळ असला तरी, दिवाळी अंकाची तयारी सहा सात महिने आधीच सुरु होते, काही दिवाळी अंकांनी मे, जून मध्येच जाहिराती प्रकाशित केल्या होत्या, जुलै महिना संपायच्या आत साहित्य मागवले होते, त्यामुळे वर्तमानपत्रातल्या, फेसबुकवर येणाऱ्या जाहीरातींवर आत्तापासूनच लक्ष ठेवा.\n हो, मी दिवाळी अंकांच्या जाहिरातींवर लक्ष ठेवतोय.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/show?id=877", "date_download": "2018-12-16T01:50:12Z", "digest": "sha1:322UFW5Y66YCFMWC3TAAR6PNIUTMK4KC", "length": 3140, "nlines": 65, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "भारताचे प्रख्यात खेळाडू| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nभारताचे प्रख्यात खेळाडू (Marathi)\nक्रिकेट तर आपल्या सर्वांनाच अगदी चांगल्या प्रकारे माहिती आहे. परंतु भारतात असे अनेक उमदे खेळाडू आहेत ज्यांनी क्रिकेट व्यतिरिक्त अन्य खेळांमध्ये उत्तुंग यश मिळवून देशाचे नाव प्रकाशात आणले. या लेखात आपण भारताच्या प्रख्यात \" चैम्पियंस \" खेळाडूंची माहिती घेणार आहोत...\nमहाभारतातील ऐकिवात नसलेल्या कथा\nमुलींना कसे मुलगे आवडतात\nनेहमी गुपीत असव्यात अशा ७ गोष्टी\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ४\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ३\nसंत तुकाराम अभंग - संग्रह २\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://patrakarsangh.com/index.php/2012-04-11-08-24-44", "date_download": "2018-12-16T02:00:38Z", "digest": "sha1:M7LJ5TU356V5Q4735XNR6WGFXFU6SJ7D", "length": 5061, "nlines": 77, "source_domain": "patrakarsangh.com", "title": "मनोहर देवधर स्मृती पुरस्कार - patrakarsangh.com", "raw_content": "\nकार्यकारी मंडळ व विश्वस्त\nप्रकाशने आणि दर्पण अंक\nपत्रकार संघातर्फे प्रकाशित पुस्तके\nदर्पण अंकातील लेखांची सूची\nसंस्थेची वास्तु पुनर्रचना (नियोजीत)\nमुख्यपान मनोहर देवधर स्मृती पुरस्कार\nमुंबई मराठी पत्रकार संघ\nमराठी पत्रकारिता इतिहासाचे टप्पे\nपत्रकार संघ इतिहास आणि परंपरा\nपत्रकार संघ अध्यक्ष परंपरा\nपत्रकार संघ विश्वस्त परंपरा\nपत्रकारिता अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण\nपत्रकार परिषद व कार्यक्रमांसाठी सभागृह\nसंपर्क व संकीर्ण माहिती\nमनोहर देवधर स्मृती पुरस्कार\nमनोहर देवधर स्मृती पुरस्कार ( वृत्त संपादनाचा)\nपुरस्काराचे स्वरुप : स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ\nनिकष : वृत्त संपादनासाठी दिला जाणारा पुरस्कार\nमनोहर देवधर स्मृती पुरस्कार : वृत्त संपादनाचा\nश्री. अशोक पानवलकर ( महाराष्ट्र टाइम्स )\nश्री. जयवंत मंत्री ( बेळगाव )\nश्री. अनिल जोशी ( दै. वार्ताहर )\nश्री. अनिल डोंगरे ( दै. महाराष्ट्र टाइम्स )\nश्री. नितीन केळकर ( दूरदर्शन )\nआप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार\nगो. भा. गुजर स्मृती पुरस्कार\nअनंत हरि गद्रे पुरस्कार\nरमेश रायकर - बोस पुरस्कार\nतोलाराम कुकरेजा वृत्तछायाचित्र पुरस्कार\nकॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्कार\nकु. कै. मनिषा भावे पुरस्कार\nविद्याधर गोखले : ललित लेखन पुरस्कार\nरमेश भोगटे पुरस्कार : राजकीय बातम्या\nसा. कोकण वैभव पुरस्कार\nतुकाराम कोकजे स्मृती पुरस्कार\nपद्मश्री युमनाताई खाडिलकर पुरस्कार\nमनोहर देवधर स्मृती पुरस्कार\nकवीवर्य प्रा. भालचंद्र खांडेकर स्मृती पुरस्कार\nश्री अधिक शिरोडकर पुरस्कार\nआचार्य अत्रे पुरस्कार सन्मानित\nपद्मश्री डॉ. ग. गो. जाधव सन्मान पुरस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/dipika-ranveer-wedding-album-photo/", "date_download": "2018-12-16T01:06:34Z", "digest": "sha1:N7J4AEEFA67O3QCS6KLIMLBTWKPCD5K2", "length": 5323, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#फोटो : बाजीराव-मस्तानीचा वेडिंग अल्बम | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#फोटो : बाजीराव-मस्तानीचा वेडिंग अल्बम\nबॉलीवूडमधील हॉट कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांचा १४-१५ नोव्हेंबरला इटलीत शाही लग्नसोहळा पार पडल्यानंतर आता रिसेप्शनसाठी बंगळुरूला रवाना झाले आहेत. तर दुसरीकडे दीपवीरच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article“पीएमआरडीए’ला विशेष प्राधिकरण दर्जा नाहीच\nNext articleमोबाइल कंपन्या अखेर वठणीवर\nयो यो हनी सिंहची “मखना…’तून वापसी\nMovieReview : ‘माऊली’ नाराज नाही करणार\n‘सिम्बा’ चित्रपटाचे तेरे बिन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला\n#फोटो : कुस्तीगीर विनेश फोगाट आणि सोमवीर राठी अडकले विवाहबंधनात\n‘परफ्युम’ चित्रपटाचे पोस्टर लाँच\nसलमान साकारतोय “मुळशी पॅटर्न’चा रिमेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/esakal-news-sakal-news-ramdas-kadam-shivsena-news-62122", "date_download": "2018-12-16T01:38:44Z", "digest": "sha1:MWHYSZ2WTK7XXKFGYV43T2BAW5DDNYSH", "length": 10182, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Esakal news sakal news ramdas kadam shivsena news रामदास कदमांपुढे इतर मंत्र्यांची बोलती बंद! | eSakal", "raw_content": "\nरामदास कदमांपुढे इतर मंत्र्यांची बोलती बंद\nमंगळवार, 25 जुलै 2017\nसार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे ही बैठक झाली. पर्यावरणमंत्री कदम यांचा रूद्रावतार बघून अन्य मंत्र्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडला नाही.\nमुंबई : गोवा महामार्गाच्या दुरुस्तीसंदर्भात झालेल्या बैठकीत शिवसेनेचे नेते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी रुद्रावतार धारण केला.\nसार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे ही बैठक झाली. पर्यावरणमंत्री कदम यांचा रूद्रावतार बघून अन्य मंत्र्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडला नाही.\nरागाच्या भरात पर्यावरणमंत्री कदम यांनी स्वपक्षाच्या मंत्र्याकडे असलेल्या समृद्धी कॅरिडोरचेही देखील वाभाडे काढले.\nबीड : माजलगावजवळ कार झाडाला धडकून 3 ठार\nमाजलगाव (जि. बीड) : भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून गाडीतील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. हि घटना शुक्रवारी (ता....\nराज्यात २ हजार ९३० चालक तीन महिन्यांकरिता निलंबित मुंबई - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दोन हजार ९३० बेशिस्त चालकांचे वाहन परवाने तीन महिन्यांकरिता...\nभोसरी - भोसरीतील पुणे-नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून सुटका मिळविण्यासाठी महापालिकेद्वारे राजमाता जिजाऊ उड्डाण पुलाची उभारणी करण्यात आली...\nवाहनांच्या कागदपत्रांचा त्रास संपला\nसातारा - केंद्र शासनाने नुकत्याच दिलेल्या आदेशानुसार मोबाईलमध्ये डिजिटल लॉकर (DigiLocker) या ॲपमध्ये ठेवण्यात आलेली कागदपत्रांच्या प्रतीही पोलिस व...\nचौपदरीकरणाच्या प्रतीक्षेत दुरुस्तीची निविदा\nजळगाव - शहरातून मार्गस्थ महामार्गाच्या चौपदरीकरणाची निविदा आठवडाभरात निघण्याचे सांगितले जात असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाच्या...\nबीड : गेटकेन ऊस असलेल्या गाड्या अडविल्या\nमाजलगांव (बीड) : पाणी पातळी खालावल्याने उभा उस वाळत आहे मात्र साखर कारखानदार कार्यक्षेत्रातील उस गाळप करण्याएैवजी गेटकेनचा उस आणत आहेत. त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स��त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.petrpikora.com/tag/4k-video/", "date_download": "2018-12-16T00:46:55Z", "digest": "sha1:2TKZBZJUCF3V3GGFR6Z4VEIY2PI22TO4", "length": 11818, "nlines": 127, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "4k व्हिडिओ - विनामूल्य संगीत बाजार डाउनलोड", "raw_content": "सुचालन जा सामग्री वगळा\nआर अँड बी आणि सोल संगीत\nसर्व श्रेणी फोटो आणि व्हिडिओ संगीत आणि गाणी व्हिडिओ\nसर्व श्रेणी फोटो आणि व्हिडिओ संगीत आणि गाणी व्हिडिओ\nघर\"4k व्हिडिओ\" टॅग पोस्ट\nचेक नंदनवन, फोटो, व्हिडिओ\t 8.5.2018 8.5.2018\nह्रुबोस्काल्स्को हे प्रकृती निसर्ग 22 साठी प्रख्यात आहे. एप्रिल 1998. बोहेमियन पॅराडाइझ संरक्षित लँडस्केप एरियामधील 219,2 हेक्टर हे सर्वात मोठे रॉक शहरे आहेत. संरक्षणाचे कारण म्हणजे रॉक सिटी आहे\nपर्वत (जर्मन रिझेंबेरबेज, पोलिश कार्कोनोझ) ही भौगोलिकदृष्ट्या एकूण आणि चेक आणि डोंगराळ प्रदेशात सर्वात उंच पर्वत श्रृंखला आहे. हे पूर्वोत्तर बोहेमिया (पश्चिमेकडील भाग लिबेरेक प्रदेशामध्ये आहे, क्रॉलोव्हेरेडेकीच्या पूर्वेकडील भागात आहे) आणि\nवरून, फेब्रुवारी 2018 पासून Castle Něstějka\nब्लॉग, पर्वत, व्हिडिओ\t 17.2.2018 17.2.2018\nसमान नैसर्गिक स्मारके मध्ये Jizera आणि Farského खाडीच्या संगम रस्ता मी / 14 वर ओलांडून promontory वर किल्लेवजा वाडा अवशेष, Nístějka. हे उच्च पासून पिवळ्या खुणेसाठी बाजूने उपलब्ध आहे\nलाकडी इंडोर पूल, बायस्ट्राना नाद जेजेरुओ\nब्लॉग, चेक नंदनवन, पर्वत, व्हिडिओ\t 20.1.2018 20.1.2018\nवसंत XadX वसंत XadX मध्ये लाकूड इनडोर पुल संपूर्ण पुनर्निर्माण काही महिन्यांपूर्वी, संपूर्ण पूल उचलली आणि जिझरा च्या बाजूला हलविले करण्यापूर्वी अनेक महिने. हे आहे\nजाइंट पर्वत च्या वसंत ऋतु\nब्लॉग, पर्वत, व्हिडिओ\t 1.1.2018\nलेबे स्प्रिंग हे क्रॉन्कोस रिजचे ठिकाण आहे, कारण पर्यटन हेतूने एल्बे नदीच्या सुरवातीस प्रतीकात्मकरित्या सुधारित केले गेले आहे. हे एल्बे घाटापेक्षा अंदाजे 1 387 मीटरच्या उंचीवर आहे\nसूर्योदय, रेझक, जायंट पर्वत\nब्लॉग, पर्वत, व्हिडिओ\t 1.1.2018 1.1.2018\nरि��� वरील शरद ऋतूतील सूर्योदय मध्ये राक्षस पर्वत 4K रिझोल्युशनमध्ये पर्वत (जर्मन रिझेंबेरबेज, पोलिश कार्कोनोझ) ही भौगोलिकदृष्ट्या एकूण आणि चेक आणि डोंगराळ प्रदेशात सर्वात उंच पर्वत श्रृंखला आहे. ते आत आहे\n4K 2018 archivbox dji djs जा डीजी माविक डीजी माविक प्रो Dji अभ्यास DJI प्रेत 4 आळशी आळशी EMBA EMBA spol. चे ro गुळगुळीत पुठ्ठा hrad Haje त्यांचा Jizerou Jablonec त्यांचा Jizerou राक्षस पर्वत पर्वत kvadroptéra दोरासंबंधी पुठ्ठा त्याचे झाड Lysa hora स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे मावसिक माविक प्रो पार्किंगची जागा पार्किंग Paseky त्यांचा Jizerou बनावट बनावट 3 बनावट 4 प्रगत अभ्यास पुस्तके बांधणारा Rokytnice skipas पास स्की रिसॉर्ट wreckage निवास व्यवस्था दोरीने ओढणे हिवाळा वरील पासून चेक नंदनवन\nवृत्तपत्र साइन अप करा\n... आणि प्राप्त प्रथम खरेदीसाठी $ 20 कूपन\n 24 / 7 ईमेल लिहा\nआम्ही सुरक्षित पैसे वापरत आहोत\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. या वेबसाइटचा वापर करून चालू ठेवून, आपण त्यांच्या वापराशी सहमत होता.\nकुकीज कशा नियंत्रित कराव्यात यासह अधिक शोधण्यासाठी, येथे पहा: कुकी धोरण\nरेटिंग: 5.0/ 5 21 मते\nरेटिंग: 5.0/ 5 12 मते\nरेटिंग: 5.0/ 5 11 मते\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nकॉपीराइट © 2018 फ्री प्रीमियम उत्तरदायी वर्डप्रेस थीम डाउनलोड्स थीम. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://patrakarsangh.com/index.php/2012-04-11-08-18-08", "date_download": "2018-12-16T00:42:31Z", "digest": "sha1:KIZB2B5CLFWPV2DK3RAR3KOG5IW6523G", "length": 6252, "nlines": 126, "source_domain": "patrakarsangh.com", "title": "अनंत हरि गद्रे पुरस्कार - patrakarsangh.com", "raw_content": "\nकार्यकारी मंडळ व विश्वस्त\nप्रकाशने आणि दर्पण अंक\nपत्रकार संघातर्फे प्रकाशित पुस्तके\nदर्पण अंकातील लेखांची सूची\nसंस्थेची वास्तु पुनर्रचना (नियोजीत)\nमुख्यपान अनंत हरि गद्रे पुरस्कार\nमुंबई मराठी पत्रकार संघ\nमराठी पत्रकारिता इतिहासाचे टप्पे\nपत्रकार संघ इतिहास आणि परंपरा\nपत्रकार संघ अध्यक्ष परंपरा\nपत्रकार संघ विश्वस्त परंपरा\nपत्रकारिता अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण\nपत्रकार परिषद व कार्यक्रमांसाठी सभागृह\nसंपर्क व संकीर्ण माहिती\nअनंत हरि गद्रे पुरस्कार\nसमतानंद अनंत हरि गद्रे पुरस्कार\nपुरस्काराचे स्वरुप : रु. ५०००/- रोख व स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ\nनिकष : सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रदीर्घ कार्य केल्याबद्दल दिला जाणारा पुरस्कार\nअनंत हरि गद्रे पुरस्कार विजेते\nश्री. कृ. पां. सामक\nश्री. भा. म. निंबकर\nश्री. स. पां. जोशी\nश्री. वसंत लक्ष्मण गडकर\nसदर पुरस्कार २०१२ वर्षापासून वर्धापन दिन कार्यक्रमांत दिला जाईल.\nआप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार\nगो. भा. गुजर स्मृती पुरस्कार\nअनंत हरि गद्रे पुरस्कार\nरमेश रायकर - बोस पुरस्कार\nतोलाराम कुकरेजा वृत्तछायाचित्र पुरस्कार\nकॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्कार\nकु. कै. मनिषा भावे पुरस्कार\nविद्याधर गोखले : ललित लेखन पुरस्कार\nरमेश भोगटे पुरस्कार : राजकीय बातम्या\nसा. कोकण वैभव पुरस्कार\nतुकाराम कोकजे स्मृती पुरस्कार\nपद्मश्री युमनाताई खाडिलकर पुरस्कार\nमनोहर देवधर स्मृती पुरस्कार\nकवीवर्य प्रा. भालचंद्र खांडेकर स्मृती पुरस्कार\nश्री अधिक शिरोडकर पुरस्कार\nआचार्य अत्रे पुरस्कार सन्मानित\nपद्मश्री डॉ. ग. गो. जाधव सन्मान पुरस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/category/great-personalities-of-maharashtra/page/3/", "date_download": "2018-12-16T02:31:59Z", "digest": "sha1:NYBSTUGZZ3UGDQYBOJVHJJACPFAPCTOF", "length": 24189, "nlines": 99, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "महाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली Archives - Page 3 of 7 - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nCategory: महाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nपरांजपे यांचा जन्म पुण्यात १ मार्च १९३६ साली झाला. सई परांजपे या रॅंग्लर परांजपे यांच्या नात तर शंकुतला परांजपे यांच्या कन्या. सई परांजपे या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या पदवीधर आहेत. त्यांनी आपल्या काराकिर्दीची सुरुवात आकाशवाणीतून उद्घोषक म्हणून केली. बालसाहित्य : लिखानाचं बालकडू त्यांना घरातूनच प्राप्त झालं. शाळेय शिक्षण घेत असताना वयाच्या आठव्या वर्षी त्यांच “मुलांचा मेवा” […]\nगणेश दामोदर सावरकर तथा बाबाराव सावरकर\nजन्मदिन: १३ जून १८७९ स्मृतिदिन: १६ मार्च १९४५ स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मोठे बंधू गणेश दामोदर सावरकर भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक मोठे नाव आहे. सावरकर घराण्याने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी आपला वंश दिल्याचा अभिमानास्पद उल्लेख स्वातंत्र्यवीर वाहिनीस लिहिलेल्या पात्रातकरतात . या योगदानाचे पहिले पुष्प म्हणजे बाबाराव सावरकर बाबारावांचे बालपण भगूर गावात गेले. लहानपणापासून बाबाराव हुशार, अभ्यासू, संघटनकुशल होते. बुद्धिबळ, आट्यापाट्या, […]\nजन्मदिन १२ मार्च १९१४ स्मृतिदिन: २५ नोव्हेंबर १९८४ यशवंतराव बळवंतराव चव्हाण हे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. नंतर दिल्लीत त्यांनी भारताचे उपपंतप्रधान आणि संरक्षणमंत्री ही महत्वाची खाती सुद्धा भूषवली. मराठी माणसाने दिल्लीत महत्वाची खाती सांभाळणे मराठी माणसासाठी भूषणावह राहिले आहे.महाराष्ट्राच्या सहकार , शेती, ग्रामजीवन उद्योग आणि सांस्कृतिक विकासातही त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. यशवंतराव चव्हाण […]\nसौदागर नागनाथ गोरे ऊर्फ छोटा गंधर्व\nसौदागर नागनाथ गोरे ऊर्फ छोटा गंधर्व मराठी नाट्यसंगीतातील गायक-अभिनेते-संगीत रचनाकार. मराठी नाट्यसंगीतामधील त्यांची कारकीर्द ५० वर्षांहून प्रदीर्घ होती. सौदागर नागनाथ गोरे ह्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव भाडळीत १० मार्च १९१८ रोजी झाला. जन्मतःच त्यांना एक दात होता. खेडेगावात ही गोष्ट खूप अशुभ मानली गेली. त्यावेळी सौदागरांच्या मामाने त्यावेळच्या कुर्तकोटी शंकराचार्यांना याबाबत विचारले. शंकराचार्यांनी सांगितले की हा मुलगा मोठेपणी खूप नाव […]\nजन्मदिन १० मार्च १९२९ स्मृतिदिन: ३० डिसेंबर २०१५ मंगेश केशव पाडगांवकर म्हणजे मराठी सांस्कृतिक वेलीवर आलेले एक सदाबहार रंगीबेरंगी फूल आहे. आपल्या सुमधुर रचनांमधून त्यांचा सुगंध मराठी घराघरात आजही डोकावतो आहे. किती प्रेमिकांनी आपल्या गुजगोष्टीत ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं’ ह्या कवितेचा उल्लेख केला असेल. पाडगावकरांचे ‘धारानृत्य’, ‘जिप्सी’, ‘सलाम’, ‘तुझे गीत गाण्यासाठी’ हे काव्यसंग्रह मराठी रसिकांवर […]\n‘कोकणचे गांधी’ अप्पासाहेब पटवर्धन\nकोकणचे गांधी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अप्पासाहेब पटवर्धन यांचा जन्म ४ नोव्हेंबर १८९४ रोजी झाला. अप्पासाहेब रचनात्मक कामाबद्दल ओळखले जातात. त्यांनी ‘कुणबी सेवा संघ’ काढला. ते ‘चरखा संघाचे अध्यक्ष होते. रत्नागिरीत सूतकताई व ग्रामोद्योग प्रसाराचे बहुमोल काम केले. ते रत्नागिरी जिल्हा काँग्रसचे अध्यक्षही होते. स्वातंत्र्य चळवळीत सुमारे साडेतीन वर्षें तुरुंगवास भोगला. ह्या काळात त्यांना तुरुंगात भंगीकाम […]\nजन्म ८ मार्च १८६४ स्मृतिदिन ३ मार्च १९१९ अर्वाचीन मराठी कादंबरीचे जनक हरी नारायण आपटे अर्थात ह.ना. आपटे मराठी लेखक, कादंबरीकार, नाटककार, कवी व व्याख्याते होते. करमणूक व ज्ञ��नप्रकाश या मासिकांचे ते काही काळ संपादक राहिले आहेत. अकोला येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते. त्यांनी अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या आहेत. आठ स्त्रीरत्ने या […]\nभारतातील कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे\nभारतातील कामगार चळवळीचे जनक म्हणून ओळखले जातात. नारायण मेघाजींचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवडजवळचे कन्हेरसर.त्यांनी गरीब परिस्थितीतून माध्यमिक शिक्षण पुरे केले. सुरुवातीस रेल्वे खात्यात कारकून म्हणून व पुढे पोस्ट खात्यात काही काळ नोकरी केल्यावर, लोखंडे यांना मुंबईच्या मांडवी भागात एका कापड गिरणीत भांडारपालाची नोकरी मिळाली. त्यांना दिवसातून १४ तास काम करीत असलेले गिरणी कामगार आढळले; त्यांना आठवडयाची सुटीही मिळत नसे; परिणामी लोखंडे यांनी नोकरी सोडून स्वतःस कामगार चळवळीस वाहून घेण्याचे ठरविले. त्याकरिता ते कामगार वस्तीतच राहू लागले. त्यांनी बाँबे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना २३ सप्टेंबर १८९० रोजी स्थापनकेली. ही कामगार संघटना भारतातील संघटित कामगार चळवळीची सुरुवात मानली जाते. त्यांच्या प्रयत्‍नांमुळे १० जून १८९० पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुटी मिळू लागली. लोखंडे हे महात्मा फुल्यांनी स्थापलेल्या सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्षही होते. सत्यशोधक चळवळीतली त्यांची कामगिरीही महत्त्वपूर्ण मानली जाते. १८८० मध्ये पुण्यात बंद पडलेले दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे पहिले मुखपत्र लोखंडे यांनी मुंबईत सुरू केले. हे नियतकालिक शेतकरी-कामकरी वर्गाची बाजू हिरिरीने मांडे; त्यांच्या हालअपेष्टांना, दुःखाला वाचा फोडून सरकाचे व जनतेचे लक्ष वेधून घेत असे. लोखंडे यांनी गुराखी या नावाचे एक दैनिकही काढले होते. सक्तीचे […]\nबाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांचा जन्म इचलकरंजी जवळ चंदूर येथे झाला. त्यांनी ख्याल गायकीचे शिक्षण पं. वासुदेवराव जोशी यांच्याकडे ग्वाल्हेर येथे घेतले. ग्वाल्हेर हे ठिकाण ख्याल शैलीतील हिंदुस्तानी संगीतासाठी तेव्हा सुप्रसिद्ध होते. तेथील शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी मिरज येथे हवामानाच्या अनुकूलतेमुळे आपले बस्तान बसविले. त्यानंतर लवकरच मिरज व त्या भोवतीचा भाग हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात पुढे आला व नंतर १०० वर्षांनीही ती परंपरा कायम […]\nबालरंगभूमीच्या जन्मदात्या सुधा करमरकर\nसुधा करमरकर त्यांचा जन्म मुंबईत १९३४ साली झाला. वडील तात्या आमोणकर हे गिरगांव-मुंबईतील साहित्य संघ या नाट्यसंस्थेशी संलग्न होते. त्यामुळे सुधाबाईंना घरातूनच नाट्यसेवेचे बाळकडू मिळाले. तात्या आमोणकरांनी आपल्या सुधा आणि ललिता या दोन्ही मुलींना गायन आणि नाट्य शिकावले. सुधा करमरकर यांनी पार्श्वनाथ आळतेकरांच्या कला अकादमीमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांनी नृत्यशिक्षक पार्वतीकुमार यांच्या हाताखाली नृत्यशिक्षण घेतले. […]\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nभारत पाक तिसऱ्या युद्धात पकिस्तानची सपशेल शरणागती (१९७१) आणि बांग्लादेशची निर्मिती\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nमंत्रपुष्पांजली अर्थात राष्ट्रप्रार्थना: मराठी रूपांतर हर्षद माने हिंदू धर्मातील विचार भव्य आहेत हे हिंदू धर्माच्या कुठल्याही पुस्तकातून जाणवते. ते व्यापक आहेत, सार्वत्रिक आहेत आणि बहुतांशी कालातीत आहेतच पण त्यांचे दर्शन वैश्विक सुद्धा आहे. मात्र मंत्रपुष्पांजलीमधून हिंदू धर्मातील राजकीय विचारही किती प्रगल्भ होते हे समजून येते. राष्ट्र ही संकल्पना पाश्चिमात्य असल्याचे ज्यांचे म्हणणे आहे, त्यांनी मंत्रपुष्पांजली जरूर […]\nमाणूस एक समाजशील प्राणी आहे. माणसाचे मन अतिशय संवेदनशील आहे. म्हणून माणूस एक संवेदनशील समाजाभिमूख प्राणी आहे. हे समजून घेतले म्हणजे माणसाला श्रध्दा का आवश्यक असते हे समजते. एखाद्या उच्च ठिकाणी आपले मन वाहणे आवडते. तिथे कुणाशी स्पर्धा नसते मद मत्सर राग लोभ वासना तिथे राहत नाही. श्रद्धा माणसाच्या मनाला संतुलित ठेवते. भगवद्गीता सांगते सर्वधर्म […]\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nमहाविद्यालयाने केलेल्या संस्कारमुळे आम्ही यशस्वी झालो - दत्तराज छाजेड\nभारताच्या संविधानाच्या निर्मितीची कथा\nभारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील शेवटचे पान म्हणजे मध्ये १९४६ कॅबिनेट कमिशन नुसार झालेली घटना समितीची स्थापना आणि त्यांच्या प्रयत्नातून तयार झालेले संविधान. भारताचे संविधान एक पवित्र दस्तावेज. ज्या एका दस्तावेजाने, तेंव्हाच्या तेहतीस कोटींच्या आणि आजच्या ��व्वाशे कोटींच्या भारताला बांधून ठेवले आहे एका घट्ट धाग्याने, विविधतेने नटलेल्या आणि वळणा-वळणावर वैविध्य असणाऱ्या आपल्या या अजस्त्र, विस्तीर्ण देशाचा गाडा यशस्वीपणे […]\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा मोफत डाऊनलोड करा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रखर बुद्धिवाद संविधानाचे त्यांनी केलेले उत्तुंग कार्य आपल्या सर्वांना माहित आहेच. पण कायदा, अर्थशास्त्र, राजकीय अर्थशास्त्र या विषयात त्यांनी केलेलं काम अतुलनीय आणि अजस्त्र आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळेस मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी त्यांनी केंद्र शासनाने नेमलेल्या समितीसमोर भाषण दिले होते. रुपया, त्याचे मूल्य या विषयवार त्यांचे संशोधन जगप्रसिद्ध आहे. कामगार चळवळीविषयी त्यांचे स्वतःचे विचार होते. हिंदू […]\n अर्थात प्रबोधनकारांचे शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यातील भाषण\nशिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ ला झाली आणि पहिली जाहीर सभा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दादरच्या शिवाजी पार्कवर ३० ऑक्टोबर १९६६ ला झाली. त्या मेळाव्यात प्रबोधनकारांचंही भाषण झालं. “आजपासून हा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण करीत आहे हे त्यांचे तेंव्हाचे प्रसिद्ध वाक्य होते. ” त्यांचे भाषण वाचून त्यांचा आक्रमकपणा, त्वेष आणि ज्वलंत महाराष्ट्रप्रेम दिसून येते. ‘प्रबोधनकारांचे ज्वलंत हिंदुत्व’ […]\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन पुस्तक अभ्यास परीक्षा: पहिले पुष्प: “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री”\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन घेत आहे साहित्यावर आधारित पुस्तक अभ्यास परीक्षा पहिले पुष्प: स.आ. जोगळेकर लिखित “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री” उत्तमोत्तम मराठी साहित्यावर विश्लेषणात्मक अभ्यास व्हावा ह्या उद्देशाने मराठी इंटरनॅशनल (मिओ) पुस्तक अभ्यास परीक्षा हा उपक्रम सुरु करीत आहे. हे पुस्तक परीक्षण नाही. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे एखादे पुस्तक परीक्षेला लावले जाते तत्सम ही पुस्तकावर आधारित परीक्षा आहे. फक्त ही परीक्षा […]\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/esakal-news-competitive-exam-series-upsc-mpsc-river-linking-project-56072", "date_download": "2018-12-16T02:08:57Z", "digest": "sha1:2UEUOC24VONAFUIHVCHOELQCP553TPGJ", "length": 15816, "nlines": 197, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal news competitive exam series upsc mpsc river linking project #स्पर्धापरीक्षा - नदी जोड प्रकल्प | eSakal", "raw_content": "\n#स्पर्धापरीक्षा - नदी जोड प्रकल्प\nगुरुवार, 29 जून 2017\nस्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील लेख www.esakal.com वर प्रसिद्ध करण्यात येत आहेत. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी http://sakalpublications.com वर तसेच Amazon वर पुस्तके उपलब्ध आहेत.\nभारत सरकार विविध नदी जोड प्रकल्पांवर 5,60,000 कोटी रु. खर्च करणार आहे. हा खर्च पुढीलप्रमाणे :\nसपाटीवरून वाहणाऱ्या 16 नद्यांकरिता : 1,85,000 कोटी रु.\nहिमालयातील 14 नद्यांकरिता : 3,75,000 कोटी रु.\nआंतरराज्य वाद मात्र या प्रकल्पांकरिता अडथळे ठरू शकतात.\nराज्यांतर्गत नदी जोड प्रकल्प अधिक व्यवहार्य आहेत.\nनियोजनात अत्यंत प्रगतिपथावर असलेल्या नदी जोड प्रकल्पात पाणीसाठा आणि कालवे यांच्यात सांधेजोड करणे, केन आणि बेतवा या उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशातील नद्या जोडणे तसेच दमणगंगा आणि पिंजाल या गुजरात आणि महाराष्ट्रातील नद्या जोडणे याचा समावेश आहे.\nकेन-बेतवा नदी जोड प्रकल्पामुळे दुष्काळ प्रवण बुंदेलखंड विभागाला फायदा होणार असून या विभागातील 3.5 लाख हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.\nदौधन धरणाची उंची :\nपर्यावरणवाद्यांच्या मते केन आणि बेतवा या उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशातील नदीजोड प्रकल्पाशी निगडित प्रस्तावित दौधन धरणामुळे मध्य प्रदेशातील पन्ना व्याघ्र अभयारण्यातील किमान 4000 हेक्‍टर क्षेत्र बुडिताखाली जाणार आहे.\nया अभयारण्यातील सर्व वाघ शिकारीमुळे 2009 मध्ये नाहीसे झाले होते आणि अलीकडेच त्याची अंशतः भरपाई झाली आहे.\nअभ्यासकांच्या मते या प्रकल्पामुळे मध्यप्रदेशातील बहुतांश जिल्ह्यांना प्रत्यक्षात आश्‍वासित पाणी मिळणार नाही. तसेच या विभागात गिधाडांची वस्ती असून, प्रस्तावित दौधन धरणाच्या उंचीमुळे गिधाडांच्या घरट्यांना धोका निर्माण होईल.\nअभयाण्यातील जेवढी जागा पाण्याखाली जाईल त्याच्या दुप्पट जागा भरपाई म्हणून मध्य प्रदेश सरकारने आधीच मान्य केली आहे.\nजंगल जमीन साफ करणे, नामशेष होऊ घातलेल्या प्रजातींना निर्माण होणारा धोका, तसेच काही शेतकऱ्यांचे पुनर्स्थापन या महत्त्वाच्या विषयांकरिता पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून परवानगीची आवश्‍यकता आहे.\nस्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील आणखी लेख वाचा-\n#स्पर्धापरीक्षा - डोनाल्ड ट्रम्प\n#स्पर्धापरीक्षा - राष्ट्रीय जलमार्ग प��रकल्प\n#स्पर्धापरीक्षा - महाराष्ट्राचे इलेक्‍ट्रॉनिक्‍स धोरण\n#स्पर्धापरीक्षा -भारताची पहिली एकात्मिक संरक्षण-संदेशवहन प्रणाली\n#स्पर्धापरीक्षा - 'पीएसएलव्ही' अग्निबाणाचे प्रक्षेपण\n#स्पर्धापरीक्षा - 'आयएनएस चेन्नई'\n#स्पर्धापरीक्षा - 'झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट' योजना\n#स्पर्धापरीक्षा - मनरेगा योजना\n#स्पर्धापरीक्षा - भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा 'नाविक'\n#स्पर्धापरीक्षा - भारताचे रणगाडा विरोधी नाग क्षेपणास्त्र\n#स्पर्धापरीक्षा - राष्ट्रीय फलोत्पादन अभियान\n#स्पर्धापरीक्षा - भारत आणि ब्रिक्स परिषद\n#स्पर्धापरीक्षा - भारत आणि रशियादरम्यान संरक्षण, ऊर्जा क्षेत्रांत करार\n#स्पर्धापरीक्षा - प्रधानमंत्री पीक विमा योजना\nकाश्‍मीरमध्ये हंगामी डीजीपी नेमण्याच्या निर्णयात हस्तक्षेप नाही : सुप्रीम कोर्ट\nनवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीर सरकारकडून दिलबाग सिंह यांना हंगामी पोलिस महासंचालक नियुक्त करण्याच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यात आज सर्वोच्च...\nपंधरा हजार विद्यार्थी देणार ज्ञान-विज्ञान परीक्षा\nअकाेला : विद्यार्थ्यांना विज्ञानात अधिक रस घेण्यास उद्युक्त करून त्यांच्यात निरीक्षण, वर्गीकरण, अनुमान या त्रिसूत्रातून वैज्ञानिक दृष्टिकाेन...\nयूपीएससीत यश मिळवलेल्या अंध तरुणाला मिळेना पोस्टिंग\nऔरंगाबाद- यूपीएससीत यश मिळविलेल्या बीडच्या अंध तरुणाला दोन याद्या जाहीर होऊनही पोस्टिंग मिळालेली नाही. केंद्रीय मनुष्यबळ आणि प्रशिक्षण विभागाने...\nपरीक्षा घेतली अन्‌ सत्त्वपरीक्षा दिली\n‘एमएसआरएलएम’च्या भरती प्रक्रियेत दुसऱ्याच दिवशी निकाल जाहीर लातूर - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात (एमएसआरएलएम) विविध सहा पदांच्या ८९...\nस्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी मूळ संदर्भग्रंथच वाचा : कृष्णा भोगे\nऔरंगाबाद : बाजारात मिळणाऱ्या कुठल्याही यशाचे हमखास मंत्र देणाऱ्या तथाकथित पुस्तकांपेक्षा मूळ संदर्भग्रंथ वाचा, असा सल्ला निवृत्त प्रशासकीय...\nआता 'यूपीएससी' न देता होता येणार सरकारी अधिकारी\nनवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) घेण्यात येणाऱ्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराला केंद्र सरकारमध्ये नोकरी मिळते. मात्र,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/farmer-include-water-save-movement-126752", "date_download": "2018-12-16T01:47:50Z", "digest": "sha1:7AYXW6UFG5ZFRUYWAQXE4HIF3I55WHJO", "length": 16603, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "farmer include in water save movement 'जलसंधारणाच्या कामात शेतकऱ्यांनी सहभाग वाढवावा' | eSakal", "raw_content": "\n'जलसंधारणाच्या कामात शेतकऱ्यांनी सहभाग वाढवावा'\nगुरुवार, 28 जून 2018\nफुलंब्री तालुक्याच्या जलसंधारण कामाच्या पाहणीसाठी दौऱ्यावर असलेल्या जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी चौका येथे जलसंधारणाच्या कामाची पाहणी केली. त्यामध्ये जलसंधारण विभागामार्फत दुरुस्ती करण्यात आलेल्या पाझर तलाव, नदी खोलीकरण झालेल्या कामाची पाहणी करून जलसंधारणाच्या कामात नव्याने साचलेल्या पाण्याचे जलपूजन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच जयश्री संतोष वाघ, उपसपंच भोरासिंग कायटे, अनुलोम संस्थेचे भाऊसाहेब मते, ग्रामविकास अधिकारी जे.डी.शिंदे, ग्रामपंचायत सदस्य शंकर बोगाणे, संजय न्यायाधीश, अशोक क्षिरसागर, गणी मौलाना, ज्ञानेश्वर गिरी आदींची उपस्थिती होती.\nफुलंब्री : शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या कामात जास्तीत जास्त सहभाग नोंदवून आपले गाव पाणीदार करण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच शासनाच्या सर्व विभागाचे प्रतिनिधी विविध योजनेच्या माध्यमातून तुमच्या सोबत राहणार आहे. त्यामुळे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या सारख्या योजनांचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले. फुलंब्री तालुक्यातील मुर्शीदाबादवाडी, रेलगाव आणि खामगाव येथील जलसंधारण कामाची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता.26) केली. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.\nपुढे बोलतांना श्री.चौधरी म्हणाले की, या वर्षी फुलंब्री तालुक्यात चांगल्या पद्धतीने जलसंधारणाचे कामे करण्यात आलेले आहे. दरवर्षी याच पद्धतीने जास्तीत जास्त जलसंधारणाची कामे करून आपला तालुका पाणीद���र करण्यासाठी सर्व यंत्रानेनी एकत्रित रित्या काम काम करावे. सर्व विभागाच्या यंत्रनेने आपण करत असलेल्या कामाचे नियोजन करावे. तसेच शासनाने आता नव्याने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही चांगली योजना अंमलात आणली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या परिसरात असलेल्या धरणातून गाळ काढून आपल्या शेतशिवारात टाकला पाहिजे. जेणे करून शिवार पिकांनी चांगल्या पद्धतीने फुलेल. एखाद्या ठिकाणी या योजनेला काही किरकोळ अडचणी येत असेल तर त्या तात्काळ दूर करण्याच्या सूचना तहसीलदारांना देण्यात आल्या. फुलंब्री तालुक्यातील काही भागात दमदार पाऊस झाल्याने नद्या, नाले, सिमेंट बांध, माती बांध आदी भरून वाहिले आहे. त्यामुळे या भागात करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे विहिरीच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. प्रत्येक गावामध्ये जलसंधारणाचे चांगले काम झाले तर नक्कीच फुलंब्री तालुका पाणीदार होऊ शकतो. याप्रसंगी तहसीलदार संगीता चव्हाण, मुर्शीदाबादवाडीचे सरपंच सदाशिव विटेवर, खामगावच्या सरपंच नंदा मनोहर सोनवणे, उपसरपंच जगन्नाथ सोनवणे, मनोहर सोनवणे, केशवराव सोनवणे, कारभारी काटकर आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.\nफुलंब्री तालुक्याच्या जलसंधारण कामाच्या पाहणीसाठी दौऱ्यावर असलेल्या जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी चौका येथे जलसंधारणाच्या कामाची पाहणी केली. त्यामध्ये जलसंधारण विभागामार्फत दुरुस्ती करण्यात आलेल्या पाझर तलाव, नदी खोलीकरण झालेल्या कामाची पाहणी करून जलसंधारणाच्या कामात नव्याने साचलेल्या पाण्याचे जलपूजन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच जयश्री संतोष वाघ, उपसपंच भोरासिंग कायटे, अनुलोम संस्थेचे भाऊसाहेब मते, ग्रामविकास अधिकारी जे.डी.शिंदे, ग्रामपंचायत सदस्य शंकर बोगाणे, संजय न्यायाधीश, अशोक क्षिरसागर, गणी मौलाना, ज्ञानेश्वर गिरी आदींची उपस्थिती होती.\nमाजी मुख्य सचिव बोंगीरवार यांचे निधन\nमुंबई - राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार (वय ७६) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात मुलगा पीयूष, कन्या दीप्ती आणि गार्गी असा...\nपाण्याची चोरी रोखण्यासाठी भरारी पथके\nकऱ्हाड - जिल्ह्यातील नदी, तलाव, बंधारे आणि कालव्यांतील पाण्याची होणारी चोरी, उपसा रोखण्याची जबाबदारी शा��नाच्या जलसंपदा विभागाने जिल्हाधिकाऱ्यांवर...\nपुणे - राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन नदी, तलाव, बंधारे आणि कालवे यातील पाण्याचा अनधिकृत उपसा रोखण्याची जबाबदारी जलसंपदा विभागाने आता...\nकमी पाण्यावर घेता येणारी पिके शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरतील, तेव्हाच शेतकरी प्राध्यान्यक्रमाने अशा पिकांचा पेर करू लागतील. आजमितीस अशा पिकांच्या...\nचारा नसेल तर जनावरे पाहुण्यांकडे नेवून बांधा- राम शिंदे\nनगर- चारा नसेल तर जनावरे पाहुण्यांकडे नेऊन बांधा, असा अजब सल्ला राज्याचे जलसंधारण मंत्री आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी शेतकऱ्यांना...\nएक महिन्याहून अधिक कालावधी उलटला तरीही मजुरांना वेतन नाही\nमंगळवेढा (सोलापूर) : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील कामावरील मुजरांचे वेतन 15 दिवसाच्या आत देण्याचे नियम असताना देखील तब्बल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/kalyan-news-shiv-sena-bjp-dispute-62340", "date_download": "2018-12-16T01:41:36Z", "digest": "sha1:CZXYFWX45OF3QL22QVOJ5FP62IR26TEP", "length": 19539, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "kalyan news Shiv Sena-BJP dispute कल्याण: महिला स्पेशल बससाठी शिवसेना, भाजप आमने-सामने | eSakal", "raw_content": "\nकल्याण: महिला स्पेशल बससाठी शिवसेना, भाजप आमने-सामने\nबुधवार, 26 जुलै 2017\nकेंद्रात, राज्यात आणि कल्याण डोंबिवली महानगर पालिकेमध्ये शिवसेना भाजपाची युती असली तरी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यानमधील वाद आज ही काही मिटलेला नाही. एक वर्षापूर्वी तत्कालीन केडीएमटी सभापती भाऊ चौधरी यांनी कल्याण आणि डोंबिवली मध्ये भाजपाला श्रेय मिळू नये म्हणून निवडणूक आचारसंहिता कारण सांगत कोणतेही गाजावाज़ा न करता महिला स्पेशल बसेस सुरु केल्या.\nकल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रम प्रशासनाने एक वर्षापूर्वी कल्याण रिंगरूट महिला विशेष बस सुरु क��ली असताना , भाजपा महिला पदाधिकारीच्या पाठपुराव्यामुळे ही बस सुरु केल्याचे सांगत घोषणाबाजी करत नारळ फोडत मंगळवार रात्री आठ वाजता उद्घाटन सोहळा पार पडला, श्रेयासाठी वाटेल ते शिवसेना भाजपा मध्ये चढाओढ लागली आहे. मात्र उद्घाटन सोहळ्यात एका महिला कार्यकर्तीला मोह आवरता आला नाही तिने चक्क डायव्हर सीटचा ताबा घेतल्याने तब्बल 10 मिनिटाने उशिरा बस सुरु झाल्याने बस मध्ये चढलेल्या महिला प्रवाश्याचे हाल झाले.\nकेंद्रात, राज्यात आणि कल्याण डोंबिवली महानगर पालिकेमध्ये शिवसेना भाजपाची युती असली तरी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यानमधील वाद आज ही काही मिटलेला नाही. एक वर्षापूर्वी तत्कालीन केडीएमटी सभापती भाऊ चौधरी यांनी कल्याण आणि डोंबिवली मध्ये भाजपाला श्रेय मिळू नये म्हणून निवडणूक आचारसंहिता कारण सांगत कोणतेही गाजावाज़ा न करता महिला स्पेशल बसेस सुरु केल्या. बसेस सुरु झाल्या मात्र महिला प्रवासी वर्गाचा प्रतिसाद न मिळाल्याने त्या बसेस बंद करण्यात आल्या. त्याऐवजी सर्वासाठी बस सुरु ठेवण्यात आले, तब्बल एक वर्षानंतर भाजपा महिला पदाधिकारी वर्गाचा पाठपुरावा आणि भाजपा परिवहन समिती सदस्य सुभाष म्हस्के यांच्या प्रस्ताव नुसार महिला बस सुरु झाला असल्याचे सांगत उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता.\nमंगळवारी रात्री साडे सात वाजता कल्याण पश्चिम दीपक हॉटेल जवळ कल्याण रिंगरूट महिला स्पेशल बस चा घोषणा बाजी करत नारळ फोड़त उद्घाटन करण्यात आले. भाजपा पालिका गटनेते वरूण पाटील, वैशाली पाटील, परिवहन सदस्य सुभाष म्हस्के, कल्पेश जोशी, हेमा पवार, पुष्पा रत्नपारखी, प्रेमनाथ म्हात्रे, संजीवनीताई पाटील, रक्षंदा सोनावणे, साधना गायकर, श्वेता झा, राजाभाऊ पातकर आदी पदाधिकारीच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा पार पडला.\nभाजपा गटनेते वरुण पाटील यांनी आपल्या भाषणात महिला पदाधिकारी वर्गाचे कौतुक केले. त्यांच्या पाठपुरावा मुळे आज महिला स्पेशल बस सुरु झाल्याच्या दावा आपल्या भाषणात केला. यावेळी पेढ़े ही वाटप झाले, तदनंतर महिला कार्यकर्त्यांनी बस मध्ये बसल्या यावेळी महिला प्रवासी वर्गाचा विसर पडला. कार्यकर्त्याची संख्या पाहता अनेकांना बस मध्ये उभे राहून प्रवास करावा लागला तर अनेकांनी गर्दी पाहुन बस ऐवजी रिक्षा मध्ये बसून घर गाठले. दूसरीकड़े फोटो साठी एका महिला पदाधिकारीला मोह आवरता आला नाही चक्क बस च्या डायव्हर सीटचा ताबा घेवून फोटो काढू लागली. यामुळे 7 वाजुन 50 मिनिटला सुटणारी बस 8 वाजुन 10 मिनिटला रवाना झाली यात सर्व सामान्य महिला प्रवासी वर्ग हैरान झाल्या यामुळे श्रेयासाठी काही पण अशी चर्चा रंगली होती.\nशिवसेना - भाजपा मध्ये मतभेद\nशिवसेना भाजपाची पालिका , परिवहन समिती मध्ये सत्ता असताना महिला स्पेशल बस उद्घाटन सोहळयाला केवळ भाजपा पदाधिकारी उपस्थित होते तर शिवसेना पालिका पदाधिकारी आणि परिवहन समिती सभापती , सदस्य नसल्याने दोन्ही पक्षात मतभेद असल्याचे समोर आले .\nशिवसेनेला श्रेयाची गरज नाही , महिलासाठी विशेष बस एक वर्षापूर्वी सुरु झाली होती. आज मला किंवा पालिका मधील शिवसेना पदाधिकाऱ्याना आमंत्रण नसल्याने आम्ही गेलो नाही तर भाजपा परिवहन सदस्यांची दुटप्पी भूमिका आहे. सभागृहात एक, बाहेर एक आहे, बस सुरु झाली असताना उद्घाटन कश्यासाठी असा सवाल करत परिवहन चे उपन्न वाढीसाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत यावेळी परिवहन समिती सभापती संजय पावशे यांनी व्यक्त केले.\nएक वर्षा पूर्वी बस सुरु झाल्याचे मान्य करत त्यावेळी भाजपा श्रेय मिळू नये म्हणून काही पदाधिकाऱ्यानी बस सुरु केली मात्र आमच्या महिला पदाधिकारी वर्गाचा पाठपुरावा आणि माझा प्रस्ताव मुळे बस सुरु झाली असून शहरातील महिलाना माहित होण्यासाठी आज उदघाटन सोहळा आयोजित केल्याची माहिती भाजपा परिवहन समिती सदस्य सुभाष म्हस्के यांनी दिली.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :\nकोयनेच्या पाणीसाठ्यात 1.86 टीएमसीने वाढ\nइमारत कोसळून मुंबईत 17 जण ठार\nशेतकरी संघटनेचा एक आॅगस्टला राज्यव्यापी मसूदा मोर्चा​\nगिरणा धरणाने गाठली चाळिशी​\nभोजापूर धरण अखेर 'ओव्हरफ्लो'​\nउपचार नाकारल्याने सात महिन्यांच्या बालकाचा मृत्यू​\nलष्कराकडे पुरेसा शस्त्रसाठा : अरुण जेटली​\n२६ जुलै १९९९ : कारगिल विजय दिन आणि आज...​\nविकार एकीकडे, उपचार भलतीकडे​\nसोलापूर : राज्य सरकारने मेगा भरतीची घोषणा केल्यानंतर अपंग प्रमाणपत्रासाठी सुशिक्षित बेरोजगारांची धावपळ सुरु झाली आहे. परंतु, सरकारने अपंगत्वाचे...\nमोदींनी शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी - विखे\nमुंबई - येत्या 18 डिसेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांनी राज्याच्या दुष्काळग्रस्त...\nपंतप्रधाना��च्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण होतेय 'चकाचक'\nकल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण नगरीत येणार आहेत. त्यासाठी सभास्थानांची तसेच ते ज्या मार्गावरून येणार आहेत, त्या ठिकाणाची साफसफाई...\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी कल्याणमध्ये\nकल्याण - लोकसभेच्या मोर्चेबांधणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे डोंबिवलीत बालाजीच्या चरणी नतमस्तक झाल्यावर आता ठाणे जिल्ह्यात कमळ फुलविण्यासाठी...\nसवाई गंधर्व महोत्सवाने अनुभवली स्वराविष्कारीची अभिजात उंची\nपुणे : सायंकाळच्या स्वरांगणात रमणारा पुरिया कल्याण आणि अवीट असा गोरख कल्याण या रागांच्या सानिध्यात आज सवाई गंधर्व महोत्सवाने स्वराविष्कारीची...\nलोकलच्या दारातील गर्दीने घेतला तरुणीचा बळी\nउल्हासनगर : लोकलच्या महिला डब्यातील दारात गर्दी असल्याने दारातून पडून एका 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4875661003900386986&title=Sportstar%20Swapnil%20Dhamdhere&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-12-16T01:05:44Z", "digest": "sha1:I25MHQDSWUYEDXJKCKNVYJUI3XLAIKKS", "length": 16475, "nlines": 127, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "स्वप्नील जपणार ‘लिंबा राम’चा वारसा..", "raw_content": "\nस्वप्नील जपणार ‘लिंबा राम’चा वारसा..\nतिरंदाजीत भारतीय खेळाडूंची पीछेहाट, ही गोष्ट आता लवकरच इतिहास ठरेल अशी कामगिरी नवोदित खेळाडू करत आहेत. महिला गटात जे वर्चस्व मेघा अगरवाल गाजवत आहे, तेच वर्चस्व पुरुष गटात स्वप्नील ढमढेरे गाजवत आहे. ‘क्रीडारत्ने’ सदरात या वेळी पाहू या तिरंदाज स्वप्नील ढमढेरेबद्दल...\nतळेगाव ढमढेरेसारख्या ग्रामीण भागातून पुण्यात आलेला स्वप्नील ढमढेरे व्यावसायिक तिरंदाजीचा सराव करता करता कधी आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू बनला, हे त्यालाही समजले नाही. गावात असताना गोट्या खेळणे, गलोलीने झाडावरची फळे पाडणे ही त्याच्या तिरंदाजीची पहिली पायरी होती, असे आता गंमतीने म्हणावे लागेल. कारण हीच त्याची लहाणपणीची सवय आज त्याची कारकीर्द बनली आहे. मेघा अगरवाल ज्या अकादमीत सराव करते, त्याच अकादमीत म्हणजे रणजित चामले सरांकडे स्वप्नीलही सराव करतो.\nशालेय शिक्षण तळेगावातच पूर्ण केल्यानंतर त्याच्या महाविद्यालयातील शिक्षकांनी त्याचा चामले सरांशी परिचय करून दिला आणि त्याने त्यांच्या अकादमीत सराव सुरू केला. रोज तळेगाव ते पुणे असा प्रवास, सराव आणि शिक्षण यांनी खरे तर तो मेटाकुटीला आला आणि अखेर त्याने पुण्यातच राहण्याचा निर्णय घेतला. सरावात खंड पडू न देता मार्गक्रमण करत असताना त्याने कायद्याची पदवी घेऊन शिक्षणातील आपले कसबही सिद्ध केले आहे. त्याच्या महाविद्यालयीन, विद्यापीठ, जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धेतील यशाची दखल घेत राज्य सरकारने त्याला शिवछत्रपती पुरस्काराने गौरवले. कारकिर्दीतील पहिल्याच स्पर्धेत जेव्हा तो अपयशी ठरला, तेव्हा चामले सरांनी त्याला प्रोत्साहित केले. त्यानंतर निराशा झटकून त्याने पुन्हा एकदा कसून सराव सुरू केला आणि त्यानंतरच्या राज्यस्तरीय पात्रता स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकावून सगळी कसर भरून काढली.\nपहिली स्पर्धा गमावल्यावर, आपले कुटुंबीय आपल्यासाठी खस्ता खात आहेत, तसेच आपला पुण्यात राहण्याचा खर्चही भागवण्यासाठी कसरत होत आहे, असे अनेक विचार त्याच्या मनात येत होते, अनेक प्रश्नही समोर होते; मात्र दोन सुवर्णपदके मिळाल्यानंतर ही चिंता थोडी कमी झाली.\nया दोन सुवर्णपदकांनी त्याच्या कारकिर्दीला कलाटणीच मिळाली आणि या खेळात जागतिक वर्चस्व प्रस्थापित करायचे, या ध्येयाने तो पछाडला गेला. दोन वेळा विद्यापीठ स्तरावरील जागतिक स्पर्धेतही पदके मिळवली आणि मग मात्र त्याने मागे वळून पाहिलेच नाही. इतकेच नव्हे, तर तीन वेळा विश्वकरंडक स्पर्धेत त्याने देशाचे प्रतिनिधित्व केले. राज्यस्तरीय स्पर्धेत सलग तीन वर्षे तो वैयक्तिक विजेता ठरला. सांघिक प्रकारात तर तो सलग सात वर्षे केवळ विजेताच ठरला असे नाही, तर विजेतेपदाचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. गेली सहा वर्षे तो महाराष्ट्राच्या तिरंदाजी संघाचा कर्णधार आहे.\nस्वप्नीलसमोर आदर्श आहे तो माजी ऑलिंपियन लिंबा राम याचा. १९९२मध्ये लिंबा राम��े आशियाई तिरंदाजी स्पर्धेत जागतिक विक्रम साकारला होता. त्याने तीन वेळा ऑलिंपिक स्पर्धेत सहभाग घेतला होता; मात्र पदक मिळविण्यात त्याला यश आले नाही. असे असले तरी लिंबा रामची मेहनत आणि जिद्द आपल्यासाठी प्रेरणादायी असल्याचे स्वप्नील सांगतो. लिंबा रामसोबत आपलेही स्वप्न पूर्ण करण्याचा स्वप्नीलचा निर्धार आहे. राज्यस्तरीय पातळीवर त्याने आजवर वीस पदकांची कमाई केली आहे. राष्ट्रीय स्तरावर त्याने विक्रमासह पाच पदकांची नोंद केली आहे. ३६व्या राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत मिश्र सांघिक गटात स्वप्नीलच्याच कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राने यश मिळवले होते.\n‘शाळेत असताना दगडाने किंवा गलोलीने फळे पाडण्याची किंवा गोट्या खेळण्याची सवय आपल्याला कुठे घेऊन जाणार याची जराही कल्पना नव्हती,’ असे सांगताना स्वप्नील म्हणतो, ‘मला तिरंदाजीची आवड निर्माण होऊ लागली आणि हा खेळ आता माझ्यासाठी पॅशन बनला आहे. चामले सरांचे खूपच मोलाचे मार्गदर्शन मिळते. त्यांच्या अकादमीत केवळ प्रशिक्षणावर भर नसतो, तर बोटांचे, मनगटाचे, हात व खांद्याचे व्यायाम करण्यावरही भर असतो. धनुष्य पेलताना अपाल्याकडून एकही चूक होणार नाही, यासाठी असा सराव अत्यंत आवश्यक असतो. केवळ इतकेच नाही तर वाऱ्याच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने खेळण्याचाही सराव चामले सर करून घेतात. पुण्यात ठीक आहे, पण इतर अनेक मैदानांवर वाऱ्याच्या विरुद्ध प्रवाहाचा अडथळा होतो. तो सहज पार करण्यासाठी असा सराव महत्त्वाचा ठरतो.’ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्याही स्पर्धेत सहभागी होताना केवळ वाऱ्याशी जुळवून घेणे इतकेच आव्हान नसते, तर डोळ्यांचीही काळजी घ्यावी लागते शिवाय शारीरिक तंदुरुस्तीही तितकीच महत्त्वाची असते. हे सगळे व्यवस्थित जमले, तरच स्पर्धेत यश मिळण्याची शक्यता वाढते.\nआता स्वप्नील एक वकील म्हणून कार्यरत असला, तरी त्याची खरी ओळख तिरंदाज म्हणूनच आहे. येत्या जुलै महिन्यात होणाऱ्या चीनमधील आशियाई स्पर्धेतील यश आणि पदक सर्वांत महत्त्वाचे आहे. या स्पर्धेद्वारे त्याला आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे खूप मोठे व्यासपीठ मिळेल आणि ऑलिंपिक पात्रता फेरीत खेळण्याची संधीही मिळणार आहे. बघू या देशाला येत्या काळात स्वप्नीलच्या रूपाने ऑलिंपिक पदक विजेता खेळाडू गवसणार का ते....\n(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. 'क्रीडारत्ने' सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)\nतिरंदाजीतील नवी गुणवत्ता : साक्षी शिवधनुष्य पेललेली मेघा टेनिसमधली नवी आशा : सालसा चौसष्ठ घरांचा नवा राजा उत्कृष्ट फुटबॉलपटू घडवणारा परेश...\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\nअरुअप्पा जोशी स्पर्धा अकादमीच्या २० विद्यार्थ्यांची जिल्हा न्यायालयात निवड\n२२ प्रतिज्ञा अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A6-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2018-12-16T01:54:46Z", "digest": "sha1:QTG7BMMSSHJT25N3RCBT3XU4QEBO2B26", "length": 10148, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विक्रीचा उडीद शेतकऱ्याने आणला तहसील कार्यालयात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nविक्रीचा उडीद शेतकऱ्याने आणला तहसील कार्यालयात\nजामखेड – विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणलेला उडीद व्यापाऱ्यांच्या संपामुळे विकला न गेल्याने नायगाव येथील शेतकरी भिमराव पाटील यांनी चक्क तहसील कार्यालयात आणुन ठेवला. तसेच ताबडतोब शासकीय हमीभाव केंद्र सुरु न केल्यास शेतकऱ्यांनी आणलेले मुग व उडीद तहसील कार्यालयात उतरवून आंदोलन छेडण्याचा इशारा येथील जिव्हाळा फाऊंडेशनच्या वतीने तहसीलदार यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.\nगेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी उडीद मुगाची काढणी सुरू केली. मात्र, हमीभाव केंद्रच सुरू करण्यात आले नसल्यामुळे कवडीमोल दराने मालाची विक्री शेतकऱ्यांना करावी लागली आहे. आता शेतकरी व्यापाऱ्यांकडून पूर्णत: नागवला गेल्यानंतर शासनाने हमीभाव केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अद्यापही शासकीय हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले नाहीत. याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. नायगाव येथील शेतकरी भिमराव पाटील यांनी आपल्या कॉलेजला शिकत असलेल्या मुलीसाठी पास काढायचा होता. मात्र त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी आपला काढलेला दोन पोते उडीद विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती मधील व्यापाऱ्यांकडे आणला. मात्र व्यापाऱ्यांनी मालाची खरेदी करणे बंद केले. तसेच बाजार समितीच्या आवारात पर्यायी व्यवस्था केली नाही. त्यामुळे शेतकरी पाटील यांनी चक्क आपला उडीद विक्री होत नसल्याने तहसील कार्यालयात आणुन ठेवला.\nया प्रकरणी जिव्हाळा संघटनेने गंभीर दखल घेत संघटनेचे अध्यक्ष संतोष पवार, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे सुनिल लोंढे, प्रा. मधुकर राळेभात, शहाजी डोके, शेरखान पठाण, भानुदास बोराटे, दत्तात्रय वारे, नामदेव राळेभात, सिद्धार्थ घायतडक, गुलाब जांभळे, शिवाजी सातव, सागर कांबळे, रामचंद्र इंगळे, विठ्ठल राऊत,आरपीआयचे सुनील साळवे यांनी शासकीय हमीभाव केंद्र सुरू करावे. यासाठी नायब तहसीलदार विजय भंडारी यांना निवेदन दिले. तसेच शासनाच्या वतीने लवकरात लवकर शासकीय हमीभाव केंद्र सुरु न केल्यास शेतकऱ्यांनी आणलेले मुग व उडीद तहसील कार्यालयात उतरवून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभाजपच्या विरोधात राष्ट्रवादी आता रस्त्यावर\nNext articleसातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेची उत्कंठा शिगेला\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nकॉंग्रेसच्या दृष्टीने राष्ट्रीय सुरक्षा पंचिंग बॅग : मोदींचे टीकास्त्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/lucknow-news-yogi-adityanath-and-government-55488", "date_download": "2018-12-16T02:09:50Z", "digest": "sha1:YBNMI77JGWKPPTVHHF7Y4MEUJOJYHCTY", "length": 13473, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "lucknow news yogi adityanath and government 'यूपी'तील आदित्यनाथ सरकारला 100 दिवस पूर्ण | eSakal", "raw_content": "\n'यूपी'तील आदित्यनाथ सरकारला 100 दिवस पूर्ण\nमंगळवार, 27 जून 2017\nलखनौ: योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून आज 100 दिवस पूर्ण झाले. सरकार या सत्ता काळातील कामगिरी सर्वोत्कृष्ट मानत असताना विरोधकांनी मात्र सरकारच्या निराशाजनक कामगिरीवर टीकास्त्र सोडले.\nउत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी सांगितले, की गेल्या 100 दिवसांत आम्ही राज्याच्या 22 कोटी जनतेसाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी आणि परिणाम दिले आहेत. पूर्वीप्रमाणे राजकीय संरक्षण मिळत नसल्याने भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण झाली आहे.\nलखनौ: योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून आज 100 दिवस पूर्ण झाले. सरकार या सत्ता काळातील कामगिरी सर्वोत्कृष्ट मानत असताना विरोधकांनी मात्र सरकारच्या निराशाजनक कामगिरीवर टीकास्त्र सोडले.\nउत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी सांगितले, की गेल्या 100 दिवसांत आम्ही राज्याच्या 22 कोटी जनतेसाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी आणि परिणाम दिले आहेत. पूर्वीप्रमाणे राजकीय संरक्षण मिळत नसल्याने भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण झाली आहे.\nभाजप सरकारने 19 मार्च रोजी कार्यभार सांभाळला होता. निवडणुकीपूर्वीच्या आश्‍वासनानुसार योगी सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. त्याशिवाय सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीही लागू केल्या.\nदुसऱ्या बाजूला विरोधकांनी सरकारच्या कमतरतांवर बोट ठेवले. कॉंग्रेसचे राज्य प्रवक्ता द्विजेंद्र त्रिपाठी म्हणाले, की सत्तारूढ पक्षाने आश्‍वासने दिली; मात्र ती पूर्ण केली नाहीत. बहुजन समाज पक्षाच्या मायावती यांनी दलित, अन्य मागास वर्ग तसेच ब्राह्मणांसह सर्वांवर अत्याचार होत असल्याचा आरोप केला. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादवही यांनीही सरकारवर टीका करताना, हे सरकार काही काम करणार आहे का असा प्रश्‍न उपस्थित केला. आमच्यापेक्षा चांगले काम करून दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले. समाजवादी पक्षाच्या सत्ता काळातील अनेक प्रकल्पांची सीबीआय चौकशी करण्याचा निर्णय घेऊन सरकार सूडाचे राजकारण करत असल्याचा आरोप सपचे मुख्य प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी केला.\nदेश बदल रहा है... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे....\nराममंदिराची 'लिटमस टे���्ट' भाजप-शिवसेना फेल\nमुंबई - हिंदी भाषिक पट्ट्यातील राज्यात राममंदिराचा मुद्दा तापवून 2019 मधील निवडणुकीत मतपेढी भक्‍कम...\n#Yogi4PM पोस्टर लावणारे तिघे अटकेत\nलखनौ: मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील भारतीय जनता पक्षाच्या पराभवानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान करा, असे सुचविणारे पोस्टर...\n'योगींनी सर्वच देवीदेवतांची जात सांगीतली तर आमचे काम सोपे'\nलखनौ- राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भगवान हनुमान हे दलित होते, असे म्हटले होते....\nसारे विजय मोदींचे, तर पराभवाचे पितृत्व कोणाकडे\nनवी दिल्ली- मे 2014 पासून भाजपने ज्या-ज्या निवडणुका जिंकल्या त्या साऱ्यांचे महानायक ठरविलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे \"सिपाह सालार' अमित शहा...\nपाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे देशातील राजकीय वाऱ्यांची दिशा बदलत असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. अर्थात या पाच राज्यांवरून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-mumbai-police-police-van-60985", "date_download": "2018-12-16T01:58:05Z", "digest": "sha1:22B6J7ZZCJ7PPSIWXWB3GSDPSEAK6526", "length": 15607, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news mumbai police police van मुंबई पोलिसांच्या व्हॅनमध्ये नोटपॅड! | eSakal", "raw_content": "\nमुंबई पोलिसांच्या व्हॅनमध्ये नोटपॅड\nगुरुवार, 20 जुलै 2017\nमुंबई - शहरात कुठेही अनुचित घटना घडली, तर त्याची सचित्र माहिती वरिष्ठांना मिळावी म्हणून पोलिसांच्या गस्ती व्हॅनमध्ये नोटपॅड बसवून त्याच्या साह्याने घटनास्थळाचे फोटो नियंत्रण कक्षाला पाठविण्याचा प्रयोग सध्या सुरू आहे. माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबई पोलिस आता हायटेक होत आहेत. ‘मोबाईल डेटा टर्मिनल’ नावाचा उपक्रम मुंबई पोलिस सुरू करत आहेत. पोलिसांच्या गस्ती वाहनांमध्ये नोटपॅड ���सवले जाणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर असा उपक्रम दक्षिण प्रादेशिक विभागात सुरू करण्यात आला आहे.\nमुंबई - शहरात कुठेही अनुचित घटना घडली, तर त्याची सचित्र माहिती वरिष्ठांना मिळावी म्हणून पोलिसांच्या गस्ती व्हॅनमध्ये नोटपॅड बसवून त्याच्या साह्याने घटनास्थळाचे फोटो नियंत्रण कक्षाला पाठविण्याचा प्रयोग सध्या सुरू आहे. माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबई पोलिस आता हायटेक होत आहेत. ‘मोबाईल डेटा टर्मिनल’ नावाचा उपक्रम मुंबई पोलिस सुरू करत आहेत. पोलिसांच्या गस्ती वाहनांमध्ये नोटपॅड बसवले जाणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर असा उपक्रम दक्षिण प्रादेशिक विभागात सुरू करण्यात आला आहे.\n२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर गृहविभागाने पोलिस दलाच्या आधुनिकीकरणावर भर दिला. पोलिसांसाठी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि वाहनांची खरेदी केली. शहर सुरक्षित राहण्यासाठी सीसी टीव्ही कॅमेऱ्याचे जाळे पसरवले. सीसी टीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून पोलिस शहरातील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असतात. दत्ता पडसलगीकर यांनी मुंबई पोलिस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर विविध उपक्रम हाती घेतले आहेत. शहरवासीयांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी ‘इमर्जन्सी रिस्पॉन्ड मोबाईल सर्व्हिलन्स कंट्रोल कमांड सेंटर’ सुरू केले. काही अनुचित घटना घडल्यावर कमांड सेंटरचे वाहन घटनास्थळी जाते. त्यानंतर तेथील माहिती काही वेळातच पोलिस नियंत्रण कक्षाला मिळते. त्यावर न थांबता भविष्यातील सुरक्षेचा विचार करून पोलिसांच्या गस्ती वाहनामध्ये ‘मोबाईल डाटा टर्मिनल’ बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nजीपीएस यंत्रणेच्या माध्यमातून डाटा टर्मिनल जोडण्यात येईल. हा सीसी टीव्ही प्रकल्पाचाच एक भाग आहे. प्रायोगिक तत्त्वावर दक्षिण प्रादेशिक विभागातल्या काही पोलिस ठाण्यांतील वाहनांमध्ये ही यंत्रणा बसवण्यात येत आहे. डाटा टर्मिनलच्या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण मुंबईतील पोलिसांच्या गस्ती वाहनांमध्ये टप्प्याटप्प्याने ही यंत्रणा बसवण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.\nकाय आहे मोबाईल डाटा टर्मिनल\nमोबाईल डाटा टर्मिनलच्या माध्यमातून पोलिस वाहनामध्ये नोटपॅड बसवण्यात आले आहे. त्या नोटपॅडमधून घटनास्थळाचे फोटो आणि व्हिडीओ काढून ते काही क्षणात पोलिस नियंत्रण कक्षाला पाठवता येतील. त्यामुळे घटनास्थळाची अचूक माहिती मिळेल. तसेच काही घटनांमध्ये प्राथमिक तपासासाठी महत्त्वपूर्ण फोटो नियंत्रण कक्षातून डाटा टर्मिनलला पाठवता येतील. टॅबच्या माध्यमातून फोनवर माहितीची देवाणघेवाण करता येईल.\n'शिवसेनेतून जागा मिळेल म्हणून त्या तिकडे गेल्या असाव्यात'\nपुणे : ''काही लोकांना काहीही झाले तरी खासदारकीला उभे राहायचे असते. गेल्या वेळी राजू शेट्टी एनडीएतून लढले होते, मात्र, यावेळी एनडीएत झालेल्या...\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\nअश्‍लील संदेश आत्महत्येचे कारण ठरू शकत नाही\nमुंबई : पती-पत्नीच्या दुरावलेल्या संबंधांमध्ये पत्नीने तिच्या मित्रांना पाठविलेले अश्‍लील संदेश पतीसाठी त्रास देणारे ठरू शकतात. मात्र ते...\nपंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण होतेय 'चकाचक'\nकल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण नगरीत येणार आहेत. त्यासाठी सभास्थानांची तसेच ते ज्या मार्गावरून येणार आहेत, त्या ठिकाणाची साफसफाई...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nराजकीय वादात रखडले कोस्टल रोडचे भूमिपूजन\nमुंबई - मुंबईतील प्रस्तावित कोस्टल रोडचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करायचे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या, हे निश्‍चित होत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-topper-nmms-scholarship-education-student-127654", "date_download": "2018-12-16T02:13:44Z", "digest": "sha1:AGRCJWFQ6PNZTU4NSQHU2NJUQNXXYQZB", "length": 13543, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur topper in NMMS Scholarship education student एनएमएमएस शिष्यवृत्तीत कोल्हापूर अव्वल | eSakal", "raw_content": "\nएनएमएमएस शिष्यवृत्तीत कोल्हापूर अव्वल\nसोमवार, 2 जुलै 2018\nसेनापती कापशी - केंद्र सरकारच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेत कोल्हापूर जिल्हा अव्वल राहिला आहे. गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यातील ४१२० विद्यार्थी या शिष्यवृत्तीचे मानकरी ठरले आहेत. त्यांना वर्षाला चार कोटी ९४ लाख ४० हजार रुपये रकमेप्रमाणे एकूण १९ कोटी ७७ लाख ६० हजार रुपये इतकी रक्कम मिळणार आहे. २००८-०९ पासून सुरू झालेल्या परीक्षेत दरवर्षी पात्र विद्यार्थी संख्या वाढतच आहे.\nसेनापती कापशी - केंद्र सरकारच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेत कोल्हापूर जिल्हा अव्वल राहिला आहे. गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यातील ४१२० विद्यार्थी या शिष्यवृत्तीचे मानकरी ठरले आहेत. त्यांना वर्षाला चार कोटी ९४ लाख ४० हजार रुपये रकमेप्रमाणे एकूण १९ कोटी ७७ लाख ६० हजार रुपये इतकी रक्कम मिळणार आहे. २००८-०९ पासून सुरू झालेल्या परीक्षेत दरवर्षी पात्र विद्यार्थी संख्या वाढतच आहे.\nप्रतिवर्षी १२ हजार रुपयांप्रमाणे चार वर्षांत ४८ हजार रुपये मिळत असल्याने अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांना नववी ते बारावीचे शिक्षण घेणे सोईचे होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून ४४८ विद्यार्थ्यांचा कोटा आहे. मात्र, इतर जिल्ह्यांपेक्षा अधिक गुणवत्ता येथील विद्यार्थ्यांनी सिद्ध केल्याने ते ट्रान्स्फर शिष्यवृत्तीचा लाभ घेत आहेत. त्यामुळे त्यांना इतर जिल्ह्यांतील कोट्यातून अतिरिक्त शिष्यवृत्ती मिळत आहे. हा अंक जिल्ह्याच्या ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा अधिक आहे.\nपेपर १ - मानसिक क्षमता चाचणी (GMAT)\n१०० प्रश्न १०० गुण, वेळ - दीड तास\nपेपर २ - शालेय क्षमता चाचणी (SAT)\n१०० प्रश्न १०० गुण, वेळ - दीड तास\nउत्तीर्ण अट - ४० टक्के गुण सर्वसाधारण गट\n३५ टक्के गुण मागास गट विद्यार्थी\n८ वी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकावर आधारित उपयोजनात्मक प्रश्न\n६० टक्के सोपे, २० टक्के मध्यम व २० टक्के कठीण\nतीन वर्षांतील पात्र विद्यार्थी\n२०१५-१६ ः ७६२५ (१११९ पात्र विद���यार्थी)\n२०१६-१७ ः ८३०० (१६०१ पात्र विद्यार्थी)\n२०१७-१८ ः १०२३२ (१४०० पात्र विद्यार्थी)\nओबीसी-मराठा झुंज लावण्याची गरज काय\nऔरंगाबाद - सरकारची नियत साफ असेल तर ओबीसी आणि मराठा समाजात झुंज लावण्याची गरज काय\nआरक्षणावरुन ओबीसी-मराठा झुंज लावण्याची गरज काय\nप्रकाश आंबेडकर यांचा ओबीसी हक्क परिषदेत सवाल औरंगाबाद: सरकारची नियत साफ असेल तर ओबीसी आणि मराठा समाजात झुंज लावण्याची गरज काय\nसशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ\nनांदेड : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील बचतभवन येथे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी २०१८- १९ संकलन शुभारंभ व माजी सैनिकांच्या मेळाव्याचे उदघाटन...\nएकुलत्या एक मुलीच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nपुणे - मुलींच्या पदव्युत्तर शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने पुढाकार घेतला आहे. एकुलत्या एक मुलीच्या उच्च शिक्षणासाठी इंदिरा...\nदुष्काळासाठी २,२०० कोटींची तरतूद\nमुंबई - हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज राज्य सरकारने २० हजार ३२६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. यात २०१८ च्या खरीप हंगामात...\nमहाडीबीटी ‘फेल’, शिष्यवृत्ती तत्काळ मिळणे अशक्यच\nअकाेला : विद्यार्थ्यांना मॅट्रिकाेत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण तसेच परीक्षा शुल्क व इतर याेजनांचा थेट लाभ देण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-memory-national-record-vaishnavi-pote-55538", "date_download": "2018-12-16T01:36:19Z", "digest": "sha1:6Z72JFGP26IKEIPHTHZPIKDGQRRCJTFR", "length": 13582, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news memory national record vaishnavi pote वैष्णवीने रचला स्मरणशक्तीचा राष्ट्रीय विक्रम | eSakal", "raw_content": "\nवैष्णवीने रचला स्मरणशक्तीचा राष्ट्रीय विक्रम\nमंगळवार, 27 जून 2017\nकल्पनाशक्ती व स्मरणशक्तीच्या जोरावर मी एवढे शब्द क्रमाने लक्षात ठेवू शकल��. यासाठी विशेष तयारी केली नाही. पण बरेचदा घरी सराव करत असते. आता एशिया बूकसाठी प्रयत्न करण्यापूर्वी बारावीच्या अभ्यासावर फोकस करायचा आहे.\n- वैष्णवी मनोहर पोटे\nनागपूर : दहा मिनिटांत शंभर शब्दांचे पाठांतर करून स्मरणशक्तीच्या जोरावर त्यातील 98 टक्के शब्द सरळ व उलट्या क्रमाने लक्षात ठेवण्याचा राष्ट्रीय विक्रम वैष्णवी मानोहर पोटे या नागपूरकर तरुणीने सोमवारी नोंदवला. या अनोख्या विक्रमासाठी तिला इंडिया बूक ऑफ रेकॉर्डस्‌चे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले असून, पुढील वर्षीच्या आवृत्तीत त्याची नोंदही घेण्यात येईल.\nएकपाठी असलेल्या अनेकांनी आपापल्या पद्धतिने विविध विक्रम नोंदविले आहेत. मात्र, वैष्णवीने विशिष्ट्य कॅटॅगरीसाठी \"इंडिया बूक ऑफ रेकॉर्डस्‌'कडे अर्ज केला. त्यानुसार चिटणवीस सेंटर येथे तिने या विक्रमासाठी प्रयत्न केला. परीक्षक मनोज तत्ववादी यांनी ऐनवेळी तिला शंभर शब्दांची यादी दिली. एक ते शंभर या क्रमाने असलेले सर्व शब्द पाठ करण्यासाठी वैष्णवीला दहा मिनिटे देण्यात आली. त्यानंतर तिने सरळ व उलट्या क्रमाने काही अपवाद वगळता सर्व शब्द अचूक सांगितले.\nउपस्थितांनी कोणत्या क्रमांकावर कुठला शब्द आहे आणि कोणता शब्द कुठल्या क्रमांकावर आहे, असेही प्रश्‍न विचारले. त्यातील बहुतांशी प्रश्‍नांची उत्तरे तिने अचूक दिली. त्यानंतर परीक्षकांनी संपूर्ण तपासणी करीत वैष्णवीने केवळ दोन टक्के चुका केल्याचे सांगितले. इंडिया बूक ऑफ रेकॉर्डस्‌च्या निकषांनुसार दोन टक्‍क्‍यांपर्यंतच्या चुका ग्राह्य धरल्या जात नाहीत, असे सांगून त्यांनी वैष्णवीने राष्ट्रीय विक्रम रचल्याची घोषणा केली. इतर कुणीही या कॅटॅगरीत प्रयत्न केला नसल्याने वैष्णवीने नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला आहे, असेही ते म्हणाले.\nती भवन्समध्ये बारावीची विद्यार्थिनी असून दहाव्या वर्गात 92 टक्के गुण तिने पटकावले होते. वैष्णवीचे वडील मनोहर पोटे तहसीलदार असून ते पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्वीय सचिवसुद्धा आहेत. यावेळी वडील मनोहर पोटे, आई सूवर्णा पोटे, शिक्षिका वैशाली कोढे यांची उपस्थिती होती.\nयू-ट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थी स्वावलंबी\nपुणे : शिक्षणाबरोबरच कलेची आवड जोपासत महिन्यातील 10 ते 12 दिवस काम करून शहरातील दोन तरुण \"यू-ट्यूब'च्या माध्यमातून 15 ते 20 हजार ���ुपये कमावत...\nआपण एखादा साधासुधा समज हेच सत्य मानतो. इतकंच नव्हे, तर अनेकदा हा आपला साधा समज हे सत्य नाहीच, तर एक आभास असं कोणी सिद्ध करून दाखवलं, तर आपल्याला त्या...\nप्रवास एका ध्यासाचा (सतीश व्यास)\n\"गानतपस्वी पंडित सी. आर. व्यास यांच्याकडून संगीताचा वारसा मला मिळाला. मात्र, एका विशिष्ट वयात संतूरच्या सुरांनी मोहिनी घातली आणि त्याचा ध्यासच लागला...\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nदोनशे रूपयांसाठी गमावला जीव; फ्लेक्सबॅनर काढताना मृत्यू\nउल्हासनगर : वडिलांना हातभार लागावा म्हणून बारावीपर्यंत शिक्षण घेऊन मिळेल ते काम करणाऱ्या एका 18 वर्षीय तरुणाचा शाळेचा फ्लॅक्सबॅनर काढताना...\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/authors/pratibha-ranade", "date_download": "2018-12-16T01:07:22Z", "digest": "sha1:HTX5EAIFH3VVALQ4FFHPV6DRZ7KDOT4A", "length": 13713, "nlines": 391, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक प्रतिभा रानडे यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण ��ेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nप्रतिभा रानडे ची सर्व पुस्तके\nस्त्रीप्रश्नांची चर्चा : एकोणिसावे शतक\nअफगाण डायरी : काल आणि आज\nप्रतिभा रानडे, वीणा गवाणकर ... आणि अधिक ...\nरसिक आंतर भारती प्रकाशन\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.pdshinde.in/2017/12/", "date_download": "2018-12-16T02:25:17Z", "digest": "sha1:ICYKCFF5QOFXC2ZRN5UKNHUGWXCJ5GF5", "length": 13348, "nlines": 256, "source_domain": "www.pdshinde.in", "title": "माझी शाळा: December 2017", "raw_content": "\nकोरे फॉर्म / तक्ते\nभाषणे / जयंती / पुण्यतिथी\nशिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..\nयु डायस व शिष्यवृत्ती परीक्षा\nसविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या शिर्षकावर क्लिक करा.\n1. यु डायस 2017- 18 कसा भरावा \n2. समावेशीत शिक्षण- दिव्यांग विद्यार्थी 21 प्रकार कोणते आहेत \n3. शिष्यवृत्ती परीक्षा 2018 विषयी\n--- ऑनलाईन अर्ज कसा भरावा \nशालेय पोषण आहार एक्सेल शिट्स\nसा.स. नोंदी एक्सेल शीटस\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nइयत्ता 9 वी नैदानिक चाचणी तक्ते\nसंकलित चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nशाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी\nसरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कायदे\nभारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती\nशाळा स्तरावरील विविध समित्या\nमूल्यमापन नोंदी कशा कराव्यात \nपहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी\nमित्रा App डाउनलोड करण्याविषयी\nनविन वेळापत्रक व तासिका विभागणी\nछान छान गोष्टी व्हिडीओ\nकोडी बनवा, रंगवा, खेळा\nबोधकथा / बोधपर ग���ष्टी\nअभ्यासात मागे राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी\nइतर उपक्रम / उत्सव\nपैसे कमवा ई- वॉलेटमधून\nयु डायस व शिष्यवृत्ती परीक्षा\nश्री. परशुराम ज्ञानू शिंदे उपशिक्षक ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठुळी ता. आटपाडी जि. सांगली मूळ गाव – हिवरे ता. जत जि.सांगली मो. नं. 9011116046\nआज दिनांक व वेळ\n'माझी शाळा' अँड्रॉईड अॅप\nमाझी शाळा ब्लॉगचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी या इमेजवर क्लिक करा..\n'माझी शाळा' यू-ट्युब चॅनेल\nमाझे स्वनिर्मित व्हिडीओ पाहण्यासाठी वर दिसणार्‍या यु-ट्युबच्या इमेजवर क्लिक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.\n11 जून 2017 पासून एकूण भेटी\nवर दिसणार्‍या इमेजवर क्लिक करा आणि त्यानंतर Follow या बटणावर क्लिक करा.\nशैक्षणिक प्रगती चाचण्यांचे नियोजन\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - स्वाध्यायपुस्तिका\nआकारिक चाचणी क्र.1 प्रश्नपत्रिका\nपायाभूत चाचणी एक्सेल सॉफ्टवेअर व तक्ते\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद\nआधारकार्ड पॅन कार्डशी लिंक\n10 वी, 12 वी मार्कलिस्ट\nमतदार यादीत नाव शोधा\n७ वा वेतन आयोग पगार\nमहत्वाचे दाखले व कागदपत्रे\nमहत्वाचे टोल फ्री क्रमांक\nकसा भरावा कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज\nजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी\nब्लॉगवरील अपडेट मिळवण्यासाठी Like या बटणावर क्लिक करा.\nया ब्लॉगवरील बरीच माहिती संग्रहित असून ती सोशल मीडियावरून घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबाबत शहानिशा केलेली नाही. वाचकांना केवळ माहिती उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्यामुळे मूळ लेख, लेखक, त्यातील विचार याबाबतीत खात्री केलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%95%E0%A5%87", "date_download": "2018-12-16T02:13:49Z", "digest": "sha1:JOX3SM35DGC5M74EVAUIVUTOL75VEQLS", "length": 3611, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:माहितीमापनाची एकके - विकिपीडिया", "raw_content": "\n(साचा:माहिती मापनाची एकके या पानावरून पुनर्निर्देशित)\nकिलोबाईट · मेगाबाईट · गिगाबाईट · टेराबाईट · पेटाबाईट · एक्साबाईट · झेट्टाबाईट · योट्टाबाईट\nकिबिबाईट · मेबिबाईट · गिबिबाईट · टेबिबाईट · पेबिबाईट · एक्सबिबाईट · झेबिबाईट · योबिबाईट\nआडव्या याद्यांशिवाय असलेले नेव्हीगेशनल बॉक्सेस\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ डिसेंबर २००९ रोजी २२:३१ वाजता केला गेला.\nये���ील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/oxygen/guaranteed-if-you-can-solve-problem-then-you-will/", "date_download": "2018-12-16T02:42:27Z", "digest": "sha1:6BLMN4WJGIJDSVI6TOFFWZU6VYWETPOG", "length": 31798, "nlines": 365, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Guaranteed, If You Can Solve The Problem Then You Will | खात्री वाटली, सोडवले तर सुटतीलही प्रश्न | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १६ डिसेंबर २०१८\nसाने गुरुजी कथामाला चळवळीला समर्पण\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\n‘ऑनलाइन डेटिंग’ करताना जरा जपून... कुठे सेक्स रॅकेट तर कुठे फसवणुकीचे जाळे\nमुख्यमंत्र्यांची शिवसेनेला युतीसाठी पुन्हा हाक\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा परा��व\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nAll post in लाइव न्यूज़\nखात्री वाटली, सोडवले तर सुटतीलही प्रश्न\n‘झुंज दुष्काळाशी’ या मोहिमेचा मी समन्वयक. या कामाच्या निमित्ताने पाणीप्रश्नावर काम करणा:या संस्थांसोबत काम करायचं ठरवलं.\n‘झुंज दुष्काळाशी’ या मोहिमेचा मी समन्वयक. या कामाच्या निमित्ताने पाणीप्रश्नावर काम करणा:या संस्थांसोबत काम करायचं ठरवलं.\nमी पी. साईनाथ यांची नीरोज गेस्ट्स ही डॉक्युमेण्टरी पाहिली आणि खूपच अस्वस्थ झालो. माङया आजूबाजूला एवढं सगळं सुरू आहे आणि मला याची काहीच माहिती नाही, याचं वाईट वाटलं. त्यामुळे जेव्हा ‘झुंज दुष्काळाशी’ या उपक्रमाबद्दल समजलं, तेव्हा त्याच्या कामात लगेच सहभागी झालो.\nदुष्काळ हा इतर नैसर्गिक आपत्तींपेक्षा निराळा आहे. भूकंप, त्सुनामी यामुळे कमी काळात प्रचंड नुकसान होतं. मोठय़ा प्रमाणात जीवितहानीही होते आणि आर्थिक नुकसानही होते. दुष्काळाचं मात्र असं नाही. प्रत्यक्ष जीवितहानी कमी असली, तरी शेती-गुरे यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे स्थलांतर होतं. आर्थिक घडी विस्कटते. आरोग्य-शिक्षण यावरदेखील परिणाम होतो. त्यातून निर्माण होणा:या सामाजिक-कौटुंबिक समस्यादेखील तितक्याच भयानक आहेत हे मला याच प्रवासात समजलं.\nसध्याचा दुष्काळ 1972 च्या दुष्काळापेक्षा वेगळा आहे. तेव्हा 2-3 वर्षे पाऊसच कमी पडला होता. यावेळी मात्र तसे नाही. पाऊस पडलाय, पण आपण पाण्याचं व्यवस्थित नियोजन न केल्याने ही वेळ आली आहे. हा दुष्काळ मानवनिर्मित आहे. नाशिक ज��ल्ह्यातल्या इगतपुरीमध्ये 23क्क् मिमी पाऊस पडूनही आयाबायांना पाण्यासाठी रोज पायपीट करावी लागते. दुष्काळ निवारणासाठी, सिंचनासाठी मोठी धरणो, बंधारे, कालवे बांधले गेले. पण महाराष्ट्रातील फक्त 18 टक्के शेती याद्वारे केली जाते. बाकीच्या शेतीसाठी पावसाचं पाणी आणि भूजलाचा वापर केला जातो. गेल्या काही वर्षांत भूजलाचा प्रचंड उपसा झालाय. सरकारने बोअरसाठी 2क्क् फूट ही मर्यादा घालून दिली आहे. पण ती कोणी पाळताना दिसत नाही. काही ठिकाणी भूजल पातळी एक हजार फूट एवढी खोल गेली आहे.\nवाहून जाणारे पावसाचे पाणी मातीपण वाहून नेते. एक इंच मातीचा थर तयार व्हायला हजारो वर्षे लागतात. भूजल पातळी उंचावण्यासाठी तसेच मृद्संधारण आणि पाणलोट विकासासाठी माथा ते पायथा करायच्या उपचारांची माहिती मला या कामात मिळाली. कडवंची पाणलोट क्षेत्रला भेट दिली. तिथल्या शेतक:यांशी गप्पा मारल्या. 8क्क्-1क्क्क् मिमी पाऊस पडणा:या कडवंचीत पाणलोटच्या कामामुळे झालेला बदल थक्क करणारा होता. या पाणलोट क्षेत्रचं नियोजन कसं करावं याविषयी जालन्याच्या कृषिविज्ञान केंद्रात प्रशिक्षण घेतलं.\nनाशिकची प्रगती अभियान ही संस्था दुष्काळाच्या या प्रश्नावर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काम करते. जेणोकरून लोकांना त्यांच्या गावातच रोजगार उपलब्ध होऊन त्यांचे स्थलांतर थांबेल, तसेच यातून होणारी वैयक्तिक व सामुदायिक लाभाची 8क् टक्के कामे ही पाणलोटाची असतात. तिथे झालेल्या प्रशिक्षणामध्ये रोहयोसोबतच पंचायत राज व्यवस्था, जलयुक्त शिवार योजना, दुष्काळ आणि मीडिया तसेच संविधान आणि आपण या विषयांबद्दल अधिक जाणून घेता आलं. लोकांची रोजगार हमीबद्दलची अपुरी आणि चुकीची माहिती, प्रशासनाची अनास्था, भ्रष्टाचार हे सारं या काळात फार जवळून अनुभवता आलं. एक नवीनच जग दिसलं. आणि आपण एरवी समजतो त्यापेक्षा स्थानिक प्रश्न निराळेच असतात हे लक्षात आलं.\nमाङया कामाचा मुख्य उद्देश जरी दुष्काळ हा असला, तरी त्या निमित्ताने गावाची, गावातील इतर समस्यांशी झालेली ओळख झाली. शेतीबद्दल अधिक जाणून घेता आलं. श्रमदान करणं हा फारच छान अनुभव होता. श्रमदानातून मन्याळी येथे आम्ही दोन अनघड दगडी बांध बांधले. या दोन महिन्यांत ब:याच ठिकाणी फिरणं झालं, अनेक लोकांशी ओळखी झाल्या. दुष्काळाचा प्रश्न अधिक व्यापकतेने समजला.\nप्रश्न पाहून उदास वाटलं, काळजी वाटली, अस्वस्थही झालो; पण योग्य पद्धतीने लोकसहभागातून काम केलं तर भविष्यात येणारी संकटं टाळता येऊ शकतील, असा विश्वासदेखील मनाला वाटला.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n मॅजेण्टा यलो आणि B & W\nदीपिकाचा डिटॅचेबल ड्रेस, थर्टीफस्टसाठी नवा ड्रेसिंग फॉर्म्युला \nइन बिटवीन- डोक्याला भुंगा लावणारी ही शॉर्टफिल्म पाहिली का\n.आणि पाऊस बरसला तेव्हा\nपहिल्या पिढीतल्या ग्रामीण भागातल्या नवउद्योजकांचा खंबीर प्रवास.\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nपाच राज���यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nआधुनिक कचरापेटीच्या सहा सेन्सर चीप चोरीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pdshinde.in/2017/", "date_download": "2018-12-16T02:27:56Z", "digest": "sha1:K6T55S7PBB67SJE5FBK5I2WRJQV2VRAP", "length": 61794, "nlines": 574, "source_domain": "www.pdshinde.in", "title": "माझी शाळा: 2017", "raw_content": "\nकोरे फॉर्म / तक्ते\nभाषणे / जयंती / पुण्यतिथी\nशिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..\nयु डायस व शिष्यवृत्ती परीक्षा\nसविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या शिर्षकावर क्लिक करा.\n1. यु डायस 2017- 18 कसा भरावा \n2. समावेशीत शिक्षण- दिव्यांग विद्यार्थी 21 प्रकार कोणते आहेत \n3. शिष्यवृत्ती परीक्षा 2018 विषयी\n--- ऑनलाईन अर्ज कसा भरावा \nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर ( अपडेटेड )\nपूर्वीच्या एक्सेल सॉफ्टवेअर मधील काही त्रुटी काढून टाकल्या असून जर आपण दि. 24 नोव्हेंबर 2017 पूर्वी डाऊनलोड केले असेल तर कृपया त्या शीटमधील आपण भरलेले गुण कॉपी करुन या शीटमध्ये पेस्ट करावेत ही विनंती.\nफक्त आकारिक व संकलित मूल्यामापन गुण भरा आणि तयार करा तुमच्या शाळेचा सत्रनिहाय निकाल तो ही अतिशय कमी वेळात व अगदी अचूक . शालेय पोषण आहार सॉफ्टवेअरच्या आपल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता खास आपल्यासाठी सादर आहे वार्षिक निकाल सॉफ्टवेअर . पूर्ण वर्षाचा सत्रनिहाय निकाल करण्यासाठी आवश्यक असणारे व आपल्याला उपयोगी पडणारे हे एक्सेल सॉफ्टवेअर जरुर वापरून पहा आणि आपला अभिप्रायही कळवा.\nसॉफ्टवेअर डाऊनलोड पेजवर जाण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nगुगल सोबत कमवा 9 हजार रुपये \nही अफवा नाही तसेच फेक न्यूज सुद्धा नाही \nभारतात झालेल्या नोटबंदी आणि त्यानंतर वाढत चाललेले कॅशलेस व्यवहाराचा फायदा घेण्यासाठी डिजिटल पेमेंट क्षेत्रात पाउल ठेवत गुगलने आपले 'तेज अॅप' लाँच केले आहे. UPI (यूनिफाईड पेमेंट इंटरफेस) सपोर्ट करणाऱ्या बँकासोबतच तेज अॅप काम करणार असून विशेष म्हणजे या अॅपमध्ये कॅश मोड फिचर सुद्धा उपलब्ध आहे.\nकसे कमवाल 9 हजार रुपये \nसविस्तर वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nसंकलित चाचणी 1 - प्रश्नपत्रिका\nशासनाकडून प्रश्नपत्रिका प्राप्त न झालेल्या विषयांची चाचणी शाळास्तरावर घेण्यासाठी इयत्ता 1 ली ते 8 वी च्या प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nसंकलित चाचणी 1 - गुणसंकलन व निकाल संकलन तक्ते\nसंकलित चाचणी 1 साठी लागणारे गुणसंकलन व निकाल संकलन तक्ते PDF व Excel फॉर्मेटमध्ये आपल्यासाठी उपलब्ध करुन देत आहे. तक्ते डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या शिर्षकावर क्लिक करावे.\n1. मराठी विषय गुणसंकलन तक्ते\n2. गणित विषय गुणसंकलन तक्ते\n3. इंग्रजी विषय गुणसंकलन तक्ते\n4. विज्ञान विषय गुणसंकलन तक्ते\n5. संकलित चाचणी 1 - निकाल संकलन तक्ते\nमाझी शाळा - मोबाईल ऍप\nअपडेटेड शैक्षणिक माहिती, गुणसंकलन तक्ते व बदलीविषयी माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी Android Mobile App इंस्टॉल करा आणि रहा अगदी अपडेटेड \nMobile App डाऊनलोड करुन इंस्टॉल करण्यासाठी खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करा.\nजिल्हांतर्गत शिक्षक बदली अंतिम याद्या\nजिल्हांतर्गत शिक्षक बदली 2017 अंतिम याद्या पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा. याद्या मिळतील तशा ब्लॉगवर दिल्या जातील. थोड्या थोड्या वेळाने अपडेट चेक करत रहावे.\nअंशदान पेन्शन कपात बंद करणेविषयी सहमती पत्र\nसन 2005 नंतर सेवेत आलेल्या कर्मचारी वर्गाची काही जिल्ह्यात अंशदान पेन्शन कपात अर्थात DCPS कपात चालू आहे. परंतु शिक्षक व शिक्षकेत्तर भविष्य सुधार असोशिएशन महाराष्ट्र राज्य [ नोंदणी क्र. एफ 24136 ( औ.)] संलग्नित महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना यांची औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका क्रमांक 5986/2016 कोर्टात दाखल आहे. तेव्हा आपली कपात सध्या थांबवणे अतिशय महत्वाचे आहे. खाली दिलेल्या बटणावर क्लिक करुन सहमतीपत्र डाऊनलोड करुन घ्या. व आपली कपात त्वरीत थांबविण्यासाठी अर्ज करा.\nइयत्तानिहाय दिवाळी अभ्यासिका डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nवाचन प्रेरणा दिन विशेष\nवाचन प्रेरणा दिनानिमित्त आवश्यक ती माहिती वाचण्यासाठी खाली दिलेल्या शिर्षकावर क्लिक करा. जर त�� माहिती आपल्याला पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करायची असेल तर त्याच पानावर खाली पानाच्या शेवटी डाऊनलोड करण्यासाठी बटण दिलेले आहे.\n1. वाचन प्रेरणा दिन - घोषवाक्ये\n2.वाचन प्रेरणा दिन - सूत्रसंचालन\n3. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम माहिती व पीडीएफ\n4. वाचन प्रेरणा दिन - श्री. आशिष देशपांडे सर यांच्या पीडीएफ\n5. वाचन प्रेरणा दिन - श्री. गिरीष दारुंटे सर यांच्या पीडीएफ\nजिल्हांतर्गत बदली नवीन अपडेटेड TUC याद्या पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nजिल्हांतर्गत बदली नवीन अपडेटेड समानीकरण याद्या पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nजिल्हांतर्गत बदली विषयी मार्गदर्शक मा. प्रदीप भोसले सर यांंची सुचना क्र.1111 पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nजिल्हांतर्गत बदली जुन्या TUC याद्या पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nपायाभूत चाचणी गुण सरलवर कसे भरावेत \nपायाभूत चाचणीचे इ.1 ली ते 8 वी चे गुण सरलवर भरण्याची सुविधा सुरु झाली आहे, पण यावर्षी प्रत्येक विषयाचे प्रश्ननिहाय गुण भरायचे आहेत. त्यासाठी स्टुडंट पोर्टवर एक्सेल शीट डाऊनलोड करण्याची सोय केलेली आहे. या शिटमध्ये गुण भरल्यानंतर CSV मध्ये सेव्ह करावी लागते. त्यासंदर्भात सुचना व पीडीएफ मॅन्युएल पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nमराठी व हिंदी भाषा परिक्षा सूट नविन प्रस्ताव\nयाआगोदर मराठी व हिंदी भाषा परिक्षा सूट प्रस्ताव आपल्याला दिला होता परंतु नमुन्यामध्ये थोडा बदल झालेला असून नविन नमुना डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nमाहात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती विशेष\n1. महात्मा गांधी यांच्याबद्दल भाषणे\n2. लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल भाषणे\n3. पहिली दुसरीच्या मुलांसाठी भाषणे\n4 .श्री.आशिष देशपांडे सर यांची सूत्रसंचालन पीडीएफ\nवरील सर्व माहिती मिळवण्यासाठी खली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nLabels: महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री\nखो बसलेल्या शिक्षकांच्या जिल्हानिहाय याद्या पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nसर्व जिल्ह्यातील याद्या उपलब्ध होतील तशा अपलोड केल्या जातील. कृपया थोड्या थोड्या वेळाने भेट देऊन अपडेट चेक करावे\nदिवाळी सन आग्रिम मागणी प्रस्ताव\nदिवाळी सन आग्रिम मागणी प्रस्ताव ( अर्ज व आदेश ) डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल���या बटणावर क्लिक करा.\nसर्वंकष सातत्यपूर्ण मूल्यमापन नोंदी\nपायाभूत चाचणी झाली, थोड्याच दिवसात संकलित चाचणी होईल. सध्या आपल्या नोंदी करण्याचे काम चालू असेलच. नोंदी करताना आपल्याला उपयोग होईल व आपले काम कमी होईल यासाठीचा हा प्रयत्न आहे. पहा बरे...\nआपल्याला उपयोग होईल असे काय आहे \n-- मूल्यमापन नोंदी कशा असाव्यात\n-- नमुना नोंदीची pdf फाईल\n-- अत्यंत सोपे नोंदींचे एक्सेल सॉफ्टवेअर\n-- नोंदीसाठी एक्सेल व pdf तक्ते\nही सर्व माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nइ. 9 वी नैदानिक चाचणी गुणनोंद तक्ते\nइ. 9 वी नैदानिक चाचणी गुणनोंद तक्ते पीडीएफ व एक्सेल स्वरुपात डऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nपायाभूत चाचणी गुणनोंद तक्ते\nपायाभूत चाचणीसाठी आवश्यक असणारे सर्व विषयांचे गुणनोंद तक्ते या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध करुन देत आहे. हे तक्ते पीडीएफ व एक्सेल फॉर्मेटमध्ये आहेत. ज्या विषयाचा तक्ता आपल्याला हवा आहे, त्या विषयाच्या शिर्षकावर क्लिक करा.\n1. मराठी विषय गुणनोंद तक्ते ( 2 री ते 8 वी )\n2. गणित विषय गुणनोंद तक्ते ( 2 री ते 8 वी )\n3. इंग्रजी विषय गुणनोंद तक्ते ( 3 री ते 8 वी )\n4. पायाभूत चाचणी श्रेणीनिहाय निकाल संकलन\n5. वर्ग व शाळा श्रेणी तक्ता\n6. विज्ञान विषय गुणनोंद तक्ते ( 6 वी ते 8 वी )\n5 सप्टेंबर हा शिक्षकदिन म्हणून आपण साजरा करतो. शिक्षकदिनासाठी आवश्यक माहिती खालीलप्रमाणे-\nवरील सर्व माहिती एकत्रित मिळविण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा. जर आपल्याला माहिती पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करायची असेल तर त्याच पानावर शेवटी डाऊनलोड बटणावर क्लिक करा.\nLabels: Teachers day, शिक्षकदिन, शिक्षकदिन भाषणे\nआपल्या शाळेतील जुने, निरुपयोगी व खराब झालेले साहित्य यांचे निर्लेखन करा व शाळेचे रेकॉर्ड अद्यावत ठेवा. त्यासाठी आवश्यक असणारा कोरा प्रस्ताव व साहित्य निर्लेखन याद्या पाहण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nआकारिक चाचणी क्र.1 - प्रश्नपत्रिका\nआकारिक चाचणी क्र.1 साठी वेगवेगळ्या 4 प्रकारचे प्रश्नपत्रिका संच डाऊनलोड करुन घ्या. त्यासाठी खाली दिलेल्या शिर्षकावर क्लिक करा.\n1. आकारिक चाचणी प्रश्नपत्रिका संच क्र. 1\n2. आकारिक चाचणी प्रश्नपत्रिका संच क्र. 2\n3. आकारिक चाचणी प्रश्नपत्रिका संच क्र. 3\n4. आकारिक चाचणी प्रश्नपत्रिका संच क्र. 4\nविद्य��र्थी माहिती सरलमध्ये कशी भराल \nइ. 1 ली च्या विद्यार्थ्यांची सरलमध्ये माहिती भरणे सुरु झाले आहे. सरलमध्ये माहिती भरण्यासाठी कोणती माहिती तयार ठेवावी तसेच विद्यार्थी अटॅच - डिटॅच कशी करावी व त्यासाठी कोणती माहिती तयार ठेवावी इ. सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\n1. विद्यार्थी माहिती भरण्यापुर्वी तयार ठेवण्याची माहिती-\n2. विद्यार्थी माहिती कशी भरावी याबाबत माहितीपत्रक-\nबहुप्रतिक्षित जिओ फोनची आजपासून प्रत्यक्ष बुकिंग चालू झालेली आहे. बुकिंग कशी करायची याची सविस्तर माहिती वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nआपल्याला शालेय व्यवहार करत असताना अनेक प्रकारचे कोरे फॉर्म आवश्यक असतात. शालेय उपयोगासाठी कोरे फॉर्म या ठिकाणी देत आहे. आपल्याला नक्कीच उपयोग होईल. यातील फॉर्मची संख्या वरचेवर अपडेट केली जाणार आहे, त्यामुळे आपल्याला हवा असणारा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी नेहमी या पानावरील अपडेट तपासून पहा. यामध्ये आपल्याला सध्या 43 फॉर्म मिळतील. माहिती अपडेट करणे चालू आहे. फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nभारतीय स्वातंत्र्यदिन काही दिवसावर येऊन ठेपला आहे. प्राथमिक शाळेतील मुलांना सहजपणे पाठ होतील अशी अनेक मराठी, हिंदी, इंग्रजी भाषणे आणि इतर आवश्यक माहिती आपल्यासाठी या ठिकाणी देत आहे. आपल्याला आवडलेले भाषण किंवा माहिती पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करायची असेल तर त्याच पानावर खाली शेवटी डाऊनलोड बटण दिलेले आहे. आपण प्रिंट काढून वापर करु शकता. भाषणे व माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या शिर्षकावर क्लिक करा.\n1. स्वातंत्र्यदिनादिवशी घ्यायची शपथ\n2. मराठी भाषणे ( 25 भाषणे )\n3. हिंदी भाषणे ( 15 भाषणे )\n4. इंग्रजी भाषणे ( 12 भाषणे )\n5. भाषण संग्रह - एकत्रित फाईल\n6. 15 ऑगस्ट - मराठी , हिंदी, इंग्रजी सूत्रसंचालन, प्रास्ताविक, आभार प्रदर्शन\n7. 15 ऑगस्ट - रांगोळी डिझाईन्स\n8. 15 ऑगस्ट - घोषणा\n9. विविध फलक लेखन नमुने\n10. भारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती\n11. मूळ 7 कडव्यांचे झण्डागीत\n12. देशभक्तीपर गीते ( निवडक 30 गीते )\nशालेय पोषण आहार अनुदान मागणी\nआपल्याला माहितच आहे की नुकतेच शालेय पोषण आहार योजना अंतर्गत धान्यादी मालाचा पुरवठा होणार नसून पुढील आदेश येईपर्यंत त्याची अनुदान मागणी करायची आहे. त्यासाठी शाळास्तरावरील अनुदान म���गणी आणि केंद्र एकवट खाली दिलेल्या बटणावर क्लिक करुन डाऊनलोड करुन घ्या.\nLabels: MDM, शालेय पोषण आहार एक्सेल शिट\nशालेय पोषण आहार-3 - केंद्र एकवट अपडेट\nमागील शिटमधील काही त्रुटी काढून टाकल्या आहेत , त्याचप्रमाणे शाळास्तरावर खराब झालेले, कमी केलेले साहित्य या बाबीची केंद्र एकवट या शिटमध्ये होते. शिट डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\n1 ऑगस्ट म्हणजे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. लोकमान्य टिळक यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी त्यांच्या जिवनातील काही घटनावर नजर टाकूया. माहिती वाचण्यासाठी आणि तीच माहिती पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nLabels: Tilak, लो. टिळक, लोकमान्य टिळक\nजिओ नेटवर्कने सध्या मोबाईल बाजारात एकापाठोपाठ धडाकाच चालू केला आहे. आता तर फोनही मोफत मिळणार पण थांबा ... घी देखा लेकीन बडगा नही देखा असे तर होत नाही ना पण थांबा ... घी देखा लेकीन बडगा नही देखा असे तर होत नाही ना जिओ फोन नेेमका आहे तरी कसा हे अगोदर पाहून घ्या. आणि मग नोंदणी करा. त्यासाठी खाली दिलेल्या\nजिओ मोबाईल ची नोंदणी कशी कराल माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nजि.प.शिक्षण विभाग मध्ये कार्यरत असणारी पर्यवेक्षिय यंत्रणा ते सर्व शिक्षक बंधु भगिनीना आवाहन करण्यात येते कि, मा.नंदकुमार साहेब.प्रधान शिक्षण सचिव.मा.धीरजकुमार साहेब.आयुक्त शिक्षण,यांच्या मार्गदर्शनात व आय टी.विभाग विभाग विद्याप्राधिकरण पुणे,एक स्टेप कम्युनिटी टिम.व राज्यभरातील उत्कृष्ट तंत्रस्नेही शिक्षक टिम या सर्वांच्या सहकार्याने तयार झालेले MITRA App मा.शिक्षण मंत्री महोदयाच्या हस्ते अनावरण झाले आसुन सदरिल ॲप आता प्ले स्टोअर ला उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nयु डायस म्हणजे काय \nप्रत्येक शाळेला एक यु डायस नंबर असतो. आता हाच यु डायस नंबर शाळेचा लॉगिन आयडी झालेला आहे. शाळेची प्रत्येक बाब यु डायस बरोबर जोडली गेली आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर यु डायस नंबर म्हणजे जणू काही शाळेचा आधार कार्ड नंबरच पण हा यु डायस नंबर म्हणजे नेमके काय आणि तो कसा तयार होतो याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल. खाली दिलेल्या बटणावर क्लिक करून माहीत करून घ्या ना मग \nशालेय पोषण आहार एक्सेल शिट अपडेट - 3\nशालेय पोषण आहार वार्षिक व मासिक शीटमध्य��� काही महत्त्वाचे अपडेट केले असून, काही त्रुटी काढून टाकल्या आहेत. नवीन वार्षिक शीटची वैशिष्ट्ये -\n1. पूर्णपणे युनिकोड मध्ये\n2. मोबाईल वर वापरता येते\n3. अत्यंत सोपी रचना\n4. background कलर काढला आहे, त्यामुळे प्रिंट काळपट येत नाही\n5. नंबर फॉरमॅट बदलला आहे, त्यामुळे ## एरर येत नाही\n6. फक्त रोजची उपस्थिती भरली, की मासिक उपयोगिता तयार होते\n7. साठा नोंदवही आपोआप तयार होते\n8. वार्षिक उपयोगिता प्रमाणपत्र आपोआप तयार होते\n9. प्रत्येक जिल्ह्यातील प्रमाण वेगळे असल्यामुळे आपल्या सोईनुसार बदलता येते.\n10. कंडिशनल फॉरमॅटिंग वापरले आहे, त्यामुळे कोणता धान्यादी माल वापरला आहे ते चटकन ओळखते.\nचला तर मग, आत्ताच डाउनलोड करूया. त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.\n1. शा.पो.आ. वार्षिक शीट डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\n2. शा.पो.आ. मासिक शीट डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nकसा भरावा कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज \nराज्य सरकारने नुकतीच कर्जमाफीची घोषणा केली होती. पण कर्जमाफी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरणे बंधनकारक आहे. राज्य सरकारच्या 'आपले सरकार' या पोर्टलवर हा फॉर्म उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे हा ऑनलाईन अर्ज कसा भरावा ते जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nLabels: कर्जमाफी, कसा भरावा कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज\nआपल्या शाळेत वर्षभर उपक्रम चालू असतात. अशाच काही नाविण्यपूर्ण उपक्रमांची माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nआपल्या शाळेतील विद्यार्थी सतत आनंदी रहावेत, त्यांनी हसत खेळत शिक्षण घ्यावे, यासाठी प्रत्येक शिक्षक धडपडत असतो. मग त्यासाठी शिक्षणाबरोबर खेळ, गाणी, गोष्टी यांची सुरेख गुंफण करावी लागते. पण हे मिळवताना आपली फार धावपळ होते. म्हणून आज एक संग्रह आपल्यापुढे ठेवत आहे. पहा, आपल्याला निश्चितच आवडेल. काय आहे या संग्रहात \n1. लिखीत बोधकथा , गोष्टी\n2. ऑडिओ बोधकथा , गोष्टी\n3. व्हिडीओ बोधकथा , गोष्टी\n4. लिखीत बालगीते, बडबडगीते\n5. ऑडिओ बालगीते, बडबडगीते\n6. व्हिडीओ बालगीते, बडबडगीते\n7. विविध मनोरंजनात्मक खेळ\nही सर्व माहिती मिळविण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nआपल्याला शाळेत कला आणि कार्यानुभव हे महत्वाचे विषय आहेत, पण या विषयांतर्गत काय घ्यावे असा बर्‍याचवेळा प्रश्न पडतो. हो ना मग चला तर पाहुया कलाविभागात काय काय घेता येईल ते... त्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nवाचन हे बुद्धीला खाद्य पुरवते हे अगदी खरे आहे. रोजच्या व्यस्त जीवनातून वाचन करणे सध्या कठीण झाले आहे. पण Change in activity is rest असे म्हणतात. म्हणूनच आपल्याला वाचण्यायोग्य लेख, कविता, प्रेरक विचार यांचा निवडक संग्रह इथे देत आहे, आपण लाभ घ्यावा.\nवाचण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nजिल्हाअंतर्गत बदली संवर्ग 2 बाबत महत्वाच्या सूचना\nदि.१५/०७/२०१७ पासून विशेष शिक्षक सवर्ग भाग-२ अंतर्गत असणाऱ्या शिक्षकांना जिल्हा अंतर्गत फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. पण अपूर्ण माहिती असताना फॉर्म भरण्याची गडबड करून पश्चाताप करून घेण्याची वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून सविस्तर सूचना वाचा.\n1. जिल्हाअंतर्गत बदली साठीच्या वेळापत्रकाबाबत महत्वाची सूचना-\n2. जिल्हाअंतर्गत बदली संवर्ग 2 बाबत फॉर्म भरण्याविषयीच्या महत्वाच्या सूचना -\nअसर सर्वेक्षण अंतर्गत आवश्यक कोरे तक्ते डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nअसर सर्वेक्षण अंतर्गत विद्यार्थी सराव घेण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nजिल्हा अंतर्गत बदली प्रपत्रे डाऊनलोड करण्यासाठी Click Here\nसातत्यपूर्ण सर्वंकष नोंदी एक्सेल सॉफ्टवेअर\nआपल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या नोंदी करणे फार वेळखाऊ आहे. जर वर्गातील विद्यार्थी संख्या जास्त असेल तर मग हेच काम अजून अवघड होते. यासाठी एक एक्सेल सॉफ्टवेअर तयार केलेले असून ते आपले काम निश्चितच सोपे करणार आहे. सध्या इयत्ता १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले असून ५ वी ते ८ वी साठी लवकरच अपलोड करत आहे.\nसूचना वाचण्यासाठी तसेच सॉफ्टवेअर डाऊनलोड पेजवर जाण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nशा.पो.आ. App डाऊनलोड व App सेटींग\nखाली दिलेल्या बटणावर क्लिक करून शालेय पोषण आहार नवीन अॅप डाऊनलोड करा.\nअॅप रजिस्ट्रेशन माहिती पाहण्यासाठी तसेच अॅप रजिस्टर होत नसल्यास काय करावे हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nमागील राहिलेल्या दिवसाची माहिती कशी भरावी हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nआपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देव-देवता ह्यांना जितके महत्त्व आहे, त्यापेक्षा थोडे अधिक महत्व आहे ते गुरूला. गुरू आणि सद्गुरू यांना मानवी जीवनातल्या जडण घडणी मध्यें गुरूचे स्थान हे अनन्य साधारण आहे. ज्या गुरूंमुळे आपल्या जीवनाला आकार मिळतो. ज्याच्यामुळे आपल्या प्राप्त नरजन्माचे खऱ्या अर्थाने सार्थक होते त्या सद्गुरुंचे महत्त्व ते काय सांगावे \nगुरूपौर्णिमेविषयी माहिती वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nगुरूपौर्णिमेविषयी माहिती वाचल्यानंतर तीच माहिती PDF मध्ये डाऊनलोड करता येईल. त्यासाठी त्याच पानावर खाली शेवटी डाऊनलोड बटण दिले आहे.\nशालेय पोषण आहार शीटस युनिकोड\nशालेय पोषण आहार अंतर्गत सर्वच एक्सेल शीटला प्रचंड प्रतिसाद मिळाला, पण त्यामध्ये प्रिंट छान दिसावी म्हणून Kokila फॉन्ट वापरलेला होता. काही शिक्षकाकडे अँड्रॉईड व्हर्जन 5.1 किंवा त्यापेक्षा अगोदरचा मोबाईल आहे, त्यामुळे Excel हे app त्यांच्या मोबाईलवर इन्स्टॉल होत नाही. परिणामी सदर शीट त्यांच्या मोबाईलवर नीट दिसत नाही. तेव्हा याच शीट केवळ युनिकोड मध्ये कन्व्हर्ट कराव्यात अशी अनेक शिक्षकांची विनंती आली. म्हणून शाळेसाठी लागणाऱ्या तिन्ही शीट सर्व मोबाईल वर व्यवस्थित दिसतील अशा प्रकारे कन्व्हर्ट केल्या आहेत. आपल्याला गरज वाटली तर डाउनलोड करून घ्याव्यात.\n1. शा. पो. आ. एक्सेल शीट युनिकोड एक महिन्यासाठी\n2. शा. पो. आ. एक्सेल शीट युनिकोड पूर्ण वर्षासाठी\nशालेय पोषण आहार एक्सेल शिट्स\nसा.स. नोंदी एक्सेल शीटस\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nइयत्ता 9 वी नैदानिक चाचणी तक्ते\nसंकलित चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nशाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी\nसरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कायदे\nभारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती\nशाळा स्तरावरील विविध समित्या\nमूल्यमापन नोंदी कशा कराव्यात \nपहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी\nमित्रा App डाउनलोड करण्याविषयी\nनविन वेळापत्रक व तासिका विभागणी\nछान छान गोष्टी व्हिडीओ\nकोडी बनवा, रंगवा, खेळा\nबोधकथा / बोधपर गोष्टी\nअभ्यासात मागे राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी\nइतर उपक्रम / उत्सव\nपैसे कमवा ई- वॉलेटमधून\nयु डायस व शिष्यवृत्ती परीक्षा\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर ( अपडेटेड )\nगुगल सोबत कमवा 9 हजार रुपये \nसंकलित चाचणी 1 - प्रश्नपत्रिका\nसंकलित चाचणी 1 - गुणसंकलन व निकाल संकलन तक्ते\nमाझी शाळा - मोबाईल ऍप\nजिल्हांतर्गत शिक्षक बदली अंतिम याद्या\nअंशदान पे���्शन कपात बंद करणेविषयी सहमती पत्र\nवाचन प्रेरणा दिन विशेष\nपायाभूत चाचणी गुण सरलवर कसे भरावेत \nमराठी व हिंदी भाषा परिक्षा सूट नविन प्रस्ताव\nमाहात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती विशेष\nदिवाळी सन आग्रिम मागणी प्रस्ताव\nसर्वंकष सातत्यपूर्ण मूल्यमापन नोंदी\nइ. 9 वी नैदानिक चाचणी गुणनोंद तक्ते\nपायाभूत चाचणी गुणनोंद तक्ते\nआकारिक चाचणी क्र.1 - प्रश्नपत्रिका\nविद्यार्थी माहिती सरलमध्ये कशी भराल \nशालेय पोषण आहार अनुदान मागणी\nशालेय पोषण आहार-3 - केंद्र एकवट अपडेट\nयु डायस म्हणजे काय \nशालेय पोषण आहार एक्सेल शिट अपडेट - 3\nकसा भरावा कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज \nजिल्हाअंतर्गत बदली संवर्ग 2 बाबत महत्वाच्या सूचना\nसातत्यपूर्ण सर्वंकष नोंदी एक्सेल सॉफ्टवेअर\nशा.पो.आ. App डाऊनलोड व App सेटींग\nशालेय पोषण आहार शीटस युनिकोड\nश्री. परशुराम ज्ञानू शिंदे उपशिक्षक ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठुळी ता. आटपाडी जि. सांगली मूळ गाव – हिवरे ता. जत जि.सांगली मो. नं. 9011116046\nआज दिनांक व वेळ\n'माझी शाळा' अँड्रॉईड अॅप\nमाझी शाळा ब्लॉगचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी या इमेजवर क्लिक करा..\n'माझी शाळा' यू-ट्युब चॅनेल\nमाझे स्वनिर्मित व्हिडीओ पाहण्यासाठी वर दिसणार्‍या यु-ट्युबच्या इमेजवर क्लिक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.\n11 जून 2017 पासून एकूण भेटी\nवर दिसणार्‍या इमेजवर क्लिक करा आणि त्यानंतर Follow या बटणावर क्लिक करा.\nशैक्षणिक प्रगती चाचण्यांचे नियोजन\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - स्वाध्यायपुस्तिका\nआकारिक चाचणी क्र.1 प्रश्नपत्रिका\nपायाभूत चाचणी एक्सेल सॉफ्टवेअर व तक्ते\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद\nआधारकार्ड पॅन कार्डशी लिंक\n10 वी, 12 वी मार्कलिस्ट\nमतदार यादीत नाव शोधा\n७ वा वेतन आयोग पगार\nमहत्वाचे दाखले व कागदपत्रे\nमहत्वाचे टोल फ्री क्रमांक\nकसा भरावा कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज\nजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी\nब्लॉगवरील अपडेट मिळवण्यासाठी Like या बटणावर क्लिक करा.\nया ब्लॉगवरील बरीच माहिती संग्रहित असून ती सोशल मीडियावरून घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबाबत शहानिशा केलेली नाही. वाचकांना केवळ माहिती उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्यामुळे मूळ लेख, लेखक, त्यातील विचार याबाबतीत खात्री केलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/e-waste-government-plastic-ban-126462", "date_download": "2018-12-16T02:04:26Z", "digest": "sha1:6GIHZT3MX4K7K5AFYDHCYI7FWWXMQ7IZ", "length": 12462, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "E-waste government Plastic ban ई-कचराही सरकारच्या रडारवर | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 27 जून 2018\nमुंबई - प्लॅस्टिकबंदीनंतर पर्यावरणाला घातक अशा इलेक्‍ट्रॉनिक कचऱ्यावर कारवाईसाठीही राज्य सरकार प्रयत्नशील आहे. इलेक्‍ट्रिकल आणि इलेक्‍ट्रॉनिक उत्पादनांच्या निर्मात्यांना दूरचित्रवाणी संच, संगणक आणि मोबाईल फोन यांच्या ई-कचरा व्यवस्थापन आणि रिसायकलिंगसाठी उत्पादकांवर बंधने घालण्यासाठी लवकरच धोरण निश्‍चित केले जाणार असल्याची शक्‍यता आहे.\nमुंबई - प्लॅस्टिकबंदीनंतर पर्यावरणाला घातक अशा इलेक्‍ट्रॉनिक कचऱ्यावर कारवाईसाठीही राज्य सरकार प्रयत्नशील आहे. इलेक्‍ट्रिकल आणि इलेक्‍ट्रॉनिक उत्पादनांच्या निर्मात्यांना दूरचित्रवाणी संच, संगणक आणि मोबाईल फोन यांच्या ई-कचरा व्यवस्थापन आणि रिसायकलिंगसाठी उत्पादकांवर बंधने घालण्यासाठी लवकरच धोरण निश्‍चित केले जाणार असल्याची शक्‍यता आहे.\nइलेक्‍ट्रॉनिक कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासह पुनर्वापर प्रक्रियेदरम्यान लीड, कॅडमियम आणि पारा यांसारख्या धातूंमुळे होणाऱ्या आरोग्याच्या संकटावर उपाययोजना करावी लागणार आहे. दर वर्षी राज्यातील इलेक्‍ट्रॉनिक उद्योगामुळे मोठ्या प्रमाणात ई-कचरा निर्माण होत आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळाकडून इलेक्‍ट्रॉनिक, इलेक्‍ट्रिकल व कॉम्प्युटरच्या उत्पादकांच्या उत्पादक आणि निर्मात्यांना रिसायकलिंग संकलनासंबंधीची माहिती मागवली आहे. त्यानंतर इलेक्‍ट्रॉनिक उत्पादकांना ई-कचरा व्यवस्थापनासाठी संकलन केंद्रांसारख्या सुविधा उभारण्यास सांगितले जाईल. या सुविधा निर्माते आणि उत्पादकांकडून किंवा हे काम कंत्राटी पद्धतीद्वारे केले जाऊ शकते.\nनवी मुंबई - 646.48 टन\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\n''विज्ञान संवाद वाढवायला हवा'' : खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन\nपुणे : \"अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे....\nझेडपीच्या गुरुजींना आंतरराष्ट्रीय पुरस्कार\nकरकंब : सोलापूर जिल्हापरिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकास्थित 'नॅशनल जिओग्राफिक सोसायटी'च्या वतीने दिला जाणारा 'नॅशनल जिओग्राफिक...\nसौरऊर्जेतून वर्षाला 45 लाख युनिट वीज\nजळगाव ः विजेची दिवसेंदिवस वाढणारी मागणी आणि अचानक होणाऱ्या भारनियमनाचा त्रास यातून सुटका होण्यासाठी सौरऊर्जेच्या वापरावर भर दिला जात आहे. या दृष्टीने...\nसासवडला स्वच्छतेत `झिरो लँड फिल`ची संकल्पना\nसासवड : येथील नगरपालिकेने पर्यावरण सुरक्षिततेतून झिरो लँड फिलची (जमिनीवर कचऱयाची विल्हेवाट) संकल्पना राबविली आहे. सासवड शहरातील घरोघरी व...\nभटक्‍या कुत्र्यांना हिरवा पट्टा\nपुणे - शहरातील भटक्‍या कुत्र्यांना आता तीन वर्षांपर्यंत प्रतिकारशक्ती राहील असे अँटिरेबीजचे इंजेक्‍शन देण्यात येणार आहे. यासह त्यांना सहज ओळखता यावे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/indian-brands/", "date_download": "2018-12-16T00:41:57Z", "digest": "sha1:L4FXQ7SVHL52B4R2AE44JFOKWGXYLECH", "length": 6642, "nlines": 76, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Indian Brands Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nहे ब्रॅण्ड्स तुम्हाला “भारतीय वाटतात – पण अजिबातच भारतीय नाहीत\nहे सगळे वाचून आपल्या भ्रमाचा भोपळा नक्कीच फुटला असेल.\nपीटर इंग्लंड ते अॅलेन सॉली : तुम्हाला “फॉरेन” वाटणारे हे १५ ब्रँन्ड्स पक्के “स्वदेशी” आहेत\nभारतात वेस्टसाईड हा ब्रँड ट्रेंट चालवते, ट्रेंट ही टाटा ग्रुपची रिटेल शाखा आहे.\nतासाला तब्बल २५००० किमीचा पल्ला गाठणारं आधुनिक अँटीपॅड विमान\nएका पायावर जग जिंकणाऱ्या निवृत्त भारतीय सैनिकाची प्रेरणादायी कहाणी\nबुटक्या लोकांना “देडफुट्या” म्हणून चिडवलं तरी त्यांच्या ह्या खास गोष्टी कुणीच नाकारू शकत नाही\nया ‘हटके’ लग्नसोहळ्यात ‘ती’ वरात घेऊन आली आणि ‘त्याने’ मांडवात वाट पाहिली\nशनिवारची दुसरी “कसोटी” : अब रण है सेंच्युरिअन में गरज आहे ती रन्स ची\nजर या व्यक्तीची खेळी यशस्वी झाली असती तर भारत १९१५ सालीच स्वतंत्र झाला असता\nकुचकामी द्वेषाचे परिणाम : भाऊ तोरसेकर\nइथे डॉक्टरांपेक्षा टॅक्सी ड्रायव्हर्स जास्त पैसे कमावतात\nफटाके तयार करण्यामागची (आणि फुटण्यामागची) “अमेझिंग” प्रक्रिया समजून घ्या\nलोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेलांबद्दल ह्या ८ महत्वपूर्ण गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का\nजगभरातील ५ सुंदर तलाव जिथे तुम्ही एकदातरी जायलाच हवं\nब्रिटिश काळापासून सुरू असलेली श्रमिकांसाठीची खास रेल्वे बंद होतीये…\n“स्वप्न बघणं कधीच थांबवू नका” – ICICI चा अभिनव उपक्रम – हा व्हिडिओ बघा, motivate व्हा\n“धंदा यशस्वी कसा करावा”- पतंजलिकडून शिका यशाचे “हे” सिक्रेट्स\nनरक चतुर्दशी : कथा व सांस्कृतिक महत्व\nमिहिर सेन: पंचमहाद्वीपांतील सातासमुद्रांवर राज्य करणारा भारतीय जलतरणपटू \n“पुरुषी” कणखरपणाच्या मिथकाला फोडून काढणाऱ्या : भारतीय रणरागिणी\nइतिहास जिवंत ठेवणारी जगातील ५ प्रसिद्ध शहरं\nमुस्लिमांचं प्रबोधन होऊ नं शकण्याचं प्रमुख कारण : सत्यशोधकांचा “दलवाई” द्रोह\nभारतीय वायुसेनेची मदार असणारे मिग-२१ : अभिमानास्पद गौरव की लाजिरवाणे डाग\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/nashik/mla-cup-loohner-tomorrow/", "date_download": "2018-12-16T02:42:36Z", "digest": "sha1:K3NRKA5EU7E5Y5O5SMKE75KLMDX6BYTB", "length": 26502, "nlines": 376, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Mla Cup From Loohner Tomorrow | लोहोणेरला उद्यापासून आमदार चषक | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १६ डिसेंबर २०१८\nसाने गुरुजी कथामाला चळवळीला समर्पण\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\n‘ऑनलाइन डेटिंग’ करताना जरा जपून... कुठे सेक्स रॅकेट तर कुठे फसवणुकीचे जाळे\nमुख्यमंत्र्यांची शिवसेनेला युतीसाठी पुन्हा हाक\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरी���ाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nAll post in लाइव न्यूज़\nलोहोणेरला उद्यापासून आमदार चषक\nलोहोणेरला उद्यापासून आमदार चषक\nलोहोणेर : लोहोणेर गावात १० मार्चपासून आमदार चषक चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रवीण अलई यांनी दिली आहे.\nलोहोणेरला उद्यापासून आमदार चषक\nलोहोणेर : देवळा तालुक्याचा केंद्रबिंदू असलेल्या लोहोणेर गावात १० मार्चपासून ��मदार चषक २०१८ चे आयोजन क्र ाइम प्रिव्हेन्शन कौन्सिल Ÿ इन्वेस्टिगेशन व ओम बजरंग ग्रुप या संस्थांच्या माध्यमातून करण्यात आले असल्याची माहिती प्रवीण अलई यांनी दिली आहे.\nआमदार डॉ. राहुल अहेर यांच्या मार्गदर्शनाखाली टेनिसबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम विजयी संघास एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचे, तर द्वितीय संघास ५५ हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. अहेर यांच्या हस्ते करण्यात येणार असून, अध्यक्षस्थानी लोहोणेरच्या सरपंच जयवंता बच्छाव असतील. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा अहेर, धनश्री अहेर, सिद्धार्थ भंडारे आदी उपस्थित राहणार आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nधोनी होता ' माही 'र; पण कोहली ठरतोय अपयशी... हे तुम्हाला माहिती आहे का\nIndia vs England 5th Test: पदार्पणातच 'हनुमा'न उडी; 82 वर्षांपूर्वींचा विक्रम मोडीत\nभारतीय संघाच्या कामगिरीचे होणार पोस्टमार्टम, कारवाईचे संकेत...\nभारताच्या 'या' क्रिकेटपटूने जाहीर केलं आपलं प्रेम, लवकरच अडकणार विवाहबंधनात\nIndia vs England 5th Test: इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला दंड\nIndia vs England 5th Test: भारताच्या सलामीवीरांचा लाजीरवाणा विक्रम, 66 वर्षांत अशी कामगिरी झालीच नव्हती\nअवैध धंद्याविरोधात विशेष मोहीम\nघरफोडी करणारी टोळी अटकेत\nबिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार\nगँगमनच्या सतर्कतेमुळे टळला रेल्वेचा अपघात\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nआधुनिक कचरापेटीच्या सहा सेन्सर चीप चोरीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/rahul-gandhi-attacked-gujarat-64596", "date_download": "2018-12-16T02:13:04Z", "digest": "sha1:GPGD4DNSB4QTVZ5R2LCPD2G4CQOKHDWS", "length": 12283, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rahul Gandhi attacked in Gujarat गुजरातमध्ये राहुल गांधींच्या ताफ्यावर दगडफेक | eSakal", "raw_content": "\nगुजरातमध्ये राहुल गांधींच्या ताफ्यावर दगडफेक\nशुक्रवार, 4 ऑगस्ट 2017\nनरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ करण्यात येत असलेल्या घोषणाबाजीमुळे, काळे झेंडे दाखविण्यात आल्यामुळे वा दगडफेकीमुळेही आम्ही मागे हटणार नाही. आम्ही आमचे पूर्ण सामर्थ्य लोकांना मदत करण्यासाठी खर्च करु\nधनेरा -कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या गुजरातमधील दौऱ्यादरम्यान त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे. राहुल हे गुजरातमधील पूरग्रस्त भागास भेट देत असतानाच ��ा प्रकार घडला. राहुल यांना या दगडफेकीमुळे कोणतीही इजा झाली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.\nराहुल बनासकंठा जिल्ह्यातील लाल चौक भागामधून हेलिपॅडकडे परतत असतानाच त्यांच्या गाडीवर फेकण्यात आलेल्या दगडामुळे गाडीची काच फुटली. दगडफेक करणाऱ्या एका इसमास ताब्यात घेण्यात आले आहे. या दगडफेकीमध्ये ताफ्यातील इतर गाड्यांचेही नुकसान झाले. त्याआधी राहुल लाल चौक येथे भाषण करण्यासाठी गेले असता त्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले होते. यामुळे राहुल यांनी भाषण आवरते घेऊन येथून माघार घेतली होती. यावेळी काही निदर्शकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही केली होती.\nदरम्यान, राहुल यांच्यावर भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) गुंडांकडूनच हल्ला करण्यात आल्याचा आरोप कॉंग्रेस पक्षाकडून करण्यात आला आहे.\n\"\"नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ करण्यात येत असलेल्या घोषणाबाजीमुळे, काळे झेंडे दाखविण्यात आल्यामुळे वा दगडफेकीमुळेही आम्ही मागे हटणार नाही. आम्ही आमचे पूर्ण सामर्थ्य लोकांना मदत करण्यासाठी खर्च करु,'' अशी प्रतिक्रिया राहुल यांनी या पार्श्‍वभूमीवर व्यक्त केली आहे.\n\"स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला राष्ट्रपतींची भेट\nकेवडिया (गुजरात)- देशाचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील...\nदेश बदल रहा है... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे....\n\"लिज्जत'च बचत गटांचा जनक : प्रकाश जावडेकर\nपुणे : \"महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारने महिला बचत गटांची संकल्पना अमलात आणली; पण ही संकल्पना अगदी अलीकडच्या काळातील आहे. लिज्जत...\nसिडको करणार 90 हजार घरांची निर्मिती\nनवी मुंबई : सर्वसामान्यांनाही स्वत:च्या मालकीचे हक्काचे घर असावे यासाठी सिडको आगामी काळात 90 हजार घरांची निर्मिती करणार आहे. मागास आणि अल्प...\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\n\"राजा उदार झाला अन्‌ कोहळा दिल��'\nनाशिक : कांद्याच्या कोसळलेल्या भावामुळे अनुदान मिळावे, असा आग्रह थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोचला असला, तरीही राज्य सरकारकडून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/editorial/neerav-modis-disclosure-letter/", "date_download": "2018-12-16T02:42:06Z", "digest": "sha1:ENQL5ZGVUDFVEO4J64XU35IY3EU4VTXC", "length": 31036, "nlines": 385, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Neerav Modi'S Disclosure Letter! | नीरव मोदीचे खुलासा पत्र ! | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १६ डिसेंबर २०१८\nसाने गुरुजी कथामाला चळवळीला समर्पण\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\n‘ऑनलाइन डेटिंग’ करताना जरा जपून... कुठे सेक्स रॅकेट तर कुठे फसवणुकीचे जाळे\nमुख्यमंत्र्यांची शिवसेनेला युतीसाठी पुन्हा हाक\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हज��र 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रक��णी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nAll post in लाइव न्यूज़\nनीरव मोदीचे खुलासा पत्र \nदेशभरातील राष्ट्रीयकृत बँकांना सुमारे अकरा हजार कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेल्या नीरव मोदीवर सध्या टीकेचा नुसता भडिमार सुरू आहे.\nदेशभरातील राष्ट्रीयकृत बँकांना सुमारे अकरा हजार कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेल्या नीरव मोदीवर सध्या टीकेचा नुसता भडिमार सुरू आहे. फसवणुकीचे रोज नवनवीन आकडे समोर येत आहेत. नीरवच्या शोरुममधून विकत घेतलेले लाखमोलाचे हिरे प्रत्यक्षात कवडीमोल असल्याचे दावे केले जात आहेत. विशेषत: चॅनलवाल्यांना तर हा नवा ‘बकरा’ गावला आहे. त्याच त्या निरस बातम्यांचा रतीब संपला की ते ‘नीरव’ लावून मोकळे होतात गेल्या आठ-दहा दिवसात नीरव मोदीला मिळालेले चॅनल फुटेज आणि प्रिंटमधील स्पेसचा हिशेब काढला तर या ‘कव्हरेज’ची रक्कम त्याने बुडविलेल्या पैशांपेक्षा अधिक होईल गेल्या आठ-दहा दिवसात नीरव मोदीला मिळालेले चॅनल फुटेज आणि प्रिंटमधील स्पेसचा हिशेब काढला तर या ‘कव्हरेज’ची रक्कम त्याने ��ुडविलेल्या पैशांपेक्षा अधिक होईल बरं, विरोधात बातमी देताना संबंधितांचे म्हणणे जाणून घ्यावे, हा पत्रकारितेचा साधा नियमही पाळला गेला नाही. त्यामुळे नीरवने स्वत:च आरबीआय गव्हर्नरांना एक पत्र लिहिले असून ते आमच्या हाती लागले आहे. (मूळ पत्र इंग्रजीत आहे. त्याचा हा स्वैर अनुवाद )\nमी सध्या सहकुटुंब स्वित्झर्लंडमध्ये सुटीचा आनंद घेत आहे. व्यावसायिक व्यस्ततेमुळे हल्ली श्वास घ्यायलाही उसंत मिळत नाही. कशी मिळणार दीडदमडीच्या दगडांना हिºयाचे पैलू पाडता-पाडता रक्ताचे पाणी करावे लागते. मी विचार केला, इतरांना ‘चमकविण्या’साठी स्वत: छन्नी-हातोड्याचे घाव कुठवर सोसायचे दीडदमडीच्या दगडांना हिºयाचे पैलू पाडता-पाडता रक्ताचे पाणी करावे लागते. मी विचार केला, इतरांना ‘चमकविण्या’साठी स्वत: छन्नी-हातोड्याचे घाव कुठवर सोसायचे म्हणून इकडे पृथ्वीवरील स्वर्गात (स्वित्झर्लंडमध्ये) आलो आहे. आहाहा म्हणून इकडे पृथ्वीवरील स्वर्गात (स्वित्झर्लंडमध्ये) आलो आहे. आहाहा किती प्रसन्न वाटतंय सगळीकडे बर्फच बर्फ...रस्त्यांवर वर्दळ नाही...पोलिसांचा ससेमिरा नाही...ट्रॅफिकचा त्रास नाही...प्रदूषण नावाची गोष्ट नाही. शुद्ध हवा, शुद्ध पाणी. विशेष म्हणजे, इथे कुणीच कुणाकडे पैशांबद्दल ब्र काढत नाही मी कालच स्वीस बँकेत जाऊन आलो. ‘सेफ डिपॉझिट्स’बद्दल खात्री करून घेतली.\nते म्हणाले, ‘काळजी करू नका. तुमच्या पैशांच्या केसालाही धक्का लागणार नाही’\nमी म्हणतो, आपल्याकडच्या बँकांना हे कधी जमणार भारतातील बँका माझ्यासारख्या ‘रत्नपारखी’ उद्योजकास असे अडचणीत आणत असतील, तर सर्वसामान्य माणसांचे काय हाल भारतातील बँका माझ्यासारख्या ‘रत्नपारखी’ उद्योजकास असे अडचणीत आणत असतील, तर सर्वसामान्य माणसांचे काय हाल मला वाटतं, बँकांचे राष्ट्रीयकरण करून आपण मोठीच चूक केली आहे. खासगी बँका कधी बुडतात का\nसाहेब, पंजाब नॅशनल बँकेची मी फसवणूक केली, हा माझ्यावर ठेवण्यात आलेला आरोप निखालस झूठ आणि अन्यायकारक आहे. माझ्यासारखा एक सामान्य हिरेव्यापारी सीबीआय, ईडी, सेबी आणि कॅगसारख्या जागृत संस्थांची धूळफेक कशी काय करू शकतो ज्या पंजाब बँकेला दक्षतेचा (व्हिजिलन्स) राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्या बँकेला मी फसवू शकतो ज्या पंजाब बँकेला दक्षतेचा (व्हिजिलन्स) राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्या बँकेला मी फसवू शकतो साधे पकोडे तळणा-यांना या बँका बॅलन्सशीट मागतात, तिथे आॅडिट रिपोर्टशिवाय मला त्यांनी करोडो रुपयांचे ‘एलओयू’ (लेटर आॅफ अंडरटेकिंग) दिले यावर कसा विश्वास ठेवायचा साधे पकोडे तळणा-यांना या बँका बॅलन्सशीट मागतात, तिथे आॅडिट रिपोर्टशिवाय मला त्यांनी करोडो रुपयांचे ‘एलओयू’ (लेटर आॅफ अंडरटेकिंग) दिले यावर कसा विश्वास ठेवायचा माझ्या फर्मच्या नावे बोगस कर्ज दाखवून, ते पैसे कुणीतरी हडप केले असावेत. सखोल चौकशी झाली पाहिजे माझ्या फर्मच्या नावे बोगस कर्ज दाखवून, ते पैसे कुणीतरी हडप केले असावेत. सखोल चौकशी झाली पाहिजे\n(ता.क. स्वीसहून येताना काय आणू\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nनिरव मोदीवर नवा खटला; सूरत कोर्टाचे अटक वॉरन्ट\nइंटरपोलमुळेच नीरव मोदी मोकाट\nनीरव मोदीने वापरले बहिणीचे खाते, दुबईतील बोगस कंपन्यांचा उपयोग\nPanjab National Bank Scam: बॅग भरो, निकल पडो; घोटाळेबाज नीरव मोदी अजूनही भारताच्या पासपोर्टवर करतोय जगभ्रमंती\nनीरव मोदीकडे सहा पासपोर्ट सध्या मुक्काम बेल्जियममध्ये\nनीरव मोदीने रद्द झालेल्या पासपोर्टवर चारवेळा केली परदेशवारी\nभाजपचा पन्नास वर्षांचा डाव - जागर--- रविवार विशेष\nदप्तराचे ओझे हलके होईना.\nगोव्यातली खनिज लूट आणि केंद्र सरकार\nनद्या वाचविण्यासाठी वाळूला पर्याय शोधण्याची गरज\nमाहिती अधिकार आता अधिक पारदर्शी\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nआधुनिक कचरापेटीच्या सहा सेन्सर चीप चोरीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/photos/national/pm-narendra-modi-greets-justin-trudeau-hug-ceremonial-reception/", "date_download": "2018-12-16T02:43:47Z", "digest": "sha1:6VYR5RVOLK5VBGXNOHUVF2RTC27AUKWU", "length": 21991, "nlines": 304, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Pm Narendra Modi Greets Justin Trudeau With Hug At Ceremonial Reception | पंतप्रधान नरेंद्र मोदी व कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांची गळाभेट | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १६ डिसेंबर २०१८\nसाने गुरुजी कथामाला चळवळीला समर्पण\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\n‘ऑनलाइन डेटिंग’ करताना जरा जपून... कुठे सेक्स रॅकेट तर कुठे फसवणुकीचे जाळे\nमुख्यमंत्र्यांची शिवसेनेला युतीसाठी पुन्हा हाक\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nAll post in लाइव न्यूज़\nपंतप्रधान नरेंद्र मोदी व कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांची गळाभेट\nपंतप्रधान नरेंद्र मोदी व कॅनडाचे पं��प्रधान जस्टीन ट्रुडो यांची गळाभेट\nकॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांचं आज राष्ट्रपती भवनात स्वागत करण्यात आलं.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रुडो यांची गळाभेट घेऊन त्यांचं स्वागत केलं\nट्रुडो यांच्या दौऱ्याचा आजचा सहावा दिवस आहे. आधी दिल्लीत ताजमहाल, नंतर अहमदाबादमध्ये साबरमती आश्रमाला त्यांनी भेट दिली.\nत्यानंतर मुंबई दौरा करत ट्रुडो गुरुवारी पुन्हा दिल्लीला पोहचले. तेथे आज त्यांचं मोदींनी स्वागत केलं\nपंतप्रधान ट्रुडो, त्यांची पत्नी सोफी, मुलं झेविअर, इला-ग्रेस आणि हेड्रिअन यांना कारमधून राष्ट्रपती भवनात आणण्यात आलं.\nनरेंद्र मोदी जस्टीन ट्रुडो\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\nईशा अंबानीच्या लग्नात असा होता बॉलिवूड कपलचा थाट\nIsha Ambani-Anand Piramal wedding : ईशा अंबानी आणि आनंद पिरामलचा वेडिंग अॅल्बम\nकॅटरिना कैफसोबत या अंदाजात दिसला ‘झिरो’चा हिरो शाहरुख खान\nHappy Anniversary Virushka : पाहा,सुंदर जोडप्याचे सुंदर फोटो\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nपर्थच्या दुसऱ्या युद्धासाठी भारत सज्ज\nयुवराजच्या बहिणीबरोबर केलं रोहित शर्माने लग्न, साजरा करतोय लग्नाचा वाढदिवस\nयुवराजची बॉलीवूडमधली अफेअर्स तुम्हाला माहिती आहेत का...\nविराट-अनुष्का साजरा करत आहेत लग्नाचा पहिला वाढदिवस\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\n'सुंदर ते स्थान'.... नदीया किनारे\nघरातील टाकाऊ रश्शीचा वापर करून तयार करा टिकाऊ इंटिरियर\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nआधुनिक कचरापेटीच्या सहा सेन्सर चीप चोरीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pdshinde.in/p/normal-0-false-false-false-en-us-x-none_7.html", "date_download": "2018-12-16T02:25:24Z", "digest": "sha1:AG7OWWZRAZLBHLLNXM2CJVRLMD57Q427", "length": 17104, "nlines": 288, "source_domain": "www.pdshinde.in", "title": "माझी शाळा: मूळ 7 कडव्यांचे झण्डागीत", "raw_content": "\nकोरे फॉर्म / तक्ते\nभाषणे / जयंती / पुण्यतिथी\nशिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..\nमूळ 7 कडव्यांचे झण्डागीत\nभारतीय झण्डा गीतामध्ये मूळ 7 कडवी आहेत, मात्र सोईसाठी फक्त पहिले आणि शेवटचे कडवे घेतले जाते. या झण्डागीताची रचना श्यामलाल गुप्त ‘पार्षद’ यांनी केली होती. या 7 कडव्यांच्या गीतानंतर तत्कालीन कॉंग्रेसने तीन कडव्यांच्या ( 1,6 व 7 ) गीताला देशाचे राष्ट्रीय गीत म्हणून मान्याता दिली. हे गीत म्हणजे केवळ राष्ट्रीय गीत न राहता अनेक तरुण तरुणींसाठी देशासाठी प्राणार्पण करण्याचे प्रेरणागीत झाले होते. मूळ झण्डागीत खालीलप्रमाणे आहे.\nविजयी विश्व तिरंगा प्यारा, झण्डा ऊँचा रहे हमारा \nसदा शक्ति सरसाने वाला\nवीरों को हरसाने वाला\nमातृभूमि का तन-मन सारा, झण्डा ऊँचा रहे हमारा \nलाल रंग बजरंगबली का\nहरा अहल इस्लाम अली का\nश्वेत सभी धर्मों का टीका\nएक हुआ रंग न्यारा-न्यारा, झण्डा ऊँचा रहे हमारा \nहै चरखे का चित्र सँवारा\nमानो चक्र सुदर्शन प्यारा\nहरे रंग का संकट सारा\nहै यह सच्चा भाव हमारा, झण्डा ऊँचा रहे हमारा \nस्वतन्त्रता के भीषण रण में\nलखकर बढ़े जोश क्षण-क्षण में\nकाँपे शत्रु देखकर मन में\nमिट जाये भय संकट सारा, झण्डा ऊँचा रहे हमारा \nइस झण्डे के नीचे निर्भय\nलें स्वराज्य हम अविचल निश्चय\nबोलो भारत माता की जय\nस्वतन्त्रता हो ध्येय हमारा, झण्डा ऊँचा रहे हमारा \nआओ प्यारे वीरो आओ\nदेश-धर्म पर बलि-बलि जाओ\nएक साथ सब मिल कर गाओ\nप्यारा भारत देश हमारा, झण्डा ऊँचा रहे हमारा \nशान न इसकी जाने पाये\nचाहें जान भले ही जाये\nविश्व विजय कर के दिखलायें\nतब होवे प्रण पूर्ण हमारा, झण्डा ऊँचा रहे हमारा \nनेहमी म्हटले जाणारे झण्डागीत खालीलप्रमाणे\nविजयी विश्व तिरंगा प्यारा, झण्डा ऊँचा रहे हमारा \nसदा शक्ति सरसाने वाला\nवीरों को हरसाने वाला\nमातृभूमि का तन-मन सारा, झण्डा ऊँचा रहे हमारा \nशान न इसकी जाने पाये\nचाहें जान भले ही जाये\nविश्व विजय कर के दिखलायें\nतब होवे प्रण पूर्ण हमारा, झण्डा ऊँचा रहे हमारा \nवर दिलेल्या माहितीची पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nशालेय पोषण आहार एक्सेल शिट्स\nसा.स. नोंदी एक्सेल शीटस\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nइयत्ता 9 वी नैदानिक चाचणी तक्ते\nसंकलित चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nशाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी\nसरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कायदे\nभारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती\nशाळा स्तरावरील विविध समित्या\nमूल्यमापन नोंदी कशा कराव्यात \nपहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी\nमित्रा App डाउनलोड करण्याविषयी\nनविन वेळापत्रक व तासिका विभागणी\nछान छान गोष्टी व्हिडीओ\nकोडी बनवा, रंगवा, खेळा\nबोधकथा / बोधपर गोष्टी\nअभ्यासात मागे राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी\nइतर उपक्रम / उत्सव\nपैसे कमवा ई- वॉलेटमधून\nपैसे कमवा ई- वॉलेटमधून\nश्री. परशुराम ज्ञानू शिंदे उपशिक्षक ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठुळी ता. आटपाडी जि. सांगली मूळ गाव – हिवरे ता. जत जि.सांगली मो. नं. 9011116046\nआज दिनांक व वेळ\n'माझी शाळा' अँड्रॉईड अॅप\nमाझी शाळा ब्लॉगचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी या इमेजवर क्लिक करा..\n'माझी शाळा' यू-ट्युब चॅनेल\nमाझे स्वनिर्मित व्हिडीओ पाहण्यासाठी वर दिसणार्‍या यु-ट्युबच्या इमेजवर क्लिक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.\n11 जून 2017 पासून एकूण भेटी\nवर दिसणार्‍या इमेजवर क्लिक करा आणि त्यानंतर Follow या बटणावर क्लिक करा.\nशैक्षणिक प्रगती चाचण्यांचे नियोजन\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - स्वाध्यायपुस्तिका\nआकारिक चाचणी क्र.1 प्रश्नपत्रिका\nपायाभूत चाचणी एक्सेल सॉफ्टवेअर व तक्ते\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद\nआधारकार्ड पॅन कार्डशी लिंक\n10 वी, 12 वी मार्कलिस्ट\nमतदार यादीत नाव शोधा\n७ वा वेतन आयोग पगार\nमहत्वाचे दाखले व कागदपत्रे\nमहत्वाचे टोल फ्री क्रमांक\nकसा भरावा कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज\nजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी\nब्लॉगवरील अपडेट मिळवण्यासाठी Like या बटणावर क्लिक करा.\nया ब्लॉगवरील बरीच माहिती संग्रहित असून ती सोशल मीडियावरून घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबाबत शहानिशा केलेली नाही. वाचकांना केवळ माहिती उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्यामुळे मूळ लेख, लेखक, त्यातील विचार याबाबतीत खात्री केलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AA%E0%A5%A7%E0%A5%AC", "date_download": "2018-12-16T01:13:21Z", "digest": "sha1:APTQX4VG7UT37M5YM75XROJ5F57WNU3H", "length": 5479, "nlines": 197, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ४१६ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ४ थे शतक - ५ वे शतक - ६ वे शतक\nदशके: ३९० चे - ४०० चे - ४१० चे - ४२० चे - ४३० चे\nवर्षे: ४१३ - ४१४ - ४१५ - ४१६ - ४१७ - ४१८ - ४१९\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या ४१० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ५ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ मार्च २०१३ रोजी १०:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-g-d-madgulkar-57334", "date_download": "2018-12-16T01:31:07Z", "digest": "sha1:F5B7M76OEDO3XRSOGMWVZBAYQW763CZ2", "length": 14739, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news G D Madgulkar गीतकार मुकुंद पुल्लीवार विदर्भाचे ग. दि. माडगुळकर | eSakal", "raw_content": "\nगीतकार मुकुंद पुल्लीवार विदर्भाचे ग. दि. माडगुळकर\nमंगळवार, 4 जुलै 2017\nनागपूर - कविता आणि गाण्यांच्या माध्यमातून वैदर्भी रसिकांना समृद्ध करणारे गीतकार मुकुंद पुल्लीवार विदर्भाचे ग. दि. माडगूळकर आहेत, ही विद्यावाचस्पती स्व. प्राचार्य राम शेवाळकर यांनी दिलेली पावती अतिशय योग्य असल्याचे मत व्यक्त करतानाच पाच दशकांचा हा प्रवास अनेकांसाठी आदर्शवत आहे, असे गौरवोद्‌गार वक्‍त्यांनी काढले. निमित्त होते मुकुंद पुल्लीवार यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्याचे.\nनागपूर - कविता आणि गाण्यांच्या माध्यमातून वैदर्भी रसिकांना समृद्ध करणारे गीतकार मुकुंद पुल्लीवार विदर्भाचे ग. दि. माडगूळकर आहेत, ही विद्यावाचस्पती स्व. प्राचार्य राम शेवाळकर यांनी दिलेली पावती अतिशय योग्य असल्याचे मत व्यक्त करतानाच पाच दशकांचा हा प्रवास अनेकांसाठी आदर्शवत आहे, असे गौरवोद्‌गार वक्‍त्यांनी काढले. निमित्त होते मुकुंद पुल्लीवार यांच्या अमृतमहो��्सवी सत्कार सोहळ्याचे.\nस्वरसाधना, धडपड मंच आणि विदर्भ गौरव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ कवी-गीतकार मुकुंद पुल्लीवार यांचा अमृतमहोत्सवी सत्कार सोहळा शंकरनगर येथील साई सभागृहात घेण्यात आला. या वेळी शोभा मुकुंद पुल्लीवार, शिवकथाकार विजयराव देशमुख अध्यक्षस्थानी होते. तर ज्येष्ठ कवी प्रा. सुरेश देशपांडे, वनराईचे विश्‍वस्त गिरीश गांधी, माजी खासदार दत्ता मेघे, नारायण जोशी, मोहन नाहातकर यांची प्रमुख उपस्थिती होती. विजयराव देशमुख म्हणाले, ‘भय्याजी सामक, श्‍याम देशपांडे आणि मुकुंद पुल्लीवार ही त्रयी विदर्भाचे सांस्कृतिक विश्‍व अनेकवर्षे गाजवत आली आहे. मुकुंद पुल्लीवार यांच्या रसाळ, प्रासादिक, सुगम तसेच गेय रचना मला वाचायला, ऐकायला मिळाल्या. त्यांचे बहुतांश कवितासंग्रह मी वाचून काढले आहेत. मुकुंदरावांसारखी विदर्भातील प्रतिभावान माणसं प्रसिद्धीपासून लांब राहतात. ती का राहतात, मला माहिती नाही. पण, निष्ठेच्या जागी प्रसिद्धीसारख्या गोष्टींना महत्त्व नसतं.’ गिरीश गांधी यांनीदेखील पुल्लीवार यांच्या योगदानाचा गौरव करीत स्व. प्राचार्य राम शेवाळकर यांच्या वक्तव्याचा दाखला दिला. तसेच दुर्लक्षित राहिलेल्या वैदर्भी कला क्षेत्राचे सांस्कृतिक-साहित्यिक संचित काय आहे, याचा विचार करावा लागेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.\nसत्कार सोहळ्यानंतर मुकुंद पुल्लीवार यांनी रचलेल्या गीतांचा ‘भक्तिसंगम’ कार्यक्रम झाला. अनिल खोब्रागडे, श्‍याम देशपांडे, छाया वानखेडे-गजभिये, यामिनी पायघन, विनोद वखरे यांनी गाणी सादर केली. जनार्दन लाडसे आणि दीपक फडणवीस यांनी तबल्यावर साथ केली. तर सुधीर गोसावी यांनी व्हायोलिन आणि श्रीकांत पिसे यांनी की-बोर्डवर साथ केली. निवेदन स्मिता खनगई आणि प्रा. विवेक अलोणी यांनी केले.\n''मराठी भाषेच्या चिंधड्या पाहवत नाही'' : सई परांजपे\nपुणे : \"\"मायमराठीची दशा केविलवाणी झाली आहे. आता ही मायमराठी असण्यापेक्षा \"मम्मीमराठी' झाली आहे. शेकडो इंग्रजी शब्द गनिमी काव्याने मराठीत शिरले...\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\nधुळे ः \"आमचा नेता लय पॉवरफुल' या गीताने महिनाभर प्रचारात रंगत भरलेल्या येथील महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस आघाडी, भाजप, शिवसेना की लोकसंग्राम पक्षाचे...\n‘तमाशाच्या पंढरी’तही दुष्काळाच्या झळा\nऔरंगाबाद - यंदा संपूर्ण महाराष्ट्राला दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. कुठलेच क्षेत्र यातून सुटलेले नाही. ग्रामीण भागातील यात्रा आणि तमाशा ही...\n'दीपस्तंभ'च्या यजुर्वेंद्र महाजन यांना हेलन केलर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nनवी दिल्ली : जळगावमध्ये दिव्यांग युवक-युवतींसाठी मोफत निवासी, स्पर्धा परीक्षा, स्वयंरोजगार, मार्गदर्शन केंद्र चालवून त्यांना जगण्याचे बळ देणारे, स्वत...\n नागपूर : अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ यांचा उल्लेख झाला की \"राम-लखन'ची जोडी चाहत्यांच्या डोळ्यापुढे येते. कित्येक वर्षे पडद्यावर दिसणारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/no-electricity-twenty-one-village-127154", "date_download": "2018-12-16T01:33:00Z", "digest": "sha1:PPMUCU7RAPS44M6QCLWROK5GVGFN5DAD", "length": 13892, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "No electricity twenty one village \"ती' 21 गावे अद्यापही अंधारलेली | eSakal", "raw_content": "\n\"ती' 21 गावे अद्यापही अंधारलेली\nशनिवार, 30 जून 2018\nएटापल्ली - नक्षलग्रस्त, अतिदुर्गम एटापल्ली तालुक्‍यातील 21 गावांमध्ये स्वातंत्र्याच्या 65 वर्षांनंतरही वीज पोचली नाही. मागील दीड वर्षापासून चार ग्रामपंचायत क्षेत्रांतील 40 हून अधिक गावांतील वीजपुरवठा वीज वितरण कंपनीच्या चुकीच्या कारभारामुळे खंडित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व गावांत वीज पोचल्याचा दावा केला होता. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील गावांनी वीज नसल्याची पोलखोल केली आहे.\nएटापल्ली - नक्षलग्रस्त, अतिदुर्गम एटापल्ली तालुक्‍यातील 21 गावांमध्ये स्वातंत्र्याच्या 65 वर्षांनंतरही वीज पोचली नाही. मागील दीड व���्षापासून चार ग्रामपंचायत क्षेत्रांतील 40 हून अधिक गावांतील वीजपुरवठा वीज वितरण कंपनीच्या चुकीच्या कारभारामुळे खंडित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व गावांत वीज पोचल्याचा दावा केला होता. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील गावांनी वीज नसल्याची पोलखोल केली आहे.\nएटापल्ली तालुक्‍यात विविध ग्रामपंचायत क्षेत्रातील कारका (खुर्द), सिनभट्टी, मानेवारा, जाजावंडी, पुसकोटी, भूमकान टोला, अंजीगड, गोरगट्टा, झारेवाडा, वाळवी, गुडंजुर, जवेली खुर्द, मुरेवाडा, वाघेझरी (मसाज), गडरी, वेळमागड, नैनगुडा, कोरनार, कारका (बुज.), देवपाडी, कुंडुम, अशा 21 गावांतील नागरिकांनी आजपर्यंत विद्युत रोषणाई कशाला म्हणतात, हे पाहिलेच नाही. दुसरीकडे 40 गावांत वीज खांब लागले, मात्र वीजपुरवठा सुरू झालाच नाही. यामध्ये ग्रामपंचायत गट्टा, गर्देवाडा, वांगेतुरी, जवेली, नागुलवाडी, मेड्री अशा सहा ग्रामपंचायत क्षेत्रातील रेगादंडी, कचलेर, कुकेली, हेटळकसा, रामनटोला, पिपली, बुर्गी, पुस्के, वटेली, बटेर, गोडमेट्टा, कोइनवर्षी, गिलनगुडा, मोहन्दी, येळदळमी, बेसेवाडा, नैताला, मुरेवाडा, हाचबोडी, मर्दकुई, रेकलमेट्टा, हिक्‍केर, हिन्दूर, तोळगट्टा, डोडूर, लाटजोरा, वांगेतुरी, घनपाडी, कुदरी व नैनवाडीसह चाळीस पेक्षा जास्त गावांचा समावेश आहे. या गावांत डीपी पोचली, मीटरही लागले; पण वीजपुरवठा खंडित आहे.\n\"\"गट्टा व इतर ग्रामपंचायत परिसरातील खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. तालुक्‍यातील 21 गावांत सौरऊर्जा उपकरणे वितरित केली जात आहेत. येत्या काही दिवसांत खंडित असलेल्या ठिकाणी विजेची जोडणी केली जाईल.''\n- सत्यराज वावरे, कनिष्ठ अभियंता, वीज वितरण विभाग, एटापल्ली\nसौरऊर्जेतून वर्षाला 45 लाख युनिट वीज\nजळगाव ः विजेची दिवसेंदिवस वाढणारी मागणी आणि अचानक होणाऱ्या भारनियमनाचा त्रास यातून सुटका होण्यासाठी सौरऊर्जेच्या वापरावर भर दिला जात आहे. या दृष्टीने...\nवीज कनेक्‍शनसाठीची ऑनलाइन प्रक्रिया ठप्प\nकऱ्हाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना नवीन आणि जुन्या विहिरींवर वीज कनेक्‍शन घेण्यासाठी वीज कंपनीकडे ऑनलाइन अर्ज करून...\nपाण्याची चोरी रोखण्यासाठी भरारी पथके\nकऱ्हाड - जिल्ह्यातील नदी, तलाव, बंधारे आणि कालव्यां��ील पाण्याची होणारी चोरी, उपसा रोखण्याची जबाबदारी शासनाच्या जलसंपदा विभागाने जिल्हाधिकाऱ्यांवर...\nप्रकल्पाच्या घोषणा अन्‌ अंमलबजावणीत अंतर\nनाशिक - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षात एकाच पिकावर अवलंबित्व असलेली अन्‌ एरवी मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या वाड्या-पाड्यांवरील कुटुंबे प्रकाशमान...\nवीस टक्के वीज दरवाढीने उद्योग संकटात\nजळगाव : वेगवेगळ्या कारणांमुळे आधीच अडचणीत असलेले उद्योगक्षेत्र वीज नियामक मंडळाने केलेल्या सुमारे पंधरा ते वीस टक्के दरवाढीमुळे आणखी अडचणीत आले आहे....\nई-निविदांचा कालावधी कमी करणार\nमुंबई - राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे निवारण करण्यासाठी टंचाई काळातच संबंधित कामे पूर्ण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://patrakarsangh.com/index.php/_%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2018-12-16T00:43:03Z", "digest": "sha1:LRQDWASW6GDYH7NZWRNB7TOY6K42A3ML", "length": 14316, "nlines": 70, "source_domain": "patrakarsangh.com", "title": "पत्रकार संघाची घटना - patrakarsangh.com", "raw_content": "\nकार्यकारी मंडळ व विश्वस्त\nप्रकाशने आणि दर्पण अंक\nपत्रकार संघातर्फे प्रकाशित पुस्तके\nदर्पण अंकातील लेखांची सूची\nसंस्थेची वास्तु पुनर्रचना (नियोजीत)\nमुख्यपान पत्रकार संघाची घटना\nमुंबई मराठी पत्रकार संघ\nमराठी पत्रकारिता इतिहासाचे टप्पे\nपत्रकार संघ इतिहास आणि परंपरा\nपत्रकार संघ अध्यक्ष परंपरा\nपत्रकार संघ विश्वस्त परंपरा\nपत्रकारिता अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण\nपत्रकार परिषद व कार्यक्रमांसाठी सभागृह\nसंपर्क व संकीर्ण माहिती\nमुंबई मराठी पत्रकार संघाची पहिली घटना १९४१ मध्ये तयार करण्यात आली त्यात पत्रकार कोणास म्हणावे व संघटनेत कोणाला प्रवेश द्यावा हे स्पष्ट केलेले आहे. त्यात पत्रकारिता हा ज्याचा मुख्य व्यवसाय आहे तोच संघाचा सभासद होऊ शकतो असे ज��ी म्हटले असले तरी प्रत्यक्षात या व्याख्येची काटेकोर अंमलबजावणी झालेली दिसत नाही. जो वृत्तपत्रांत लिहितो तो पत्रकार असेच व्यवहारात तत्व मानून संघ सदस्यत्व दिलेले दिसते. इतक्या मवाळपणे पत्रकार या शब्दाचा अर्थ लावूनही संघाची सदस्यसंख्या शंभराच्या घरात गेली नाही. त्यावेळी सदस्य वर्गणी वर्षाला एक रुपया व प्रवेश फी फक्त आठ आणे होती. स्वातंत्र्यानंतर वृत्तपत्रांची संख्या हळूहळू वाढू लागली. त्याबरोबर पत्रकारांचीही संख्या वाढू लागली. अर्थात् संघसदस्यांच्या संख्येतही वाढ होऊ लागली. तेव्हा पत्रकार संघातील अनेक सदस्यांच्या मनात 'पत्रकार' शब्दाच्या अधिक स्पष्ट व्याख्येची गरज आणि काटेकोर अंमलबजावणीची आवश्यकता भासू लागली. त्याप्रमाणे पूर्णवेळ पत्रकारिता करणार्‍यांनाच संघसदस्यत्व देण्यात यावे अशी उघडपणे चर्चा सुरू झाली. परंतु पूर्णवेळ पत्रकारितेस वाहून घेतलेल्यांनाच पत्रकार संघाचे सदस्यत्व द्यावे हा विचार सुरवातीपासूनच होता म्हणून १९४९च्या घटना दुरुस्तीनुसार सदस्यांची विभागणी दोन वर्गात करण्यात आली. एक मराठी वृत्तपत्रे, नियतकालिके व वृत्तसंस्था यांच्या संपादकीय विभागात विविध पदांवर काम करणारे तसेच मोबदला घेऊन वृत्तपत्रात नियमित लेखनकार्य करणारे व प्राधान्येकरून पत्रव्यवसाय करणारे यांस पत्रकार संबोधून संघाचे सदस्यत्व द्यावे असे ठरले. संघाचा एखादा सदस्य वृत्तपत्र व्यवसायातून निवृत्त झाल्यावर संघ सदस्य राहू इच्छित असेल तर त्याचे सदस्यत्व 'सहकारी सदस्यत्व' या शीर्षकाखाली चालू ठेवावे. अशा सदस्यास मतदानाचा अधिकार राहणार नाही व पदाधिकारी म्हणून निवडणूक लढविता येणार नाही अशी बंधने घालण्यात आली.\nपत्रकार संघाने १९७१ साली आपल्या घटनेत महत्त्वाच्या दुरुस्त्या केल्या. यातील प्रमुख दुरुस्ती म्हणजे संघाच्या कार्यालयाचा पत्ता घटनेत नमूद करण्यात आला. कारण त्यापूर्वी संघाच्या कार्यालयाला कायम स्वरूपी पत्ता नव्हता. म्हणून घटनेत अशी तरतूद होती की, 'संघाचे कार्यालय संघ कार्यकारिणी ठरवील त्या ठिकाणी राहील, मात्र कार्यकारी मंडळाने कार्यालयाचा सदर पत्ता वृत्तपत्रातून जाहीर केला पाहिजे.' १९७० साली शासनाने पत्रकार संगाला बोरीबंदरसमोर आझाद मैदानात एक घर दिले. त्यामुळे घटनेतील चवथ्या कलमात पुढीलप्रमाणे दुरु��्ती करण्यात आली. 'संघाचे कार्यालय मुंबई शहरात पत्रकार भवन, एन्सा हटमेंटस्, आझाद मैदान, मुंबई १ येथे राहील. यात कोणताही बदल करावयाचा झाल्यास तो कार्यकारिणी ठरावाने करील व त्याची सूचना सात दिवसांच्या आत संस्था निबंधकाला देईल.' संघाचे कार्यक्षेत्र मुंबई महापालिकेच्या हद्दीपुरते ठरविणारी दुरुस्तीही करण्यात आली. तशी दुरुस्ती घटनेच्या कलम २ मध्ये करण्यात आली.\nमूळ घटनेत पत्रकारांना पगार नियमित मिळणे व त्यात वाढ होणे, प्रॉव्हिडंट फंड व ग्रॅच्युइटी मिळण्याची व्यवस्था करणे, नोकरीचे नियम निश्चित करणे इत्यादी दिशांनी प्रयत्‍न करणे, असे कलम होते परंतु शासनाने याबाबत कायदा करून हे नियम केले व वेतन मंडळ नेमून पत्रकारांच्या वेतनश्रेण्याही ठरविल्या. त्यामुळे हा प्रश्न सुटला. शिवाय याबाबत काही तंटे निर्माण झाल्यास ते हाताळण्यासाठी श्रमिक पत्रकारांची संघटनाही तयार झाली. त्यामुळे मुंबई मराठी पत्रकार संघाच्या घटनेतून हे कलम वगळण्यात आले. मराठीप्रमाणे अन्य भाषिक वृत्तपत्रांत व नियतकालिकांत काम करणार्‍या मराठी भाषिक पत्रकारांना संघाचे दरवाजे खुले करण्यात आले त्यामुळे इंग्रजी, हिंदी व गुजराथी वृत्तपत्रांतून काम करणारे अनेक मराठी भाषिक पत्रकार संघाचे सदस्य झाले. संघाचे कार्यक्षेत्र मुंबई महापालिकेची हद्द असे घटनेत म्हटले होते त्याचा तपशील घटनेत नमूद करण्यात आला तो असा : ज्याचे व्यावसायिक क्षेत्र अथवा निवासस्थान बृहन्मुंबई महापालिकेच्या हद्दीत असेल अशास संघाचे सदस्य होता येईल. त्याप्रमाणे १५ वर्षे पत्रव्यवसाय करून निवृत्त झालेल्या मराठी भाषिक व्यक्तीस संघाचे सदस्यत्व मिळू शकेल अशीही तरतूद करण्यात आली. संघ सदस्यत्वाची वर्गणी १९४१ साली वार्षिक १ रु. होती व प्रवेशफी फक्त ८ आणे होती. १९४९ मध्ये वार्षिक वर्गणी ३ रुपये करण्यात आली परंतु सहकारी सदस्यांना फक्त २ रु. होती. १९७१ मध्ये वार्षिक वर्गणी १० रु. करण्यात आली व प्रवेशफी एक रुपयावर नेण्यात आली.\nमराठी पत्रकारांचे पहिले संमेलन\nपहिले अध्यक्ष न. र. फाटक\nपत्रकार संघाला स्थैर्य आले\nवास्तू शांती व स्नेहमीलन\nदिवाळी अंक प्रदर्शन - स्पर्धा\nकै. आप्पा पेंडसे पुरस्कार\nसंयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सहभाग\nवर्धापन दिन व पत्रकार दिन\nसाहित्य न नाट्य क्षेत्रातील योगदान\nअ. भा. मराठी प��्रकार परिषद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRFI/MRFI054.HTM", "date_download": "2018-12-16T01:12:38Z", "digest": "sha1:NL34UWW536TYCA34KVQGTZ4MFN3YM747", "length": 7967, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - फिनीश नवशिक्यांसाठी | डिपार्टमेंट स्टोअरमध्ये = Tavaratalossa |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > फिनीश > अनुक्रमणिका\nआपण डिपार्टमेंट स्टोअरमध्ये जाऊ या का\nमला काही खरेदी करायची आहे.\nमला खूप खरेदी करायची आहे.\nकार्यालयीन सामान कुठे आहे\nमला लिफाफे आणि लेखनसाहित्य पाहिजे.\nमला पेन आणि मार्कर पाहिजेत.\nमला एक मोठे कपाट आणि खण असलेले एक छोटे कपाट घ्यायचे आहे.\nमला एक बाक आणि एक बुक शेल्फ पाहिजे.\nमला एक बाहुली आणि टेडी बेअर पाहिजे.\nमला फुटबॉल आणि बुद्धीबळाचा पट पाहिजे.\nमला एक हातोडा आणि एक पक्कड घ्यायची आहे.\nमला एक ड्रिल आणि स्क्रू ड्राइव्हर पाहिजे.\nदागिन्यांचा विभाग कुठे आहे\nमला एक माळ आणि एक हातकंकण पाहिजे.\nमला एक अंगठी आणि कर्णभूषण पाहिजे.\nमहिला या पुरुषांपेक्षा जास्त भाषा तज्ञ म्हणून प्रतिभासंपन्न आहेत\nमहिला या पुरुषांइतक्याच हुशार आहेत. सरासरी दोघांमध्ये समान बुद्धयांक आहे. परंतु, दोघांची कार्यक्षमता वेगळी आहे. उदाहरणार्थ: पुरुष अतिशय चांगल्या पद्धतीने त्रिमितीय विचार करू शकतात. ते गणितातील प्रश्न देखील चांगल्या पद्धतीने सोडवू शकतात. दुसरीकडे, महिलांची स्मरणशक्ती अतिशय चांगली असते. आणि त्या भाषेवर प्रभुत्व मिळवू शकतात. महिला वर्ण आणि व्याकरणामध्ये फार कमी चुका करतात. त्यांचा शब्दकोश फार मोठा असून त्याचे वाचन अस्खलित असते. म्हणून, त्या भाषेच्या परीक्षेमध्ये चांगला निकाल मिळवू शकतात. महिला भाषेमध्ये अतिशय चांगले असण्याचे कारण त्यांच्या मेंदूत आढळते. पुरुषांच्या आणि महिलांच्या मेंदूचे संघटन वेगळे असते. मेंदूचा डावा भाग हा भाषेसाठी जबाबदार असतो. हा भाग भाषेच्या प्रक्रिया नियंत्रित करतो. असे असूनही महिला भाषणाच्या प्रक्रियेमध्ये दोन्हीही भाग वापरतात. शिवाय त्यांच्या मेंदूचे दोन भाग कल्पनांची देवाणघेवाण चांगली करू शकतात. त्यामुळे महिलांचा मेंदू भाषण प्रक्रियेमध्ये अधिक सक्रिय आहे. आणि स्त्रिया अधिक कार्यक्षमतेने भाषण करू शकतात. मेंदूंचा भाग कसा भिन्न आहे हे अजूनही अज्ञात आहे. काही शास्त्रज्ञ जीवशास्त्र हे कारण असल्याचे मानतात. स्त्री आणि प���रुष यांची जनुके मेंदूच्या विकासावर परिणाम घडवितात. महिला आणि पुरुष जसे आहेत त्यास कारण देखील संप्रेरके हे आहे. काहीजण म्हणतात, आपले संगोपन आपल्या विकासास कारणीभूत ठरते. कारण लहान मुली या बोलक्या आणि अधिक वाचिक असतात. दुसर्‍या बाजूला लहान मुले तांत्रिक खेळणे घेणे पसंद करतात. असेही असू शकते की, वातावरण देखील आपला मेंदू घडवितो. दुसरीकडे, विशिष्ट फरक हे जगभरात आढळतात. आणि मुलांचे प्रत्येक संस्कृतीत वेगळ्या पद्धतीने संगोपन होते.\nContact book2 मराठी - फिनीश नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/gramin-striche-arogya-prashna/", "date_download": "2018-12-16T01:19:30Z", "digest": "sha1:DKBN7IPHWUUPJMPJTWLLKFURNBZ76XTF", "length": 20981, "nlines": 144, "source_domain": "www.marathimati.net", "title": "ग्रामिण स्त्रिचे आरोग्य प्रश्न | Gramin Striche Arogya prashna", "raw_content": "\nग्रामिण स्त्रिचे आरोग्य प्रश्न\nग्रामीण स्त्रियांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी स्वतःच्या पायावा उभे राहायला हवं तरंच त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं आरोग्य सुधारण्यास वेग येईल. भारतातल्या ग्रामीण भागात राहाणाऱ्या प्रत्येक स्त्री-पुरुष आणि मुलाला ‘संपूर्ण सर्वांगीण आरोग्य’ मिळणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि हा हक्क अस्तित्वात वास्तवात आणण्यासाठी त्यांना ज्ञान प्राप्त करून देणं ही सर्वात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट आहे. पन हे करण्यासाठी त्यांना मिळणारी वैद्यकिय मदत अत्यंत अपुरी असते. या जनतेला ही जी मदत हवी आहे तिचे एकूण लोकसंख्या ३७ टक्के प्रमाण आहे ही बाबही लक्षात घेण्यासारखी आहे. आपल्या लोकसंख्येच्या ३७ टक्के लोक वैद्यकीय मदतील वंचित आहेत असंही इथं खेदानं नमूद करायला हवं.\nकोणत्याही समाजाचा किंवा देशाचा विकास हा त्या समाजातील देशातील स्त्री आणि मुलांचा सर्वांगीण विकास किती झाल आहे यावर अवलंबून असतो.आपल्या ग्रामीण भागातील बालमृत्यूचं प्रमाण हे हजाराला एकशेवीस आहे. तर जपानमध्ये हे प्रमाण हजारत फक्त दहा आहे. श्रीलंकासारख्या प्रगतशील देशात हेच प्रमाण पंचेचाळीस आहे. स्त्रीचे आरोग्य या देशात अत्यंत खालच्या पातळीवरचे आहे. अपवाद फक्त लैंगिकबाबातीत स्त्रिया या लैंगिकदृष्ट्या पुरुषापेक्षा जास्त बलवान असतात पण भारतात आता ही स्थिती घसरत चालली आहे. याला कारण तिच्या वाट्याला येणारी जास्त बाळंतपण आणि बालमृत्यूचे प्रमाण.ग्र��मीण स्त्रिया किरकोळ आजाराकडे दुर्लक्ष करतात आणि या सततच्या दुर्लक्षतेमुळं गंभीर आजारात रुपांतर होते. दुषित पाणी स्वच्छ्तेची विकृष्ट व्यवस्था, याबरोबरच रूढी परंपरा यामुळे आरोग्य प्रश्न निर्माण होत जातात. पुरुषाची स्त्रीशी असलेली बेफिकीरीची वागणूकही या समस्यांना कारणीभूत ठरते. ग्रामीण स्त्रियांना मानसिक ताण, मधुमेह असले आजार होत नाहीत. पण त्या बळी पडतात; निष्कृष्ट आहार आणि संसर्गजन्य रोगामुळे.\nनित्कृष्ट आहार मिळत असलेल्या मुलांना आणि मोठ्यंना क्षय वगैरसारख्या रोगांगाना आपन बळी पडू देतो धर्नुवात आणि जंतूमुळे होणाऱ्या रोगांना बळी पडून आईवर मरणाची पाळी का यावी धर्नुवात आणि जंतूमुळे होणाऱ्या रोगांना बळी पडून आईवर मरणाची पाळी का यावी निरपराध आयुष्ये अशी फुकाफुकी वाया जाऊ नयेत यासाठी आपल्याला कितीतरी प्रतिबंधक उपाय योजनाची माहिती असते. मग त्याची दुःख अजून वाढतच का आहेत निरपराध आयुष्ये अशी फुकाफुकी वाया जाऊ नयेत यासाठी आपल्याला कितीतरी प्रतिबंधक उपाय योजनाची माहिती असते. मग त्याची दुःख अजून वाढतच का आहेत ग्रामीण स्त्रिया आणि मुलं यांची सध्याची जी अवस्था आहे त्याच्या मुळाशी हेच कारण नाही का ग्रामीण स्त्रिया आणि मुलं यांची सध्याची जी अवस्था आहे त्याच्या मुळाशी हेच कारण नाही का स्त्री आणि मुल सध्या उपासमारीत असतात त्याचं वर्णन करता येणं शक्य नाही. त्यात पुन्हा नव्या मुलांना जन्म देणं आणि ती वाढवणं या जबाबदाऱ्या ग्रामीण स्त्रीला शेतात कष्टाची कामं करावी लागतात. समाजाच्या इच्छेला येईल तसं स्त्रीनं वागावं अशी सध्याची स्थिती आहे. सामाजिक रूढी बंधनामुळं स्त्रिया आणि मुली शिक्षणापासून वंचित राहतात. जरी स्त्री ही घरातली मिळवती अशी प्रमुख घटक असली तरी घरात तिला तसं मानाच स्थानही नाही आणि निर्णय घेण्याचं स्वातंत्र्यही नाही. ती मूकपणे सारं सोशीत राहाते. ग्रामीण स्त्री ही आज रूढीबंधन आणि द्रारिद्र्य, उपासमार यांच्या कात्रीत सापडलेली आहे.\nयासाठी स्त्रियांच्या सर्वांगीण विकासाकरता त्यांनी स्वतःच पायावर उभं राहायला हवं. त्याचं आरोग्य सुधारण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी स्वतःहून सुधारणेच्या मार्गावर उब्या राह्याल्याशिवाय सरं व्यर्थ आहे. ग्रामीण स्त्री ही पैलू न पाडलेल्या धूळीत पडलेल्या हिऱ्यासारखी अस��े. ही गरीब आणि अशिक्षित स्त्री संधी मिळाली तर खात्रीनं पुढं येऊ शकेल इतकी तिच्यात शक्ती आणि गुण वास करीत असतात. जामखेड भोवतालच्या खेड्यातील गोरगरीब अशिक्षित स्त्रीच्या बाबतीत हे निश्चितपणे सांगता येईल. मात्र तिला संधी मिळाली पाह्यजे. त्यांच्यातल्या सुप्तशक्तीवर आपण विश्वास ठेवायला हवा आणि त्यांना संधी द्यायला हवी. तशी ती या स्त्रियांना दिल्यावर त्याच्यातले बदल जाणवू लागेल आहेत. खरं पाहाता प्रत्येक स्त्रीला आपली शक्ति क्षमता माहिती असतेच असं नाही. सातत्यानं प्रयत्न केल्यामुळं या स्त्रियांना आता आपली (ग्रामीण स्त्रीला शेतात कष्टाची कामं करावी लागतात. समाजाच्या इच्छेला येईल तसं स्त्रीला वागावं लागतं अशी सद्यःस्थिती आहे. ) स्वतःची माहिती होऊ लागली आहे. त्या आता पुढं येऊन कर्तृत्वाची नवनवीन क्षितिज शोधू लागल्या आहेत. समाजाकडून त्यांच्यावर मुलांवर होणाऱ्या अन्यायाविषयी त्या जागरूक झाल्या आहेत. आणि त्या या समस्यांना तोंड देण्यासाठी मार्ग काढू लागल्या आहेत.\nया जामखेड भोवतालच्या अशिक्षित स्त्रियांनी अगदी कमी वेळातच बालमृत्यूचं प्रमाण कमी करून दाखविलं आहे. त्याचबरोबर खेड्यापाड्यातल्या आरोग्यातही सुधारणा होऊ लागली आहे. त्या गावातल्या लोकांना अनिष्ठ रूढीपरंपराविरुद्ध उभं करू लागल्या आहेत. आणि त्याचबरोबर गावागावातून शिक्षणाचा प्रसार करायला मदत करून समाजजीवन सुधारायला हातभार लागत आहे.केवळ शालेय किंवा विद्यापीठीय शिक्षण घेतल्यानंच आरोग्य सुधारायला मदत होत आहे असं वाटणं चुकीचं आहे. ग्रामीण भागातील लोकांना एखादी गोष्ट पटवून सांगितली, तर त्या गोष्टी ते बरोबर उचलतात. त्यासाठी त्यांना विश्वासात घेणं आवश्यक असतं. त्यामुळे ते शिकतातही आणि दुसऱ्यांना शिकविण्यास मदतही करू शकतात. विशेषतः स्त्रियांना असं शिकवलं तर त्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून मोठ्या हौसेनं लोकशिक्षणासाठी पुढे येतात. त्यांना त्यांचा समाज पूर्णपणे माहिती असल्यामुळे त्या महिला मंडळे सुरू करून स्त्रियांना एकत्र आणून त्यांच्यात जागृती करू शकतात. आरोग्य न्याय आणि समता याच्यासाठी त्या खंबीरपणे उभ्या राहू शकतात.\nआरोग्याच्या दृष्टीनं जागृत झालेल्या ग्रामीण स्त्रियांना नेहमीचे आजार, बालसंगोपण प्राथमिक उपचार, आरोग्य, शिक्षण, पाणी, आहार यासंबंधी माहिती दिली, त्यांना प्रशिक्षित केलं तर त्या आपल्या गावातल्या स्त्रियांना निश्चितपणे सुधारू शकतील. आम्ही केलेल्या अशा प्रयोगामुळे बालमृत्यूचं प्रमाण जामखेड भागात हजारात फक्त चाळीस बालमृत्यू इतक खाली आलं आहे.स्त्री आणि बालकांच्या आरोग्य आणि व्यक्तिविकासाच्या अशा योजनेला जास्ती खर्चही लागत नाही. महागडे डॉक्टर्स किंवा खर्चिक तंत्रज्ञानही लागत नसतं. लोकजागृती करणं एवढंच मुख्य असतं. ग्रामीण स्त्रियांत आत्मविश्वास उत्पन्न करणं हे महत्त्वाचं काम आहे. त्याचे आरोग्य विषयक प्रश्न त्यांना सोडविता येतात यामुळे त्यांना आनंद आहे. यासाठी त्या स्त्रियांशी एकुण समाजाशीच सातत्यानं संपर्क असण महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यांना उत्साह येतो. उत्तेजन मिळतं आत्मविश्वास निर्माण होतो. आपले प्रश्न आपण सोडवितो आहोत या आनंदानं त्या अधिकाधिक काम करू लागतात. आणि अशा अर्थानं ग्रामीण स्त्रिया सुशिक्षित झाल्या की मग त्यांचे त्यांनाच कळायला लागेल की आरोग्य हा केवळ हक्कच नसून ती एक जबाबदारीही आहे. आणि एकदा जबाबदारीची जाणीव निर्माण झाली की व्यक्ती, समाज आणि देश सर्वांगीण विकासाच्या दिशेनं वेगान वाटचाल करू लागेल यात शंका नाही.\nया वर्गातील आणखी काही लेख\nमुलांना गोष्टी कथा सांगाव्यात\nस्त्रि व अंगावर पांढरे जाणे\nमासिक पाळी आणि तक्रारी\nस्त्री स्वातंत्र्य व व्यक्तिमत्त्व\nकुटुंब नियोजन पद्धती : फायदे : तोटे\nThis entry was posted in आरोग्य सल्ला and tagged उपासमारी, ग्रामिण, डॉ. रजनीकांत आरोळे, तंत्रज्ञान, धर्नुवात, बालमृत्यू, लेख, लोकसंख्या, वैद्यकिय, स्त्री on फेब्रुवारी 1, 2011 by संपादक.\n← राज्य सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर सीआरझेड २०११ किनार्‍यांच्या विकासाची नवी गाज →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/all/aurangabad-division?sort=price-asc", "date_download": "2018-12-16T00:50:51Z", "digest": "sha1:YG4DBODTOJPBUV67TH5ITIEVFQAZOUPS", "length": 4650, "nlines": 117, "source_domain": "krushikranti.com", "title": "krushi kranti", "raw_content": "\nशेतकर्यांसाठी आनंदाची बातमी विषमुक्त जमीन, उत्पादनात घट न करता ज्यांना रासायनिक शेती सारखे परिणाम तर पाहिजे तर पण शेणखत, जिवांमृत व इतर अर्क, गोमुञ जमा करणे इत्यादी वेळ खाऊ गोष्टी करायला जमत नाहीत त्यांच्या करिता. शेतकर्यांसाठी कोरफडीपासून अत्यंत…\nसात्म्य गावरान शेतमालाच जग सात्म्य गावरान शेतमालाच जग\nात���म्य - Satmya - 7744803333 आम्ही ग्राहकांसाठी घेऊन आलो आहोत रोज लागणारा गावरान व नैसर्गिक शेतमाल.. आम्ही गावरान शेतमाल विकत घेतो संपर्क करा\nAurangabad Division 01-01-18 सात्म्य गावरान शेतमालाच जग\n20 टन निंबोळी विकत घेणे आहे 20 टन निंबोळी विकत घेणे आहे\n2 टन निंबोळी विकत घेणे आहे\n2 टन निंबोळी विकत घेणे आहे\nतेल्या मुक्त सुपर भगवा डाळिंब रोपे मिळतील telya mukt supar bhagava Dalimb rope miltil\nतेल्या मुक्त सुपर भगवा डाळिंब…\nखपली गहू विक्री साठी उपलब्ध खपली गहू विक्री साठी उपलब्ध\nपोकरना फार्म, औरंगाबाद द्वारा उत्पादित खपली गहू विकणे आहे.\nपोकरना फार्म, औरंगाबाद द्वारा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://nashik.wedding.net/mr/album/3238815/36062779/", "date_download": "2018-12-16T01:56:55Z", "digest": "sha1:GLVOCKGW3NM2OKZUYJ5QHAAUNXYEDPAI", "length": 2454, "nlines": 50, "source_domain": "nashik.wedding.net", "title": "Express Inn Nashik \"ठिकाणाची फोटो गॅलरी\" अल्बम मधील फोटो #11", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार अॅकसेसरीज बॅंड डीजे केटरिंग\nशाकाहारी थाळी ₹ 885 पासून\nमांसाहारी थाळी ₹ 900 पासून\n4 अंतर्गत जागा 50, 80, 290, 800 लोक\n1 अंतर्गत जागा 500 लोक\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\n₹ 550/व्यक्ती पासून किंमत\n200 लोकांसाठी 1 अंतर्गत जागा\n1000 लोकांसाठी 1 अंतर्गत + बाह्य जागा\nफोटो आणि व्हिडिओ 22\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,75,091 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/captain-kshitij-sharma/", "date_download": "2018-12-16T00:49:17Z", "digest": "sha1:IQDV4SZRB5D4GL56GBVFLGQ6PI24XZAN", "length": 6819, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Captain Kshitij Sharma Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nसैन्यात रुजू होणाऱ्या ह्या ‘कॅप्टन’च्या आईच्या अश्रूंमागचं कारण अंगावर रोमांच उभं करणारं आहे\nआईने दाखविलेल्या वाटेवर मात्यापित्याचा स्वप्नांची कावड घेऊन न थांबता धावणारा हा श्रावणबाळ आज आपल्या भारतभूमीच्या संरक्षणासाठी दोन्ही पाय घट्ट रोवून उभा आहे.\nमैत्रिणीला “चॅटिंग” वर इम्प्रेस करायचंय\n“भारत चीन युद्ध १९६२” : या महत्वाच्या युद्धात भारताचा दारूण पराभव का झाला\nदोन “राजकीय पि. ए.” मित्रांची कथा आणि व्यथा : जोशींची तासिका\nसिनेस्टार्सच्या विविध कार्यक्रमांमधील “हजेरी” मागचं ‘अर्थपूर्ण गणित\nवीजबचतीसाठी वरदान ��रलेल्या “एलइडी”च्या घातक परिणामांनी शास्त्रज्ञांनाही चिंतेत टाकलंय.\n- वृक्षतोडीवरचा अफलातून तोडगा..\nखुद्द आपल्या भारतात ही ठिकाणे असताना foreign trip ला जाऊन पैसे का वाया घालवता\nशरद पवारांना लाख शिव्या घाला, पण त्यांच्यासारखी “विद्या”नगरी कुणीच उभारली नाही हे मान्य करा\n‘हे’ ५ अवाढव्य प्रकल्प साक्ष देतात चीनजवळ असणाऱ्या सर्वोत्तम विज्ञान आणि तंत्रज्ञानाची\n‘सेक्स थेरेपिस्ट’ना सर्वात जास्त वेळा विचारले गेलेले हे प्रश्न तुम्हालाही पडतात का\nअकबराची पूजा करणारं, “संविधान नं मानणारं” भारतीय गाव\nअॅट्रॉसिटी कायद्यातील बदलांमुळे गोंधळ घालणारे लोक जनतेला फसवत आहेत काय\nत्वचेचं सौंदर्य ते वजनाची समस्या : ह्या एकाच “प्रयोगामुळे” तुम्ही पूर्णपणे फिट राहू शकता\nआपल्याच पुत्रांना गंगेने नदीमध्ये का विसर्जित केले होते जाणून घ्या यामागची रंजक कथा\nकॉर्पोरेटमधील तरुणींची असुरक्षितता पुन्हा उजेडात – TVF च्या अरुनभ कुमारवर विनयभंगाचा आरोप\nजेव्हा जसपाल भट्टी “पाणीपुरी” च्या बिजनेसचे शेअर्स विकायला काढतात\nआपल्या आवडत्या चॉकलेटचा जन्म कसा झाला माहिती आहे का\nसर्जिकल स्ट्राईक “खरंच” झाली का व्हिडीओ “आत्ताच” का बाहेर आले व्हिडीओ “आत्ताच” का बाहेर आले\nइतिहासातील धडा – डंकर्कची यशस्वी माघार – आता Nolan च्या चित्रपटात\nसाखर खाणं बंद केल्याने शरीरावर होणारे हे परिणाम थक्क करणारे आहेत\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-16T02:20:25Z", "digest": "sha1:VNYAIUXBZO7REVAQKDO2NEGSBYBZN4YW", "length": 8862, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जॅकी चॅनच्या मुलीचा मैत्रिणीशी विवाह | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजॅकी चॅनच्या मुलीचा मैत्रिणीशी विवाह\nहॉलिवूडचा अॅक्‍शन, कॉमेडी स्टार जॅकी चॅनच्या मुलीने तिच्या एका मैत्रिणीबरोबर लग्न केले आहे. एटा एन जी असे जॅकीच्या मुलीचे नाव आहे. तिच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठ्या एंडी ऑटम नावाच्या मैत्रिणीबरोबर तिने लग्न केल्याचे नुकतेच समजले आहे. त्यांनी सोशल मिडीयावर आपल्या जोडीदारीणीबरोबरचे फोटो आणि मॅरेज सर्टिफिकेट शेअर करून ही अधिकृत घोषणा केली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला या दोघ��ंनी कॅनडात जाऊन लग्न केले.\nया दोघीजणी गेल्या वर्षभरापासून एकमेकींना डेट करत होत्या. जॅकी आणि त्याच्या कुटुंबीयांकडून मात्र आपल्या मुलीच्या या समलैंगिक विवाहाबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली गेलेली नाही. जॅकी चॅन आणि त्याचे सर्व कुटुंबीय एटाच्या या समलैंगिकतेबाबत खूपच चिंतातूर होते. वर्षभरापूर्वीपासून जॅकीने आपल्या मुलीला समजावण्याचा आणि तिचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्नही केला होता. पण एटा ऐकायला तयार नव्हती. म्हणून जॅकीने तिला घरातून हाकलूनच दिले होते. त्यानंतर एटा आणि तिची मैत्रिण एंडी या हॉंगकॉंगमध्ये एका पूलाखाली रहात होत्या. त्यांच्याजवळ खायलाही पैसे नव्हते. या स्थितीला आपले पालकच जबाबदार असल्याचे एटाने म्हटले होते.\nएटा ही पूर्वाश्रमीची ब्युटी क्‍वीन एलायना एन.जी.ची मुलगी आहे. एलायनाबरोबर जॅकी चॅनचे अफेअर होते. मात्र त्या दोघांनी कधीच लग्न केले नाही.\nएंडीने एटाबरोबरचे फोटो शेअर करताना एक कॅप्शनपण लिहीली आहे. “आम्ही दोघी आता हॉंगकॉंगला परत येत आहोत.,प्रेमाने आमचे डोळे आता उघडले आहेत. मी माझ्या भावना व्यक्‍त करू शकत नाही. आता मला कशाचीही भीती वाटत नाही. लहानपणापासून मला असे वाटायचे की माझ्यामध्ये खूप द्वेषभावना भरलेली आहे. पण मला निगेटिव्हीटीने घेरले होते, याची जाणीव मला एटाने करून दिली.’\nएटानेही सोशल मिडीयावरच्या आपल्या फोटोबरोबर एक क्‍युट मेसेज लिहीला आहे. प्रेमाचा विजय होतो, असे तिने म्हटले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article…आणि बुजगावण्यासारखं उभं आहे सरकार \nNext articleभैरवनाथ विद्यालयात विविध विषयांवर मार्गदर्शन\nप्रिया वॉरियर “गुगल’वर टॉप\nईशाच्या लग्नात अमिताभ, आमीर वाढपी\nपरिणीती चोप्रा अडकणार विवाह बंधनात\nयो यो हनी सिंहची “मखना…’तून वापसी\nMovieReview : ‘माऊली’ नाराज नाही करणार\n‘सिम्बा’ चित्रपटाचे तेरे बिन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/horoscope-december-3-to-december-9/", "date_download": "2018-12-16T02:03:01Z", "digest": "sha1:XA7J2MQTW5CFRUAB22VWFTR4PWQJRJF3", "length": 17437, "nlines": 177, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उत्सुकता भविष्याची: 3 डिसेंबर ते 9 डिसेंबर 18 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nउत्सुकता भविष्याची: 3 डिसेंबर ते 9 डिसेंबर 18 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे\nमेषेत हर्षल वक्री, कर्केत राहू , तुळेत शुक्र, वृश्‍चिकेत रवी, बुध वक्री, धनुमध्ये शनी व प्लुटो मकरेत केतू तर कुंभेत मंगळ व नेप्च्यून वक्री आहे. मनात जे ठरवाल ते पूर्ण कराल. त्यामुळे उत्साही व आनंदी रहाल. विनाकारण घाई, गडबड न करता कामाचे नियोजन योग्य करा. नवीन हितसंबंध निर्माण होतील.\n“हाती घ्याल ते तडीस न्याल’या म्हणीचा अनुभव घ्याल. प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याची घाई असेल. व्यवसायात रोखीचे व्यवहार करतांना दक्षता घ्या. कामात दुर्लक्ष होऊन चूक होणार नाही याची काळजी घ्या. नोकरीत वरिष्ठांना गृहीत धरून कामे करू नका. महत्त्वाचा निर्णय घेतांना श्रेष्ठांचा सल्ला घ्या. घरात कुवतीबाहेर खर्च करू नका.\nविद्यार्थ्यांनी अभ्यासात चालढकल करू नये. तरूणांनी अति धाडस टाळावे.\nशुभ दिनांक : 4,5,9\nसभोवतालच्या व्यक्तींकडून नवीन अनुभव येतील त्यातून बरेच काही शिकताही येईल. व्यवसायात कामाचा वेग वाढेल. नोकरीत अति उत्साहाच्या भरात काम संपवण्याची घाई करू नका. आवश्‍यक तेथे वरिष्ठांचा सल्ला घ्या. पैशाची चिंता मिटेल. पगारवाढ व बढतीचे योग येतील. घरात मुलांच्या प्रकृतिकडे लक्ष द्यावे लागेल. नवीन खरेदीचे योग येतील. विद्यार्थ्यांनी धांदरटपणा करू नये. महिलांनी आवडता छंद जोपासावा.\nशुभ दिनांक : 3,6,7,8\nमनोकामना प्रत्यक्ष साकार करण्यास उत्तम ग्रहमान आहे. व्यवसायात हातातील काम संपवून मगच नवीन कामांकडे वळा. आर्थिक दृष्टीकोन ठेऊन कामाचे विभाजन करा. कामाचे प्रमाण वाढल्यामुळे वेळेचे नियोजन करणे गरजेचे होईल. पैशाची चणचण कमी करण्यासाठी तात्पुर्ती तरतूद करावी लागेल. नोकरीत वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करणे. मुलांकडून अपेक्षित यश मिळेल. विद्यार्थ्यांनी योग्य व्यक्तींकडून शंका निरसन करावे.\nशुभ दिनांक : 3,4,5,9\nकामांची आखणी करून त्याप्रमाणे कामे पुढे न्याल. संघर्षातून खडतर वाटचाल राहील. हातातील पैशाचा विनियोग योग्य कामांसाठीच कराल. नवीन संधी दृष्टीक्षेपात येईल. नोकरीत कामात केलेला आळस अंगलट येण्याची शक्‍यता आहे. जर जादा कामाची तयारी दाखवलीत तर वरकमाई करता येईल. वैचारिक तणाव राहील. विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासामुळे त्यांना यश मिळेल. महिलांनी मनन-चिंतन करावे.\n“भरवशाच्या म्हशीला टोणगा’ या म्हणीचा प्रत्यय येईल. आपल्याच माणसांकडून तों��घशी पडण्याची वेळ येईल. तरी सावध रहा. सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करा. नोकरीत स्वतःचे काम संपवून सहकाऱ्यांनाही मदत करावी लागेल. अपेक्षा न ठेवता कृती केलीत तर त्याचे समाधान मिळेल. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. घरात किरकोळ वाद होतील.तरी डोके शांत ठेवा. कर्तृत्वाला चुकू नका.\nयोग्य व्यक्तींची मदत घेऊन कामे सोपवलीत तर कामाचा तणाव कमी होईल. प्रकृतीचे तंत्रही सांभाळलेत तर जास्त वेळ काम आनंदाने करू शकाल. व्यवसायात पैशाच्या कामांना प्राधान्य देऊन कामे पूर्ण करा. नोकरीत वरिष्टांचा विचार व सूचनांचे पालन तंतोतंत केलेत तर फायदा तुमचाच होईल. घरात गैरसमजुतीने होणारे वाद टाळा. विद्यार्थ्यांनी स्वयं अध्ययन करावे.\nमाणसांची पारख करून त्यांचेवर विश्‍वास ठेऊन कामे सोपवणे हे अवघड काम आहे असा अनुभव येईल. व्यवसायात कामाचे स्वरूप चांगले असेल, पैशाच्या हव्यासापोटी धोका पत्करू नका. तुमचे खरे हितचिंतकच तुमच्या मदतीला येतील. जादा कामासाठी वरिष्ठ तुमची खुशामत करतील. तरूणांना प्रेमात रुसवे-फुगवे सहन करावे लागतील. महिलांनी अध्यात्मिक उन्नतीकडे लक्ष द्यावे.\nअनपेक्षित शुभ घटना मनाला उभारी देतील. व्यवसायात पूर्वी केलेल्या कामाचा लाभ मिळेल. नवीन कामाची संधी मिळेल. मात्र कामाच्या पूर्ततेसाठी जादा वेळ मागून घ्या. नोकरीत तुमच्या कामाचे महत्व वाढेल. कामात सहकारी मदत करतील. वरिष्ठ जादा अधिकार व सवलती देतील. घरात मुलांच्या अभ्यासाची चिंता वाटेल. तरूणांना मनपसंत जोडीदार भेटेल. अभ्यासाचा अति ताण घेऊ नये.\nवेगळी वाट पत्करून काहीतरी वेगळे करण्याची खुमखुमी येईल. मात्र “अति तेथे माती’ ही म्हण लक्षात ठेवा. व्यवसायात नियोजनपूर्वक काम केलेत तर फायदा होईल. नवीन कामे ओळखीतून मिळतील. विश्‍वसार्हता पडताळून नवीन नवीन व्यक्तींवर जबाबदारी सोपवा. नोकरीत चौकस राहून कामात चोख रहा. जादा कामाची तयारी असेल तर वरकमाई करता येईल. घरात अविचाराने कृती करू नका.\nशुभ दिनांक : 3,4,5,9\nमहत्वाचे निर्णय घेतांना सभोवतालच्या व्यक्तींकडून नवीन अनुभव येतील. थोडेसे गोंधळात टाकणारे ग्रहमान आहे. व्यवसायात पैशाचे व वेळेचे गणित असून त्याप्रमाणे कामाची आखणी करा. पैशाची तजवीज होईल. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांच्या तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा असतील. स्वतःला झेपेल तेवढेच काम करून महत्व पटवू��\nद्याल. अति उत्साहाच्यापोटी कोणतेही आश्‍वासन देऊ नका.\nभौतिक व्यवहार जपतांना थोडी तारेवरची कसरत होईल. मनाविरूद्ध गोष्टी घडल्याने थोडी चिडचिड होईल पण सबुरी ठेवलीत तर बरेच काही साध्य करू शकाल. व्यवसायात हातातील कामे वेळेत संपवण्याचा प्रयत्न राहील. नियमांचे काटेकोरपणे पालन करून उलाढाल वाढवण्याचा प्रयत्न राहील. घरात मोठ्या व्यक्तींचे विचार पटणार नाहीत. विद्यार्थ्यांनी धांदरटपणा करू नये.\nचंचल स्वभावामुळे हातून बारीक गोष्टी राहून जातात. त्यामुळे नंतर त्याचा त्रास होतो तेव्हा सजगवृत्ती बाळगा व्यवसायात ठरवलेली कामे पूर्ण करून मगच नवीन कामांकडे वळा. पैशाचे व्यवहारात चोख रहा. उधार उसनवार शक्‍यतो टाळा. सहकारी वरिष्ठांचा विश्‍वास संपादन करून कामे सोपवा. घरात स्वतःचे स्वास्थ्य सांभाळून कामे करावीत. आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनहींबे आंदोलनकर्त्यांची सत्यजितसिंह पाटकणरांनी घेतली भेट\nNext articleजमशेदपूर विरुद्ध बरोबरीसह नॉर्थइस्ट दुसऱ्या क्रमांकावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahagenco.co.in/index.php/2016-11-25-02-24-48", "date_download": "2018-12-16T02:32:33Z", "digest": "sha1:76NZY4OUKZ45IOFLYSVXAUBTC6WFP6BD", "length": 8467, "nlines": 138, "source_domain": "mahagenco.co.in", "title": "Career - Career - Maharashtra State Power Generation Co. Ltd.", "raw_content": "\nनिम्नस्तर लिपिक (लेखा) व निम्नस्तर लिपिक (मासं) या पदांच्या ऑनलाईन पुर्नपरीक्षेच्या प्रश्नपत्रिका व सुयोग्य उत्तराच्या माहितीबाबत. संदर्भ :- महानिर्मिती जाहिरात क्र.११(Sep)/२०१७\nउप कार्यकारी अभियंता (स्थापत्य) Dy. Executive Engineer (Civil) या पदाच्या १:२ प्रमाणात पार पाडण्यात आलेल्या वैयक्तिक मुलाखत परिक्षेअंती निवड झालेल्या उमेदवारांची यादी.\n''रसायनशास्रज्ञ'' (Chemist) या पदाच्या वैयक्तिक मुलाखती करीता १:२ प्रमाणात निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी. संदर्भ :- महानिर्मिती जाहिरात क्र.०१(जाने)/२०१७\nसुरक्षा संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशद्वारे भरण्याकरीता देण्यात आलेल्या सरळसेवा जाहिरातीस अनुसरून शारीरिक क्षमता चाचणीबाबत. संदर्भ :- महानिर्मिती जाहिरात क्र.०१(जाने)/२०१७\n\"रसायनशास्त्रज्ञ\" (Chemist) या पदाच्या गुणांच्या सुधारीत यादीबाबत. संदर्भ :- महानिर्मिती जाहिरात क्र.०१(जाने)/२०१७\nनिम्नस्तर लिपिक (लेखा) व निम्नस्तर लिपिक (मासं) या पदांच्या ऑनलाईन पुर्न परीक्षेचे प्रवेशपत्र ,परीक्षा केंद्र ,ठिकाण व वेळेबाबतची माहिती. संदर्भ : महानिर्मिती जाहिरात क्र.११(Sep)/२०१७\n-निम्नस्तर लिपिक (मांस) व निम्नस्तर लिपिक (लेखा) या पदांच्या दि.०१.१२.२०१८ व दि. ०२.१२.२०१८ रोजी होणाऱ्या ऑनलाईन पुर्न परीक्षेबाबत. संदर्भ :- जाहिरात क्र. ११(Sep)/२०१७\nDy.Executive Engineer (Civil) या पदाच्या कागदपत्रे पडताळणी अंती पात्र ठरलेल्या उमेदवारांमधुन दिनांक २२. ११. २०१८ रोजी घेण्यात येणाऱ्या वैयक्तीक मुलाखत परिक्षेकरीता १:२ प्रमाणात निवड करण्यात आलेली यादी. संदर्भ :- महानिर्मिती जाहिरात क्र ०२ (Feb)/२०१८\nकल्याण अधिकारी (Welfare Officer) या पदाच्या नेमणुकीसाठी कागदपत्रे जमा करणे व वैयक्तीक मुलाखतीस १:४ प्रमाणात पात्र ठरलेल्या उमेदवारांनी दिनांक १९.११. २०१८ रोजी उपस्थित राहण्याबाबत.संदर्भ :- महानिर्मिती जाहिरात क्र ०६(जून)/२०१८\nDy.Executive Engineer (Civil) या पदाच्या कागदपत्रे पडताळणी अंती पात्र व अपात्र आढळून येणाऱ्या उमेदवारांची यादी. संदर्भ :- महानिर्मिती जाहिरात क्र ०२ (Feb)/२०१८\nRevised : कनिष्ठ अभियंता (Junior Engineer ) व सहाय्यक अभियंता (Assistant Engineer ) या पदाच्या प्रतीक्षा सूची यादीतील पात्र /अपात्र उमेदवारांची यादी. संदर्भ :- जाहिरात क्र.०९(Oct)/२०१६\nजाहिरात क्र.०१ (Jan)/२०१७ अन्वये सरळसेवेकरीता प्रसिद्ध करण्यात आलेल्या कनिष्ठ प्रयोगशाळा रासायनशास्त्रज्ञ( Junior Lab Chemist), औषधनिर्माता(Pharmacist), परिचारिका (Nurse) या पदाच्या तात्पुरत्या निवड / प्रतिक्षा सूची यादीतील कागदपत्रे पडताळणीअंती पात्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AD%E0%A5%A7", "date_download": "2018-12-16T01:01:52Z", "digest": "sha1:RS6JWPU5BKI6K3YAEHK5QKCB3LGKVWX6", "length": 5605, "nlines": 201, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ७१ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. १ ले शतक - १ ले शतक - २ रे शतक\nदशके: ५० चे - ६० चे - ७० चे - ८० चे - ९० चे\nवर्षे: ६८ - ६९ - ७० - ७१ - ७२ - ७३ - ७४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nरोममध्ये लोखंडी कुलुप-किल्लीचा वापर सुरू झाला.\nइ.स.च्या ७० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०१३ रोजी ०९:४३ वाजता केला गेला.\nये��ील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5674875904817397407&title=Launch%20of%20'4WD'%20Tractors%20in%20Maharashtra&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-16T01:05:05Z", "digest": "sha1:JU6RQXZXXOUGVQXCFF33DPMJAL3U4R2A", "length": 14451, "nlines": 125, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘महिंद्रा’चे प्रगत ‘फोरडब्ल्यूडी’ ट्रॅक्टर महाराष्ट्रात दाखल", "raw_content": "\n‘महिंद्रा’चे प्रगत ‘फोरडब्ल्यूडी’ ट्रॅक्टर महाराष्ट्रात दाखल\nपुणे : महिंद्रा समूहाच्या महिंद्रा अँड महिंद्राच्या फार्म इक्विपमेंट सेक्टरने (एफईएस) महाराष्ट्रात आपल्या नोवो युवो व जिवो ब्रँडची फोर व्हील ड्राइव्ह (फोरडब्लूडी) रेंज दाखल केल्याचे नुकतेच जाहीर केले आहे.\nट्रॅक्टरची किंमत आकर्षक असून, एक्स-महाराष्ट्र ११.५ लाख रुपयांपासून नोवो ६५ एचपी फोरडब्लूडी, ७.७ लाख रुपयांपासून युवो ४५ एचपी फोरडब्लूडी (५७५ डीआय) आणि ४.२१ लाख रुपयांपासून जिवो २४ एचपी फोरडब्लूडी (२४५ डीआय) उपलब्ध आहे. १५० कस्टमर टच पॉइंट्सच्या महिंद्राच्या विस्तृत जाळ्यामार्फत हे ट्रॅक्टर राज्यभर तातडीने उपलब्ध होणार आहेत.\nफोर व्हील ड्राइव्ह वैशिष्ट्यामुळे निसरड्या किंवा उंचसखल भूपृष्ठावर उत्तम ट्रॅक्शन मिळते व त्यामुळे उत्पादकता वाढते. सर्व ‘फोरडब्लूडी’ ट्रॅक्टरमध्ये प्रगत तंत्रज्ञान समाविष्ट आहे, जसे ‘DiGiSENSE’ आणि ही वैशिष्ट्ये कार्यामध्ये सोय व सुलभता आणण्याच्या दृष्टीने तयार केली आहेत; तसेच, शेतीच्या कामांसाठी उत्पादकता व कार्यक्षमतेतही वाढ केली जाणार आहे.\nया प्रसंगी बोलताना महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे मार्केटिंग, फर्म डिव्हिजनचे उपाध्यक्ष रवींद्र शहाणे म्हणाले, ‘महिंद्रामध्ये आम्ही प्रणेते शेती तंत्रज्ञान आणून ग्रामीण भागाच्या भरभराटीला चालना देत आहोत. या तंत्रज्ञानामुळे शाश्वत उत्पादकतेला चालना मिळेल व त्या बदल्यात, शेतीच्या उत्पन्नात वाढ होईल. आमचे प्रगत ट्रॅक्टर तंत्रज्ञान शेतकऱ्यांना शेतीच्या कार्यक्षम पद्धतींचा वापर करण्याची सुविधा देऊन त्यांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी यशस्वी ठरले आहे.’\n‘अद्ययावत ‘फोरडब्लूडी’ उत्पादने सादर करताना आम्हाला अ��िशय आंनद होत असून, त्यामुळे या उद्योगात नवा बेंचमार्क निर्माण केला जाणार आहे. ‘फोरडब्लूडी’ प्रकार आता ट्रॅक्टर्सच्या नोवो, युवो व जिवो ब्रँडमध्ये उपलब्ध असून, त्यामुळे ऊस व फुलशेती अशा विविध प्रकारच्या पिकांना शेतीच्या विविध सेवा पुरवल्या जाणार आहेत,’ असे शहाणे यांनी सांगितले.\nजवळजवळ तीन वर्षांपूर्वी दाखल करण्यात आलेला नोवो ५०-६० एपी श्रेणीमध्ये तंत्रज्ञानाच्या बाबतीत अत्यंत प्रगत आहे. महिंद्रा नोवो अतिशय वैविध्यपूर्ण आहे आणि त्याचा वापर शेतीच्या निरनिराळ्या ४० कामांसाठी केला जाऊ शकतो. युवोतील आधुनिक तंत्रज्ञानामुळे जमिनीच्या मशागतीपासून कापणीपर्यंत, तसेच पाकणीनंतरच्या कामांपर्यंत शेतकऱ्यांच्या वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण केल्या जातील.\nदोन वर्षांपूर्वी दाखल केलेला युवो भारतातील झपाट्याने प्रगती करणारा ट्रॅक्टर ब्रँड ठरला आहे. पूर्णतः स्वतंत्र सुविधेवर तयार करण्यात आलेला आणि विशेष व या उद्योगातील पहिलावहिला १२एफ+थ्रीआर फुल कॉन्स्टंट-मेश गिअरबॉक्स समाविष्ट असलेला महिंद्रा युवो अतिशय वैविध्यपूर्ण आहे आणि त्याचा वापर शेतीच्या निरनिराळ्या ३० कामांसाठी केला जाऊ शकतो.\nमहिंद्रा जिवो हा अत्यंत वैविध्यपूर्ण ट्रॅक्टर असून, त्याचा वापर पिकांची निगा, जमिनीची मशागत व आंतरपिकांची कामे अशा निरनिराळ्या कामांसाठी करता येऊ शकतो. फुलशेती व रो क्रॉप फार्मिंग या श्रेणींच्या नव्या गरजा विचारात घेऊन महिंद्रा जिवोची निर्मिती केली आहे आणि त्याची अरुंद व आटोपशीर रचना व उच्च बळ विचारात घेता तो शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरेल. ‘महिंद्रा’चा पहिला सब २५एचपी फोरडब्लूडी ट्रॅक्टर म्हणून, हा उच्च कामगिरी करणारा ट्रॅक्टर व या श्रेणीतील सर्वोत्तम टॉर्क व इंधनक्षमता यामुळे तो या श्रेणीत आघाडीवर आहे.\nतंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रगत असलेला महिंद्रा नोवो विविध एचपी क्षमतांमध्ये (४९.९, ५२, ५७, ६५ व ७५ एचपी) उपलब्ध असून, तो सर्व प्रकारच्या वापरांमध्ये व मातीच्या स्थितीमध्ये किमान आरपीएम ड्रॉपसह सातत्यपूर्ण व एकसमान बळ देत राहील. ‘’\n३०५ एनएम इतके सर्वोच्च टॉर्क व २८ टक्के बॅकअप टॉर्क असलेले अतिशय शक्तिशाली इंजिन, तीन रेंज लिव्हर्स व फुल सिंक्रोमेश ट्रान्समिशन, वेग १.७ किमी प्रति तास ते ३६ किमी प्रति तास (क्रीपर स्पीड ०.४ किमी तासापासून), २६��० किलो इतकी या श्रेणीतील सर्वाधिक क्षमता, झटपट लोअरिंगसाठी सर्वाधिक पंप फ्लो, ६५ एचपी व ७५ एचपी, मेटॅलिक डीप रेड पेंट, स्टाइलाइज्ड मेटॅलिक थ्रीडी डिकॅल ही नोवोची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.\nTags: महिंद्रामहिंद्रा अँड महिंद्राPuneFESMahindraMahindra and Mahindra4WDJivoNovoYuvoRavindra ShahaneTractorsफोरडब्ल्यूडीट्रॅक्टरपुणेरवींद्र शहाणेप्रेस रिलीज\n‘महिंद्रा’तर्फे ‘महिंद्रा क्रेडिट रिस्क योजना’ सादर ‘महिंद्रा’तर्फे ‘फुरिओ’चे अनावरण महिंद्राची नवी स्कॉर्पिओ दाखल तिसऱ्या ‘कॉर्पोरेट कार्निव्हल’ला सुरुवात ‘वर्ल्ड इन मोशन नॅशनल ऑलिंपिक्स’चे उद्घाटन\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\nअरुअप्पा जोशी स्पर्धा अकादमीच्या २० विद्यार्थ्यांची जिल्हा न्यायालयात निवड\n२२ प्रतिज्ञा अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/manthan/emotions-literacy/amp/", "date_download": "2018-12-16T02:43:16Z", "digest": "sha1:4MOMW5AHXLXTLDBQGKJNX4VAJTX2LATE", "length": 13413, "nlines": 41, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Emotions Literacy | भावनांची साक्षरता | Lokmat.com", "raw_content": "\nसजग व्हायचे, माइंडफुल व्हायचे म्हणजे आपले लक्ष वर्तमानात आणायचे आणि त्या क्षणी बाह्यविश्वात आणि अंतर्विश्वात काय होते आहे ते जाणायचे.\n- डॉ. यश वेलणकर सजग व्हायचे, माइंडफुल व्हायचे म्हणजे आपले लक्ष वर्तमानात आणायचे आणि त्या क्षणी बाह्यविश्वात आणि अंतर्विश्वात काय होते आहे ते जाणायचे. बाह्यविश्वात काय घडते आहे ते आपल्याला आपल्या पाच ज्ञानेंद्रियामुळे कळते. आपण समोरील दृश्य पाहतो, आवाज ऐकतो, गंध जाणतो, चव घेतो आणि स्पर्श अनुभवतो. यामुळे आपल्याला आपला भवताल कळतो. ही सर्व माहिती मेंदू ग्रहण करतो आणि त्याचा अर्थ लावतो. मी रस्त्यावरून चालत असताना मला खमंग भज्यांचा वास येतो. हा वास भज्यांचा आहे हे माझा मेंदू ओळखतो. आणि जवळपास कोठे तरी भज्यांचे हॉटेल असणार असा विचार माझ्या मनात येतो. वा, आज मस्तपैकी भजी खाऊया असा दुसरा विचार ये��ो. हा विचार भावनेला जन्म देतो. भजी खाण्याची इच्छा ही भावना असते.\nसजगता म्हणजे माझ्या मनात ही भावना आहे हे जाणणे भावना कृतीला प्रेरणा देत असतात, त्यावेळी काय महत्त्वाचे आहे ते ठरवत असतात. इच्छा, आशा, निराशा, राग, चिंता, प्रेम, वात्सल्य, कंटाळा, भीती या सर्व भावना आहेत. आपल्या मेंदूत लिंबिक सिस्टीम नावाचा भाग भावनांशी निगडित असतो. यालाच भावनिक मेंदू असे म्हणतात. या भावनिक मेंदूत अमायग्डला नावाचा अवयव असतो. आपल्या संरक्षणासाठी हा भाग खूप महत्त्वाचा आहे. जे काही घडते आहे ते तो सतत जाणत असतो, त्याला झोपेतही विश्रांती मिळत नाही. कोणतेही संकट जाणवले की तो सक्रि य होतो, प्रतिक्रि या करतो. त्याच्या प्रतिक्रि येमुळे शरीरात काही रसायने पाझरतात, त्याचवेळी मनात भावना, राग किंवा भीती या भावना निर्माण होतात. उदाहरणार्थ. मी भज्यांचा वास शोधत हॉटेलकडे चालत असतानाच पळा पळा असा मोठा गलका माझ्या कानावर पडला.. बाया, माणसे, पोरेटोरे यांचा लोंढा मोठा आवाज करीत माझ्या दिशेने पळत येत होता, एक वेडा बेभान होऊन हातात सुरा घेऊन लोकांच्या मागे लागला आहे असे काहीतरी मला समजले. त्याक्षणी काहीतरी धोका आहे हे माझ्या अमायग्डलाला जाणवते, मला भीती वाटू लागते आणि मीदेखील त्या जमावात सामील झालो, वेगाने पळू लागलो. आता भज्यांचा वास मला जाणवतही नाही, मी जिवाच्या आकांताने धावत सुटतो.\nही धावण्याची कृती भीती या भावनेमुळे घडते. ही भावना खूप तीव्र असेल तर ती माझ्या वैचारिक मेंदूला विचार करण्याची संधीच देत नाही. मुंबईत एल्फिन्स्टन स्टेशनच्या ब्रिजवर चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली ती अशा भीतीमुळेच घडली. झुंडीत माणसाची सारासारविवेकबुद्धी काम करेनाशी होते आणि तो आततायी कृती करू लागतो. असा आततायीपणा घडू नये म्हणून माणसाच्या मेंदूत खास व्यवस्था आहे. आपल्या मेंदूच्या वैचारिक भागात म्हणजेच प्री फ्रण्टल कोर्टेक्समध्ये अशी काही केंद्रे आहेत जी भावना मनात येतात त्यावेळी सक्रि य होतात आणि भावनांची तीव्रता कमी ठेवतात. आपण सजगतेनं मनात आलेली भावना ओळखतो आणि तिला नाव देतो, त्यावेळी प्री फ्रण्टल कोर्टेक्समधील या केंद्रांना सक्रि य करीत असतो. त्यामुळे भावनांची तीव्रता अतिरेकी प्रमाणात वाढत नाही. आपले वागणे सैराट होत नाही. राग आणि भीती या भावना अनावर होतात त्यावेळी मेंदूतील अमा��ग्डला तीव्र प्रतिक्रि या करीत असतो. या स्थितीत वैचारिक मेंदूतील केंद्रांना काम करण्याची संधीच मिळत नाही म्हणूनच या स्थितीला इमोशनल हायजॅक म्हणतात. नेहमीच्या स्थितीत बाह्य ज्ञानेंद्रिय माहिती घेतात आणि मेंदूतील थॅलॅमस नावाच्या भागात पाठवतात. थॅलॅमस हे मेंदूतील इन्फर्मेशन हब आहे, भवतालाची सर्व माहिती तेथे एकत्रित होते. हा थॅलॅमस वैचारिक मेंदू आणि भावनिकमेंदू या दोघांशीही जोडलेला असतो. परिसराची आलेली माहिती या दोन्ही ठिकाणी पाठवणे अपेक्षित असते. तेथे त्या माहितीचा अर्थ लावला जातो, काय महत्त्वाचे हे भावनिक मेंदूत ठरवले जाते, काय करायचे याचा सारासारविवेक वैचारिक मेंदू करतो, त्यानुसार निर्णय घेतला जातो आणि शरीरातील स्नायंूना तशी कृती करण्याची सूचना मिळते. मला भज्यांचा वास आला आणि माझी पावले त्या हॉटेलकडे वळली त्यावेळी माझ्या मेंदूत असेच घडले होते. पण माणसांचा गलका, त्यांची आरडाओरड आणि पळापळ यामुळे माझ्या जिवाला धोका आहे, अशी तीव्र प्रतिक्रि या अमायग्डलाने केली. त्यामुळे तीव्र भीतीची भावना निर्माण झाली, त्याक्षणी माझ्या मेंदूत वैचारिक मेंदूकडे संदेश गेलाच नाही. भावनिक मेंदूने तेवढा वेळच दिला नाही, आणि त्याने अंध प्रतिक्रिया दिली आणि मी पळू लागलो. काही आणीबाणीच्या परिस्थितीत अशी रिफ्लेक्स अ‍ॅक्शन आवश्यक असते. खेळाडू आणि कमांडो यांना त्याचेच ट्रेनिंग दिले जाते. पण आपल्या रोजच्या आयुष्यात अशी त्वरित प्रतिक्रि या फारशी आवश्यक नसते, अशी प्रतिक्रि या दिली जाते त्यामुळेच रागाच्या भरात खून आणि नैराश्यामुळे आत्महत्या होतात. त्या टाळायच्या असतील तर आपल्या मेंदूला सजगतेचे प्रशिक्षण द्यायला हवे. माइंडफुलनेसचे वेगवेगळे व्यायाम करायला हवेत. आपल्या मनातील भावनांना नाव देणे हा असाच एक उपाय आहे.\n(लेखक मनोविकासाच्या तंत्रांचे अभ्यासक आहेत. yashwel@gmail.com)\nआठवण पुण्यातील जुन्या उपहारगृहांची.....\nनिमित्त - सवाई : नव्या स्थळी सूर गवसणार का..\nझरे.. झाकीर हुसेन सांगताहेत आपल्या संगीत प्रवासाची कहाणी..\nजो स्वयेची कष्टला.. शेतीदेखील इतर व्यवसायांसारखाच एक व्यवसाय \nप्रयोगशील शिक्षकांचा देशपातळीवरील आयसीटी पुरस्काराने सन्मान\nआठवण पुण्यातील जुन्या उपहारगृहांची.....\nनिमित्त - सवाई : नव्या स्थळी सूर गवसणार का..\nझरे.. झाकीर हुसेन सांगताहेत आ��ल्या संगीत प्रवासाची कहाणी..\nजो स्वयेची कष्टला.. शेतीदेखील इतर व्यवसायांसारखाच एक व्यवसाय \nप्रयोगशील शिक्षकांचा देशपातळीवरील आयसीटी पुरस्काराने सन्मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/beed-news-decoit-majalgaon-60798", "date_download": "2018-12-16T01:26:26Z", "digest": "sha1:XGAR34PEXGXIUXX6VQJ7UIZZGM6I4HEP", "length": 12597, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Beed news decoit in Majalgaon माजलगावात साडीचे दुकान फोडले; सात लाखांची चोरी | eSakal", "raw_content": "\nमाजलगावात साडीचे दुकान फोडले; सात लाखांची चोरी\nबुधवार, 19 जुलै 2017\nशहरातील शिवाजी चौकामध्ये कमलकिशोर लड्डा यांचे पुनम साडी सेंटर आहे. आज खरेदीसाठी जाणार असल्याने पावणे दोन लाख रुपये जमा करून दुकानात ठेवले होते. अज्ञात चोरट्याने सदरील रक्कम व पाच लाख रुपये किमतीच्या साड्या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करून पळवल्याची घटना आज पहाटे घडली.\nमाजलगाव : शहरामध्ये चोरट्याने धुमाकूळ घातला असून आज (बुधवार) पहाटे पुनम साडी सेंटरमधून 5 लाख रुपये किमतीच्या साड्या व नगदी पावणे दोन लाख रुपये रोख असा ऐवज लुटून दरोडा टाकल्याची घटना घडली असून तीन दिवसात चोरीची ही तिसरी घटना असल्याने शहरातील नागरिक धास्तावले आहेत. पोलिस यंत्रणेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.\nयाबाबत माहिती अशी की, शहरातील शिवाजी चौकामध्ये कमलकिशोर लड्डा यांचे पुनम साडी सेंटर आहे. आज खरेदीसाठी जाणार असल्याने पावणे दोन लाख रुपये जमा करून दुकानात ठेवले होते. अज्ञात चोरट्याने सदरील रक्कम व पाच लाख रुपये किमतीच्या साड्या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करून पळवल्याची घटना आज पहाटे घडली.\nदरम्यान सलग तिसऱ्या दिवशीही चोरी सत्र सुरू असून पोलिस यंत्रणेच्या सुरक्षिततेविषयी प्रश्न चिन्ह निर्माण झाला असल्याने नागरिक धास्तावले आहेत.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :\n'जग्गा जासूस'मधील अभिनेत्रीचा आढळला मृतदेह\nवनविभागाच्या सापळ्यात अडकला बिबट्याचा बछडा\nगाडीच्या शोधात एकाकी अडवानी...\nसावधानः व्हॉट्सअॅपवरच्या फसव्या मेसेजमध्ये आलेली लिंक उघडू नका \nझहीर खान नव्हे; भारत अरुणच नवे गोलंदाजी प्रशिक्षक...​\nनाशिक शहरात एक हजार मुलांमागे हजारावर मुली​\n‘माझी कन्या भाग्यश्री’ नव्या रूपात - पंकजा​\nठिबकसाठी समूह ऊस शेती हाच पर्याय​\nबदली करण्याचा सरकारला अध���कार : डी. रूपा​\nमोदींच्या कविता आता मराठीत​\nमोबाईल चोरीप्रकरणी नऊ जणांना अटक\nमुंबई - प्रवाशांची पाकिटे आणि मोबाईल चोरी करणाऱ्या नऊ सराईत गुन्हेगारांना नऊ दिवसांत वांद्रे रेल्वे पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. त्यामुळे...\nपोलिसांसमोर अल्पवयीन गुन्हेगारांची डोकेदुखी\nसोलापूर : काही दिवसांमध्ये सोलापुरात घडत असलेल्या चोरीसह अन्य गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत असल्याचे दिसून येत आहे. 14 ते 18 या...\nपाणी चोरीमुळे पाण्याचा अपव्यय\nपुणे : विमाननगर येथील गिगा स्पेसच्या विरुद्ध बाजूच्या रस्त्यावरील दुभाजकामधील पाईलाईनचा गैरवापर होत आहे. दुभाजकामध्ये असलेल्या...\nएसआरपीएफच्या जवानाला मारहाण करून लुटले\nनांदेड : शहरातील चोरट्यांचे मनोधैर्य वाढत असून आता तर चक्क एका राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानाला रस्त्यात अडवून लोखंडी रॉडने बेदम माराहण केली....\nजालना : पारनेर येथे घरफोडी\nअंबड (जालना) : अंबड शहरापासून लगत असलेल्या पारनेर (ता.अंबड) येथील सोपान पंढरीनाथ खरे यांच्या घरी रविवारी (ता. 9) मध्यरात्री अज्ञात चोरट्यानी...\nमुंबई शहरात पाच वर्षांत पाच हजार सोनसाखळ्यांची चोरी\nमुंबई - मुंबई शहरात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आतापर्यंत पाच वर्षांत सोनसाखळी चोरीच्या ५ हजार १३४ घटना घडल्या असून,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/category/women/page/2/", "date_download": "2018-12-16T02:32:45Z", "digest": "sha1:ZNSZMK3F7JHHLJJEXIJMB4O7N7JGSM4Y", "length": 15040, "nlines": 84, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "Woमन Archives - Page 2 of 2 - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nमागे वळून पाहताना… भाग १\n१९८२ सालापासून मी कुटुंब समुपदेशनाच्या क्षेत्रात आहे. या प्रवासात काही सज्जनांशी छान संबंध जुळले तर काही जुलमी लोकांशी झुंजताना मनाची सालटी निघाली. दोन्ही प्रकारात एक साम्य काहीतरी केल्याचे (काहीतरीच नव्हे) लाभलेले समाधान काहीतरी केल्याचे (काहीतरीच नव्हे) लाभलेले समाधान त्या स्मरणयात्रेची ही चुणूक त्या स्मरणयात्रेची ही चुणूक पहिल्या दशकात बहुतेक शोषित त्रस्त स्त्रियांच संपर्कात येणे घडले. सासू, नणंद इत्यादी खलनायिकांच्या दुष्ट छळास स्त्रिया बळी पडत होत्या. […]\nआज सगळं घर सुधाला आवडेल अस सजवलेलं आणि घरी काही बायका मुली आलेल्या सगळ्यांनी सुधासाठी काही ना काही भेटवस्तू आणलेल्या. थोडक्यात सांगायचं तर आज सुधाचा दिवस होता. वाढदिवस नाही पण एक नवीन वळण जे तिला पुढल्या आयुष्यात चांगले वाईट अनुभव घेऊन येणार होत. म्हणून मीरा आणि मिहिर दोघांनी तीचा आजचा दिवस म्हणजे सुधाचं नव्यानेच सुरु […]\nआपल्या मुलांना या सवयी लावल्याच पाहिजेत\nपहाटे लवकर उठा सुर्योदया आधी उठणे हे नेहमी चांगले असते, तेव्हा वातावरणात प्रेमळ (सात्वीक) गुण असतात, ज्यामुळे मनाला शांती मिळते व ज्ञानेंद्रिये ताजेतवाने होतात. सुर्योदय ॠतूप्रमाणे बदलत राहतो, पण सरासरी लोक पहाटे ४.३० आणि ६.०० च्या मध्ये उठतात. उठल्यानंतर लगेच आपल्या तळहाताकडे काही क्षण पहा, आणि हळूवारपणे आपला हात चेहर्‍यावर फिरवा आणि नंतर छातीपासून कमरेपर्यंत […]\nओमकार… सुदृढ आयुष्याचा महामंत्र.\nओम ध्यानसाधनेला भारतीय जीवनात अत्यंत महत्व आहे. ओमकाराला अनाहत नाद असे म्हणतात. विश्वातील पहिला नाद हा ओमकार आहे. ओंकार हा ‘अ’कार,’उ’कार व ‘म’कार अशा तीन वर्णांनी बनलेला आहे. ओमकाराला प्रणव म्हटले आहे. प्रणव म्हणजे भगवंतासाठी उच्चारलेला स्तुतिपर शब्द. ओमकार हा आद्य स्वर असल्यामुळे ओमकाररुपी गणेशाला आपण आदी देवता म्हणतो. कोणत्याही देवतेच्या पूजना आधी गणेशाचे पूजन […]\nतुमच्या मेंदूची क्षमता वाढवण्यासाठी 8 सर्वोत्तम मार्ग…\nआपण जीममध्ये स्नायू बळकट करण्यासाठी जातो किंवा हायकिंगला जावून आपली क्षमता तपासतो. पण या सगळ्या गोष्टी शरीराशी निगडीत आहेत. यामुळे बर्‍याचदा मन सुद्धा प्रसन्न राहतं. पण जशी शरीराला व्यायामाची गरज असते, तशी आपल्या मेंदूला सुद्धा व्यायामाची गरज आहे. मेंदू हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे. आपण त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. आज आपण शिकणार […]\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nभारत पाक तिसऱ्या युद्धात पक���स्तानची सपशेल शरणागती (१९७१) आणि बांग्लादेशची निर्मिती\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nमंत्रपुष्पांजली अर्थात राष्ट्रप्रार्थना: मराठी रूपांतर हर्षद माने हिंदू धर्मातील विचार भव्य आहेत हे हिंदू धर्माच्या कुठल्याही पुस्तकातून जाणवते. ते व्यापक आहेत, सार्वत्रिक आहेत आणि बहुतांशी कालातीत आहेतच पण त्यांचे दर्शन वैश्विक सुद्धा आहे. मात्र मंत्रपुष्पांजलीमधून हिंदू धर्मातील राजकीय विचारही किती प्रगल्भ होते हे समजून येते. राष्ट्र ही संकल्पना पाश्चिमात्य असल्याचे ज्यांचे म्हणणे आहे, त्यांनी मंत्रपुष्पांजली जरूर […]\nमाणूस एक समाजशील प्राणी आहे. माणसाचे मन अतिशय संवेदनशील आहे. म्हणून माणूस एक संवेदनशील समाजाभिमूख प्राणी आहे. हे समजून घेतले म्हणजे माणसाला श्रध्दा का आवश्यक असते हे समजते. एखाद्या उच्च ठिकाणी आपले मन वाहणे आवडते. तिथे कुणाशी स्पर्धा नसते मद मत्सर राग लोभ वासना तिथे राहत नाही. श्रद्धा माणसाच्या मनाला संतुलित ठेवते. भगवद्गीता सांगते सर्वधर्म […]\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nमहाविद्यालयाने केलेल्या संस्कारमुळे आम्ही यशस्वी झालो - दत्तराज छाजेड\nभारताच्या संविधानाच्या निर्मितीची कथा\nभारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील शेवटचे पान म्हणजे मध्ये १९४६ कॅबिनेट कमिशन नुसार झालेली घटना समितीची स्थापना आणि त्यांच्या प्रयत्नातून तयार झालेले संविधान. भारताचे संविधान एक पवित्र दस्तावेज. ज्या एका दस्तावेजाने, तेंव्हाच्या तेहतीस कोटींच्या आणि आजच्या सव्वाशे कोटींच्या भारताला बांधून ठेवले आहे एका घट्ट धाग्याने, विविधतेने नटलेल्या आणि वळणा-वळणावर वैविध्य असणाऱ्या आपल्या या अजस्त्र, विस्तीर्ण देशाचा गाडा यशस्वीपणे […]\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा मोफत डाऊनलोड करा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रखर बुद्धिवाद संविधानाचे त्यांनी केलेले उत्तुंग कार्य आपल्या सर्वांना माहित आहेच. पण कायदा, अर्थशास्त्र, राजकीय अर्थशास्त्र या विषयात त्यांनी केलेलं काम अतुलनीय आणि अजस्त्र आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळेस मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी त्यांनी केंद्र शासनाने नेमलेल्या समितीसमोर ��ाषण दिले होते. रुपया, त्याचे मूल्य या विषयवार त्यांचे संशोधन जगप्रसिद्ध आहे. कामगार चळवळीविषयी त्यांचे स्वतःचे विचार होते. हिंदू […]\n अर्थात प्रबोधनकारांचे शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यातील भाषण\nशिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ ला झाली आणि पहिली जाहीर सभा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दादरच्या शिवाजी पार्कवर ३० ऑक्टोबर १९६६ ला झाली. त्या मेळाव्यात प्रबोधनकारांचंही भाषण झालं. “आजपासून हा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण करीत आहे हे त्यांचे तेंव्हाचे प्रसिद्ध वाक्य होते. ” त्यांचे भाषण वाचून त्यांचा आक्रमकपणा, त्वेष आणि ज्वलंत महाराष्ट्रप्रेम दिसून येते. ‘प्रबोधनकारांचे ज्वलंत हिंदुत्व’ […]\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन पुस्तक अभ्यास परीक्षा: पहिले पुष्प: “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री”\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन घेत आहे साहित्यावर आधारित पुस्तक अभ्यास परीक्षा पहिले पुष्प: स.आ. जोगळेकर लिखित “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री” उत्तमोत्तम मराठी साहित्यावर विश्लेषणात्मक अभ्यास व्हावा ह्या उद्देशाने मराठी इंटरनॅशनल (मिओ) पुस्तक अभ्यास परीक्षा हा उपक्रम सुरु करीत आहे. हे पुस्तक परीक्षण नाही. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे एखादे पुस्तक परीक्षेला लावले जाते तत्सम ही पुस्तकावर आधारित परीक्षा आहे. फक्त ही परीक्षा […]\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/due-to-the-cheap-prices-of-the-aircrafts-the-airlines-are-concerned/", "date_download": "2018-12-16T02:18:45Z", "digest": "sha1:5GQCDUNDR6HQH55HR7K2MFWI5AF4VWWZ", "length": 7243, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इंधन स्वस्त झाल्यामुळे विमान कंपन्यांना दिलासा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nइंधन स्वस्त झाल्यामुळे विमान कंपन्यांना दिलासा\nनवी दिल्ली: आर्थिक संकटाला तोंड देणाऱ्या विमान कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तेल कंपन्यांनी विमान इंधनाच्या (एटीएफ) दरात सुमारे 11 टक्‍क्‍यांच्या कपातीची घोषणा केली आहे. डिसेंबरमध्ये दिल्ली आणि मुंबईमध्ये एक किलो-लिटर जेट फ्यूअलची किंमत अनुक्रमे 68,050 रुपये आणि 67,979 रुपये झाली आहे. मागील महिन्यात हीच किंमत अनुक्रमे 76,380 रुपये आणि 76,013 रुपये इतकी होती.\nजेट फ्यूअल ब्रेंट पूडशी संबंधित असल्याने विमान उड्डाण मंत्रालय दीर्घकाळापासून याला जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी करत आहे. विविध रा��्यांमध्ये यावर लागू असणाऱ्या विविध करांपासून दिलासा मिळावा, यासाठी ही मागणी होतेय. भारतात देशांतर्गत उड्डाणांसाठी जेट फ्यूअलचा दर जगात सर्वाधिक आहे, असे बोलले जाते.\nआम्ही केंद्रीय अर्थ मंत्रालयाला दोन सूचना केल्या आहेत. एटीएफला जीएसटीच्या कक्षेत आणले जावे तसेच विदेशात सेवा प्रदा करणाऱ्या भारतीय कंपन्यांच्या विमानांना इनपूट टॅक्‍स क्रेडिट दिले जावे, अशा मागण्या केल्याची माहिती केंद्रीय सचिव आर.एन. चौबे यांनी दिली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleहाॅकी विश्वचषक स्पर्धा 2018 : स्पेन-फ्रान्स सामना बरोबरीत\nNext article…यानिमित्ताने जुन्या आठवणी पुन्हा उजागर झाल्या – शरद पवार\nपुढील चार-पाच वर्ष देशावरील कर्ज कमी करण्यावर लक्ष केंद्रीत करावे : गर्ग\nसोनालिकाचे दोन हेवी ड्यूटी ट्रॅक्‍टर\nआरबीआयचे संचालक मंडळ “व्यवस्थापना’वर चर्चा करणार : जेटली\nघाऊक महागाईचा दर झाला कमी\nबॅंकांकडून 2.33 लाख कोटींची वसुली\nमोबाइल नंबर पोर्टेबिलिटी नाकारल्यास दंड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-vocalist-ustad-sayeeduddin-dagar-passes-away-63486", "date_download": "2018-12-16T01:26:54Z", "digest": "sha1:3SRP4SXCISNUEUUSNLA6H5KJO3NPOA26", "length": 11368, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune news Vocalist Ustad Sayeeduddin Dagar passes away उस्ताद सईदुद्दीन डागर यांचे निधन | eSakal", "raw_content": "\nउस्ताद सईदुद्दीन डागर यांचे निधन\nसोमवार, 31 जुलै 2017\nहिंदुस्थानी संगीतातील अस्सल भारतीय संगीताचा ज्ञात प्रवाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धृपद गायकीला समृद्ध करण्यात डागर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. डागर घराण्याच्या मागील १९ पिढयांकडून हा समृद्ध वारसा उस्ताद सईदुद्दीन यांच्याकडे आला होता.\nपुणे : धृपद गायकीची समृद्ध परंपरा पुढे नेणारे ख्यातनाम गायक उस्ताद सईदुद्दीन डागर (वय 78) यांचे अल्पशा आजारपणामुळे पुण्यात एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या (ता 31) जयपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.\nहिंदुस्थानी संगीतातील अस्सल भारतीय संगीताचा ज्ञात प्रवाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धृपद गायकीला समृद्ध करण्यात डागर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. डागर घराण्याच्या मागील १९ पिढयांकडून हा समृद्ध वारसा उस्ताद सईदुद्दीन यांच्याकडे आला होता. ते धृपद-धमार गायला बसले की, मैफल रंगून जात असे, याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. देश-विदेशात त्यांच्या अनेक मैफली झाल्या आहेत. अनेक शिष्यांनाही त्यांनी घडवले आहे. धृपद गायनशैलीतील बारकावे समजून सांगण्याचे खास कौशल्य त्यांच्याकडे होते.\nत्यांच्या मागे पत्नी रिहाना, पुत्र उस्ताद नफिसुद्दीन डागर आणि उस्ताद अनिसुद्दीन डागर असा परिवार आहे.\nदेश बदल रहा है... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे....\nअर्थ आणि 'अनर्थ' (भरत फाटक)\nरिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकार आमनेसामने आल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. ऊर्जित पटेल यांनी गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकूणच या दोन...\nआपण एखादा साधासुधा समज हेच सत्य मानतो. इतकंच नव्हे, तर अनेकदा हा आपला साधा समज हे सत्य नाहीच, तर एक आभास असं कोणी सिद्ध करून दाखवलं, तर आपल्याला त्या...\nप्रवास एका ध्यासाचा (सतीश व्यास)\n\"गानतपस्वी पंडित सी. आर. व्यास यांच्याकडून संगीताचा वारसा मला मिळाला. मात्र, एका विशिष्ट वयात संतूरच्या सुरांनी मोहिनी घातली आणि त्याचा ध्यासच लागला...\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\n''विज्ञान संवाद वाढवायला हवा'' : खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन\nपुणे : \"अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/deepawali-marathi/dhanteras-mantra-for-prosperity-117101600021_1.html", "date_download": "2018-12-16T02:07:01Z", "digest": "sha1:U6HUWFDVFAB47EGKCNYDOVSEQI7C76CG", "length": 13060, "nlines": 145, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "प्रगतीसाठी धनत्रयोदशीपासून करा हा सोपा उपाय | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nप्रगतीसाठी धनत्रयोदशीपासून करा हा सोपा उपाय\nयश आणि प्रतिष्ठा मिळविण्यासाठी आपण प्रयत्नरत असाल तर आपल्यासाठी एक सोपा उपाय आहे. धनत्रयोदशीला हा उपाय अमलात आणून आपण प्रगती करू शकता.\nसामुग्री: दक्षिणावर्ती शंख, केशर, गंगाजल पात्र, धूप उदबत्ती, दिवा, लाल वस्त्र.\nविधी: सर्वात आधी आपल्यासमोर धन्वंतरी व देवी लक्ष्मीचा फोटो ठेवून त्यापुढे लाल वस्त्र पसरवा. त्यावर दक्षिणावर्ती शंख ठेवा. त्यावर केशराने स्वस्तिक मांडा आणि कुंकू वाहा. नंतर स्फटिक माळाने खालील दिलेल्या मंत्राच्या 7 माळ जपा.\nॐ ह्रीं ह्रीं ह्रीं महालक्ष्मी धनदा लक्ष्मी कुबेराय मम गृह स्थिरो ह्रीं ॐ नमः\nतीन दिवस हे केल्याने मंत्र-साधना सिद्ध होते. मंत्रजप पूर्ण झाल्यावर लाल वस्त्रात शंख बांधून घरात ठेवा. घरात हा शंख ठेवल्याने प्रगती होणे निश्चित आहे.\nसमृद्धीसाठी धनत्रयोदशीला कुबेरसाठी लावा 13 दिवे\nतुळशी विवाह करण्याची पद्धत\nयावर अधिक वाचा :\nॐ ह्रीं ह्रीं ह्रीं महालक्ष्मी\nमार्गशीर्ष गुरुवार: पूजा करण्याची योग्य पद्धत\nपूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर ...\nमार्गशीर्ष गुरुवार: व्रत करण्याचे नियम\nशास्त्रीय व्रतांपैकीच मार्गशीर्ष गुरुवारचे हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता ...\nजानवे घालण्याचे 9 फायदे\nजानवं हे उपवीत, यज्ञसूत्र, व्रतबंध, बलबन्ध, मोनीबन्ध आणि ब्रह्मसूत्र या नावाने देखील ...\nख्रिसमस उत्सवासाठी तयार होऊन जा, हे आहे 5 सर्वोत्तम ठिकाणे\nख्रिसमस उत्सवात आता काहीच दिवस बाकी आहे. अशामध्ये आम्ही आपल्याला देशाच्या काही उत्कृष्ट ...\nजाणून घ्या तुळस पूजनाचे फायदे....\nतुळस या वनस्पतीला वेदशास्त्रात अनन्य असं महत्त्व आहे. तसेच तुळशीच्या पूजनानेच देखील अनेक ...\nमहत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. शत्रू पराजित होईल. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहाणार नाही. विरोधक नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक विषयांमध्ये सावध रहा. पैशासंबंधी...Read More\n\"निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. एखाद्या गोष्टीवर डोळे मिटून विश्वास करू नये. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींची काळजी घ्या. रोख र���मेची मोठी...Read More\nप्रेमसंबंधांमध्ये आवश्यक प्रगती होईल. आपल्या धाडसात वाढ होण्याची शक्यता आहे. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. आपल्या व्यवसायात काहीतरी चांगले घडून...Read More\n\"आज आपणास अनुकूल वार्ता मिळतील. आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि मित्रांकडून पाठबळ मिळेल. आपली प्रसिद्धी वाढण्याची शक्यता...Read More\nव्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंना मात द्याल. अनेक संघर्ष आणि विघ्नांना पार पाडल्यानंतर आज आपणास यश मिळेल. आपल्या आरोग्याची काळजी...Read More\nआर्थिक विषयांसाठी स्थिती अनुकूल आहे. धनाच्या रुपात यश मिळवा. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवा. व्यवसायात प्रगती कराल. स्थिती अनुकूल राहील....Read More\nअत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील. वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. वाहने काळजीपूर्वक चालवा. भावनाशील असल्यामुळे नुकसान...Read More\n\"कार्यक्षेत्रात वेगाने कार्य करा पण घाई करू नका. बेपर्वाईने कार्य करू नका. कुटुंबियांबरोबर वार्तालाप केल्याने एकमेकांच्या गरजा समजण्यात मदत मिळेल....Read More\n\"वेळ अनुकूल आहे. कामांमध्ये प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रू पराभूत होतील. आपल्या इच्छेवर आणि...Read More\n\"आर्थिक पक्षाबाबत सावध राहा. मातृपक्षाकडून प्रसन्नता राहील. काही प्रेमपूर्ण अनुभव आज येऊ शकतात. हा वेळ आपल्या एखाद्या आवडीच्या व्यक्तीबरोबर घालवू...Read More\n\"इतर लोकांना आपल्या स्वतःची गरज व इच्छा सांगण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. आपल्या जुन्या लोकांना किंवा आधार देणार्‍या मित्रांना जोडणे...Read More\n\"हुशारीने गुंतवलेले धन आपणास ध्येयाजवळ घेऊन जाईल. जोखिम असलेले कार्ये टाळा. आरोग्य मध्यम राहील. जोखिम असलेल्या कार्यांमध्ये गुंतवणूक करू नये....Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%81-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-16T00:54:14Z", "digest": "sha1:FV2NPT3VL4HKJTWFZGSZBY6LLXW5O2GN", "length": 8550, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विविधा: संतकवी दासगणु महाराज | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nविविधा: संतकवी दासगणु महाराज\nभारतभूमी ही नररत्नांची खाण आहे. या भूमीत निःस्वार्थ तपोपूत, ऋषीमुनी, संतमहात्मे समाजहितैषी यांची अक्षुण्ण अशी परंपरेत आहे. याच परंपरत्ते संत ज्ञानेश्‍वर, तुकाराम, रामदास स्वामी अशी दीर्घ संतपरंपरा लाभलेला महाराष्ट्र. या सर्व परंपरेचे पाईक असलेले अवघा महाराष्ट्र ज्यांना “आधुनिक महिपती’ म्हणून ओळखतो. असे “प. पू. श्री दासगणु महाराज’ यांची जयंती तिथीनुसार नुकतीच झाली. (कार्तिक वद्य त्रयोदशी) महाराजांच्या साहित्यातून तत्त्वज्ञान, सामाजिक समन्वय, राष्ट्रविचार हे साध्या तसेच सरळ व रसाळ भाषेतून प्रगट होते. माणसाच्या ऐहिक वा पारलौकिक जीवनाचे कल्याण संतांच्या साहित्यातूनच होते. त्यांच्या सर्व प्रश्‍नांचे व समस्यांचे निराकरण संत साहित्य व जीवनातून होते. याला आधार महाभारताचा आहे.\nतसेच प.पू. महाराजांचे आहे. महाराजांच्या साहित्याचे वैशिष्ट्य सांगताना प.पू. स्वामी वरदानंदभारती म्हणतात, “”अध्यात्म शास्त्र मुळातच सामान्यांच्या ज्ञानशक्‍तीच्या पलीकडेचे अत्यंत श्रेष्ठ प्रतीचे पण गूढ शास्त्र आहे. या शास्त्राच्या अभ्यासात सर्वच बालके आहेत. बालकाला जसे अन्न विशेषरीत्या शिजवून मऊ करून काऊचिऊच्या गोष्टी सांगत लहान घास करून पण अत्यंत वात्सल्याने भरवावे लागतेंत ज्ञानेश्‍वरांनी केला म्हणून त्यांना “माऊली’ म्हणतो. प.पू. महाराज याच परंपरेचे पाईक आहेत. प.पू. महाराज यांच्या साहित्याचे वैशिष्ट्ये म्हणजे सामाजिक समन्वय हे आहे. समाजातील कुप्रथा, अनिष्ट चालीरीती दंभ यांच्यावर त्यांची लेखणी अस्त्र बनते. महाराजांच्या साहित्यातून सामाजिक एकसंधता दिसून येते.\nज्यांना संमत शैव मत\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleलिंबखिंड ते मोळाचा ओढा रस्त्यावरील खड्ड्यांना पुन्हा मलमपट्टी\nNext articleबाबरी पतनाच्या स्मृतिदिनानिमित्त अयोध्येत कडेकोट बंदोबस्त\nअबाऊट टर्न : “अन्नदाता’\nसाहित्यविश्‍व : सुनीता देशपांडे\nविदेशरंग : अमेरिकेला धोका चीनी वर्चस्वाचा\nटिपण : पराभवाच्या झटक्‍यानंतर भाजपा आत्मपरिक्षण करणार का\nकलंदर : काळ, वेळ व भोवळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.ranjeetparadkar.com/2014/10/movie-review-haider.html", "date_download": "2018-12-16T01:21:49Z", "digest": "sha1:7XN45WIT6CI5MEFK2ED7AKZXNNHGI322", "length": 18185, "nlines": 252, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (��सप): हैदर - एक अश्वत्थामा ? (Movie Review - Haider)", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (104)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (57)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\nहैदर - एक अश्वत्थामा \nअसेल. पण काश्मीरच्या बर्फाचा रंग लाल आहे. रक्ताचा लाल. १५-२० वर्षांपूर्वीपर्यंत तर काश्मीरचे रस्ते, झाडं, घरं सगळंच लाल होतं. वर्षानुवर्षं, पिढ्यान् पिढ्या धुमसत राहिलेला हा भाग. त्याला नंदनवन म्हणून अभिमानाने शिरपेचातल्या तुऱ्याप्रमाणे मिरवतो आपण, पण ह्या नंदनवनात शांतता व सुरक्षित वातावरण अभावानेच नांदलं. असुरक्षिततेच्या झाडाला असंतोषाची विषारी फळं येत असतात आणि हिंसेच्या उष्ण हवेने बदल्याच्या भयंकर आगी भडकत असतात. हा इतिहास आहे आणि एक वैश्विक सत्यही. पाचही इंद्रियांच्या जाणिवांतून एका निष्पाप मनांत जेव्हा असंतोषाचं विष झिरपतं आणि डोक्यात बदल्याची आग पेट घेते, तेव्हा एक 'हैदर' बनत असतो.\nशेक्सपियरच्या सुप्रसिद्ध 'हॅम्लेट'वर आधारलेला आहे, हे आपल्याला माहित असतंच. पण बहुतेकांनी फक्त 'हॅम्लेट' हे नाव ऐकलेलं असतं, त्याचं कथानक काय आहे, हे खरं तर बऱ्याच जणांना माहित नसतं. त्यामुळे 'हैदर' बघत असताना आपण पूर्वतयारीनिशी नसतो. 'हॅम्लेट' ही सत्तेच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर झालेली एक भावनिक व नात्यांची ओढाताण होती. दोन शत्रूराष्ट्रे, त्यातील एकाच्या राजाचा त्याच्याच भावाकडून खून, मग राणीशी त्याने लग्न करणं आणि मग खून झालेल्या राजाच्या मुलाचं परतणं, अश्या वळणांनी 'हॅम्लेट' एका शेक्सपियरियन शोकांतापर्यंत जातं. विशाल भारद्वाजने ह्या कहाणीचे भारतीयीकरण करताना निवडलेली काश्मीरची पार्श्वभूमी 'काश्मीर, १९९५' ह्या इतक्याच शब्दांतून अर्धी कहाणी सांगते. उरतो तो फक्त भारतीय हॅम्लेटचा - 'हैदर'चा - सिस्टीमशी, कुटुंबाशी, मित्रत्वाशी, प्रेमाशी आणि स्वत:शी संघर्ष.\nतो नेमका काय व कसा हे पडद्यावर बघत असताना काश्मीरचे बर्फाळ पर्वत, झुळझुळ वाहणारी झेलम, लाकडी घरं प्रत्येक फ्रेममध्ये सौंदर्याची भीषणता ठळकपणे दाखवत राहतात. चित्रपट जरासा रेंगाळतो, पण तिथल्या आयुष्याच्या एका मंद तणावपूर्ण गतीशी त्याचं नातं तुटत नाही. तरी एक गाणं व काही दृश्यं वगळता आली असती; हे मात्र नक्कीच.\nसुरुवातीच्या काही चित्रपटांत शाहरुख खानची सह�� सही नक्कल करणारा शाहीद कपूर हळूहळू एक अभिनेता म्हणून परिपक्व होत जातो आहे. 'हैदर' ही त्याची आजवरची सगळ्यात आव्हानात्मक भूमिका, आणि ती त्याने जीव ओतून साकारली आहे. वेडेपण, संताप, निराशा वगैरे भावना त्याच्या डोळ्यांत पाण्याने रंग बदलावा त्या सहजतेने येतात. हरणारा हैदर साकारणारा शाहीद जिंकला आहे.\nश्रद्धा कपूरला फारसा वाव नसला, तरी तिचा वावर आश्वासक आहे. 'एक व्हिलन'मधली तिची छोटीशी भूमिका तिने महत्प्रयासाने मोठी इरिटेटिंग केली होती. पण इथे मात्र विशाल भारद्वाजने तिच्यातली अभिनेत्री हुडकून वर आणली आहे.\nइरफान खानची भूमिकाही लहानशी आहे, पण कितीही लहान असला तरी खरा हीरा लक्ष वेधून घेतोच. त्याची भूमिका जरा जास्त हवी होती, अशी चुटपूट मनाला लागते.\nके के मेनन हा मला का कुणास ठाऊक पण ह्या काळातला बलराज साहनी वाटत आला आहे. उत्कटतासुद्धा संयतपणे सादर करता येऊ शकते, हे मेननचा अभिनय वारंवार सिद्ध करत आला आहे. हा एक असा अभिनेता आहे, जो कुठल्याही भूमिकेत अगदी सहज फिट्ट बसतो आणि कोणतीही व्यक्तिरेखा ताकदीने उभी करू शकतो. खरं तर, मी 'हैदर' बघण्याचं मुख्य कारण मेनन होता.\nतब्बूला बऱ्याच दिवसांनी पडद्यावर पाहिलं आणि क्षणार्धात तिच्यात शबाना आझमीच दिसली. तिची अर्धवट विझलेली नजर चित्रपटभर छळते. तिची व्यक्तिरेखा एका गोंधळलेल्या असुरक्षित व्यक्तीची आहे. जिला नेमकं काय हवं आहे, हेच समजत नसावं आणि हवेवर उडणाऱ्या वाळलेल्या पानाप्रमाणे आयुष्य नेईल तशी स्वत:ची फरफट ती निर्विकारपणे सहन करत असते. हे अतिशय गुंतागुंतीचं भावविश्व तिने समर्थपणे आपलंसं करून प्रेक्षकापर्यंत पोहोचवलं आहे.\nप्रत्येक चांगल्या कहाणीत एक अव्यक्त, अदृश्य उद्गार असतो. गंगा, यमुनेच्या संगमात सरस्वतीचाही प्रवाह मिसळत असतो, पण तो दिसत नाही. ही सरस्वती ओळखणं आणि तिच्या अदृश्यतेला हात न लावता तिचं अस्तित्व जपणं, कुठल्याही चांगल्या कहाणीला सादर करताना दिग्दर्शकासाठी खूप महत्वाचं असावं. 'हॅम्लेट'मधला अव्यक्त उद्गार विशाल भारद्वाजने ऐकला, समजुन घेतला आणि म्हणूनच 'हैदर' बनला आहे. मध्यंतरानंतरची धीमी गती व काही अनावश्यक दृश्यं हे जर गालबोट मानलं तर This is a monumental effort by Vishal Bhardwaj.\nअखेरीस, हैदरच्या वडिलांना असलेलं गझल व शायरीचं वेड, हा भाग एका वेगळ्या अंगाने मस्त फुलवता आला असता. चित्रपटात 'हैदर'च्या ���ोंडी शायरी मिसिंग वाटली. 'हैदर' ही एक जखम आहे. न भरलेली, न भरणारी. अनेक हैदर अश्वत्थाम्यासारखे अशी एक जखम जपून आहेत आणि ठसठसत असूनही जपलेल्या जखमेतून मूकपणे कविता जन्म घेत असते. हैदरचीही एक कविता असणार, असायला हवी होती.\nHaving said this, 'हैदर' कदाचित बॉक्स ऑफिसवर कमाल करणार नाही पण चोखंदळ प्रेक्षकासाठी नक्कीच कमाल करेल. सर्वांनी बघावा, असं मी म्हणणार नाही; पण 'सर्वांनी' मध्ये जे स्वत:ला समजत नाहीत, त्यांनी मात्र नक्कीच बघायला हवा.\nहैदर पहायचा विचार केला नव्हता पण आपला Review वाचून वाटतंय बघावं आता....\nदोनदा पाहिला, सुंदर आहे\nआपलं नाव नक्की लिहा\nअल्ताफ चाचा - मंदिर वोही बनायेगा \nक्षणैक कवडसा (डॉ. प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो)\nती माझ्याशी बोलत नाही\nहैदर - एक अश्वत्थामा \nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\nनिलेश पंडित - मराठी कविता\nनाविन्यशून्य अतिरंजित भडकपणाचा कडेलोट - मिर्झापूर (Mirzapur - Amazon Prime Web Series)\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.saralabet.in/goshala", "date_download": "2018-12-16T01:03:20Z", "digest": "sha1:OWKA7A5VGKLEH2447N2UHM4UWAZONBHT", "length": 4167, "nlines": 62, "source_domain": "www.saralabet.in", "title": "Sarlabet", "raw_content": "\nसाईबाबा व गंगागिरीजी महाराजा विषयी थोडेसे ......\nगंगागिरीजी महाराज पुण्य तिथी २०१६\nगाय अन तिच वासरु... हे नातं आई-बाळाच्या नात्याप्रमाणेच असतं. लहानपणापासूनच बाळाला हम्बा हम्बा.. असं म्हणत गायीची ओळख करून देण्यात येते. गायीच्या दुधाचा, गोमुत्राचा, शेणाचा वापर देखील दैनंदिन जीवनात केला जातो. गो-मूत्र एक उत्तम औषधी असल्याचेही अनेक संशोधनांतून असे सिद्ध झाले आहे. गोमूत्रामधे कार्यरत असणार्या कर्करोग प्रतिबंधक गुणांमुळे देखील पेटंट घेण्यात आले आहे. तर गायीपासून मिळणाऱ्या उत्पादनांना यूएसएसने अँटी कॅन्सर, अँटी ऑक्सडंट आणि जन्मताच त्रुटी असलेल्या मुलांसाठी उपयुक्त असलेले असे तीन पेटंट दिले आहेत. यासारखे विविध फायदे असणाऱ्या गायींच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या गोशाळांबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जिव्हाळा निर्माण झाला आहे. या गोशाळा चालविल्या जातात. त्यासाठी अनेक दानशूरांकडून तर आर्थिक मदतही केली जाते.\nसाईबाबा व गंगागिरीजी महाराजा विषयी थोडेसे ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://patrakarsangh.com/index.php/2012-04-11-07-07-20", "date_download": "2018-12-16T02:23:46Z", "digest": "sha1:6U2VJH6R6VJQRS53E6EL3PIRZ5D4EKU5", "length": 11235, "nlines": 80, "source_domain": "patrakarsangh.com", "title": "राधाकृष्ण नार्वेकर - patrakarsangh.com", "raw_content": "\nकार्यकारी मंडळ व विश्वस्त\nप्रकाशने आणि दर्पण अंक\nपत्रकार संघातर्फे प्रकाशित पुस्तके\nदर्पण अंकातील लेखांची सूची\nसंस्थेची वास्तु पुनर्रचना (नियोजीत)\nमुंबई मराठी पत्रकार संघ\nमराठी पत्रकारिता इतिहासाचे टप्पे\nपत्रकार संघ इतिहास आणि परंपरा\nपत्रकार संघ अध्यक्ष परंपरा\nपत्रकार संघ विश्वस्त परंपरा\nपत्रकारिता अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण\nपत्रकार परिषद व कार्यक्रमांसाठी सभागृह\nसंपर्क व संकीर्ण माहिती\nश्री. राधाकृष्ण राजाराम नार्वेकर\nसावंतवाडी २० नोव्हेंबर १९३९\nआरोंदा, ता. सावंतवाडी, जिल्हा - सिंधुदुर्ग\nबी.ए. बी.एड आरोंदा आणि मुंबई\nमराठा हायस्कूल येथे शिक्षक\n१९६६ पासून पूर्णवेळ पत्रकार\n- नवाकाळ मध्ये वार्ताहर १९६६ ते १९७६\nवार्ताहर, मुख्य वार्ताहर, वृत्तसंपादक, सहायक संपादक, संपादक या अशा जबाबदारीच्या पदावर 'मुबंई सकाळ' काम. सध्या 'सकाळ' मुंबई च्या संपादक पदाची जबाबदारी\nपत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य :\n- मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष या नात्याने पत्रकारितेशी संबंधीत विविध क्षेत्रात काम. लोणावळा येथील दि. गो. तेंडुलकर स्मृतिगृहाच्या उभारणीत मोठा सहभाग.\n- विक्रोळी (मुंबई) येथील ओम विद्यालंकार शिक्षण संस्थेच्या उभारणीत सहभाग\n- आरोंदा हायस्कूल ( मु. पो. आरोंदा, ता. सांवतवाडी, जि. सिंधुदुर्ग ) तांत्रिक विभागाच्या उभारणीत सहाय्य.\n- महात्मा गाधी वाचन मंदिर, आरोंदा या संस्थेला मोठ्या प्रमाणावर पुस्तक सहाय्य\n- मुंबई आणि मुंबई परिसरातील छोटी शहरे, तसेच गावे यांच्यावरील आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संबंधांचा अभ्यास करुन तेथील समस्या मांडणा-या विविध विशेषांकाचे संपादन, वसई, विरार, ठाणे नवी मुंबई, पालघर, शहापूर, पनवेल, भाईंदर, मुरबाड, महाड, अलिबाग या विशेषांक��चे त्या शहरातूनच प्रकाशन. या शहरातील मान्यवर व्यक्ती, संस्था वैशिष्टयपूर्ण स्थळे यांची विस्तृत माहिती या विशेषांकातून असल्यामुळे त्यांना संपात्यमूल्य लाभले आहे. मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येमुळे आणि वाढत्या औद्योगिकीकरणामुळे या गावांच्या समस्या वाढल्या, प्रश्न बिकट बनले यासाठी मुंबई महानगरपालिकेने व राज्य सरकारने खास अनुदान / सहाय्य द्यावे अशी मागणी या खास अंकाद्वारे केली.\n- कोकण रेल्वेचे समभाग कोकणातील रहिवाश्यांनी आणि त्यातही मुंबईकर कोकणवासियांनी घ्यावे यासाठी 'सकाळ' (मुंबई) तर्फे खास चळवळ व बैठका.\n- तळमजला व्यतिरिक्त इतर मजल्यावर टपाल वितरण बंद आणि तळमजल्यावर टपाल पेटी ठेवण्याची सक्ती आशासारख्या लोकहित विरोध योजना विरुद्ध सातत्याने आवाज उठविला. तळमजल्याव्यतिरिक्त टपाल वितरण बंद योजना ' मुंबई सकाळ'मधील स्वाक्षरी, सभा, मोर्चा वगैरे मोहिमेनंतर मागे घेण्यात आली. अशा योजनाच्या विरोधात लेखना व्यतिरिक्त मोर्चा, निषेध सभा इत्यादी मार्गानेही चळवळ.\n- सध्या 'मराठी वाचवा - मराठी टिकवा' या चळवळीत सक्रीय सहभाग. या चळवळीसाठी विविध सामाजिक साहित्यिक संस्था व मान्यवर व्यक्तींना एकत्र आणण्याचा प्रयत्न\n- मुंबई मराठी पत्रकार संघ अध्यक्ष १९७५-७६ व विश्वस्त १९९१-९२ ते ९७-९८\n- जागतिक मराठी अकादमी कार्याध्यक्ष - १९९७ पासून\n- ओम विद्यालंकार शिक्षण संस्था ( विक्रोळी ) उपाध्यक्ष - १९९५ पासून\n- आरोंदा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई - कार्यकारिणी सदस्य - १९९४ पासून.\n- आरोंदा ग्रामोन्नती मंडळ, कार्याध्यक्ष - १९९९ पासून\n- शिक्षण, महिलांच्या समस्या आणि अदिवासी विकास याक्षेत्रात वैशिष्टयपूर्ण कार्य करणा-या संस्थांचा / व्यक्तिंचा दरवर्षी समारंभपूर्वक गौरव करणा-या श्रीमती सुशीला परांजपे धर्मदाय न्यायाचे अध्यक्ष - १९९७ पासून\n- 'सकाळ रिलिफ फंड' द्वारे कोकणातील नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रत्यक्ष मदतकार्यात सहभाग.\n- 'मराठी वृत्तपत्रांचा इतिहास' लिहिणारे व्यासंगी पत्रकार रा. के. लेले यांच्या नावाने पाठ्यवृत्ती देणा-या स्मृती समितीची स्थापना करण्यास पुढाकार. प्रारंभापासून कार्याध्यक्ष म्हणून सहभाग. विशिष्ट विषयांचा अभ्यास करु इच्छिणा-या मराठी पत्रकारांना या समितीतर्फे पाठ्यवृत्ती देण्यात येते.\n- छायाचित्रकार स्व. मंदार काकडे स्मृती समिती - कार्याध्यक्ष\n- अमेरिका, इंग्लंड - १९८३ ( स्व. इंदिरा गाधी)\n- जपान - १९९२ (नरसिंह साव)\n- रशिया - १९९३ (एच.डी. देवेगौडा )\n- बांगलादेश - १९९१ (अटलबिहारी वाजपेजी )\nपत्रकार संघ विश्वस्त परंपरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%B2-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-16T02:06:49Z", "digest": "sha1:EPR2ORUOIGWSQDX4QBSADMNTV256HCB5", "length": 10189, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गुगल ट्रान्सलेट : भाषांतराचा चमत्कारी आविष्कार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nगुगल ट्रान्सलेट : भाषांतराचा चमत्कारी आविष्कार\nभाषा हा मानवी जीवनाचा अविभाज्य असा घटक आहे. भाषेशिवाय माणूस एकमेकांशी संवाद साधू शकत नाही. त्यातच वैज्ञानिक व संगणकीय क्रांतीच्या जोरावर जग एक छोटीशी गल्ली झाले आहे. जगातील ह्या टोकापासून त्या टोकापर्यंतची सर्व माणसे क्षणोक्षणी एकमेकांशी संवाद साधत असतात. अशावेळी वेगवेगळ्या भाषा हा संवादातील सर्वात मोठा अडसर ठरत असतो. भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात तर दर 16 मैलाला भाषा बदलते असे म्हणतात. यासाठी पुरातन काळापासून अनेक भाषा जाणणाऱ्या दुभाषिक व्यक्तीची नेमणूक केली जात असे. परंतु आता ‘गूगल ट्रान्सलेट’ हे गुगलने तयार केलेले नवीन अॅप या वरती रामबाण औषध ठरले आहे.\nगूगल ट्रान्सलेटमध्ये 100 भाषांचा वापर केला जात असून त्यामध्ये 37 भाषांचे भाषांतर केले जाऊ शकते. भारतातील मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलगू, हिंदी व बंगाली या भाषांचा गुगल ट्रान्सलेटमध्ये समावेश केलेला आहे. यामध्ये आपण बोलायची भाषा निवडून आपल्याला हवे असलेल्या भाषांतराची भाषा निवडली की आपण बोललेले किंवा लिहिलेले संवाद क्षणात आपल्याला हवे त्या भाषेमध्ये रूपांतरित करता येतात. शिवाय भाषा रूपांतरित करण्यासाठी वेगवेगळ्या पाच प्रकारच्या पर्यायांचा अवलंब करता येतो.\n– आपण कोणत्याही भाषेमध्ये टाईप केलेले लेखन गुगल ट्रान्सलेटमध्ये कॉपी-पेस्ट केल्यावर आपल्याला पाहिजे त्या भाषेतून भाषांतरित झालेले लेखन आपल्याला क्षणात उपलब्ध होते.\n– जर आपल्याला छापील माहितीचे भाषांतर करायचे असेल तर आपण मोबाईल कॅमेऱ्याने आवश्‍यक असलेले लेखन स्कॅन केले की त्या भाषेचे आपल्याला आवश्‍यक त्या भाषेमध्ये क्षणांमध्ये भाषांतर करता येते.\n– मोबाईल स्क्रीनचा वापर करून आपल्याला येत असलेली भाषा आपण हॅन्डरायटिंग पद्धतीने स्क्रीनवर लिहिल्यास आपल्याला आवश्‍यक त्या भाषेमध्ये भाषा निवडून भाषेचे रूपांतर करता येते.\n– चौथा प्रकार आहे बोलून आपल्या भाषेतील वाक्‍यांचे दुसऱ्या भाषेत रूपांतरण करणे. यामध्ये संभाषणाचा पर्याय उपलब्ध असून आपण जी भाषा बोलू त्या भाषेतून आवश्‍यक त्या भाषेमध्ये लेखी स्वरूपात आपल्याला भाषांतर करून घेता येते.\n– या प्रकारांमध्ये आपण बोललेल्या संभाषणाचे आपल्याला आवाजी स्वरूपात भाषांतर करता येते. जसे लोकसभेमध्ये बोलणारे सांसद स्वतःच्या भाषेतून बोलतात पण ऐकणारा सांसद स्वतःची भाषा निवडून ते भाषण ऐकू शकतो. ही क्रिया इन्स्टंट म्हणजेच त्यावेळेस घडून संभाषण सहज व सुलभ होते. भाषांतराचा चौथा पर्याय आहे आपण बोललेल्या संवादाचे आपल्याला हवे त्या भाषेत लेखी रूपांतर करणे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleप्रेयसीची आत्महत्या, प्रियकरावर गुन्हा\nNext articleचिखली परिसरात एडस्‌ जनजागृती अभियान\nनिगेटिव्ह का असेना पण पब्लिसिटी तर आहे ना\nफेसबुकचे नवीन फीचर : फेसबुक प्रीमियर\nगौतम गंभीर पक्का खेळाडू\nहरवलेली पाखरे येतील का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.ranjeetparadkar.com/2015/08/movie-review-phantom.html", "date_download": "2018-12-16T01:21:27Z", "digest": "sha1:FMMIGFYKLHZIPOHWNA45EERBEVCCJ4P2", "length": 21136, "nlines": 233, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): फेसबुक फॅण्टसी (Movie Review - Phantom)", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (104)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (57)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\nसध्या विचारवंत व विविध जाणकारांचं एक भलं मोठं पीक सोशल नेटवर्किंगवर आलेलं दिसतं. आणि ह्यांचं सगळ्यात आवडतं 'विचारकुरण' आहे 'भारत-पाकिस्तान संबंध व सीमाप्रश्न' पाकिस्तानकडून सीमेवर काही हालचाल जरी झाली तरी हजारो मैलांवरील सुरक्षित एअरकन्डीशंड खोल्यांत बसून काही फेसबुकवीर आर्मीला ऑर्डर्स देतात की, 'घुसा पाकिस्तानात आणि मारा एकेकाला पाकिस्तानकडून सीमेवर काही हालचाल जरी झाली तरी हजारो मैलांवरील सुरक्षित एअरकन्डीशंड खोल्यांत बसून काही फेसबुकवीर आर्मीला ऑर्डर्स देतात की, 'घुसा पाकिस्तानात आणि मारा एकेकाला' कुठे दहशतवादी हल्ला झाला की लगेच फतवे निघतात की, 'आपणही त्यांच्या शहरांवर असेच हल्ले करायला हवे ' कुठे दहशतवादी हल्ला झाला की लगेच फतवे निघतात की, 'आपणही त्यांच्या शहरांवर असेच हल्ले करायला हवे ' कुणी म्हणतं, 'अमेरिकेने कसं ओसामा बिन लादेनला आत घुसून मारलं, तसंच आपणही दाऊदला मारायला हवं, हाफिज सईदला टिपायला हवं, वगैरे'.\nसर्वसामान्य माणसांनी भावनेच्या भरात असं काही लिहिणं, बोलणं हे अगदी स्वाभाविक आहे. ह्या सगळ्या 'फेसबुक फॅण्टसीज'ना जास्तच मनावर घेऊन साजिद नाडियादवाला नामक नियमितपणे सामान्य चित्रपट बनवणाऱ्या निर्मात्याने काही कोटी रुपये ओतून एक चित्रपट बनवावा, हेही एक वेळ समजून घेता येईल. पण सिद्धार्थ रॉय कपूरसारखा सहसा बाष्कळपणा न करणारा निर्माताही त्या चित्रपटाची सह-निर्मिती करतो आणि 'काबुल एक्स्प्रेस', 'एक था टायगर', 'बजरंगी भाईजान' सारखे अचूक नस पकडणारे चित्रपट बनवणारा दिग्दर्शक कबीर खानही ह्यावर वेळ वाया घालवतो तेव्हा मात्र आश्चर्य वाटतं.\nपूर्वी हजारो, लाखो लोक केवळ सचिनसाठी क्रिकेट पाहायचे. तो नक्कीच चांगला खेळेल, अशी प्रत्येक वेळेस त्या भाबड्या रसिकांना खात्रीच असायची आणि जेव्हा सचिन विशेष काही न करता माघारी येई, तेव्हा स्टेडियममधून प्रेक्षक बाहेर पडत आणि घरा-घरातले टीव्ही बंद होऊन लोक काम-धंद्याला लागत. 'फॅण्टम'च्या सुरुवातीला २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईवर कसाब व साथीदारांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्याची पार्श्वभूमी सांगितली जाते. ओम पुरींचा धीरगंभीर आवाज काळजाला डागण्या देणाऱ्या अप्रिय स्मृती जागृत करतो. पुढच्या ५-१० मिनिटांत अपेक्षा थोड्या अजून वाढतात. आणि मग परदेशात राहत असताना शिस्तीचे धडे गिरवलेला भारतीय परत आपल्या देशात आल्यावर ज्याप्रकारे सर्रास सिग्नल तोडणे, कचरा करणे, वगैरे सुरु करतो, त्याचप्रकारे कबीर खान सारासारविचारशक्तीची विकेट भावनावेगाला अलगदपणे बहाल करून टाकतात आणि मध्यंतरापर्यंत आपल्यालाही सचिन बाद झाल्यावर निराश होणाऱ्या प्रेक्षकांप्रमाणे बाहेर पडायची इच्छा होते. पण आपण थांबतो. कारण कधी तरी आपणही काही 'वैचारिक तारे' तोडलेले असतात आपली लुकलुक कुठे तरी झगमगाटात बदलेल अशी एक वेडी आशा बाळगून आपण हा सगळा पोरखेळ शेवटपर्यंत सहन करतो. अखेरीस आपल्या हाती ना दोन घटिका मनोरंजन ���ेतं, ना कुठला थरारक अनुभव.\nआर्मीतून हकालपट्टी झालेल्या 'दानियाल खान' (सैफ अली खान) ला भारतीय गुप्तचर विभाग एका अनधिकृत मोहिमेसाठी पाठवतो. २६/११ च्या हल्ल्याच्या सूत्रधारांना अमेरिका, लंडन व पाकिस्तानात शिरून अश्या प्रकारे मारायचं की दिसायला तो अपघात दिसला पाहिजे आणि समजायला समजूनही आलं पाहिजे की त्यांना मारण्यात आलं आहे ह्या कामात त्याला एक एजंट नवाझ मिस्त्री (कतरिना कैफ) मदत करते आणि हा सगळा प्लान गुप्तचर विभागातला एक कनिष्ठ अधिकारी 'समित मिश्रा' (मोहम्मद झीशान अय्युब) च्या सुपीक डोक्यात पिकला असतो.\nपुढे काय होतं, कसं होतं हे सांगायची आवश्यकता नसावी आणि ते न सांगितल्याने काही फरक पडेल असंही वाटत नाही. त्यामुळे इतकंच \nकतरिना कैफला इंडस्ट्रीत १२ वर्षं झालीत. तिला हिंदी येण्यासाठीचं इंडस्ट्रीचं हे तप वाया गेलं आहे. आजही तिचे वाईट उच्चार चालवून घेण्यासाठी तिची व्यक्तिरेखा युरोप/ अमेरिकेत वगैरे वाढलेली दाखवायला लागते. हे कशासाठी तर फक्त ती सुंदर दिसते म्हणून तर फक्त ती सुंदर दिसते म्हणून कारण कतरिना कैफ आणि अभिनय ह्यांच्यात एक तर काही नातंच नाही आहे किंवा असलं तरी खूप दूरचं असावं. फार क्वचित ते दोघे एकत्र दिसतात आणि कसलासा तीव्र मतभेद असल्याप्रमाणे एकत्र दिसले तरी विसंवाद पाळतात.\nदुसरीकडे नवाब सैफ अली खान आणि अभिनय म्हणजे श्रावणातला उन्हं-पावसाचा खेळ असावा. त्याचा मध्येच एखादा 'कॉकटेल'सारखा चित्रपट येतो आणि आपल्या अपेक्षा वाढल्या की तो 'हमशकल्स' मध्ये झळकतो. 'फॅण्टम' सैफ गेल्या काही काळातल्या सततच्या अपयशाची मालिका तोडत नाही. त्याच्या गालांवरची दाढी आणि नाकावरची माशी काही केल्या जात नाही. कतरिनाची अभिनयमर्यादा उघडी पडू नये, ह्याची खबरदारी त्याने स्वत:ला त्या मर्यादेपलीकडे न जाऊ देता घेतली आहे.\nमोहम्मद झीशान अय्युब, हा एक गुणी अभिनेता. त्याने 'रांझणा', 'तनु वेड्स मनू - रिटर्न्स' मध्ये अक्षरश: धमाल केली होती. त्याचा अत्युत्साही गुप्तचर विभाग अधिकारी अत्यंत उथळ वाटतो. पण त्यात त्याची काही चूक नसावी. ती व्यक्तिरेखाच अतिशय ढिलाईने रेखाटलेली आहे. तो एक ज्युनियर आहे, ज्याचं डोकं इतर सर्व सिनियर्सपेक्षा वेगळं आणि चांगलं चालतं, हे आपल्याला स्वीकारता येण्यासाठी काहीही घडत नाही. केवळ इतर लोक म्हणत आहेत, म्हणून आपण हे मान्य करा��चं आहे.\n'फॅण्टम'मध्ये खऱ्या अर्थाने कथालेखक आणि दिग्दर्शक 'फॅण्टम' आहेत. त्यामुळे एक 'अतिरंजित बाष्कळ मेलोड्रामा' ह्यापुढे ही कहाणी जात नाही. कुठेही ती प्रेक्षकाची पकड घेतच नाही. चित्रपटगृहातून बाहेर पडताना आपल्या मनात चित्रपटातलं कुठलंही दृश्य, कुठलाही डायलॉग राहत नाही. ना कुणी व्यक्तिरेखा लक्षात राहते, ना अभिनेता. सुमार व्हीएफएक्ससुद्धा आपण विसरुन जातो. मात्र मनात एक दु:ख राहते. एक चांगला 'प्लॉट' वाया गेला ह्याचं नव्हे, तर पण दु;ख अजून एका गोष्टीचं होतं -\n\" ह्या ओळीतच हे अध्याहृत आहे की, 'हे असं काही घडू शकणार नाही' पण आपली लाचारी इतकी आहे की आपण चित्रपटातसुद्धा 'हाफिज सईद' हे नाव घेऊ शकत नाही. ते आपल्याला 'हारीस सईद' असं करायला लागतं. 'झकीउर रहमान लखवी' हे नाव आपण घेऊ शकत नाही. त्याऐवजी आपल्याला 'सबाउद्दीन उमवी' घ्यायला लागतं. आणि असे सगळे बदल करूनही चित्रपटावर पाकिस्तानात बंदी असतेच. कारण आपण काही करू शकत नाही, हे कडवट सत्य जसं आपल्याला पचत नाही, तसंच 'आपण बरंच काही केलंय' हे कडवट सत्य त्यांनाही पचत नसावं \nTo cut the long story short, काही वर्षांपूर्वी 'धमाल' हा 'एसएमएस जोक्स' चा मिळून एक चित्रपट इंदरकुमारनी बनवला होता. तसंच 'फॅण्टम' ही एक 'फेसबुक फॅण्टसी' आहे. पण 'धमाल'मधले विनोद थरारक होते. 'फॅण्टम'चा थरार हास्यास्पद आहे, हाच काय तो फरक. 'धमाल'मध्ये सगळ्यांनीच अभिनयही कमाल केला होता आणि 'फॅण्टम'मध्ये तीच सगळ्यात मोठी बोंब आहे \nहे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये ३० ऑगस्ट २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-\nआपलं नाव नक्की लिहा\nचांगल्या गाडीवरचा रोजचा प्रवास - डबल सीट (Movie Re...\n'ब्रदर्स' हरले, 'बाप' जिंकला\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\nनिलेश पंडित - मराठी कविता\nनाविन्यशून्य अतिरंजित भडकपणाचा कडेलोट - मिर्झापूर (Mirzapur - Amazon Prime Web Series)\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/konkan-news-murder-case-police-arrested-accused-69189", "date_download": "2018-12-16T02:03:34Z", "digest": "sha1:IM4TKGJOBUULJ2TQ73ERN32DLSSK5426", "length": 11707, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "konkan news murder case police arrested accused रत्नागिरीः दहा दिवसांत खून प्रकरणातील आरोपीला जेरबंद | eSakal", "raw_content": "\nरत्नागिरीः दहा दिवसांत खून प्रकरणातील आरोपीला जेरबंद\nमंगळवार, 29 ऑगस्ट 2017\nरत्नागिरीः अवघ्या दहा दिवसांत पोलिसांनी केले खून प्रकरणातील आरोपीला जेरबंद केले आहे. रविवारी (ता. 20) सोमेश्वर सडा येथील दादर पुलाखाली सुहास लक्ष्मण घाटविलकर यांचा निर्घृण खून करण्यात आला होता.\nरत्नागिरीः अवघ्या दहा दिवसांत पोलिसांनी केले खून प्रकरणातील आरोपीला जेरबंद केले आहे. रविवारी (ता. 20) सोमेश्वर सडा येथील दादर पुलाखाली सुहास लक्ष्मण घाटविलकर यांचा निर्घृण खून करण्यात आला होता.\nगणपती उत्सवात कामाचा प्रचंड ताण असतांना देखील सखोल तपास करत पोलिसांनी घेतले संशयिताला ताब्यात घेतले आहे. आरोपी परिमल मुकुंद पवार (वय 25 राहणार सोमेश्वर, बौद्धवाडी) याने दिली गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीने सुरुवातीला पोलिसांना चुकीची माहिती देऊन संशयाची सुई दुसऱ्या दिशेला फिरविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. आरोपीच्या बहिणीवरून आरोपीचे आणि मयताचे पूर्वीपासून वाद होते. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने दिलेल्या विसंगत उत्तरांमुळे आरोपीचा बनाव जास्त काळ टिकला नाही.\nपोलिस अधीक्षक श्री. प्रणय अशोक व अप्पर पोलिस अधीक्षक श्री. मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीणचे पोलिस निरीक्षक अनिल विभूते, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक शिरीष सासणे यांच्या पथकाने गुन्ह्याचे गूढ उकलले.\nदर्गा हटविताना लाठीचार्ज, तणाव\nनागपूर : गेली अनेक वर्षे रस्त्यावर असलेला सेंट्रल एव्हेन्यूवरील अग्रेसन चौकातील दर्गा हटविण्याच्या कारवाईला नागरिकांनी तीव्र विरोध करीत महापालिकेच्या...\nभाजप कार्यकर्त्याच्या खुनाच्या निषेधार्थ रुग्णवाहिका पेटविली\nआर्णी (जि. यवतमाळ) : भाजपचा कार्यकर्ता असलेल्या नीलेश मस्केचा खून झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 14) दुपारी ग्रामीण रुग्णालयासमोरील बागोरी संकुलासमोर...\nकळव्यात प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या\nकळवा : कळवा महात्मा फुले नगरम���ील एका 32 वर्षीय तरुणाची त्याची पत्नी व तिच्या प्रियकराने गळा दाबून खून केल्याची घटना घडली. तसेच...\nवर्धन घोडे खूनप्रकरणी दोघांना आजीवन कारावास\nऔरंगाबाद - वर्धन घोडे या बारा वर्षांच्या शालेय मुलाचा पाच कोटींच्या खंडणीसाठी खून करणाऱ्या दोघांना अपहरण व खून करणे अशा दोन्ही कलमांन्वये शुक्रवारी...\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून\nपुणे - चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी...\nआर्णी येथील शिवनेरी चौकात भरदुपारी खून\nआर्णी (जि. यवतमाळ) : येथील ग्रामीण रुग्णालयाजवळील शिवनेरी चौकातील बाभोरी कॉम्प्लेक्ससमोर शुक्रवारी (ता. 14) दुपारी एकच्यादरम्यान भाजप...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jokes-sms/whats-app-message-117110400009_1.html", "date_download": "2018-12-16T00:56:17Z", "digest": "sha1:VMZ7OA74IWMI4DGE52QVLAUUA2BHYQLH", "length": 6429, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "लग्न झाले का तुझे? | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nलग्न झाले का तुझे\nकाकू - काय गं, लग्न झाले का तुझे\nकाकू - काय करतो तुझा नवरा\nविद्वत्तेवर कधीच गर्व करू नका : कालिदास\nसंपूर्ण स्त्री खूप कमी लोकांना मिळते..\nयावर अधिक वाचा :\nमातीचा देह मातीत मिसळण्यापूर्वी...\nनिरंतर माळेतून एक मोती गळतो आहे, तारखांच्या जिन्यातून डिसेंबर पळतो आहे .. काही चेहरे ...\nमी शाहरुखला घाबरून राहायचे\nअभिनेत्री कॅटरिना कैफ सध्या आपला आगामी चित्रपट झिरोच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी ...\nझरीन खानच्या कारचा अपघात, बाइकस्वाराचा मृत्यू, अभिनेत्री ...\nबॉलीवूड अभिनेत्री झरीन खानच्या कारच्या गोव्यात अपघात झाला. तिच्या कार आणि बाइकमध्ये ...\nरणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज \nमराठीची प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर बॉ��िवूडचा बाजीराव रणवीर सिंगची खुप मोठी चाहती ...\nबाळासाहेब यांचा मराठी आवाज या मराठी कलाकाराचा\nशिवसेना प्रमुख तसेच तमाम मराठी तरुण राजकारनी यांचे आदर्श दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mohsin-shaikh-family-10-lakh-rupees-help-157792", "date_download": "2018-12-16T01:55:21Z", "digest": "sha1:HOX6KDDHSZ7QV37HHJVPMIE6RU4GLZKS", "length": 11964, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mohsin Shaikh Family 10 Lakh Rupees Help मोहसीन शेखच्या कुटुंबाला 10 लाखांची आर्थिक मदत | eSakal", "raw_content": "\nमोहसीन शेखच्या कुटुंबाला 10 लाखांची आर्थिक मदत\nशुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018\nमुंबई - चार वर्षांपूर्वी समाज माध्यमांवर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यावरून हिंसाचार झाला होता. त्या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत दिली जाईल, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली.\nमुंबई - चार वर्षांपूर्वी समाज माध्यमांवर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यावरून हिंसाचार झाला होता. त्या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत दिली जाईल, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली.\nफेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल आयटी इंजिनिअर असलेल्या शेख मोहम्मद मोहसीन सादिक शेख (वय 29, सोलापूर) या तरुणावर हिंदू राष्ट्र सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेखचा मृत्यू झाला. जातीय दंगलीतील बाधित अथवा मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या वारसांना केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळण्याची तरतूद आहे. त्यानुसार मोहसीन शेखचे वडील सादिक शेख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मदतीसाठी अर्ज केला होता.\nराष्ट्रमाता जिजाऊंचा पुस्तकात उल्लेख शिवाजी महाराजांच्या पत्नी म्हणून\nपुणे: अकरावीच्या संस्कृत विषयाच्या पुस्तकात राष्ट्रमाता जिजाऊ यांना शिवाजी महाराजांची पत्नी म्हणून चुकीच्या पद्धतीने दाखवले आहे. शिवाजी महाराज आणि...\nभांडणांपेक्षा संभाजी मांडणे आवश्‍यक - डॉ. अमोल कोल्हे\nनागपूर - ���ंभाजी राजेंच्या जीवनचरित्रासंदर्भात प्रत्येक इतिहासकार वेगळा विचार मांडतात. सर्वांचा केंद्रबिंदू संभाजीच आहेत. त्यामुळे त्यांच्या...\nशिवप्रेमातून साकारली प्रतापगडाची प्रतिकृती (व्हिडिओ)\nपुणे - महाराष्ट्राचे खरे वैभव असलेले गडकिल्ले जनतेपर्यंत पोचविण्यासाठी धनंजय बर्वे या शिवप्रेमीने हिंजवडीतील माण रस्त्यावर प्रतापगडाची ५० फुटी...\nमहिलेच्या पोटातून साडेचार किलोची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश\nकळवा - वांगणी ता कर्जत येथील एका 63 वर्षीय गरीब आदिवासी महिलेच्या पोटातून शस्त्रक्रिया करून गर्भाशयातील साडेचार किलो वजनाची गाठ काढण्यात ठाणे...\nसटाण्यात कांद्याला अवघा दीड रुपया भाव\nसटाणा - येथील बाजार समितीत तालुक्‍यातील कंधाणे येथील शेतकरी रवींद्र बिरारी व धांद्री येथील शेतकरी प्रशांत चव्हाण यांच्या नवीन कांद्याला बुधवारी...\nमी महर्षी कर्वेंचा (नसलेला) पुतळा बोलतोय...\nनमस्कार, तुम्ही मला ओळखलंच असेल मी भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे ऊर्फ अण्णासाहेब कर्वे यांचा पुतळा बोलतोय. आपल्या देशात माणसांचीच गाऱ्हाणी नीट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/67414", "date_download": "2018-12-16T02:09:03Z", "digest": "sha1:LNRE6TYVBWJDLV6Y7O3L322ZIGQNY46U", "length": 4545, "nlines": 95, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोली गणेशोत्सव २०१८ - उपक्रमांची / स्पर्धांची यादी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली गणेशोत्सव २०१८ - उपक्रमांची / स्पर्धांची यादी\nमायबोली गणेशोत्सव २०१८ - उपक्रमांची / स्पर्धांची यादी\nमायबोली गणेशोत्सव २०१८ - उपक्रमांची / स्पर्धांची यादी\nमायबोली गणेशोत्सव २०१८ - घोषणा\nरंगपेटी (भावी मायबोलीकरांसाठी उपक्रम)\nमायबोली गणेशोत्सव २०१८ असा\nमायबोली गणेशोत्सव २०१८ असा ग्रुप आहे का त्��ाचे सदस्य कसे व्हायचे\nग्रुप गणेशचतुर्थीला सुरु होईल\nग्रुप गणेशचतुर्थीला सुरु होईल.\nअरे हो, ४ दिवस राहिले हे\nअरे हो, ४ दिवस राहिले हे बरोबर आहे.\nपण उपक्रम का थंडावलेत\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://rajeshshewale.blogspot.com/2012/03/ka-kalena-lyrics-marathi-mp3-song-free.html", "date_download": "2018-12-16T01:33:32Z", "digest": "sha1:VIQ6PLAFVH2CAJTCPB7RIYOITONJNVDP", "length": 2503, "nlines": 42, "source_domain": "rajeshshewale.blogspot.com", "title": "Ka kalena lyrics (का कळेना कोणत्या क्षणी) Marathi mp3 song free Download-Mumbai-pune-mumbai | Rajesh's Blog", "raw_content": "\nका कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे\nउमलती कश्या धुंद भावना अलगद वाटे कसे\nबंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते जन्मांतरीचे\nएक मी एक तू शब्द मी गीत तू\nआकाश तू आभास तू साऱ्यात तू\nध्यास मी श्वास तू स्पर्श मी मोहर तू\nस्वप्नात तू , सत्यात तू , साऱ्यात तू\nका कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे\nउमलती कश्या धुंद भावना अलगद वाटे कसे\nबंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते जन्मांतरीचे\nघडले कसे कधी कळते न जे कधी\nहळुवार ते आले कसे ओठावरी\nदे न तू साथ दे\nनजरेतना नजरेतुनी इकरार दे\nका कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे\nउमलती कश्या धुंद भावना अलगद वाटे कसे\nबंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते जन्मांतरीचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/show/496", "date_download": "2018-12-16T00:45:49Z", "digest": "sha1:UHGM7HXO67WKEZLZW2BPGV7QNMPKZGTQ", "length": 2342, "nlines": 48, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संभाजी महाराज - चरित्र| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nसंभाजी महाराज - चरित्र (Marathi)\nछत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र आपल्या वडिलां प्रमाणेच पराक्रमी आणि मुसुद्दी राजे होते.\nतारुण्य आणि राजकारण्यांशी मतभेद\nशारीरिक छळ व मृत्यू\nसंभाजीमहाराजांविषयी ललितेतर इतिहास लेखन\nसंभाजी महाराजांवरील ललित साहित्य\nछत्रपती संभाजी महाराजांचे दानपत्र\nसमर्थ रामदास स्वामींचे पत्र\nसंभाजी महाराज - चरित्र\nस्त्री शरीराची वैज्ञानिक रहस्ये\nसंत निवृत्तिनाथांचे अभंग 4\nसंत निवृत्तिनाथांचे अभंग 3\nज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग 2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/nilangini-kalantrer-and-co-stars-kathak-dance-dance-124620", "date_download": "2018-12-16T02:24:07Z", "digest": "sha1:YDW544OS5AIT5RCB2W5MLMMUVD4TVJ5X", "length": 13868, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nilangini kalantrer and co-stars Kathak dance dance नीलांगी कलंत्रे व सहकलाकारांच्या बहारदार कथ्थक नृत्याने श्रोते मंत्रमुग्ध | eSakal", "raw_content": "\nनीलांगी कलंत्रे व सहकलाकारांच्या बहारदार कथ्थक नृत्याने श्रोते मंत्रमुग्ध\nमंगळवार, 19 जून 2018\nदौंड(पुणे) - प्रख्यात नृत्यांगना गुरू रोहिणी भाटे व शरदिनी गोळे यांच्या शिष्या नीलांगी कलंत्रे यांच्या अदाकारीने नटलेल्या कथ्थक नृत्य सादरीकरणाने दौंडकरांना मोहित केले. दुर्गा स्तूतीसह भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपू यांच्यातील संवादाचा प्रसंग त्यांनी नृत्यातून उभा केला.\nदौंड(पुणे) - प्रख्यात नृत्यांगना गुरू रोहिणी भाटे व शरदिनी गोळे यांच्या शिष्या नीलांगी कलंत्रे यांच्या अदाकारीने नटलेल्या कथ्थक नृत्य सादरीकरणाने दौंडकरांना मोहित केले. दुर्गा स्तूतीसह भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपू यांच्यातील संवादाचा प्रसंग त्यांनी नृत्यातून उभा केला.\nदौंड शहरात रत्नत्रय ज्वेलर्स व रोटरी क्लब ऑफ दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने 'भावानूभूती' या कथ्थक नृत्याविष्काराचे विनामूल्य संयोजन करण्यात आले होते. नटराज पूजनाने सुरवात करण्यात आली व या वेळी रत्नत्रय ज्वेलर्सचे सुशील शहा, सोहम शहा, रोटरी क्लब ऑफ दौंडचे पदाधिकारी मनोहर बोडखे, हरेश रांभिया, सविता भोर, हरिश्चंद्र ठोंबरे, प्रमोद खांगल, आदी उपस्थित होते.\nजबलपूर (मध्य प्रदेश) येथील त्रिविधा नृत्य संस्थेच्या संस्थापिका तथा विदुषी निलांगी कलंत्रे व त्यांच्या शिष्या दक्षा सालोडकर आणि नेहा जैन यांनी कथ्थक नृत्यांचा कलाविष्कार या वेळी सादर केला. अप्रतिम पदन्यासाने दुर्गा स्तुती, भगवान शंकराचे वर्णन करणारे ध्रुपद, कृष्णा व राधा यांची विविध रुपे नृत्याद्वारे सादर करण्यात आली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धातील नृत्यसरींनी रसिकांना चिंब केले. लय व स्वरावर आधारित\nअसलेल्या `बरसन लागी बदरिया` या कजरीवरील सादरीकरणाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.\nवैभव पाटील यांनी सूत्रसंचालन केले. नृत्य प्रशिक्षक अश्विनी दीक्षित, दीपक पारदासानी यांच्यासह सुश्मिता शहा, सृष्टी शहा, सम्यक शहा, आदी या वेळी उपस्थित होते. दौंड शहरातील रिदम डान्स अ‍ॅकॅडमी व नृत्यलीला या दोन संस्थेच्या विद्यार्थ्यांनी नृत्य कलाविष्कार सादर केले.\nनीलांगी कलंत्रे यांनी कार्यक्रम��पूर्वी दौंड व परिसरातील नृत्यप्रेमींना स्वतंत्रपणे कथ्थकची माहिती देत प्रात्यक्षिके सादर केली.\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nबच्चे कंपनीसाठी नृत्य, फॅन्सी ड्रेस स्पर्धा\nपुणे - मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी ‘सकाळ यंग बझ’ने दोन ते सोळा वयोगटांतील मुला-मुलींसाठी ‘किड्‌स आयडॉल २०१८’चे आयोजन केले आहे. या नृत्य...\nगुहागरमधील विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nपुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद गुहागर शाखा आयोजित विभागीय मराठी साहित्य संमेलन १४, १५ आणि १६ डिसेंबरला गुहागरमध्ये देवपाट पोलीस परेड...\nपुणे - भरतनाट्यम कलावंत सुचेता भिडे-चापेकर यांच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या गळ्यात पुष्पहार घालून, शाल पांघरून...\nदिव्यांगांची मोफत शुश्रूषा करणारी आधुनिक \"मदर तेरेसा'\nजळगाव ः व्याधीग्रस्त, अपंग, अनाथ अपंगांची सेवा करणाऱ्या विशेषतः कुष्ठरोग्यांसाठी आशेचा किरण ठरलेल्या मदर तेरेसांची माहिती सर्वांना आहे. त्याच...\nआदिवासी मेळाव्यात संस्कृतीचे दर्शन घडवून, घुसखोरी विरोधात एल्गार\nमोखाडा - मोखाड्यातील गोमघर येथे आदिवासी समन्वय समिती ने आयोजित मेळाव्यात आदिवासी संस्कृतीचे जतन करीत, आदिवासी नृत्य, करण्यात आले आहे. मेळाव्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-business-news/hdfc-bank-117110700030_1.html", "date_download": "2018-12-16T02:09:39Z", "digest": "sha1:GLSK4WWDGPTOTBNE5B7BU6RTWDDUXATV", "length": 10368, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "खुशखबर : एचडीएफसीकडून ऑनलाईनचा ट्रान्झॅक्शन चार्ज रद्द | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमर��ठी कविता\nखुशखबर : एचडीएफसीकडून ऑनलाईनचा ट्रान्झॅक्शन चार्ज रद्द\nएचडीएफसीने ऑनलाईन व्यवहारांवरील ट्रान्झॅक्शन चार्ज रद्द केला आहे. तर चेकद्वारे होणाऱ्या विविध व्यवहारांवर चार्ज वाढवण्याची घोषणा एचडीएफसीने केली आहे. 1 नोव्हेंबरपासून हा नियम लागू झाला.\nसॅलरी आणि बचत खातेधारकांना आरटीजीएस आणि एनईएफटीच्या माध्यमातून व्यवहार करण्यासाठी 1 नोव्हेंबरपासून चार्ज लागणार नाही, असं बँकेने म्हटलं आहे. ग्राहकांना सध्या आरटीजीएसद्वारे अडीच लाखांपर्यंत व्यवहार करण्यासाठी 25 रुपये आणि पाच लाखांपर्यंतच्या व्यवहारासाठी 50 रुपये चार्ज लागतो.\nएनईएफटीद्वारे 10 हजार रुपयांपेक्षा कमी व्यवहारावर 2.5 रुपये, दहा हजार ते एक लाख रुपयांवर 5 रुपये आणि 1 ते 2 लाख रुपये ट्रान्सफर करण्यासाठी 15 रुपये चार्ज लागतो. तर दोन लाख रुपयांपेक्षा अधिक व्यवहारावर 25 रुपये चार्ज आकारला जातो.\nनोटाबंदीनंतर 17,000 कोटी रुपये जमा करवणार्‍या 35,000 कंपन्यांवर शिकंजा\nसहा महिने अजून वाट बघा\nनोटाबंदी आणि जीएसटी नंतर काय होईल मोदी सरकारचे पुढील पाऊल ...\nतेलातील तेजीमुळे भारताचा बोनस संकटात\nओलाच्या ऑटोमध्ये मोफत वायफाय\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nदोन महिन्यांऐवजी सहा महिन्यांची ‘फ्री’ पास\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याना ...\nशरद पवार यांची बीजू जनता दलाच्या शिष्टमंडळासोबत बैठक\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बीजू जनता दल पक्षाच्या शिष्टमंडळाने बैठक ...\nइंडिगो एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब असल्याची अफवा\nमुंबई विमानतळावरुन इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने, विमानात ...\nसायना नेहवाल- पी. कश्यप विवाह बंधनात अडकले\nभारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पी. कश्यप लग्नबंधनात अडकले. ...\nभय्यू महाराजांना एक तरुणी करत होती ब्लॅकमेल, 40 कोटी ...\nइंदूर- राष्ट्रसंत भय्यू महाराजांच्या आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. पाच कोटीची ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/63258", "date_download": "2018-12-16T01:05:09Z", "digest": "sha1:T6EUYCQRDD7Y2SVUZC73ZDHMZ6PTD42S", "length": 7239, "nlines": 104, "source_domain": "www.maayboli.com", "title": "येस बॉस ... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /येस बॉस ...\nह्या बॉस नामक प्राण्याचा अस्सा राग यायला लागलाय ना... एकतर प्री-प्लॅन सुट्टी घ्या असा ह्यांचा फतवा असतो त्यातही भर म्हणून ज्यादिवशी सुट्टी हवीय त्या दिवसाच्या एक आठवडा आधी याना लेखी किंवा मेल द्वारे लिव्ह ऍप्लिकेशन हा प्रकार हवा असतो आणि हा प्रकार स्वतःच्या डोळ्यांनी नंबरच्या चष्म्यासह वाचता येत असला तरी एम्प्लॉयीचे काकुळती चेहरे बघण्याची याना हौस असतेच तेव्हा यांचा मूड बघून तोंडी लिव्ह ऍप्लिकेशन हि द्यावं लागतंच ते वेगळं... अन कहर म्हणजे सुट्टीच्या आदल्या दिवशी पुन्हा , \"उद्या मी सुट्टीवर आहे हां \" असं भोळा चेहरा करून सांगावं लागतंच... चला इथपर्यंतच नाटक एम्प्लॉयी ने न चुकता प्रत्येक डायलॉग अन ऍक्शन सह करून झाल्यावरही जेव्हा , \"हो कधी दिलंत ऍप्लिकेशन, काय कारण कधी दिलंत ऍप्लिकेशन, काय कारण\" असा एक नाटकी प्रश्न बॉकडून येतो ना... तेव्हा पूर्ण खात्री होते... होच, म्हणूनच हा बॉस आहे अन तू एम्प्लॉयी ... नाटकातही हाच बेस्ट आहे.... एक पाऊल पुढे इथेही ...\nगुलमोहर - विनोदी लेखन\nआमच्याकडे पार्ट्नरशिप फर्म असल्याने दोन पेक्षा अधिक दिवसाची सुट्टी हवी असल्यास मला तर एक नव्हे तब्बल दहा जणांना सगळ सांगत बसाव लागत.\nआत्ताच गणपतीची सुट्टी टाकली.\nआत्ताच गणपतीची सुट्टी टाकली....\nमी सहसा विचारत बसत नाही डायरेक्ट सिस्टम मध्ये अप्लाय करते. ऊगाचच विचारुन डोक्यावर चढवुन नाही ठेवायचे\nVB मान्य आहे ...पण कसंय ना... जरी HR , सिस्टम वगैरे असली ना तरी इमिजिएट रिपोर्टींग ज्याला करायचं असत त्याला हे तोंडी सांगावेच लागतं... बॉस लिहिलंय फक्त. अर्थात प्रत्येकाला ते लागू होईलच असं नाही..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/show?id=1167", "date_download": "2018-12-16T00:45:41Z", "digest": "sha1:3M3FBE55WZ7DMVQDGKQUTMPN7TFGE3JI", "length": 3046, "nlines": 63, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "ब्रह्मचैतन्य महाराज - फेब्रुवारी मास| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nब्रह्मचैतन्य महाराज - फेब्रुवारी मास (Marathi)\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.\nफेब्रुवारी १ - नाम\nफेब्रुवारी २ - नाम\nफेब्रुवारी ३ - नाम\nफेब्रुवारी ४ - नाम\nफेब्रुवारी ५ - नाम\nफेब्रुवारी ६ - नाम\nफेब्रुवारी ७ - नाम\nफेब्रुवारी ८ - नाम\nफेब्रुवारी ९ - नाम\nफेब्रुवारी १० - नाम\nफेब्रुवारी ११ - नाम\nफेब्रुवारी १२ - नाम\nफेब्रुवारी १३ - नाम\nफेब्रुवारी १४ - नाम\nफेब्रुवारी १५ - नाम\nफेब्रुवारी १६ - नाम\nफेब्रुवारी १७ - नाम\nफेब्रुवारी १८ - नाम\nफेब्रुवारी १९ - नाम\nफेब्रुवारी २० - नाम\nफेब्रुवारी २१ - नाम\nफेब्रुवारी २२ - नाम\nफेब्रुवारी २३ - नाम\nफेब्रुवारी २४ - नाम\nफेब्रुवारी २५ - नाम\nफेब्रुवारी २६ - नाम\nफेब्रुवारी २७ - नाम\nफेब्रुवारी २८ - नाम\nफेब्रुवारी २९ - नाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://estate-building.global-article.ws/mr/category/350", "date_download": "2018-12-16T01:44:21Z", "digest": "sha1:BE2S5ORAZVVM7Y3VRZ5YLY4TFRUKYJPR", "length": 29573, "nlines": 235, "source_domain": "estate-building.global-article.ws", "title": "350 | रिअल इस्टेट इमारत ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - ग्लोबल व्हायरल मार्केटिंग गट", "raw_content": "रिअल इस्टेट इमारत ग्लोबल लेख WebSite.WS\nरिअल इस्टेट इमारत ग्लोबल लेख आपले स्वागत आहे WebSite.WS\nमुख्यपृष्ठ माहिती पॅक साठी सावकार समर्थन दर्शवा\nरिअल इस्टेट इमारत ग्लोबल लेख WebSite.WS > 350\n100x फायदा किंवा मार्जिन येथे विकिपीडिया व्यापार कसे\nआपण BITMEX चांगले पैसे कमवू शकता\nद्वारा पोस्ट केलेले: रिअल इस्टेट इमारत ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - ग्लोबल व्हायरल मार्केटिंग गट\nफक्त काही वर्षांत आपले कर्ज फेडणे\nआपण आपल्या कर्ज महिन्यात महिन्याने वाढू पहात बेजार कशी आपण कंपन्या वर्षे व्याज देवून जास्त आपण क्रेडिट कार्ड जाणीव आहे का कशी आपण कंपन्या वर्षे व्याज देवून जास्त आपण क्रेडिट कार्ड जाणीव आहे का दिग्दर्शनाबद्दल सर्व केले आणि कधी कधी क्रेडिट पिंजरा बाहेर फक्त कोणताही मार्ग मी हरवलेय वाटणारी. आजारी वाटा आपण लहान चरणांचे आणि योजना धरून ऐवजी पटकन आपल्या कर्ज बंद देवून सुरू करू शकता कसे. आपण म्हणून थोडे बाहेर सुरू करू शकता $20 दर आठवड्यात, पण मी तुम्हाला सर्वोत्तम मागून येऊन गाठणे नाही सूचित $200...\nद्वारा पोस्ट केलेले: रिअल इस्टेट इमारत ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - ग्लोबल व्हायरल मार्केटिंग गट\nधोकादायक बाजारात, रहस्ये खालील अल्ट्रा-श्रीमंत, रिच नाही, आपले गुंतवणूक निर्णय मदत करेल\nअलीकडे, युनायटेड स्टेट्स मध्ये एलिट श्रीमंत रहस्ये बोलत आहे हे CNNMoney वर एक लेख आली. यामधून, अनेक लेख हा लेख लिहिले होते, अमेरिकन श्रीमंत विविधता त्यांच्या संपत्ती बांधले असे सांगितले की समावेश, संपत्ती संरक्षण व मोक्याचा वाढ. त्या धोरण दोन कारण स्वतः एक हास्यास्पद विधान आहे, विविधता आणि संरक्षण बिल्ड संपत्ती मदत करू नका. कदाचित अमेरिकन नाम श्रीमंत ...\nद्वारा पोस्ट केलेले: रिअल इस्टेट इमारत ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - ग्लोबल व्हायरल मार्केटिंग गट\nद्वारा पोस्ट केलेले: रिअल इस्टेट इमारत ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - ग्लोबल व्हायरल मार्केटिंग गट\nशून्य खाली रिअल इस्टेट गुंतवणूक\nआपण खरोखर शून्य खाली एक नवीन घर किंवा गुंतवणूक मिळवू शकता होय, आणि हे करू करण्यासाठी अनेक मार्ग आहेत.\nद्वारा पोस्ट केलेले: रिअल इस्टेट इमारत ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - ग्लोबल व्हायरल मार्केटिंग गट\nग्रेट लीज खरेदी धोरण – नेमणूक\nनेमणूक आतापर्यंत लीज खरेदी धोरण सर्वात सोपा आहे आणि करार आणि नफा वसूली करण्यासाठी गुंतवणूक आणि जोखीम कमीत कमी आवश्यक. त्याऐवजी एक पर्याय किंवा सँडविच भाडेपट्टीने देण्याची मालमत्ता घेऊन आणि subletting आपण प्रत्यक्षात दुसर्या करार विकू शकता. आपण मौल्यवान बाजारात कमोडिटी तयार केले आहे विक्री आणि अगदी लीज खरेदी करार विक्री करण्यासाठी आर्थिक टीप तयार करू शकता, खूप\nद्वारा पोस्ट केलेले: रिअल इस्टेट इमारत ग्���ोबल लेख WebSite.WS | GVMG - ग्लोबल व्हायरल मार्केटिंग गट\nपरवडणारी घरं: राष्ट्राच्या मध्ये रिअल इस्टेट 10 सर्वात स्वस्त & घर मेट्रो क्षेत्र\nनवीन HouseHunt सध्याच्या बाजार अटी सर्वेक्षण युनायटेड स्टेट्स मध्ये सर्वात वरच्या घर आणि परवडणारे मेट्रो भागात संशोधन. बहुतांश 10 मेट्रो भागात संतुलित अहवाल, चांगला-ते विक्रेते सहसा मिळत सक्रिय रिअल इस्टेट गृहनिर्माण बाजारात 95% किंवा त्यांच्या विचारून दर अधिक.\nद्वारा पोस्ट केलेले: रिअल इस्टेट इमारत ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - ग्लोबल व्हायरल मार्केटिंग गट\nसामग्री विमा हे मला कसे कळेल मी पुरेशी कव्हर असल्यास\nविमा खरेदी एक अवघड विषय असू शकते, प्रती विमा उतरवणे आणि आपण प्रीमियम मध्ये खूप पैसे जोखीम, insuring अंतर्गत करताना देखील एक आपत्ती असू शकते वाईट वाईट यावे. त्यामुळे आपण काय योग्य आहे हे कसे कळेल अर्थात हे आपल्याला आवश्यक कव्हर रक्कम निर्णय येतो तेव्हा सर्वात महत्त्वाची टीप आपला वेळ घ्या आणि आपल्या जिंदगी मुल्यमापन आपल्या घरी जाण्याकरीता आहे. या सोबत आपण n किती कदाचित काही कल्पना देणे खाली वर्णन केलेल्या टिपा अनुसरण करू शकता ...\nद्वारा पोस्ट केलेले: रिअल इस्टेट इमारत ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - ग्लोबल व्हायरल मार्केटिंग गट\nप्रश्न गुंतवणूक का. आपण वापरत आणि मालमत्ता आनंद इच्छा आहे का किंवा, आपण फक्त गुंतवणूक संभाव्य पहात आहात किंवा, आपण फक्त गुंतवणूक संभाव्य पहात आहात ते आपले पाकीट मनी आपल्या प्रारंभिक खर्च आणि आपल्या long- महत्वाचे(किंवा short-) मुदत परतावा.\nद्वारा पोस्ट केलेले: रिअल इस्टेट इमारत ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - ग्लोबल व्हायरल मार्केटिंग गट\nकरा 20% वेळी कोणताही धोका नाही इंडेक्स ऑप्शन ट्रेडिंग वार्षिक\nआपण कसे करायचे 20-25% आपल्या गुंतवणूक पैसे एक वर्ष धोका न. वेडा तुम्ही म्हणता होईल ध्वनी. मी पूर्वी पैसे त्या प्रकारची घेणे कठीण झाले आहे मी तुला काय सांगत आहे, तर 4 एकाच वाईट व्यापार न करता वर्षे. त्या वर मी तुला सांगत आहे तर तुम्ही काय उत्तर द्याल माझ्या गुंतवणुकीच्या पद्धत काही हरकत नाही नियमित मासिक महसूल निर्माण जे दिशा शेअर बाजारात घेत आहे. मार्केट खाली जातो तेव्हा खरं तर एवढी आम्ही धोका न अधिक पैसे कोण b होईल ...\nद्वारा पोस्ट केलेले: रिअल इस्टेट इमारत ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - ग्लोबल व्हायरल मार्केटिंग गट\nकिंमत आणि वेळ ट्रेडिंग\nअनेकदा अनेक व्यापारी धरला आहे ट्रेडिंग एक मार्ग, किंमत आणि वेळ आहे, व्यापारात. ट्रेडिंग ही पद्धत बाजारात संभाव्य वळण गुण अंदाज. किंमत आणि वेळ संबंधित ट्रेडिंग पद्धती दोन प्रकार Fibonacci आणि नऊ Gann स्क्वेअर आहेत. या दोन्ही पद्धती आपण बाजारात किंमत आणि तारीख दोन्ही संभाव्य परावर्तन ठिकाणे शोधू करण्याची परवानगी देईल. Fibonacci साठी, आम्ही बाहेर स्टॅण्ड मागील उच्च आणि कमी घेऊन, तसेच आपापल्या तारखा म्हणून ...\nद्वारा पोस्ट केलेले: रिअल इस्टेट इमारत ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - ग्लोबल व्हायरल मार्केटिंग गट\nएक विद्यार्थी दु: ख कर्ज मिळत\nविद्यार्थी कर्ज विद्यापीठ दरम्यान आपण मिळवणं कधी कधी पुरेसे नाहीत, विशेषत: सु काळात. आपण तसेच अर्धवेळ नोकरी आहे जरी, काही विद्यार्थ्यांना ते जास्त क्षणी आवश्यक आहे, तेव्हा वेळा आहेत. आपण या विद्यार्थ्यांना एक असाल तर, नंतर आपण एक विद्यार्थी दु: ख कर्ज अर्ज येथे पहावे. आपण अधिक जाणून घेऊ इच्छित असल्यास, येथे एक विद्यार्थी दु: ख कर्ज कसे जायचे याबद्दल काही टिपा आहेत. एक दु: ख कर्ज काय आहे विद्यार्थी दु: ख कर्ज तो एक कर्ज आहे ...\nद्वारा पोस्ट केलेले: रिअल इस्टेट इमारत ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - ग्लोबल व्हायरल मार्केटिंग गट\nमुलभूत भाषा सेट करा\nआपले गहाण विमा द योग्य मार्ग खरेदी\nSmokies मध्ये ग्रेट केबिन\nगोष्टी कर्ज तुलना संबंधित शोधणे\nमाइयमी रिअल इस्टेट मध्ये परिपूर्ण मुख्यपृष्ठ आपण इच्छित कसे\nलोन प्रोटेक्शन तरीही छाननी चेंडू सह 4,000 परतफेड संरक्षण धोरणे मध्ये 2007 चौकशी सुरू\nआपली वैयक्तिक माहिती संरक्षण करण्यासाठी दोन मार्ग\nHoneymoon दोन एक क्रेडिट कार्ड\nजॉर्जिया ऑनलाईन परवडणारे गृह विमा मिळवा कसे\nमिशिगन मध्ये परवडणारे आरोग्य विमा\nऑन अ कर्ज एकत्रीकरण कर्ज दर सर्वोत्तम कराराचा शोधत: शुल्क बोगदा खर्च, खर्च आणि शुल्क\nउत्पन्न संरक्षण विमा आपले गमावले उत्पन्न बदला\nजे चलन दलाल आपण आपला पैसा देऊ नये\nस्वत: ची प्रमाणपत्र कर्ज प्रकरण\nमहिला कार विमा स्वस्त बाहेर काम करू शकतात\nक्रेडिट घर इक्विटी लाइन फायदे काय आहेत (HELOC)\nवर्ग:रिअल इस्टेट इमारत लेख\nअपार्टमेंट भाड्याने देणे (1)\nअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना (1,537)\nमुदतपूर्व बंद घरे (2)\nआपले घर विपणन (1)\nरिअल इस्टेट किंमत (33)\nरिअल इस्टेट किंमती (33)\nभू संपत्ती दलाल (46)\nविक्री मालक करून (16)\nशॉवर उपलब्ध आहे, (9)\nदुवा म��फत GVMG वेबसाइट यादी\nGVMG - ग्लोबल व्हायरल मार्केटिंग गट\nरिअल इस्टेट इमारत ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - ग्लोबल व्हायरल मार्केटिंग गट\nGVMG - प्रकाशन देश यादी : च्या वर्ल्ड वाईड वेब सुमारे आपण लेख शेअर करू या\nअफगाणिस्तान | आफ्रिका | अल्बेनिया | अल्जीरिया | अँडोर | अंगोला | अँटिग्वा आणि बार्बुडा | अरब | अर्जेंटिना | अर्मेनिया | ऑस्ट्रेलिया | ऑस्ट्रिया | अझरबैजान | बहामाज | बहरैन | बांगलादेश | बार्बाडोस | बेलारूस | बेल्जियम | बेलिझ | बेनिन | भूतान | बोलिव्हिया | बॉस्निया आणि हर्झगोव्हिना | बोट्सवाना | ब्राझील | बल्गेरिया | बुर्किना फासो | बुरुंडी | कंबोडिया | कॅमरुन | कॅनडा | केप व्हर्दे | चाड | चिली | चीन | कोलंबिया | कोमोरोस | कॉंगो | कोस्टा रिका | क्रोएशिया | क्युबा | सायप्रस | चेक | झेक प्रजासत्ताक | दारुसलाम | डेन्मार्क | जिबूती | डोमिनिकन | डोमिनिकन रिपब्लीक | पूर्व तिमोर | इक्वाडोर | इजिप्त | अल साल्वाडोर | इरिट्रिया | एस्टोनिया | इथिओपिया | फिजी | फिनलंड | फ्रान्स | गॅबॉन | झांबिया | जॉर्जिया | जर्मनी | घाना | ग्रेट ब्रिटन | ग्रेट ब्रिटन(यूके) | ग्रीस | ग्रेनाडा, विंडवर्ड आयलॅन्ड | ग्वाटेमाला | गिनी | गिनी-बिसाउ | गयाना | हैती | होंडुरास | हाँगकाँग | हंगेरी | आइसलँड | भारत | इंडोनेशिया | इराण | इराक | आयर्लंड | इस्राएल | इटली | आयव्हरी कोस्ट | जमैका | जपान | जॉर्डन | कझाकस्तान | केनिया | किरिबाटी | कोसोव्हो | कुवैत | किरगिझस्तान | लाओस | लाटविया | लेबनॉन | लेसोथो | लायबेरिया | लिबिया | लिंचेनस्टाइन | लिथुआनिया | लक्झेंबर्ग | मकाओ | मॅसिडोनिया | मादागास्कर | मलावी | मलेशिया | मालदीव | माली | माल्टा | मार्शल | मार्टिनिक | मॉरिटानिया | मॉरिशस | मेक्सिको | मायक्रोनेशिया | मॉल्डोवा | मोनॅको | मंगोलिया | माँटेनिग्रो | मोरोक्को | मोझांबिक | म्यानमार | नामिबिया | नारू | नेपाळ | नेदरलँड्स | Neves Augusto नेविस | न्युझीलँड | निकाराग्वा | नायजर | नायजेरिया | उत्तर कोरिया | उत्तर आयर्लंड | उत्तर आयर्लंड(यूके) | नॉर्वे | ओमान | पाकिस्तान | पलाऊ | पॅलेस्टिनी प्रदेश | पनामा | पापुआ न्यू गिनी | पराग्वे | पेरू | फिलीपिन्स | पोलंड | पोर्तुगाल | पोर्तो रिको | कतार | रियुनियन | रोमानिया | रशिया | रवांडा | सेंट लुसिया | सामोआ | सॅन मरिनो | साओ टोमे व प्रिन्सिप | सौदी अरेबिया | सेनेगल | सर्बिया | सेशेल्स | सिएरा लिऑन | सिंगापूर | स्लोव्हाकिया | स्लोव्हेनिया | शलमोन | सोमालिया | दक्षिण आफ्रिका | दक्षिण कोर���या | स्पेन | श्रीलंका | सुदान | सुरिनाम | स्वाझीलँड | स्वीडन | स्वित्झर्लंड | सिरियन अरब | तैवान | ताजिकिस्तान | टांझानिया | थायलंड | जाण्यासाठी | टोंगा | त्रिनिदाद आणि टोबॅगो | ट्युनिशिया | तुर्की | तुर्कमेनिस्तान | टुवालु | संयुक्त राज्य | युगांडा | यूके | युक्रेन | संयुक्त अरब अमिराती | युनायटेड किंगडम | संयुक्त राष्ट्र | संयुक्त राष्ट्र(संयुक्त राज्य) | उरुग्वे | उझबेकिस्तान | वानौटु | व्हॅटिकन | व्हेनेझुएला | व्हेनेझुएलन बोलिव्हर | व्हिएतनाम | व्हिन्सेंट | येमेन | झांबिया | झिम्बाब्वे | GDI | ग्लोबल डोमेन आंतरराष्ट्रीय, इन्क. | GDI साइन अप भाषा मॅन्युअल - GDI खाते सेटअप भाषा मार्गदर्शक | Freedom.WS | WEBSITE.WS | .WS डोमेन | .WS डोमेन संलग्न | एकही-ws बबल | डॉट कॉम बबल | एकही-ws धंद्याची भरभराट | डॉट-कॉम विस्ताराचा | जीवन साठी उत्पन्न | GDI पृथ्वी वेबसाइट | जागतिक पृथ्वी वेबसाइट | ग्लोबल लेख वेबसाइट |\nद्वारा समर्थित रिअल इस्टेट इमारत ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - ग्लोबल व्हायरल मार्केटिंग गट\nबी मॅटो डोळा ड्रॉप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.eenaduindia.com/Rainbow/FashionStreet", "date_download": "2018-12-16T02:32:13Z", "digest": "sha1:VA65QXZTHG6EKJOOEUU5UB3GRCOCLQEV", "length": 20222, "nlines": 261, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Fashion Street News", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nसोल्जरॅथॉन : वीरांच्या स्मरणार्थ दिल्लीत 'हाफ मॅरॅथॉन'चे आयोजन\nमुख्‍य पान इंद्रधनू फॅशन स्‍ट्रीट\nकरवा चौथला 'या' राशीच्या महिलांनी परिधान करा 'या' रंगाचे कपडे\nयावर्षी करवा चौथ २७ ऑक्टोबरला साजरा केला जात आहे. हे व्रत सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी करत असतात. जर तुम्हीही या करवा चौथला तुमचा आनंद द्विगुणीत करू इच्छित असाल तर पूजेसाठी आपल्या राशीनुसार कपड्यांची निवड करा.\n तर फॉलो करा 'या' टिप्स\nअनेक लोकांना फॅशनेबल राहायला आवडतं. आपण इतरांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी ते सतत प्रयत्न करत असतात. त्यासाठी ते वेगवेगळ्या पध्दतीचा अवलंब करतात. तुम्हालाही असं फॅशनेबल दिसायच असेल तर हा खास रिपोर्ट तुमच्यासाठी...\nचमकदार दागिन्यांसाठी अशी घ्या काळजी\nअनेक महिलांना दागिने घालण्याची आवड असते. परंतु, दागिने दररोजच्या वापरात नसल्याने त्याची चमक काही दिवसांनी कमी होते. त्यामुळे या दागिन्यांची चमक कायम ठेवण्यासाठी, त्याची काळजी कशी घ्यावी यासंबंधी जाणून घेण्यासाठी ही माह��ती तुमच्यासाठी नक्की फायदेशीर\n'गुजराती जॅकेटनी' वाढवा नवरात्र उत्सवाची शोभा\nमुंबई - नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. या ९ दिवसांमध्ये दांडिया गरबा यांच्याबरोबरच आकर्षक कपड्यांचीदेखील रेलचेल सुरू असते. दरवर्षी बाजारातदेखील नवीन फॅशन येत असते. या वर्षीच्या नवरात्र उत्सवामध्ये गुजराती जॅकेटला तरुणींची विशेष मागणी आहे.\nNavratri २०१८ : नवरात्रीच्या नऊ दिवसात परिधान करा 'या' रंगाचे कपडे.. देवीची होईल कृपादृष्टी\nनवरात्रीत रंगांना विशेष महत्त्व असते. या नवरात्रीत देवीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक दिवसानुसार योग्य रंगाचे कपडे घालून पुजा करणे शुभ मानले जाते. नवरात्रीदरम्यान चुकुनही काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये. काळा रंग दुःखाचे प्रतीक असते. त्यामुळे\n मग असा करा ड्रेसअप दिसाल उंच\nजेव्हा फॅशनची गोष्ट असते तेव्हा उंच पुरुषांचे कौतुक होते. तर, कमी उंचीच्या लोकांना कमीपणा वाटतो. पण ही गोष्टी बदलायला सुरुवात झाली आहे. आता फॅशन इंडस्ट्रीमध्ये यांचे स्टेट्स चांगले आहे. स्टाईलमुळे तुमच्या दिसण्यात खूप बदल करता येतो. यामुळे तुम्ही\nकॉटनच्या कपड्यांची 'अशी' घ्या काळजी\nमहिला कॉटनचे कपडे आवर्जून घालतात. कारण हे कपडे वजनाने हलके आणि वापरण्यास अतिशय आरामदायी असतात. या कपड्यांमुळे त्वचेतील ओलसरपणा शोषला जाऊन शरीर थंड राहते. शिवाय ते दिसायला आकर्षक असतात. मात्र, या कपड्यांची सुंदरता आणि रंग आहे तसा राहण्यासाठी विशेष\nचष्मा खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी\nचष्मा खरेदी करताना आपण अधिक लक्ष चष्म्याच्या काचेवरच देतो. परंतु याव्यतिरिक्त देखील अनेक गोष्टी आहेत की त्याची माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे. चष्मा खरेदी करताना काही खास गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊयात ही माहिती\nतुमच्या वॉर्डरोबमध्ये या '३' बॅग्स असायलाच हव्यात\nएक सारख्या पर्सेस वापरुन तुम्ही बोअर झाला असाल तर आज आम्ही तुम्हाला काही नवीन हटके बॅग्स बद्दलची माहिती देणार आहोत. या पर्सेस तुमच्या वॉर्डरोबमध्ये असणे अतिशय आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊयात या हटके बॅग्सबद्दल\nकॉलेजच नव्हे, तर ऑफिससाठीही बेस्ट आहे 'लेगिंग्स'\nआजकाल मुलींमध्ये मोठ्या प्रमाणात लेगिंग्स घालण्याचा ट्रेंड आहे. जीन्सला पर्याय म्हणून तसेच कंम्पर्ट बॉटम म्हणू��� लेगिंग्सचा वापर केला जातो. त्याचा मुख्य उपयोग कॅज्युअल आणि फॉर्मल अशा दोन्ही आऊटफिट्ससोबत मँचिंगनुसार घालता येते. परंतु बाहेर जात असताना\nब्रँडेड वस्तू वापरत असाल तर मित्र जातील दूर, संशोधनाचा निष्कर्ष\nवॅाशिंग्टन - ब्रँण्डेड वस्तू वापरण्यावर अनेकांचा भर असतो. त्यामुळे आपली इमेज वाढेल, लोक आकर्षित होतील. असा समज असतो. मात्र, एका संशोधनाने हे चुकीचे ठरविले आहे. ब्रँण्डेड वस्तू वापरणाऱ्यांसोबत लोक मैत्री करत नाही असं संशोधनातून समोर आले आहे.\nस्वातंत्र्यदिन विशेष : 'या' गोष्टींमुळे होईल तुमचे सेलिब्रेशन खास\nहैदराबाद : 72 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशभरात उत्साह आहे. विविध माध्यमातून नागरिक आपल्या देशभक्तीचे दर्शन घडवत असतात. बाजारपेठाही सजल्या आहेत. खाद्यपदार्थांपासून ते कपड्यांपर्यंत स्वातंत्र्यदिनासाठी खास गोष्टी बाजारात उपलब्ध आहेत. जाणून,\n'फुलपाखरू' मालिकेमधील वैदेहीच्या मंगळसूत्राची सर्वत्र चर्चा \nमालिकेतील पात्रांच्या कोणत्या गोष्टी प्रेक्षकांना भावतील हे सांगता येत नाही. झी मराठीवरील 'होणार सून मी या घरची' या मालिकेतील जान्हवीच्या गळ्यातील मंगळसूत्र प्रेक्षकांना, खासकरून महिला प्रेक्षकांना, खूप आवडले होते. आता झी युवावरील 'फुलपाखरू' या\nशाओमीचा 'एमआय ए2' भारतात लॉन्च\nहैदराबाद - शाओमी नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी कमी किमतीत वेगवेगळे फिचर असलेले मोबाईल बाजारात आणते. शाओमीने बुधवारी भारतात 16 हजार 999 रुपये किंमत असलेला 'एमआय ए2' हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. अँड्रॉइड वन आणि गुगल यांच्यात झालेल्या करारानुसार हा फोन\n२५ हजाराची लाच घेताना दोन वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात\nबीड - दोन महिन्याचा पगार\nमहानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भरली राजकारणाची शाळा सोलापूर - संगमेश्वर\nरत्नागिरी पोलिसातील श्वान 'विरू'चे निधन, संगमेश्वर कुंभारखणीत शोधले होते ११४ बॉम्ब रत्नागिरी - पोलीस दलाच्या बॉम्ब शोध पथकातील श्वान विरूचे नुकतेच निधन झाले. ९ वर्षे ९ महिने शासकीय सेवा बजावणाऱ्या विरूचा १३ डिसेंबरला मृत्यू झाला. त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.\nव्हॉट्सअपवर चॅट करताना व्हिडिओही पाहता येणार; नवे फिचर\nटेक डेस्क - टेक्स्ट, ऑडिओ, व्हिडिओ\n स्मार्टफोन न वापरल्यास 'ही' कंपनी देणार ७१ लाख ���ेक डेस्क - जर तुम्हाला कोणी\nतुम्हालाही आलाय इन्कम टॅक्सचा हा 'SMS', चुकूनही करू नका क्लिक क्षणात व्हाल बर्बाद\nया फळांच्या फक्त वासानेच होईल तुमचे वजन कमी\nअनेकजण वाढलेल्या वजनाने त्रस्त असतात. वजन कमी\n'या' लोकांना बदाम खाणे ठरू शकते धोकादायक आजपर्यंत तुम्ही बादाम खाण्याचे अनेक फायदे ऐकले\nमधुमेह रुग्णही आनंदाने खाऊ शकतील हे ७ गोडपदार्थ मधुमेह रुग्णांना डॉक्टर नेहमी गोड\nजाणून घ्या डबवालीच्या प्रसिद्ध पादत्राणांविषयी, देशभरात होत आहे प्रसिद्ध\nट्रॅव्हलिंगदरम्यान या टिप्सच्या मदतीने क्लिक करा सुंदर फोटो ट्रॅव्हलिंगदरम्यान पोझ न\nन पाहिलेला महाराष्ट्र बघायचा असेल तर 'या' ठिकाणांना द्या भेटी हैदराबाद - तुम्ही जर\n१५ मिनिटांमध्ये परफेक्ट मेकअप हवा आहे, मग जाणून घ्या 'या' ४ स्टेप्स\nमेकअप करणे ही एक कला\nवॅक्सिंगच्या त्रासापासून वाचण्यासाठी 'अशी' घ्या काळजी हैदराबाद - महिला आपली त्वचा अधिक\nडोळ्याखाली 'काळे डाग' पडलेत.. काळजी करू नका 'हे' उपाय करा हैदराबाद - डोळ्यांच्या भोवतालची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B6:WhatLinksHere/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8B", "date_download": "2018-12-16T02:21:55Z", "digest": "sha1:SI6ZTZAWUVRPWLYHSUFTJPLOLWQXAFAD", "length": 2738, "nlines": 47, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "\"मोरोक्को\" हाका जोडणी आशिल्लीं पानां - विकिपीडिया", "raw_content": "\n\"मोरोक्को\" हाका जोडणी आशिल्लीं पानां\nहाका कितें जुळटा पान: नांव-थोळ सगळें (मुखेल) चर्चा वापरपी वापरपी चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा फायल फायल चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा प्रारूप प्रारूप चर्चा आदार आदार चर्चा वर्ग वर्ग चर्चा एकक एकक चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk विशय विपरीत प्रवरण\nगाळणे लिपयात दूस्रात-समावेश | लिपयात जोडण्यो | लिपयात पुनर्निर्देशन\nमुखावेली पानां मोरोक्को: हाका जोडणी करतात\nवापरपी:Dcljr/Deva ‎ (← जोडण्यो | बदल)\nखंयचेंय आदलें मदलें पान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/st-worker-leader-biraj-salunkhe-passed-away-128341", "date_download": "2018-12-16T02:08:17Z", "digest": "sha1:FNZPPE4OR3IRB72TGC24KYZRQZA5OQLQ", "length": 16269, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "ST worker leader Biraj Salunkhe passed away एसटी कामगारांचे नेते बिराज साळुंखे यांचे निधन | eSakal", "raw_content": "\nएसटी कामगारांचे नेते बिराज साळुंखे यांचे निधन\nगुरुवार, 5 जुलै 2018\nगेले काही दिवस ते मेंदुरोगा���रील उपचारासाठी दवाखान्यात दाखल होते. दरम्यान त्यांच्या निधनाचे वृत्त पसरताच मध्यरात्री कामगारांनी दवाखान्याबाहेर गर्दी केली होती.\nसांगली : एस. टी. कामगार संघटनेचे विभागिय अध्यक्ष आणि राज्यातील असंघटीत कामगारांचे नेते साथी बिराज साळुंखे (वय 80) यांचे बुधवारी मध्यरात्री येथे निधन झाले. गेले काही दिवस ते मेंदुरोगावरील उपचारासाठी दवाखान्यात दाखल होते. दरम्यान त्यांच्या निधनाचे वृत्त पसरताच मध्यरात्री कामगारांनी दवाखान्याबाहेर गर्दी केली होती.\nगुरुवारी (ता. 5 जुलै) सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील असे कामगार संघटनेचे सचिव विलास यादव यांनी सांगितले. एसटी कामगार संघटनेचे जवळपास 46 वर्षे सलग अध्यक्ष राहिलेले बिराज साळुंखे यांनी महाराष्ट्राच्या खेडोपाड्यातील एसटीचा प्रसार पाहिला. एसटी कामगार नेते भाऊ फाटक यांच्या बरोबरीने त्यांनी एसटी कामगार संघटनेत प्रवेश केला आणि आयुष्यभर ते एसटी कामगारांच्या हक्कासाठी लढत राहिले. अगदी परवाचा एसटीचा अखेरचा संप काळात ते पहिल्यांदा रस्त्यावर दिसले नाहीत. अन्यथा राज्यातील एसटी कामगारांच्या सर्व लढ्यात ते अग्रभागी राहिले. एसटीत कोणतीही नोकरी न करता ते सतत एसटी कामगारांचे नेते राहिले. एसटी कामगारांनीही या नेत्याला त्यांच्या सुख दुःखात सावलीसारखी साथसोबत केली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजतात मध्यरात्रीपासून शेकडो कामगारांनी इस्पितळाकडे धाव घेतली. आज सकाळीही त्यांची कर्मभूमी राहिलेल्या एसटी कामगार संघटनेच्या कार्यालयापासूनच त्यांची अंत्ययात्रा निघाली. 'साथी बिराज साळुंखे अमर रहे...' च्या घोषणा देत शेकडो कामगार अंत्ययात्रेत सहभागी झाले.\nमुळचे खानापूर तालुक्‍यातील कार्वे गावचे बिराज साळुंखे विद्यार्थी दशेतच मुंबईत गेले. दहा वर्षाच्या वयात त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पाहिले. त्यांच्या व्यक्तीमत्वाने प्रभावित झालेल्या बिराज यांनी आयुष्यभर जातीपलीकडे जाऊन दलित समाजाच्या न्याय हक्कांसाठी लढे दिले. मुंबईत विद्यार्थी दशेत असताना कॉ. एस ए डांगे, एस एम जोशी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी गिरणी कामगार संघटनेत कार्य केले होते. पुढे ते सांगलीला परतले आणि इथले हमाल व इतर असंघटीत कामगारांसाठी झटू लागले. मोलकरणी, काच पत्रा गोळा करणारे, अंगणवाडी सेवक अशा सामान्य असंघटीत वर्गासाठी ते आयुष्यभर झटले. एस. टी. कामगार संघटनेच्या कार्यासाठी ते या वयातही त्यांची अखंड भ्रमंती सुरु होती. सीमाप्रश्नाच्या मुद्यावर त्यांनी कॉंग्रेसच्या सचिव पदाचा त्याग करुन ते सीमा आंदोलनात अग्रभागी राहिले. आणीबाणीत त्यांना 19 महिने कारावास झाला. आयुष्यभर त्यांनी समाजवादी विचारावर निष्ठा ठेवून वाटचाल केली. सांगली शहराच्या राजकारणातही ते नागरिक संघटेपासून सक्रीय राहिले. आमदार संभाजी पवार यांच्यासोबत त्यांनी जनता दलासाठी शेकडो प्रचारसभा घेत रान उठवले. निर्व्याज, निरपेक्ष भावनेने त्यांनी सर्वांवर प्रेम केले. चळवळीसाठी त्यांनी कुटुंबाची पर्वा केली नाही. दलितांच्या हक्कासाठी त्यांनी दिलेले लढले कायमच संस्मरणीय राहतील. जिथे जिथे दलितांवर सवर्णांनी हल्ले केले तेथे तेथे ते निधड्या छातीने पुढे झाले. दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी धडपडत राहिले. पुर्णवेळ कामगार नेते म्हणून काम करताना त्यांना व्यक्तीगत आयुष्यच उरले नाही.\nलातूरच्या 'रेणा'ला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार\nपुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील...\nमंगळवेढा - ऑनरकिलींग प्रकरणातील श्रीशैल्यचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला\nमंगळवेढा - तालुक्यातील सलगर बुद्रुक येथील ऑनरकिलींग प्रकरणातील प्रियकर पती श्रीशैल्य बिराजदार याचा मृतदेह इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी रात्री...\nलांजा : आरामबसच्या धडकेत दोन ठार\nलांजा : सांगली-वाळवा येथून दुध घेवून आलेल्या टेम्पोतून अ‍ॅपे टेम्पोमध्ये दुधाचे क्रेट उतरवून घेत असताना भरधाव वेगाने जाणार्‍या खासगी आरामबसने...\nसोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरण : निकाल 21 डिसेंबरला लागणार\nमुंबई : गुजरात मधील सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी मुंबई विशेष सीबीआय न्यायालय 21 डिसेंबरला निकाल देण्याची शक्यता आहे. 2005 मध्ये...\nउसाची पहिली उचल कधी अन्‌ किती\nकाशीळ - कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील साखर कारखान्यांप्रमाणे सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय मान्य केला होता....\nदुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक पुणे दौऱ्यावर\nपुणे : राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी तीन केंद्रीय पथके राज्याच्या दौऱ्यावर येत असून, 5 डिसेंबर ते 7 डिसेंबर यादरम्यान विविध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/saathchal-wari-palkhi-rain-sant-dnyaneshwar-maharaj-sant-tukaram-maharaj-129452", "date_download": "2018-12-16T01:42:04Z", "digest": "sha1:BV62EGP3LSFPLROPOPL5EEYED6YCF5X2", "length": 19002, "nlines": 198, "source_domain": "www.esakal.com", "title": "#SaathChal Wari Palkhi rain Sant Dnyaneshwar Maharaj Sant Tukaram Maharaj #SaathChal पावसाच्या सरी अन्‌ हरिनामाचा गजर | eSakal", "raw_content": "\n#SaathChal पावसाच्या सरी अन्‌ हरिनामाचा गजर\nमंगळवार, 10 जुलै 2018\nमांजरी - शहरातील दोन दिवसांच्या मुक्‍कामानंतर हरिनामाचा जयघोष करत पंढरीची आस ठेवून निघालेल्या आषाढी पालखी सोहळ्याचे हडपसरमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले. पावसाच्या हलक्‍या सरी, ठिकठिकाणी रांगोळ्यांच्या पायघड्या आणि वारकऱ्यांसाठी विविध उप्रकम राबविण्यात आले.\nमांजरी - शहरातील दोन दिवसांच्या मुक्‍कामानंतर हरिनामाचा जयघोष करत पंढरीची आस ठेवून निघालेल्या आषाढी पालखी सोहळ्याचे हडपसरमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले. पावसाच्या हलक्‍या सरी, ठिकठिकाणी रांगोळ्यांच्या पायघड्या आणि वारकऱ्यांसाठी विविध उप्रकम राबविण्यात आले.\nसंत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सकाळी साडेनऊच्या सुमारास गाडीतळ येथील विसाव्यावर दाखल झाली. सुमारे सव्वा तास विसाव्यावर माउलींच्या पालखीचे दर्शन नागरिकांनी घेतले. त्यानंतर पालखीने पावणे अकराच्या सुमारास सासवड मुक्कामी प्रस्थान ठेवले. त्यानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी दुपारी बाराच्या सुमारास गाडीतळ विसाव्यावर दाखल झाली. त्या वेळी वरुणराजाने हजेरी लावत जलाभिषेक घातला.\nदुपारी सव्वा दोनच्या सुमारास पालखीने लोणी काळभोर मुक्कामी प्रस्थान केले. भैरोबानाला येथे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी महापौर प्रशांत जगताप, रत्नप्रभा जगताप, कालिंदा पुंडे, धनराज घोगरे, शि��ाजीराव केदारी यांनी पालखीचे स्वागत करून भाविकांना फराळाचे वाटप केले.\nगाडीतळ पालखी विसाव्यावर महापौर मुक्ता टिळक, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, नगरसेविका उज्ज्वला जंगले, हेमलता मगर, मारुती तुपे, योगेश ससाणे, वैशाली बनकर, पूजा कोद्रे आदींनी पालखीचे स्वागत केले.\nअरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्र निर्माण संस्थेच्या वतीने व्यसनमुक्ती दिंडी काढण्यात आली. हडपसर मेडिकल असोसिएशनच्या वतीने अवयवदान जनजागृती व मुलगी वाचवा अभियान रॅलीचे आयोजन केले होते. संत सोपानकाका सहकारी बॅंक, सन्मित्र सहकारी बॅंक, साधना सहकारी बॅंक यासह विविध संघटनांनी फराळ व पाण्याचे वाटप केले. मांजरी फार्म येथे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस व शेवाळेवाडी येथील शंभुराजे प्रतिष्ठानच्या वतीने वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून फराळाचे वाटप केले. या वेळी सुरेश घुले, राहुल शेवाळे, अजिंक्‍य घुले, शिवाजी खलसे, डॉ. लाला गायकवाड आदी उपस्थित होते. भेकराईनगर येथे हरपळे हॉस्पिटलच्या वतीने वारकरी भाविकांसाठी मोफत औषध वाटप शिबिराचे आयोजन केले होते.\nफुरसुंगी ः माउली माउलीच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे लाखो वारकऱ्यांसोबत सासवड रस्त्याने फुरसुंगीत आगमन झाले. रांगोळ्या काढून व भजनांच्या गजरात भेकराईनगर येथे या पालखीचे फुरसुंगी ग्रामस्थांच्या वतीने भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले.\nहडपसर गाडीतळावरील विसावा घेऊन संत ज्ञानेश्वरांची पालखी सासवड रस्त्याने सव्वाअकरा वाजता भेकराईनगर येथे आली. सकाळी आठ वाजल्यापासूनच रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.\nदिंडीप्रमुखांचे शाल व औषधाचे किट देऊन स्वागत केले गेले. फुरसुंगी प्राथमिक आरोग्य केंद्र व विविध खासगी दवाखाने, मंडळे, स्वयंसेवी संस्था यांच्या वतीनेही वारकऱ्यांची मोफत आरोग्यतपासणी करून औषधवाटप करण्यात आले. दर्शनानंतर माउलींची पालखी पुढे विसाव्यासाठी उरूळी देवाचीकडे मार्गस्थ झाली.\nभक्तिरसात न्हाला गाडीतळ परिसर\nभगव्या पताका, तुळशीच्या माळा आणि संतांच्या नामघोषाने परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते. हडपसर, मांजरी, मुंढवा परिसरातून आलेले नागरिकांनी वारकऱ्यांचे स्वागत केले. या वेळी महापालिका प्रशासन, पोलिस, स्थानिक मंडळे, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष व नागरिकांनी विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. वारकऱ्यांना सामाजिक, पर्यावरणपूरक, आरोग्यविषयक संदेश देण्यासाठी सामाजिक सेवांनी पुढाकार घेतला. पोस्टर, पत्रके, निरनिराळी वेशभूषा यांच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती करत प्रबोधनाचे काम केले.\nमुंढवा - भवानी पेठेतील विठोबा मंदिरात रविवारी मुक्कामी असलेली श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सोमवारी नऊ वाजण्याच्या सुमारास मगरपट्टा चौकात पोचली. सासवड रस्त्याला वळून गाडीतळ येथे विसावा घेऊन पुढे सासवडकडे मार्गस्थ झाली. तर संत तुकाराम महाराज यांची पालखी साडेअकराच्या सुमारास या चौकात पोचली. सोलापूर रोडवर विसावा घेऊन ती पुढे मार्गस्थ झाली. वारकऱ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.\nगुहागरमधील विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nपुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद गुहागर शाखा आयोजित विभागीय मराठी साहित्य संमेलन १४, १५ आणि १६ डिसेंबरला गुहागरमध्ये देवपाट पोलीस परेड...\nअलंकापुरीत आज कार्तिकी सोहळा\nआळंदी - इंद्रायणीच्या पाण्यामध्ये, ज्ञानाचे प्रतिबिंब पडे, ज्ञानभक्तीने तुझिया चरणी, वारकऱ्यांचा जीव जडे... असे म्हणत आळंदीतील...\nआळंदी - कपाळी बुक्का व केसरी गंध...गळ्यात तुळशीच्या माळा...अन्‌ मुखी ज्ञानोबा तुकारामाचा अखंड जयघोष...खांद्यावर भगव्या पताका उंचावत राज्यभरातून लाखो...\nनाना गुरू भक्तीची लोटांगणाची आगळीवेगळी परंपरा\nपुसद (जि. यवतमाळ), ता. 29 : परमेश्वर आणि संतांपुढे भक्ती अर्पित करण्याचे नानाविध प्रकार आहेत. अमरावती जिल्ह्यातील शिरखेड येथे श्रीसंत नाना गुरू...\nचऱ्होली फाट्यावर रखडलेले पालखी मार्गाचे रुंदीकरण पूर्ण\nपिंपरी - आळंदी-पंढरपूर पालखी मार्गाचे चऱ्होली फाटा येथे भूसंपादनाअभावी रखडलेले सुमारे पाचशे मीटर लांब रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण झाले आहे. कार्तिक...\nप्राणप्रिय परमआदरणीय साहेबांचे साहेब श्रीमान उधोजीसाहेब ह्यांचे चरणारविंदी बालके संजयाजीचा साष्टांग प्रणिपात, त्रिवार मुजरा विनंती विशेष\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4740858427830333961&title=Anandibai%20Shirke,%20Larry%20McMurtry&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-12-16T01:39:12Z", "digest": "sha1:FSO2RTJQ4U7LMKMGWMTAARTU5MARCACJ", "length": 8806, "nlines": 127, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "आनंदीबाई शिर्के, लॅरी मॅकमर्ट्री", "raw_content": "\nआनंदीबाई शिर्के, लॅरी मॅकमर्ट्री\nप्रसिद्ध बालसाहित्यकार आनंदीबाई शिर्के आणि ‘ब्रोकबॅक माउंटन’मुळे गाजलेला लेखक लॅरी मॅकमर्ट्री यांचा तीन जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...\nतीन जून १८९२ रोजी बडोद्यामध्ये जन्मलेल्या आनंदीबाई शिवराम शिर्के या कथाकार आणि बालसाहित्यकार म्हणून ओळखल्या जातात. त्यांचं ‘सांजवात’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. १९३८ सालच्या अखिल भारतीय मराठी महिला परिषदेच्या त्या अध्यक्षा होत्या.\nकथाकुंज, कुंजविकास, जुईच्या कळ्या, भावनांचे खेळ व इतर गोष्टी, तृणपुष्पे, गुलाब जांब, माझ्या आवडत्या गोष्टी, वाघाची मावशी व इतर गोष्टी, कुरूप राजकन्या व तेरावी कळ आणि इतर गोष्टी, आपली थोर माणसे, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.\n३१ ऑक्टोबर १९८६ रोजी त्यांचा मृत्यू झाला.\n(आनंदीबाई शिर्के यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)\nतीन जून १९३६ रोजी टेक्सासमध्ये जन्मलेला लॅरी मॅकमर्ट्री हा अमेरिकेचा प्रसिद्ध कादंबरीकार आणि पटकथाकार म्हणून ओळखला जातो. ‘ओल्ड वेस्ट’ किंवा ‘टेक्सास’मध्ये घडणाऱ्या त्याच्या कादंबऱ्यांबद्दल तो विशेष प्रसिद्ध आहे. ‘लोनसम डव्ह’ या त्याच्या कादंबरीला पुलित्झर पारितोषिक मिळालं होतं.\n‘ब्रोकबॅक माउंटन’ या आपल्याच कादंबरीवर त्याने त्याच नावाच्या सिनेमाची पटकथा लिहिली आणि त्याला मानाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. हॉर्समन, पास बाय ही त्याची टेक्सासच्या रँचमध्ये घडणारी पहिली कादंबरी होती. पुढे त्याने दी लास्ट पिक्चर शो, टेक्सासव्हिले, व्हेन दी लाईट गोज, ऱ्हाइनो रँच, स्ट्रीट्स ऑफ लॅरीडो, डेड मॅन्स वॉक, ऑल माय फ्रेंड्स आर गोइंग टू बी स्ट्रेंजर्स, टर्म्स ऑफ एनडिअरमेंट यांसारख्या त्याच्या सर्वच कादंबऱ्या गाजल्या आणि बहुतेकांवर सि��ेमे बनले.\n(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)\nTags: BOIDinmaniदिनमणीआनंदीबाई शिर्केलॅरी मॅकमर्ट्रीAnandibai ShirkeLarry McMurtry\nमंगेश राजाध्यक्ष, सुमती पायगावकर जेम्स हेरीअट अनंत काणेकर, डॉ. अनंत वर्टी विठ्ठल वाघ, उत्तम बंडू तुपे, नामदेव कांबळे विल्यम ट्रेव्हर\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n‘स्वरसाधक’ दिनदर्शिकेचे ‘सवाई’मध्ये प्रकाशन\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.petrpikora.com/%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%97/jablonec-%E0%A4%93%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0-jizerou/", "date_download": "2018-12-16T02:23:59Z", "digest": "sha1:VNBRNRRDGRQEQGMOSKFZ35PN2FNDDF2P", "length": 13041, "nlines": 137, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "जब्बोनिक नाद जैझरौ - विनामूल्य संगीत बाजार डाउनलोड", "raw_content": "सुचालन जा सामग्री वगळा\nआर अँड बी आणि सोल संगीत\nसर्व श्रेणी फोटो आणि व्हिडिओ संगीत आणि गाणी व्हिडिओ\nसर्व श्रेणी फोटो आणि व्हिडिओ संगीत आणि गाणी व्हिडिओ\nKrkonoše वाफ शनिवार व रविवार, स्टीम लोकोमोटिव्ह 310.0134\nKunčice - - मित्र क्लब रेल्वे बोहिमिआचा रहिवासी नंदनवन लिबेरेक प्रदेश राज्यपाल च्या विद्यमाने अंतर्गत सत्र Vrchlabí दुसर्या आवडत्या द्राक्षांचा हंगाम स्टीम रेल्वे अगोदर नोंदणी केल्यास मिळू आयोजित Martinice राक्षस पर्वत - जिलेमनिस - रोकेटीनिस\nवरून, फेब्रुवारी 2018 पासून Castle Něstějka\nब्लॉग, पर्वत, व्हिडिओ\t 17.2.2018 17.2.2018\nसमान नैसर्गिक स्मारके मध्ये Jizera आणि Farského खाडीच्या संगम रस्ता मी / 14 वर ओलांडून promontory वर किल्लेवजा वाडा अवशेष, Nístějka. हे उच्च पासून पिवळ्या खुणेसाठी बाजूने उपलब्ध आहे\nMěsto Jablonec त्यांचा Jizerou लिबेरेक प्रदेशात सेमिली जिल्ह्यात स्थित आहे. हे सुमारे 1 700 राहते. जवळील जब्बोनिक नाड निसोऊ (जब्बोनिक नाद जैजरौ म्हणूनही ओळखले जाते)\nब्लॉग, पर्वत, व्हिडिओ\t 18.1.2018 18.1.2018\nMěsto Jablonec त्यांचा Jizerou लिबेरेक प्रदेशात सेमिली जिल्ह्यात स्थित आहे. हे सुमारे 1 700 राहते. जवळपास जब्बोनेक नाड निसोऊ (पूर्वी जर्मन म्हणून ओळखले जाते\nरोकीटनीस नेड जेस���रो लुसा होराचे पॅनोरामा\nब्लॉग, पर्वत, व्हिडिओ\t 16.1.2018 16.1.2018\nRokytnice (जर्मन रॉक्लिट्झ) पश्चिम आणि पश्चिमेकडील माउंटन रिजॉर्ट आहे राक्षस पर्वत. हे सिमेली जिल्ह्यातील लिबेरेक भागातील, डोंगराळ प्रदेशातील ह्यूस्की नदीच्या लांबच्या खोऱ्यात स्थित आहे.\nRokytnice त्यांचा Jizerou मध्ये देखावा रॉक कॉन्स्टेबल\nब्लॉग, पर्वत, व्हिडिओ\t 14.1.2018\nरॉक पॉइंट Strážník u Rokytnice, पर्वत, 778 एमएनएम व्हीआरएच स्ट्रॅझ (आपणास हेल्थ स्ट्रॅन्झीक) जे जेडीएनजी जेआर स्ट्रॅझ्निक व्र्चुइ, जे कॅटरिच व्ही मिनिलॉस्टी मेले बिल्ट वॅव्होनी ऑक्लोनि व्हेनिसिस व्हीडीएडीएम नेप्रीटेले.\nस्क्लेनेरिसच्या जब्लोनेक नेड जेजरू\nब्लॉग, पर्वत, व्हिडिओ\t 8.1.2018\nMěsto Jablonec त्यांचा Jizerou लिबेरेक प्रदेशात सेमिली जिल्ह्यात स्थित आहे. हे सुमारे 1 700 राहते. जवळील जब्बोनिक नाड निसोऊ (जब्बोनिक नाद जैजरौ म्हणूनही ओळखले जाते)\nजिझरा जाब्लोनेक नाद जेजेरुओ\n4K 2018 archivbox dji djs जा डीजी माविक डीजी माविक प्रो Dji अभ्यास DJI प्रेत 4 आळशी आळशी EMBA EMBA spol. चे ro गुळगुळीत पुठ्ठा hrad Haje त्यांचा Jizerou Jablonec त्यांचा Jizerou राक्षस पर्वत पर्वत kvadroptéra दोरासंबंधी पुठ्ठा त्याचे झाड Lysa hora स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे मावसिक माविक प्रो पार्किंगची जागा पार्किंग Paseky त्यांचा Jizerou बनावट बनावट 3 बनावट 4 प्रगत अभ्यास पुस्तके बांधणारा Rokytnice skipas पास स्की रिसॉर्ट wreckage निवास व्यवस्था दोरीने ओढणे हिवाळा वरील पासून चेक नंदनवन\nवृत्तपत्र साइन अप करा\n... आणि प्राप्त प्रथम खरेदीसाठी $ 20 कूपन\n 24 / 7 ईमेल लिहा\nआम्ही सुरक्षित पैसे वापरत आहोत\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. या वेबसाइटचा वापर करून चालू ठेवून, आपण त्यांच्या वापराशी सहमत होता.\nकुकीज कशा नियंत्रित कराव्यात यासह अधिक शोधण्यासाठी, येथे पहा: कुकी धोरण\nरेटिंग: 5.0/ 5 21 मते\nरेटिंग: 5.0/ 5 12 मते\nरेटिंग: 5.0/ 5 11 मते\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nकॉपीराइट © 2018 फ्री प्रीमियम उत्तरदायी वर्डप्रेस थीम डाउनलोड्स थीम. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/satish-nanavare-158296", "date_download": "2018-12-16T02:22:22Z", "digest": "sha1:AUHXWMMC3BABUFTCWEU2N5P45DRB2M7P", "length": 14130, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Satish nanavare ...तेव्हा मी सर्वाधिक श्रीमंत होतो - सतीश ननावरे | eSakal", "raw_content": "\n...तेव्हा मी सर्वाधिक श्रीमंत होतो - सतीश ननावरे\nसोमवार, 3 डिसेंबर 2018\nसोमेश्वरनगर - साडेबारा तासांच्या अथक कष्टानंतर मी सायकलवरून सीमारेषेजवळ आलो होतो. पाचशे मीटर आधीच मित्रांनी हातात तिरंगा दिला. तो फडकवत मी ऑस्ट्रियातील ट्रायथलॉन स्पर्धेची सीमारेषा निर्धारित वेळेपूर्वी ओलांडली आणि आयर्न मॅन म्हणून घोषणा झाली. जगातील हजारो माणसांत तिरंगा फडकविताना मी जगातला सर्वाधिक श्रीमंत माणूस होतो. साडेबारा तासांचे कष्ट साडेबारा मिनिटांचेच वाटत होते...\nसोमेश्वरनगर - साडेबारा तासांच्या अथक कष्टानंतर मी सायकलवरून सीमारेषेजवळ आलो होतो. पाचशे मीटर आधीच मित्रांनी हातात तिरंगा दिला. तो फडकवत मी ऑस्ट्रियातील ट्रायथलॉन स्पर्धेची सीमारेषा निर्धारित वेळेपूर्वी ओलांडली आणि आयर्न मॅन म्हणून घोषणा झाली. जगातील हजारो माणसांत तिरंगा फडकविताना मी जगातला सर्वाधिक श्रीमंत माणूस होतो. साडेबारा तासांचे कष्ट साडेबारा मिनिटांचेच वाटत होते...\nअशा शब्दांत ऑस्ट्रियात जाऊन आयर्न मॅन किताब मिळविणाऱ्या सतीश ननावरे या अवलियाने आपली कहाणी विशद केली. करंजेपूल (ता. बारामती) येथे भारत ज्ञान विज्ञान समुदाय संघटनेच्या शाखेच्या वतीने ज्ञान विज्ञान गप्पा उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘पेंटर ते आयर्न मॅन’ या विषयावर ननावरे बोलत होते. अध्यक्षस्थानी तिरुपती बालाजी ॲग्रो कंपनीचे व्यवस्थापक संजय शिंदे होते. याप्रसंगी ॲड. श्रीनिवास वायकर, सुरेश परकाळे, परेश ज. म., अजित चव्हाण, रणजित फरांदे, वंदना भोसले, राणी बालगुडे, विठ्ठल गायकवाड, विजय कोळपे, सचिन सोरटे उपस्थित होते.\nननावरे म्हणाले, ‘‘आयुष्यात चांगले शिक्षक, चांगले कुटुंब आणि मित्र मिळाले. त्यांच्या सहकार्यामुळेच प्रतिकूल परिस्थितीवर मात केली आणि यशस्वी व्यावसायिक बनलो. त्याच बळावर आयर्न मॅन बनलो. जे आवडते ते जीव लावून आणि शिस्त पाळून केले तर यश मिळतेच मिळते.’’ बाबूलाल पडवळ यांनी सामाजिक गीतांचे गायन केले. प्रा. डॉ. राहुल खरात यांनी प्रास्ताविक केले. आकाश सावळकर यांनी आभार मानले.\nगणवेश आणि चपला मिळायची पंचाईत होती. आई-वडील कष्टकरी होते. अन्य विषयात ‘ढ’, पण चित्रकलेत पहिला यायचा, म्हणून ओळख मिळाली. चित्रकलेतच करिअर करायच विद्यालयातच ठरवले. माझ्या मोमीन गुरुजींनी वेळोवेळी आधार दिल्याने चित्रकार बनलो. पुढे त्यातच व्यवसाय केल्याने आवडीच्या कामात राहिलो. खेड्यात वाढल्याने कुठल्याही परिस्थितीस��ठी सक्षम बनलो. सायकलिंग आणि पोहण्याचा छंद जोपासला आणि आयर्न मॅन बनलो.\nबच्चे कंपनीसाठी नृत्य, फॅन्सी ड्रेस स्पर्धा\nपुणे - मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी ‘सकाळ यंग बझ’ने दोन ते सोळा वयोगटांतील मुला-मुलींसाठी ‘किड्‌स आयडॉल २०१८’चे आयोजन केले आहे. या नृत्य...\nकर्नाटकच्या एटीएस पथकाची साकळीत चौकशी\nयावल : साकळी (ता. यावल) येथील वासुदेव भगवान सूर्यवंशी यास बंगळूर येथील एटीएसच्या पथकाने साकळी येथे आज चौकशीकामी आणले होते. नालासोपारा स्फोटक प्रकरणी...\nवेदांगीचा १३ देशांचा प्रवास पूर्ण\nपिंपरी - जगभरातील विविध देशांमधून जलद सायकल प्रवास करण्याच्या उद्देशाने ज्ञानप्रबोधिनी, निगडीची माजी विद्यार्थिनी, युवा सायकलपटू वेदांगी कुलकर्णी...\nविकासकामांमुळे उपनगरे होताहेत स्मार्ट\nपिंपरी - शहराचा स्मार्ट सिटीत झालेला समावेश आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पुणे, पिंपरी-चिंचवडसह केलेला सर्वंकष वाहतूक आराखडा...\n‘आयसर’मध्ये विज्ञान प्रयोग पाहण्याची संधी\nपुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सकाळ एनआयई (न्यूज पेपर इन एज्युकेशन), अगस्त्य फाउंडेशन व आयसर पुणेमधील सेंटर ऑफ एक्‍सलन्स इन...\nदुचाकी-मालट्रकच्या अपघातात एकाचा मृत्यू\nमोहोळ : मोटार सायकल व मालट्रक यांच्यात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर अन्य दोघेजण जखमी झाले. हा अपघात सोमवारी (ता. 10) सकाळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.starthealthystayhealthy.in/dealing-tiredness-during-pregnancy", "date_download": "2018-12-16T01:31:20Z", "digest": "sha1:ZAXUWMLF723OJGLXACBLN4KDQCW2JM5V", "length": 10810, "nlines": 84, "source_domain": "www.starthealthystayhealthy.in", "title": "Tiredness In Pregnancy | Tips for Pregnancy Fatigue | Nestle SHSH", "raw_content": "\nगरोदरपणातील अत्यावश्यक पोषणमूल्ये – डी जीवनसत्व आणि कॅल्शियम\nगरोदरपणात वेगवेगळा आणि संतुलित आहार घेणे हे तुम्ही आणि तुमचे बाळ या ���ोघांसाठीही खूप महत्त्वाचे असते. गरोदरपणातील पोषण हा खूप मोठा विषय आहे पण सुरुवात करणे सोपे आहे – तुमच्या गरोदरपणातील आहारामध्ये आवश्यक पोषणमूल्ये व जीवनसत्वे यांचा समावेश करण्यासाठी त्यांचा परिचय करून घेण्यासाठी, तसेच तुम्ही व तुमचे बाळ यांच्यासाठी त्याचा लाभ याची माहिती घेण्यासाठी खालील तक्त्याचा वापर करा.\nतुम्हाला कृत्रिम पुनरुत्पादन तंत्रांचा वापर केल्यानंतरही तुम्हाला गर्भधारणा होत नसेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला सरोगसीचा सल्ला देऊ शकतात. तुम्हाला स्वतःचे बाळ हवे असेल पण स्पष्ट वैद्यकीय कारणांमुळे तुम्हाला गर्भधारणा होत नसेल किंवा पूर्ण काळ तुम्ही बाळ गर्भात राखू शकत नसाल तर सरोगसीच्या पर्यायाचा विचार करता येतो. खालील परिस्थितीमध्ये सरोगसीचा सल्ला दिला जातो : गर्भाशय नसणे, अंडे निर्माण होत नसेल किंवा रोगट अंडे असेल तर; सतत गर्भपात होणे; इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) वारंवार अपयशी ठरत असेल तर आणि काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थितीमध्ये.\nतुम्ही गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांची भेट घेणे का आवश्यक असते\nगरोदर राहण्याच्या तुमच्या निर्णयाबद्दल आणि गर्भधारणेपूर्वी तपासणी करून घेण्याचा विचार केल्याबद्दल अभिनंदन. गर्भधारणेपूर्वीच्या भेटीमध्ये तुमचे आरोग्य चांगले आहे याची खातरजमा करण्यासाठी किंवा तुमचे शरीर गरोदर राहण्यासाठी तयार आहे का हे तपासण्यासाठी गरोदरपणापूर्वी वैद्यकीय तपासणी केली जाते.\nअतिवजन असताना गरोदर राहणे\nगरोदर राहण्याचा विचार करत आहात, पण तुमच्या जास्त शारिरीक वजनामुळे चिंतित आहात अतिवजनामुळे तुम्ही गरोदर राहण्याच्या शक्यतेवर परिणाम होतो. अति वजन असल्यास (बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) 25 पेक्षा जास्त) सामान्य ओव्ह्यूलेशनमध्ये अडथळे येऊन तुमच्या जननक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.\nसकाळच्या आजारांचा सामना करणे\nगरोदरपणात सर्व स्त्रियांना सतावणारी सर्वात सामान्य समस्या म्हणजे मळमळ, उलट्या असे सकाळचे आजार. हे साधारणपणे गर्भधारणेच्या 4थ्या ते 6व्या आठवड्यांपासून सुरू होते आणि 14व्या ते 16व्या आठवड्यांपर्यंत टिकते. काही स्त्रियांना त्यांच्या गरोदरपणाच्या संपूर्ण कालावधीत सकाळच्या आजारांचा त्रास होऊ शकतो. यामुळे हलकीशी मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात.\nगरोदरपणा आणि नोकरी/व्यवसाय एकत्र क���ता येतात का\nकोणत्याही आईसाठी गरोदरपणापेक्षा अधिक सुंदर काळ असू शकत नाही. पण त्याच वेळी काम करणाऱ्या आयांसाठी त्यांची स्वतःची आव्हाने असतात, ही आव्हाने त्यांच्या या टप्प्याशी निगडीत असतात.\nहल्ली वाढत्या संख्येने महिला मातृत्व लांबवत आहेत. तुम्ही अधिक प्रगल्भ, तयार आणि अनुभवी असता तेव्हा बाळ होण्याचे जास्त फायदे असतात. जरी अनेक महिलांना तिशीमध्ये उशीरा आणि चाळीशीच्या सुरुवातीमध्ये निरोगी बाळे होत असली तरी, तुमचे वय वाढत जाते तसे काही समस्या वारंवार उद्भवतात.\nस्तनपानासाठी तुमच्या शरीराला तयार करण्यासाठी तुमच्या स्तनामध्ये आणि त्याच्या भोवती काही विशिष्ट बदल होतात. अनेक महिलांना गरोदरपणाच्या पहिल्या काही लक्षणांमध्ये येणारा अनुभव म्हणजे स्तनांच्या उतींमध्ये होणारा बदल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/show/1857", "date_download": "2018-12-16T00:45:29Z", "digest": "sha1:B5FRPFHFB5PT3SOVUZEHAWT3LWABERY5", "length": 2596, "nlines": 34, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "धर्मक्षेत्र: द्रौपदी - कर्ण एपिसोड | Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nधर्मक्षेत्र: द्रौपदी - कर्ण एपिसोड (Marathi)\nएपिक या टीव्ही चॅनलवर धर्मक्षेत्र नावाचा एक कार्यक्रम लागतो. त्यात महाभारतातील सर्व पात्र मृत्यू पावल्यानंतर पाप पुण्याचा हिशोब करण्यासाठी चित्रगुप्तच्या दरबारात येतात आणि एकेका एपिसोडमध्ये एकेका व्यक्तीवर इतर संबंधित व्यक्तींनी लावलेले आरोप चित्रगुप्त वाचून दाखवतात आणि ती व्यक्ती मग त्या आरोपांचे आपल्या कुवतीनुसार खंडन करते आणि मग शेवटी चित्रगुप्त आपला निवाडा देतात. मी येथे टीव्ही ते छापील (लिखित) माध्यम असा बदल म्हणजेच \"माध्यमांतर\" केले आहे तसेच मूळ एपिसोडची भाषा हिंदी असून त्याचा स्वैर मराठी अनुवाद केला आहे\nभारत देशातील विचित्र रेस्टोरेंट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/all?page=20", "date_download": "2018-12-16T01:31:54Z", "digest": "sha1:ZQ6VQUBYDYF6WN55S4NRGNAOQ3G6ZG7C", "length": 6087, "nlines": 157, "source_domain": "krushikranti.com", "title": "all - krushi kranti", "raw_content": "\nउत्तम प्रतीचे मल्चिंग पेपर…\nनिर्मल नॅचुरल गांडुळ खत\nशेतीसाठी वर्दान असे गांडुळ खत…\nजगदंबा द्राक्ष नर्सरी सर्व…\nRhljbOZPwVA14 घुंटे शेत जमीन…\n1) शेती साठी मॅॅनेजर पाहिजे ७…\nअगरवूड ची शेती फायद्याची:…\nनाशिक औरंगाबाद रोड लगत उत्तम…\nनाशिक औरंगाबाद रोड निफाड नाशिक…\nऍग्री राईज क्रॉप कव्हर चे…\nआता सेंद्रीय शेती करून मिळवा…\nबॅग पॅकिंग डीलरशिप देणे बाबत …\nश्री ब्रह्म इंडस्ट्रीज …\nशेतीसाठी चे सर्व प्रकारची औषधे मिळतील औषधे खरेदी करण्यासाठी खालील नंबर वर कॉल करा\nशेतीसाठी चे सर्व प्रकारची औषधे…\nनगर आणि पुणे जिल्हा येथे पाण्याची सोय असेल बागायती फळ बाग शेती भाड्याने घेणे आहे शेत मजूर ( जोडपे) कामगार मिळेल वार्षिक किव्हा महिने संपर्क *श्री जनार्दन यादव* *7715961988*\nनगर आणि पुणे जिल्हा येथे…\nगांडुळ खत उपलब्ध आहे गांडुळ खत उपलब्ध आहे\nगांडूळ खत विकणे आहे..... गांडूळ खत शेती साठी वर्धान १०० % शेंद्रीय शेतीसाठी अतिशय उपयुक्त .शेणखत आणि लेंडी खतां पासून बनवलेले गांडूळ खत अतिशय माफक दारात उपलब्ध शेतकरी मित्रांनी एकदा तरी वापरून पाहावे गांडुळखताचे फायदे 1 जमिनीचा पोत सुधारतो 2 मातीच्या…\nगांडूळ खत विकणे आहे..... …\nSolapur 15-10-18 गांडुळ खत उपलब्ध आहे ₹8\nविकणे विकणे शेत जमिन विकणे सोलापूर शहरापासून आगदी १५ कि मी अंतर, सोलापूर - पूणे मेन रोड पासून अगदी ५०० मी अंतरावरील ३ एकर ५ गूंठे शेती विकणे आहे... 1.5 km आंतरावर MIDC, २० गुंठ्यामध्ये मोठे शेड, गोडाऊन, ३ रूम, अॉफिस.... बांधकाम केलेली विहीर, विहरीला…\nविकणे विकणे शेत जमिन विकणे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/2500?page=1", "date_download": "2018-12-16T01:49:59Z", "digest": "sha1:PUVB26YRMOO6QNMQQZMXK4GW2H7I5X7F", "length": 6476, "nlines": 144, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आरोग्यम् धनसंपदा | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आरोग्यम् धनसंपदा\nरसायनांचा धुमाकूळ आणि कर्करोगाचा भस्मासुर लेखनाचा धागा\nया उन्हाळ्यात स्वत:हून पोहायला असे शिका (Step by step instructions) लेखनाचा धागा\nतंदुरुस्त की नादुरुस्त : भाग ४ लेखनाचा धागा\nभोंदू फॉर्वर्डस लेखनाचा धागा\nगाऊट : युरिक अ‍ॅसिडचे ‘खडे’ बोल \nपदार्थांचे गुणधर्मः उष्ण-शीत लेखनाचा धागा\nIBS (irritable bowel syndrome) आजाराबद्द्ल मार्गदर्शन हवे आहे. लेखनाचा धागा\nमधुमेह आणि वजन नियंत्रण वरील एक उपयुक्त विडिओ लेखनाचा धागा\nसायकलविषयी सर्व काही ११ (अॅक्सेसरीज) लेखनाचा धागा\nतंदुरुस्त की नादुरुस्त : भाग ५ ( वय ५० +) लेखनाचा धागा\n १०,००० स्टेप्स अ डे चालण्याचे चॅलेंज ( डिसेंबर २०१५) लेखनाचा धागा\nहिमोग्लोबिन : आपल्याला जगवणारे प्रोटीन लेखनाचा धागा\nउच्च रक्तदाबाचा विकार : एक सर्वसाधारण आरोग्याचा विळखा :भाग 2 वाहते पान\nउच्च रक्तदाबाचा विकार : एक सर्वसाधारण आरोग्याचा विळखा :भाग १ लेखनाचा धागा\nवैद्यकीय क्षेत्रातील भोंदू लेखनाचा धागा\nथायरॉइड हॉर्मोन्स आणि त्यांचा गोतावळा लेखनाचा धागा\n : भाग ६ (गरोदरपण) लेखनाचा धागा\nस्पाँडिलायसिस विषयी लेखनाचा धागा\n : भाग २ लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/18969", "date_download": "2018-12-16T02:07:53Z", "digest": "sha1:AF3TME2IYZQ7VS7XL3WFQZWDTBW6MVQ3", "length": 4060, "nlines": 73, "source_domain": "www.maayboli.com", "title": "८८ : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /८८\n - अ टाईमलेस क्लासिक\nसीएनएन वर ही फन क्विझ बघितली आणि नव्वदच्या दशकातील अहगहनिअहतह आठवणींना ऊजाळा मिळाला.\nमी आजवर बघितलेल्या द विटिएस्ट, फनिएस्ट, मोस्ट एंटरटेनिंग यट एज्युकेशनल अश्या एकमेवाद्वितीय ट्रिलॉजीच्या म्हणजेच 'बॅक टू द फ्युचर' च्या सिनेमांच्या आठवणींनी एवढे मस्तं वाटले की लागलीच संग्रहातून काढून ह्या एवरग्रीन ट्रिलॉजी दोन पारायणे करून टाकली. एवढ्या वर्षांनंतर बघितल्यानंतर डोक्यात एकच विचार आला..\nबॅक टू द फ्युचर\n - अ टाईमलेस क्लासिक\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/arthavishwa-news-etihad-airways-187-billion-dollar-profit-62909", "date_download": "2018-12-16T01:56:11Z", "digest": "sha1:2RYV64XRPSP6PQL3MAFFJGMX6HOJ35C3", "length": 10959, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "arthavishwa news etihad airways 1.87 Billion dollar profit एतिहादला १.८७ अब्ज डॉलरचा तोटा | eSakal", "raw_content": "\nएतिहादला १.८७ अब्ज डॉलरचा तोटा\nशुक्रवार, 28 जुलै 2017\nअबुधाबी - अबुधाबीस्थित एतिहाद एअरवेजला गेल्या वर्षी १.८७ अब्ज डॉलरचा तोटा झाला आहे.\nअबुधाबी - अबुधाबीस्थित एतिहाद एअरवेजला गेल्या वर्षी १.८७ अब्ज डॉलरचा तोटा झाला आहे.\nसंयुक्त अरब अमिराती सरकारच्या मालकीच्या एतिहाद एअरवेजला जुनी विमाने बदलून नवी विमाने घेण्यात १.०६ अब्ज डॉलरचा फटका बसला आहे. वेळेआधी विमाने बदलणे, विमानांच्या किमतीतील बदल यामुळे हा फटका बसला आहे. तसेच, कंपनीने ॲलिटॅलिया आणि एअरबर्लिन कंपन्यांमध्ये केलेली गुंतवणूक फारशी यशस्वी ठरली नाही. यामुळे ८० कोटी डॉलरचा फटका बसला. याचबरोबर इंधनाची जुनीच कंत्राटे कायम ठेवल्याने कंपनीचे नुकसान झाले आहे. एतिहादची सुरवात २००३ मध्ये झाली असून, आखातातील स्पर्धक विमान कंपन्या एमिरेट्‌स आणि कतार एअरवेजशी स्पर्धा करीत कंपनीने जोरदार वाटचाल केली आहे.\nएतिहादचा ॲलिटॅलियामध्ये ४९ टक्के, एअर बर्लिन २९ टक्के, एअर सेशल्स ४०, व्हर्जिन ऑस्ट्रेलिया १९.९ टक्के आणि भारतातील जेट एअरवेजमध्ये २४ टक्के हिस्सा आहे.\n‘जीएसटी’चा ३३३ कोटींचा गैरव्यवहार\nमुंबई - मशीद बंदर व भांडुप येथील बोगस कंपन्यांच्या मदतीने खरेदी-विक्रीचे व्यवहार कागदोपत्री दाखवून ३३३ कोटी रुपयांचा वस्तू व सेवा कर (जीएसटी)...\nदेशाच्या संरक्षणावर राजकारण नको\nनागपूर : राफेल विमान खरेदीच्या विरोधात दाखल केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. देशाच्या संरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण करू नये. या...\n‘पुणे दर्शन’ला मिळेनात प्रवासी\nपुणे - पीएमपीची ‘पुणे दर्शन’ आणि ‘विमानतळ बस सेवा’ प्रवाशांअभावी कोलमडली आहे. पीएमपीच्या दहा एसी बसपैकी दोन बस बंद करण्यात आल्या आहेत. तर, पुणे...\nजेट एअरवेजचे प्रवाशी राहणार उपाशी\nमुंबई: आर्थिक संकटातून जात असलेल्या जेट एअरवेजने आता इकॉनॉमी क्लासने देशात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोफत जेवण न देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचा...\nखासगी बस भाड्यात २० टक्के वाढ\nपिंपरी - खासगी बस कंपन्यांनी विविध मार्गांवरील भाड्याच्या दरात २० टक्‍क्‍यांनी दरवाढ केली आहे. त्याचा आर्थिक फटका प्रवाशांना बसणार आहे. नुकत्याच...\n‘ओव्हरनाइट’ प्रकाशझोतात आलेला फंड\n‘सेबी’ने म्युच्युअल फंडात एका नव्या विभागाला गेल्याच वर्षी परवानगी दिली आणि ती म्हणजे ‘ओव्हरनाइट फंड’ या योजना अलीकडच्या काळात अचानक प्रकाशझोतात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ���्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/indian-air-force/", "date_download": "2018-12-16T01:11:53Z", "digest": "sha1:FMJ6ZTM3GOM6Z7AANTN7AUOHJUJ3OUAV", "length": 8654, "nlines": 91, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "indian air force Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nभारताच्या सुरक्षेवर चिनी ड्रॅगनचं संकट राफेलमुळे किती कमी होईल उत्तर अचंबित करणारं आहे\nराफेल विमानांची क्षमता केवळ संख्यात्मक मोजता येणार नाही तर गुणात्मक क्षमता देखील लक्षात घ्यावी लागेल.\nयाला जीवन ऐसे नाव\nप्रत्येक भारतीयाची मान गर्वाने उंचावणाऱ्या भारतीय वायूसेनेबद्दल काही रंजक गोष्टी\nवायूसेनेचा इतिहास इतका गौरवशाली आहे की त्याचे दाखले आजही जगभर दिले जातात\nभारतीय वायुसेनेतील महत्वपूर्ण “बहादुर” चा – आखरी सलाम\nमहत्वाचा असतो तो वेळ येणाऱ्या काळात सू-३० MKI फार मोठी जबाबदारी असणार यात शंका नाही येणाऱ्या काळात सू-३० MKI फार मोठी जबाबदारी असणार यात शंका नाही बहादूर, तुला आमचा सलाम \nजाणून घ्या संरक्षण खात्यातील अधिकारी वेगवेगळ्या प्रकारे सॅल्युट का करतात\nअति रंजक आणि महत्त्वाची माहिती\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतीय वायुसेनेचे जनक ‘एयर मार्शल सुब्रतो मुखर्जी’ यांचा अज्ञात जीवनप्रवास\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === भारतीय वायुसेनेचे पहिले चीफ एयर मार्शल सुब्रतो मुखर्जी\n पृथ्वीपासून फक्त 14 प्रकाशवर्ष दूर एक पृथ्वीसदृश ग्रह सापडलाय\nप्रभू रामां व्यतिरिक्त ‘हे’ ६ शाप ठरले ‘रावणवधाचे’ कारण\nमराठी शाळांची वस्तुस्थिती आणि सरकारी गोंधळ\nनासाच्या अंतराळवीरांनी बनवला अचाट करणारा रेकॉर्ड \nINS विराट : ‘दि ग्रेट ओल्ड लेडी’ बद्दल काही रंजक गोष्टी जाणून घ्या\nदिवसातून तीनदा बिर्याणी खाऊनही ह्या हैद्राबादी पठ्ठ्याने वजन कमी केलंय \nविमानातील विष्ठा नेमकी जाते कुठे\nबलाढ्य इस्राईलच्या तोंडाला कोणत्या कल्पक अस्त्राने फेस आणलाय माहितीये\nविमानातील खुर्च्या निळ्या रंगाच्याच का असतात\nमनुष्याने स्वत: तयार केलेले ५ विशालकाय दानव, ज्यांच्यासमोर आपण देखील मुंगीसारखे भासू\nपुरुषी वर्चस्वाला झुगारून देणाऱ्या ५ कर्तृत्ववान स्त्रिया\nसुकुमार, सुंदर स्त्रियांच्या शोषणाची ऐतिहासिक केंद्र : १९ व्या शतकातील ओपेरा क्लब्स\nसह्याद्री मधला माजोरडा झिंगाट\nकांदा चिरताना डोळ्यातून पाणी येऊ नये ह्यासाठी १० साध्या सोप्या टिप्स\nविदेशी लोकांनी भारतीयांच्या या ६ गोष्टींचं हुबेहूब अनुकरण केलंय\nरेल्वे चुकली तर आरक्षणाचे पैसे परत मिळवण्याची ‘स्टेप बाय स्टेप’ प्रक्रिया अशी आहे..\nपंचामृतामधील सर्वगुणसंपन्न दुध आणि मध : आहारावर बोलू काही – भाग ४\nभारतीय वंशाच्या तरुणाने जेव्हा कॅनडा देशाचे पंतप्रधानपद भूषवले\nज्यूंचा नरसंहार (Holocaust) : किती खरा – किती खोटा \nरशियाने आपला सोन्याच्या खाणी असणारा अलास्का प्रांत अमेरिकेला कवडीमोल भावात का विकला\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://amsbank.in/index.php/history", "date_download": "2018-12-16T02:06:44Z", "digest": "sha1:4YEMNB4HHQT5PFYDWAG3ZNJA5DUGRLAL", "length": 9686, "nlines": 71, "source_domain": "amsbank.in", "title": "Annasaheb Magar Sahakari bank Ltd:Banking Services", "raw_content": "\nआपल्या बँकेची स्थापना सन १९९९ साली आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेबयांच्या शुभहस्ते झाली .नुकतेच आपल्या बँकेचे स्वमलिकच्या नूतन वास्तुचे उद्घटन सुद्धा लोकनेते व सहकारातील महामेरू आदरणी य पवारसाहेब यांच्या शुभहस्ते झाले हा योग्य खारोखऱच बँकेच्या सभासद व खातेदारांसाठी अत्यंत अनमोल असा होता.त्यावेळी अल्पावधीत केलेली प्रगती पाहून आदरणीय नेतेशरदचंद्रजी पवारसाहेब यांनी समाधान व्यक्त केले.आर्थिक ध्येयाप्रती काम करून समाजचे रंगरूप बदलून टाकायचे , या विचाराने प्रभावित होऊन प्रत्येक व्यक्तीची पतवृद्धी करायची , हाच बँकेचा मुख्य उद्देश आहे.विकासाकडून समृद्धीकडे जात असताना सर्वसामान्यांना त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देणारी बँक म्हणून एकवेगळा ठसा उमटविण्यात यशस्वी होत असल्याचे मनस्वी समाधान मिळत आहे . १६ वर्षांपूर्वी लावलेल्या अण्णासाहेब मगर सहकारी बँकेच्या रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर होत आहे .\nपुणे जिल्ह्यासह अहमदनगर, सोलापूर, सातारा ,रायगड व ठाणे येथे कार्यरत असलेल्या या बँकेचा भोसरी , चाकण , चिखली, कोरेगाव , भीमा , राजगुरूनगर, आकुर्डी , शिंदेवासुली , दिघी व मांजरीबु ||असा १० शाखांचा विस्तार आहे .बँकेने भोसरी येते स्वमालकीची भव्य वास्तु उभारली आहे .या वास्तूमध्ये सर्व अत्य���धुनिक सुविधा ग्राहक सेवेसाठी सज्ज आहेत .नवी अर्थनीती नवे राजकारण जोपासत १६ वर्षांपूर्वी स्थपन झालेल्या आपल्या बँकेच्या सध्या १० शाखा आहेत . भोसरी ,चाकण , चिखली, कोरेगावभीमा , राजगुरूनगर , शिंदेवासुली , दिघी, मांजरीबु ||व नगर जिल्ह्यातील संगमनेर येते शाखा आहेत . मार्च २०१६ अखेर बँकेच्या ठेवी २१० कोटी असून कर्जवाटप ११० कोटीचे आहे .वसूल भागभांडवल ८ कोटी ६३ लाख आहे . बँकेने सरकारी कर्ज रोख्यामध्ये व अन्य बँकामध्ये एकूण ८३ कोटीची गुंतवणूक केली आहे .बँकेस सतत ऑडिटवर्ग मिळालेला आहे .येणाऱ्या काळात बँकेच्या ठेवी ५०० कोटी व शाखासंख्या २० पर्यंत करण्याचा मा .संचालक मंडळाचा मानस आहे आणि मला विश्वास आहे कि ,आमचे हे उद्धिष्ट साध्य करण्यास सभासदांचा व ठेवीदारांचा विश्वास नक्कीच लाखमोलाचा आहे .स्पर्धात्मक बँकिंग मुळे ग्राहक सेवेला विशेष महत्वप्राप्त झाले आहे.ग्राहक सेवेवर आधारित बँकिंगमुळे स्पर्धेमुळे मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे .ग्राहकांच्या गरजेनुसार बँकिंग कल्पना जोर धरत आहे .ग्राहकाला कोणत्या बँकिंग सेवांची बदलत्या काळानुसार गरज आहे याचा अभ्यास करून बँकेस आपले ठेवधोरण ,कर्जधोरण आखावे लागत आहे व ग्राहकांच्या गरजा विचारात घेऊन बँकेने आपली धोरणे आखलेली असल्याने बँकेची सेवा अल्पावधीतच ग्राहकाभिमुख झालेली आहे . भविष्यकाळातही आम्ही याच जोरावर यशाची सर्व शिखरे यशवीपणे पार करू असा मला विश्वास आहे .आधुनिकतेची कास धरून बँकेने ग्राहकाच्या सोयीसाठी कोअर बँकिंगचे तंत्रज्ञान सुरु केले आहे . तसेच भविष्यात ए. टी.एम .सुविधा सुरु करणार असून स्वतःचे अत्याधुनिक देता सेंटर आपणसुरु केले आहे .बँकेचे यशामागे असलेले एक महत्वाचे कारण म्हणजे कोणतेही धोरणात्मक निर्णय घेताना सर्वसंचालक मंडळ सदस्य व ग्राहकांनी बँक हितासाठी केलेल्या मार्गदर्शनाचे मूल्यमापन करूनच निर्णय घेतले जातात . यामुळे घेतलेल्या निर्णयामध्ये सर्व समावेशकता दिसून येते .बँकेची स्वमालकीची वास्तु असावी अशी बँकेच्या सभासदाची असलेली महत्वाकांक्षी योजना हि प्रत्येक्षात साकारण्यामागे सभासदाचे योगदान तेवढेच मोलाचे आहे . आपल्या आर्थिक आरोग्येची काळजी घेणारी फॅमिली बँक असे ब्रीदवाक्य घेऊन ते खऱ्या अर्थेने प्रत्येक्षात या बँकेने उतरवले आहे .अल्पावधीत बँकेची भरगोस प्र��ती हि फक्त सभासद ,ठेवीदार , खातेदारयांचा बँकेवर असणारा मोठा विश्वास , तसेच बँकेच्या कामकाजात असलेली पारदर्शकता आणि प्रगतीमधील सातत्ययामुळेच झालेली आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.asempl.com/subscription/", "date_download": "2018-12-16T01:46:03Z", "digest": "sha1:XNRUSPMBYHYDYRGOFZJ5GPWXORFF7RTQ", "length": 1357, "nlines": 31, "source_domain": "www.asempl.com", "title": "Subscription – ASEMPL", "raw_content": "\nमित्रांगण’चे सभासद (वर्गणीदार) होण्यासाठी…\nअ) वार्षिक सभासद फी रु. 200 भरावी. ती पुढीलप्रमाणे कुठल्याही प्रकारे भरू शकता –\n1) ऑनलाइन ट्रान्सफर करा\n2) किंवा Axis बँकेच्या कुठल्याही शाखेत जाऊन कॅश किंवा चेक भरा.\n3) किंवा चेक/डीडी ऑफिसच्या पत्त्यावर पाठवून द्या.\n4) किंवा ऑफिसमध्ये येऊन रक्कम भरा.\nआ)त्यानंतर खालील सोपा आणि सुटसुटीत फॉर्म इंग्रजीत भरा.\nमित्रांगण आपल्याला घरपोच मिळेल…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.ranjeetparadkar.com/2015/08/movie-review-bangistan.html", "date_download": "2018-12-16T01:50:37Z", "digest": "sha1:TCXAV34MEKJN4SLHPU4RLGR7BAPWQH37", "length": 21178, "nlines": 237, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): 'सिली कॉमेडी' - 'बँगिस्तान' (Movie Review - Bangistan)", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (104)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (57)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\nआक्रमण हा उत्तम बचाव असतो आणि विनोद ही सर्वोत्तम टीका. टीकात्मक विनोद म्हणजेच 'उपहास'ही आणि 'टोमणेबाजी'ही एक चित्र एक हजार शब्दांच्या बरोबरीचं असतं, असं म्हणतात. कधी कधी असंही वाटतं की, एक विनोद हा हजार शब्दांच्या लेखाइतकंच उत्तम भाष्य असतो. बहुतेक वेळेस हे टीकात्मक विनोद म्हणजे 'सिली ह्युमर' असतात आणि त्यांचा आस्वाद घेण्यासाठी मानेच्या वरच्या अवयवाला काही काळ सुट्टी द्यावी लागते एक चित्र एक हजार शब्दांच्या बरोबरीचं असतं, असं म्हणतात. कधी कधी असंही वाटतं की, एक विनोद हा हजार शब्दांच्या लेखाइतकंच उत्तम भाष्य असतो. बहुतेक वेळेस हे टीकात्मक विनोद म्हणजे 'सिली ह्युमर' असतात आणि त्यांचा आस्वाद घेण्यासाठी मानेच्या वरच्या अवयवाला काही काळ सुट्टी द्यावी लागते पण किंवा म्हणूनच ह्या तिरकस विनोदांचा सतत मारा झाला, तर मात्र त्याचा उबगही येतो. असे उबग आपल्याला आलोकनाथ, रजनीकांत, आफ्रिदी आणि सध्या 'ट्रेंडिंग' असलेल्या 'जान्हवी-श्री' चे येऊन गे���े आहेत आणि येतही आहेत.\nआजच्या जगासमोर असलेल्या सगळ्यात भयंकर समस्येवर 'बँगिस्तान' तिरकस विनोद करतो. हा विनोद 'सिली ह्युमर' म्हणता येईल. ह्याच्या आस्वादासाठी डोक्याची लुडबुड टाळायला लागेल आणि त्याचा 'उबग'ही येत नाही Sounds good \n'बँगिस्तान' नावाचा एक देश ह्या भूतलावर आहे. कट्टर, धर्मांध लोकांच्या ह्या देशात मुसलमान वि. हिंदू हा संघर्ष आणि हिंसा अगदी रोजचीच गोष्ट आहे. इथले हिंदू आणि मुसलमान लहान-सहान गोष्टींवरुन हत्यारं उपसणारे आणि त्यातच आपापल्या धर्माची सेवा मानणारे असतात. सतत हिंसेत, द्वेषात धुमसणाऱ्या ह्या देशात मुसलमानांचे इमाम साब आणि हिंदूंचे शंकराचार्य हे दोघे सर्वोच्च धार्मिक नेते मात्र ह्या सगळ्या परिस्थितीमुळे अतिशय व्यथित असतात. आपसांत उत्तम मैत्रीपूर्ण संबंध असलेले हे दोघे सर्वोच्च नेते 'पोलंड'ला होणार असलेल्या १३ व्या जागतिक धार्मिक परिषदेच्या व्यासपीठावरून सर्व धर्म व देशबांधवांना शांतीसंदेश देण्याचं ठरवतात. ह्याची कुणकुण दोन्ही धर्मांच्या कट्टरपंथियांना लागताच, ते हा शांतीचा मार्ग बांधला जाण्याच्या आधीच उद्ध्वस्त करण्याचं कारस्थान आखतात. १३ व्या जागतिक धर्म परिषदेत बॉम्बस्फोट घडवून आणण्याचं दोन्ही धर्मांचे कट्टरपंथी ठरवतात. ह्या कार्यासाठी 'हाफिज बिन अली' (रितेश देशमुख) आणि 'प्रवीण चतुर्वेदी' (पुलकित सम्राट) ह्यांना निवडलं जातं. हाफिजला हिंदू भासवून 'ईश्वरचंद शर्मा' नावाने आणि प्रवीणला मुसलमान भासवून 'अल्लारखा खान' नावाने पोलंडला बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी पाठवलं जातं. जेणेकरून 'प्रतिस्पर्धी' धर्माची बदनामीसुद्धा होईल. हे दोघे 'होतकरु' कट्टरपंथी पोलंडला जातात, एकमेकांना भेटतात आणि दिलेल्या 'ईश्वरी' जबाबदारीला पूर्ण करण्यासाठी काम सुरु करतात.\nपुढे काय होतं हे तितकंसं महत्वाचं नाही, 'कसं होतं' हे जास्त महत्वाचं आहे.\nदहशतवादासारख्या भयंकर विषयावर खुमासदार 'तेरे बिन लादेन' २०१० ला आला होता. 'बँगिस्तान' त्याच्या तुलनेत कमीच पडेल, पण विनोदाच्या नावाखाली असह्य आचरटपणा, चावटपणा किंवा पांचटपणा करणाऱ्या नेहमीच्या बिनडोकपटांपेक्षा निश्चितच उजवा ठरावा. फॅकडॉनल्ड्स, दाढीची लांबी, चायनीज बॉम्ब वगैरे फंडे धमाल आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चित्रपट कुठलाही संदेश देण्यासाठी गुळमुळीत धार्मिक सलोख्य���ची भाषणं झोडत नाही.\nमात्र चित्रपटाचा आणि लेखक-दिग्दर्शकाचा हा दृष्टीकोन जसाच्या तसा रितेश देशमुखला कळला नाही की काय, असं वाटतं. एरव्ही 'कॉमेडी' मध्ये सहजाभिनय करणारा रितेश इथे मात्र वेगळ्याच जगात असल्यासारखा वाटतो. ह्या भूमिकेतल्या रितेशकडून आपल्याला खूप जास्त अपेक्षा असते, ती तो पूर्ण करत नाही. कुठल्या तरी जटील विवंचनेत गुंतला असल्याचे भाव पूर्ण वेळ त्याच्या चेहऱ्यावर दिसत राहतात.\nतर दुसरीकडे, पुलकित सम्राट उगाच पॉपकॉर्नसारखा उडत राहतो ह्या दोघांना पाहून एक विनोद आठवतो.\nएकदा दोघं मित्र महामंडळाच्या बसने जात असतात. तिकीट काढताना एक जण म्हणतो, 'हा माझा मित्र डोक्याने अर्धवट आहे, म्हणून आम्हाला एक फुल्ल एक हाफ तिकीट द्या\nकंडक्टरसुद्धा महामंडळाचा असल्याने चतुर असतो. म्हणतो, 'तरी दोनच घ्यावी लागतील. मित्राचं अर्धं आणि तुमचं दीड\nतसं काहीसं रितेश + पुलकित हे कॉम्बीनेशन झालं आहे. रितेश फिका वाटतो आणि पुलकित जास्तच रंगीन एक अर्धा, एक दीड एक अर्धा, एक दीड पण कलेच्या क्षेत्रात १ + १ = २ इतकं सरळसोट गणित नसतं. त्यामुळे अर्धा + दीड = 'दोन' सोडून इतर सगळी उत्तरं मिळत राहतात.\nइतर सहाय्यक अभिनेत्यांनी मात्र धमाल केली आहे. हफीजचे होतकरु 'सह-दहशतवादी' आणि प्रवीणचे होतकरु 'सह-माथेफिरू', पोलंडमधला बांगलादेशी इस्टेट एजंट, भडकावू अब्बाजान आणि गुरुजी वगैरे सगळ्यांनीच उत्तम काम केलं आहे.\nइतकंच काय एरव्ही अभिनयाच्या नावाने शंख असणारी जॅकलीन फर्नांडीससुद्धा 'रोझी' म्हणून आवडून जाते \nआजकाल कानाला बरं संगीत वाटलं की 'ते प्रीतमचं असेल', अशी भीती वाटते. आनंदाची गोष्ट ही की बँगिस्तानला प्रीतमचं संगीत नसून 'राम संपत' चं आहे. ते चक्क 'उल्लेखनीय' वगैरे आहे. 'होगी क्रांती', 'इस दुनिया से लडना है', 'मौला' आणि 'सॅटरडे नाईट' ही गाणी लक्षात राहतात. गाण्यांच्या चाली जश्या प्रसंगांना साजेश्या आहेत आणि तसेच पुनीत कृष्णचे शब्दही. कुठलेच गाणे 'हे कधी संपणार आहे' असा विचार मनात डोकावू देत नाही, ह्यासाठी खरोखर संगीतकार-गीतकार द्वयीचं अभिनंदन ' असा विचार मनात डोकावू देत नाही, ह्यासाठी खरोखर संगीतकार-गीतकार द्वयीचं अभिनंदन (ह्या निमित्ताने एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की आजकाल चित्रपटाच्या गीतकाराचं नाव बहुतेक ठिकाणी गाळलं जात आहे. हे निश्चितच स्वीकारार्ह नाही आणि ह्याचा निष���ध व्हायलाच हवा.)\nसंवादलेखन फार काही ताकदीचे झालेले नाही. शाब्दिक कोट्यांतून विनोदनिर्मिती न होता परिस्थितीजन्य विनोदनिर्मितीवरच भर आहे. शेवटाकडे असलेल्या एका दृश्यात रितेश आणि पुलकितला अधिक चांगल्या संवादांची गरज होती, असे प्रकर्षाने जाणवते.\nदिग्दर्शक करण अंशुमन ह्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. अश्या विषयावर विनोदी चित्रपट बनवणे म्हणजे शिवधनुष्य पेलणे. नवे दिग्दर्शक, नवीन चेहऱ्यांना घेऊन, आव्हानात्मक विषय हाताळतात, हे 'मसान'नंतर दुसऱ्यांदा दिसलं आहे. 'बँगिस्तान'चा मूड व विषय 'मसान'पेक्षा खूपच वेगळा असला तरी सरळसोट, सरधोपट वगैरे कॅटेगरीतला तर नाहीच आहे. त्यामुळे ह्या हिंमतीसाठी मनापासून दाद द्यायलाच हवी. फार सहजपणे ह्या कथानकाचा विचका होऊन 'बँगिस्तान' ऐवजी 'भंकस्तान' होऊ शकला असता, मात्र तसे झालेले नाही. कदाचित अजून सफाईदार झाला असता, मुख्य कलाकारांच्या अधिक चांगल्या प्रदर्शनाने आणखी खुमासदारही झाला असता, पण आधीच म्हटल्याप्रमाणे एरव्हीच्या पांचटपणापेक्षा कैक पटींनी हा तिरकसपणा चांगलाच आहे. 'सिली कॉमेडी' म्हणून एकदा नक्कीच पाहिला जाऊ शकतो \nरेटिंग - * * *\nहे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज ०९ ऑगस्ट २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-\nआपलं नाव नक्की लिहा\nचांगल्या गाडीवरचा रोजचा प्रवास - डबल सीट (Movie Re...\n'ब्रदर्स' हरले, 'बाप' जिंकला\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\nनिलेश पंडित - मराठी कविता\nनाविन्यशून्य अतिरंजित भडकपणाचा कडेलोट - मिर्झापूर (Mirzapur - Amazon Prime Web Series)\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/conspiracy/", "date_download": "2018-12-16T01:48:57Z", "digest": "sha1:2GBEHWLECWUCMVRBNRX2X4A7K2DGQ3DJ", "length": 7220, "nlines": 81, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Conspiracy Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nलाल बहादूर शास्त्रींचा मृत्यू विषबाधेने\nशास्त्रींच्या क���टुंबीयांनी त्यांचा मृत्यू नैसर्गिकरित्या झालेला नाही अशी शंका त्यावेळी उपस्थित केली होती.\nहस्तमैथुन करताना लता दीदींचं गाणं\nमागे अश्याचप्रकारचा रोष स्वरा भास्करला तिने वीरें दि वेडिंग या चित्रपटात केलेल्या सिन वर ओढवून घ्यावा लागला होता.\nFreedom 251 – घोटाळा की स्पर्धकांची ईर्ष्या\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === 2016 च्या ऑक्टोबर महिन्यात एक सगळ्यांनाच धक्का देणारी\nचीडलेल्या धोनी ने दिलं पत्रकाराला आक्रमक उत्तर\nदूरदर्शनवरील या ९ अभिनेत्रींनी कोवळ्या तरुणाईचा ‘कलिजा खलास’ केला होता\nदुष्काळ नियोजन : आपण काय काय करू शकतो\nशिक्षणाने कट्टरता कमी होते का हा बघा दहशतवाद्यांच्या शिक्षणाचा रेकॉर्ड\nDBT अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर योजेनेचा लेखाजोखा \nमाओवाद्यांच्या विळख्यातील एल्गार : कोरेगाव भीमा ग्राऊंड रिपोर्ट (भाग ४)\n१२ वर्षाच्या मुलाची किमया – आदिवासी पाड्यातील मुलां- मुलींचे जीवन पालटले\nपांढरपेशा मनाला हादरवून सोडणारं, सेक्स ट्रॅफिकिंगच्या दुनियेचं विकृत वास्तव\nभारतीय पासपोर्ट बद्दल या गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्यात\nहातात गन घेऊन फिरायचंय हे १० देश तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहेत\nतिच्या हातच्या चहाचं अवघ्या ऑस्ट्रेलियाला याड लागलंय\nभारतीय वंशाच्या तरुणाने जेव्हा कॅनडा देशाचे पंतप्रधानपद भूषवले\nजगातील १० देश जेथे लोकांना इन्कम टॅक्स भरावा लागत नाही\nतुमचं आधार कार्ड चुकीच्या कारणांसाठी वापरलं जातंय का “असं” तपासून बघू शकता\nया महिलेने १ ते ९ अंकांच्या सहाय्याने साकारल्या गणेशाच्या प्रतिमा \nया शहरात म्हणे मरण्यास मनाई आहे\nSEX शिकवणारी जगातील पहिली ‘शाळा’…\nरेल्वे अपघात ७५% नी कमी करणारा रेल्वे प्रशासनाचा “वडाळा प्रयोग” \nरोमनांचा अस्त, इस्लामी साम्राज्याचा उदय, भारतात वास्को द गामाचा प्रवेश: ह्याच एका युद्धामुळे\nएकदाच जगायला मिळणाऱ्या आयुष्याचं महत्व सांगणारा चित्रपट, “ZNMD” सात वर्षांचा झालाय\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87/", "date_download": "2018-12-16T00:40:58Z", "digest": "sha1:E762EIVTATOOODB2ZUZ6KCC7UM3NS5LB", "length": 16342, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शून्यातून यशोशिखराकडे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजिल्हा पुरवठा अधिकारी संदीप निचीत : एमपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम\nजिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांनी जिद्द, चिकाटी, चातुर्य आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेत राज्यात अव्वल क्रमांक मिळवला. जीवनात खंबीरपणे परिस्थितीला सामोरे जात त्यांनी आपले आयुष्य सार्थक केले. त्यांच्या जीवनातील अनेक पैलूंचा केलेला उलगडा तरुणांसाठी नक्कीच पथदर्शी ठरेल.जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप निचीत यांचा जन्म पारनेर तालुक्‍यातील एका छोट्याशा गावात वडगाव गुंड येथे 2 सप्टेंबर 1982 रोजी झाला. त्यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्‍यातील वडनेर असून, प्राथमिक शिक्षणही तेथेच झाले. माध्यमिक शिक्षण विद्याधाम प्रशाला, शिरूर येथे झाले. त्यांचे बी.एस्सी. ऍग्रीचे शिक्षण नागपूर येथे 1999 चे 2003 या कालावधीत झाले. त्यांचे वडील विष्णू भीमाजी निचीत हे शिक्षक होते. आई कासुबाई, बहिणीचे नाव प्रमिला आढाव, लहान भाऊ डॉक्‍टर प्रवीण निचीत, दोन मुली ओजस्वी व अनुष्का, पत्नी शीतल हिची त्यांना मोलाची साथ मिळाली. असा एकत्रित कुटुंबाचा वारसा त्यांनी जपला आहे. निचीत हे मूळचे वडनेरचे असले तरी त्यांचा जन्म पारनेर तालुक्‍यातील वडगाव गुंड या गावी झाला असल्याने त्यांची या नगरी मातीशी नाळ जोडली गेली आहे. संगमनेर येथे शहरातील अतिक्रमण काढण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. तसेच, अकोले येथे फोफसंडीत त्यांनी समाधान मेळावे घेतले. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी, सांस्कृतिक कार्यक्रम घेतले. संगमनेर जिल्ह्यात डिव्हिजन महसूल समन्वय समिती स्थापन केली. त्या समितीतून तलाठी, पोलीस पाटील, आदी नवीन निर्णयाची माहिती या समितीमार्फत देण्यात येते. त्यामुळे पोलीस पाटील, तलाठी यांना खूप फायदा झाला.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा म्हणजेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास राहुरी कृषी विद्यापीठ येथील कृषी एकता मंच येथे स्वअध्ययन करून केला. एमपीएससीची पूर्व परीक्षा 2004, तर मुख्य परीक्षा 2005-2006 मध्ये देऊन त्यांनी राज्यात अव्वल क्रमांक मिळवला होता. त्यानंतर त्यांनी न्यू लॉ कॉलेज, पुणे येथे एलएलबीचे शिक्षण घेतले. सुरुवातीच्या काळात पुणे जिल्हा परिषद येथे ग्रामसेवक पदावर काम केले. त्यानंतर सोलापूर येथे परिवेक्षक अधिकारी म्हणून काम केले. सांगली येथे प्रांत म्हणून 2009 ते 2012 या कालावधीमध्ये भूसंपादन विभागात काम केले. 2012 ते 2016 या दरम्यान संगमनेर येथे प्रांत म्हणून काम केले. 2016 ते आजपर्यंत जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत आहेत.\nशासकीय सेवेत असताना त्यांनी अनेक वैशिष्ट्यपूर्ण कामे केली आहेत. सांगली येथील जत या गावी तहसीलदारपदी 20 मार्च 2008 रोजी रूजू झाले. त्याठिकाणी 225 गावे पूर्ण दुष्काळी होती. त्यावेळी दुष्काळाचा सामना करताना तेथे 25 जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. त्या गावात पाण्याचे योग्य नियोजन केले. या सर्व गावांसाठी टॅंकरने पाणीपुरवठा सुरू केला. 23 चारा डेपो, त्याचे रेकॉर्ड ठेवणे, त्यातच त्या भागात कन्नड भाषेचा प्रभाव होता. पन्हाळा येथे प्रांत असताना ग्रामभेट योजना राबविली. प्रलंबित नोंदी, संजय गांधी घरकूल योजना प्रभावीपणे राबविली. तसेच, सांगली भूसंपादन असताना म्हैसाळ योजना, टेंभू सिंचन योजना, तसेच मिरज-पंढरपूर ब्रॉडगेज भूसंपादन केले. संगमनेर येथे 4 वर्षांच्या कालावधीत अनेक कामे मार्गी लावली. त्यात संगमनेर तालुक्‍यात 3 मंत्र्यांचा कारभार असताना लोकसभा, विधानसभा सर्व निवडणुका पार पाडल्या. त्या तालुक्‍यात अतिवृष्टी झाल्याने गारपीट अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. काकडी विमानतळाचे भूसंपादन केले. सुवर्णजयंती अभियानांतर्गत अकोले येथे 57 गावे दाखलेमुक्त केले.\nउत्कृष्ट कामांबाबत मिळालेले पुरस्कार\n2014 साली राजीव गांधी प्रशासकीय गतिमान अभियानांतर्गत 50 हजारांचा पुरस्कार मिळाला. कार्यकुशल उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 20 एप्रिल 2015 मध्ये महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या कार्यकालात पुरस्कार मिळाला होता. तसेच, 20 मार्च 2016 ला महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजचा पुरस्कार मिळाला.\nडिजिटल स्वाक्षरीतून जलयुक्त अभियान यशस्वीपणे राबविले. नगर येथे रेशनकार्ड मिळण्याला ज्या अडचणी होत्या त्या सोडविण्यासाठी दर सोमवारी रेशन अदालत घेण्याचा निर्णय घेतला. धान्यासाठी वाहतूक सुरळीत करणे, ऑनलाइन चलन योजना, पॉस मशीन, सीसीटीव्हीचा प्रयोग, ऑनलाइन दाखले, त्यांनी राबविलेल्या आम आदमी विमा योजनेत शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला. असे अनेक यशस्वी प्रयोग त्यांनी राबविले.\nआनंदाचा क्षण, आवडते छंद…\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला हा त्यांच्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण होता, तर सायकलिंग, वाचन करणे हे आवडते छंद आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमुलींचे मत विचारात घेतले तरच कायदे प्रभावशाली\nNext articleसोहराबुद्दीन चकमक प्रकरणी याचिकांवर एकत्रीत सुनावणी\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nअशा या ढिसाळ कामकाजामुळेच आरोपी सुटतात : सीबीआय तपासावर हायकोर्ट नाराज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%AC%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80/", "date_download": "2018-12-16T00:46:59Z", "digest": "sha1:6KFXN4K7GYF6KHZZVS44IS6DUZDNPW4H", "length": 5851, "nlines": 140, "source_domain": "www.marathimati.net", "title": "आनंद बक्षी | मराठीमाती", "raw_content": "\n१६९९ : शिख धर्मगुरू श्री.गुरू गोबिंद सिंघ यांनी खालसा पंथ ची स्थापना केली.\n१९२९ : इंग्लड ते भारत अशी विमानमार्गे साप्ताहिक टपालसेवा सुरु करण्यात आली.\n१७४६ : फ्रांसिस गोया, स्पॅनिश चित्रकार.\n१८३२ : व्हिंसेंट व्हान गॉ, डच चित्रकार.\n१६६५ : मुरारबाजी, पुरंदर किल्ल्याला वेढा घालणाऱ्या दिलेरखानाशी झुंज दिलेला\n१९७६ : रघुवीर शंकर मुळगावकर, विख्यात चित्रकार, रंगसम्राट.\n१९९३ : एस. एम. पंडित, भारतीय चित्रकार.\n२००२ : आनंद बक्षी, हिंदी चित्रपटगीतकार.\nThis entry was posted in दिनविशेष and tagged आनंद बक्षी, एस.एम. पंडित, खालसा पंथ, जन्म, ठळक घटना, दिनविशेष, भारतीय चित्रकार, मुरारबाजी, मृत्यू, रघुवीर शंकर मुळगावकर, श्री.गुरू गोबिंद सिंघ, ३० मार्च on मार्च 30, 2013 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/satyashodhak-writer-ra-na-chavan-no-dlit-degree-158526", "date_download": "2018-12-16T01:28:30Z", "digest": "sha1:NX2TUCMV5Y2IUQCLBDMMN4PLIXWW4CWN", "length": 15794, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Satyashodhak Writer Ra. Na. Chavan no D.Lit. Degree सत्यशोधक रा. ना. चव्हाण यांच्याबाबत 28 वर्षे उपेक्षाच | eSakal", "raw_content": "\nसत्यशोधक रा. ना. चव्हाण यांच्याबाबत 28 वर्षे उपेक्षाच\nमंगळवार, 4 डिसेंबर 2018\nपुणे - सत्यशोधक विचारवंत लेखक रा. ना. चव्हाण यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने 17 जानेवारी 1991 या दिवशी एक पत्र पाठवून \"तुम्हाला डी.लिट. पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे' असे कळवले, मात्र प्रत्यक्षात त्याना डी.लिट. पदवी मिळालीच नाही. त्यांच्या निधनानंतर मरणोत्तर पदवी मिळावी म्हणून त्यांचे सुपुत्र रमेश चव्हाण यांनी आजवर अनेकदा सरकारचे दरवाजे ठोठावले आहेत. मात्र अद्यापही त्याना यश मिळालेले नाही. रा. ना. चव्हाण यांची डी.लिट. पदवी गेली 28 वर्षे लालफितीत अडकली ती अडकलीच. सन्मान घोषित करूनही न देण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.\nपुणे - सत्यशोधक विचारवंत लेखक रा. ना. चव्हाण यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने 17 जानेवारी 1991 या दिवशी एक पत्र पाठवून \"तुम्हाला डी.लिट. पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे' असे कळवले, मात्र प्रत्यक्षात त्याना डी.लिट. पदवी मिळालीच नाही. त्यांच्या निधनानंतर मरणोत्तर पदवी मिळावी म्हणून त्यांचे सुपुत्र रमेश चव्हाण यांनी आजवर अनेकदा सरकारचे दरवाजे ठोठावले आहेत. मात्र अद्यापही त्याना यश मिळालेले नाही. रा. ना. चव्हाण यांची डी.लिट. पदवी गेली 28 वर्षे लालफितीत अडकली ती अडकलीच. सन्मान घोषित करूनही न देण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.\nसकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा\nरा. ना. चव्हाण मूळचे वाईचे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्यासोबत त्यांनी काही काळ काम केले. त्यानंतर त्यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे सहकारी आणि लेखनिक म्हणून काम केले. त्यांनी इतिहास, साहित्य, तत्त्वज्ञान, सामाजिक चळवळी, चरित्रग्रंथ या क्षेत्रात मोठे काम केले. त्यावर पुस्तकातून प्रकाश टाकला आहे. त्यांची एकूण 37 पुस्तक आहेत. काही पुस्तक विद्यापीठात अभ्यासक्रमात आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने एक पत्र पाठवून \"तुम्हाला डी. लिट. पदवीने सन्मानित करण्यात येत असल्याबाबत कळवले. त्याबाबतच्या बातम्याही वृत्तपत्रातून आल्या. नंतर मात्र त्याना प्रत्यक्षात पदवी द��ली नाही. त्यानंतर 1993 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर तरी त्याना सन्मानित करण्यात यावे म्हणून त्यांचे सुपुत्र रमेश चव्हाण यांनी शासन दरबारी अर्ज केले; पण अजूनही त्यांना यश मिळालेले नाही.\nयाबाबत पुण्यात आल्यावर चव्हाण म्हणाले, \"\"रा. ना. चव्हाण यांच्यासारख्या मोठ्या विचारवंतांची ही चेष्टा आहे. मी प्रत्येक वर्षी विद्यापीठाला एक स्मरणपत्र पाठवतो. पण त्या पत्राची दखलही घेतली जात नाही. नागनाथ कोत्तापल्ले कुलगुरू असताना त्यांनी प्रयत्न केले; पण त्यांनाही यश मिळाले नाही. माझ्या वडिलांच्या हयातीत त्यांना डी.लिट. मिळाली नाही, मरणोत्तर तरी मिळावी अशी अपेक्षा आहे.''\n\"\"या विषयाबाबत माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.याबाबतचा रा. ना. चव्हाण यांच्या कुटुंबीयाकडे असलेला पत्रव्यवहार त्यांनी विद्यापीठाकडे द्यावा.''\n-जयश्री सूर्यवंशी, संचालक परीक्षा विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ\nसाहित्यिकांची विविध रूपं (विजय तरवडे)\nसाहित्य संमेलन असो, की अन्य सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय नेत्यांचा त्यात हस्तक्षेप नसावा अशी भावना अनेक साहित्यिक बोलून दाखवत असतात. नेत्यांकडून...\nराष्ट्रमाता जिजाऊंचा पुस्तकात उल्लेख शिवाजी महाराजांच्या पत्नी म्हणून\nपुणे: अकरावीच्या संस्कृत विषयाच्या पुस्तकात राष्ट्रमाता जिजाऊ यांना शिवाजी महाराजांची पत्नी म्हणून चुकीच्या पद्धतीने दाखवले आहे. शिवाजी महाराज आणि...\nमी महर्षी कर्वेंचा (नसलेला) पुतळा बोलतोय...\nनमस्कार, तुम्ही मला ओळखलंच असेल मी भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे ऊर्फ अण्णासाहेब कर्वे यांचा पुतळा बोलतोय. आपल्या देशात माणसांचीच गाऱ्हाणी नीट...\n18 व्या साहित्यिक कलावंत संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो\nपुणे : ''साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच्य वतीने 23, 24 डिसेंबरला आयोजित केलेल्या जाणाऱ्या 18 व्या साहित्यिक कलावंत संमेलनाच्या अध्यक्षपदी ...\nगुहागरमधील विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nपुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद गुहागर शाखा आयोजित विभागीय मराठी साहित्य संमेलन १४, १५ आणि १६ डिसेंबरला गुहागरमध्ये देवपाट पोलीस परेड...\nनात्यांचा कॅलिडोस्कोप (मंदार कुलकर्णी)\nपणजीमध्ये नुकताच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) पार पडला. नात्यांचे कंगोरे उलगडत नेणारे, माणूसपणाचा शोध घेणारे चित्रपट हे यंदाच्या इफ्फीचं...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/westindies-darren-bravo-returns-for-bangladesh-odi-series/", "date_download": "2018-12-16T00:41:41Z", "digest": "sha1:BDNATXVYUTEYU32OBJCAIXBNTDNCFB4B", "length": 7626, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दोन वर्षानंतर ‘या’ खेळाडूचे वेस्ट इंडिजच्या संघात पुरागमन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदोन वर्षानंतर ‘या’ खेळाडूचे वेस्ट इंडिजच्या संघात पुरागमन\nनवी दिल्ली – मधल्या फळीचा फलंदाज डेरेन ब्रावो याला दोन वर्षानंतर वेस्टइंडिजच्या एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले आहे. वेस्ट इंडिजने बांगलादेश विरूध्दच्या तीन सामन्याच्या मालिकेसाठी 15 सदस्यांचा संघ घोषित केला आहे.\nडावखुरा फलंदाज ब्रावो याने 96 एकदिवसीय सामन्यापैकी अखेरचा सामना ऑक्टोबर 2016 मध्ये पाकिस्तानविरूध्द खेळला होता. डेरेन ब्रावो हा नुकत्याच झालेल्या भारताविरूध्दच्या टी20 मालिकेत वेस्टइंडिज संघात त्याचा समावेश होता. त्यानंतर त्याचे आता एकदिवसीय सामन्यात पुरागमन झाले आहे.\nटी20 संघाचा कर्णधार कार्लोस ब्रेथवेट आणि रोस्टन चेज यांचीही रविवारपासून ढाका येथे होणाऱ्या मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघात निवड करण्यात आली आहे.\nवेस्ट इंडिजचा संघ पुढीलप्रमाणे – रोवमन पॉवेल (कर्णधार), मार्लन सैमुअल्स, देवेंद्र बिशू, रोस्टन चेज, चंद्रपॉल हेमराज, शिमोन हेटमायर, डेरेन ब्रावो, शाई होप, कार्लोस ब्रैथवेट, कीमो पॉल, कीरेन पॉवेल, फैबियन एलन, केमार रोच, सुनील एम्ब्रिस, ओशैन थॉमस.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleगोवर-रुबेला आजाराला कायमचे हद्दपार करा – मधुकर टेके\nNext articleप्रात्यक्षिकांद्वारे वाहतूक शिस्तीचे विद्यार्थ्यांकडून धडे\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, स���ंबायोसिस संघांची विजयी सलामी\nवसंत रांजणे-11 व भाऊसाहेब निंबाळकर-11 यांच्यात विजेतेपदासाठी लढत\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\nआर्य स्पोर्टस, प्रदिपदादा कंद स्पोर्टस क्‍लब संघांची आगेकूच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/maharashtra-sets-4-crore-for-broadcast-fadnavis-shows-117102500002_1.html", "date_download": "2018-12-16T00:56:11Z", "digest": "sha1:CQMLGBSEQ72DV2V7LBSBMMX775ZJEM3D", "length": 13198, "nlines": 133, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मुख्यमंत्र्यांच्या 'मन की बात' वर 4 कोटींचा खर्च | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमुख्यमंत्र्यांच्या 'मन की बात' वर 4 कोटींचा खर्च\nराज्यातील जनतेशी संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मी मुख्यमंत्री बोलतोय', 'जय महाराष्ट्र' आणि 'दिलखुलास' हे कार्यक्रम दूरचित्रवाणीवर सुरू केले आहेत. या कार्यक्रमांच्या प्रत्येक भागावर 27 लाख 9 हजार 400 रूपये खर्च करण्यात येत असून संपूर्ण वर्षात त्यावर 4 कोटी 45 लाख 12 हजार आठशे रूपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधण्यासाठी रेडिओवरून 'मन की बात' हा कार्यक्रम सुरू केला. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री दूरचित्रवाणीवर 'जय महाराष्ट्र' 'दिलखुलास' आणि 'मी मुख्यमंत्री बोलतोय' हे कार्यक्रम सुरू केले आहेत. महिन्यातून दोनदा हा कार्यक्रम दूर चित्रवाणीवर दाखविण्यात येतो. वर्षाला त्याचे एकूण 24 भाग प्रसारित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे चित्रीकरण, चित्रीकरणाचे क्रोम करणे, कलर करेबशन, मॉन्टेज म्युझिक, मेकअप, लाईटमन, प्लोअर मनसह कार्यक्रमाची निर्मिती आणि चित्रीकरणासाठी एकूण 4 कोटी 45 लाख 12 हजार 800 रूपये खर्च होणार आहेत. या खर्चाच्या मंजुरीसाठी राज्य सरकारने 5 ऑक्टोबर रोजी परिपत्रक काढले आहे.\nविश्वचषक फुटबॉल: \"महाराष्ट्र मिशन 1 -मिलीयन\"\nपंतप्रधानांचा 'मन की बात' कार्यक्रम आता पुस्तक स्वरूपात\n'मन की बात' ऐवजी करा 'गन की बात': उद्धव ठाकरे\nजिल्हा मध्यवर्ती बॅंका शिखर बॅंकेत विलीनीकरण करा : मुख्यमंत्री\nविश्वास आणि विकासामुळे भाजपाला विजय: फडणवीस\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच��छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nक्षयरोगमुक्त महाराष्ट्रासाठी 13 शहरांमध्ये \"जीत\" प्रकल्प\n\"जीत\" प्रकल्पाच्या माध्यमातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ...\nअवनी वाघीनीच्या बछड्यांना पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये सोडणार\nटी -1 अवनी वाघीनीच्या मृत्यूनंतर तिच्या दोन बछड्यांना पकडण्याची दुसरी मोहिम वन विभागाने ...\nदोन महिन्यांऐवजी सहा महिन्यांची ‘फ्री’ पास\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याना ...\nशरद पवार यांची बीजू जनता दलाच्या शिष्टमंडळासोबत बैठक\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बीजू जनता दल पक्षाच्या शिष्टमंडळाने बैठक ...\nइंडिगो एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब असल्याची अफवा\nमुंबई विमानतळावरुन इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने, विमानात ...\nदोन महिन्यांऐवजी सहा महिन्यांची ‘फ्री’ पास\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याना ...\nशरद पवार यांची बीजू जनता दलाच्या शिष्टमंडळासोबत बैठक\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बीजू जनता दल पक्षाच्या शिष्टमंडळाने बैठक ...\nइंडिगो एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब असल्याची अफवा\nमुंबई विमानतळावरुन इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने, विमानात ...\nसायना नेहवाल- पी. कश्यप विवाह बंधनात अडकले\nभारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना ���ेहवाल आणि बॅडमिंटनपटू पी. कश्यप लग्नबंधनात अडकले. ...\nभय्यू महाराजांना एक तरुणी करत होती ब्लॅकमेल, 40 कोटी ...\nइंदूर- राष्ट्रसंत भय्यू महाराजांच्या आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. पाच कोटीची ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%82-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80/", "date_download": "2018-12-16T02:26:03Z", "digest": "sha1:QP2RWZ5BLWDIKC3ZCBIL6AL4M7RNDK3J", "length": 7392, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राज ठाकरे यांना डोकं नाही, ते माझी कॉपी करतात- प्रकाश आंबेडकर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nराज ठाकरे यांना डोकं नाही, ते माझी कॉपी करतात- प्रकाश आंबेडकर\nमुंबई: भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. राज ठाकरे यांना डोकं नाही ते माझी कॉपी करत आहेत, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला. ते एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलत होते.\nराज ठाकरे यांनी तीन दिवसांपूर्वी विक्रोळीतील सभेत भाजपावर गंभीर आरोप केला होता. ओवेसींच्या मदतीने देशात राम मंदिराच्या मुद्द्यावरुन दंगली घडवण्याचा डाव असून याबाबत माहिती देणारा फोन आपल्याला दिल्लीवरुन आल्याचे राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर शिवसेना आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी राज यांची खिल्ली उडवली होती.\nदरम्यान, भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे. “मी हा मुद्दा महिनाभरापूर्वीच मांडला होता. राज ठाकरेंना डोके नाही. ते माझीच कॉपी करत असून राम मंदिरावरुन दंगली घडवण्याचा कट असल्याचा आरोप मी महिनाभरापूर्वीच केला होता”,असे ते म्हणाले\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमुलासमोरच पत्नीचा खून करुन पतीची आत्महत्या\nNext articleपाकिस्तानच्या ‘या’ गोलंदाजाने मोडला 82 वर्षापूर्वीचा जूना विक्रम\nनाशकात सायबर पोलिसांनाच गंडा\nबालमृत्यूदर कमी करण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आवश्‍यक : सावंत\nजमीन भूसंपादनासाठी जबरदस्ती नको : हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश\nअशा या ढिसाळ कामकाजामुळेच आरोपी सुटतात : सीबीआय तपासावर हायकोर्ट नाराज\nमुंबई विमानतळावर बॉम्ब असल्याची धमकी\nरामदास कदम हे उद्धव ठाकरेंचे पाळलेलं कुत्र; नितेश राणेंचं ट्विट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://stateexcise.maharashtra.gov.in/1100/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8", "date_download": "2018-12-16T00:45:53Z", "digest": "sha1:LFGLRRK46FZVON7QVV3FRKKQIGHBJNZV", "length": 4800, "nlines": 108, "source_domain": "stateexcise.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क\nअनुज्ञप्ती धारक लॉग इन\nमहाराष्ट्र प्रतिबंधक कायद्यान्वये अंतर्गत नियम १९४९\nमळी व मद्यार्क (इथेनॉल)\nदेशी व विदेशी मद्य, बिअर आणि वाईन (उत्पादक घटक)\nठोक व किरकोळ विक्री अनुज्ञप्तीविषयक धोरण\nअंमलबजावणी, गुन्हा अन्वेषण व तपास\nताडी, औषधे व सौंदर्य प्रसाधने (एनडीपीएस)\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५\nउत्पादन शुल्क लोक माहिती अधिकारी\nमहाराष्ट्र राज्य माहिती आयोग\nमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ चे कलम ४(ख) नुसार माहिती\nअनुज्ञप्तींचे प्रकार आणि त्या प्राप्त करण्याची कार्यपद्धती\nसध्याचे कर संरचना आणि शुल्क संरचना\nपूर्वीचे कर संरचना आणि शुल्क संरचना\nइज ऑफ डुईंग बिजनेस\nऑनलाईन लेबल नोंदणी प्रणाली\n© राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/charlie-chaplin/", "date_download": "2018-12-16T01:19:40Z", "digest": "sha1:76USGROWKXVN3FQMFQUHVVBSAJNINWAO", "length": 9212, "nlines": 96, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Charlie Chaplin Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nदोन विनोदवीरांच्या घरच्या विचित्र चोऱ्या : पु. ल. आणि चार्ली – एक अशीही आठवण\nकाही महिन्यांपूर्वी पु लं च्या घरी चोरी झाल्याची बातमी वाचली तेव्हा आणि अगदी सहजच ते ज्याचे निस्सीम चाहते त्या चार्ली चॅप्लिनच्या चोरीची कथा आठवली. ही चोरी त्याच्या घराची किंवा कोणत्याही मौल्यवान चीजवस्तूची नसून प्रत्यक्ष चॅप्लिनच्या मृतदेहाची होती.\n’ चार्ली चाप्लीन जीवन प्रवास – भाग ४\n असल्या प्रश्नांची उत्तरं शोधायचीच नसतात.\n“प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट” – चार्ली चॅॅप्लीन जीवन प्रवास : भाग ३\nही बाई सुंदर होती आणि एका अशाच टाईमपास म्हणून खेळल्या गेलेल्या टेनिस स्पर्धेच्या निमित्ताने ती चार्लीला भेटली.\n चार्ली चॅप्लीन जीवन प्रवास – भाग २\nअशा अनेक भूमिका करता करता त्याला त्याच्या आयुष्यातले प्रभावी पात्र सापडल���, तेच ते.. वेंधळय़ा चार्लीचे.\n चार्ली चॅप्लीन जीवन प्रवास : भाग १\nत्याच्या काळात चार्ली चॅप्लिन हा जगातला सर्वात लोकप्रिय इसम होता.\nयाला जीवन ऐसे नाव\nजन्मापासून मृत्यूपर्यंत गूढ आणि नाट्यमय आयुष्य जगलेला पडद्यामागचा ‘चार्ली’\nचार्ली चॅप्लिन हा टाइम मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकलेला पहिला कलाकार होता. ६ जुलै, १९२५ रोजी प्रसिद्ध झाल्या ‘टाइम मॅगझिन’ च्या कव्हर पेजवर चार्लीला स्थान देण्यात आले होते.\nहिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती – मर्द मराठा ‘हंबीरराव मोहिते’\nबलात्काऱ्यांची “नार्को टेस्ट” व्हावी असं म्हणतात – ती “नार्को टेस्ट” म्हणजे नेमकं काय\nगुगल बद्दलच्या ‘ह्या’ रंजक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\nपराभूतांच्या इतिहासातूनच “खरा” इतिहास समजतो\n सोनिया गांधीच खऱ्या लोकशाहीवादी नेत्या (InMarathi वरील लेखाचा प्रतिवाद)\nभारतातील ‘ह्या ‘ठिकाणी मेल्यानंतरही भरावा लागतो ‘टॅक्स’, त्याशिवाय होत नाही अंतिम संस्कार\nमेळघाटातील देवदूत – डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे\nब्रिटिश काळापासून सुरू असलेली श्रमिकांसाठीची खास रेल्वे बंद होतीये…\nIntel Core i3, i5 आणि i7 प्रोसेसरमध्ये नेमका फरक काय आहे\nगांधी हत्येबाबत एका विशेष निकालात कोर्ट जे म्हणालं ते कधीच समोर येऊ दिलं जात नाही…\n खरा अर्थ जाणून घ्या\nकोकण रेल्वेच्या जन्माची विस्मयकारक कथा\nशोभा डे ने केला भारतीय ऑलिम्पिक टीमचा अपमान, लोकांनी twitter वर दिलं चोख उत्तर\nइटली दर्शन : आजीची आठवण करून देणारं, आपले मनःचक्षू उघडणारं\nकौटिल्य नीतीवर आधारित वाजपेयींच्या काळातील भारताचे परराष्ट्र धोरण\nमुंबई-पुण्यात “स्टार्ट-अप” चं चित्र साधारण, दिल्ली-बंगळूरू आघाडीवर\nनव्याने तयार होणाऱ्या ह्या बेटावर पुरुषांना फिरायला जाण्यास सक्त मनाई आहे\nएका शापित राजपुत्राची गोष्ट\nया गोष्टी अतिप्रमाणात खात असाल तर तुम्हाला कॅन्सरचा धोका आहे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/bjp-s-famous-video-recording-which-promotes-the-ban-on-coffin-117110800010_1.html", "date_download": "2018-12-16T00:57:19Z", "digest": "sha1:43F7N4P7EW2ZQ4XQEHN25LI4756FBO6A", "length": 9150, "nlines": 112, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "नोटबंदीचे यश सांगणारे भाजपचे व्हिडीओ प्रसिद्ध | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्य��राठी कविता\nनोटबंदीचे यश सांगणारे भाजपचे व्हिडीओ प्रसिद्ध\nनोटबंदीच्या एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपने एकापाठोपाठ एक व्हिडीओ प्रसिद्ध करुन मोदी सरकारने घेतलेला हा निर्णय यशस्वी झाला असल्याचे दाखवले आहे.\nभाजपकडून जो पहिला व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला, त्यात एक महिला नोटाबंदीच्या निर्णयावर आपला रोष व्यक्त करत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओत शेल कंपन्यांचा एक मालक म्हणतोय की, नोटाबंदीमुळे त्याला उद्ध्वस्त केलं. तिसऱ्या व्हिडीओतून नोटाबंदीमुळे दहशतवादाचं कंबरड मोडलं असल्याचं सांगण्यात येत आहे.\nया व्हिडीओद्वारे भाजपचा दावा आहे की, नोटाबंदीमुळे काश्मीरमधील दगडफेकीच्या प्रमाणात 75 टक्क्यांनी घट झाली. तर नक्षल्यांच्या हल्ल्यातही 20 टक्क्यांची घट झाली. याशिवाय या निर्णयामुळे भ्रष्ट नेते मंडळी आणि करबुडव्यांचं कंबरडं मोडलं आहे असे दाखवले आहे.\nहिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकाच प्रचाराच्या तोफा थंडावल्या\nकिडनी विकू इच्छितो हा माणूस... जाणून घ्या कारण\nडॉक्टरांनी मृत जाहीर केले, अन ती महिला जिवंत निघाली\nसदोष इव्हीएमच्या वापराविरोधात गुजरातमध्ये याचिका\n2019 वर्ष राष्ट्रवादी आणि साहेबांचे वर्ष : प्रफुल्ल पटेल\nयावर अधिक वाचा :\nराम मंदिर झालेच पाहिजे मराठवाड्यात लातुरात हुंकार सभेत\nमागच्या सत्तर वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. ...\nकांद्याची आयात शेतकऱ्यांच्या मुळावर\nदुष्काळामुळे त्रासलेला शेतकरी कांद्याला मिळालेल्या तुटपंज्या भावामुळे दुहेरी कात्रीत ...\nखासदार पूनम महाजन यांनी आयआयटी मुंबईच्या बेटीक विभागाला ...\nखासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या दत्तकखेड्यांत कमी खर्चातील वैद्यकीयउपकरणांविषयी शिबीर ...\nविजय मल्ल्या प्रत्यार्पण : सीबीआय, ईडीचे पथक ब्रिटनला रवाना\nभारतीय बँकांचे 9 हजार कोटींहून जास्त रक्कम बुडवून फरार झालेला सम्राट विजय मल्ल्याच्या ...\nभारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...\nभारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...\nमुंबईत अतिवृष्टी (बघा फोटो)\nबाबा रामपालची दोन प्रकरणात सुटका\n'नायगावचा राजा' पाहताना भाविकांना मिळते शिर्डीचे भव्य दर्शन\nब्लू व्हेलचा आणखी एक बळी, पंख्याला लटकून केली आत्महत्या\nमी राम रहीमला घाबरत नाही : पिडीत महिला\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://sharadjoshi.in/taxonomy/term/47", "date_download": "2018-12-16T01:52:01Z", "digest": "sha1:BW5SC5APDUJRC6PAESDIMWFUDH3S67UC", "length": 4304, "nlines": 101, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "श्रीराम | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\nश्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१\nadmin यांनी सोम, 23/01/2012 - 22:55 ह्यावेळी प्रकाशित केले.\nदेशातले एकमेव रावेरी - सीतामंदीर\nयवतमाळ जिल्ह्यात राळेगावजवळ ‘रावेरी’ नावाच्या खेड्यात भुमीकन्या सीतामाईचे मंदीर आहे. राम नाही. लव,कुश आणि सीता अशा मूर्ती आहेत. शेतकरी संघटनेच्या मा. श्री. शरद जोशींनी त्याचा जीर्णोद्धार केला आहे. आत्मभान आणि आत्मसन्मान जपणारी सीता पुरुषोत्तमाच्या मर्यादा ओळखणारी सीता. अशा एकट्या सीतेचं ते देशातले एकमेव मंदीर आहे.\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/other-8/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%20%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%80%20%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%20.html", "date_download": "2018-12-16T01:31:43Z", "digest": "sha1:MLKO3GMT3GRQRJBZ3AQORI2QBWM7RAKF", "length": 4932, "nlines": 89, "source_domain": "krushikranti.com", "title": "शेंगा फोडणी यंत्र - Other (अन्य ) - Sangli (Maharashtra) - krushi", "raw_content": "\nशेंगा फोडणी यंत्र हे यंत्र सहजपणे हाताळता येते. ताशी २५ ते ३० किलो शेंगा सहज फोडता येतात. या यंत्रात शेंगाच्या साईज प्रमाणे ॲडजेस्टमेंट करता येते. यंत्राचे सर्व पार्ट लोखंडी असुन ब्रश भिडाचे आहेत. त्यामुळे झिरो मेंटन्स आहे. सदर यंत्र माफक दरात उपलब्ध आहे. संपर्क नं.9922593777, 7083703777 महाराष्ट्रात कोठेही सदर यंत्र S.T.पार्सल ने पाठवीन्याची सुविधा उपलब्ध आहे .\nआमच्याकडे सर्व प्रकाचे मस्त्य बीज मिळतील Sangli\nश्री ब्रह्म इंडस्ट्रीज शेतकर्याच्या घरपोच सेवेसाठी अविरतपणे तत्पर असणारे धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी गॅल्व्हनाईज् पञ्यापासुन बणवलेले दणकट बांधणीचे,सुबक व अत्यंत टीकाऊ उत्पादन..... धान्य सुरक्षित, चांगले, स्वच्छ राहते. धान्य खुप दिवस सुरक्षित राहतं आणि… Sangli\ngreen Glory प���ँलिहाऊस शेडनेट हाऊस काकडी\nश्री सेवा लॅबोरेटरी आणि केमिकल्स\nश्री सेवा लॅबोरेटरी & केमिकल्स माती व पानदेठ परीक्षण माती परीक्षण: ऑक्टोंबर छाटणीच्या १५ दिवस आधी. पानदेठ परीक्षण: इथरेल फवारणीच्या आधी २० दिवस अगोदर काडीच्या शेंड्याकडून २ रे किवा ३ रे पान. पानदेठ परीक्षण: फुलोऱ्यापुर्वी ( ३० दिवसांनी ) काडीच्या… Nashik Division\nTools (साधन सामग्री) - Other (अन्य )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/seven-pakistani-soldiers-killed-indian-troops-16473", "date_download": "2018-12-16T02:21:25Z", "digest": "sha1:SQURELQM4PZASL753ANSR5O4WPQZHKX7", "length": 12428, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "seven pakistani soldiers killed by Indian troops भारताने 7 पाकिस्तानी सैनिक मारल्याचा दावा | eSakal", "raw_content": "\nभारताने 7 पाकिस्तानी सैनिक मारल्याचा दावा\nसोमवार, 14 नोव्हेंबर 2016\nइस्लामाबाद- भारतीय लष्कराने केलेल्या गोळीबारात ताबा रेषेवरील (LoC) सात पाकिस्तानी सैनिक मारले गेले असल्याचा दावा पाकिस्तान लष्कराने केला आहे.\nभिमबेर सेक्टरमध्ये रात्री भारताकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करून पाकिस्तानचे सात सैनिक मारले गेले असे पाकिस्तानने एका निवेदनात म्हटले आहे. ताबारेषेनजीक भारतीय लष्कराने तोफांचा मोठा मारा केला तसेच रणगाडे विरोधी क्षेपणास्त्रही वापरल्याचे सूत्रांनी सांगितले.\nइस्लामाबाद- भारतीय लष्कराने केलेल्या गोळीबारात ताबा रेषेवरील (LoC) सात पाकिस्तानी सैनिक मारले गेले असल्याचा दावा पाकिस्तान लष्कराने केला आहे.\nभिमबेर सेक्टरमध्ये रात्री भारताकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करून पाकिस्तानचे सात सैनिक मारले गेले असे पाकिस्तानने एका निवेदनात म्हटले आहे. ताबारेषेनजीक भारतीय लष्कराने तोफांचा मोठा मारा केला तसेच रणगाडे विरोधी क्षेपणास्त्रही वापरल्याचे सूत्रांनी सांगितले.\nया गोळीबारानंतर पाककडून भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात आला. मागील काही आठवड्यांमध्ये भारताकडून करण्यात आलेल्या कथित गोळीबारामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या 25 झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.\nभारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून 29 सप्टेंबर रोजी सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर भारताने पाक पुरस्कृत घुसखोरीचे डाव 61 वेळा हाणून पाडले आहेत.\nपाकिस्तानच्या गोळीबारातही भारताचे काही जवान शहीद झाले. अनेक निष्पाप नागरीक मारले गेले. मागच्या काही दिवसात सीमा सुर���्षा दलाने केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले पण पाकिस्तानने कधीही जाहीरपणे हे मान्य केले नाही.\nदेश बदल रहा है... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे....\nअर्थ आणि 'अनर्थ' (भरत फाटक)\nरिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकार आमनेसामने आल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. ऊर्जित पटेल यांनी गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकूणच या दोन...\nआपण एखादा साधासुधा समज हेच सत्य मानतो. इतकंच नव्हे, तर अनेकदा हा आपला साधा समज हे सत्य नाहीच, तर एक आभास असं कोणी सिद्ध करून दाखवलं, तर आपल्याला त्या...\nप्रवास एका ध्यासाचा (सतीश व्यास)\n\"गानतपस्वी पंडित सी. आर. व्यास यांच्याकडून संगीताचा वारसा मला मिळाला. मात्र, एका विशिष्ट वयात संतूरच्या सुरांनी मोहिनी घातली आणि त्याचा ध्यासच लागला...\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\n''विज्ञान संवाद वाढवायला हवा'' : खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन\nपुणे : \"अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://manpravah.in/FAQNew.aspx", "date_download": "2018-12-16T01:17:17Z", "digest": "sha1:3WFH5OBGL7JAI3L3IGKBNGCM3DESDCGC", "length": 7433, "nlines": 69, "source_domain": "manpravah.in", "title": "Hypnotherapist and Psychotherapist in Mumbai : Dr. Sukumar Munje", "raw_content": "\n1. हिप्नोथेरपी म्हणजे काय \nसकारात्मक सूचनांचा प्रभावी वापर करून आपला विचार भावना आणि वागण्यात आमूलाग्र बदल घडवून आणणारी हिप्नोथेरपी ही प्रभावी उपचारपद्धत आहे. यात मेंदूच्या Subconscious भागावर लक्ष केंदित करून त्याला जागृत करतात आणि तुम्हाला trance मध्ये नेले जाते. Subconscious अवस्थेत विचारात अपेक्षित बदल होतात व मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत होते.\n2. हिप्नोथेरापिस्त आणि हिप्नोटिस्त यात फरक का \nहिप्नोथेरपी ही विविध मानसिक आजार बरे करणारी थेरपी असून तिचा वापर तज्ञ मानसोपचार तज्ञ ज्यांनी हिप्नोथेरपीचे शास्तोधन प्रशिक्षण घेतले आहे असी व्यक्तीच करू शकते. हिप्नोथेरापिस्त म्हणजे अशी तज्ञ व्यक्ती. पण हिप्नोटिस्त अशा आजारांवर उपचार करू शकत नाहीत. ते हिप्नोसीस चा उपयोग stage show किंवा करमणूकीसाठीच करू शकतात.\n3. हिप्नोथेरपीने कोणते आजार बरे होतात \nहिप्नोथेरपीत ताणतणाव, नैराश्य, फोबिया, OCD यासारखे अनेक मानसिक आजार बरे होतात. तसेच अनेक शारीरिक व्याधीचे मूळ मानसिकतेत असते. उदा. तुम्हांला High BP चा त्रास आहे, दिसायला हा शारीरिक आजार पण Tension हे त्याचे मुळ कारण, मग Tension या मानसिक आजारांवर उपचार केले तर BP चा त्रास कमी होईल.\n4. साधारणपणे उपचारांचा कालावधी किती असतो \nउपचारांचा कालावधी तुमच्या आजारावर आणि आजाराच्या तीव्रतेवर अवलंबून असतो. डॉक्टरांशी consult केल्यावर कालावधी ठरवला जातो.\n5. उपचारांदरम्यान औषधे दिली जातात का \nहिप्नोथेरपी ही पूर्णपणे Drugless थेरपी आहे. यात कुठलीही औषधे दिली जात नाही.\n6. उपचारांची फी किती असते \nपहिल्यांदा consultation ची फी ५००रु असे त्यानंतर तुमचा आजाराचा प्रकार त्याची तीव्रता आणि उपचारांचा कालावधी त्यावर फी ठरवली जाते.\n7. हिप्नोथेरपीचा वापर करून एकाद्याच्या मनाविरुद्ध समाजविधायक काम करून घेता येते का \nहिप्नोथेरपीचा वापर असा समाजविधायक कामासाठी करून घेता येत नाही.\n8. माझी सध्या हिप्नोथेरपीचा वापर असलेली ओषधे हिप्नोथेरपी केल्यावर पूर्णपणे बंद होऊ शकतात का \nप्रशिक्षित हिप्नोथेरपीस्ट कडून उपचार घेतल्यावर तुमच्या तब्येतीत सुघारणा घडून येते त्यानुसार तुम्ही तुमच्या डॉ .रांचा सल्याने औषधाचा डोस कमी करू शकता आणि मग तो पूर्णपणे बंद ही करता येतो.\n9. हिप्नोथेरपी किती प्रभावी असते केलेले उपचार कायमस्वरूपी असतात का \nविविध मनोशारीरिक आजारांवर उपचार करणारी हिप्नोथेरपी ही प्रभावी उपचार प्रणाली आहे जर तुम्ही तज्ञ , अनुभवी , अभ्यासू हिप्नोथेरपीस्ट कडून उपचार करून घेतले आणि त्यांनी दिलेल्या सूचनांचे व सल्ल्याचे तंतोतंत पालन केले तर उपचारांचा प्रभाव कायम स्वरूपी टिकतो.\n10. हिप्नोथेरपी द्वारे उपचार घेण्यासाठी वयाची अट असते का \nशक्यतो दहा वर्षावरील व्यक्ती जी संमोहनाच्या सूचनेला योग्य प्रतिसाद देऊ शकेल अशा व्यक्तीवर हिप्नोथेरपीचा प्रभावी परिणाम होतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pdshinde.in/p/blog-page_874.html", "date_download": "2018-12-16T02:26:06Z", "digest": "sha1:TAFLBEQ5G3YGQFTHPSATVGUJDYZQYE2M", "length": 30517, "nlines": 298, "source_domain": "www.pdshinde.in", "title": "माझी शाळा: जमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी", "raw_content": "\nकोरे फॉर्म / तक्ते\nभाषणे / जयंती / पुण्यतिथी\nशिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..\nजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी\n1. जमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी -\n1) जमिनीचा सातबारा उतारा पाहणे :\nज्या गावातील जमींन खरेदी करावयाची असेल तेथिल गावच्या तलाठ्या कडून जमिनीचा नवीन सातबारा काढून घ्यावा. त्यावर असलेले फेरफार व आठ अ तपासून पाहावा. सातबारा पहाताना वर्ग १ नोंद असली तर ती जमीन विक्री करणा-याची स्वतःच्या मालकी वहिवाटीची असून सदर जमीन खरेदी करण्यास विशेष अडचण येत नाही.\nपरंतु नि.स.प्र.(नियंत्रित सत्ता प्रकार किवा वर्ग २) अशी नोंद असेल तर सदर जमीन कुळ वाहिवाटी मार्फत मिळविलेली असते. अशी जमीन खरेदी करणे पूर्वी संबंधित कुळाला विक्री करण्यासाठी प्रांत अधिकारी यांची परवानगी घेणे अपरिहार्य ठरते. ही परवानगी खरेदी करते वेळी घेणे आवश्यक असते. या करीता ३२ म प्रमाणपत्र वगैरे ब-याच कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. यासाठी साधारणत: एक महिना कालावधी लागतो. प्रांत अधिकारी यांची परवानगी मिळल्यावर खरेदीखत करता येते.\n2) कोणतीही जमीन खरेदी करताना खालील गोष्टींचा आढवा घ्यावा. -\na) जमिनी पर्यंतचा रस्ता - जमीन बिनशेती असल्यास जमिनी पर्यंतचा रस्ता नकाशामध्ये दाखवीलेला असतो परंतु जमीन बिनशेती नसल्यास व खाजगी रस्ता असल्यास रस्त्यासाठी दाखवीलेली जमीन व संबंधित मालक यांची हरकत नसल्याची खात्री करावी.\nb) आरक्षीत जमिनी - शासनाने सदर सदर जमिनी मध्ये कोणत्याही करणासाठीचे आरक्षण उदा. हिरवा पट्टा पिवळा पट्टा इं. नसल्याची खात्री करावी.\nc) वाहिवाटदार - सातबारावरील मुळ मालक व प्रत्यक्ष जमिनीचा वहिवाटदार वेगवेगळे असू शकतात याची खात्री कारावी.\nd) सातबारावरील नावे - सा���बारावरील नावे ही विक्री करन-या व्यक्तीचिंच आहे का ते पहावे. त्यावर मयत व्यक्ती किवा जुना मालक इतर वारसांची नावे असल्यास ती काढून घेणे आवश्यक असते.\ne) कर्जप्रकरण, नयालयीन खटला व भाडेपट्टा - जमिनीवर कोणत्याही बॅंक किवा संस्था यांच्या कर्जाचा बोजा नसल्याची खात्री करावी. तसेंच न्यायालायीन खटला चालू असल्यास संदर्भ तपासून पहावे.कोणतीही जमीन खरेदी करताना प्रथम वकिलाचा सल्ला घेणे आवश्यक आहे.\nf) जमिनीची हद्द - जमिनीची हद्द नकाशा प्रमाणे मोजून तपासून घ्यावी.व लगतच्या जमीन मालकांची हरकत नसल्याची खात्री करावी.\ng) इतर अधिकारांची नोंद - सातबारावर इतर अधिकारमध्ये नावे असतील तर आवश्यक ती माहिती करूं घेणे. किवा बक्षीसपत्राने मिळलेल्या जमिनींची विशेष काळजी घ्यावी.\nh)बिनशेती करणे - शेतघर सोडून कोणत्याही कारणासाठी बांधकाम करावयाचे असल्यास बांधकामाच्या प्रकारा प्रमाणे बिनशेती करणे आवश्यक असते शहरात असल्यास तूं प्लानिंग प्रमाणे करवी.\ni) संपादित जमिनी - सदर जमिनीमधून नियोजित महामार्ग, रेल्वे मार्ग, तलाव इ. नसल्याची खात्री करावी. याची सातबारावर नोंद पहावी. तसेच जमिनियाच्या बाजून रस्ता, नदी, महामार्ग, असेळ तर त्यापासूनचे योग्य अंतर सोडून पुरेशी जमीन असल्यास खरेदी करावी.\nj) खरेदीखत - तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून व आवश्यक शुल्क भरून खरेदीखत करावे. योग्य कालावधी नंतर खरेदी केलेल्या जमिनिचा नकाशा व आपल्या नावे सातबारा खात्री करावी.\n3) वेळोवेळी बदलणारे शासन नियम पडताळून पहावेत.\n4) जमीन खरेदी देतांना:\nजमिन मालकाने आर्थिक व्यवहार पूर्ण झाल्याशिवाय खरेदीखत करू नये. खरेदीखत करताना दिलेली जमीन व सातबारा यांची खात्री करावी.\n2. जमिनीचा सातबारा आपल्या नावे केव्हा होतो -\nखरेदीखत जमीन विक्री केल्यानंतर होते. खरेदीखत झाल्यानंतर काही दिवसातच दुय्यम निबंधक कार्यालयातून अविवरण पत्रक तहसीलदार कार्यालयात पाठविले जातात. त्यानंतर संबधित तलाठी कार्यालयात हे विवरण पत्रक पाठविले जातात. त्यानंतर तलाठी सातबारावारील सर्वांना नोटीसा काढतात. नोटीस सही करून अल्यानंतर सातबारावरील जुनी नावे कमी होऊन नवीन मालकाची नावे नोंदाविली जातात.\nवर्ग २ च्या विक्रीची परवानगी\nसातबारावर जमिनिचा प्रकार यामध्ये वर्ग १ असा उल्लेख असेल तर प्रांत अधिकारी यांची परवानगीची आवश्यकता नसते,. परंतु वर्ग २ असे असल्यास परवानगीची आवश्यकता असते. कारण अशा जमिनी भोगवटदाराला केवळ कसण्याचा अधिकार असतो विकण्याचा नसतो. सदर भोगवटदार हा या जमिनिचा कुळ म्हणून असतो हि जमीन कुळ कायदयाने मिळालेली असते थोडक्यात या जमिनी म्हणजे सरकारी मालमत्ता असतात. अशा जमिनीच्या विक्रीच्या परवानगी साठी प्रांत ऑफिंस मध्ये खालील कागदपत्रांची पुर्तता करावी लागते.\n१. जमिनीचा नवीन सातबारा\n२. जमिनीवरील सर्व फेरफार\nअर्जासोबत सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती जोडून प्रांत ऑफिस मध्ये दाखल करावेत. सर्व कागदपत्रांची\nछाननी करून एका महिन्यात प्रांत ऑफिसरच्या पर्वांगीची प्रत मिळते. मिळालेल्या परवनगी मध्ये फक्त सहा महिन्याच कलावधी असतो. सहा महिन्यात जमीन विक्री करावी लागते अथवा सहा महिन्यांनी हि परवानगी संपते.\nकोणत्याहि जमिनी मध्ये घर बांधावयाचे झाल्यास ती जमीन प्रथम बिनशेती करावी लागते. शेत जमीन किवा इतर कोणत्याही प्रकारच्य जमिनीमध्ये घर बांधता येंत नाही.\nजर शेत घर बांधावयाचे असल्यास स्वतः शेतकरी असावे लागते. त्याचप्रमाणे आपल्या शेत जमिनी असाव्या लागतात आणि ती शेती करावी लागते. आणि तसे पुरावे असावे लागतात.\nजमीन बिनशेती करायची असल्यास पुढील कागदपत्रांची आवश्यकता असते. -\n३ टाउन प्लानिंगची परवानगी\nसदर अर्जासोबत सर्व कागदपत्रे जोडून संबधित प्रांत अधिकारी कीवा तहसीलदार यांच्या कार्यालयात सदर करावे लागतात. जमिनीच्या नकाशामध्ये लागून रस्ते असल्यास अडचण येंत नाही पण तसे नसेल तर घरापर्यंत जण्याकरीता रस्ता दाखवावा लगतो. म्हणजेच सदर जमनीपर्यंत जाण्यासाठी रस्त्यासाठी जमीन विकत घ्यवी लागते.\nखरेदीखत कसे करावे. -\nखरेदीखत म्हणजे जमिनीचा व्यवहार पूर्ण केल्याच पुरावा असतो. खरेदिखत करण्यापूर्वी जमीन खरेदी करणार्या्ने जमीन मालकाला ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे सर्व रक्कम पूर्ण करायची असते. जर सर्व रक्कम पूर्ण झाली नसेल तर खरेदीखत करू नये. कारण एकदा खरेदीखत झाले की नंतर जमीन मालक हा त्या जमिनीवरचा मालकी हक्क काढून घेत असतो. आणि खरेदीखत सहजासहजी रद्द होत नाही. रद्द करण्याचा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयाला असतो. पण तसे मोठे पुरावे असावे लागतात. खरेदीखताची नोंदणी संबंधित दुय्यम निबंधक ���र्यालयात झाल्यानंतर काही दिवसातच सातबारा नवीन मालकाच्या नावे होतो. खरेदीखत करण्यासाठी ज्या गावातील जमीन असेल त्या संबधित दुय्यम निबंधक कार्याकायात जाऊन बाजारभावे आणि आपपसातील ठरलेल्या रक्कमेवर मुल्यांकन करून मुद्रांकशुल्क काढून घ्यावे. जमिनीचे मुल्यांकन हे जमिनीच्या प्रकाराप्रमाणे ठरलेले असते. आणि त्याचे सर्व दरपत्रक (रेडीरेकनर) त्या त्या तालुक्याच्या दुय्यम निबंधक अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध असतात. आणि मुल्यांकन काढून देण्याचे काम हे दुय्यम निबंधाकाचेच असते. यामध्ये जमिनीची सरकारी किंमत आणि प्रत्यक्ष जमीन मालक व खरेदीदार यांच्यातील ठरलेल्या व्यवहारावर जी रक्कम जास्त असते त्यावर मुल्यांकन करून जास्त मुद्रांकशुल्क गृहीत धरला जातो. मुद्रांकशुल्क काढून झाल्यावर दु.नि. हे खरेदीखत दस्तऐवजासाठी लागणारे नोंदणीशुल्क व कागदपत्रे व इतर कार्यालयीन खर्चाची माहिती देतात. हि सर्व माहिती घेऊन दु. नि. यांनी ठरवून दिलेल्या मुद्रांकशुल्कावर आवश्यक ती माहिती लिहून उदा. सर्वे नं. जमिनीचे क्षेत्र, जमिनीचा प्रकार, जमीन मालकांची नावे, जमीन खरेदी करण-याचे प्रयोजन त्याचप्रमाणे जमीन विकण्याचे प्रयोजन नमूद करावे लागते. तसेच लागणारी सर्व कागदपत्रे जोडून खरेदीखत तयार करावे. यासोबत संगणकावर डाटाएंट्री करण्यसाठी लागणारा input भरून दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी सदर करावा.\nखरेदि खतासाठी लागणारी कागदपत्रे --\n३) आवश्यक असल्यास फेरफार\n५) मुद्रांक शुल्काची पावती\n६) दोन ओळखीच्या व्यक्ती, त्यांचे फोटो प्रुफ\n७) आवश्यक असल्यास प्रतिज्ञापत्र\n९) विक्री परवानगीची प्रत\n( माहिती स्त्रोत - टेक बाल्कनी फेसबुज पेज )\nशालेय पोषण आहार एक्सेल शिट्स\nसा.स. नोंदी एक्सेल शीटस\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nइयत्ता 9 वी नैदानिक चाचणी तक्ते\nसंकलित चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nशाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी\nसरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कायदे\nभारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती\nशाळा स्तरावरील विविध समित्या\nमूल्यमापन नोंदी कशा कराव्यात \nपहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी\nमित्रा App डाउनलोड करण्याविषयी\nनविन वेळापत्रक व तासिका विभागणी\nछान छान गोष्टी व्हिडीओ\nकोडी बनवा, रंगवा, खेळा\nबोधकथा / बोधपर गोष्टी\nअभ्यासात मागे राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी\nइतर उपक्रम / उत्सव\nपैसे कमवा ई- वॉलेटमधून\nपैसे कमवा ई- वॉलेटमधून\nश्री. परशुराम ज्ञानू शिंदे उपशिक्षक ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठुळी ता. आटपाडी जि. सांगली मूळ गाव – हिवरे ता. जत जि.सांगली मो. नं. 9011116046\nआज दिनांक व वेळ\n'माझी शाळा' अँड्रॉईड अॅप\nमाझी शाळा ब्लॉगचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी या इमेजवर क्लिक करा..\n'माझी शाळा' यू-ट्युब चॅनेल\nमाझे स्वनिर्मित व्हिडीओ पाहण्यासाठी वर दिसणार्‍या यु-ट्युबच्या इमेजवर क्लिक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.\n11 जून 2017 पासून एकूण भेटी\nवर दिसणार्‍या इमेजवर क्लिक करा आणि त्यानंतर Follow या बटणावर क्लिक करा.\nशैक्षणिक प्रगती चाचण्यांचे नियोजन\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - स्वाध्यायपुस्तिका\nआकारिक चाचणी क्र.1 प्रश्नपत्रिका\nपायाभूत चाचणी एक्सेल सॉफ्टवेअर व तक्ते\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद\nआधारकार्ड पॅन कार्डशी लिंक\n10 वी, 12 वी मार्कलिस्ट\nमतदार यादीत नाव शोधा\n७ वा वेतन आयोग पगार\nमहत्वाचे दाखले व कागदपत्रे\nमहत्वाचे टोल फ्री क्रमांक\nकसा भरावा कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज\nजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी\nब्लॉगवरील अपडेट मिळवण्यासाठी Like या बटणावर क्लिक करा.\nया ब्लॉगवरील बरीच माहिती संग्रहित असून ती सोशल मीडियावरून घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबाबत शहानिशा केलेली नाही. वाचकांना केवळ माहिती उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्यामुळे मूळ लेख, लेखक, त्यातील विचार याबाबतीत खात्री केलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AB%E0%A5%A6%E0%A5%AB", "date_download": "2018-12-16T01:11:17Z", "digest": "sha1:WFJZWUTSI3OYFNGMZJMW5PN5NSWQ56MS", "length": 5486, "nlines": 196, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ५०५ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ५ वे शतक - ६ वे शतक - ७ वे शतक\nदशके: ४८० चे - ४९० चे - ५०० चे - ५१० चे - ५२० चे\nवर्षे: ५०२ - ५०३ - ५०४ - ५०५ - ५०६ - ५०७ - ५०८\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या ५०० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ६ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ मार्च २०१३ रोजी ०१:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/2040", "date_download": "2018-12-16T02:12:18Z", "digest": "sha1:JTWAODSMHWUF4YOCFZ5HIU4BIWNI4GOH", "length": 13903, "nlines": 117, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "पंढरपूरचा कैकाडी महाराज मठ | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nपंढरपूरचा कैकाडी महाराज मठ\nकुठल्याही एका देवाची अथवा महाराजांची प्रामुख्याने उपासना करणारे मठ असतात. कैकाडी महाराजांचा मठ त्या परंपरेला अपवाद आहे. कैकाडी महाराजांनी अनेक वर्षे जमिनीला पाठ न लावता ध्यानसाधना केली. त्यानंतर जेव्हा त्यांचा भक्तगण वाढू लागला आणि गुरूंना काय देऊ असे विचारू लागला तेव्हा त्यांनी भक्तांना नामजप लेखन देण्याचा आग्रह केला. त्यातही विशिष्ट नाम असा आग्रह नव्हता. त्यांनी ज्याचे जे उपासना दैवत त्याचे नाम त्याने लिहावे व तो जपसंग्रह महाराजांना द्यावा असे सुचवले. अशा प्रकारे, सहस्र कोटी नामजप त्यांच्याकडे संकलित झाला असे सांगतात.\nत्या नामजपाचे मंदिर उभारावे अशी इच्छा कैकाडी महाराजांनी त्यांचे धाकटे बंधू तुकारामकाका महाराज यांच्याकडे व्यक्त केली. तुकारामकाकांच्या कल्पनेतून तो वेगळ्या प्रकारचा मठ पंढरपुरात उभा राहिला. मठाचे बांधकाम जवळ जवळ आठ वर्षे चालले. चक्रव्युहासारखा प्रदक्षिणा मार्ग व उजव्या बाजूला विविध पुतळे अशी चार मजली रचना मठाची आहे. एकदा मठात प्रवेश केला, की मध्येच ती प्रदक्षिणा सोडता येत नाही. सर्व दालने बघून झाली, की बाहेर पडता येते. त्‍यामुळे प्रदक्षिणेचा अवधी काही तासांवर जातो. प्रदक्षिणा किंवा दालनफेरी अगदी जलद करायची म्हटली तरी पस्तीस ते पंचेचाळीस मिनिटे लागतात.\nदालनांची सुरुवात मातृपूजेने होते. म्हणजे श्रीराम, परशुराम यांच्या मातांपासून. शिवाजी महाराज व महात्मा गांधी यांच्या मातांच्या प्रतिमा त्या दालनात आहेत. रामायण, महाभारत, पुराणे, ऋषिमुनी ते भारताच्या स्वातंत्र्य इतिहासातील नेते या सर्वांना मठात स्थान आहे. इतकेच नव्हे तर ‘युनो’ची संसदही त्या दालनात आहे नेहरू, पटेल, गांधी, सावरकर, इंदिरा गांधी यांच्या सोबतीने भीम-अर्जुन, आदिमानव, पुराणातील प्रसंग, वेद यांच्याही प्रतिमा मठात आहेत.\nदालनांची रचना अशी आहे, की प्रेक्षकाला सर्वकाळ उभे राहूनच रांगेतून सरकावे लागते. कोठे कोठे बैठक व्यवस्था आहे, पण त्या निमित्ताने आलेल्या प्रेक्षकांनी काही काळ तरी बाकीचे विचार सोडून महात्मा-विभूती यांच्या प्रतिमा पाहत राहवे व प्रदक्षिणा पूर्ण करावी असा संयोजकांचा प्रयत्न आहे. प्रदक्षिणेच्‍या मार्गात अनेक प्रवेशद्वारे आहेत. उदाहरणार्थ, प्रदक्षिणेचा मार्ग कधी आगगाडीतून जातो, कधी तो गायीच्‍या पोटातून अथवा गरुडाच्‍या छातीतून बाहेर पडतो. अशी अनेक आकर्षणे प्रदक्षिणा मार्गात आढळतात.\nकैकाडी महाराजांचे पुतणे श्री रामदास महाराज हे त्या मठाचे व्यवस्थापन पाहतात. कुतूहल असलेल्या प्रेक्षकांना त्यांच्याशी बोलून त्यांच्या शंकांचे निरसन करून घेता येते. रामदास महाराज मठाची जन्मकथा व तिचा उद्देश प्रभावीपणे सांगतात. मठात वर्षभर विविध कार्यक्रम साजरे होत असतात.\nमहाराजांचे चरित्र का कोणी लिहित नाही जसे गाडगे महाराजांचे\nप्रसाद गोविंद घाणेकर. B.Sc. भारतीय स्टेट बँकेतून अधिकारी श्रेणीतून ऐच्छिक सेवानिवृत्ती. वास्तव्य: 'ऐसपैस' नाडकर्णी नगर, कलमठ. पो. कणकवली. साहित्य अभिवाचनाच्या कार्यक्रमात सहभाग. वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली निर्मित अतुल पेठे दिग्दर्शित 'मी..माझ्याशी' या कै. दिवाकर यांच्या निवडक साहित्यावर आधारीत दीर्घांकात सहभाग. बँकीग स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन. वाचन, लिखाण आणि प्रवासाची आवड.\nपंढरपूरचा कैकाडी महाराज मठ\nसंदर्भ: मठ, पंढरपूर शहर, कैकाडी महाराज, थीम पार्क, पर्यटन स्‍थळे\nकासेगावची मांडवावरील डाळींब शेती\nसंदर्भ: कासेगाव, डाळींब, शेती, प्रयोगशील शेतकरी, शेतकरी\nविज्ञानदृष्टी देणारी - वसुंधरा\nसंदर्भ: विज्ञानकेंद्र, विज्ञान, कोकण, वसुंधरा, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, सी.बी. नाईक\nविज्ञानप्रसारासाठी कार्यरत - सी.बी. नाईक\nसंदर्भ: विज्ञानकेंद्र, विज्ञान, वसुंधरा, विलेपार्ले, कोकण, कुडाळ तालुका, नेरूरपार गाव, विज्ञानवाहिनी, बाबा आमटे, सी.बी. नाईक\nसंदर्भ: एकांकिका, कोकण, देवगड तालुका, डॉक्‍टर, बालनाट्य\n‘समर्थ दर्शन’ थीम पार्क\nसंदर्भ: महाराष्ट्रातील संत, महाराष्‍ट्रातील मंदिरे, पुतळा, पर्यटन स्‍थळे, थीम पार्क\nतांबवे गावची वज्रेश्वरी देवी\nसंदर्भ: महाराष्‍ट्रातील मंदिरे, वज्रेश्‍वरी देवी, तांबवे गाव, दंतकथा-आख्‍यायिका, देवी, माळशिरस तालुका, कुंड, पर्यटन स्‍थळे\nसंदर्भ: विठ्ठल, पंढरपूर शहर, तिर्थक्षेत्र, महाराष्‍ट्रातील मंदिरे, विठ्ठल मंदिर, पंढरपूर तालुका\nडुबेरे गावचा बर्वे वाडा - बाजीरावाचे जन्‍मस्‍थान\nसंदर्भ: महाराष्ट्रातील वाडे, सिन्‍नर तालुका, बाजीराव पेशवे, डुबेरे गाव, पर्यटन स्‍थळे\nसंदर्भ: गुहा, पर्यटन स्‍थळे\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-business-news/led-bulb-117103100020_1.html", "date_download": "2018-12-16T02:24:43Z", "digest": "sha1:CDW3GEKPIXWBJKFPWV5RCMRLMAJVIY4D", "length": 10893, "nlines": 128, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जवळपास फक्त २५ टक्के एल ई डी बल्ब चांगले बाकी घातक | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजवळपास फक्त २५ टक्के एल ई डी बल्ब चांगले बाकी घातक\nआपण सर्व आपल्या घरात हल्ली एल ई डी बल्ब लावत आहोत. मात्र त्यात मोठा धोका आहे असे सर्वेतून समोर आले आहे. यामध्ये आपल्या देशात\nविकले जाणारे ७६ टक्के एलईडी बल्ब हे निकृष्ट दर्जाचे आहे. बल्ब मधून\nनिघणारा गॅस तुमच्या आरोग्यासाठी घातक आहे, असा दावा नीलसन या संस्थेने आपल्या अहवालात केला आहे. त्यामुळे एल ई डी बल्ब वर शंका निर्माण झाली आहे. यामध्ये आपल्या देशातील\nनीलसन ही एक स्वयंसेवी सामाजिक\nसंस्था आहे. यांनी बाजारात मिळणारे उत्पादन त्यांचा दर्जा व त्याचा नागरिकांवर होणारा परिणाम यावर ऑगस्टमध्ये सर्व्हे पूर्ण केला आहे. यामध्ये आपल्या देशातील प्रमुख शहरे\nमुंबई, अहमदाबाद, दिल्ली, हैद्राबाद हा सर्व्हे करण्यात आला होता. यात या सर्व शहरात सरकारने आखून दिलेले सुरक्षेचे नियम न जुमानता\nनिकृष्ट दर्जाच्या स्वस्त एलईडी बल्बची विक्री सर्रासपणे सुरू\nया बल्बमधून विशिष्ट प्रकारचा गॅस बाहेर पडत असून त्याचा मानवी शरीरावर घातक परिणाम होत असल्याचेही या सर्व्हेत समोर आले. सरकारने काही निर्माण करण्या पेक्षा जे आहे ते नीट दिले तर सामान्य नागरिक खुश होतील\nआता नऊ वॅटचे एलईडी बल्ब देण्याची योजना लागू\nएसटी संपकऱ्याचा 36 दिवसांचा पगार कापणार\nफ्रीज, एसी, वॉशिंग मशिन महागणार\nमारुती सुझु���ीचा नफा वाढला\nएचडीएफसी बॅंकेच्या नफ्यात वाढ\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nदोन महिन्यांऐवजी सहा महिन्यांची ‘फ्री’ पास\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याना ...\nशरद पवार यांची बीजू जनता दलाच्या शिष्टमंडळासोबत बैठक\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बीजू जनता दल पक्षाच्या शिष्टमंडळाने बैठक ...\nइंडिगो एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब असल्याची अफवा\nमुंबई विमानतळावरुन इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने, विमानात ...\nसायना नेहवाल- पी. कश्यप विवाह बंधनात अडकले\nभारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पी. कश्यप लग्नबंधनात अडकले. ...\nभय्यू महाराजांना एक तरुणी करत होती ब्लॅकमेल, 40 कोटी ...\nइंदूर- राष्ट्रसंत भय्यू महाराजांच्या आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. पाच कोटीची ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://prorens.nl/tag/21-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2018-12-16T01:09:40Z", "digest": "sha1:E4XCTHADZOJTAGO4ECR2VOTIN53YFZWA", "length": 4133, "nlines": 24, "source_domain": "prorens.nl", "title": "21 कार्ड खेळ कसे खेळायचे – ProRens", "raw_content": "\n21 कार्ड खेळ कसे खेळायचे\nब्लेक जेक डीलर माझ्या “ब्लॅकजॅक प्ले” श्रेणीतील काही भागांसाठी मी गेमसह माझा वैयक्तिक इतिहास आपल्याल��� थोडीशी देऊ इच्छितो आणि ब्लॅकजॅक भोवतालच्या आभाबद्दल बोलतो. ब्लॅकजॅक मी लास वेगास कॅसिनो मध्ये नियुक्त केलेल्या पहिल्या गेमपैकी एक होते. अखेरीस मी क्रेप्स, रूलेट, पै गॉ आणि इतरांसारख्या इतर खेळांकडे वळलो. जेव्हा मी पाहिले की ब्लेक जेक हे समजण्यासाठी आणि खेळण्यासाठी एक\n21 कार्ड खेळ कसे खेळायचे ऑनलाइन ब्लॅकजॅक खेळा ऑनलाइन ब्लॅकजॅक धोरण कसे ब्लॅकजॅक येथे जिंकण्यासाठी कॅसिनो ब्लॅकजॅक कॅसिनो ब्लॅकजॅक धोरण कॅसिनोमध्ये ब्लॅकजॅक कसा खेळवावा परिपूर्ण ब्लॅकजॅक धोरण परिपूर्ण ब्लॅकहैक ब्लॅकजॅक ऑनलाइन ब्लॅकजॅक कसे खेळायचे ब्लॅकजॅक कार्ड ब्लॅकजॅक कार्ड खेळ कसे खेळायचे ब्लॅकजॅक कार्ड गेम ब्लॅकजॅक कार्ड गेम नियम ब्लॅकजॅक खेळण्याचा सर्वोत्तम मार्ग ब्लॅकजॅक खेळा ब्लॅकजॅक चार्ट ब्लॅकजॅक टिपा ब्लॅकजॅक धोरण चार्ट ब्लॅकजॅक धोरण मार्गदर्शक ब्लॅकजॅक नियम ब्लॅकजॅक प्रणाली ब्लॅकजॅक मार्गदर्शक ब्लॅकजॅक मूलतत्त्वे ब्लॅकजॅक मूलभूत धोरण ब्लॅकजॅक मूलभूत धोरण चार्ट ब्लॅकजॅक योजना ब्लॅकजॅक विक्रेता ब्लॅकजॅक विक्रेता नियम ब्लॅकजॅक विषम टेबल ब्लॅकजॅक शक्यता ब्लॅकजॅक सट्टेबाजी ब्लॅकजॅक सट्टेबाजी धोरण ब्लॅकजॅक सारणी ब्लॅकजॅक स्ट्रॅटेजी कार्ड ब्लॅकजॅक स्ट्रॅटेजी टेबल ब्लॅकजॅक हात ब्लॅकजॅकवर जिंकणारा मूलभूत ब्लॅकजॅक नियम सर्वोत्तम ऑनलाइन blackjack सर्वोत्तम ब्लॅकजॅक धोरण साधी डांबर नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.ranjeetparadkar.com/2015/12/blog-post_27.html", "date_download": "2018-12-16T02:11:52Z", "digest": "sha1:N5Y6IZVO2GVGE6ONSNBGWAFG5JNWAX2T", "length": 34975, "nlines": 244, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): सांगीतिक गरिबीतलं श्रीमंत वर्ष ! (२०१५ सालातल्या चित्रपटांची उजळणी)", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (104)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (57)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\nसांगीतिक गरिबीतलं श्रीमंत वर्ष (२०१५ सालातल्या चित्रपटांची उजळणी)\n-: २०१५ सालात प्रदर्शित झालेल्या विविध सिनेमांची एक प्रकाराची उजळणी करण्याचा माझा प्रयत्न :-\n~ ~ सांगीतिक गरिबीतलं श्रीमंत वर्ष \nवक़्त रहता नहीं कहीं टिककर\nइसकी आदत भी आदमी सी हैं\nगुलज़ार साहेबांच्या ह्या ओळी आपण साक्षात अनुभवतो प्रत्येक वर्षाच्या अखेरीस. कारण वर्ष कितीही आनंदी गेलेलं असो वा दु:खी, खडतर वा सहज, जेव्हा डिसेंबरचे शेवटचे काही दिवस शिल्लक राहतात, तेव्हा आपल्याला असंच वाटत राहतं की, 'कधी अख्खं वर्ष सरून गेलं, कळलंच नाही ' काय आलं, काय गेलं ह्याचा आपला हिशोब कधीच जुळत नसतो. मात्र चित्रपटांचं वेगळं असतं जरासं. इथले हिशोब नेहमीच जुळतात. इथे सरलेल्या वर्षातल्या प्रत्येक दिवसाने आपलं योगदान देऊन ठेवलेलं असतं आणि ते नोंदलंही जातं. सरलेल्या वर्षात आपण जे गमावलं असतं, ते कुणी न कुणी कमावलंही असतं आणि जे आपण कमावलं असतं, ते कुणी ना कुणी गमावलं असतं. मात्र पडद्याच्या पलीकडील आपल्या विरुद्ध दिशेला असेलेली व्यक्ती आपल्याला बहुतांशदा अज्ञातच असते.\nबॉक्स ऑफिसवर मात्र जेव्हा एक सिनेमा काही कमावतो, तेव्हा ते ज्या दुसऱ्या कुणी गमावलेलं असतं, तोही समोर असतोच असतो. जसं, नुकतेच 'दिलवाले' आणि बाजीराव मस्तानी' एकाच दिवशी प्रदर्शित झाले. दोन्ही सिनेमांना वादाचं वलय लाभलं (की त्यांनीच ते मिळवलेलं) होतं. शाहरुखचा चित्रपट म्हणजे दणकेबाज ओपनिंग मिळवणारच. अपेक्षेनुसार ह्या पहिल्या लढाईत 'दिलवाले' जिंकलाच. मात्र लौकरच प्रेक्षकांनी 'दिलवाले'ऐवजी 'बाजीराव'ला पसंती देण्यास सुरु केली आणि पहिल्या ३-४ दिवसांनंतर 'दिलवाले' मागे पडून 'बाजीराव'चं कलेक्शन वाढायला लागलं. ही दोन टुकारक्यांमधली भाग्यवान तुलना होती की अजून काही, हा भाग जाऊ देऊ. मात्र कुणाचा फायदा आणि कुणाचं नुकसान हे स्पष्ट समजून येतच आहे. मग भले, रोहित शेट्टीने ते कितीही नाकारलं तरी \nवर्षाखेरीस तीन खानांपैकी किमान एकाचा चित्रपट येणे, ह्यात नवीन काहीच नाही आणि एका वर्षांत अक्षय कुमारचे ३-४ सिनेमे येऊन त्या सर्वांनी बऱ्यापैकी गल्ला जमवणे, ह्यातही नवीन काहीच नसावं. २०१५ मध्येही अक्षयचे ४ सिनेमे आले आणि सर्वांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरीही केली. वर्षाची सुरुवातच अक्षयने दमदार 'बेबी'ने करून दिली. दिग्दर्शक नीरज पांडेंसोबत 'स्पेशल २६' नंतर अक्षय पुन्हा एकदा दिसला आणि पुन्हा एकदा एक वेगवान थरारपट बनला. पुढे आलेले 'सिंग इज ब्लिंग', 'ब्रदर्स' आणि 'गब्बर इज बॅक' सुद्धा बरे चालले, मात्र 'बेबी' च्या पातळीला ते पोहोचू शकणार नव्हतेच. त्यांचं यश तिकीटबारीपुरतंच मर्यादित राहिलं.\nमहानायक अमिताभ आणि दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषला दिग्दर्शक आर. बा��्कीनी एकत्र आणलं आणि 'शमिताभ' बनवला. पण ह्या जैन पावभाजीला क्लासेस आणि मासेस दोघांनीही नापसंतीच दर्शवली. धनुषला अमिताभचा आवाज देणे, ही कल्पना सर्वांनाच अजीर्ण झाली आणि 'शमिताभ' एक फरगेटेबल अनुभव ठरला.\nअसाच फरगेटेबल अनुभव 'रॉय' आणि 'अब तक छप्पन - २' नीही दिला. लोक 'रणबीर कपूर'साठी 'रॉय' पाहायला गेले आणि त्यांना चित्रपटभर अर्जुन रामपालच मिळाला. चिकन बिर्याणीऐवजी फडफडीत मसाले भात वाढला आणि तो कितीही चविष्ट असला तरी विरस होणारच. 'रॉय' ने तेच केलं. तर, 'अब तक छप्पन - १' च्या प्रभावाला अजूनही न विसरलेले लोक जेव्हा त्याचा दुसरा भाग पाहायला गेले, तेव्हा त्यांना साचेबद्ध कहाणीच्या ठोकळेबाज सादरीकरणाला पाहावं लागलं. 'नाना होता म्हणून पूर्ण पाहिला तरी' अशी एका ओळीची प्रतिक्रिया लोकांनी दिली.\nसर्व थरांतले प्रेक्षक पुन्हा एकदा प्रभावित झाले ते फेब्रुवारीत आलेल्या 'बदलापूर'ने. दिग्दर्शक श्रीराम राघवन ह्यांचा 'एजंट विनोद' सपशेल फसला होता. मात्र त्यांचा पहिला चित्रपट 'एक हसीना थी' आणि नंतर आलेल्या 'जॉनी गद्दार' मधून त्यांनी जी पकड दाखवली होती, ती त्यांनी पुन्हा एकदा 'बदलापूर' मध्ये दाखवली. वरुण धवनसुद्धा अभिनय करू शकतो, हेही ह्या सिनेमाने दाखवून दिले. (अर्थात, वर्षाखेरीस 'दिलवाले' मधून वरुण धवनने लोकांचा हा गैरसमज दूर केलाच ) इथला नकारात्मक भूमिकेतला नवाझुद्दिन सिद्दिकी केवळ अप्रतिम होता.\nनवाझुद्दिन ह्या वर्षी नंतर अजून दोन सिनेमांत झळकला. 'दशरथ मांझी'च्या जीवनकथेवर आधारलेल्या केतन मेहता दिग्दर्शित 'मांझी - द माउन्टेन मॅन' मधला त्याचा 'मांझी' अविस्मरणीयच ह्या गुणी अभिनेत्याच्या कुवतीचं चीज करणारी ही भूमिका होती. चित्रपट गाजला खरा, मात्र सुपरहिट होण्याचा फॉर्म्युला त्यात नव्हताच. किंबहुना, व्यावसायिक यश डोळ्यांसमोर ठेवून तो बनवला नव्हताच. मात्र त्याच्या थोडा आधी आलेला 'बजरंगी भाईजान' मात्र भरपूर चालला. ह्या सलमानपटातला नवाझुद्दिनचा पाकिस्तानी रिपोर्टर लोकांना 'बदलापूर'मधल्या 'लायक'इतकाच आवडला. 'बजरंगी भाईजान' सुपर हिट होणार होताच आणि झालाच. मात्र तो ह्या वर्षातला पहिला सुपर हिट नव्हता.\nवर्षातला पहिला 'सुपर हिट' मात्र मे महिन्यात मिळाला. कंगना राणावतच्या 'तनू वेड्स मनू रिटर्न्स' ने खऱ्या अर्थाने बॉक्स ऑफिसला खडबडून जाग आणली. चित्रपट प्रेक्षक���ंना आवडला आणि रसिकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिली. मात्र कंगनाच्या कामाची मात्र भरपूर प्रशंसा झाली. माधवनने स्वत:चा वेगळा चाहतावर्ग नेहमीच जपला आहे. तोही अजिबात निराश झाला नाही. सप्टेंबरमध्ये झळकलेल्या 'कट्टी बट्टी' मधून मात्र कंगनाला ही जादू पुन्हा साधता आली नाही. तीच ती कंगना पाहून लोकांना जरा कंटाळाही आला असावा आणि इम्रान खानने त्या कंटाळ्यात भर घालायचं काम चोख निभावल्याने 'कट्टी बट्टी'शी लोकांनी कट्टीच घेतली.\n'दम लगा के हैश्या', 'एनएच 10' आणि 'हंटर' ह्या तीन पूर्णपणे भिन्न सिनेमांनीही उत्तम कामगिरी केली. आपापला 'टारगेट ऑडीयन्स' तर त्यांनी सिनेमागृहाकडे ओढलाच, पण समीक्षकांच्याही पसंतीची पावती मिळवली. 'दम लगा के हैश्या' ह्या एका वेगळ्याच धाटणीच्या प्रेमकहाणीने 'नव्वदचं दशक' हाही एक 'विशिष्ट चित्रपटकाल' होता, हे जाणवून दिलं. क्वचितच मिळणारं सुश्राव्य संगीत ह्या सिनेमाने दिलं. 'एनएच 10' हा बेचैन करणारा सिनेमा होता. वास्तवदर्शन करवताना अतिरंजन टाळूनही आवश्यक परिणामकारकता साधणारा पुरेसा थेटपणा - ज्याला भडकपणाही म्हणता येऊ शकेल - असा एक अत्यंत कठीण समतोल त्याने साधला. अनुष्का शर्माचं ह्या निमित्ताने निर्मिती क्षेत्रात पहिलं पाउल पडलं. एक निर्माती आणि अभिनेत्री अश्या दोन्ही आघाड्यांवर तिच्यासाठी हा चित्रपट यशस्वीच होता. 'हंटर' ही एक प्रकारची 'अ‍ॅडल्ट कॉमेडी' होती. हा प्रकार भारतीय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल इतपत सौम्यपणा त्यात चतुराईने जपला होता आणि कदाचित त्याने अपेक्षेपेक्षाही चांगली कामगिरी केली \n'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी', 'बॉम्बे वेलवेट' आणि 'मै और चार्ल्स' हे तीन सिनेमे वेगळ्या हाताळणीचे होते. पैकी 'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी'ने समाधानकारक कमाई केली कारण ती व्यक्तिरेखा छोट्या पडद्यावर प्रचंड गाजलेली असल्याने लोकांना आकर्षित करणारीच होती. इथला सुशांतसिंग राजपूत लक्षवेधी ठरला. मात्र रणबीरचा 'बॉम्बे वेलवेट' आणि रणदीपचा 'मै और चार्ल्स' मात्र लोकांना काही झेपले नाहीतच. अनुराग कश्यपचा 'बॉम्बे वेलवेट' त्यातल्या वाया गेलेल्या बहुतांशामुळे लोकांनी नाकारला. हा वाया गेलेला बहुतांश म्हणजे करण जोहर (अभिनेता म्हणून), चित्रपटात रणबीर आणि अनुष्काच्या व्यक्तिरेखांच्या 'Rags to Riches' जाणाऱ्या जीवनप्रवासाचा प्रभाव, के के मेनन, संगी��� वगैरे बाबी. ह्या सगळ्या बाबी चित्रपटाची बलस्थानं ठरायला हव्या होत्या. मात्र त्या निष्प्रभ ठरल्याने चित्रपटाचा एकत्रित परिणामही फारसा जमून आला नाही. 'मै और चार्ल्स' चा अपूर्णपणा त्याच्या गुंतागुंतीला अंधाऱ्या गूढतेकडून अनाकलनीयतेकडे घेऊन गेला. रणदीप हुडाने अप्रतिम साकारलेला 'चार्ल्स सोभराज' चित्रपटाच्या व्यावसायिक अपयशामुळे दुर्लक्षिला गेला.\n'पिकू' आणि 'दिल धडकने दो' ने हलक्या फुलक्या मनोरंजनाची मागणी व्यवस्थित पूर्ण केली. निखळ विनोद जो 'पिकू'ने दिला, तो सध्याच्या चित्रपटविश्वात अभावानेच मिळतो. आचरटपणा आणि चावटपणाला माथी मारून विनोद केल्याचा आविर्भाव आणणे, हे सध्याचं यशस्वी समीकरण आहे. दिग्दर्शक शुजीत सरकारनी 'पिकू'द्वारे असला कोणताही थिल्लरपणा न करता निर्भेळ विनोद सादर केला आणि लोकांनीही त्याला पूर्ण पसंती दिली. 'शमिताभ' मध्ये नाकारलेला अमिताभ लोकांनी इथे उचलून धरला. तर 'दिल धडकने दो' मधून झोया अख्तरने 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' चा 'Live your life, your way' चा संदेश अजून एकदा दिला. अनिल कपूर, शेफाली शाह, प्रियांका चोप्रा, रणवीर सिंग, अनुष्का शर्मा आणि फरहान अख्तर अश्या सर्वांचा दमदार अभिनय, नेत्रसुखद चित्रीकरण आणि त्रास न देणारं संगीत ह्यांच्या जोरावर 'दिल धडकने दो' ने यश संपादन केले. स्वशोधाचा प्रवास दाखवणारा अजून एक चित्रपट 'मसान' सुद्धा होता. मात्र ह्या दोन्हींतला शोध वेगवेगळ्या प्रतलांवर होता. 'मसान' समांतर सिनेमाशी नातं सांगणारा होता. दिग्दर्शक नीरज घायवानचा हा पहिलाच सिनेमा. आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांनी कमालच केली. मसानला तिकीटबारीवर यश मर्यादितच लाभलं, मात्र रसिक व समीक्षकांनी दिलखुलास दाद दिली.\nवेलकम टू कराची, मिस तणकपूर हाजीर हो आणि बँगिस्तान हे तीन 'लो प्रोफाईल' विनोदी चित्रपट फ्लॉप ठरले. खरं तर हे तिन्ही 'फ्लॉप'च्या पातळीचे निश्चितच नव्हते. 'वेलकम टू कराची' आणि बँगिस्तान' हे साधारण एकाच पठडीचे. 'सिली कॉमेडी.' आणि दोघांनाही दहशतवादाच्या विषयाची जोड होती. तर 'मिस तणकपूर हाजीर हो' मधला उपरोध अनेकांना समजलाच नाही. मात्र विनोदाच्या नावाखाली काही तरी अचाट आणि अतर्क्य कथानक आणि भरमसाट पांचटपणा करूनही नाना पाटेकर, अनिल कपूरचा 'वेलकम बॅक' मात्र बऱ्यापैकी गल्ला जमवून गेला.\nइतर महत्वाच्या सिनेमांत 'तमाशा' आणि 'तलवार' चा उल्लेख आव���्यक आहे. नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या 'तमाशा'मधून रणबीर आणि दीपिका पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र दिसले. त्यांची केमिस्ट्री जरी लोकांना आवडली तरी, दिग्दर्शक इम्तियाझ अलीने केलेली 'जब वी मेट' आणि 'रॉक स्टार' ची पुनरावृत्ती लोकांना फारशी पसंतीस पडली नसावी. रहमानचं संगीतही काही जादू करू शकलं नाही आणि 'तमाशा'ची कमाई 'फ्लॉप झाला नाही' एव्हढ्यावरच मर्यादित राहिली.\nनॉयडामध्ये २००८ साली झालेल्या आरुषी तलवार खून प्रकरणावर आधारित मेघना गुलजार दिग्दर्शित 'तलवार' मध्ये इरफान खान, कोंकणा सेन, नीरज कबी असं गुणी व दमदार स्टार कास्ट होतं. ह्या सिनेमाने मात्र व्यावसायिक आणि कलात्मक असं दोन्ही यश मिळवलं. इरफान खानचा 'अश्विन कुमार' जबरदस्त जमून आला होता. पाठोपाठ प्रदर्शित झालेल्या 'जजबा' मध्येही इरफान खानची भूमिका तपास अधिकाऱ्याचीच होती. मात्र ऐश्वर्या रायचा पुनरागमनाचा सिनेमा असूनही 'जजबा' खूप काही करामत करू शकला नाही. 'आउटडेटेड थरार' दिल्याबद्दल संजय गुप्तांचा हा सिनेमा प्रेक्षकांनी नाकारला.\nनिशिकांत कामतनी दक्षिणेच्या 'दृश्यम'चा हिंदीत केलेला त्याच नावाचा रिमेकसुद्धा एक उल्लेखनीय चित्रपट होता. अजय देवगणचा विजय साळगावकर आणि त्याचा प्लान लोकांच्या इतका पसंतीस पडला की त्यावर आधारित जोक्स Whatsapp वर फिरायला लागले \nह्या सर्वांच्या जोडीने 'मिस्टर एक्स', 'हमारी अधुरी कहानी', 'एबीसीडी-२', 'फॅण्टम', 'हीरो', 'कॅलेंडर गर्ल्स', 'शानदार', 'हेट स्टोरी-३' सारखे सपशेल फरगेटेबल सिनेमेही अधूनमधून आले आणि गेले. विशेष काही सांगावं असे काहीच नसलेलेही कित्येक येऊन गेले.\nमात्र २०१५ साल लक्षात राहील ते 'बाहुबली - द बिगिनिंग' मुळे. आजपर्यंतचा सगळ्यात खर्चिक सिनेमा आणि आजपर्यंतच्या सगळ्यात यशस्वी सिनेमांपैकी एक 'बाहुबली' ही भारतीय चित्रपटाची एक मोठी उडी होती. 'बाहुबली'ने तांत्रिक सफाईचं एक उदाहरणच इतर सिनेमांसमोर ठेवलं. ह्या कहाणीचा उत्तरार्ध 'बाहुबली - द कन्क्ल्युजन' २०१६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. कुठल्याही सिनेमाची केली गेली नसेल, अशी प्रतीक्षा त्याची होत आहे, ह्यातच सर्व काही आलं \nह्या सर्व चित्रभडिमारात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे उत्तम सिनेसंगीताचा अभाव. मराठीत तरी 'कट्यार काळजात घुसली' ने ही तहान भागवली. मात्र हिंदीत सिनेसंगीताचा दर्जा इतका खालावला आहे की संपूर्ण वर्षभरातला एकही सिनेमा 'म्युझीकली' उत्तम म्हणवण्याच्या लायकीचा नाही. अगदी गाण्यांची भरमार असलेला 'प्रेम रतन धन पायो'सुद्धा अतिसुमारपट असूनही केवळ सलमानच्या स्टार पॉवरवरच चालला. 'राजश्री'च्या सिनेमांतलं संगीत एकेक पायरी उतरत 'प्रेम्रतन धन्पायो' (असाच उच्चार आहे गाण्यात) पर्यंत गेलं आहे, ह्यात बडजात्यांना शरम वाटणार नाहीच, कारण त्यांनी त्यातूनही कोट्यवधी कमावले आहेत \nसध्या खोऱ्याने पैसा ओढत असलेल्या 'बाजीराव-मस्तानी' आणि 'दिलवाले' ना शुभेच्छा आणि येणारं वर्ष उत्तम चित्रपट, सुश्राव्य संगीत आणि दर्जेदार मनोरंजनाने सजलेलं, गच्च भरलेलं असावं हीच सदिच्छा \nहा लेख दै. मी मराठी लाईव्हमध्ये आज दि. २७ डिसेंबर २०१५ रोजी प्रकाशित झाला आहे -\nआपलं नाव नक्की लिहा\nये हौसला कैसे झुके..\nसांगीतिक गरिबीतलं श्रीमंत वर्ष \nबथ्थड चेहऱ्यांची रद्दड स्टोरी (Movie Review - Hate...\nकट्यार काळजात घुसली - Another Take\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\nनिलेश पंडित - मराठी कविता\nनाविन्यशून्य अतिरंजित भडकपणाचा कडेलोट - मिर्झापूर (Mirzapur - Amazon Prime Web Series)\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/organic-only?page=6", "date_download": "2018-12-16T00:40:59Z", "digest": "sha1:4JV47WBS22SAAMS4KZHAVYILBYRLU624", "length": 6151, "nlines": 119, "source_domain": "krushikranti.com", "title": "Organic only(सेंद्रिय) - krushi kranti", "raw_content": "\nहेल्लो सर मैं माहि ओमे साई आर्गेनिक ट्रेडर्स से हमारे पास ऑर्गेनि किंग ह्यूमस प्लस हैं जो की पूरी तरह से ऑर्गेनि हैं. इसका उपयोग सभी तरह के पौधों एवम् सभी प्रकार की खेती (फसल) मे होता हैं यह आपकी ज़मीन को और भी जादा ऊपजाऊ बनता हैँ इसके परिणाम बहुत हि…\nहेल्लो सर मैं माहि ओमे साई…\nभारतातील नंबर 1चे जैविक शेतीतंत्रज्ञान ग्रीन प्लॅनेट बायोप्रोडक्ट एकदा वापरुन बघा मग विश्वास ठेवा ग्रीन प्लॅनेट जैविक खते व औषधाचे:- फायदे पोषक,वर्धक पांढऱ्या मुळांच�� जलद व झपाट्याने वाढ होते. पानांच्या आकारात व जाडीत वाढ होऊन पाने हिरवेगार व टवटवीत…\nभारतातील नंबर 1चे जैविक…\nमाझा भूमिरक्षक जैविक खत माझा भूमिरक्षक जैविक खत\nमाझा भूमिरक्षक चे जैविक खत आता बारामती मधे उपलब्ध आहे संपर्क 7715961988 एक पाऊल सेंद्रिय शेती कडे जैविक शेती काळाची गरज आहे तर आजच खरेदी करा आपले जीवन वाढवा आपली शेती रसायन मुक्त करा\nमाझा भूमिरक्षक चे जैविक खत आता…\nजैविक पद्धतीने तयार केलेले कीटकनाशक(दशपर्णी अर्क) विक्रीस आहे, पॅकिंग 1ली. किंमत 30 रु, फवारणी चे प्रमाण 15ली पाण्यात 500मिली अर्क या प्रमाणात फवारणी या अर्क ची 8 दिवसाला फवारणी केल्यास रासायनिक औषधावरील खर्च 50-60% कमी होतो.\nजैविक पद्धतीने तयार केलेले…\nफार्म हाऊसवर काम करण्यासाठी कायमस्वरूपी जोडपं हवं आहे फार्म हाऊसवर काम करण्यासाठी…\nफार्म हाऊसवर काम करण्यासाठी कायमस्वरूपी कष्टाळू जोडपं हवं आहे. राहण्याची व्यवस्था करण्यात येईल. सेंद्रीय पद्धतीने भाजीपाला शेती करणे, आंबा आणि काजू कलमांची निगा राखणे, गायीला सांभाळणे, जेवण बनवणे इत्यादी कामे असतील.\nफार्म हाऊसवर काम करण्यासाठी…\nSindhudurg District 08-05-18 फार्म हाऊसवर काम करण्यासाठी…\nAyurveda plants (आयुर्वेदिक वनस्पतीया )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B2_%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE", "date_download": "2018-12-16T00:47:48Z", "digest": "sha1:TVP74XYSYSZI776XMZKU6IO2GD6NTCQZ", "length": 5896, "nlines": 105, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सेंटेनियल ऑलिंपिक स्टेडियम - विकिपीडिया", "raw_content": "\n१८ मे, इ.स. १९९६\nसेंटेनियल ऑलिंपिक स्टेडियम (इंग्लिश: Centennial Olympic स्टेडियम) हे अमेरिका देशाच्या अटलांटा शहरामधील एक स्टेडियम आहे. १९९६ उन्हाळी ऑलिंपिक ह्या स्पर्धेसाठी हे प्रमुख स्थळ होते. १९९७ साली ऑलिंपिक संपल्यानंतर हे स्टेडियम बदलून बेसबॉल मैदान बनवण्यात आले व त्याचे नाव बदलून टर्नर फील्ड असे ठेवले गेले.\nअथेन्स, १८९६ • पॅरिस १९०० • सेंट लुइस १९०४ • लंडन १९०८ • स्टॉकहोम १९१२ • अँटवर्प १९२० • पॅरिस १९२४ • अॅम्स्टरडॅम १९२८ • लॉस एंजेल्स १९३२ • बर्लिन १९३६ • लंडन १९४८ • हेलसिंकी १९५२ • मेलबर्न १९५६ • रोम १९६० • टोकियो १९६४ • मेक्सिको सिटी १९६८ • म्युनिक १९७२ • माँत्रियाल १९७६ • मॉस्को १९८० • लॉस एंजेल्स १९८४ • सोल १९८८ • बार्सिलोना १९९२ • अटलांट��� १९९६ • सिडनी २००० • अथेन्स २००४ • बीजिंग २००८ • लंडन २०१२ • रियो दि जानेरो २०१६\nअमेरिकेतील इमारती व वास्तू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ मे २०१६ रोजी ०३:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://aurangabadzp.gov.in/htmldocs/GovtOffices.aspx", "date_download": "2018-12-16T02:15:22Z", "digest": "sha1:RKVEXN2XGVGCDYGPSTHTN5ZTSBBXRTQH", "length": 12702, "nlines": 137, "source_domain": "aurangabadzp.gov.in", "title": "जि. प. औरंगाबाद : शासकीय कार्यालये", "raw_content": "अ-- | अ | अ++ | मुख्य विषयाकडे जा| English\nवृक्ष लावा बाळगा अभिमान, तरच वाढेल देशाची शान| Save water, it will save you later पढेगा लीखेगा भारत, तो आगे बढेगा भारत| स्वच्छ भारत, स्वस्थ भारत| स्वच्छ भारत, सशक्त भारत| स्वच्छ भारत, समर्थ भारत| बेटी है कुदरत का उपहार, मत करो इसका तिरस्कार| एक पेड, एक जिंदगी| पाणी अडवा, पाणी जिरवा| Go Green to Keep it Clean| बेटी बचाओ, बेटी पढाओ| झाडे लावू या, झाडे जगवू या|\nमुख्य पृष्ठ जिल्ह्याविषयी पर्यटनस्थळे लोकशाही दिवस शासकीय कार्यालय जाहिराती/निविदा संपर्क\nजिल्ह्यातील महत्त्वाचे कार्यालयांचे संपर्क माहिती\n१ विभागीय आयुक्त २३३१२९४, २३५००४४\n२ अप्पर विभागीय आयुक्त २३३१०२५\n३ उप आयुक्त (सामान्य) २३३९८११\n४ उप आयुक्त (महसूल) २३५३५६२\n५ उप आयुक्त (आस्थापना) २३३०९०२, २३३१८६५\n६ उप आयुक्त (पुरवठा) २३५२८५०\n७ उप आयुक्त (करमणूक कर) २३२३४०३\n८ उप आयुक्त (रोहयो) २३३१४७२\n९ सह. आयुक्त (मा. कक्ष) २३३९८३७\n२ अप्पर जिल्हाधिकारी २३३४२५६\n३ निवासी उप जिल्हाधिकारी २३३४१२७\n४ उप जिल्हाधिकारी २३४९४९३\n५ उप जिल्हाधिकारी (स्वागत राजशिष्टाचार) २३४९४९३\n६ उप जिल्हाधिकारी (नियोजन) २३३४२८५\n७ उप जिल्हाधिकारी (निवडणुक) २३३१२११\nउप विभागीय अधिकारी व तहसीलदार कार्यालय\n१ उप जिल्हाधिकारी (रोहयो) २३६३७४५\n२ उप विभागीय अधिकारी, औरंगाबाद २३२४१००\n३ तहसीलदार, औरंगाबाद २३३४७२२८\n४ तहसीलदार, फुलंब्री २०२००५५\n५ तहसीलदार, पैठण ०२४३१-२२३०५१\n६ उप विभागीय अधिकारी, वैजापूर ०२४३६-२२२०६२\n७ तहसीलदार, वैजापूर ०२४३६-२२२०६६\n८ तहसीलदार, गंगापूर ०२४३३-२२१३३६\n९ तहसीलदार, खुलताबाद ०२४३६-२२२०६६\n१० उप विभागीय अधिकारी, सिल्लोड ०२४३०-२२२१७२\n११ तहसीलदार, सिल्लोड ०२४३०-२२२०२९\n१२ तहसीलदार, कन्नड ०२४३५-२२१०२४\n१३ तहसीलदार, सोयगाव ०२४३८-२३४३२३\nजिल्ह्यातील महत्त्वाचे कार्यालयांचे दुरध्वनी क्रमांक\n१ पोलीस नियंत्रण कक्ष, औरंगाबाद शहर २२४०५००, २४४०५९९\n२ पोलीस नियंत्रण कक्ष, ग्रामीण औरंगाबाद २३८१६३३\n३ अग्निशमन दल २३३४०००, १०१\n४ रुग्णवाहिका सेवा १०२\n५ रेल्वे चौकशी १३१, २३३१०१५, २३३५६५०, २३५८०१८\n६ मध्यवर्ती बस-स्थानक २२४२१६४\n७ सिडको बस-स्थानक २२४२१६५\n८ चिकलठाणा विमानतळ २४८५२३४, २४८४७८०, २४८२१११\n९ वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) २४०२४१२, २४०२४१५-१६\nमाहिती व जनसंपर्क विभाग\n१ संचालक, माहिती औरंगाबाद विभाग २३३१०८५\n२ जिल्हा माहिती अधिकारी, औरंगाबाद २३३१२८५\n१ स्वागत कक्ष २३३४९९४\n२ सुभेदारी विश्रामगृह २३३४५४८, २३३१२५४, २३३४०९५, २३३४०९६\n३ हिमायातबाग विश्रामगृह, दिल्लीगेट २३९२०७७\n४ महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ २३३१५१३, २३३११९८\n५ सिंचन विश्रामगृह, जालनारोड २३३४४७०\n६ महाराष्ट्र राज्य वीज मंडळ २३३४५२८\n७ वाल्मी विश्रामगृह, वाल्मी परिसर २३७६२५८, २३७६१५९-६२\n८ डॉं. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ २४०३३७१\n१ आकाशवाणी २३३४५५३, २३३४३२१\n१ दैनिक लोकमत, लोकमत टाइम्स, लोकमत समाचार २४८५३०१, २४८५३०४\n२ दैनिक सकाळ २४७६२६१, २४७६२६३\n३ दैनिक सामना २३३२२२५, २३३३७२५, २३३११२०\n४ दैनिक पुण्यनागरी २५५११२२, २३४५७१६\n५ संजयवार्ता ३०९८९८६, २४८२९०९\n६ दैनिक सांजवार्ता २३६५१००\n७ दैनिक औरंगाबाद सिटीझन्स २३३४३५८\n८ औरंगाबाद टाइम्स (उर्दू) २३००७७५, ३२०२२५५\nपाटोदा, ता. औरंगाबाद - आदर्श गाव\nपाटोदा ग्रामपंचायत (ता. औरंगाबाद) कार्यालयाची वेबसाईट\nअंतिम प्रभाग रचना / विभागाची आरक्षण अनुसूची, जिल्हा परिषद औरंगाबाद - २०१७\nअनुकंपा अर्जदारांची अंतिम प्रतीक्षासूची - २०१७\nगट ड मधून गट क मध्ये नियुक्ती आदेश.\nजिल्हा परिषद कामवाटप संनियंत्रण समितीची काम वाटपाकरिता बैठकीची नोटीस.\nजिल्हा परिषद कामवाटप संनियंत्रण समितीची आरक्षण बैठक दिनांक ११/१०/२०१८ नुसार पुरवणी यादी.\nजिल्हा परिषद कामवाटप संनियंत्रण समितीची आरक्षण बैठक दिनांक ११/१०/२०१८ नुसार इलेक्ट्रिक कामाची यादी.\nजिल्हा परिषद, औरंगाबाद च्या बांधकाम विभागांतर्गत नोंदणीकृत कंत्राटदारांची यादी.\nमराठी - युनिकोड फॉन्ट\nमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग\nग्रामविकास व प��चायत राज विभाग\nवृक्ष लावा बाळगा अभिमान, तरच वाढेल देशाची शान| Save water, it will save you later पढेगा लीखेगा भारत, तो आगे बढेगा भारत| स्वच्छ भारत, स्वस्थ भारत| स्वच्छ भारत, सशक्त भारत| स्वच्छ भारत, समर्थ भारत| बेटी है कुदरत का उपहार, मत करो इसका तिरस्कार| एक पेड, एक जिंदगी| पाणी अडवा, पाणी जिरवा| Go Green to Keep it Clean| बेटी बचाओ, बेटी पढाओ| झाडे लावू या, झाडे जगवू या|\nकॉपीराईट © २०१५ जि.प. औरंगाबाद. सर्व अधिकार सुरक्षित. माहिती व तंत्रज्ञान कक्ष, सामान्य प्रशासन विभाग, जि.प. औरंगाबाद तर्फे संकेतस्थळची रचना व डिजाईन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2018-12-16T02:21:32Z", "digest": "sha1:LPEYQ5OWINYYLZVVAFZRH3FY6NCCKV3C", "length": 7274, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "असिफाला न्याय देण्यासाठी निषेध मोर्चा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअसिफाला न्याय देण्यासाठी निषेध मोर्चा\nपुणे- पुण्यातील विविध स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येत असिफाला न्याय देण्याच्या मागणीसाठी एनआयबीएम येथे निषेध मोर्चा काढला. असोशिएशन ऑफ पुणे एनजीओच्या वतीने हा निषेध मोर्चा एनआयबीएम चौकात आयोजित केला होता. यावेळी सर्व संस्थांनी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी तसेच गुन्हेगारांना समर्थन देणाऱ्यांना देशद्रोही घोषित करावे, जम्मू आणि काश्‍मीरमध्ये पोस्को कायद्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.\nरॅलीमधील सर्व जाती-धर्मातील लोक, शहरातील अनेक स्वयंसेवी संस्था, कोंढवा, एनआयबीएम, महंमदवाडी आणि साळुंखे विहारमधील रहिवासी सहभागी झाले होते. जम्मू आणि काश्‍मीरमधील कठुआ जिल्ह्यात बलात्कार आणि हत्या करण्यात आलेल्या आठ वर्षीय असिफाला सरकारने न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. कोंढवा मॉलपासून सुरू झालेली रॅली कौसरबागच्या मार्गे एनआयबीएमच्या मुख्य गेट येथे संपली. यावेळी राबता फाउंडेशनच्या झैद सईद, सोशल सुरक्षा फाउंडेशनचे विशाल ओव्हाळ, शोभा ट्रस्ट, बंदे खुदा ट्रस्ट आणि दार ऐ हरकम्‌चे पदाधिकारी उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleयूजीसीकडून २४ बोगस विद्यापीठांची यादी जाहीर\nNext articleजगाच्या तुलन���त 20 टक्‍के बालमृत्यू भारतात\nअंतरंगमधून उलगडली आठवणींची शब्द मैफील\nपुणे मेट्रोचा विस्तृत आराखडा सादर\n‘मुद्रांक’ची 25 टक्‍के रक्‍कम मिळणार पीएमआरडीएला\nएमपीएससी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास अडचण\nकेंद्रीय पथकाकडून पोषण आहाराच्या तपासणीला गती\nउच्च शिक्षण विभागाचे सरते वर्ष विविध ‘निर्णयांचे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/570", "date_download": "2018-12-16T02:06:04Z", "digest": "sha1:GBORY6DCWBOK656XL3CFG4ISS457UVNB", "length": 3619, "nlines": 39, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "दिलीप करंबेळकर | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसांस्कृतिक संघर्ष व समन्वय - व्यासपीठाची गरज\nआज आपण भारतीय अनेक पदरी सांस्कृतिक संघर्षातून जात आहोत. गेल्या शेकडो वर्षांच्या संस्कृतीने आपले भावजीवन घडवले आहे. त्या संस्कृतीने आपल्या जीवनाची काही परिमाणे निश्चित केली आहेत; जीवनविषयक मूल्यांच्या धारणा निश्चित केल्या आहेत. हा सांस्कृतिक प्रवाह एकपदरी, एकजिनसी नाही. तो अनेक पदरी आहे. वैदिक, अवैदिक व भक्ती चळवळ अशा तीन प्रमुख गटांत त्यांचे वर्गीकरण करता येईल. या प्रत्येक प्रवाहाचे स्वतःचे वैशिष्ट्य असले तरी त्या तिन्हीत समान सूत्रेही सापडतात. त्याच ऐतिहासिक प्रवासात पारशी, मुस्लिम, ख्रिश्चन असे अन्य काही सांस्कृतिक व धार्मिक प्रवाह भारतात संमिलीत झाले आहेत.\nSubscribe to दिलीप करंबेळकर\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/jayant-savarkar-natya-sammelan-president-16518", "date_download": "2018-12-16T02:04:38Z", "digest": "sha1:IB6WEPMMDMZUFEWRXULHLBPHPRAAPZKF", "length": 14963, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "jayant savarkar natya sammelan president नाट्य संमेलनाध्यक्षपदी जयंत सावरकर | eSakal", "raw_content": "\nनाट्य संमेलनाध्यक्षपदी जयंत सावरकर\nमंगळवार, 15 नोव्हेंबर 2016\nमुंबई - ज्येष्ठ रंगकर्मी, मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी तसेच मालिकांत अनेक भूमिका आपल्या अभिनयाने अविस्मरणीय केलेल्या जयंत सावरकर यांची ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली. ६१ वर्षांहून अधिक काळ त्यांनी रंगभूमीची सेवा केली आहे. एकमताने निवड झाल्याने इच्छापूर्तीचे समाधान लाभले, अशा ��ब्दांत त्यांनी आनंद व्यक्त केला.\nमुंबई - ज्येष्ठ रंगकर्मी, मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी तसेच मालिकांत अनेक भूमिका आपल्या अभिनयाने अविस्मरणीय केलेल्या जयंत सावरकर यांची ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली. ६१ वर्षांहून अधिक काळ त्यांनी रंगभूमीची सेवा केली आहे. एकमताने निवड झाल्याने इच्छापूर्तीचे समाधान लाभले, अशा शब्दांत त्यांनी आनंद व्यक्त केला.\nरत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्‍यातून मोठ्या भावासोबत जयंत सावरकर मुंबईत आले. रंगभूमीवरील बॅकस्टेज कलावंतापासून नाट्यसंमेलन अध्यक्षपदापर्यंतचा त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. सासरे मामा पेंडसे यांनी नोकरी सोडून अभिनय करण्यास विरोध केल्यामुळे नोकरी सांभाळून त्यांनी आपल्या अभिनयाची कारकीर्द अथक मेहनतीने घडवली. ‘सूर्यास्त’मधील गायकवाड, ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील अंतू बर्वा, ‘तुझ आहे तुझपाशी’मधील शाम, ‘सौजन्याची ऐशीतैशी’मधील मंडलेकर, ‘सम्राट सिंह’मधील विदूषक अशा अनेक भूमिका त्यांनी गाजवल्या. इना मिना डिका, कुरुक्षेत्र, जावई माझा भला, गुलाम ए मुस्तफा अशा १०० हून अधिक चित्रपटांतही त्यांनी भूमिका केल्या. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार, डॉ. मा. गो. खांडेकर स्मृती पुरस्कार आदी अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. ‘एक छोटा माणूस’ हे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध झाले आहे.\nअखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्यकारिणीची सकाळी बैठक झाली. यंदा नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अशोक समेळ, बापू लिमये, प्रवीण कुलकर्णी, श्रीनिवास भणगे, विनायक केळकर आदींची नावेही सुचवण्यात आली होती. मात्र, जयंत सावरकर यांची एकूणच ज्येष्ठता, त्यांचे रंगभूमीवरील योगदान पाहता त्यांच्या नावाला कुणीही विरोध केला नाही, एकमताने निवड करण्यात आली, अशी माहिती प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांनी दिली. ९७ व्या नाट्यसंमेलनासाठी उस्मानाबाद आणि नागपूर येथून निमंत्रणे आली असून, त्यावर चर्चा सुरू आहे. काही दिवसांतच त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती नाट्यपरिषदेने दिली.\nबिनविरोध निवड झाली तरच मी अध्यक्ष होईन, अशी मी व्यक्त केलेली इच्छाही पूर्ण झाल्याचा आनंद अधिक आहे. अध्यक्षपदाचा काळ लहान असला तरी योग्य ‘व्हिजन’ ���सेल तर कामे नक्कीच पूर्ण करता येतात. येत्या काळात त्याबद्दलचे विचार नक्कीच मांडेन.\nप्रवास एका ध्यासाचा (सतीश व्यास)\n\"गानतपस्वी पंडित सी. आर. व्यास यांच्याकडून संगीताचा वारसा मला मिळाला. मात्र, एका विशिष्ट वयात संतूरच्या सुरांनी मोहिनी घातली आणि त्याचा ध्यासच लागला...\nविमा ग्राम पुरस्काराने 'कोपर्डे' दुसऱ्यांदा सन्मानित\nकोपर्डे हवेली : कोपर्डे हवेली ग्रामपंचायत भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या विमा ग्राम योजनेत दुस-यांदा पात्र ठरल्यामुळे पारितोषिक धनादेश वितरण...\n''मराठी भाषेच्या चिंधड्या पाहवत नाही'' : सई परांजपे\nपुणे : \"\"मायमराठीची दशा केविलवाणी झाली आहे. आता ही मायमराठी असण्यापेक्षा \"मम्मीमराठी' झाली आहे. शेकडो इंग्रजी शब्द गनिमी काव्याने मराठीत शिरले...\n'शिवसेनेतून जागा मिळेल म्हणून त्या तिकडे गेल्या असाव्यात'\nपुणे : ''काही लोकांना काहीही झाले तरी खासदारकीला उभे राहायचे असते. गेल्या वेळी राजू शेट्टी एनडीएतून लढले होते, मात्र, यावेळी एनडीएत झालेल्या...\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\nझेडपीच्या गुरुजींना आंतरराष्ट्रीय पुरस्कार\nकरकंब : सोलापूर जिल्हापरिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकास्थित 'नॅशनल जिओग्राफिक सोसायटी'च्या वतीने दिला जाणारा 'नॅशनल जिओग्राफिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/shahrukh-and-katrina-together-117103100005_1.html", "date_download": "2018-12-16T00:56:03Z", "digest": "sha1:BXMXAFBVZVINAR2UQHFRBQ6BY6HKVGH5", "length": 8309, "nlines": 113, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "शाहरूख-कतरिना पुन्हा एकत्र | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठ�� साहित्यमराठी कविता\n‘जब तक है जान’ या सिनेमातील सुपरहिट जोडी शाहरुख खान आणि कतरिना कैफ पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या आगामी सिनेमात ही हिट जोडी पुन्हा एकदा दिसणार आहे. आनंद, शाहरुख आणि कतरिना यांच्यात नुकतीच याविषयी पहिली चर्चा झाली.\n2018 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होईल. शाहरुख आणि कतरिना यां दोघां एकत्र बघण्यासाठी दोघांचेही चाहते उत्सुक आहेत. शाहरुख आणि कतरिना हे दोघेही नुकतेच एका हॉटेलच्या बाहेर पडताना दिसल्यामुळे चर्चा सुरू झाली. हे दोघंही दिग्दर्शक आनंद राय यांना भेटायला आले होते.\nया सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर या सिनेमाच्या काही दृश्यांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. यात एक खास गाणेही असून त्यात शाहरुखसोबत काम केलेल्या सगळ्याच अभिनेत्रीं नाचताना दिसणार आहे. या सिनेमात सलमान पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे.\nदबंग-3 मध्ये मुन्नी मलाइका\nसलमानने कुत्र्यांची माफी मागितली\nमितालीचे नाव विसरला आमिर\nअक्षय- करण ‘केसरी’ ची निर्मिती करणार\nसलमान खान व कलर्स वाहिनी विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद\nयावर अधिक वाचा :\nजब तक है जान\nशाहरूख खान कतरिना कैफ पुन्हा एकत्र\nमातीचा देह मातीत मिसळण्यापूर्वी...\nनिरंतर माळेतून एक मोती गळतो आहे, तारखांच्या जिन्यातून डिसेंबर पळतो आहे .. काही चेहरे ...\nमी शाहरुखला घाबरून राहायचे\nअभिनेत्री कॅटरिना कैफ सध्या आपला आगामी चित्रपट झिरोच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी ...\nझरीन खानच्या कारचा अपघात, बाइकस्वाराचा मृत्यू, अभिनेत्री ...\nबॉलीवूड अभिनेत्री झरीन खानच्या कारच्या गोव्यात अपघात झाला. तिच्या कार आणि बाइकमध्ये ...\nरणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज \nमराठीची प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंगची खुप मोठी चाहती ...\nबाळासाहेब यांचा मराठी आवाज या मराठी कलाकाराचा\nशिवसेना प्रमुख तसेच तमाम मराठी तरुण राजकारनी यांचे आदर्श दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://sharadjoshi.in/taxonomy/term/125", "date_download": "2018-12-16T01:56:25Z", "digest": "sha1:3HFNCGZ2HRQEYHJOLCN67Q3A4F7GH6D2", "length": 3431, "nlines": 92, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "अभिप्राय | योद्धा शेतकरी", "raw_content": "\n���ांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\nसंपादक यांनी रवी, 08/07/2012 - 11:44 ह्यावेळी प्रकाशित केले.\n'योद्धा शेतकरी' या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.\nया संकेतस्थळाविषयी आपल्याला काय वाटते, या विषयी जाणून घेण्यास\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about संपर्क/सुचना/अभिप्राय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-3/", "date_download": "2018-12-16T00:42:43Z", "digest": "sha1:IUIGBDSC7TOLPE7GW3KGXOW3MV3GCPUR", "length": 5061, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आकडे बोलतात… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nम्युच्युअल फंड पोर्टफोलिओंची डिसेंबर 2017 अखेर संख्या\n(वर्षभरात वाढ 1.37 कोटी)\nम्युच्युअल फंडांचे व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांची संख्या\n2017 मध्ये केलेली गुंतवणूक\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसातत्यपूर्ण यशासाठी अधिक मेहनत घ्या\nNext article होंडाने तब्बल 22,834 कार परत मागवल्या\nबाजार गडगडल्याने पैसे गमावले\nनिवडणूक निकालाच्या दोन्ही दगडांवर पाय ठेवताना (भाग-१)\nनिवडणूक निकालाच्या दोन्ही दगडांवर पाय ठेवताना (भाग-२)\nनिवृत्तीनंतरच्या जीवनशैलीचे आर्थिक नियोजन (भाग-२)\nस्विंग ट्रेडिंग – हेलकाव्यांवर स्वार होण्याचा मार्ग (भाग-२)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/national/meet-women-behind-apps/", "date_download": "2018-12-16T02:46:58Z", "digest": "sha1:L5JLRDMI4W5NIML3NAAXE3V4ZFVSNTAE", "length": 35784, "nlines": 387, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Meet The Women Behind The Apps | Women'S Day 2018: 'त्या' बनवतात दैनंदिन वापरासाठीची अॅप | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १६ डिसेंबर २०१८\nदेवा सुंदर जगामंदी कारं माणूस घडविलास\n...तर गोदावारीच्याच दशक्रियेची वेळ\nसाने गुरुजी कथामाला चळवळीला समर्पण\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\n‘ऑनलाइन डेटिंग’ करताना जरा जपून... कुठे सेक्स रॅकेट तर कुठे फसवणुकीचे जाळे\nमुख्यमंत्र्यांची शिवसेनेला युतीसाठी पुन्हा हाक\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nउत्तर भारतीय महापंचायतचे अध्यक्ष विनय दुबे पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ता योगेंद्र तिवारीही पोलिसांच्या ताब्यात. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी दादरहून घेतले ताब्यात.\nपर्थ - अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला चौथा झटका, 51 धावांवर बाद\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nउत्तर भारतीय महापंचायतचे अध्यक्ष विनय दुबे पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ता योगेंद्र तिवारीही पोलिसांच्या ताब्यात. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी दादरहून घेतले ताब्यात.\nपर्थ - अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला चौथा झटका, 51 धावांवर बाद\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nAll post in लाइव न्यूज़\nWomen's Day 2018: 'त्या' बनवतात दैनंदिन वापरासाठीची अॅप\nतंत्रज्ञानातही आज महिला मागे नाहीत.\nआज जागतिक महिला दिन. विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या महिलांचा गौरव नेहमी होताना आपण पाहिला आहे. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री आज समाजात वावरताना दिसते. तंत्रज्ञानातही आज महिला मागे नाहीत. आपल्या मोबाइलमध्ये असणारे व आपल्याला रोजच्या वापरात उपयु���्त ठरणारे अॅप्लिकेशन तयार करणाऱ्याही काही माहिला आहेत ज्यांच्या कामामुळे आपण मोबाइलमधील हे अॅप्लिकेशन सहजतेने वापरतो. आज जागतिक महिला दिनानिमित्त जाणून घेऊया या महिलांबद्दल..\n- हॅलो इंग्लिश: लर्न इंग्लिश\nइंग्रजी भाषा ही आजच्या काळाची गरज आहे. कुठल्याही क्षेत्रात आज गेलात तर इंग्रजी भाषा बोलली जाते. म्हणून इंग्रजी समजणही तितकंच महत्त्वाचं आहे. आजही अशी अनेक लोक आहेत ज्यांना इंग्रजी नीट बोलता येत नाही तसंच समजतही नाही. म्हणून यंग इंडियाची गरज लक्षात घेता प्रन्शू पटणी यांनी इंग्रजी शिकविणार अॅप डेव्हलप केलं. कुठल्याही वयाच्या व्यक्तीला इंग्रजी भाषेतील थोडफार तरी कळावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रन्शू यांनी हे अॅप डेव्हलप केलं. मोबाइलच्या माध्यमातून येत्या काळात सगळ्यांनाच इंग्रजी समजावं, असा त्यांचा मानस आहे. इंटरनेटचा फार वापर करता न येणाऱ्यांसाठीही हे अॅप महत्त्वाचं आहे.\n- ओबीनो, हेल्थ अॅण्ड वेट लॉस कोच\nवजन कमी करण्याची इच्छा सगळ्यांनाच असते. फार मेहनत करूनही वजन कमी न झाल्याने सगळेच चिंतेत असतात. विशेष म्हणजे बाळंतपणात व बाळंतपणानंतर वाढलेलं वजन घटवणं ही महिलांसमोर मोठी समस्या असते. असाच अनुभव होता ओबीनो हे अॅप डेव्हलप करणाऱ्या रितू श्रीवास्तव यांचा. पहिल्या मुलीला जन्म दिल्यावर वाढलेलं वजन घटवणं हा रितू यांच्या समोरील मोठा पेच होता. खूप मेहनत करून त्यांनी वजन तर घटवलं पण त्यानंतर ओबीनो या अॅपची निर्मिती केली. वजन कमी करण्यासाठीच्या सोप्या टीप्स देणारं हे अॅप आहे. मोबाइल अॅपच्या माध्यमातून मिळणाऱ्या टीप्समुळे वजन घटतं हे लोकांना समजवून देणं मोठी समस्या होती. पण सगळी आव्हान सांभाळत रितू यांनी हे काम पूर्ण केलं. रितू यांनी त्यांच्या गुरू कांचन कुमार यांच्या मदतीने ओबीनो अॅप डेव्हलप केलं.\n- हॅबिटिका: गेमिफाय युअर टास्क\nतुम्ही एकाच खूप मेहनत करून काम करू शकता आणि खेळूही शकता याचं उत्तम उदाहरण म्हणजे हॅबिटिका हे अॅप आहे. या अॅपमध्ये टास्क मॅनेजमेंट आहे. ज्यांना व्यक्तीमत्त्व विकासावर भर देत विविध आव्हान पेलायला आवडतात व तेही खेळाच्या माध्यमातून अशांसाठी हे अॅप आहे. सिएना सेल्सी आणि विकी हसू यांनी या अॅपची निर्मिती केलीये. या दोघांनी आपापलं स्कील वापरू हे अॅप तयार केलं आहे.\n- कॅनवा- फ्री फोटो एडिटर अॅण्ड ग्राफिक डिझाइन टूल\nडिझाइन करणं किंवा ग्राफिक करणं हे प्रत्येकाला सोप जावं व अगदी सोप्या पद्धतीने ते करता यावं हा विचार करून मेलानी पेर्किन्स यांनी कॅनवाची निर्मिती केली. कॉलेजमध्ये असताना मेलानी त्यांच्या वर्गातील मुलांना सॉफ्टवेअर डिझाइन करताना पाहायच्या. त्यावेळी डिझाइन करणं, सोपं नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. हाच विचार करून मेलानी यांनी कॅनवा डेव्हलप केलं. कॅनवा हे अॅप लॉन्च करण्यासाठी मेलांनी यांनी आधी फ्युजन बूक व इयरबूक डिझाइन लॉन्च करून तपासणी केली व त्यानंतर कॅनवा तयार केलं. कॅनवाच्या माध्यमातून सुंदर डिझाइन, फोटो एडिटिंग सहजतेने करता येतं.\n- पिरिअड टॅकर क्लू\nकाही खासगी अनुभवानंतर हा अॅपची निर्मिती झाली. डॅनिश इंटरप्रिनियर इदा टीन यांनी हे अॅप तयार केलं आहे. बर्थ कंट्रोल पिल्स इदा यांच्यासाठी फायद्याच्या ठरत नव्हत्या. म्हणूनच दैनदिनी तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी हे अॅप तयार केलं. प्रत्येक स्त्रीला तिच्या मासिक पाळीतील समस्या व इतर आरोग्याच्या समस्या डिजिटल पद्धतीने पाहता याव्यात यासाठी हे अॅप तयार झालं.\n- किचर स्टोरीज- रेसिपी, बेकिंग, हेल्थी कुकिंग\nस्वयंपाक करणं ही एक कला आहे. म्हणून ती कला प्रत्येकाला जोपासला यावी यासाठी तयार झालेलं हे अॅप आहे. ज्यांना स्वयंपाक येत नाही अशांना व्हिडीओ व फोटोच्या माध्यमातून शिकता यावं, यासाठी हे अॅप तयार झालं. सोशल मीडियावर आधी चांगल्या क्वालिटीचे व्हिडीओ व फोटो नसल्याने ती संधी साधत मेंटिंग गो आणि वेरेना हुबर्ट्ज या दोघींनी कुकिंग स्पेशल अॅप तयार केलं.\n- सिंपल हॅबिट मेडिटेशन\nआजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःसाठी काही मिनिटांचा वेळ देणं कठीण आहे. रोजच्या कामाशिवाय काही जणांच्या आयुष्यात अशा घटना घडतात ज्यामुळे ती व्यक्ती त्या घटनेच्या विचारात असते. त्या घटनेच्या मानसिक त्रासाला सामोरी जाते. युन्हा किम या महिलेने या अॅपची निर्मिती केली. व्यवसाय करण्याच्या विचारात असणाऱ्या युन्हा किम यांनी जेव्हा त्यांच्या व्यवसायाची सुरूवात केली तेव्हा 100 तास काम करत होत्या. त्यामुळे त्यांना झोप मिळणं कठीण होतं. स्वतःला रिलॅक्स करण्यासाठी त्यांनी मेडिटेशन करण्याचा निर्णय घेतला. मेडिटेशनमुळे त्यांच्या आयुष्यात मोठे बदल झालेले त्यांनी पाहिले. आपल्याला जो अनुभव आला तो प्रत्���ेकाला मिळावा यासाठी त्यांनी मेडिटेशन अॅप विकसित केलं. व्यस्त जीवनशैली असणाऱ्या लोकांना एका मिनिटाच्या आत रिलॅक्स होता यावं, यापद्धतीने या अॅपची आखणी केली.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nWomen's Day 2018महिला दिन २०१८\nमहिलांनी कौटुंबिक संवाद वाढविण्याची गरज, राजेंद्र भारूड यांचे प्रतिपादन\nदुचाकी रॅलीत महिलांची फॅशन परेड, पनवेलमध्ये अनोखे आयोजन\nमिसेस लोणावळा व्यक्तिमत्त्व स्पर्धा, मोनाली कुलकर्णी, दीपाली देखणे यांचा नगर परिषदेतर्फे गौरव\nनाशिकरोड-देवळाली कॅम्पला महिला दिनानिमित्त रॅली\nसांस्कृतिक कार्यक्रम : जागतिक महिला दिनानिमित्त विविध उपक्रम तू दुर्गा, तूच रणरागिणी...\nइनरव्हील क्लब कळवणच्यास्मिता खैरनार ठरल्या ‘मिसेस कळवण’\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nकाश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवाईनंतर हिंसाचार, आठ नागरिकांचा मृत्यू\n\"...म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपात असते\nजम्मू-काश्मीरच्या पुलवामात 3 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद, इंटरनेट सेवा खंडित\nमोदींच्या विदेश दौऱ्यांवर २८० दशलक्ष डॉलर खर्च\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या ��िअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nआधुनिक कचरापेटीच्या सहा सेन्सर चीप चोरीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%AA%E0%A5%AE", "date_download": "2018-12-16T02:24:18Z", "digest": "sha1:TPTGQ5CWSYEQMBAW4EVZS3OWWUFGNUZH", "length": 3040, "nlines": 50, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १५४८ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १५४८ला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:इ.स. १५४८ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nवर्ग:इ.स.चे १५४० चे दशक ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/9036", "date_download": "2018-12-16T01:57:16Z", "digest": "sha1:7XAWLKTAAUDKQNYQYAMRCRFMPODJGBUM", "length": 19245, "nlines": 306, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सहज सुचेल तसे : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सहज सुचेल तसे\nमैं तवायफ़ हूँ, मुजरा करुँगी\nनगरवधू, देवदासी, तवायफ़ - काल आणि संस्कृती कोणतीही असो; वेगवेगळ्या नावानी या स्त्रिया समाजाचे (म्हणजे मुख्यतः पुरुषांचे) रंजन करत आल्या. या सगळ्या स्त्रियांचं खरं काम खरोखरच रंजन करणे इतकेच अपेक्षित होते, कारण या सगळ्या चित्रकला, नृत्य, गायन, काव्य, संभाषण या आणि अशा कलांचा अभ्यास असलेल्या. तेच त्यांचं उपजिविकेचं साधन. पण दुर्दैवाने त्यांचं नाव मात्र निगडित झालं ते समाजाने आणि परिस्थितीने त्यांच्यावर लादलेल्या दुसऱ्याच एका गोष्टीशी त्यांच्यातले हे गुण जणू समाधान करायला अपुरे पडल्यासारखे त्यांच्यावर भलतेच काम लादले गेले आणि नगरवधू, देवदासी, तवायफ़ हे सगळे शब्द वेश्याव्यवसायाशी जोडले गेले.\nRead more about मैं तवायफ़ हूँ, मुजरा करुँगी\nप्रिया यांचे रंगीबेरंगी पान\nआजपर्यंत गाण्यांवर जे लेख लिहिले ते सहज चाळताना लक्षात आलं की सगळे हिंदी चित्रपट संगीतावर लिहिले. असं कसं झालं मराठी गाण्यांवरचं प्रेम खरं तर हिंदी गाण्यांपेक्षा जुनं मराठी गाण्यांवरचं प्रेम खरं तर हिंदी गाण्यांपेक्षा जुनं गदिमा, शांताबाई शेळके, पाडगांवकर, जगदीश खेबुडकर, पी. सांवळाराम या आणि अशा अनेक कवींच्या रचनांमधूनच लहानपण, तारुण्य, आता मध्यमवय सगळं उमजायला मदत झाली. आयुष्यातले सगळे बरे-वाईट अनुभव माझ्या वाट्याला येण्यापुर्वीच त्यांना या गीतकारांनी कागदावर मांडले. या एकेका गीतकारावर एक लेख लिहून पुरणार नाही इतकं अफाट आणि दर्जेदार काम त्यांनी करुन ठेवलं आहे. पण तरी मराठी गाण्यांवर काहीच लिहू नये मी\nRead more about गीत जन्मले काव्यामधुनी\nप्रिया यांचे रंगीबेरंगी पान\nइशारों इशारों में दिल लेनेवाले...\nलताच्या गाण्यांवर लागोपाठ दोन लेख लिहिलेले पाहून बहिणीने मुद्दाम फोन करुन निषेध व्यक्त केला - म्हणाली, 'तुला माहितिये मला आशा जास्त आवडते म्हणून मुद्दाम मला चिडवायला लतावर लेख लिहिलेस ना' तिची समजूत घालताना माझी पुरेवाट झाली' तिची समजूत घालताना माझी पुरेवाट झाली ��री तिला सांगून पाहिलं की बये, दुसरा लेख दोघींनी म्हटलेल्या गाण्यांवर लिहिलाय ना... पण बाईसाहेब अश्या काही फुरगंटून बसल्या, काही केल्या पटेचना. शेवटी म्हटलं, बरं, मग आता काय लिहू तूच सांग. म्हणाली की आशा-रफी अशा द्वंद्वगीतांवर लिही काहीतरी आणि मग फोन कर. तोवर केलास तर तुझ्या मेहुण्यांशी, भाचरांशी बोल...\nRead more about इशारों इशारों में दिल लेनेवाले...\nप्रिया यांचे रंगीबेरंगी पान\n'नील'... जॉन जवळ-जवळ धावतच नीलच्या अॉफिसमध्ये शिरणार तेवढ्यात त्याला लक्षात आलं की अॉफिसचा दरवाजा अोढून घेतलेला होता. दार उघडून जॉन आत शिरला आणि क्षणभर त्याला काही सुचेनासं झालं - इतकं की आपण नीलकडे का आलो ते सुद्धा तो विसरायच्या बेतात होता. समोरचं दृश्य पाहून त्याला हसावं की वैतागावं हेही कळेना... अॉफिसमधल्या मोठ्ठ्या मॉनिटर वॉलवर एरवी जेम्स वेब किंवा चंद्रा दुर्बिणीवरुन येणारं चित्र आणि जवळच भल्यामोठ्या व्हाईटबोर्डवर मोठ-मोठी समीकरणं यात हरवलेला नील हे नेहमीचं दृश्य.\nप्रिया यांचे रंगीबेरंगी पान\nअो चाँद जहाँ वो जाये...\nदोन बहिणी... खरं तर चार; पण याच दोघींवर सगळ्यांच प्रेम आणि लक्ष केंद्रित होतं. अर्थात त्याला कारणंही अनेक आहेत, पण सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यासारखं या जगात कोणी नाही... याआधी झालं नाही आणि पुढचं कोणी पाहिलंय मजा म्हणजे त्या दोघींमध्येही फारसं साम्य नाही. दोघींची गाण्याची जात निराळी, अदा निराळी, पेशकारी निराळी; इतकंच काय, पण दोघींच्या आवाजातला दर्दही निराळा...\nRead more about अो चाँद जहाँ वो जाये...\nप्रिया यांचे रंगीबेरंगी पान\nसवेरे का सूरज तुम्हारे लिये है ....\nबाहेर किती मिट्ट काळोख पडलाय जणू संध्याकाळ झालीसुद्धा थंडीच्या दिवसात दिवस असतोही छोटा आणि हा आजच्यासारखा एखादा दिवस उगवतानाच बरोबर ढगाळ वातावरण घेऊन उगवतो. बातम्यांत त्या वेदरवाल्यानेही काही आशा दाखवली नाही एखादा क्षण तरी सूर्य दिसेल याची. 'As you can see on the radar map, we have a lot of cloud cover and it doesn't look like it is going anywhere any time soon. So today seems to be a typical, cold winter day. As the week progresses, weekend holds a very good chance for some good football weather.' सकाळी-सकाळी असं काही ऐकलं की दिवसातला निम्मा उत्साह संपतो तिथेच.\nRead more about सवेरे का सूरज तुम्हारे लिये है ....\nप्रिया यांचे रंगीबेरंगी पान\nएकदा स्वप्नात देव आला\nजागेपणी आमची भेट होण्याची तशी शक्यता नाहीच\nखरं तर मी अोळखलंच नाही,\nतेव्हा त्यानीच आपली अोळख कर���न दिली\nथोडं अवघडुन मी म्हटलं, सॉरी हं, मी अोळखलं नाही\nआपली कधी भेटही नाही झाली आणि परिचयही नाही\nघरी आलेल्या पाहुण्याला म्हणावं तसं म्हटलं,\nबसा की, मी पाणी घेऊन येते\nपाणी घेऊन गेले तर तो इकडे-तिकडे बघत होता - उभ्याउभ्याच\nम्हणाला, भेट झाली नाही, परिचय नाही म्हणालीस,\nपण स्वयंपाकघरातच छोटंसं देवघर केलंयस,\nगणपती-देवीच्या मूर्ती-वॉल हॅंगिंग-घड्याळंही दिसताहेत.\nएक क्षण मी गडबडलेच,\nप्रिया यांचे रंगीबेरंगी पान\nछुपा लो युँ दिल में प्यार मेरा...\nगाण्यावर मनापासून प्रेम करणारा माणूस बरेच वेळा सकाळी उठतो तोच डोक्यात एखाद्या गाण्याची अोळ किंवा धुन घेऊन. उठता-उठता नेमकं तेच गाणं का या प्रश्नावर विचार करत मी कित्येक तास घालवले असतील... आधल्या दिवशी घडलेल्या कशाशी त्याचा संबंध आहे का या प्रश्नावर विचार करत मी कित्येक तास घालवले असतील... आधल्या दिवशी घडलेल्या कशाशी त्याचा संबंध आहे का रात्री पडलेल्या स्वप्नात कुठे त्याचा संदर्भ लागतो का रात्री पडलेल्या स्वप्नात कुठे त्याचा संदर्भ लागतो का शेवटी नाद सोडला. आज सकाळी जाग आली ती 'ममता' चित्रपटातल्या 'छुपा लो युँ दिल में प्यार मेरा, के जैसे मंदीर में लौ दिये की' गुणगुणत. गाभाऱ्यात भरुन राहणारा अोंकार असावा तसा हेमंतकुमारचा आवाज आणि जोडीला मन व्याकुळ करणारा 'तिचा' आवाज.\nRead more about छुपा लो युँ दिल में प्यार मेरा...\nप्रिया यांचे रंगीबेरंगी पान\nतीनी सांजा सखे मिळाल्या...\nसंध्याकाळची वेळ फार विचित्र असते नाही त्यातून कालच्यासारखी आज नसते आणि आजच्यासारखी उद्या... खरं तर सूर्य नुकताच क्षितिजाखाली गेलाय आणि आकाशात एखादी चांदणी नुकतीच डोकावतेय, चंद्राच्या आगमनाची चाहूल देतेय यापेक्षा फार काही वेगळं बाहेर घडत नसतं. जे घडतं ते सगळं आत, आपल्या मनात असतं.\nRead more about तीनी सांजा सखे मिळाल्या...\nप्रिया यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://jivanika.wordpress.com/%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B2/", "date_download": "2018-12-16T02:06:14Z", "digest": "sha1:3235MWEMSOO237Y55M3RUFA5J55RMVJG", "length": 5152, "nlines": 135, "source_domain": "jivanika.wordpress.com", "title": "आव��्जून बघाव्यात अशा फिल्म्स | थोडेसे मनातले ...", "raw_content": "\nआवर्जून बघाव्यात अशा फिल्म्स\nतुमच्या आमच्या रोजच्या जीवनातले …\nमुखपृष्ठ » आवर्जून बघाव्यात अशा फिल्म्स\nआवर्जून बघाव्यात अशा फिल्म्स\nमला हॉलीवूड फिल्म्स खूप आवडतात. अशा काही फिल्म्स ची नाव देत आहे.\n2 thoughts on “आवर्जून बघाव्यात अशा फिल्म्स”\nसप्टेंबर 4, 2009 येथे 5:55 pm\t | उत्तर\nडिसेंबर 3, 2010 येथे 3:01 pm\t | उत्तर\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nभावलेले काही ... १\njivanika च्यावर आमचे सर ( गुरुजी)\nSaurabh Kamble च्यावर आमचे सर ( गुरुजी)\nsudhir13tingare च्यावर थोडेसे मनातले…\nमेरी खामोशी कि आवाज\n2012 Blogging India It's mine MJ photography random thoughts technology wordpress आम्ही मुली कथा कविता काहीतरी काहीतरी असंच गाणं घटना चित्रपट चित्रपट परिचय पीयू पुणे मनातले मी सिंधुताई सपकाळ\nतुमच मत महत्त्वाच आहे.\nहा ब्लॉग येथे जोडलेला आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-maratha-agitation/success-people-who-sacrificed-reservation-maratha-community-vinod-patil", "date_download": "2018-12-16T02:28:31Z", "digest": "sha1:4ZBVFXXHP6EYZ65JWHLM4T4QIUN2IHJA", "length": 9083, "nlines": 157, "source_domain": "www.esakal.com", "title": "The success of the people who sacrificed the reservation for Maratha community: Vinod Patil मराठा समाजाला आरक्षण हे बलिदान देणाऱ्या बांधवांचे यश : विनोद पाटील | eSakal", "raw_content": "\nमराठा समाजाला आरक्षण हे बलिदान देणाऱ्या बांधवांचे यश : विनोद पाटील\nगुरुवार, 29 नोव्हेंबर 2018\nऔरंगाबाद : मराठा समाजाला 16 टक्‍के आरक्षण म्हणजे बलिदान देणाऱ्या तरुणांना खरी श्रद्धांजली आहे. हे आरक्षण म्हणजे रस्त्यावर झेंडा घेऊन उतरलेल्या प्रत्येक बांधवांचे यश असल्याचे मत मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देणाऱ्या विनोद पाटील यांनी व्यक्‍त केले.\nऔरंगाबाद : मराठा समाजाला 16 टक्‍के आरक्षण म्हणजे बलिदान देणाऱ्या तरुणांना खरी श्रद्धांजली आहे. हे आरक्षण म्हणजे रस्त्यावर झेंडा घेऊन उतरलेल्या प्रत्येक बांधवांचे यश असल्याचे मत मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देणाऱ्या विनोद पाटील यांनी व्यक्‍त केले.\nमराठा आरक्षणासाठी रस्त्यावरील आंदोलनासोबतच न्यायालयीन लढाईसाठी पाटील यांचा पुढाकार राहिलेला आहे. गुरुवारी (ता.29) मुळ आरक्षणाला धक्‍का न लावता तामिळनाडूच्या धर्तीवर सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) अंतर्गत राज्यातील मराठा समाजाला स्वतंत्र 16 टक्के आरक्षण देण्याची तरतूद देण्याची शिफारस मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाच्या कृत�� आराखड्यात करण्यात आली होती.\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी हा आराखडा सभागृहात सादर केला. त्यानंतर आरक्षणासाठी विधेयकही मांडले. या विधेयकाला दोन्ही सभागृहांमध्ये एकमताने मंजुरी देण्यात आली. यानंतर पाटील यांनी मराठा समाज बांधवांचे अभिनंदन तसेच न्यायालय, सरकार व सर्व विरोधी पक्षाचे आभारही व्यक्‍त केले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mr.wikiscan.org/?menu=dates&date=2018&list=pages&filter=meta&sort=weight", "date_download": "2018-12-16T01:58:32Z", "digest": "sha1:DAD2EBUHWJML7BCQS7BMEF3EL7JCFHRE", "length": 19469, "nlines": 168, "source_domain": "mr.wikiscan.org", "title": "2018 - Project pages - Wikiscan", "raw_content": "\n843 66 233 41 k 68 k 40 k विकिपीडिया:मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त विकिपीडिया कार्यशाळा - दयानंद महाव…\n5.4 k 68 97 8.2 k 10 k 8 k विकिपीडिया:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा/सहभागी\n661 69 164 30 k 35 k 30 k विकिपीडिया:मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त विकिपीडिया कार्यशाळा-डॉ.बाबासाहेब …\n2.5 k 28 168 34 k 43 k 33 k विकिपीडिया:भारतीय स्वातंत्र्यलढा संपादन अभियान २०१८\n19 k 27 39 183 k 185 k 271 k विकिपीडिया:धूळपाटी/केवळ मराठी\n1.7 k 21 119 -49 k 426 k 63 k विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे\n295 44 54 7.4 k 12 k 7.2 k विकिपीडिया:महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित मराठी विकिपीडिया कार्यशाळा मंत्रा…\n1.4 k 29 46 1 2.1 k 20 k 2 k विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना २०१८/सहभागी\n593 28 130 18 k 21 k 17 k विकिपीडिया:प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा, पुणे - दि.२४ व २५ फेब्रुवारी २०१८\n100 k 4 11 3.4 k 7.4 k 87 k विकिपीडिया:संदर्भ द्या\n2.3 k 12 205 40 k 42 k 40 k विकिपीडिया:महिला स्वास्थ्यविषयक लेख संपादन अभियान २०१८\n888 16 119 -30 k 305 k 66 k विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन\n11 k 9 35 11 k 12 k 11 k विकिपीडिया:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा\n274 34 63 9.6 k 12 k 9.4 k विकिपीडिया:मराठी भाषा पंंधरवड्यानिमित्त विकिपीडिया कार्यशाळा गोगटे जोगळेक…\n676 27 39 15 k 14 k 14 k विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०१८\n224 35 70 12 k 18 k 12 k विकिपीडिया:मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त विकिपीडिया कार��यशाळा - जनसंज्ञापन …\n962 16 81 5.2 k 30 k 19 k विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन\n20 k 6 14 8.1 k 8.8 k 7.9 k विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना २०१८\n913 14 89 -129 k 284 k 2.3 k विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न\n108 32 34 13 k 12 k 12 k विकिपीडिया:मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त विकिपीडिया कार्यशाळा-शासकीय ज्ञान …\n98 k 0 0 विकिपीडिया:शोध\n535 19 66 -19 k 155 k 2.3 k विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा\n107 28 59 15 k 15 k 15 k विकिपीडिया:मराठी संपादन कार्यशाळा-श्री पद्ममणी जैन सीनिअर कॉलेज,पाबळ\n870 11 42 82 k 80 k 80 k विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/नकल-डकव धोरणे\n11 k 3 3 80 82 23 k विकिपीडिया:वनस्पती/यादी\n31 k 3 3 -1 57 339 k विकिपीडिया:मदतकेंद्र/जुनी माहिती २\n22 31 22 k 21 k 21 k विकिपीडिया चर्चा:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा/सहभागी\n534 9 126 19 k 20 k 19 k विकिपीडिया:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धेसाठी स्थानिक विषयांशी निगडीत लेखां…\n25 k 0 0 विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार\n722 12 24 -53 k 91 k 15 k विकिपीडिया:मदतकेंद्र\n526 17 22 2.6 k 54 k 56 k विकिपीडिया:प्रकल्प/करावयाच्या गोष्टींची मध्यवर्ती यादी\n140 20 58 13 k 14 k 13 k विकिपीडिया:महिला स्वास्थ्य लेख संपादन कार्यशाळा\n14 k 1 2 4 92 13 k विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ\n132 20 31 10 k 10 k 9.9 k विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा,कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत…\n164 18 34 8.6 k 16 k 8.4 k विकिपीडिया:मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त विकिपीडिया कार्यशाळा - विलिंग्डन म…\n5.8 k 2 2 -25 25 13 k विकिपीडिया:विकिप्रकल्प वनस्पती\n119 18 27 8.4 k 9.7 k 8.2 k विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा - जीवित नदी, पुणे\n276 13 32 15 k 79 k 14 k विकिपीडिया:कौल/माजी प्रचालक\n91 18 32 9.1 k 8.9 k 8.9 k विकिपीडिया:महिला स्वास्थ्य लेख संपादन कार्यशाळा - विज्ञान आश्रम,पाबळ\n6.6 k 0 0 विकिपीडिया:माहितीपृष्ठ\n5.6 k 0 0 विकिपीडिया:दिनविशेष/मार्च\n3.6 k 2 7 0 1 k 11 k विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/ऑनलाइन शब्दकोश यादी\n5.5 k 0 0 विकिपीडिया:दिनविशेष/सप्टेंबर\n8 56 84 k 83 k 82 k विकिपीडिया चर्चा:लेखांची प्रतवारी\n1.2 k 1 2 -42 k 42 k 2.2 k विकिपीडिया:आंतरविकि दूतावास\n64 15 22 9.4 k 9.4 k 9.2 k विकिपीडिया:मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त विकिपीडिया कार्यशाळा-शिवाजी विद्या…\n794 3 6 3.5 k 3.5 k 16 k विकिपीडिया:शैली मार्गदर्शक\n3.3 k 0 0 विकिपीडिया:संचिका चढवा\n2.9 k 0 0 विकिपीडिया:शंभर मराठी फायदे\n1.3 k 1 1 90 90 6.4 k विकिपीडिया:प्रकल्प\n52 13 19 6.1 k 6 k 6 k विकिपीडिया:आयबीटी निदेशक कार्यशाळा,विज्ञान आश्रम २९ ऑक्टोबर २०१८.\n2 k 0 0 विकिपीडिया:सगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित लेखांची यादी/आंतरभाषीय परिपेक्ष\n1.8 k 0 0 विकिपीडिया:दिनविशेष/जुलै\n7 33 28 k 28 k 27 k विकिपीडिया चर्चा:भारतीय स्वातंत्र्यलढा संपादन अभियान २०१८\n1.7 k 0 0 विकिपीडिया:क्रीडा/खेळ\n1.6 k 0 0 विकिपीडिया:दिनविशेष/ऑगस्ट\n1.6 k 0 0 विकिपीडिया:दिनविशेष/ऑक्टोबर\n1.5 k 0 0 विकिपीडिया:सफर\n106 10 26 3.4 k 3.4 k 3.3 k विकिपीडिया:प्रगत प्रशिक्षण कार्यशाळा,(दिनांक ६ ऑगस्ट २०१८) पुणे\n164 8 21 24 k 26 k 24 k विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/निष्क्रीय प्रचालक\n133 9 34 5.8 k 5.8 k 5.7 k विकिपीडिया:जागतिक भाषांतर दिनानिमित्त भाषांतर पंधरवडा २०१८\n1.1 k 0 0 विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर\n1.1 k 0 0 विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख\n449 5 5 -11 k 14 k 0 विकिपीडिया:धूळपाटी\n991 0 0 विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प\n955 0 0 विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर\n219 4 21 19 k 103 k 65 k विकिपीडिया:तटस्थ दृष्टीकोन\n6 12 -45 k 71 k 14 k विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता\n6 17 9.3 k 9.1 k 9.1 k विकिपीडिया चर्चा:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा\n270 5 7 68 38 k 8.5 k विकिपीडिया:मोबाईल साहाय्य\n750 1 3 17 99 11 k विकिपीडिया:पाच आधारस्तंभ\n5 14 11 k 11 k 11 k विकिपीडिया चर्चा:महिला स्वास्थ्यविषयक लेख संपादन अभियान २०१८\n68 7 9 10 k 11 k 35 k विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ/चहा\n5 13 12 k 12 k 12 k विकिपीडिया चर्चा:ॲडमिनटायटीस\n73 5 14 16 k 17 k 16 k विकिपीडिया:कौल/आयातदार\n4 10 19 k 19 k 19 k विकिपीडिया चर्चा:सामग्रीची मालकी\n139 3 20 13 k 14 k 12 k विकिपीडिया:ॲडमिनटायटीस\n98 2 64 7.9 k 8.5 k 66 k विकिपीडिया:धूळपाटी/एक स्थान अनेक नावे\n6 7 2.8 k 26 k 2.8 k विकिपीडिया चर्चा:संपादनेथॉन/साईटनोटीस/2\n713 0 0 विकिपीडिया:मी मराठी भाषा बोलतेय......\n89 4 22 11 k 11 k 11 k विकिपीडिया:ऑटोविकिब्राउझर/विनंत्या\n432 2 3 636 638 3.9 k विकिपीडिया:ऑटोविकिब्राउझर\n3 10 39 k 114 k 38 k विकिपीडिया चर्चा:कौल/माजी प्रचालक\n237 3 13 3.2 k 3.6 k 3.1 k विकिपीडिया:संरक्षण धोरण\n65 4 22 8.6 k 8.6 k 8.4 k विकिपीडिया:अधिकारविनंती\n268 2 8 3.9 k 3.8 k 3.8 k विकिपीडिया:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा/निकाल\n333 2 7 381 469 30 k विकिपीडिया:प्रचालक\n82 3 23 9.5 k 12 k 9.3 k विकिपीडिया:विकिसुट्टी\n100 3 32 3.4 k 6.2 k 3.3 k विकिपीडिया:वर्गीकरण/दुहेरी वर्ग\n4 4 3.1 k 3.1 k 3.1 k विकिपीडिया चर्चा:चावडी/ध्येय आणि धोरणे/निष्क्रीय प्रचालक\n56 4 10 5 k 5.1 k 4.9 k विकिपीडिया:सामग्रीची मालकी\n174 2 5 6.8 k 7.3 k 6.7 k विकिपीडिया:मासिक सदर/१० मार्च २०१८\n3 7 4.7 k 4.6 k 4.6 k विकिपीडिया चर्चा:विकिपीडिया आशियाई महिना २०१८\n44 3 10 19 k 19 k 18 k विकिपीडिया:प्रचालकांचा इतिहास\n13 2 4 170 k 166 k 166 k विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन/जुनी चर्चा ३\n169 3 5 222 294 1015 विकिपीडिया:मुखपृष्ठ अलीकडील मृत्यू\n21 3 4 27 k 27 k 90 k विकि��ीडिया:कौल/जुने कौल ५\n18 2 6 82 k 80 k 125 k विकिपीडिया:कौल/प्रचालक/जुने कौल\n4 5 1.8 k 1.8 k 1.8 k विकिपीडिया चर्चा:विकिम्याऊ\n32 2 5 54 k 54 k 137 k विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/जुने प्रस्ताव\n42 3 12 5.5 k 5.6 k 5.4 k विकिपीडिया:अकाउंट क्रिएटर\n35 4 8 2.7 k 2.8 k 2.7 k विकिपीडिया:नकल-डकव धोरणे\n35 3 3 7.5 k 7.4 k 7.3 k विकिपीडिया:मासिक सदर/नोव्हेंबर २०१८\n162 1 5 7.7 k 7.7 k 7.5 k विकिपीडिया:मासिक सदर/मे २०१८\n160 1 2 8.2 k 8 k 8 k विकिपीडिया:मासिक सदर/मार्च २०१८\n3 3 818 1.1 k 818 विकिपीडिया चर्चा:मासिक सदर/१० मार्च २०१८\n41 3 6 4 k 3.9 k 3.9 k विकिपीडिया:कौल/कौल प्रक्रिया मुदत\n4 2 2 42 k 42 k 72 k विकिपीडिया:आंतरविकि दूतावास/जुनी चर्चा १\n1 1 72 k 71 k 71 k विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा १२\n1 1 72 k 70 k 70 k विकिपीडिया:मदतकेंद्र/जुनी माहिती ३\n21 3 3 62 24 k 12 k विकिपीडिया:लघुपथ\n2 2 5.2 k 5.1 k 5.1 k विकिपीडिया चर्चा:धूळपाटी/केवळ मराठी\n23 3 9 4.3 k 4.2 k 4.2 k विकिपीडिया:विकिम्याऊ\n16 3 7 2.7 k 3.1 k 2.7 k विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन/निर्वाचित२०१८\n38 2 12 1 4.9 k 6.2 k 4.7 k विकिपीडिया:सदस्य योगदानाची प्रताधिकार भंगासाठी तपासणी\n1 1 59 k 58 k 58 k विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता/जुनी चर्चा १\n382 0 0 विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे\n6 1 2 172 k 168 k 168 k विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न/जुनी चर्चा २\n2 5 3.3 k 3.3 k 3.3 k विकिपीडिया चर्चा:सदस्य योगदानाची प्रताधिकार भंगासाठी तपासणी\n2 3 3.2 k 3.1 k 3.1 k विकिपीडिया चर्चा:चावडी/ध्येय आणि धोरणे/प्रचंड प्रस्ताव\n25 2 9 12 k 11 k 11 k विकिपीडिया:क्रिया नोंद द्वारे सदस्य\n1 1 35 k 35 k 35 k विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न/जुनी चर्चा ३\n173 2 2 3 3 5.9 k विकिपीडिया:काय लिहू\n2 3 1.9 k 1.9 k 1.9 k विकिपीडिया चर्चा:इतर भाषा २०१७\n2 4 1.7 k 1.7 k 7.1 k विकिपीडिया चर्चा:मुखपृष्ठमथळा\n5 2 4 27 k 31 k 26 k विकिपीडिया:Bot/विनंत्या/जुन्या विनंत्या १\n2 2 2.1 k 2 k 2 k विकिपीडिया चर्चा:वर्गीकरण/दुहेरी वर्ग\n104 2 4 38 132 15 k विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे\n2 2 1.8 k 1.7 k 1.7 k विकिपीडिया चर्चा:सायटॉइड\n35 2 8 2.2 k 2.2 k 2.2 k विकिपीडिया:आकडेवारी\n42 2 7 1.3 k 1.4 k 1.3 k विकिपीडिया:भारतीय स्वातंत्र्यलढा संपादन अभियान २०१८/Sitenotice\n1 1 11 k 11 k 18 k विकिपीडिया चर्चा:तटस्थ दृष्टीकोन\n2 2 1.2 k 1.2 k 1.2 k विकिपीडिया चर्चा:विकिप्रकल्प हिंदू धर्म/प्रस्तावित कामे\n13 2 4 5.8 k 5.6 k 5.6 k विकिपीडिया:विकिपीडियावरील शुन्यावा नियम\n2 2 1 k 1 k 5.2 k विकिपीडिया चर्चा:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन\n214 1 2 -41 61 22 k विकिपीडिया:धूळपाटी/मराठा जातिधारकांच्या संस्था\n12 2 4 119 22 k 119 विकिपीडिया:निष्पक्षपाती दृष्टिकोन\n3 3 5 3.9 k 3.8 k 3.8 k विकिपीडिया:धूळपाटी/बाबासाहेब अांबेडकर\n43 3 5 14 148 29 k विकिपीडिया:उल्लेखनीयता\n2 2 997 997 997 विकिपीडिया चर्चा:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा/निकाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA_%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AD%E0%A5%8C%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6", "date_download": "2018-12-16T01:46:18Z", "digest": "sha1:WBS65IB7Y2K4TIQLSBUXQVVGVH2NKH4T", "length": 5041, "nlines": 183, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:युरोप खंडामधील भौगोलिक प्रदेश - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:युरोप खंडामधील भौगोलिक प्रदेश\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► मध्य युरोप‎ (१ प)\n► स्कँडिनेव्हिया‎ (३ क, ३ प)\n\"युरोप खंडामधील भौगोलिक प्रदेश\" वर्गातील लेख\nएकूण ११ पैकी खालील ११ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १४:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-ganesh-immersion-sangvi-67489", "date_download": "2018-12-16T01:43:23Z", "digest": "sha1:7RJQDQNPTI5H7UOVCXDQGCLQZZZ2YZIM", "length": 13947, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news ganesh immersion in sangvi जुनी सांगवीत गणपती उत्सवासाठी घाट सज्ज | eSakal", "raw_content": "\nजुनी सांगवीत गणपती उत्सवासाठी घाट सज्ज\nसोमवार, 21 ऑगस्ट 2017\nमुळा व पवना नदीच्या कुशीत संगमावर वसलेल्या जुनी सांगवीत गणेश उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येतो. गणरायाच्या आगमनाच्या तयारीत गणेश मंडळाची लगबग सध्या परिसरात सुरू असुन पालिका प्रशासनकडुनही चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. याबाबत नगरसेवक हर्षल ढोरे म्हणाले जुनी सांगवीत सात ते दहा दिवसांचा गणपती उत्सव साजरा करण्यात येतो.\nजुनी सांगवी : पिंपरी चिंचवड शहराचे उपनगर असलेल्या जुनी सांगवीत दरवर्षी प्रमाणे पालिका प्रशासनाकडुन गणपती उत्सवासाठी चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे.\nमुळा व पवना नदीच्या कुशीत संगमावर वसलेल्या जुनी सांगवीत गणेश उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येतो. गणरायाच्या आगमनाच्या तयारीत गणेश मंडळाची लगबग सध्या परिसरात सुरू असुन पालिका प्रशासनकडुनही चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. याबाबत नगरसेवक हर्षल ढोरे म्हणाले जुनी सांगवीत सात ते दहा दिवसांचा गणपती उत्सव साजरा करण्यात येतो. उत्सवासाठी संपुर्ण व्यवस्था ठेवण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत. येथील मुळा पवना नदी परिसरातील घाटांच्या दुरूस्ती बरोबरच घाटांची स्वच्छता, विसर्जन हौदांची स्वच्छता आरोग्य व स्थापत्य विभागाकडुन करण्यात आली आहे. याच बरोबर मिरवणुक रस्त्यावरील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्यात येत आहेत.\nकाही भागातील जयमालानगर, मुळा नदी किनारा रस्ता यावरील खड्डे स्थापत्य विभागाकडुन बुजविण्यात आले आहेत. तर दोन दिवसापासुन सतत पडणा-या संततधार पावसाच्या उघडीपीनंतर राहिलेले खड्डे बुजविण्यात येणार असल्याचे कनिष्ठ अभियंता संजय कांबळे यांनी सकाळशी बोलताना सांगीतले. दुरूस्ती करण्यात आलेल्या सर्व विसर्जन घाटांवर पावसाच्या पाण्याने आलेला गाळ काढुन स्वच्छता करण्यात आली आहे. याबाबत आरोग्य निरिक्षक संजय मानमोडे म्हणाले, गणपती उत्सव काळात सर्व विसर्जन घाटांवर निर्माल्यकुंड ठेवण्यात येणार आहे.मुर्ती विसर्जन हौदातच विसर्जन करण्यासाठी भाविक नागरीकांना आवाहन करण्यात येणार आहे. नागरीकांकडुन निर्माल्य संकलित करण्यासाठी कर्मचा-यांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. नागरीकांनी उत्सव काळात प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.फोटो ओळ: जुनी सांगवीत गणपती उत्सवासाठी पालिका प्रशासनाकडुन घाटांची डागडुजी करून उत्सवासाठी घाट व अंतर्गत रस्ते खड्डेंमुक्त करण्यात आले आहेत.\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीने दलित व आदिवासी समाजाच्या निधीचा कॉलनी परिसरात गैरवापर केल्याची चौकशी...\nस्क्रॅप बसमधील चेसीचा आकार 20 सेमीने कमी\nसोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाकडील 98 बसमधील चेसीज स्क्रॅप झाल्या आहेत. निकषापेक्षा सुमारे 20 सेंटिमीटरच्या कमी आकाराच्या या चेसीज असल्याने...\nअनधिकृत होर्डिंगप्रकरणी पाचपट दंडाचा प्रस्ताव\nपिंपरी - शहरातील खासगी व महापालिकेच्या जागेत जाहिरात फलक अर्थात फ्लेक्‍स व होर्डिंग लावण्यासाठी स्वतंत्र धोरण महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाने...\nइथेच शिकून, पण तिकडे जाणार नाही\nटेकाडी (नागपूर) : हेच शाळा चांगली आहे. अजून खदाणीच्या दगाणीन पडली बी नाय. आमच्या घरची भीत पाह्याटले दगाणीन पडली होती. माय, बहीण अन्‌ मी दबली होती...\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nवेलतूर (नागपूर) : गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे प्रभावित झालेल्या कुही तालुक्‍यातील टेकेपारवासींनी जलसत्याग्रहात शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-cricket-news/india-newzeland-cricket-match-t-20-117110100007_1.html", "date_download": "2018-12-16T00:57:09Z", "digest": "sha1:WOT4QAKVKVBRP53TI6JXT2JKS7ZZUNX7", "length": 14391, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "भारत - न्यूझीलंडविरुद्ध आज पहिली टी-20 लढत | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nभारत - न्यूझीलंडविरुद्ध आज पहिली टी-20 लढत\nन्यूझीलंडविरुद्धच्या अत्यंत रंगतदार अशा एकदिवसीय मालिकेनंतर आज (बुधवार) सुरू होत असलेल्या टी-20 मालिकेत वर्चस्व गाजविण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे. परंतु झटपट क्रिकेटमधील भारतीय संघाची न्यूझीलंडविरुद्धची अत्यंत निराशाजनक कामगिरी पाहता टीम इंडियाला या वेळी नवा इतिहास लिहिण्याकरिता बरीच मेहनत करावी लागणार हे निश्‍चित.\nबाकी कोणत्याही खेळाडूपेक्षा आपल्या वादग्रस्त कारकिर्दीतील अखेरच्या स्पर्धात्मक सामन्यात खेळणाऱ्या आशिष नेहरावरच उद्याच्या लढतीतील प्रकाशझोत राहणार आहे. असंख्य दुखापतींना भलेल्या आणि अनेकदा पुनरागमन केल्यामुळे खळबळजनक ठरलेल्या आशिष नेहराच्या कारकिर्दीला टी-20 क्रिकेटने नवे वळण दिले होते. भेदक डावखुरा वेगवान गोलंदाज असलेल्या नेहरानेही भारतीय संघाला टी-20 क्रिकेटमध्ये आपल्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग करून दिला.\nआता मायदेशातील प्रेक्षकांसमोर अखेरचा सामना खेळून क्रिकेटला अलविदा करण्याची 38 वर्षीय नेहराची इच्छा आहे. तसेच न��हराच्या अखेरच्या सामन्यात त्याला विजयाची भेट देण्याचा भारतीय संघाचा निर्धार आहे. परंतु ते तेवढे सोपे नाही. महेंद्रसिंग धोनीच्या संयमी नेतृत्वाखाली आणि नंतर गेल्या दोन वर्षांत विराट कोहलीच्या आक्रमक नेतृत्वाखाली कसोटी, एकदिवसीय क्रिकेट आणि टी-20 क्रिकेटमध्ये जगभरात दिग्विजय करीत असलेल्या भारतीय संघाने या प्रवासात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका या देशांनाही पराभूत करणाऱ्या भारतीय संघाच्या वाटचालीत न्यूझीलंडविरुद्ध टी-20 क्रिकेटमधील अपयश ही दुखरी नस ठरली आहे.\nभारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध आतापर्यंत एकदाही टी-20 सामना जिंकलेला नाही. किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास भारताने किवींविरुद्ध सर्व टी-20 सामने गमावले आहेत. त्यापैकी अखेरचा पराभव गेल्या वर्षी टी-20 विश्‍वचषक स्पर्धेतील होता. अर्थात विजय मिळविणाऱ्या संघाने इतिहासाची चिंता करायची नसते, तर नव्याने इतिहास घडवायचा असतो. त्यामुळे विराट कोहलीसारख्या अत्यंत आक्रमक आणि सकारात्मक कर्णधाराच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्ध अपयशाची मालिका खंडित करण्याची भारताला संधी आहे हे निश्‍चित.\nनुकत्याच पार पडलेल्य एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडने भारताला जबरदस्त झुंज दिली. परंतु पहिला सामना गमावल्यानंतर खडबडून जागे झालेल्या भारतीय संघाने दुसरा सामना सहज जिंकला आणि तिसऱ्या सामन्यातही न्यूझीलंडचा प्रखर प्रतिकार मोडून काढताना मालिका 2-1 अशी जिंकली. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्‍वास आणि मनोधैर्य सध्या उंचावलेले आहे. आणि याच आत्मविश्‍वासाच्या जोरावर टी-20 क्रिकेटमध्ये न्यूझीलंडवर पहिला विजय मिळविण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.\nआयसीसी वन-डे क्रिकेट क्रमवारीत भारतीय अव्वल\nकार्तिक, शिखरच्या खेळीने भारताचा विजय\nविराट- अनुष्काचा डिसेंबरमध्ये विवाह\nसेहवाग,टेलरमध्ये रंगलं ट्विटर युद्ध\nभारताविरुद्ध मालिकेसाठी न्यूझीलंड संघ जाहीर\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nभारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...\nभारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...\nविराटचे करवां चौथचे ट्विट यंदाचे गोल्डन ट्विट\nकाही दिवसापूर्वी विराटने ट्विटरवर त्यांच्या पहिल्या करवां चौथा फोटो शेअर केला होता. या ...\nतर बीसीसीआय खेळाडूवर कारवाई करणार\nअनेकदा अॅडमिशन घेण्यासाठी वय लपवलं जातं. तर काहीवेळेला खेळामधील विविध वयोगटांतील स्पर्धा ...\nमितालीप्रमाणे मलाही संघाबाहेर काढले होते\nभारतीय महिला क्रिकेटमधील सर्वांत वरिष्ठ खेळाडू असलेल्या मिताली राजला इंग्लंडविरुद्धच्या ...\nऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारत पराभूत\nऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये भारताचा ४ रननी निसटता पराभव झाला आहे. विजयासाठी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://patrakarsangh.com/index.php/_%E0%A4%85-%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6", "date_download": "2018-12-16T00:42:17Z", "digest": "sha1:QBCF7KU7GAAFGPSDQPBQ2G6BFQVZYSVW", "length": 17324, "nlines": 74, "source_domain": "patrakarsangh.com", "title": "अ. भा. मराठी पत्रकार परिषद - patrakarsangh.com", "raw_content": "\nकार्यकारी मंडळ व विश्वस्त\nप्रकाशने आणि दर्पण अंक\nपत्रकार संघातर्फे प्रकाशित पुस्तके\nदर्पण अंकातील लेखांची सूची\nसंस्थेची वास्तु पुनर्रचना (नियोजीत)\nमुख्यपान अ. भा. मराठी पत्रकार परिषद\nमुंबई मराठी पत्रकार संघ\nमराठी पत्रकारिता इतिहासाचे टप्पे\nपत्रकार संघ इतिहास आणि परंपरा\nपत्रकार संघ अध्यक्ष परंपरा\nपत्रकार संघ विश्वस्त परंपरा\nपत्रकारिता अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण\nपत्रकार परिषद व कार्यक्रमांसाठी सभागृह\nसंपर्क व संकीर्ण माहिती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषद\nमराठी पत्रकारांचे पहिले संमेलन मुंबईत झाले, दुसरे पुण्यात झाले त्यात मुंबई व पुण्याच्या पत्रकारांनी प्रामुख्याने भाग घेतला. मुंबई-पुण्याखेरीज इतर काही शहरातही मराठी वृत्तपत्रे प्रसिद्ध होत होती. हळूहळू हे पत्रकारही या संघटनेकडे आकृष्ट झाले आणि सर्व मराठी पत्रकारांची परिषद भरू लागली. या संघटनेला स्थायी स्वरूपही आले. मराठी पत्रकार परिषदेचे नाव अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद असे ठेवण्यात आले. परंतु दुर्दैव असे की परिषदेचे काम दोनदा बंद पडले आणि ते पुन्हा सुरू करण्याची महत्त्वाची कामगिरी मुंबई मराठी पत्रकार संघाला पार पाडावी लागली. पुण्याचे पां. रं. अंबिके यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्ह्यातील पालघर येथे परिषदेचे चौदावे अधिवेशन झाले. त्यानतंर आठ वर्षे परिषदेचे अधिवेशन झाले नाही. त्यानंतर मुंबई मराठी पत्रकार संघाने पुढाकार घेऊन अधिवेशन मुंबईत बोलविले. त्यानंतर १९७३ पर्यंत परिषद व्यवस्थित चालली. १९७३ साली अमरावतीचे श्री. बाळासाहेब मराठे परिषदेचे अध्यक्ष झाले आणि परिषदेचे काम पुन्हा एकदा थंड झाले. मुंबई मराठी पत्रकार संघाने पुन्हा एकदा १९७५ मध्ये पुढाकार घेऊन परिषद मुंबईत भरवली. तेव्हापासून मात्र परिषदेच्या कामकाजात काही खंड पडलेला नाही.\nअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या ५३ वर्षांच्या इतिहासात ३५ अधिवेशने झाली. त्यापैकी दहा अधिवेशनांची अध्यक्षपदे मुंबईकर मराठी पत्रकारांनी भूषविली आहेत. त्यात प्रा. न.र.फाटक, य.कृ.खाडिलकर, श्री. शं. नवरे, पां. वा. गाडगीळ, आचार्य प्र. के. अत्रे, प्रभाकर पाध्ये, यशवंत मोने व कुमार कदम यांचा समावेश आहे. नारायण आठवले हे पण अध्यक्ष झाले. परंतु आपल्या अध्यक्षपदाची मुदत संपण्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला. ह.रा.महाजनी यांचीही अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यांनी समेलनात आपले अध्यक्षीय भाषण केले व भाषणाच्या अखेरीस आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा सादर करून ते अध्यक्षीय खुर्चीवर न बसताच परिषदेतून निघून गेले.\nमुंबई मराठी पत्रकार संघाने आणखी एक अध्यक्ष परिषदेला दिला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांचे नाव नरेंद्र बल्लाळ.\n१९८२-८३ मध्ये बिहारमध्ये डॉ. जगन्नाथ मिश्रा मुख्यमंत्री होते. त्यांनी वृत्तपत्रांवर कडक निर्बंध घालणारे विधेयक बिहार विधानसभेत मांडले. ब्रिटिशांच्या निर्बंधांनाही लाजवील ���से हे विधेयक होते. आक्षेपार्ह मजकूर छापणे व प्रकाशित करणे हा तर गुन्हा होताच, परंतु अशी वृत्तपत्रे विकणे किंवा वितरित करणे हा पण गुन्हा होता. यामुळे सकाळी घरोघर वृत्तपत्रे टाकणारी मुलेही शिक्षेस पात्र ठरत होती. या विधेयकाला देशभरच्या पत्रकारांनी विरोध केला. त्यासाठी जे आंदोलन झाले त्यात मुंबई मराठी पत्रकार संघाने दादरच्या खोदादाद सर्कलमध्ये सदर विधेयकाच्या निषेधार्थ धरण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात मराठीतर पत्रकारांनीही भाग घेतला. त्यामुळे पत्रकारांच्या अभेद्य शक्तीचे दर्शन घडले. देशभरच्या पत्रकारांच्या रेट्यामुळे डॉ. जगन्नाथ मिश्रा यांना हे विधेयक मागे घ्यावे लागले.\nपत्रकारिता व पत्रकार यांच्यावर होणार्‍या अन्यायाविरुद्ध पत्रकार संघ अन्याय होणार्‍याच्या बाजूने उभा राहिला हे स्वाभाविकच आहे, परंतु दूरदर्शनने मराठी भाषेवर अन्याय सुरू केल्यावर प्रथम आवाज उठविला तो मुंबई मराठी पत्रकार संघाने. मुंबईच्या दूरदर्शनवर मराठी कार्यक्रमांमध्ये हळूहळू कपात सुरू झाली तेव्हा मुंबई मराठी पत्रकार संघाने हा प्रश्न हाती घेतला. मराठी भाषिकांचे स्वतंत्र राज्य करावे ही मागणी प्रथम मराठी पत्रकारांच्या व्यासपीठावरून करण्यात आली. त्याचप्रमाणे मराठी भाषेला मुंबई दूरदर्शनवर जास्त प्राधान्य ही मागणीही मुंबई मराठी पत्रकार संघाने प्रथम केली. त्याबरोबर नभोवाणी आणि दूरदर्शन शासकीय नियंत्रणाखालून काढून त्याना स्वायत्तता द्यावी अशीही मागणी १९६६ साली केली. हा प्रश्न पुढे सर्वांनीच उचलून धरला. दूरदर्शनवर मराठीवर जो अन्याय होतो त्याविरुद्ध त्याचा निषेध करण्यासाठी मुंबई दूरदर्शनवर एक मोर्चाही नेला. या मोर्चात मराठी साहित्य संघ, मराठी ग्रंथसंग्रहालय, नाट्य परिषद, मराठी पत्रकार परिषद, वृत्तपत्र लेखक संघ, स्थानीय लोकाधिकार समिती, मराठी विज्ञान परिषद, मराठा महासंघ वगैरे अनेक संस्था सामील झाल्या. त्यावेळी एच. के. एल. भगत हे सदर खात्याचे मंत्री होते. त्यांचीही भेट घेण्यात आली व त्यांच्यापुढेही गार्‍हाणे मांडण्यात आले. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील होते. त्यांच्याही ही गोष्ट ध्यानात आणून देण्यात आली. त्यांनीही हा प्रश्न केंद्र सरकारपुढे मांडून मराठी कार्यक्रमांचे प्रमाण वाढविण्याची मागण��� केली व मराठी प्रेक्षकांचे समाधान करण्याचा आग्रह धरला. मराठी प्रेक्षकांचे समाधान व्हावी इतकी वाढ कार्यक्रमात झाली नाही परंतु कार्यक्रमाचे थोडे प्रमाण वाढले. तेव्हा मराठी भाषेवरील अन्यायाचे प्रश्नही पत्रकार संघ परिणामकारकपणे हाताळतो हे सिद्ध झाले.\n१८ जानेवारी १९८२ रोजी डॉ. दत्ता सामंत यांनी मुंबईतील गिरणीकामगारांचा संप सुरू केला. एक वर्ष झाले तरी संप मिटण्याची काही चिन्हे दिसत नव्हती. गिरणी कामगारांत मराठी कामगार प्रामुख्याने होते. त्यामुळे मराठी कुटुंबे हाल सोसणार्‍यात जास्त प्रमाणात होती. अर्थातच मुंबई मराठी पत्रकार संघाला वाटले की या मराठी कुटुंबांसाठी काहीतरी केले पाहिजे. पत्रकार संघाने कामगार नेते डॉ. सामंत, गिरणी मालक संघाने सरचिटणीस श्री. विजयनगर यांचे वार्तालाप ठेवले. हेतू हा की उभयतांच्या भूमिका लोकांपुढे याव्यात. पण एवढ्याने प्रश्न कसा सुटणार तेव्हा पत्रकार संघाने उभय पक्षी तडजोड घडवून आणण्याचा प्रयत्‍न केला. दुर्दैवाने उभयतांकडून त्याला योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. परंतु पत्रकार लेखणी झिजवून सूचना करून थांबत नाहीत तर समझोता घडवून आणण्याचा प्रत्यक्ष प्रयत्‍न करतात हे दाखवून देण्यात आले.\nतुमच्या सुचना / अभिप्राय / टीपा\nमराठी पत्रकारांचे पहिले संमेलन\nपहिले अध्यक्ष न. र. फाटक\nपत्रकार संघाला स्थैर्य आले\nवास्तू शांती व स्नेहमीलन\nदिवाळी अंक प्रदर्शन - स्पर्धा\nकै. आप्पा पेंडसे पुरस्कार\nसंयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सहभाग\nवर्धापन दिन व पत्रकार दिन\nसाहित्य न नाट्य क्षेत्रातील योगदान\nअ. भा. मराठी पत्रकार परिषद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://helpdesk.mahitibazaar.com/knowledgebase.php?article=10", "date_download": "2018-12-16T01:10:34Z", "digest": "sha1:CDKSW72MICO7ZWRX4JYCKBHQ7ODZ3R4I", "length": 2241, "nlines": 35, "source_domain": "helpdesk.mahitibazaar.com", "title": "माहितीबाझार पॅन सर्व्हिस प्रशिक्षण व्हिडिओ", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nमाहितीबाझार मधील सुविधा संबधित\nअर्ज भरतान येणा-या समस्या बाबत\nपॅनकार्ड कुपन पेमेंट संबधित\nबिल पॉईट पेमेंट संबधित\nपॅन कार्ड समस्या संबधित\nबिल पॉईंट समस्या संबधित\nमाहितीबाझार पॅन सर्व्हिस प्रशिक्षण व्हिडिओ\nPlease refer the below link to View video (माहितीबाझार पॅन सर्व्हिस प्रशिक्षण व्हिडिओ )\nव्हिडिओ पाहण्यासाठी यावर क्लीक करा\nRelated articles माहितीबाझार बिल पॉईंट (Mahitibazaar Billpoint) सर्व्हिस प्रशिक्षण व्हिडिओ\nमाहितीबाझार टीमला खूप खूप शुभेच्छा - धनंजय दिलीप सूतार\nमाहितीबाझार वरील प्रत्येक जाहिरात खात्रीदायक असते -मी अतुल अशोक भालेराव, हडको औरंगाबाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/isis-5-boys-arrested-117102500027_1.html", "date_download": "2018-12-16T00:56:26Z", "digest": "sha1:7LBMFWWSMKMGX3KZUQ7JM5BO3OJECQPA", "length": 8717, "nlines": 111, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आयसिसच्या संपर्कात असलेल्या ५ तरुणांना अटक | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआयसिसच्या संपर्कात असलेल्या ५ तरुणांना अटक\nआयसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संपर्कात असल्याच्या संशयावरून पाच तरुणांना केरळमधून स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कन्नूर भागात २५ ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली.\nपोलिसांच्या माहितीनुसार, आयसिसच्या संपर्कात असलेले भारतीय तरुण परदेशातून केरळमध्ये दाखल होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली. या पाच जणांना ताब्यात घेतल्यानंतर कन्नूरचे पोलीस उपअधीक्षक पी. पी. सदानंदन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्यांची कसून चौकशी केली. यावेळी हे तीघेही तुर्कस्तानातून भारतात परतल्याचे समोर आले आहे. केरळमधील वेलापट्टणम आणि चक्करकल या भागातील ते मुळचे रहिवासी आहेत.\nगुजरात निवडणुक : 9 आणि 14 डिसेंबरला होणार मतदान\nगर्लफ्रेंड्सचे लाड पुरविण्यासाठी गाड्यांची चोरी\nतुमच्या पेक्षा तर सुरेश प्रभू चांगले होते\nशिवराजसिंह खोटे बोलले, ट्रोल झाले\nयावर अधिक वाचा :\nराम मंदिर झालेच पाहिजे मराठवाड्यात लातुरात हुंकार सभेत\nमागच्या सत्तर वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. ...\nकांद्याची आयात शेतकऱ्यांच्या मुळावर\nदुष्काळामुळे त्रासलेला शेतकरी कांद्याला मिळालेल्या तुटपंज्या भावामुळे दुहेरी कात्रीत ...\nखासदार पूनम महाजन यांनी आयआयटी मुंबईच्या बेटीक विभागाला ...\nखासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या दत्तकखेड्यांत कमी खर्चातील वैद्यकीयउपकरणांविषयी शिबीर ...\nविजय मल्ल्या प्रत्यार्पण : सीबीआय, ईडीचे पथक ब्रिटनला रवाना\nभारतीय बँकांचे 9 हजार कोटींहून जास्त रक्कम बुडवून फरार झालेला सम्राट विजय मल्ल्या���्या ...\nभारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...\nभारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...\nमुंबईत अतिवृष्टी (बघा फोटो)\nबाबा रामपालची दोन प्रकरणात सुटका\n'नायगावचा राजा' पाहताना भाविकांना मिळते शिर्डीचे भव्य दर्शन\nब्लू व्हेलचा आणखी एक बळी, पंख्याला लटकून केली आत्महत्या\nमी राम रहीमला घाबरत नाही : पिडीत महिला\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/show?id=1171", "date_download": "2018-12-16T01:17:55Z", "digest": "sha1:PSQP7OPRXLN3N7LBPZUEHQXOJMOABGVP", "length": 2743, "nlines": 63, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "ब्रह्मचैतन्य महाराज - जून मास| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nब्रह्मचैतन्य महाराज - जून मास (Marathi)\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.\nजून १ - परमार्थ\nजून २ - परमार्थ\nजून ३ - परमार्थ\nजून ४ - परमार्थ\nजून ५ - परमार्थ\nजून ६ - परमार्थ\nजून ७ - परमार्थ\nजून ८ - परमार्थ\nजून ९ - परमार्थ\nजून १० - परमार्थ\nजून ११ - परमार्थ\nजून १३ - परमार्थ\nजून १४ - परमार्थ\nजून १५ - परमार्थ\nजून १६ - परमार्थ\nजून १७ - परमार्थ\nजून १८ - परमार्थ\nजून १९ - परमार्थ\nजून २० - परमार्थ\nजून २१ - परमार्थ\nजून २२ - परमार्थ\nजून २३ - परमार्थ\nजून २४ - परमार्थ\nजून २५ - परमार्थ\nजून २६ - परमार्थ\nजून २७ - परमार्थ\nजून २८ - परमार्थ\nजून २९ - परमार्थ\nजून ३० - परमार्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/2643", "date_download": "2018-12-16T02:10:14Z", "digest": "sha1:NHIFV2SFCLMA65WSXDAPTLQWLVPZ25BY", "length": 21401, "nlines": 131, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "चंद्रपूर जिल्ह्यातील रामदेगी | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nरामदेगी हे चंद्रपूर जिल्ह्यातील निसर्गरम्य पण फार परिचित नसलेले ठिकाण. रामदेगी वरोरा तालुक्यात आहे. आनंदवनापासून शेगाव बुद्रुक हे आठवडी बाजाराचे गाव ओलांडले, की पुढे चारगाव धरण लागते. चारगाव धरण पाहण्यासारखे आहे. त्या तलावातून इरई नदीचा उगम झालेला आहे. इरई नदीच्या प्रवाहाचे पाणी पुढे चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात वीजनिर्मितीसाठी वापरले जाते. तलावात मगरी व मोठे मासे आहेत. तेथे मासेमारीचा उद्योग चांगला तेजीत असतो. गुजगव्हाणहून रामदेगीला जात असताना ‘चंदई नाला’ पडतो त्या ठिकाणी लोखंडी पूल बांधलेला आहे. पावसाळ्यात पाणी असताना त्या परिसरात गहू, हरभरा, झेंडूची फुले यांची पिके घेतात. तेव्हा तो परिसर अमिताभच्या ‘सिलसिला’ चित्रपटातील ‘ये कहा आ गये हम...’ ची वा ‘देखा एक ख्वाब तो...’ या गाण्यांची आठवण करून देतो.\nरामदेगीला रानातून कच्च्या रस्त्याने तीन-चार किलोमीटर अंतर कापून पोचता येते. रामदेगी स्थानाविषयी निरनिराळ्या प्रकारच्या आख्यायिका आहेत. रामदेगी हे ऋषिमुनींच्या तपश्चर्येचे ठिकाण होते. त्या ठिकाणी ताडोबा नावाच्या राक्षसाची गुंफा होती असे म्हणतात. प्रभू रामचंद्राने ताडोबा या दैत्याचा पराभव करून ऋषिमुनींना संरक्षण दिले. त्या ठिकाणी रामाने शिवलिंगाची स्थापना केली म्हणून त्या ठिकाणाला ‘रामदेगी’ असे नाव पडले, म्हणे \nरामदेगीचा परिसर हा ताडोबा अभयारण्याचा भाग आहे. ते १९५५ साली निर्माण करण्यात आले. ताडोबा अभयारण्यात साग, बांबू, घावडा, बिबळा, मोह, तेंदू, खैर या प्रकारच्या वृक्षांची दाटी आढळते. अभयारण्याचे ‘ताडोबा’ हे नाव वाघाबरोबरच्या झुंजीत मरण पावलेल्या ‘तारू’ या स्थानिक आदिवासी टोळीप्रमुखाच्या नावावरून पडलेले आहे.\nरामदेगीमध्ये जूने देवस्थान आहे. देवस्थानामध्ये चार फूट उंचीची पितळेची शंकराची मूर्ती आहे. त्या ठिकाणी राम, लक्ष्मण, सीता, बजरंगबली, शिव यांचीही मंदिरे आहेत. ‘रामदेगी जमनागड’ नावाची टेकडी आहे. टेकडीवर जमनामातेचे मंदिर आहे. जमनागडापासून उत्तरेस दोन किलोमीटर अंतरावर रामचंद्राच्या विश्रांतीचे ठिकाण आहे. ते ‘भिमणचाप्रा’ या नावाने ओळखले जाते. तेथे एका उंचवट्यावर रथाची रेघ चापट दगडावर उमटली आहे. वनवासाच्या काळात राम सीता तेथे वास्तव्यास होते. टेकडीवर वाघाच्या दर्‍या, गुहा आहेत. उंचवट्यावर तुकडोजी महाराजांचा पुतळा आहे. शिवमंदिराजवळ सीतेच्या न्हाणीचे ठिकाण आहे. त्या ठिकाणी गाईच्या तोंडाची स्थापना केली आहे. त्यामुळे त्या ठिकाणाला ‘गायमुख’ असेही संबोधतात. त्या ठिकाणी जमिनीतून पाण्याच्या झर्‍याचा उगम झालेला दिसतो. निसर्गाच्या कलात्मकतेमुळे निरनिराळ्या बाबी त्या ठिकाणी आढळतात. त्यांचाच आधार (वा फायदा) घेऊन आख्यायिका निर्माण केल्या जातात.\nभीमणचोप्रा नावाचा सपाट दगड असून, तो पहाडाचाच भाग आहे. नैसर्गिक रीत्या, त्याचा आकार हा बिछान्यासारखा दिसतो. त्यामुळे त्याला प्रभू रामचंद्राचे विश्रांतीचे ठिकाण म्हणून नाव पडले असावे.\nजमनाबाईचा किल्ला व देऊळ हे मानवनिर्मित आहेत. एका शतकापूर्वी रामदेगीच्या आजुबाजूच्या परिसरातील सर्व शेतकर्‍यांच्या गाई, गुरे त्याच जंगलात पावसाळ्यात चराईसाठी, कायमच्या वास्तव्याने राहत होते. गुरांसोबत गुराखीदेखील जंगलात राहत असत. गुरांच्या संरक्षणार्थ गुराख्यांनी व शेतकर्‍यांनी परकोट तयार केला. त्यात गुरे, गुराखी रात्री मुक्कामाला असत. वाघ, लांडगे, चित्ते यांसारख्या जंगली श्वापदांपासून गुरांचे रक्षण व्हावे म्हणून परकोट बांधत. गुराख्याचे काम बहुधा आदिवासी गोवारी यांच्याकडे असे. त्यांनी जमनाबाई देवीच्या मूर्तीची स्थापना केली.\nनिसर्गाची सौंदर्यांची उधळण त्या ठिकाणी मुक्त हस्ताने घडून आलेली आहे. वर्षभर वाहणारा ओढा हे तेथील खास आकर्षण आहे. परिसर शांत आहे. फक्त पक्ष्यांचा किलकिलाट आहे.\nओढ्याच्या प्रवाहात सहा कुंडे आहेत. पावसाळ्यात सहाही कुंडांचे पाणी धबधब्यासारखे सातव्या कुंडात सांडत असते. ते मनोहर दृश्य अनुभवणे हा आनंद वेगळाच असतो. सीताकुंडामध्ये तर तीन खाटांची दोरीसुद्धा पुरत नाही इतके ते खोल आहे असे म्हणतात. त्या ठिकाणी औदुंबराचे झाड आहे. त्याचा परीघ बारा व्यक्तींनी एकमेकांच्या हाताला हात धरल्यानंतर होणार्‍या घेराइतका आहे.\nउंचच उंच हिरवे वृक्ष सर्वत्र स्वागत करत असतात.\nतेथे पक्का रस्ता नाही, वीज नाही, शहरीकरण नाही म्हणून प्रदूषणही नाही. नैसर्गिक सौंदर्य त्यामुळे जपून ठेवले गेलेले दिसते. तेथे जाताना वाघाच्या गोष्टी ऐकल्यामुळे सतत भीतीच्या गूढ दडपणाखाली वावरत त्या परिसरात फिरणे हे एक वेगळेच ‘थ्रील’ असते.\nया जागेला एक वेगळाच राजकीय सांस्कृतिक संदर्भ आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘मूकनायक’ नावाचे पाक्षिक चालवले होते. बाबासाहेबांनी शतकानुशतके अन्याय होत असल्यामुळे मुक्या राहिलेल्या लोकांची त्या पाक्षिकाद्वारे वाचा जागी केली. त्याचे प्रतीक म्हणून दरवर्षी ३० व ३१ जानेवारीला विदर्भातून हजारो बौद्ध बांधव त्या ठिकाणी येतात. त्यावेळी बौद्ध बांधव धम्माच्या प्रसारासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत असतात. पाक्षिक ३१ जानेवारी १९२७ रोजी सुरू केले. त्याची अशी स्मृ���ी.\nरामदेगीला बौद्ध बंधुभगिनी ‘संघरामगिरी’ असे संबोधतात. त्यांनी तेथे दूर उंच टेकडीवर सुंदर विहार बांधला आहे. तेथे बौद्ध भिक्खू नेहमीकरता वास्तव्याला असतात. आषाढी पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या काळात ‘वर्षावास’ चालतो. सध्या तर इतर देशांतील भिक्खूसुद्धा वर्षावासासाठी तेथे येत असतात.\nबौद्ध भिक्खूंनी जंगलातील वृक्ष-वेलींचा वापर करून एक काढा तयार केला. त्या काढ्यामुळे वात, कमजोरपणा इत्यादी आजारांना आळा बसतो.\nभगवान बुद्धाच्या काळात भिक्खू कसे जीवन जगत असतील ते रामदेगी वा संघरामगिरीला आल्यावर कळते.\nइथे नागपुर/ चंद्रपुर हुन कसे जाता येईल पर्यटकां करिता खान्या पिण्याची व राहण्याची सोय आहे काय पर्यटकां करिता खान्या पिण्याची व राहण्याची सोय आहे काय तसेच स्थळा पर्यन्त वाहन जातात काय...\nचंद्रपूर जिल्ह्यातील रामदेगी या गावाचे निसर्गरम्य वर्णन वाचताना मी जणू रामदेगी वा संघरामगिरीला प्रतेक्षात गेल्यासारखे वाटले. महराष्ट्रात आशी लपलेली ठिकाणे श्रीकांत पेटकर सर याच्यामुळे वाचायाला मिळत आहेत.\nरामदेगी हे ठिकाण चिमूर या तालुक्यात आहे . एवढीच सुधारणा हवी ..वरील लेखात .\nरामदेगी चे अप्रतिम वर्णन केले आहे, वाचताना असे वाटते आपण त्याच परिसरात वावरतोय\nश्रीकांत बापुराव पेटकर हे महापारेषण (MSEB) मुंबई मुख्‍यालय येथे कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत आहेत. त्‍यांना लेखनाची आवड असून त्‍यांची 'आणि मी बौद्ध झालो' या अनुवादित पुस्‍तकासोबत कल्‍याण, शांबरीका खरोलिका, बेहोशीतच जगणं असतं अशी एकूण आठ पुस्‍तके प्रकाशित झाली आहेत. पेटकर यांनी सामाजिक जाणिवेतून माहिती अधिकाराचा वापर, नागरिकांना वीज बचतीचे महत्‍त्‍व पटवून देणे, परिसरातील विधायक काम करणा-या व्‍यक्‍तींना प्रकाशात आणणे असे विविध पातळ्यांवर प्रयत्‍न केले आहेत. पेटकरांनी चित्रकलेचा छंद जोपासला असून त्‍यांच्‍या चित्रांची आतापर्यंत दोन प्रदर्शन आयोजित करण्‍यात आली आहेत.\nझोपडपट्टी ते इस्रो - प्रथमेश हिरवेची गगनभरारी\nसंदर्भ: चिवडा, मोहोळ तालुका, लांबोटी गाव\nसोलापूरचे राजेश जगताप 'नासा'त\nसंदर्भ: नासा, संग्रह, संग्राहक\nआनंद बनसोडे - सोलापूरचा जिद्दी एव्हरेस्ट वीर\nसंदर्भ: गिर्यारोहण, गिर्यारोहक, विक्रम, विश्‍वविक्रम, लिम्‍का बुक ऑफ वर्ल्‍ड रेकॉर्डस्, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, माउंट ��व्‍हरेस्‍ट, अमेरिका, शिखर, सोलापूर शहर\nऐतिहासिक चोळा पॉवर हाऊस\nसंदर्भ: वीजनिर्मिती केंद्र, ठाकुर्ली, कल्‍याण शहर\nअंजनडोह - एक ऐतिहासिक गाव\nसंदर्भ: गावगाथा, करमाळा तालुका, अंजनडोह\nनाझरे – संतांचं गाव\nसंदर्भ: नाझरे गाव, श्रीधर स्‍वामी, समाधी, महाराष्ट्रातील संत, सांगोला तालुका, गावगाथा\nदुशेरे – जाधवांचे गाव\nसंदर्भ: गावगाथा, कराड शहर\nकोकणच्या दक्षिण काशीचा यात्रोत्सव\nसंदर्भ: शिवमंदिर, महाराष्‍ट्रातील मंदिरे, कोकण, Konkan, Kunkeshwar\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/government-sets-panel-look-concerns-tourists-nris-16954", "date_download": "2018-12-16T02:17:10Z", "digest": "sha1:3EUCPLQSZ4WUAOQY3QPCSVPUF7AH4O7T", "length": 13019, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Government sets up panel to look into concerns of tourists, NRIs विदेशी पर्यटकांच्या समस्यांसाठी समितीची स्थापना | eSakal", "raw_content": "\nविदेशी पर्यटकांच्या समस्यांसाठी समितीची स्थापना\nशुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016\nनवी दिल्ली - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्याने भारतभेटीस आलेल्या विदेशी पर्यटकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारने विदेशी पर्यटकांना येणाऱ्या अडचणींसह अन्य काही बाबींचा अभ्यास करण्यासाठी आंतर मंत्रालयीन समिती स्थापन केली आहे.\nनवी दिल्ली - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्याने भारतभेटीस आलेल्या विदेशी पर्यटकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारने विदेशी पर्यटकांना येणाऱ्या अडचणींसह अन्य काही बाबींचा अभ्यास करण्यासाठी आंतर मंत्रालयीन समिती स्थापन केली आहे.\nवृत्तसंस्थेशी बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप, 'अर्थमंत्रालयाने अतिरिक्त सचिव दर्जाची आंतर मंत्रालयीन समिती स्थापन केली आहे. परराष्ट्र मंत्रालयातील एका वरिष्ठ सहसचिवांचाही या समितीमध्ये समावेश आहे. या समितीचे मार्गदर्शन, सल्ला आणि शिफारशींची आम्ही प्रतिक्षा करत आहोत.' भारत भेटीला आलेल्या काही परदेशी पर्यटकांना त्यांची व्हिसा फिस जुन्या नोटांमध्ये स्वीकारली जाईल का आणि त्यासाठीच��� प्रक्रिया काय आहे, याबाबत मार्गदर्शन हवे असल्याचेही स्वरुप यांनी सांगितले. याशिवाय \"ज्या अनिवासी भारतीयांकडे पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा आहेत त्यांनी तातडीने भारतात येऊन नोटा बदलणे आवश्‍यक आहे का त्यांना त्यांच्याकडील जुन्या नोटांच्या बदल्यात नव्या नोटा कशा मिळतील त्यांना त्यांच्याकडील जुन्या नोटांच्या बदल्यात नव्या नोटा कशा मिळतील आणि परदेशातील काही चलन बदलण्यासंदर्भातही काही प्रश्‍न असल्याचे ते म्हणाले.\nपाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय होऊन आठ दिवस उलटून गेल्यानंतरही नोटा बदलण्यासाठी आणि एटीएममधून पैसे काढण्यासाठी गर्दी असल्याचे चित्र आहे. राजधानी दिल्लीतील बहुतेक एटीएममध्ये रक्कम नसल्याचे चित्र आहे. याशिवाय हैदराबाद आणि देशातील अन्य शहरांमध्येही अशीच परिस्थिती दिसून येत आहे.\nदेश बदल रहा है... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे....\nअर्थ आणि 'अनर्थ' (भरत फाटक)\nरिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकार आमनेसामने आल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. ऊर्जित पटेल यांनी गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकूणच या दोन...\nआपण एखादा साधासुधा समज हेच सत्य मानतो. इतकंच नव्हे, तर अनेकदा हा आपला साधा समज हे सत्य नाहीच, तर एक आभास असं कोणी सिद्ध करून दाखवलं, तर आपल्याला त्या...\nप्रवास एका ध्यासाचा (सतीश व्यास)\n\"गानतपस्वी पंडित सी. आर. व्यास यांच्याकडून संगीताचा वारसा मला मिळाला. मात्र, एका विशिष्ट वयात संतूरच्या सुरांनी मोहिनी घातली आणि त्याचा ध्यासच लागला...\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल ल���्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/siraj-uddaula/", "date_download": "2018-12-16T01:38:13Z", "digest": "sha1:FZXJHJAWL7L7JXXGVQPKLPOENOBZM6JN", "length": 6348, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Siraj Uddaula Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nबंगालमधील दुर्गा पूजेची सुरूवात इंग्रजांनी केली होती स्थानिक जमीनदारांना खिश्यात घालण्यासाठी\nअसा हा रॉबर्ट क्लाइव्हच्या भावनेतून ख्रिश्चन धर्माच्या लोकांनी साजरा केलेला उत्सव हा बंगाली हिंदूंचा मोठा सण झाला आहे.\nतुमच्या जीवनातील सर्वात महत्वाचा दिवस अविस्मरणीय करणारं, महाराष्ट्रातील हे ठिकाण तुम्हाला माहितीये का\nजपानमध्ये होते हिंदू दैवतांची पूजा, जतन केला जातोय भारतीय वारसा\nइतिहास, जातीय अस्मिता, धर्माभिमानाच्या पलीकडे – खऱ्या मुद्द्यांची जाण आवश्यक\nओप्पोचं नव तंत्रज्ञान : फक्त १५ मिनिटांत होणार मोबाईल चार्ज\nपुतीनच्या मतानुसार: रशिया अर्ध्या तासाच्या आत अमेरिकेला संपवू शकते\nउत्तर प्रदेशात विकले जाताहेत मुलींचे मोबाईल नंबर\nओबामांची रिटायरमेंट “अशी” असणार आहे तर\nबिडी में तंबाकू है, कॉंग्रेस वाला डाकू है : भारतीय निवडणुकांतील काही मजेशीर नारे\nत्या दिवशी सेहवागने सचिनचा सल्ला नाकारला आणि इतिहास घडवला\nप्रियांका ते कतरिना : हे आहेत यांचे खरे चेहरे\nNIKE च्या Just Do It ह्या टॅगलाईन मागे दडली आहे एका हत्याकांडाची कथा\nमोदींच्या विरोधकांनी जागं व्हायला हवं\nवाय-फाय पेक्षा शंभर पट वेगवान असलेले तंत्रज्ञान ‘लाय-फाय’ नक्की काय आहे\nशाप म्हणून दिलं गेलेलं नपुंसकत्व, अर्जुनसाठी ठरलं होतं वरदान\nपिझ्झाच्या मध्यभागी असणारं ‘हे’ प्लास्टिक टेबल किती उपयोगी आहे याची तुम्हाला कल्पनाही नाही\nअमर्त्य सेन ह्यांची हेटाळणी करणाऱ्यांनी हे वाचायलाच हवं\nकारगिल युद्धामध्ये देशासाठी बलिदान देणाऱ्या ‘शेर शाह’ची गोष्ट\nकाँग्रेसमध्ये राहुल गांधींचं नेतृत्व अपरिहार्य असण्याचं कुणीच नं सांगितलेलं खरं कारण\nशेतकऱ्यांसाठी महत्वाचा “स्वामिनाथन आयोग” नेमका काय आहे\nहैदराबादी मुस्लिम ���पाकिस्तान प्रेमी” असण्यामागचं विचारात पाडणारं वास्तव\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/27029", "date_download": "2018-12-16T02:03:25Z", "digest": "sha1:IDUEQX66AXZEHZJ72DBTTR26ECAFSGOY", "length": 13924, "nlines": 110, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पुनर्विकास - घराचा आणि आपलाही! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पुनर्विकास - घराचा आणि आपलाही\nपुनर्विकास - घराचा आणि आपलाही\n पण हा पुनर्विकास माझ्या घराचा नाही. माझी आई ठाण्याच्या वर्तक नगरला ज्या इमारतीमधे रहाते त्या इमारतीच्या पुनर्विकास प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. ती इमारत आता नाहीशी होऊन त्याजागी २२ मजल्यांची टोलेजंग इमारत उभी रहाणार आहे म्हटल्यावर आधी मनात प्रचंड निराशा दाटून आली. निर्जिव भिंतींमधूनसुद्धा जाणवारा मायेचा तो स्पर्श आता अवघी दोन एक वर्षेच सोबत रहाणार होता. पण नंतर आनंदही वाटला की आईला, भावाला रहाण्याकरिता एक नवीन छानसं घर, आहे त्याच जागी, विशेष कष्ट न करता मिळणार आहे.\nसंपूर्ण वर्तक नगरमधे पुनर्विकासाचं पेवच फुटलंय असं म्हणायला हरकत नाही. जागोजागी इमारतींच्या सभोवताली लावलेले उंचच उंच पत्र्याचे आडोसे, दर शनिवारी, रविवारी किमान दोन ते तीन सोसायट्यांच्या मिटींगा, तक्रारी, भांडणं, मग पुढचा आठवडाभर त्याचीच चर्चा, बिल्डींग मिळवण्यासाठी बिल्डर्सची चढाओढ हे सगळं इतकं कॉमन झालंय तिकडे की, \"हेच का ते ठिकाण जिथे आपण आपलं अर्धं आयुष्य काढलं\", असं स्वत:लाच विचारावंसं वाटावं. दोन निरनिराळ्या इमारतींमधील लोक जर एकमेकांना भेटले, तर हल्ली \"काय कसं काय चाललंय\" असं विचरण्याऐवजी पहिला प्रश्न विचारतात - \"काय मग कुठला बिल्डर\nप्रत्येकाच्याच मनात धाकधुक आहे, असणारच बदल प्रत्येकालाच हवा असतो पण स्वत: कुठलेही कष्ट न घेता आणि आपलं नुकसान न होता बदल प्रत्येकालाच हवा असतो पण स्वत: कुठलेही कष्ट न घेता आणि आपलं नुकसान न होता \"आपल्या बिल्डींगचं काम होईल ना व्यवस्थित \"आपल्या बिल्डींगचं काम होईल ना व्यवस्थित बिल्डर फसवणार तर नाही ना बिल्डर फसवणार तर नाही ना नक्की जास्त एरिया मिळेल ना नक्की जास्त एरिया मिळेल ना नवीन घराचा मेंटेनन्स परवडेल ना आपल्याला नवीन घराचा मेंटेनन्स परवडेल ना आपल्याला कॉर्पस फंड किती मिळणार कॉर्पस फंड किती मिळणार किती दिवस भाड्याच्या घरात रहावं लागेल किती दिवस भाड्याच्या घरात रहावं लागेल\" एक ना दोन, हजार प्रश्न आहेत प्रत्येकाच्या मनात. पण हे प्रश्न तोंड उघडून विचारावेत ही इच्छा मात्र फार कमी जणांकडे दिसली. बर्‍याच जणांचा सूर हा असतो की \"सगळ्यांचं जे होईल तेच आपलं होईल\". काही सोसायट्यांमधे तर सदस्य सर्वसाधारण सभांना नुसतं हजर रहाण्याचेही कष्ट घेत नाहीत. कारण काय\" एक ना दोन, हजार प्रश्न आहेत प्रत्येकाच्या मनात. पण हे प्रश्न तोंड उघडून विचारावेत ही इच्छा मात्र फार कमी जणांकडे दिसली. बर्‍याच जणांचा सूर हा असतो की \"सगळ्यांचं जे होईल तेच आपलं होईल\". काही सोसायट्यांमधे तर सदस्य सर्वसाधारण सभांना नुसतं हजर रहाण्याचेही कष्ट घेत नाहीत. कारण काय शेजारचे जातायंत ना ते ज्याला \"हो\" म्हणतील त्याला आपणही \"हो\" म्हणायचं.\nसर्वात वाईट या गोष्टीचं वाटलं की जो पुनर्विकासाशी संबंधित प्रश्न आणि शंका कमीटीला विचारतो त्याला \"मोडता घालणारे, शाप देणारे\" असं शेजारीच हिणवत असतात. पण आपल्याच घराचा पुनर्विकास एक त्रयस्थ व्यक्ती येऊन करणार आहे म्हटल्यावर थोडी जागरूकता नको का दाखवायला पुनर्विकासाच्या काही बाबींमधे डोकावून पाहिलं आणि लक्षात आलं की वाटतं तितकं हे प्रकरण साधं सोपं नाही. \"बिल्डर आपली बिल्डींग तोडून नवीन बांधणार आहे. तोपर्यंत आपण भाड्याच्या घरात रहायचं. भाडं बिल्डरच देणार. मग आपल्याला जुन्या घराच्या जागेवरच नवीन, मोठी जागा मिळणार आहे.\" या तीन-चार वाक्यांमधे घराचा संपूर्ण पुनर्विकास सामावलेला नाही आणि असलाच तर दोन वाक्यांमधील मोकळ्या जागेत बरंच काही घडतं जे आपल्याला माहित असणं हे शरिराला प्राणवायू आवश्यक असण्याइतकं आवश्यक आहे. \"आंधळं दळतं नि कुत्रं पीठ खातं\" या म्हणीनुसार सदस्यांनी या पुनर्विकासाच्या कामाकडे डोळेझाक केली तर काय दुष्परिणाम होऊ शकतात, याचंही प्रत्यंतर लवकरच आलं.\nमी माझ्या नजरेतून पाहिलेलं हे पुनर्विकासाचं काम क्रमाक्रमाने, जसं जमेल तसं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्न करणार आहे. पण तत्पूर्वी एक गोष्ट इथे नमूद केल्याशिवाय मला आजचा लेख संपवता येणार नाही. पुनर्विकासासंबंधीच्या महत्त्वाच्या गोष्टी समजून घेण्यासाठी मी \"लॅन्डगुरूज\" या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेची मदत घेतली. त्यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल मी त्यांची मनापासून आभारी आहे.\nपुनर्विकास प्रक्रियेसंबंधी अधिक जाणून घेण्याकरिता 9920028859 या क्रमांकावर संपर्क साधावा.\nपुनर्विकास खरच किचकट असते,\nपुनर्विकास खरच किचकट असते, आपलं राहं घर पाडून तिथे नवीन घर होऊन त्याचा ताबा मिळेपर्यंत धाकधूक असतेच, त्यात नवीन घराचे काम वेळेतच होईल याची खात्री नसते. त्यामुळे अशा गोष्टींचा निर्णय विचार करुन घ्यायला हवे हे अगदी बरोबर. चांगली माहिती दिलीत, धन्यवाद.\nपुण्यातही आपण मदत करू शकता का\nपुण्यातही आपण मदत करू शकता का \nअगदी याच विषयावर मलाही बरेच\nअगदी याच विषयावर मलाही बरेच प्रश्न आहेत. वर दिलेला नंबर तुमचाच आहे का कांचन तो बरोबर आहे का कारण ११ नंबर्स दिसताहेत ...\nकांचन तुझ्या ब्लॉगवरची सगळीच\nकांचन तुझ्या ब्लॉगवरची सगळीच लेखमाला इथे लिहिणारेस का\nहे तुझे लेख आमच्या सोसायटीच्या रिडेव्हलपमेंटचं जे सोसायटीतले लोक बघतायत त्यांना वाचायला दिले प्रिंट आउट काढून तर चालतील का\nया लिंकवर 'वारेन बफे सारख्या\nया लिंकवर 'वारेन बफे सारख्या गर्भश्रीमंताच्या घराची माहिती वाचा ...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/shivsena-117102600011_1.html", "date_download": "2018-12-16T00:56:40Z", "digest": "sha1:YP3KR36EXYJRHQOQFTKEXERO76GRYFF5", "length": 11908, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ते सर्व सहा नगरसेवक शिवसैनिकच | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nते सर्व सहा नगरसेवक शिवसैनिकच\nमनसेतून शिवसेनेत गेलेले सर्व सहा नगरसेवक शिवसेनेत राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. शिवसेनेत गेलेले नगरसेवक दिलीप लांडे यांनी यासंदर्भात माहिती दिली. तसंच सहा नगरसवेकांच्या सह्या असलेलं पत्रही प्रसिद्ध केलंय. त्यामुळं हे सहा नगरसेवक मनसेत परतणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळालाय.\nया सहा नगरसेवकांपैकी दत्ता नरवणकर, अर्चना भालेराव, परमेश्वर कदम आणि हर्षला मोरे हे चार नगरसेवक मनसेत परतणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र हे सर्व शिवसेनेत राहणार असल्या��ं स्पष्ट झालंय.\nयाआधी मनसेचे ते नगरसेवक पुन्हा मनसेत दाखल होणार असल्याचे वृत्त होते.\nआधारला मोबाइलसोबत लिंक करणार नाही – ममता बॅनर्जी\nशिवराजसिंह खोटे बोलले, ट्रोल झाले\nतेंडुलकर- कांबळी यांच्यात सगळ आलबेल\nरेल्वे पुलांच्या दुरुस्तीसाठी सचिनकडून दोन कोटी\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nक्षयरोगमुक्त महाराष्ट्रासाठी 13 शहरांमध्ये \"जीत\" प्रकल्प\n\"जीत\" प्रकल्पाच्या माध्यमातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ...\nअवनी वाघीनीच्या बछड्यांना पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये सोडणार\nटी -1 अवनी वाघीनीच्या मृत्यूनंतर तिच्या दोन बछड्यांना पकडण्याची दुसरी मोहिम वन विभागाने ...\nदोन महिन्यांऐवजी सहा महिन्यांची ‘फ्री’ पास\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याना ...\nशरद पवार यांची बीजू जनता दलाच्या शिष्टमंडळासोबत बैठक\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बीजू जनता दल पक्षाच्या शिष्टमंडळाने बैठक ...\nइंडिगो एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब असल्याची अफवा\nमुंबई विमानतळावरुन इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने, विमानात ...\nदोन महिन्यांऐवजी सहा महिन्यांची ‘फ्री’ पास\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याना ...\nशरद पवार यांची बीजू जनता दलाच्या शिष्टमंडळासोबत बैठक\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बीजू जनता दल पक्षाच्या शिष्टमंडळाने बैठक ...\nइंडिगो एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब असल्याची अफवा\nमुंबई विमानतळावरुन इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने, विमानात ...\nसायना नेहवाल- पी. कश्यप विवाह बंधनात अडकले\nभारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पी. कश्यप लग्नबंधनात अडकले. ...\nभय्यू महाराजांना एक तरुणी करत होती ब्लॅकमेल, 40 कोटी ...\nइंदूर- राष्ट्रसंत भय्यू महाराजांच्या आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. पाच कोटीची ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5064834562522109601&title=Interview%20of%20Dhananjay%20Datar&SectionId=5309161429762748805&SectionName=%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%85%E0%A4%AA", "date_download": "2018-12-16T01:37:57Z", "digest": "sha1:GHVBPLCTDJVPHF7TWFZ3LO6ORXTYZ7AX", "length": 10101, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘पाय जमिनीवर ठेवून काम करा; यश तुमचेच’", "raw_content": "\n‘पाय जमिनीवर ठेवून काम करा; यश तुमचेच’\nपुणे : ‘व्यवसाय करताना समाजाला न घाबरता प्रामाणिकपणे आणि पाय जमिनीवर ठेवून काम केल्यास यश आपोआप मिळते. त्यासाठी जिद्द, चिकाटीची गरज आहे,’ असे मत जागतिक कीर्तीचे मराठी उद्योगपती आणि दुबईस्थित ‘अल अदिल’ समूहाचे व्यवस्थापकीय संचालक ‘मसालाकिंग’ डॉ. धनंजय दातार यांनी व्यक्त केले.\n‘मराठी युवा उद्योजक उद्योगिनी सेवाभावी संस्था, महाराष्ट्र’तर्फे पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित ‘खासा २०१८’ या उद्योग प्रदर्शन-विक्री कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. दातार यांच्या हस्ते १३ एप्रिल रोजी झाले. तत्पूर्वी टिळक स्मारक मंदिरात प्रसिद्ध निवेदिका उत्तरा मोने यांनी डॉ. दातार यांची प्रकट मुलाखत घेतली. संघर्षपूर्ण प्रवासातून अनेक अडथळे पार करत व्यवसायात गरुडभरारी घेणाऱ्या आणि मराठी उद्योजकतेचा झेंडा जागतिक पातळीवर फडकावणाऱ्या डॉ. दातार यांची प्रेरणादायी यशोगाथा त्या मुलाखतीतून उलगडली आणि नवउद्योजक व उद्यमशील तरुणाईला उत्तम मार्गदर्शन मिळाले. धनंजय दातार यांनी गेल्या ३३ वर्षांत आपल्या व्यवसायाचा आखाती देशांत प्रचंड जम बसवला. दुबईमध्ये एका छोट्याशा दुकानापासून व्यवसायास सुरुवात करणाऱ्या दातार यांनी आखाती देशांत ३९ सुपर मार्केट्सच्या रिटेल आउटलेट्सची साखळी निर्माण केली.\n‘सध्या प्रत्येक ठिकाणी स्पर्धा सुरू आहे; पण या स्पर्धेत स्वतःला सामावून घेण्यासाठी स्वतःला काय वाटते ते पाहणे गरजेचे असते. जेव्हा एखाद्या व्यवसायात तुम्ही यश मिळवत असता, तेव्हा समाज आपल्यातील वाईट गोष्टींवर चर्चा करत असतो. त्याकडे दुर्लक्ष करा. समाज चर्चा करतो, तेव्हा तुम्ही योग्य रस्त्याने जात आहात याची पावती मिळते,’ असे प्रतिपादन धनंजय दातार यांनी या वेळी केले.\nदरम्यान, डॉ. दातार यांच्या हस्ते उद्घाटन झालेला ‘खासा २०१८’ हा उद्योजकांसाठीचा खास उद्योग प्रदर्शन-विक्री उपक्रम असून, तो रविवार, १५ एप्रिलपर्यंत गणेश कला क्रीडा मंच येथे सुरु राहणार आहे. प्रदर्शनात सागवानी देवघर, पेंटिंग, इमिटेशन ज्वेलरी, हँडमेड ज्वेलरी, सेंद्रिय खाद्यपदार्थ, उत्पादकांनी बनवलेले मसाले, ड्रेस मटेरियल, शर्ट्स, टूर-ट्रॅव्हल्सचे पॅकेजेस, विविध क्षेत्रातील सेवा यांचा समावेश असून, पोटपूजेसाठी खास खाऊगल्लीही आहे. त्यामध्ये उकडीच्या मोदकापासून हैदराबादी बिर्याणीपर्यंत आणि चाटपासून पिझ्झा-बर्गरपर्यंत वैविध्यपूर्ण खाद्य पदार्थांचा आस्वाद घेता येईल.\n(डॉ. धनंजय दातार यांच्या मुलाखतीचा काही भाग पाहा सोबतच्या व्हिडिओत...)\nदुबईत ‘क्रेडाई’चा इंडियन प्रॉपर्टी शो वाघोलीकर, रचना यांना ​इंटरनॅशनल अचिव्हर्स पुरस्कार उल्हास यादव यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार दुबईतही झाला मराठीचा जागर ‘मसाला किंग’चा दुबईत गौरव\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n‘स्वरसाधक’ दिनदर्शिकेचे ‘सवाई’मध्ये प्रकाशन\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/indian-air-force-helicopter-crash-khirmu-tawang-arunachal-china-117100600005_1.html", "date_download": "2018-12-16T01:57:07Z", "digest": "sha1:NL4F5D5RIL2D2EOS5VJIHLFX4URV5EYG", "length": 8539, "nlines": 112, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "भारतीय हवाई दलाचे MI17हेलिकॉप्टर कोसळले | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखी���ोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nभारतीय हवाई दलाचे MI17हेलिकॉप्टर कोसळले\nशुक्रवारी सकाळी सकाळी सहाच्या सुमारास भारतीय हवाई दलाचे एमआय-17 व्ही 5 हेलिकॉप्टर मोहिमेवर असताना अरुणाचल प्रदेशमध्ये कोसळले. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी आहे.\nएअर चीफने दर्शवली होती चिंता\nएअर चीफ मार्शल बीएस धनोआ यांनी गुरुवारीच प्रेस कान्फ्रेंसमध्ये म्हटले होते की शांतीच्या वेळेस देखील जवानांचा मृत्यू होणे फारच काळजीचा विषय आहे. आम्ही अपघात करमी करण्यासाठी गरजेचे पाऊल उचलत आहे. त्यांनी म्हटले की आमच्याजवळ सध्या फारच कमी संख्येत फायटर आहे, पण आम्ही कुठल्याही\nटास्कला पूर्ण करण्यास सक्षम आहोत.\nथोडक्यात बचावले संघ प्रमुख मोहन भागवत\nअरे देवा भोंदू राधे मां पोलिसांच्या खुर्चीत\nमदरशांना राष्ट्रगीत गाण्यापासून सूट नाही\nपंतप्रधान मोदींचे विरोधकांना चोख उत्तर\nनवज्योतसिंग सिद्धू यांनी दिलेला शब्द पाळला\nयावर अधिक वाचा :\nराम मंदिर झालेच पाहिजे मराठवाड्यात लातुरात हुंकार सभेत\nमागच्या सत्तर वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. ...\nकांद्याची आयात शेतकऱ्यांच्या मुळावर\nदुष्काळामुळे त्रासलेला शेतकरी कांद्याला मिळालेल्या तुटपंज्या भावामुळे दुहेरी कात्रीत ...\nखासदार पूनम महाजन यांनी आयआयटी मुंबईच्या बेटीक विभागाला ...\nखासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या दत्तकखेड्यांत कमी खर्चातील वैद्यकीयउपकरणांविषयी शिबीर ...\nविजय मल्ल्या प्रत्यार्पण : सीबीआय, ईडीचे पथक ब्रिटनला रवाना\nभारतीय बँकांचे 9 हजार कोटींहून जास्त रक्कम बुडवून फरार झालेला सम्राट विजय मल्ल्याच्या ...\nभारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...\nभारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...\nमुंबईत अतिवृष्टी (बघा फोटो)\nबाबा रामपालची दोन प्रकरणात सुटका\n'नायगावचा राजा' पाहताना भाविकांना मिळते शिर्डीचे भव्य दर्शन\nब्लू व्हेलचा आणखी एक बळी, पंख्याला लटकून केली आत्महत्या\nमी राम रहीमला घाबरत नाही : पिडीत महिला\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/maharashtra-news-pankaja-munde-girl-60712", "date_download": "2018-12-16T02:12:24Z", "digest": "sha1:JBRTGDPV2CABJIY37TMHNBBODQ7TNZDL", "length": 16471, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "maharashtra news pankaja munde girl ‘माझी कन्या भाग्यश्री’ नव्या रूपात - पंकजा | eSakal", "raw_content": "\n‘माझी कन्या भाग्यश्री’ नव्या रूपात - पंकजा\nबुधवार, 19 जुलै 2017\nमुंबई - महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांना ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना दीडच वर्षात पूर्णपणे बदलावी लागली आहे. या योजनेच्या पहिल्या वर्षी एकही लाभार्थी न मिळाल्याने अखेरीस या योजनेच्या अनाकलनीय अटी व नियम बदलण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीस मंजुरी देण्यात आली. १ ऑगस्ट २०१७ पासून ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सात लाख ५० हजारापर्यंत आहे, अशा समाजातील सर्व घटकांना ही योजना लागू केली जाणार असल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली.\nमुंबई - महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांना ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना दीडच वर्षात पूर्णपणे बदलावी लागली आहे. या योजनेच्या पहिल्या वर्षी एकही लाभार्थी न मिळाल्याने अखेरीस या योजनेच्या अनाकलनीय अटी व नियम बदलण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीस मंजुरी देण्यात आली. १ ऑगस्ट २०१७ पासून ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सात लाख ५० हजारापर्यंत आहे, अशा समाजातील सर्व घटकांना ही योजना लागू केली जाणार असल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली.\nमुलीचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलीच्या शिक्षणास प्रोत्साहन, मुलीच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे यासाठी दीड वर्षापूर्वी पंकजा मुंडे यांनी ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना जाहीर केली होती. मात्र या योजनेअंतर्गत पहिल्या वर्षभरात जन्म झालेल्या एकाही कन्येच्या पालकांच्या बॅंकेच्या खात्यावर पाच हजार रुपये जमा झालेले नव्हते. इतकेच नव्हे तर या योजनेसाठी राखून ठेवलेला २५ कोटींचा निधीही वाया गेला असून, या योजनेचा लाभ मिळावा यासाठी विविध जिल्ह्यांमधून २०० अर्ज आले. मात्र अनाकलनीय नियम आणि अटींमुळे एकाही जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अर्ज मंजूर केले नव्हते. पहिल्या मुलीच्या जन्माच्या वेळी पाच हजार रुपये द्यायचे की मुलगी दुसरी असेल तरी पाच हजार द्यायचे किंवा कसे कितव्या अपत्यानंतर मातेच्या शस्त्रक्रिया नियोजनाचे प्रमाणपत्र आवश्‍यक ठरणार कितव्या अपत्यानंतर मातेच्या शस्त्रक्रिया नियोजनाच��� प्रमाणपत्र आवश्‍यक ठरणार या योजनेअंतर्गत आजी - आजोबांना पाच हजार रुपयांपर्यंतचे सोन्याचे नाणे दिले जाणार आहे. पण आजी - आजोबा म्हणजे कन्येच्या वडिलांचे की आईचे या योजनेअंतर्गत आजी - आजोबांना पाच हजार रुपयांपर्यंतचे सोन्याचे नाणे दिले जाणार आहे. पण आजी - आजोबा म्हणजे कन्येच्या वडिलांचे की आईचे हे प्रश्‍न जिल्हाधिकाऱ्यांना पडत होते. त्यामुळे या योजनेचे लाभ मिळण्यास अडचणी येत होत्या.\nआता या योजनेतील त्रुटी कमी करून ती अधिक सोपी केली आहे. नव्या योजनेनुसार एका मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावे ५० हजार रुपये बॅंकेत मुदत ठेव योजनेत गुंतविण्यात येणार आहेत. ५० हजार रकमेवर सहा वर्षांसाठी होणारे व्याजच मुलीच्या वयाच्या सहाव्या वर्षी काढता येईल. मुदलाची ५० हजार रुपयांची गुंतवणूक करून सहा वर्षांसाठी मिळणारे व्याज मुलीच्या वयाच्या १२ व्या वर्षी काढता येईल. तसेच पुन्हा मुद्दल ५० हजार रुपये गुंतवून सहा वर्षांसाठी मिळणारे व्याज अधिक मुद्दल दोन्ही रक्कम वयाच्या १८ व्या वर्षी काढता येणार आहे. माता किंवा पिता यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर रक्कम देण्यात येणार आहे.\nदोन मुलींनंतर प्रत्येकी २५ हजार रुपये बॅंकेत मुदत ठेव योजनेत गुंतविण्यात येणार. मुलींचे वय ६, १२ वर्षे अशा दोन टप्प्यांत २५ हजाराचे व्याज आणि १८ व्या वर्षी २५ हजार आणि व्याज माता किंवा पित्याने शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर दोन्ही मुलींना देण्यात येणार असल्याची माहिती या वेळी महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.\nबीडची गृहमंत्री मीच- पंकजा मुंडे\nबीड : गृहमंत्री असताना मुंडे साहेबांनी महाराष्ट्रातील गॅंगवॉर संपवले होते. तसे, बीड जिल्ह्याच्या राजकारणातील गॅंगवार आपण संपविले आहे. त्यामुळे बीडची...\nदिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना जयंतीनिमित्त अभिवादन\nबीड : दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. बुधवारी सकाळी गोपीनाथगडावर (ता....\nनाथाभाऊ मंत्रिमंडळाला आदेश देऊ शकतात : पंकजा मुंडे\nभुसावळ : मंत्रीमंडळात माझ्यासह राज्यातील कोणत्याही मंत्र्याला नाथाभाऊ आदेश देवू शकतात, त्यांनी दिलेला आदेश आम्हाला शिरसावंद्य असेल. असे मत राज्याच्या...\nपरिस्थितीनुसार दावणीला आणि छावणीला चारा देणार - मुख्यमंत्री\nबीड : राज्यात सरासरीच्या 70 टक्के पाऊस पडला असून बीड जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण केवळ 50 टक्के आहे. मराठवाड्यात सर्वाधिक दुष्काळी परिस्थिती असलेल्या...\nमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थतीत दुष्काळ आढावा बैठक सुरू\nबीड - दुष्काळ आढावा बैठक घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये दाखल झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरू झाली. ...\nकर्मावर फळ अवलंबून असते; भिक्खू महासंघाचा उपदेश\nऔरंगाबाद, : व्यवहारिक जीवनात सद्सद्विवेक बुध्दीचा वापर करून जीवनात वाटचाल केली पाहिजे. कर्म चांगले केले तर, फळही चांगले मिलते. असा उपदेश भिक्खू ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-crocodile-found-koyna-river-bed-57044", "date_download": "2018-12-16T01:50:07Z", "digest": "sha1:LTD2G26RCWKY44Y5MZETNNEP2YPEFKDZ", "length": 11517, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news crocodile found in koyna river bed कोयनेच्या पात्राजवळ आढळली 5 फूट लांबीची मगर | eSakal", "raw_content": "\nकोयनेच्या पात्राजवळ आढळली 5 फूट लांबीची मगर\nसोमवार, 3 जुलै 2017\nग्रामस्थांनी संबंधित मगरीची वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे.\nकराड : पाटण तालुक्यातील नेरळे - चेवलेवाडी येथे मासेमारीसाठी गेलेल्या तरुणांना तेथील कोयना नदीपात्राजवळच असलेल्या एका ओढ्यामध्ये सुमारे 5 फूट लांबीची मगर आज रविवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास आढळून आली.\nतेथील ग्रामस्थांनी धाडसाने रस्सीच्या सहाय्याने या मगरीस बांधून बाहेर काढून वनविभागाच्या ताब्यात देण्यासाठी बांधून ठेवली आहे. ग्रामस्थांनी संबंधित मगरीची वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे.\nत्या परिसरात यापूर्वी अनेकदा मगरीचे दर्शन झाले होते, पण आज प्रत्यक्षात मगर पकडल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले. या प्रकारान��� स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -\nगृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या वडिलांची दादागिरी​\nचांगला कर साधासरळ ठरावा\n#स्पर्धापरीक्षा - आय एन एस तिहायु​\nभारताचा विंडीजकडून 11 धावांनी पराभव​\nप्रणवदांनी वडिलांसारखी काळजी घेतली : मोदी​\nचीनबरोबरील वाद: सिक्कीममध्ये लष्कराच्या अतिरिक्त तुकड्या​\nविवाहातील बचतीतून वऱहाडींना वाटली 2 हजार रोपे​\nनाशिक भागात पावसाची उघडीप : शेतीकामांना वेग​\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\n''विज्ञान संवाद वाढवायला हवा'' : खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन\nपुणे : \"अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे....\nझेडपीच्या गुरुजींना आंतरराष्ट्रीय पुरस्कार\nकरकंब : सोलापूर जिल्हापरिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकास्थित 'नॅशनल जिओग्राफिक सोसायटी'च्या वतीने दिला जाणारा 'नॅशनल जिओग्राफिक...\nसौरऊर्जेतून वर्षाला 45 लाख युनिट वीज\nजळगाव ः विजेची दिवसेंदिवस वाढणारी मागणी आणि अचानक होणाऱ्या भारनियमनाचा त्रास यातून सुटका होण्यासाठी सौरऊर्जेच्या वापरावर भर दिला जात आहे. या दृष्टीने...\nसासवडला स्वच्छतेत `झिरो लँड फिल`ची संकल्पना\nसासवड : येथील नगरपालिकेने पर्यावरण सुरक्षिततेतून झिरो लँड फिलची (जमिनीवर कचऱयाची विल्हेवाट) संकल्पना राबविली आहे. सासवड शहरातील घरोघरी व...\nभटक्‍या कुत्र्यांना हिरवा पट्टा\nपुणे - शहरातील भटक्‍या कुत्र्यांना आता तीन वर्षांपर्यंत प्रतिकारशक्ती राहील असे अँटिरेबीजचे इंजेक्‍शन देण्यात येणार आहे. यासह त्यांना सहज ओळखता यावे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध���ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-bajirao-road-traffic-police-56086", "date_download": "2018-12-16T02:12:38Z", "digest": "sha1:O6YKVHMARHFYH6VQYGV25JVRF4HEYTXR", "length": 13660, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news bajirao road traffic police बाजीराव रस्त्यावर कारवाईचा धडाका | eSakal", "raw_content": "\nबाजीराव रस्त्यावर कारवाईचा धडाका\nगुरुवार, 29 जून 2017\nपुणे - बाजीराव रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलिसांकडून दुसऱ्या दिवशीही धडक कारवाई सुरूच होती. \"नो पार्किंग'मधील वाहनांना जॅमर लावण्यासोबतच बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. परिणामी, बुधवारी या रस्त्यावरील वाहतूक बऱ्यापैकी सुरळीत झाल्याचे चित्र दिसून आले. या कारवाईबाबत वाहनचालकांकडून समाधान व्यक्‍त करण्यात येत होते.\nपुणे - बाजीराव रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलिसांकडून दुसऱ्या दिवशीही धडक कारवाई सुरूच होती. \"नो पार्किंग'मधील वाहनांना जॅमर लावण्यासोबतच बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. परिणामी, बुधवारी या रस्त्यावरील वाहतूक बऱ्यापैकी सुरळीत झाल्याचे चित्र दिसून आले. या कारवाईबाबत वाहनचालकांकडून समाधान व्यक्‍त करण्यात येत होते.\nबाजीराव रस्त्यावर पूरम चौक ते शनिवारवाड्यापर्यंत दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. अरुंद रस्ता, \"नो पार्किंग'मध्ये लावण्यात येणारी वाहने, अंतर्गत उपरस्त्यांवरून बाजीराव रस्त्यावर येणारी वाहने, विरुद्ध दिशेने येणारे वाहनचालक, पदपथांवर अतिक्रमण आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे.\nयासंदर्भात \"सकाळ'ने मंगळवारी वृत्त प्रकाशित करून वाहतूक प्रशासनाला उपाययोजना सुचविल्या होत्या. त्याची दखल घेत त्याच दिवशी वाहतूक शाखेचे उपायुक्‍त अशोक मोराळे यांनी पोलिसांना कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार विश्रामबाग आणि खडक वाहतूक पोलिसांनी शाळा, बॅंका आणि दुकानांसमोर \"नो पार्किंग'मध्ये थांबलेल्या वाहनचालकांवर कारवाई केली. सहायक निरीक्षक सूरज पाटील आणि शेवाळे यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने बाजीराव रस्त्यावर कारवाई केली. त्यामुळे वाहतूक बऱ्यापैकी सुरळीत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, ही कारवाई यापुढेही दररोज सुरूच राहणार आहे. या रस्त्यावर��ल वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणार असल्याचे उपायुक्‍त मोराळे यांनी सांगितले.\nवाहतूक शाखेचे उपायुक्‍त अशोक मोराळे यांनी बुधवारी सकाळी बाजीराव रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला. या रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी संबंधित पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या.\nभोसरी - भोसरीतील पुणे-नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून सुटका मिळविण्यासाठी महापालिकेद्वारे राजमाता जिजाऊ उड्डाण पुलाची उभारणी करण्यात आली...\nदोन तासांसाठी पाच तास रखडपट्टी\nठाणे - वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीचा फटका मुंबई आणि ठाण्यातील एसटीच्या प्रवाशांना बसत आहे. वाहतूक कोंडीत एसटी प्रवाशांना दोन तासांच्या अंतराकरिता पाच-...\nअहिंसा चौकात वाहतूक कोंडी \"जैसे थे'\nपिंपरी - दीड ते दोन महिन्यांपूर्वी चिंचवड येथील अहिंसा चौक परिसरात वाहतूक पोलिसांनी रात्री...\nबेशिस्त वाहनांमुळे तळेगावात कोंडी\nतळेगाव स्टेशन - तळेगाव-चाकण रस्त्यावरील स्टेशन चौकातील रेल्वे पुलाजवळ बेशिस्त वाहनचालकांमुळे मंगळवारी (ता. ११) सकाळी सुमारे दोन तास वाहतूक कोंडी झाली...\nपुणे - गेल्या आठवड्यात कात्रज बाह्यवळणावरील पेट्रोल पंपाजवळ ४५ वर्षीय पादचारी रस्ता ओलांडताना कंटेनरची धडक बसून मृत्युमुखी पडला. दुसऱ्या घटनेत...\nचक्राकार वाहतूक तासाभरात स्थगित\nकोथरूड - कर्वे रस्त्यावरील अभिनव (नळस्टॉप) चौकात चक्राकार वाहतूक योजनेची चाचणीला सोमवारी सकाळपासून पुन्हा सुरवात करण्यात आली. मात्र, कर्वे रस्त्यासह...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4612860816113637443&title=Madhav%20Gadkari%20website%20launched%20in%20pune&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-16T01:24:33Z", "digest": "sha1:RD6OXAP7MWEWIRVETW5KIZI45JDUOYQZ", "length": 11187, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "माधव गडकरी यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन", "raw_content": "\nमाधव गडकरी यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन\nपुणे : ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक माधव गडकरी यांच्याविषयी समग्र माहिती देणारे, www.madhavgadkari.com हे संकेतस्थळ तयार करण्यात आले असून, नुकतेच त्याचे उद्घाटन कुंदाताई गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी डॉ. शिरीष यंदे, मानसी यंदे, ‘झी २४ तास’चे मुख्य संपादक विजय कुवळेकर, पुढारीचे ज्येष्ठ पत्रकार अनिल टाकळकर, पुण्यनगरीचे संपादकीय सल्लागार अरुण खोरे, ज्येष्ठ पत्रकार विकास वाळुंजकर आदी मान्यवर उपस्थित होते.\nया संकेतस्थळाची निर्मिती मानसी यंदे यांची असून, रचना मंदार वैद्य यांनी, तर संहिता शरदचंद्र पानसे यांनी केली आहे. संकेतस्थळाच्या अनावरणाप्रसंगी गडकरी यांच्या कारकीर्दीचा आढावा संकेतस्थळाच्या माध्यमातून दाखविण्यात आला. या संकेतस्थळावर माधवरावांचा जीवनालेख, त्यांचे विचार, त्यांची ग्रंथसंपदा, त्यांना प्राप्त झालेले विविध सन्मान, दुर्मीळ छायाचित्रे,तसेच त्यांच्या विविध भाषणांची दृकश्राव्य झलक अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. या वेळी माधव गडकरी यांचे कुटुंबीय व सहकाऱ्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.\nडॉ. शिरीष यंदे म्हणाले, ‘माधव गडकरी हे एक झुंजार व्यक्तिमत्त्व होते, हे जरी आजच्या पिढीने लक्षात ठेवले तरी आमचा उद्देश सफल होईल.’ ‘झी २४ तास’चे मुख्य संपादक विजय कुवळेकर म्हणाले, ‘ त्यांच्या सहवासात मी बरेच काही शिकलो. त्यांचे व्यक्तिमत्त्व हे खुल्या स्वभावाचे आणि समाजाभिमुख होते. एकट्याच्या बळावर कार्य तडीस नेण्याची त्यांची क्षमता होती. ते एक दूरदर्शी नेते होते. ते कधीच कोणापुढे झुकले नाहीत; पण त्यांनी केलेल्या उपक्रमांची नोंद झालेली नाही. या संकेतस्थळाच्या माध्यमातून त्यांचे कार्य नव्या पिढीपुढे ठेवल्याबद्दल मी मानसी आणि शिरीष यंदे यांचे आभार मानतो.’\nपुढारीचे ज्येष्ठ पत्रकार अनिल टाकळकर म्हणाले, ‘माधव गडकरी हे मनाने कायम तरुण आणि सहृदय संपादक होते. त्यांनी काळाच्या पुढे नेणारे लेखन केले. या लेखनाचे पुस्तक व्हायला हवे. लोकांच्या प्रश्नांविषयी जागरूक राहिले पाहिजे, अशी त्यांची भूमिका असायची.’\nज्येष्ठ पत्रकार विकास वाळुंजकर म्हणाले, ‘माधव गडकरी यांची प्रतिभा सहज फुलणारी होती. त्यांचे अग्रलेखही खूप गाजले होते. स्वतःसोबतच आपल्या सहकाऱ्यांना मोठे होण्यासाठीही त्यांनी नेहमीच मदत केली. माणसांबद्दल त्यांना अत्यंत आपुलकी होती व जीवनप्रवासात त्यांनी अनेक माणसे जोडली.’\nपुण्यनगरीचे संपादकीय सल्लागार अरुण खोरे म्हणाले, ‘पत्रकारितेच्या क्षेत्रात आता व्यावसायिक संबंध असले, तरी पूर्वी कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध असायचे. माधव गडकरींनी मला नेहमी वडिलांसारखे मार्गदर्शन केले. सामाजिक चळवळींना आणि उपक्रमांना मदत करण्याची त्यांची मनापासून इच्छा असायची.’\nकार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शिरीष यंदे यांनी, तर आभारप्रदर्शन मानसी यंदे यांनी केले.\nसाहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण ‘हिमालया बेबीकेअर’तर्फे परिचारिकांचा सन्मान\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n‘सीएम चषक’स्पर्धेसाठी आतापर्यंत तब्बल ३३ लाख लोकांची नोंदणी\nसुरांनी भारलेल्या वातावरणात ‘सवाई’ला सुरुवात\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.hindusthansamachar.in/news/351337.html", "date_download": "2018-12-16T01:27:02Z", "digest": "sha1:MGNPQFXZIGEUTXLBGY35HCPZNLCLAOM2", "length": 7989, "nlines": 27, "source_domain": "www.hindusthansamachar.in", "title": "इंद्रधनुष्य महोत्सवात युवकांच्या कलाविष्काराची सप्तरंगी उधळण", "raw_content": "\nभाषाएँ उर्दू नेपाली बंगाली गुजराती कन्नड़ अंग्रेज़ी पंजाबी उड़िया असमिया मराठी\nइंद्रधनुष्य महोत्सवात युवकांच्या कलाविष्काराची सप्तरंगी उधळण\nनाशिक, ८ डिसेंबर (हिं.स):- एकीकडे ओघवत्या वक्तृत्वाचा वाद – प्रतिवाद, दुसरीकडे सामान्यज्ञानाची कसोटी, एकीकडे ताल – मृदंग – पखवाजाचा स्वर निनाद तर दुसरीकडे नाट्यआविष्कारात अभिनयाची जुगलबंदी, एकीकडे कोलाजच्या माध्यमातून मनातील कल्पनांना चित्ररूप तर दुसरीकडे कागदावर उमटणारे कुंचल्यांचे फटकारे अशा कलाविष्कारातून य��थील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे आसमंत आज दिवसभर कलात्मक ‘इंद्रधनुष्याच्या’ रंगांनी उजळून निघाले. १६ व्या राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सव ‘इंद्रधनुष्य’ चा दुसरा दिवस सकाळपासून रात्रीपर्यंत विविध स्पर्धांच्या निमित्ताने गजबजून गेला. सकाळी सर्वप्रथम विद्यापीठ प्रांगणातील ‘यशइन‘ सभागृहात वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. ‘समाज माध्यम हे सुसंवादाऐवजी विसंवादास कारणीभूत ठरत आहे का‘ असा या वादविवाद स्पर्धेचा विषय होता. त्यात १९ विद्यापीठातील ३४ स्पर्धकांनी सहभाग घेतला. प्रत्येक स्पर्धकास आपले विचार मांडण्यासाठी प्रत्येकी पाच मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. सहभागी स्पर्धकांनी विषयास अनुसरून मराठी, हिंदी व इंग्रजी विषयातून आपले मत प्रदर्शित केले. विषयाच्या समर्थनार्थ व विरोधात सह्भागी विद्यार्थ्यांनी जोरदार प्रतिवाद केला. त्यानंतर सामान्य ज्ञान परीक्षेची अंतिम फेरी घेण्यात आली. पहिल्या दिवशी १३ विद्यापीठाच्या प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांचा संघ याप्रमाणे १३ संघ व ३९ विद्यार्थी या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सहभागी झाले होते. त्यापैकी अंतिम फेरीसाठी सहा संघ पात्र ठरले. त्यांच्यात मोठी चुरशीची स्पर्धा झाली. विद्यापीठ प्रांगणातील ग्रंथालय व माहितीस्त्रोत केंद्रात ‘कोलाज’ व व्यंगचित्रकला रेखाटन स्पर्धा झाली. कोलाज स्पर्धेत १५ विद्यापीठातील १५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. ‘अमूर्तजीवनशैली’ हा या स्पर्धेचा विषय होता. त्यानंतर व्यंगचित्ररेखाटन स्पर्धा घेण्यात आली. सायांकाळी उशिरापर्यंत ही स्पर्धा सुरु होती. विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारात सभागृहात शास्त्री संगीत तालवाद्य स्पर्धा मोठ्या दिमाखात झाली. त्यास रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. तबला – मृदंग – पखवाजच्या जोडीने विविध संगीतवाद्यांच्या सुरावटींची भरलेली मैफल रंगली. त्यात १७ विद्यापीठांच्या १७ विद्यार्थ्यांमध्ये रंगलेल्या जुगलबंदीने मैफलीत बहार आणली. त्यापाठोपाठ विद्यापीठ प्रांगणातील दादासाहेब फाळके सभागृहात दुपारपासून रात्री उशिरापर्यंत ‘एकांकिकांचा नाट्ययज्ञ’ सुरु होता. त्यात विविध विद्यापीठातील संघांनी सामाजिक, देशभक्तीपर, कौटुंबिक विषयांची मांडणी करीत एकांकिका जल्लोषात सादर केली. त्यास रसिक प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. दरम्यान आज सकाळी आमदार हेमंत टकले यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठास भेट देवून कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन व कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांच्यासह या युवक महोत्सवाची भेट देवून कौतुक केले. हिंदुस्थान समाचार\n प्रमुख खबरों पर एक नजर, 15 December - 2018\n प्रमुख खबरों पर एक नजर, 15 December - 2018\n काशी अविनाशी लिंगेश्वर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/1755", "date_download": "2018-12-16T02:07:43Z", "digest": "sha1:3YTFWUPV6LRU72ITTJNBAGJD52TYP5YR", "length": 50909, "nlines": 171, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "कृष्णा-माणगंगा नदी जोड प्रकल्प! | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nकृष्णा-माणगंगा नदी जोड प्रकल्प\nभीष्माचार्यांनी युधिष्ठिराला उपदेश करताना महाभारताच्या शांति‍पर्वात म्हटले आहे, की “हे राजन,लक्षात ठेव या सृष्टीचा उदय नद्यांपासून होता. नद्यांसारखे कल्याणकारी दुसरे कुणीही नाही. तेव्हा सगळ्या नद्यांचे रक्षण, संवर्धन करणे हाच राजाचा धर्म आहे.”\nनद्यांचे महत्त्व महाभारत काळापासून विशद केले जात असले, तरी नद्यांबाबत आपण आणि आपले राज्यकर्ते म्हणावे तेवढे जागरूक नाही. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणून सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतून वाहणा-या माणगंगा या ऐतिहासिक नदीचे देता येईल. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली , सोलापूर आणि सातारा या तीन सुजलाम्-सुफलाम् जिल्ह्यांतील दुष्काळी भाग म्हणजे माणदेश. पाऊसमान कमी म्हणून समृद्धता नाही आणि समृद्धता नाही म्हणून विकास नाही. या दुष्टचक्रात अडकलेल्या माणदेशी माणसांचे स्वप्न आहे विकासाचे. पण शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याला पारख्या असलेल्या त्या माणसांवर निसर्गानेच अन्याय केला आहे. त्या भागातून जाणारी माणगंगा नदी पावसाळ्याचे काही दिवस सोडले तर कायम कोरडी असते.\nस्वातंत्र्य आले, सरकारे बदलली पण तेथील जनतेचे दुष्काळाचे भोग काही सुटत नाहीत. माणदेशी पट्टयातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असूनही, वेळीअवेळी पडेल तेवढ्या पावसाच्या भरवशावर तेथील लोक दिवस ढकलतात. विशेष म्हणजे मान्सूनचा मुख्य पाऊस त्या भागात न पडता, तेथे, परतीचा मान्सून म्हणजे ऑगस्ट-सप्टेंबर या काळात तो सक्रिय असतो. तेथे जास्तीत जास्त पन्नास-साठ सेंटिमीटर, तर कमीत कमी पंधरा सेंटिमीटर एवढा पाऊस पडतो. कधी कधी तर सलग पाच – पाच वर्षे पाऊसच पडत ना���ी पाऊस घेऊन निघालेले काळेभोर ढग बर्‍याच वेळा माणदेशावरून पुढे जातात व तेथे सांगली-कोल्हापूरात बरसतात. त्यांचा माणदेशवर रुसवा का ते कळत नाही. हवामान शास्त्रज्ञांनाही ते कोडे वाटते. माणदेशचे हवामान समशीतोष्ण असले तरी उष्ण आणि निम शुष्क किंवा कोरडे असे आहे. सरासरी कमाल तापमान एप्रिल-मे मध्ये पंचेचाळीस अंश सेंटिग्रेड तर डिसेंबर-जानेवारीत पंधरा-सतरा अंशापर्यंत खाली घसरलेले आढळते. खरीप पिकांची शाश्वती तेथे देता येत नाही. पावसाच्या चार-दोन झडींवर थोड्याफार रब्बीच्या पेरण्या झाल्या तरी निसर्ग पुढच्या पावसाची हमी कधीच देत नाही\nमाणगंगा नदी ही कायम कोरडी ठणठणीत असते, त्यातच अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर होत असलेला वाळू उपसा, नदीपात्रात वाढत चाललेले अतिक्रमण आणि भूगर्भातून सुरू असलेला अमाप पाणीउपसा अशा कारणांनी माणगंगा नदीचे भविष्य धोक्यात आले आहे. कमी पर्जन्यमानाच्या भागातून उगम पावणा-या माणगंगा नदीला पाणलोट क्षेत्र कमीच लाभले आहे. उगमापासून म्हणजे कळस्करवाडी (तालुका माण, जिल्हा सातारा) ते सरकोली (तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर) या ठिकाणच्या भिमा नदीच्या संगमापर्यंत माणगंगेला एकशेऐंशी किलोमीटर लांबीच्या अंतराच्या पट्टयात एकूण बेचाळीस लहान-मोठे ओहोळ, ओढे आणि उपनद्या मिळतात. पैकी तीस प्रवाह डाव्या बाजूने तर तेवीस प्रवाह उजव्या बाजूने मिळतात. उजव्या बाजूने येणारे अठरा प्रवाह लांब व रुंद असून त्याच्या (प्रवाहाच्या) दोन्ही काठांवर शेती केली जाते. एक वाघजाई नदी सोडली तर अन्य कुठलाही प्रवाह माणगंगा नदीला डाव्या बाजूने मिळत नाही. मुळात माणगंगेला पाणी नसते, तर तिच्या उपनद्या - प्रवाहांना पाणी कुठून असणार त्यामुळे सबंध माणदेशातील माण-दहिवडी, खटाव, आटपाडी, कवठेमहांकाळ, जत, सांगोला आणि मंगळवेढा या सात तालुक्यांतील तीनशेअकरा गावांचा आणि एकोणीस लाख लोकसंख्येच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे.\nएखादी व्यक्ती जन्मतः अपंग असेल तर तिच्यावर योग्य शस्त्रक्रियेची गरज असते. तशीच माणगंगा, अग्रणी आणि डोरळा नद्यांना योग्य शस्त्रक्रियेची गरज आहे. ती गोष्ट लक्षात घेऊन माणगंगा या नदीला बारमाही वाहती करण्यासंदर्भात गेल्या दहा-बारा वर्षांपासून अनेकांकडून अभ्यास सुरू आहे. त्यातून त्या नदीला बारमाही करण्यासाठी अनेक पर्याय व उपाययोजना सुचवल्या गेल्या आहेत. प्रारंभीच्या टप्प्यात म्हसवडचे (जिल्हा सातारा) बाळासाहेब माने, राजेवाडीचे शंकर पाटील, दिघंचीचे बळीआण्णा मोरे, नंदकुमार मोरे , अजय शेटे (सर्व जिल्हा सांगली), मंगळवेढ्याचे रमेश जोशी आणि सोलापूरचे स्थापत्य अभियंता एस.डी. पाटील यांनी त्यांच्या अभ्यासानंतर माणगंगा नदीला भीमा किंवा कृष्णा नदीच्या खो-यातील पाणी उताराने आणणे शक्य आहे हे मांडले.\nपरंतु भीमा नदी ही कृष्णा नदीच्या खो-यातील नदी असल्याने त्या नदीचा विचार स्वतंत्रपणे होऊ शकत नाही. कृष्णेच्या पाण्याचा विचार करता त्या नदीच्या सर्व पाण्याचे वाटप यापूर्वीच झाले आहे. अतिरिक्त पाण्याच्या संदर्भात आंध्र आणि कर्नाटक या राज्यांबरोबर महाराष्ट्राचे तंटे सुरू आहेत. अशा स्थितीत कृष्णा खो-यातच अतिरिक्त पाणी आणून पुढे ते पाणी अनुक्रमे येरळा, अग्रणी आणि माणगंगा या दुष्काळी तालुक्यांतील नद्यांना कमी खर्चात आणि कमी वेळेत कसे देता येईल याचा अभ्यास सुरू झाला. पाटबंधारे अभियंता डी.डी.पवार, माणगंगा सहकारी साखर कारखान्याचे (आटपाडी) अभियंता एच.एस. पाटील, निवृत्त पाटबंधारे कर्मचारी पी.ए.पाटील आणि पुण्याच्या सिंहगड इन्स्टिट्यूट मध्ये एरियल फोटोग्राफी करणारे अमोल पवार यांच्या पथकाने तो अभ्यास केला. त्या पथकात मीही सहभागी होतो. सुरूवातीला, सावित्री या महाबळेश्वरातून उगम पावणा-या नदीची उपनदी ढवळी नदीचे पाणी उताराने येऊ शकते असा आराखडा तयार करण्यात आला. महाबळेश्वरच्या माथ्यावर पडणारे प्रचंड पाणी पावसाळ्यात कोकणात मोठ्या प्रमाणावर वाहून जाऊन अरबी समुद्रात अक्षरशः वाया जाते. त्या अभ्‍यासातून पुढे आला कृष्णा-माणगंगा नदी जोड प्रकल्प.\nकृष्णा-माणगंगा नदी जोड प्रकल्प\nपथकाने सर्वेक्षण केल्यानुसार, कृष्णा नदी जिथून उगम पावते त्‍या महाबळेश्वरच्या डोंगर रांगांत दरवर्षी सरासरी सहा हजार चारशे मिलिमीटर पाऊस पडतो. त्यामुळे अनेक वेळा कृष्णेला महापूर येतो. त्या पुराचा फटका सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील कृष्णाकाठच्या अनेक गावांना बसतो. मात्र त्याच वेळी माणगंगा, येरळा आणि अग्रणी नद्यांच्या खो-यात दुष्काळी परिस्थिती असते. केवळ पावसाळ्याच्या काळातील, म्हणजे ३० जून ते १५ सप्टेंबरपर्यंतचे पाणी जरी दरवर्षी मिळाले तरी तो भाग सुफलाम होईल.\nमाणगं��ा ही भीमानदीची उपनदी असली तरी भीमा ही कृष्णेची उपनदी आहे. त्‍यामुळे माणगंगेसह अग्रणी आणि येरळा या तिन्ही नद्या कृष्णा नदीच्या खो-यात येतात. त्यामुळे कृष्णेचे पाणी या तिन्ही नद्यांना नैसर्गिक न्यायाने मिळाले पाहिजे. म्हणून कृष्णा लवादाच्या वाटपाअतिरिक्त पावसाळ्यातील ४.५२ टी.एम.सी. पाणी कृष्णा नदीत उपलब्ध आहे. त्या शिवाय कोयना धरणाच्‍या पाणलोट क्षेत्रात सोळशी नदीवर धनगरवाडी गावाजवळ वळण बंधारा बांधून ते पाणी धोम धरणात आणि तेथून उताराने थेट दुष्काळी भागाकडे आणण्‍यात येणार आहे.\nअसा हा प्रकल्प आराखडा\nकोयना धरणाच्‍या पाणलोट क्षेत्रातील सोळशी नदीवर धनगरवाडी गावाजवळ एक वळण बंधारा बांधून ८.७६ किलोमीटर लांबीचा पहिला बोगदा काढण्‍यात येणार आहे. त्‍यानंतर त्या बोगद्यातून धोम धरणाकडे (कृष्णा नदीवरील त्‍या धरणाची साठवण क्षमता १४ टी.एम.सी.आहे) चौर्‍याण्णव घनमीटर प्रती सेकंद विसर्गाने ३.५० टी.एम.सी. पाणी आणण्‍यात येणार आहे. त्‍या धरणाची पूर्ण संचय पातळी ७४७.७० मीटर इतकी आहे. त्‍या धरणातून पूरकाळातील १९७९-१९८० ते २००७-२००८ पर्यंतच्‍या प्रत्‍यक्ष सांडव्‍यातून पाण्‍याचा विसर्ग लक्षात घेता सरासरी ४.५२ टी.एम. सी. पाणी उपलब्ध होईल. असे दोन्ही मिळून या प्रकल्पासाठी एकूण ८.०२ टी.एम.सी. पाणी मिळणार आहे.\nसोळशी ते धोम धरणाच्या डाव्या काठापासून (उत्तरेकडून) ते दबई नाला (तालुका आटपाडी, जिल्हा सांगली) या दरम्यान एकशेसतरा किलोमीटर लांबीचा दुसरा मुख्य बोगदा काढण्‍यात येणार आहे. त्‍या बोगद्याला धोमपासून शहात्तर किलोमीटरवर दरुज-वाकेश्वरजवळ पूर्वोत्तर दिशेला पंधरा किलोमीटर अंतरावर असणा-या पिंगळी नदीला जोडणारा आणखी एक उपबोगदा काढण्‍यात येणार आहे. ही पिंगळी नदी गोंदावले बुद्रुकजवळ माणगंगेला मिळते. ते अंतर साधारणत: साडेचार किलोमीटरचे आहे. त्यामुळे गोंदावले बुद्रुकपासून माणगंगेवरील सर्व मध्यम, लघू पाटबंधारे, तलाव आणि कोल्हापूर पध्दतीच्या बंधारे यांना पाणी मिळेल.\nदरम्यान, धोम धरणातून दुस-या मुख्‍य बोगद्याद्वारे पाणी दबई नाल्‍यात येईल. जवळच्‍या जांभुळणी नाल्‍यातून पुढे चार किलोमीटरवर घाणंद संतुलन तलावात आणण्‍यात येणार आहे. तेथून पुढे टेंभू योजनेच्या अस्तित्वात असलेल्या सर्व वितरण प्रणालीचा (म्हणजेच कालव्‍यांचा) वापर करण्यात येणार आहे. दुसरीकडे जांभुळणी तलावातून बाहेर पडलेले पाणी थेट आटपाडी तलावाकडे जाईल. तो तलाव भरल्यानंतर पुढे शुक ओढ्यामार्गे आटपाडी शहराच्या पूर्वेस माणगंगा नदीला जाईल. तिकडे पिंगळी नदीतून राजेवाडी तलावामार्गे आटपाडी तालुक्याच्या उत्तर भागातून फिरून एकत्रितपणे आलेले पाणी माणगंगेतून सोलापूर जिल्ह्याकडे जाईल.\nइकडे घाणंद तलावापासून निघालेला टेंभूचा कालवा (सांगोला शाखा) नेलकरंजी, मानेवाडी, हिवतड या मार्गे सांगोल्याकडे जात असताना चिंचाळे, खरसुंडी, कानकात्रेवाडी, माळेवस्ती, तळेवाडी या गावांतील ओढ्यातून त्या खालच्‍या करगणी, पात्रेवाडी, बनपुरी, कचरेवस्ती, शेटफळे आदी गावांना आणि परिसरातील सर्व लहानमोठ्या तलावांना पाणी मिळेल आणि ते सर्व पाणी टेंभू योजनेच्या या शाखेला कवठेमहांकाळकडे जाणा-या बाणुरगड बोगद्यातून उताराने जाऊन सर्व ओढे, नाले व त्यावरील बंधारे, तलाव आपोआप भरतील. तसेच, ज्या ज्या ठिकाणी पाणी साठवण योजना आहेत त्या पूर्ण क्षमतेने भरून उर्वरित पाणी खालच्‍या बाजूस माणगंगा नदीला मिळणार आहे.\nयेरळा ही कृष्णेची उपनदी असली तरी मुळात माणदेशातील आहे. माणगंगा ज्या महादेवाच्या डोंगररांगांतून उगम पावते, त्याच डोंगराच्या अलिकडच्या, म्हस्कोबाच्‍या डोंगरातून येरळेचा उगम होतो. माणगंगा उगमस्थान आणि येरळा उगमस्थान यांत फक्त चौदा किलोमीटरचे हवाई अंतर आहे. नदीच्‍या एकूण शंभर किलोमीटर लांबीपैकी या प्रकल्पातून वडूज ते ब्रम्हनाळ अशा अडुसष्ट किलोमीटरच्‍या पात्राला थेट पाणी मिळणार आहे. धोम धरणातून आलेल्‍या एकशे सतरा किलोमीटर लांबीच्या मुख्य बोगद्याला पंचाऐंशी किलोमीटरवर शंभर मीटर लांबीचा आणखी एक पोटबोगदा काढून वडूजजवळ लेंडूर ओढ्याजवळ पाणी येरळवाडी तलावात सोडण्‍यात येणार आहे. ते पाणी पुढे येरळेला मिळणार आहे.\nअग्रणी या कृष्णेच्या आणखी एक उपनदीलाही प्रकल्पाव्दारे प्रवाहित करता येणार आहे. अग्रणी नदी खो-याची लांबीपंचाहत्तर किलोमीटर इतकी आहे. नदी भूड (तालुका खानापूर, जिल्हा सांगली ) येथील भिवघाटाच्या समांतर उत्तरेला असणा-या डोंगरातून उगम पावते. धोममधून आणलेले पाणी जांभुळणी तलावातून टेंभू योजनेच्या, सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व कालव्यांव्दारे पुढे नेलकरंजी (तालुका आटपाडी) फाट्यापासून पाच किलोमीटरचा बोगदा काढून अग्रणी नदीला वायफळे गावाच्‍या अलिकडे यमगरवाडी रस्त्याजवळ (तालुका तासगाव) अग्रणीला पाणी देता येईल. अग्रणीला पाणी चार मीटरच्‍या नैसर्गिक उताराने नेलकरंजीहून बोगद्याद्वारे मिळेल. अग्रणी नदी तासगाव आणि कवठेमहांकाळपासून पुढे कर्नाटकातील खिळेवाडी(जिल्हा बेळगाव)च्या पलीकडे जाऊन कृष्णा नदीला मिळते. अशा रीतीने माणगंगा, येरळा आणि अग्रणी या तिन्ही नद्यांना पाणी मिळणार आहे.\nमाणदेशातील दुष्काळी भागाला पाणी मिळावे या हेतूने विजय लाळे आणि त्‍यांच्‍या सहका-यांनी गेल्‍या काही वर्षापासून माणगंगा, येरळा, अग्रणी आणि पिंगळी या नद्या बारमाही वाहत्या कशा होतील या दृष्टीने अभ्यास करून ‘कृष्णा-माणगंगा नदी जोड प्रकल्प’ शासनाकडे सादर केला. त्‍या प्रकल्पाला मान्यता मिळाली, परंतु त्‍यावर अंमलबजावणी झाली नाही. ते प्रयत्‍न लोकांसमोर आणण्‍यासाठी विजय लाळे यांनी ‘बारमाही माणगंगा’ हा ब्लॉग सुरु केला. त्‍यास वाचकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. त्‍या ब्‍लॉगची ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीकडून आयोजित करण्‍यात आलेल्या ‘ब्‍लॉग माझा’ या स्पर्धेत ‘बारमाही माणगंगा’ या ब्‍लॉगची उत्तेजनार्थ निवड करण्‍यात आली आहे.\nयोजनेत एकूण १४५.८६ किलोमीटरपैकी १३९ किलोमीटर आणि ६.८६ किलोमीटर खोल खोदकाम आहे. बोगद्यातील माल (दगड-माती) बाहेर काढण्‍यासाठी दर पाच किलोमीटर अंतरावर पंचवीस उभे झरोके ठेवण्‍यात आले आहेत. तळाची रूंदी = नऊ मीटर. वरचा अर्धगोलाकार भाग = सव्वा दोन मीटर. उंची = साडेचार मीटर इतकी आहे. या आकाराच्या बोगद्यातून प्रती सेकंदाला ११६० घनफूट पाणी वाहणार आहे. पाच टीएमसी पाणी पन्नास दिवसांमध्ये म्हणजे दररोज शंभर दशलक्ष घनफूट प्रमाणे वाहणार आहे. हे परिमाण राजेवाडीसारख्या ०.७ टी.एम.सी. साठवण क्षमता असलेला तलाव सात दिवसांत भरून वाहण्याइतपत आहे आणि ०.३ टी.एम.सी.क्षमतेचा आटपाडी तलाव केवळ तीन दिवसांत गुळणी टाकेल\nमाणगंगा पाणलोटातील लाभक्षेत्र :\nमध्यम प्रकल्प : राजेवाडी (म्हसवड तलाव, तालुका माण), संख तलाव (तालुका जत), बुध्दी हाळ तलाव (तालुका सांगोला ).\nलहान प्रकल्प : आटपाडी तालुका -जांभुळणी, घाणंद, अर्जुनवाडी, माळेवाडी, निंबवडे, दिघंची व आटपाडी - जत तालुका- भिवर्गी\nकोल्हापूर पध्दतीचे बंधारे- आटपाडी तालुका : लिंगिवरे, दिघंची (२), लोणारवाडी, कौठुळी, बनपुरी, शेटफळे, देशमुखवाडी, पांढरे���ाडी.\nसांगोला तालुका- लोटेवाडी, खवासपूर, कमळापूर, वासुद- अकोले, वाढेगाव, बलवडी, नाझरे, आलेगाव, कडलास (२), चिनके, वाटंबरे , सावे, मेथवडे, जवळे (२), सोनंद (२), मांजरी (३).\nजत तालुका : अंकलगी, बेळुंडगी, जालीहाळ बुद्रुक, मोरबगी, माणिकनाळ, सोन्याळ (२), निगडी कारंडेवाडी, बालगाव.\nमंगळवेढा तालुका- गुंजेगाव. त्या शिवाय उभारण्यात येणा-या काही प्रकल्पांनाही पाणी मिळणार आहे. त्यामध्ये लघु पाटबंधारे तलाव -अंकलगी व शेगाव (तालुका जत),\nकोल्हापूर पध्दतीचे बंधारे- सिंगन हळ्ळी(तालुका जत), बामणी, उदनवाडी ,जवळे (तालुका सांगोला), बोंबेवाडी (तालुका आटपाडी) यांसह जत तालुक्यातील उमदीचे आणखी दोन आणि मोरबगीचा एक अशा तीन लहान प्रकल्पांनाही पाणी मिळणार आहे.\nअग्रणी नदीच्‍या काठावरील लाभक्षेत्रातील गावे –\nतासगाव तालुका : वायफळे, सिद्धवाडी, बिरणवाडी सावळज, अंजनी, वज्रचौंडे.\nकवठेमहांकाळ तालुका : बोरगाव, शिरढोण, मोरगाव, देशींग, शिंदेवाडी, कवठेमहांकाळ, हिंगण गाव, विठुरायाची वाडी, करोली-टी, अग्रण-धुळगाव , रांजणी, लोणारवाडी आणि कोंगनोळी.\nयेरळा नदीकाठच्या एकूण चौसष्ट गावांना थेट पाणी मिळणार आहे. ही गावे अशी –\nखटाव तालुका : येरळवाडी, कुमठे, उंबरडे, गुरसाळे, काळेवाडी, गोरेगांव, बनपूरी, धोंडेवाडी, आंबवडे, शेनवडी, चितळी, मायणी, म्हासुर्णे, ल्हासूर्णे, चोराडे, गुंडेवाडी, शिरसवडी, होळीचा गांव, पळसगाव ,पिंपरी, शितोळेवाडी आणि सुर्याचीवाडी.\nखानापूर तालुका : चिखलहोळ, हिंगणगादे, कळंबी, ढवळेश्वर, पंच लिंगनगर,भाळवणी,कमळापूर आणि तांदुळवाडी.\nकडेगाव तालुका : कान्हरवाडी, येतगाव, तुपेवाडी, भिकवडी,हणमंत वडिये, नेवरी, आंबेगाव, येवलेवाडी, वडियेरायबाग, शिवणी, शेळकबाव, शिरगाव आणि रामापूर.\nतासगाव तालुका : निंबळक, बोरगाव, विसापूर, ढवळी, निंमगाव, तासगाव, नागाव, बेंद्री आणि शिरगाव -कवठे.\nपलुस तालुका : वाझर,आंधळी, मोराळे,राजापूर,बांबवडे, बुर्ली, नेहरु नगर, जुळेवाडी, हजारवाडी, माळवाडी, वसवडे, खटाव आणि ब्रम्हनाळ.\n* पिंगळी, येरळा आणि अग्रणी अशा चार नद्या जोडण्यात येणार.\n* भारतातील नंबर दोनच्या व महाराष्ट्रातील क्रमांक एकच्या अति-अति तुटीच्या भागाला हक्काचे पाणी मिळणार\n* पाणी नैसर्गिक उताराने येणार असल्यामुळे विजेचा प्रश्न नाही.\n* कोठेही पाणी उचलायचे (लिफ्ट करायचे) नसल्याने वाढीव विजेचा प्रश्न उद्भवणार नाही.\n* बोगद्याच्‍या एकूण शंभर फूट उताराचा उपयोग किमान सात ते आठ मेगावॅट वीज निर्मिती करण्‍यासाठी शक्‍य.\n* सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांतील कायमस्वरूपी दहा दुष्काळी तालुक्यांतील शेकडो गावांचा आणि खेड्यापाड्यांचा पाणीप्रश्न कायमचा सुटून टँकर्स, चारा छावण्यांसाठी होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचणार आहे. दुसरीकडे वाई शहरासह कृष्णाकाठच्‍या गावांना महापूराचा धोका राहणार नाही.\n* योजनेसाठी फक्त बोगद्यांसाठी किंवा आवश्यक तिथे कालव्यांसाठी लागणारी जमीन शासनाला संपादित करावी लागणार. ती बहुतांशी जमीन शासकीय आहे. त्यामुळे गाव उठवावे लागणार नाही आणि पुर्नवसनाचा प्रश्नही निर्माण होणार नाही.\n*एकशे साठ किलोमीटर लांबीच्या माणगंगा, येरळा आणि अग्रणी या नदी पात्रांच्या अंतराचा नैसर्गिक कालवा म्हणून उपयोग होऊन या तिन्ही नद्यांच्या काठावरील एकूण साडेसहा लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल.\n* या भागातील झाडे-झुडपे वाढून वातावरणातील आर्द्रता वाढून भविष्यातील तापमानवाढीचा धोका टळेल.\n* दरवर्षी पाणी वाहिल्यामुळे तिन्ही नदीकाठच्या विहिरी जिवंत होतील; तसेच, नैसर्गिकरीत्या भूगर्भपातळी वाढेल.\n*माणगंगेवरील सध्याचे बत्तीस व येरळेवरील दहा बंधारे आणि भविष्यात उभारण्‍यात येणा-या बंधार्‍यांमुळे नद्यांत कायमस्वरूपी पाणी राहील.\n*माणगंगा नदी सरकोली जवळ (तालुका पंढरपूर) भीमेला मिळते. तेथून पुढे औज आणि टाकळी बंधार्‍यांत पाणीसाठा वाढल्‍याने सोलापूर शहराचाही पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल.\nकृष्णा-माणगंगा नदीजोड बहुउद्देशीय प्रकल्प\nनैसर्गिक रचना.....(समुद्र सपाटी पासूनची उंची)\n* सोळशी नदी = ७५० मीटर (कोयना पाणलोट, धनगरवाडी गावाजवळ)\n* धोम धरण = ७४६.९५ मीटर ( कृष्णा नदी, ता.वाई,जि.सातारा)\n* जांभूळणी = ७१६ मीटर (ता. आटपाडी जि.सांगली)\n* गोंदावले(बुद्रूक)= ७१६ मीटर (पिंगळी नदी, ता. माण, जि.सातारा)\n* दरूज (ता.वडूज) = ७१२ मीटर (लेंडूर ओढा-येरळा नदी,जि.सातारा)\n* नेलकरंजी (ता.आटपाडी) = ७११ मीटर\n(आटपाडी-भिवघाट रस्‍त्‍याजवळील टेंभूचा कालवा)\n* अग्रणी नदी = ७०८ मीटर (यमगरवाडी, सिध्देवाडी तलावाजवळ)\nदुष्काळी भागासाठी कृष्णेचे अतिरिक्त उपलब्ध पाणी वळवून माणगंगा, येरळा आणि अग्रणी या तिन्ही नद्यांना कमी खर्चात व कमी वेळेत आणता येईल, यासाठी बारमाही माणगंगा नावाने सातत्‍याने लिखाण कर��� गेल्‍या चार वर्षांपासून पाठपुरावा केला. कृष्णा-माणगंगा नदीजोड प्रकल्प राज्‍य शासनाच्‍या महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ - पुणे यांच्‍या सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ, आरफळ कालवे विभाग, करवडी(कराड) यांनी तयार करून जलसंपदा विभागाकडे पाठवला आहे. त्यास शासनाच्‍या अनेक उच्चस्तरीय अधिका-यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. गरज आहे, सामुहिक प्रयत्नांची. आपसातील राजकीय आणि प्रादेशिक मतभेद बाजूला ठेवून या बहुउद्देशीय प्रकल्पाला पाठिंबा मिळण्याची.\nविटा शहर, जिल्‍हा सांगली ४१६३११\nकिती काळ लागेल प्रकल्प पुर्ण होण्यास . . . . . कोणास ठाउक . . पण अतिशय गरजेचा आहे . . आपल्या विचाराला कृतीची जोड नक्की मिळो . . साई राम . .\nआपल्या मांडलेल्या योजनेला सलाम. मी मूळचा सातारा जिल्ह्यातील असून माण तालुक्याची दुर्दशा ऐकण्यात आमचे लहानपण गेले. कोयना, धोम, कण्हेरपासुन ते सांगली जिल्ह्यापर्यंत सारा प्रदेश सुजलाम सुफलाम आणि तिन्ही त्रिकाळ आलसाम् अशी हेटाळणी व्हायची. पण माणदेशाला ना पाणी ना शेती. ना काम ना धंदा. अशी अत्यंत वाईट गत. सोलापुरात काॅलेजला असल्याने ह्या भागातून वर्षांत चार वेळा एसटीने प्रवास होई. दिवसा प्रवास करणे नको एवढा अतिरेकी रुक्ष भाग. मैलोनमैल पाण्याचा टिपूसही नाही. शेती लांब राहिली साधं झुडूप दिसलं तर शपथ. गवत सोडल्यास काही पिकत असेल की नाही शंकाच. सरकारतर्फे रोहयोमधली योजना या भागात झाल्याचे सांकेतिक उदाहरण म्हणून दहिवडीजवळ सार्वजनिक वनविकास प्रकल्प दिसे. अन्यथा पाटबंधारे विभागाचे अस्तित्व नजरेच्या टप्प्यात दूरदूरपर्यंत नसे. पंधरा मिनिटांचा धुवाधार पाऊस ज्यांना नदीपूल म्हणणं अवघड अशांना पोटात घेऊन त्याबरोबर कैक गाईगुरांना वाहून नेत असे. क्वचित प्रसंगी फारच मोठा पाऊस राहिला तर चोविस चोविस तास एस.टी. पाणी सरण्याची वाट बघत थांबून रहात असत.\nजाणता राजा साखरपट्ट्यात आणि माणदेश पाटबंधार्‍यावाचून तडफडतोय अशी दशकानुदशके विदारक स्थिती बदलण्याची प्रख्यात शेतीतज्ञ माजी कृषीमंत्र्याला आणि त्याच्या भाचराला गरजही वाटू नये ही आश्चर्याची बाब आहे. आपल्या ह्या वाखाणण्याजोग्या प्रकल्पामागे सरकारी यंत्रणेची देखील कदाचित मदत झाली असेलच. बारामतीकरांचा देखिल त्यात हातभार लागला असेल. वाईट ह्या गोष्टीचं वाटतं, की एकीकडे शेतक��ी आत्महत्या करीत असताना हे महत्त्वाचे प्रकल्प कागदावर का होईना दिसायला एवढा काळ लागावा.\nआपले शतशः अभिनंदन आणि हे महत्वाचे देशकार्य करत असल्याबद्दल धन्यवाद.\nखूप चांगला प्रकल्प आहे. परंतु लवकर होणे गरजेचे आहे.\nनदी जोड प्रकल्प होने अवश्य आहे परंतु ह्या कडे सरकार चे लक्ष्य नाही नदी जोड प्रकल्पझाला तर सगळी कडील गरीब हाटेल सरकार ने लवकर निर्णय घ्यावा हि नम्र विनंती\nदुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेला माणदेश\nसंदर्भ: माणदेश, माणगंगा, पाणी\nकृष्णा-माणगंगा नदी जोड प्रकल्प\nसंदर्भ: नदी, माणगंगा, माणदेश, जायकवाडी धरण, तलाव, नदीजोड प्रकल्प, जलसंवर्धन\nसंदर्भ: जायकवाडी धरण, नदी, शेती, जलसंवर्धन, तलाव\nसंदर्भ: जलसंवर्धन, श्रमदान, जलसंधारण, माणदेश, माण तालुका, Satara, Mandesh, Man Tehsil\nपवई तलावावरील ‘नौशाद अली सरोवर संवर्धिनी’\nसंदर्भ: तलाव, जलसंवर्धन, powai lake\nमाणगंगाकाठचा पायी प्रवास : शोध आणि बोध\nसंदर्भ: कुळकजाई गाव, माणगंगा, नदी\nदुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेला माणदेश\nसंदर्भ: माणदेश, माणगंगा, पाणी\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/62375", "date_download": "2018-12-16T01:30:53Z", "digest": "sha1:R5I4TT5K7U2ZY2HQY2Y3JBFGOZSWLABM", "length": 3696, "nlines": 77, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मुंबई लॉस अँजेल्स ( Los Angeles ) प्रवास सोबत हवी आहे. | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मुंबई लॉस अँजेल्स ( Los Angeles ) प्रवास सोबत हवी आहे.\nमुंबई लॉस अँजेल्स ( Los Angeles ) प्रवास सोबत हवी आहे.\nमे , जुन महिन्यात मुंबईहून कुणी लॉस अँजेल्स ला येणार आहे का माझ्या आईसाठी प्रवास सोबत हवी आहे.\nतिकीट काढलेले नाही कुणी सोबत असेल तर त्यानुसार करणार आहे. ती स्वतंत्र प्रवास करू शकते पण कुणी ओळखीचं असेल तर बर होईल म्हणून हा प्रश्न प्रपंच. धन्यवाद.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 30 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.petrpikora.com/2018/01/", "date_download": "2018-12-16T01:25:39Z", "digest": "sha1:C2RXOLH5EG2Z273NI2ZTDJC5Z5UEW2VF", "length": 20746, "nlines": 192, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "जानेवारी 2018 - विनामूल्य संगीत बाजार डाउनलोड", "raw_content": "सुचालन जा सामग्री वगळा\nआर अँड बी आणि सोल संगीत\nसर्व श्रेणी फोटो आणि व्हिडिओ संगीत आणि गाणी व्हिडिओ\nसर्व श्रेणी फोटो आणि व्हिडिओ संगीत आणि गाणी व्हिडिओ\nXIXXK व्हिडिओ चाचणीसाठी DJI Mavic\nब्लॉग, पर्वत, व्हिडिओ\t 31.1.2018 1.2.2018\nडीजेआय मॅव्हिक प्रो जे माईक, डेव्हिड कॅरेमेम से ड्रॉ, डेकी कॅटरिम सेझ ओबॉहो स्टेव्हा प्लॅटो व्हेनी क्रिएटिव्हिटी, स्नॅन्डो बेज स्टार्स्टी, एक स्पीड फॉर स्पीड फॉर स्पीड पॅट लेटे. Kompaktní schránka uchovává\nद्रोन डीजेआई माविक प्रो, प्रेत 4 आणि नाइट व्हिजन + झूम\nद्रोन डीजेआई माविइक प्रो, नव्या विकसित मिनी व्हिजन कॅमेरा आणि व्यापक वापरासाठी पूर्णपणे बदलण्यायोग्य झूम. हे व्हिडिओ जवळजवळ संपूर्ण अंधारासाठी बनविण्यात आले\nबायस्ट्रेट कडून रिप्नेस आणि लूकोवा\nब्लॉग, चेक नंदनवन, पर्वत, व्हिडिओ\t 27.1.2018\nBystro, Rybnice आणि Loukov 26.01 च्या हिवाळी दृश्य.2018 दुपारी. हेगे नाद जिजरौ हे गाव सेमिली व जिलेमनीस या शहरांच्या संबंधाच्या मध्यभागी लिबेरेक भागातील सेमिली जिल्ह्यात स्थित आहे.\nJizerou वरील देखावा झुरणे उच्च वेळी\nब्लॉग, राक्षस पर्वत, पर्वत, व्हिडिओ\t 26.1.2018 4.2.2018\nलूकआऊट टॉवर उ पाइन माउंटन व्हिसोक नेड जेसेरु एक्सएक्सएक्स.2018 नक्कल ओपोलिडेन ... ..आपल्या शरीरातल्या स्नायूंमुळे, आपल्या शरीरातल्या स्नायूंच्या झुडूप कमी होत नाहीत, तर आपल्या शरीरातल्या स्नायूंच्या झुडूप वाढतात.\nराउडनिनेस इन ज्यंट पर्वत, क्रिज्लिस, जेस्टेबी, रेझक\nब्लॉग, पर्वत, व्हिडिओ\t 22.1.2018\nरॉडनीस विरुद्धच्या शूटिंग शॉट्स राक्षस पर्वत, क्रिझ्लिस, जेस्टेबी आणि आसपासच्या पर्वत (निमेमी रिझेंबेरबेज, पोल्स्की कार्कोनोझेझ) जेएसओ जिओमोर्फोलिक्कीम सेल्केम ए नेविविस्मिम पोहोरिम सिस्का ए České vysočiny. लेझी व्ही सेव्हरोवýचोड्निच Čechách (západní částí leží v Libereckém kraji, východní v Královéhradeckém) a jihu polské části Slezska. Nejvyšší\nलाकडी इंडोर पूल, बायस्ट्राना नाद जेजेरुओ\nब्लॉग, चेक नंदनवन, पर्वत, व्हिडिओ\t 20.1.2018 20.1.2018\nवसंत XadX वसंत XadX मध्ये लाकूड इनडोर पुल संपूर्ण पुनर्निर्माण काही महिन्यांपूर्वी, संपूर्ण पूल उचलली आणि जिझरा च्या बाजूला हलविले करण्यापूर्वी अनेक महिने. हे आहे\nहाजे नाद जेजेरो, लूकोव, रिबि्निस, बेनेसोवो यू सिमिल\nब्लॉग, चेक नंदनवन, पर्वत, व्हिडिओ\t 20.1.2018\nSemily आणि Jilemnice, नदी Jizera (ग्रोव्ह बँका डाव्या तीरावर वर, इतर शहरे दरम्यान एक दुवा मध्यभागी गावात Haje त्यांचा Jizerou लिबेरेक प्रदेशात Semily जिल्हा मध्ये स्थित आहे,\nगावात Peřimov, Peřimovský ब्रिज मध्ये पूल\nब्लॉग, चेक नंदनवन, पर्वत, व्हिडिओ\t 20.1.2018\nPeřimovský पूल Semily जिल्हा स्थित आहे, तो नदी Jizera विजय मिळवितो आणि रस्ता तिसरा / 28618, जे सेटलमेंट आणि मुख्य लोअर Sytová ग्रामीण Peřimov (आणि संबंधित Mricna) कनेक्ट भाग आहे\nसनसेट आणि फँटम 4\nब्लॉग, चेक नंदनवन, व्हिडिओ\t 19.1.2018 19.1.2018\nट्रॉस्की कॅसलचे खंडहर त्याच नावाच्या पर्वताच्या शीर्षस्थानी (समुद्र पातळीपासून 488 मीटर) शीर्षस्थानी आहेत, सेमिली लिबेरेकी भागातील ट्रोस्कोव्हिस गावात. हे राज्य मालकीचे आहे (प्रशासन राष्ट्रीय द्वारे प्रदान केले जाते\nब्लॉग, पर्वत, व्हिडिओ\t 18.1.2018 18.1.2018\nMěsto Jablonec त्यांचा Jizerou लिबेरेक प्रदेशात सेमिली जिल्ह्यात स्थित आहे. हे सुमारे 1 700 राहते. जवळपास जब्बोनेक नाड निसोऊ (पूर्वी जर्मन म्हणून ओळखले जाते\nपॅनोरमा राक्षस, राक्षस पर्वत, Paseky त्यांचा Jizerou\nब्लॉग, राक्षस पर्वत, पर्वत, व्हिडिओ\t 17.1.2018\nPaseky त्यांचा Jizerou पश्चिमेकडील लिबेरेक प्रदेशात, सेमिली जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेश आहे राक्षस पर्वत याजेराच्या खोऱ्याच्या उजव्या बाजूला असलेल्या याझाराच्या पर्वतांच्या सीमेवर. 252 रहिवासी येथे राहतात; कॉटेज संख्या आणि\nरोकीटनीस नेड जेसेरो लुसा होराचे पॅनोरामा\nब्लॉग, पर्वत, व्हिडिओ\t 16.1.2018 16.1.2018\nRokytnice (जर्मन रॉक्लिट्झ) पश्चिम आणि पश्चिमेकडील माउंटन रिजॉर्ट आहे राक्षस पर्वत. हे सिमेली जिल्ह्यातील लिबेरेक भागातील, डोंगराळ प्रदेशातील ह्यूस्की नदीच्या लांबच्या खोऱ्यात स्थित आहे.\nRokytnice त्यांचा Jizerou मध्ये देखावा रॉक कॉन्स्टेबल\nब्लॉग, पर्वत, व्हिडिओ\t 14.1.2018\nरॉक पॉइंट Strážník u Rokytnice, पर्वत, 778 एमएनएम व्हीआरएच स्ट्रॅझ (आपणास हेल्थ स्ट्रॅन्झीक) जे जेडीएनजी जेआर स्ट्रॅझ्निक व्र्चुइ, जे कॅटरिच व्ही मिनिलॉस्टी मेले बिल्ट वॅव्होनी ऑक्लोनि व्हेनिसिस व्हीडीएडीएम नेप्रीटेले.\nब्लॉग, पर्वत, व्हिडिओ\t 13.1.2018 13.1.2018\nविटकोविस गाव (जर्मन विटकोविझ) सिमिली जिल्ह्यात स्थित आहे, लिबेरेक प्रदेश. तो आत आहे राक्षस पर्वत नदीच्या दरीकडे Jizerky. 28 पर्यंत 8. 2006 426 द्वारे वसलेले होते. प्रथम लिहिले\nब्लॉग, राक्षस पर्वत, पर्वत, व्हिडिओ\t 12.1.2018\nEMBA स्��ोल च्या रॉय जायंट पर्वत आणि जिझरा पर्वत दरम्यान सीमा वर एक चेक कंपनी आहे. पेसेकी नाद जैझरौ मधील पेस्ट्री शॉप इतिहासाची सुरूवात 1882 च्या वर्षापर्यंत, जेव्हा भाऊ होते\nब्लॉग, राक्षस पर्वत, पर्वत, व्हिडिओ\t 12.1.2018 12.1.2018\nPaseky त्यांचा Jizerou पश्चिमेकडील लिबेरेक प्रदेशात, सेमिली जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेश आहे राक्षस पर्वत याजेराच्या खोऱ्याच्या उजव्या बाजूला असलेल्या याझाराच्या पर्वतांच्या सीमेवर. 252 रहिवासी येथे राहतात; प्रमाण\nराक्षस, Lysa hora, पोलंड\nब्लॉग, पर्वत, व्हिडिओ\t 11.1.2018 11.1.2018\nपर्वत (जर्मन रिझेंबेरबेज, पोलिश कार्कोनोझ) ही भौगोलिकदृष्ट्या एकूण आणि चेक आणि डोंगराळ प्रदेशात सर्वात उंच पर्वत श्रृंखला आहे. हे पूर्वोत्तर बोहेमिया (पश्चिम भाग लिबेरेक प्रदेश, पूर्वेक हेराडेक क्रालोवे येथे आहे) येथे स्थित आहे आणि\nहाजे नाद जेजेरो, लूकोव, वरीलपैकी तलाव\nब्लॉग, पर्वत, व्हिडिओ\t 10.1.2018 10.1.2018\nSemily आणि शहरे दरम्यान एक दुवा मध्यभागी गावात Haje त्यांचा Jizerou लिबेरेक प्रदेशात Semily जिल्हा मध्ये स्थित आहे, Jilemnice, नदी Jizera बँका (ग्रोव्ह डाव्या तीरावर, इतर भागांवर\n4K 2018 archivbox dji djs जा डीजी माविक डीजी माविक प्रो Dji अभ्यास DJI प्रेत 4 आळशी आळशी EMBA EMBA spol. चे ro गुळगुळीत पुठ्ठा hrad Haje त्यांचा Jizerou Jablonec त्यांचा Jizerou राक्षस पर्वत पर्वत kvadroptéra दोरासंबंधी पुठ्ठा त्याचे झाड Lysa hora स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे मावसिक माविक प्रो पार्किंगची जागा पार्किंग Paseky त्यांचा Jizerou बनावट बनावट 3 बनावट 4 प्रगत अभ्यास पुस्तके बांधणारा Rokytnice skipas पास स्की रिसॉर्ट wreckage निवास व्यवस्था दोरीने ओढणे हिवाळा वरील पासून चेक नंदनवन\nवृत्तपत्र साइन अप करा\n... आणि प्राप्त प्रथम खरेदीसाठी $ 20 कूपन\n 24 / 7 ईमेल लिहा\nआम्ही सुरक्षित पैसे वापरत आहोत\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. या वेबसाइटचा वापर करून चालू ठेवून, आपण त्यांच्या वापराशी सहमत होता.\nकुकीज कशा नियंत्रित कराव्यात यासह अधिक शोधण्यासाठी, येथे पहा: कुकी धोरण\nरेटिंग: 5.0/ 5 21 मते\nरेटिंग: 5.0/ 5 12 मते\nरेटिंग: 5.0/ 5 11 मते\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nकॉपीराइट © 2018 फ्री प्रीमियम उत्तरदायी वर्डप्रेस थीम डाउनलोड्स थीम. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://transport.maharashtra.gov.in/1257/Charges-for-the-online-services-provided-by-CSC-Center?Doctype=a9858e45-067b-44b0-900f-8c7aee395655", "date_download": "2018-12-16T00:41:10Z", "digest": "sha1:K7XNMRC6RV347ZZJQZY5QDZQJY5CGSQF", "length": 7880, "nlines": 142, "source_domain": "transport.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "\nमहाराष्ट्र मदत केंद्र: 022-62426666\nमोटार वाहन अनुज्ञप्तीची वैधता\nअनुज्ञप्ती वर विभागीय क्रिया\nविद्यमान अनुज्ञप्तीशी संबंधित सेवा\nअनुज्ञप्ती देणाऱ्या प्राधिकाऱ्याचे अपात्र ठरवण्याचे अधिकार\nराज्या बाहेरील वाहनाची नोंदणी आणि नवीन नोंदणी क्रमांक देणे (RMA)\nमोटार वाहन मालकी हस्तांतरण\nजनहित याचिका क्र १२८/२००४ ​\nमहाराष्ट्र सिटी टॅक्सी नियम २०१७ 04.03.2017\n​भारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती करण्याबाबत ​\nसार्वजनिक सुट्टी दिनांक 19, 25, 26 व 28 मार्च 2017 या दिवशी कार्यालय सुरू ठेवण्याबाबत\nबदली - प्रोत्साहन आदेश\n​परस्पर वाहतूक करार ​\nलिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांची विभागीय परीक्षा -२०१७\nअनुकंपा नियुक्ती प्रतिक्षा यादी\nऑटोरिक्षा परवाना धारकांची महिती\nऑटो रिक्षा परमिट धारकांचा तपशील\nआपल्या आरटीओ जाणून घ्या\nआपले सरकार सेवा केंद्र ​\nरस्ता सुरक्षा कार्यशाळा दि २१-०३-२०१७\nCSC सेंटर मार्फत पुरविल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेवांकरिता शुल्क\nमोबाईल अॅप्लीकेशन द्वारे तक्रारी अँड्रॉइड\nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nवैध सीएनजी-एलपीजी किट उत्पादक कंपन्या\nइलेक्ट्रिकल वाहन नोंदणी पोर्टल\nआरटीएस अंतर्गत सेवांची यादी\nCSC सेंटर मार्फत पुरविल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेवांकरिता शुल्क\nतुम्ही आता येथे आहात :\nCSC सेंटर मार्फत पुरविल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेवांकरिता शुल्क\nसर्व CSC सेंटर मार्फत पुरविल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेवांकरिता शुल्क\n1 CSC सेंटर मार्फत पुरविल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेवांकरिता शुल्क 21/02/2018 0.31\nया संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली माहिती फक्त मार्गदर्शक स्वरूपाची आहे. कोणत्याही कायदेशीर बाबी साठी मोटार वाहन कायदा 1988 व तदनुषांगीक कायदे व नियम लागू राहतील.\n© मोटार वाहन विभाग महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\nएकूण दर्शक: ५२८१ आजचे दर्शक: १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/food-shortage/", "date_download": "2018-12-16T01:04:41Z", "digest": "sha1:3TXRNR26KS5FGGDGJJ26CA5V7LAKNKQA", "length": 6263, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Food Shortage Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nजगप्रसिद्ध छायाचित्रकार कुपोषित बालकांच्या आठवणीने आत्महत्या करतो तेव्हा…\nकार्टर ह्यांनी एक असा फोटो काढला ज��� बघून दगडाला सुद्धा पाझर फुटेल.\nस्वातंत्र्यप्राप्तीच्या ७० वर्षांनंतर अंदमान -निकोबार मध्ये भारतीय रेल्वेची एन्ट्री\nमोदी सरकारचे हे २ निर्णय भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करणार आहेत\nह्या मंदिरात हिंदूं व्यतिरिक्त इतर धर्मांच्या लोकांना जाण्यास मज्जाव आहे\nमाओवाद विरोध आणि (म्हणून) प्रस्थापितांना आलेलं दुखणं) प्रस्थापितांना आलेलं दुखणं : कॅप्टन स्मिता गायकवाड\nपात्रता अन क्षमता असून ही अपयशी आहात ह्या १० गोष्टी कारणीभूत असू शकतात.\n२०१९ चा लढा मोदी वि गांधी बरोबरच “अमित शहा वि. अहमद पटेल” असणार आहे\nदारू पिल्याने स्वतःवर नियंत्रण का राहत नाही जाणून घ्या शास्त्रीय कारण…\n२०२२ मध्ये भारतातील माणसांना अंतराळात पाठवण्याची तयारी करतेय एक भारतीय महिला\n“बर्लिनची भिंत” – इतिहासात वाचलेली पण कधीही पूर्ण नं उमगलेली गोष्ट आज समजून घ्याच\nFebruary 16, 2018 इनमराठी टीम Comments Off on “बर्लिनची भिंत” – इतिहासात वाचलेली पण कधीही पूर्ण नं उमगलेली गोष्ट आज समजून घ्याच\nडकवर्थ लुईस नियम काय आहे आणि त्याचा क्रिकेटमध्ये कसा उपयोग केला जातो\nलॉर्डस वर “अकरा मुंड्या” चीत\nरुस्तम मागची कहाणी अन् कहाणी मागचा रुस्तम\nमुलींना लग्नानंतर येणाऱ्या डिप्रेशनचा जटिल प्रश्न\nरात्री का चमकतात प्राण्यांचे डोळे जाणून घ्या यामागचं रंजक उत्तर\nया ६ संघांनाच जिंकता आला आहे ICC Champions Trophy चा मिनी वर्ल्ड कप\nतुमच्या “बेटर-हाफ”चं बाहेर कुठे काही ‘सुरू’ असल्याची ११ लक्षणं\nभारतातील या ८ ठिकाणी अजूनही मुलींना जीन्स घालण्यास “सक्त मनाई आहे”\nहिंदुस्थानची इंग्लंडात “गरुड” भरारी : द्वारकानाथ संझगिरींचा अप्रतिम लेख\nजेरुसलेम विषयात भारताने इज्राईल विरुद्ध मत देण्यामागचं आंतरराष्ट्रीय राजकारण\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/delhi-5-people-including-4-women-found-dead-in-shahdaras-mansarovar-park-117100700021_1.html", "date_download": "2018-12-16T01:31:19Z", "digest": "sha1:45ZYXBQXDJ7NQR73MWFDO22DPDRHBKFB", "length": 8445, "nlines": 111, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "एकाच परिवारातील चार महिला आणि सुरक्षा रक्षकाची हत्या | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nएकाच परिवारातील चार महिला आणि सुरक्षा रक्षकाची हत्या\nपूर्व दिल्लीतील मानसरोवर पार्क येथे पा��� जणांची हत्या करण्यात आली आहे. एकाच परिवारातील चार महिला आणि सुरक्षा रक्षकाची हत्या करण्यात आली आहे.\nजिंदाल ऑइल मिलच्या परिसरात बांधण्यात आलेल्या एका खोलीतून पोलिसांनी मृतदेह बाहेर काढल्याचे सांगितले जात आहे. कुटुंबातील मालमत्तेचा वाद विकोपाला गेल्याने मालमत्तेच्या वादातूनच हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. शनिवारी सकाळी पोलिसांना आलेल्या फोनवर ही माहिती मिळाली.\nमाहिती मिळताच ताबडतोब पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरु झाला.\nकारमध्ये गुदमरून दोन चिमुकल्यांचा मृत्यू\nयुपीत पतीसमोर महिलेवर बलात्कार\nभारतीय हवाई दलाचे MI17हेलिकॉप्टर कोसळले\nथोडक्यात बचावले संघ प्रमुख मोहन भागवत\nअरे देवा भोंदू राधे मां पोलिसांच्या खुर्चीत\nयावर अधिक वाचा :\nराम मंदिर झालेच पाहिजे मराठवाड्यात लातुरात हुंकार सभेत\nमागच्या सत्तर वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. ...\nकांद्याची आयात शेतकऱ्यांच्या मुळावर\nदुष्काळामुळे त्रासलेला शेतकरी कांद्याला मिळालेल्या तुटपंज्या भावामुळे दुहेरी कात्रीत ...\nखासदार पूनम महाजन यांनी आयआयटी मुंबईच्या बेटीक विभागाला ...\nखासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या दत्तकखेड्यांत कमी खर्चातील वैद्यकीयउपकरणांविषयी शिबीर ...\nविजय मल्ल्या प्रत्यार्पण : सीबीआय, ईडीचे पथक ब्रिटनला रवाना\nभारतीय बँकांचे 9 हजार कोटींहून जास्त रक्कम बुडवून फरार झालेला सम्राट विजय मल्ल्याच्या ...\nभारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...\nभारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...\nमुंबईत अतिवृष्टी (बघा फोटो)\nबाबा रामपालची दोन प्रकरणात सुटका\n'नायगावचा राजा' पाहताना भाविकांना मिळते शिर्डीचे भव्य दर्शन\nब्लू व्हेलचा आणखी एक बळी, पंख्याला लटकून केली आत्महत्या\nमी राम रहीमला घाबरत नाही : पिडीत महिला\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/show?id=1176", "date_download": "2018-12-16T01:36:05Z", "digest": "sha1:4NFUYPEHQEIHFS45BHASIUHJ5O33VZCY", "length": 3180, "nlines": 64, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "ब्रह्मचैतन्य महाराज - नोव्हेंबर मास| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nब्रह्मचैतन्य महाराज - नोव्���ेंबर मास (Marathi)\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.\nभगवंत - नोव्हेंबर १\nभगवंत - नोव्हेंबर २\nभगवंत - नोव्हेंबर ३\nभगवंत - नोव्हेंबर ४\nभगवंत - नोव्हेंबर ५\nभगवंत - नोव्हेंबर ६\nभगवंत - नोव्हेंबर ७\nभगवंत - नोव्हेंबर ८\nभगवंत - नोव्हेंबर ९\nभगवंत - नोव्हेंबर १०\nभगवंत - नोव्हेंबर ११\nभगवंत - नोव्हेंबर १२\nभगवंत - नोव्हेंबर १३\nभगवंत - नोव्हेंबर १४\nभगवंत - नोव्हेंबर १५\nभगवंत - नोव्हेंबर १६\nभगवंत - नोव्हेंबर १७\nभगवंत - नोव्हेंबर १८\nभगवंत - नोव्हेंबर १९\nभगवंत - नोव्हेंबर २०\nभगवंत - नोव्हेंबर २१\nभगवंत - नोव्हेंबर २२\nभगवंत - नोव्हेंबर २३\nभगवंत - नोव्हेंबर २४\nभगवंत - नोव्हेंबर २५\nभगवंत - नोव्हेंबर २६\nभगवंत - नोव्हेंबर २७\nभगवंत - नोव्हेंबर २८\nभगवंत - नोव्हेंबर २९\nभगवंत - नोव्हेंबर ३०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0-%E0%A5%A7%E0%A5%AF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8/", "date_download": "2018-12-16T01:33:11Z", "digest": "sha1:RTDN5QF52RSJIWROMKIIJFDUBCBKOMGW", "length": 7996, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अंडर १९ विश्वचषक- भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअंडर १९ विश्वचषक- भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव\nनवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या मध्ये झालेल्या अंडर १९ विश्वचषक स्पर्धेमधील उपांत्य फेरीतील सामन्यामध्ये भारताने आपल्या प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाचा २०३ धावांनी दणदणीत पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. तत्पूर्वी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने ५० षटकांमध्ये ९ गडी गमावत २७२ धावा केल्या. भारताकडून शुभम गिल याने १०२ धावांची खेळी केली यामध्ये ७ चौकारांचा समावेश होता.\n२७३ धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेला पाकिस्तानचा संघ मात्र भारताच्या भेदक माऱ्यासमोर फार काळ तग धरू शकला नाही. पाकिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या २९.३ षटकांमध्ये धावांमध्ये तंबूत परतला. भारताकडून ईशान पोरेल याने सर्वाधिक ४ बळी घेतले. भारताच्या या दणदणीत विजयाचा जल्लोष ट्विटर वर सुरु झाला असून क्रीडा, पत्रकारिता व सिनेजगतातील दिग्गजांनी भारतीय अंडर १९ संघाचे ट्वीट करत अभिनंदन के��े आहे.\nभारतीय संघाचा माजी सलामीवीर व स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने ट्वीट द्वारे टीम इंडियाचे अभिनंदन करत अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.\nमोहम्मद कैफ याने देखील ट्वीटर द्वारे खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. कैफ ने भारत फायनल गाठण्याची ही सहावी वेळ असल्याचे त्याने अधोरेखित केले आहे.\nअंडर-19 विश्वचषक, भारताने पाकचा उडविला धुव्वा, 203 धावांनी विजय\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleविदर्भात थंडीची लाट कायम; गोंदिया 8 अंशांवर\nNext article‘जिया वाडकर’ म्हणतेय परी हूँ मैं…\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nवसंत रांजणे-11 व भाऊसाहेब निंबाळकर-11 यांच्यात विजेतेपदासाठी लढत\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\nआर्य स्पोर्टस, प्रदिपदादा कंद स्पोर्टस क्‍लब संघांची आगेकूच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/canon-powershot-a3400-is-point-shoot-digital-camera-golden-price-pNmra.html", "date_download": "2018-12-16T01:36:14Z", "digest": "sha1:VCKIYXEQEUYMLXVYH3M23I2ODQA5FN4K", "length": 14681, "nlines": 323, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन पॉवरशॉट अ३४०० इस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्डन सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅनन पॉवरशॉट अ३४०० पॉईंट & शूट\nकॅनन पॉवरशॉट अ३४०० इस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्डन\nकॅनन पॉवरशॉट अ३४०० इस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्डन\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरू��� मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन पॉवरशॉट अ३४०० इस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्डन\nकॅनन पॉवरशॉट अ३४०० इस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्डन किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये कॅनन पॉवरशॉट अ३४०० इस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्डन किंमत ## आहे.\nकॅनन पॉवरशॉट अ३४०० इस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्डन नवीनतम किंमत Aug 19, 2018वर प्राप्त होते\nकॅनन पॉवरशॉट अ३४०० इस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्डनस्नॅपडील उपलब्ध आहे.\nकॅनन पॉवरशॉट अ३४०० इस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्डन सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 7,495)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन पॉवरशॉट अ३४०० इस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्डन दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन पॉवरशॉट अ३४०० इस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्डन नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन पॉवरशॉट अ३४०० इस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्डन - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 6 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन पॉवरशॉट अ३४०० इस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्डन - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nकॅनन पॉवरशॉट अ३४०० इस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्डन वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 MP\nसेन्सर तुपे CCD Sensor\nस्क्रीन सिझे 3 Inches\nबिल्ट इन फ्लॅश Yes\n( 4213 पुनरावलोकने )\n( 629 पुनरावलोकने )\n( 15 पुनरावलोकने )\n( 70 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 118 पुनरावलोकने )\n( 635 पुनरावलोकने )\n( 5 पुनरावलोकने )\n( 47 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nकॅनन पॉवरशॉट अ३४०० इस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्डन\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://helpdesk.mahitibazaar.com/knowledgebase.php?article=16", "date_download": "2018-12-16T02:00:26Z", "digest": "sha1:TFULMTOZQULJRTLVKPCWR3JNIOQJZ55J", "length": 3452, "nlines": 39, "source_domain": "helpdesk.mahitibazaar.com", "title": "Thank You Very Much Sir,", "raw_content": "\nवारंवार ���िचारले जाणारे प्रश्न\nमाहितीबाझार मधील सुविधा संबधित\nअर्ज भरतान येणा-या समस्या बाबत\nपॅनकार्ड कुपन पेमेंट संबधित\nबिल पॉईट पेमेंट संबधित\nपॅन कार्ड समस्या संबधित\nबिल पॉईंट समस्या संबधित\nआज मी आपले मनपूर्वक आभार मानतो कि मी मागील ३ वर्ष पासून आपल्याशी जुडलो अहो या तीन वर्ष आपल्या सहकार्य मुले मला एवढी प्रगत मिळाली कि आज मी आपण दिलेली सहकार्य मुले पुऱ्या तालुक्यात गाजू शकलो सर्व इकडे नाव कमवू शकलो आज माझी हि परिस्थीती आहे कि कोणताही अर्ज असो कि ऑनलाईन फॉर्म असो माझे कडे मिळतोच या खात्री मुले लोक माझेवर भरवसा करून माझे पर्यंत येत आहे आणि मी पण आपले सहकायाने त्या सर्व पुरवू शकत अहो\nअश्या अनेक बाबतीत मी पुढे आलो त्या साठी मी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि हा साथ अँड आपला आशीर्वाद माझेवर राहू द्या अशी आपल्या कडे इच्छा बाळगतो .........\nRelated articles माहितीबाजार टीमने आम्हा केंद्र चालकांचा अभिप्राय मांडायची संधी दिली - श्री गणेश म. सोंडकर, शेगाव, बुलडाणा\nआपल्या माणसांना धन्यवाद देणे म्हणजे परके केल्यासारखे वाटते - योगेश ताठे, बुलडाणा\nमाहितीबाजार हाच माझा आधार....मनीष अनंत खराडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/mumbai-16/", "date_download": "2018-12-16T02:34:00Z", "digest": "sha1:WHAJE7UQBZGARGABQJZJPOOVKQMNPJ54", "length": 19324, "nlines": 106, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "मला मुंबईचं भावलेलं रुप - शुचि बोरकर - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nमला भावलेलं मुंबईचं रुप\nमला मुंबईचं भावलेलं रुप – शुचि बोरकर\nAuthor: टीम स्मार्ट महाराष्ट्र No Comments Share:\nईश्वर सत्य हैं… सत्यहि शिवहै जागो.. अशी सुंदर तान (लताबाईचि )कानि पडते आणि ईश्वराच्या शाश्वत सत्यतेच दर्शन घडवून देत.श्री ४२० राजकपूर कधि म्हणतात किसिकि मुस्कराहटो पे हो निसार… तर कधी आंतरराष्ट्रीय पातळीवर जावून म्हणतात मेरा जुता है जपानी ये पतलुन एंग्लिस्तानि सर पे……फिर भि दिल है हिंदुस्तानी” असे म्हणत भारतीय सिनेमा आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या काळात नेण्यात यशस्वी\nचित्रपट नेहमी मनोरंजक उद्बोधक सामाजिक राजकीय वयक्तिक विषय हाताळनारे असतात . माणसाची अनेक अपुरी स्वप्ने रंगवुन\nत्याला या मायानगरित ३ तास रमवुन स्वताच्या ताण दुखास विसर पाडणरे आणि निखळ आनंद देवून पुन्हा नव्याने आयुष्य जगण्यास प्र��रणा\nदेतात. ये जीवन है इस जीवन का यहि है रंग रुप थोडे गम है थोडी खुशिया …. यहि है छाव धुप…\nअशी हि मायानगरी मुंबई. हिची ओळख करून देणे म्हणजे सुर्याला दिवा दाखवण्यासारखेच. लख लख चंदेरी दुनियेत या प्रसिद्ध मायानगरिचि ख्याती आहे. जीवनातिल अनेक पैलू चे दर्शन घडवून प्रेम आदर्श मैत्री संस्कृती चारित्र्य माणुसकी देशप्रेम या गुणाचि केलेली पाठराखण हा सिनेमा चा आशय आणि आत्मा आहे . ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ जरा हटके जरा बचके ये है बोम्बे मेरी जान… .अशी ख्याती आहे मुम्बई च्या जीवनाची इथे मराठी हिंदी दोन्ही चित्रपट निर्मिती होते. अनेक सामान्य माणसे स्वतः चे कला गुण सिध्द करण्याच स्वप्न घेऊन देश्याच्या विविध प्रांतामधून इथे येतात.काही महानायक अमिताभ बच्चन बनतात तर काही लता दीदी सारखे इवलेसे रोप लावियले दारि . म्हणत गगनभरारी घेत भारत रत्न.\nगुणांची पारख करून त्याला कष्टाची जोड यशाचि पायरी चढत महालक्ष्मी प्रसन्न होते तर सिद्धिविनायक आशीर्वाद देतात सामान्य माणसाच एक ताऱ्यात किवा तारकेत रूपांतर करण्याच सामर्थ्य फक्त या मुंबईतच आहे. ….देवा दिलि हाक उद्धार कराया…. आभाळाचि छाया तुझी समिंदराचि माया… मोरया….\nहि मायावी जादू अष्टपैलू आहे.\nकाबाडकष्ट कष्ट करण्यात…. श्रमिक हो घ्या इथे विश्रांती.. असा मजुरास दिलासा देतात तर कधीअरे संसार संसार….. गृहिणी च महत्त्व पटवून देतात. तर लकडीकि काठी…. म्हणत लहान मुले टगबग करतात. किवां चंदा है तु.. मेरा सुरज है तु.. म्हणत मातृप्रेम दाखवतात .प्रेमाची… उदात्तता तुम गगनके चंद्रमा हो मै धरा कि धुल हु.. आणि लग्न प्रसंगी चि छेडछाद मेरे हाथो मे नो नो चूडियां है…\nअसे विविध जीवन रंग दर्शन इथे घडत. तर … राम तेरि गंगा मैली हो गयि… असे सामाजिक विषय किंवा तु हिदु बनेगा ना मुसलमान बनेगा इंसान कि औलाद है इंसान बनेगा असे धार्मिक संतुलन करण. जीवनातिल नैराश्य .. एक अकेला इस शहेर मे रात मे और दोपहर मे आबूदाना धुंडता है… किवा.. जलादो इसे फुक दालो ये दुनिया मेरे सामने से हॉट दो ये दुनिया… तुम्हारी तुम हि सम्हालो ये दुनिया असे म्हणत जीवनातुन खरच एक्झिट घेत गुरुदत्त नियतीला सामोरे जातात.\nचेंबर या चित्रनिर्मिती चे माहेरघर. आर के स्टुडिओ इथे दिमाखात उभा.. विविध ठिकाणी प्रभात राजकमल नवकेतन फिल्मिस्तान\nअसे अनेक नामांकित स्टुडिओ आपल अस्तित्व सि��्ध करतात कांदिवली ला हि अनेक सेट तर ताडदेव ला अनेक कार्यालये आहेत.एकूण उद्योगाचे घरि रिध्हि सिद्धि पाणी भरि. म्हणूनच नाव पैसा प्रसिद्धी यश हि या चित्रनगरीचि ओळख….ति सांगते हर घडी बदल रहि है रुप जिंदगी…. हर पल यहा जी भर जियो…\nया नगरीत अनेक प्रसिद्ध तारे तारका दिग्दर्शक निर्माते मुख्यत्वे जुहू भागात वास्तव्य करतात.\nयांचे यश अपयश चढाव उतार सुख दुख या सर्वांची साक्ष देत काळ आम्हास जाणीव करून देतो कि … जिदगि एक सर्कस है शो तिन घंटेका . पहिला घंटा बचपन है दुसरा जवानी तिसरा बुधापा है…जीना यहा मरना यहा… इसके सिवा जाना कहा.. ..\nअसे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज\n*निलेश राणे यांना “दिल जोडे भारत जोडे” प्रेरणास्रोत युवा पुरस्काराने सन्मान*\nमला भावलेल मुंबईचं रूप – वैभव पाटील\nटीम स्मार्ट महाराष्ट्र\tView all posts\nमला भावलेले मुंबईचं रूप – डॉ सुरेंद्र विनायक पिसाळ\nमला भावलेलं मुंबईचं रुप – विवेक वैद्य.\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nभारत पाक तिसऱ्या युद्धात पकिस्तानची सपशेल शरणागती (१९७१) आणि बांग्लादेशची निर्मिती Related\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nमंत्रपुष्पांजली अर्थात राष्ट्रप्रार्थना: मराठी रूपांतर हर्षद माने हिंदू धर्मातील विचार भव्य आहेत हे हिंदू धर्माच्या कुठल्याही पुस्तकातून जाणवते. ते व्यापक आहेत, सार्वत्रिक आहेत आणि बहुतांशी कालातीत आहेतच पण त्यांचे दर्शन वैश्विक सुद्धा आहे. मात्र मंत्रपुष्पांजलीमधून हिंदू धर्मातील राजकीय विचारही किती प्रगल्भ होते हे समजून येते. राष्ट्र ही संकल्पना पाश्चिमात्य असल्याचे ज्यांचे म्हणणे आहे, त्यांनी मंत्रपुष्पांजली जरूर […]\nमाणूस एक समाजशील प्राणी आहे. माणसाचे मन अतिशय संवेदनशील आहे. म्हणून माणूस एक संवेदनशील समाजाभिमूख प्राणी आहे. हे समजून घेतले म्हणजे माणसाला श्रध्दा का आवश्यक असते हे समजते. एखाद्या उच्च ठिकाणी आपले मन वाहणे आवडते. तिथे कुणाशी स्पर्धा नसते मद मत्सर राग लोभ वासना तिथे राहत नाही. श्रद्धा माणसाच्या मनाला संतुलित ठेवते. भगवद्गीता सांगते सर्वधर्म […]\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nमहाविद्यालयाने केलेल्या संस्कारमुळे आम्ही यशस्वी झालो - ��त्तराज छाजेड\nभारताच्या संविधानाच्या निर्मितीची कथा\nभारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील शेवटचे पान म्हणजे मध्ये १९४६ कॅबिनेट कमिशन नुसार झालेली घटना समितीची स्थापना आणि त्यांच्या प्रयत्नातून तयार झालेले संविधान. भारताचे संविधान एक पवित्र दस्तावेज. ज्या एका दस्तावेजाने, तेंव्हाच्या तेहतीस कोटींच्या आणि आजच्या सव्वाशे कोटींच्या भारताला बांधून ठेवले आहे एका घट्ट धाग्याने, विविधतेने नटलेल्या आणि वळणा-वळणावर वैविध्य असणाऱ्या आपल्या या अजस्त्र, विस्तीर्ण देशाचा गाडा यशस्वीपणे […]\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा मोफत डाऊनलोड करा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रखर बुद्धिवाद संविधानाचे त्यांनी केलेले उत्तुंग कार्य आपल्या सर्वांना माहित आहेच. पण कायदा, अर्थशास्त्र, राजकीय अर्थशास्त्र या विषयात त्यांनी केलेलं काम अतुलनीय आणि अजस्त्र आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळेस मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी त्यांनी केंद्र शासनाने नेमलेल्या समितीसमोर भाषण दिले होते. रुपया, त्याचे मूल्य या विषयवार त्यांचे संशोधन जगप्रसिद्ध आहे. कामगार चळवळीविषयी त्यांचे स्वतःचे विचार होते. हिंदू […]\n अर्थात प्रबोधनकारांचे शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यातील भाषण\nशिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ ला झाली आणि पहिली जाहीर सभा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दादरच्या शिवाजी पार्कवर ३० ऑक्टोबर १९६६ ला झाली. त्या मेळाव्यात प्रबोधनकारांचंही भाषण झालं. “आजपासून हा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण करीत आहे हे त्यांचे तेंव्हाचे प्रसिद्ध वाक्य होते. ” त्यांचे भाषण वाचून त्यांचा आक्रमकपणा, त्वेष आणि ज्वलंत महाराष्ट्रप्रेम दिसून येते. ‘प्रबोधनकारांचे ज्वलंत हिंदुत्व’ […]\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन पुस्तक अभ्यास परीक्षा: पहिले पुष्प: “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री”\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन घेत आहे साहित्यावर आधारित पुस्तक अभ्यास परीक्षा पहिले पुष्प: स.आ. जोगळेकर लिखित “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री” उत्तमोत्तम मराठी साहित्यावर विश्लेषणात्मक अभ्यास व्हावा ह्या उद्देशाने मराठी इंटरनॅशनल (मिओ) पुस्तक अभ्यास परीक्षा हा उपक्रम सुरु करीत आहे. हे पुस्तक परीक्षण नाही. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे एखादे पुस्तक परीक्षेला लावले जाते तत्सम ही पुस्तकावर आधारित परीक्षा आहे. फक्त ही परीक्षा […]\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://stateexcise.maharashtra.gov.in/Site/Common/ViewPDFList.aspx?Doctype=3463DB45-2576-4915-9D7C-0A9522F0BDFE", "date_download": "2018-12-16T02:34:12Z", "digest": "sha1:EBOOSWHKCTQAODAFZLF42AWK4AUFXOYI", "length": 5862, "nlines": 119, "source_domain": "stateexcise.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क\nअनुज्ञप्ती धारक लॉग इन\nमहाराष्ट्र प्रतिबंधक कायद्यान्वये अंतर्गत नियम १९४९\nमळी व मद्यार्क (इथेनॉल)\nदेशी व विदेशी मद्य, बिअर आणि वाईन (उत्पादक घटक)\nठोक व किरकोळ विक्री अनुज्ञप्तीविषयक धोरण\nअंमलबजावणी, गुन्हा अन्वेषण व तपास\nताडी, औषधे व सौंदर्य प्रसाधने (एनडीपीएस)\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५\nउत्पादन शुल्क लोक माहिती अधिकारी\nमहाराष्ट्र राज्य माहिती आयोग\nमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ चे कलम ४(ख) नुसार माहिती\nअनुज्ञप्तींचे प्रकार आणि त्या प्राप्त करण्याची कार्यपद्धती\nसध्याचे कर संरचना आणि शुल्क संरचना\nपूर्वीचे कर संरचना आणि शुल्क संरचना\nइज ऑफ डुईंग बिजनेस\nऑनलाईन लेबल नोंदणी प्रणाली\nया दिनांकापासून या दिनांकापर्यंत\nदस्तावेजाचे प्रकार सर्व महत्वाचे न्यायनिवाडे शब्दशोध\n1 लालता प्रसाद केस महत्वाचे न्यायनिवाडे 25-10-2007 0.24\n2 व्हॅम ऑरगेनिक महत्वाचे न्यायनिवाडे 17-10-2003 0.24\n3 गुन्ह्यात जप्त वाहन सोडण्याबाबत महत्वाचे न्यायनिवाडे 24-03-2003 0.37\n4 दिवाणी न्यायालयाची अधिकारीता महत्वाचे न्यायनिवाडे 14-01-2000 4.32\n5 बिहार डिस्टीलरी महत्वाचे न्यायनिवाडे 20-01-1997 0.24\n© राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/show?id=1178", "date_download": "2018-12-16T01:43:19Z", "digest": "sha1:YRH74K46PU6WSYQ236RZVAFDFNQBUC57", "length": 4693, "nlines": 83, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "पाळणे| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nगणपतीचा पाळणा - जो जो जो जो रे गजवदना \nगणपतीचा पाळणा - जो जो जो जो रे गजवदना \nरामाचा पाळणा - बाळा जो जो रे कुळभूषणा \nरामाचा पाळणा - जो जो जो जो रे रघुराया \nकृष्णाचा पाळणा - बाळा जो जो रे कुळभूषणा \nकृष्णाचा पाळणा - मथुरेमध्ये अवतार धरिला \nदत्ताचा पाळणा - जो जो जो जो रे सुकुमारा \nदत्ताचा पाळणा - जो जो जो रे जो जो जो \nशिवाजीचा पाळणा - तुज जोजविते माय जिजाई बाळ...\nशिवाजीचा पाळणा - मी लोटिते झोका तुज शिवबाळ...\nपाळणा - जो जो जो जो ��े गजवदना \nपाळणा - जो जो जो जो रे गजवदना ॥ प...\nपाळणा - जो जो जो :जो रे कुळभुषणा ...\nपाळणा - जो जो जो जो रे रघुराया \nपाळणा - जो जो रे जो जो श्रीरामचंद...\nपाळणा - जो जो जो जो रे जो जो जो \nपाळणा - जो जो जो जो रे सुकुमारा \nपाळणा - जो जो जो जो रे सुखधामा \nपाळणा - जो जो जो जो रे व्यापका \nपाळणा - जो जो जो जो रे त्रिनयना \nपाळणा - जो जो जो जो रे घनश्यामा \nपाळणा - बाळा जो जो रे कुळभूषणा \nपाळणा - मथुरेमध्यें अवतार धरिला ॥...\nपाळणा - जो जो रे जो जो श्रीकृष्ण ...\nपाळणा - जो जो जो बाळा नको रडूं गो...\nपाळणा - जो जो जो जा रे मधुसुदना \nपाळणा - सुतार निर्गुणिचे तुजसाठीं...\nपाळणा - धरतीच्या बाळा जो जो रे ...\nपाळणा - हळु हालवितें पाळण्याला ...\nपाळणा - गुणी बाळ असा जागसि कां रे...\nपाळणा - जो जो जो जो रे \nपाळणा - सन अठराशें सत्याण्णव साला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5/", "date_download": "2018-12-16T02:30:18Z", "digest": "sha1:QAST5FVOG42X6HGG7TXT2ZYEEB7QY7PA", "length": 6154, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कुरुळीतील किर्तन महोत्सवाची सांगता | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकुरुळीतील किर्तन महोत्सवाची सांगता\nचिंबळी- कुरुळी (ता. खेड) येथे खेड तालुका वारकरी साप्रंदाय व परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय किर्तन महोत्सवाची मोठ्या उत्साहात सांगता झाली. या किर्तन महोत्सवात बाबासाहेब इंगळे. केसवाला उखळीकर, सुप्रिया साठे, भरत थोरात, ज्ञानागेश्‍वर जळकीकर, बाळू गिरगावंकर या महाराजांची किर्तन सेवा या तीन दिवसात पार पडली. यामध्ये सुप्रिया साठे किर्तनसेवे प्रसंगी म्हणाल्या की, आपण ज्या भूमित राहत आहात ती संतांची भूमी आहे, म्हणून आपण संताचे नामस्मरण व करून संतांना शरण जाऊन परमात्मा केला पाहिजे, असे मत त्यांनी वक्‍त केले. याप्रसंगी विनोद महाळुंकर, तुकाराम गवारे, बाळासाहेब मुऱ्हे, विकास ठाकूर, बापू मेदनकर, संजय पवार, गुलाब सोनवणे, सागर मुऱ्हे, आशिष मुऱ्हे, भरत कड, साखचंद लोखंडे, बापू मेदनक, मुक्‍ताजी नाणेकर, हिरामण येळवंडे, निलेश बागडे, विलास कातोरे, पांडुरंग बनकर, अमृत शेवकरी, प्रकाश पोटवडे आदि मान्यवरांसह महिलांचा लक्षणीय सहभाग होता.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशिरूर तालुका शिक्षक संघाचा पेंशन दिंडीस पाठींबा\nNext articleचेष्टने घेतला मित्राचा बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%A6/", "date_download": "2018-12-16T01:55:58Z", "digest": "sha1:7VDLN5I7VWHVPXJPX7JVBU5KLEB2UL3J", "length": 13145, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सातारा : खा. उदयनराजेंचे ‘कदम’ ‘कदम’ बढाये जा! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसातारा : खा. उदयनराजेंचे ‘कदम’ ‘कदम’ बढाये जा\nमोहनराव कदम, माधवी कदम आणि आता अमित कदम\nसातारा – खासदार उदयनराजे आणि कदम नावाच्या विजयी उमेदवारांचे दोन यशस्वी अध्याय पुर्ण झाल्यानंतर आता येत्या सातारा-जावली विधानसभा निवडणूकीतही कदम नावाचा उमेदवार उतरवून\nखा.उदयनराजे हॅट्रीक करण्याच्या विचारात असल्याचे नुकतेच दिसून आले. सोमवारी खा.उदयनराजे यांच्या उपस्थितीत साताऱ्यातील विकासकामांच्या भूमीपुजन कार्यक्रमांमध्ये आता जावलीचे व भाजपवासी झालेले अमित कदम सहभागी झाले होते. कार्यक्रमात कदम यांना भूमीपुजन करण्यासाठी हातात कुदळ देण्यात आली.\nतसेच यापुर्वी यापुर्वी खा. उदयनराजे यांनी माजी शिक्षण सभापती अमित कदम यांना आमदार करण्याची घोषणा केली होती. या पार्श्‍वभूमीवर अमित कदम यांचा खा.उदयनराजे यांच्या साताऱ्यातील कार्यक्रमातील सहभाग पाहता येत्या निवडणूकीत खा.उदयनराजे यांच्या कदम फॅक्‍टरची हॅट्रीक होणार का, अशी चर्चा सातारा-जावली तालुक्‍यात जोर धरू लागली आहे.\nयापुर्वी झालेल्या सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूकीत राष्ट्रवादीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार समर्थक शेखर गोरे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे व अनेक कारणांनी खा.उदयनराजे समर्थकांनी सातारा व कराड मध्ये मोहनराव कदम यांना उघडपणे साथ दिली होती. परिणामी मोहनराव कदम प्रचंड फरकाने निवडून आले होते.\nतद्‌नंतर झालेल्या सातारा नगरपालिकेच्या निवडणूकीत नगराध्यक्षपदासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्नी वेदांतिकाराजे यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात खा.उदयनराजे यांनी साताऱ्यातील डॉ.संजोग कदम यांच्या पत्नी माधवी कदम यांना उमेदवारी देत विजयी केले. एकूणच अत्तापर्यंत खा.उदयनराजे यांचे आणि कदम नावाचे फॅक्‍टर दोन वेळा यशस्वी झाले आहेत. त्यानंतर आनेवाडी टोलनाका कारणावरून आ.शिवेंद्रसिंह��ाजे व खा.उदयनराजे समर्थकांमध्ये झालेली धुमश्‍चक्री झाली. त्यानंतर खा.उदयनराजे यांच्या वाढदिवसाला राष्ट्रवादीच्या आमदारांनी गैरहजर राहून आव्हान देण्याचा प्रयत्न केला.\nप्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर, येत्या काळात मनोमिलन होणार नाही, असे आ.शिवेंद्रसिंहराजे यांनी ठणकावून सांगितले तसेच वसंतराव मानकुमरे यांच्या लोकसभा उमेदवारी अर्जावर सूचन म्हणून स्वाक्षरी करण्याची तयारी ही आ.शिवेंद्रसिंहराजे यांनी दर्शविली.\nया पार्श्‍वभूमीवर खा.उदयनराजे यांनी ही सातारा-जावली विधानसभा मतदारसंघातून अमित कदम यांच्या आमदारकीसाठी आग्रही झाल्याचे नुकतेच दिसून आले. जावली तालुक्‍यातील असले तरी अमित कदम तसे गेल्या अनेकवर्षांपासून साताऱ्यातील रहिवासी आहेत. यापुर्वी ते सातारा शहरातील राजकारणामध्ये सहभागी होताना दिसून आले नव्हते परंतु सोमवारी खा.उदयनराजे व नगरसेवकांच्या उपस्थिीत झालेल्या भूमीपुजन कार्यक्रमास अमित कदम उपस्थित राहिले तसेच त्यापुढे जावून भुमीपुजनासाठी त्यांच्या हातात देण्यात आलेली कुदळ त्यांनी सातारच्या जमीनीवर मारून एकप्रकारे विधानसभेच्या निवडणूकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.\nजावलीत आता आमदारांसह खासदार\nदोन वेळा लोकसभा लढविलेले वसंतराव मानकुमरेंना आता पुन्हा एकदा लोकसभा लढविण्याचे वेध लागले आहेत. त्यांनी जाहीर कार्यक्रमात राष्ट्रवादीकडून खासदाकीसाठी उभा राहण्याची तयारी दर्शविली. मानकुमरेंच्या भूमिकेला आ.शिवेंद्रसिंहराजे यांचे समर्थन आहे. तर जावलीचे माजी आमदार स्व.जी.जी.कदम यांचे चिरंजीव व माजी जि.प.शिक्षणसभापती अमित कदम यांना आमदार करण्यासाठी खा.उदयनराजे यांचा आग्रह आहे. एकूणच 2009 साली झालेल्या मतदारसंघांच्या पुर्नरचनेनंतर जावली तालुका प्रतिनिधीत्वापासून वंचित होता. मात्र, दोन्ही राजेंच्या संघर्षाच्या निमित्ताने आमदारकीसह आता खासदारकी ही जावली तालुक्‍याच्या वेशीपर्यंत पोहचली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article…म्हणून आशिष नेहरा गोव्यात झाला स्थायिक\nNext article‘मेहबुबा मुफ्ती जिहादी मुख्यमंत्री’\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सातारा\nमराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर जल्लोष\nदुबई येथे झालेल्या आंत��ाष्ट्रीय कराटे स्पर्धेत वैदेही शिंदेचे यश\nगुढे गावचे ग्रामदैवत श्री अंबिका देवी\nनागठाणेतील क्रिकेट स्पर्धेत इंदोली संघ अजिंक्‍य\nखंडाळा काल, आज आणि उद्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-16T00:40:48Z", "digest": "sha1:DFATJQKERRFF2Y5IIFHMKTVUK3CNWNO6", "length": 8871, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सावकाराच्या त्रासाने आत्महत्येचा प्रयत्न | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसावकाराच्या त्रासाने आत्महत्येचा प्रयत्न\nकराड, दि. 3 (प्रतिनिधी) –खासगी सावकाराच्या दमदाटीला कंटाळून एकाने वेगवेगळ्या प्रकारच्या औषधाच्या चार-पाच गोळ्यांसह दोन बाटल्या तापाचे व पित्ताचे औषध प्राशन केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी एका खासगी सावकारावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. अब्दुल दस्तगीर मुजावर (वर 36 रा. व्यंकटेश प्लाझा, मलकापूर, ता. कराड), असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याचे नाव असून त्यांच्या फिर्यादीवरून आसिफ मुलाणी (रा. मुजावर कॉलनी, कराड) याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.\nपोलिसांनी दिलेली माहिती अशी, अब्दुल मुजावर हा मलकापूर येथे कुटूंबासह राहतो. त्याच्यासह त्याचे वडिल, भाऊ हे गॅरेज चालवतात. जुन्या कार खरेदी-विक्रीचा व्यवसायही अब्दुल करतो. दोन वर्षापुर्वी त्याची मुजावर कॉलनी येथील आसिफ मुलाणी याच्याशी ओळख झाली. ओळखीतून सन 2017 मध्ये अब्दुल मुजावर याने 1 लाख रूपये मुलाणी याच्याकडून व्याजाने घेतले होते. मुलाणी याने त्यावेळी कोऱ्या स्टॅम्पवर अब्दुल मुजावर याच्या सह्या घेतल्या होत्या. त्यानंतर जानेवारी 2018 मध्ये अब्दुल मुजावर यांनी मुलाणीला 70 हजार रूपये दिले. मात्र 70 हजार रूपये व्याजात जमा करतो, असे म्हणून मुलाणी पुन्हा अब्दुलकडे 1 लाख रूपयांची मागणी करू लागला. पैशासाठी वारंवार फोन करून धमक्‍या देऊ लागला. त्याच्या तगाद्याला कंटाळून अब्दुल मुजावर यांनी कराड सोडून बेळगावात कार चालविली. पाहुण्यांकडून व कार चालवून 40 हजार रूपये एका महिन्यात जमवले. ते पैसे घेऊन अब्दुल मुजावर कराडला आले. त्यांनी 40 हजार रूपये मुलाणीला दिले. मात्र, तरीही मुलाणी हा प्रत्यक्ष भेटून व फोनवरून 1 लाख रूपयांसाठी धमक्‍या देत होता. त्याच्या धमक्‍यांमुळे तणावाखाली येऊन अब्दुल मुजावर यांनी 1 आक्‍टोंबर रोजी घरात तापावरच्या व पित्तावरच्या चार गोळ्या, दोन औषधाच्या बाटल्यांमधील औषध एकदम प्राशन केले. त्यामुळे त्यांना चक्कर आली. तातडीने त्यांना वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी मुजावर याची विचारपुस करून खासगी सावकारी कलमांतर्गत संशयीत आसिफ मुलाणी याच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सुचना दिल्या. या गुन्ह्याचा तपास गायकवाड करत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसातारा पोलिसांचे ऑनलाईन टॅब झाले ऑफलाईन\nNext articleविषय समिती निवडणुकीत भाजपचा वरचष्मा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/girls-in-bihar-attacked-and-beaten-by-local/", "date_download": "2018-12-16T00:41:09Z", "digest": "sha1:K2FJ6NC3VZSPSSSOGUCXPDRP5DBXTXSS", "length": 8863, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बिहारमधील गुंडगिरी-होस्टेलमध्ये घुसून मुलींना मारहाण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबिहारमधील गुंडगिरी-होस्टेलमध्ये घुसून मुलींना मारहाण\n34 मुली जखमी, 12ची अवस्था गंभीर\nसुपौल -मुलींच्या होस्टेलमध्ये घुसून गुंडांनी मुलींना मारहाण केल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. 34 जखमी मुलींना हॉस्पिटल्मध्ये दाखल करण्यात आले असून त्यापैकी 12 जणींची अवस्था गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्वमुली 12 ते 16 या वयोगटातील आहेत.\nशनिवारी संध्याकाळी त्रिवेणीगंज येथील कस्तुरबा निवासी शाळेतील काही मुली मैदानात खेळ्त होत्या. त्यावेळी गावातील काही गुंड मुले येऊन त्यांची छेड काढू लागली. मुलींनी शिक्षकांकडे तक्रार करताच शिक्षकांशीही वाद घालून ते निघून गेले आणि काही वेळाने आपले पालक व नातेवाईकमंडळींसह होस्टेलमध्ये घुसून त्यांनी लाठ्याकाठ्यांनी मुलींना मारहाण करण्यास सुरुवात केली. शिक्षक मध्ये पडताच त्यांनी शिक्षकांनाही मारहाण केली.\nनंतर सर्व जखमीना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.\nदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून तक्रार नोंदवून घेण्यात आली आहे. होस्टेलमध्ये घुसून मुलींना मारहाण करणारांची ओळख पटली असल्याचे एसडीओ विनय कुमार यांनी सांगितले आहे. रात्री उशिरापर्यंत 3 जणांना अटक करण्यात आली असून बाकी सहाजणांचा शोध चालू असल्याचेही त्यांनी सांगितले.\nहोस्टेलधील मुलींना गुंड नेहेमीच त्रास देतात. हॉस्टेलच्या भिंतींवर ते गलिच्छ गोष्टी लिहितात असे मुलींनी सांगितले.\nरात्री उशिरा खासदार रंजित रंजन यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन मुलींची विचारपूस केली. होस्टेलमधील मुलींसाठी काही सुरक्षा व्यवस्था नसल्याबद्दल त्यांनी शासन-प्रशासनाला धारेवर धरले आहे.\nविरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी गुंडाराजबद्दल नितीश कुमार सरकारवर टीका केली असून हे सरकार गुंड़ांना शरण गेले असल्याचे म्हटले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकोल्हापुरात आजीनेच 3 महिन्यांच्या नातीचा घोटला गळा\nNext articleपतंगाच्या मांजा पुन्हा जीवावर उठला\nमाझ्या कर्जवसुलीपेक्षा भारताला मला पकडण्यातच जादा रस – मल्ल्याची प्रतिक्रीया\nराफेलवरील कॅगचा अहवाल अजून तयार व्हायचाय \nदसॉल्ट एव्हीएशनकडून कोर्टाच्या निकालाचे स्वागत\nसीपीडब्ल्युडीच्या सर्व कार्यालयात एलईडी बल्ब लावणार\nऍटर्नी जनरल आणि कॅगला लोकलेखा समितीपुढे बोलावणार : खर्गे\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाची दिशाभूल केली- शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/bhasavitat-khupiya-firtat-nabhi/", "date_download": "2018-12-16T00:46:08Z", "digest": "sha1:ZJOBS6HR6MEQH5YTO2GKHM6VMEC6KR6D", "length": 5509, "nlines": 142, "source_domain": "www.marathimati.net", "title": "भासवितात खुपिया फिरतात नभी | Bhasavitat Khupiya Firtat Nabhi", "raw_content": "\nभासवितात खुपिया फिरतात नभी\nरोज वापरावी लागते वेगळीचे खुबी\nइतरांपेक्षा निराळी दाखवावी लागते छबी\nभासवितात खुपिया फिरतात नभी\nसफारीत वावरते नेहमी आमची डी बी\nया वर्गातील आणखी काही लेख\nडोळ्यात साठवीन तुझी छबी\nप्रेम गाण्यास शेर शायरी आहे\nघोंगावत लाट येते सुनामी\nप्रेम एक खूळ असतं\nतुझं फुलणं व्यर्थ आहे\nमीरा होती कृष्ण दिवानी\nआपुलकीचे कोरलेले नांव आहे\nThis entry was posted in मराठी चारोळी and tagged खुपिया, खुबी, चारोळी, छबी, सफारी on एप्रिल 22, 2011 by बाळासाहेब गवाणी-पाटील.\n← गुळाचे शंकरपाळे गिधाड आणि त्याचे पाहुणे →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/1083", "date_download": "2018-12-16T02:11:37Z", "digest": "sha1:EM6W22HJU6VAYTE7WWYW3VMKL2YXJNDS", "length": 3894, "nlines": 43, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "Abhinay Dev | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nचंदेरी दुनियेतला आश्वासक प्रवास... अभिनय देव\nभारतात चित्रपट क्षेत्रामधील कामग��री बॉलिवूडच्या तराजूवर तोलली जाते, पण चित्रपट हे ‘कथाकथनाचे माध्यम’ म्हणून परिणामकारक ठरू शकते हे अभिनय देव व त्यांच्यासारख्या मोजक्या दिग्दर्शकांनी दाखवून दिले आहे. त्यांना ‘देल्ही बेल्ली’ चित्रपटासाठी ‘पदार्पणातील सर्वोत्तम दिग्दर्शक’ हा फिल्मफेअर पुरस्कार 2013 साली मिळाला. ‘कलर्स’वरील ‘24’ ही मालिकादेखील त्याच्या कारकिर्दीमधील मैलाचा दगड ठरली आहे. त्याची स्वत:ची ओळख इंडस्ट्रीमध्ये ‘अॅड मॅन’ अशी आहे. काही सेकंदांसाठी पडद्यावर झळकून जाणारी जाहिरात बनवणे ही प्रक्रिया सृजनशीलतेला कस लावणारी असते, त्यामुळे निर्माता-दिग्दर्शक म्हणून अभिनयचा जाहिरात विश्वामध्ये दबदबा आहे. त्याने जवळजवळ चौदा वर्षे जाहिराती बनवल्या.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/bankruptcy/", "date_download": "2018-12-16T01:33:36Z", "digest": "sha1:DRU5FGIQRRHQSPYM3E4CNQMHK2WN67OE", "length": 6163, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Bankruptcy Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\n“दिवाळखोरी कायद्या”रुपी ब्रम्हास्त्र – NPA, दिवाळखोरी आणि भांडवली बाजार (भाग २)\nकायदा नवीन आहे आणि नवजात अवस्थेत आहे, settle व्हायला, evolve व्हायला, अजून सुधारणा होण्यासाठी वेळ लागणारच.\nहे आहेत २०१७ चे टॉप १० ‘हॅण्डसम इंडियन पॉलिटिशियन्स’\nबेरोजगार ते बिलियन डॉलरचा बिजनेस ते “बिनधास्त राजीनामा” देणारा ईकॉमर्सचा “जागतिक राजा”\nफाशी देण्याच्या आधी गुन्हेगाराला शेवटची इच्छा का विचारतात\nसम्राट अशोकाचं गुपित – जगाच्या रक्षणासाठी आजही कार्यरत आहेत ९ जण\nशाकाहारी लोकांबद्दलचे ‘हे’ गैरसमज आज दूर करून घ्या\n5 हलक्या फुलक्या short films ची टेस्टी मेजवानी\nआणि सरदार पटेलांनी भारताच्या हृदयात दुसऱ्या पाकिस्तानच्या निर्मितीचा प्रयत्न हाणून पाडला\nमहाभारताचे युद्ध कुरुक्षेत्रावरच का लढले गेले, त्यामागचे कारण जाणून घ्या\nऐकून आश्चर्य वाटेल पण मुंबईमध्ये आहे जगातील एक महागडा रस्ता\nटीका / समर्थन करण्याआधी वाचा : “तुम्हा-आम्हाला नं समजलेली नोटबंदी”\nमोदी, ट्रम्प, पुतीन आणि इतर बडे नेते कोणता मोबाईल वापरतात\nह्या ७ लहानग्यांची संपत्ती भल्या भल्यांचे डोळे विस्फारणारी आहे\nक्रिकेट मॅच फिक्स होतात असं वाटतं\nकंपनी राहिलेला पगार वेळेत देत नसेल तर कायदेशीर मदत घेता येते का\nबारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी या ११ “हटके” डिप्लोमा कोर्सेसकडे नजर टाकलीच पाहिजे\nहुकूमशाहीचं चित्र – गडद राजकीय पार्श्वभूमीचा ‘V For Vendetta’\nअजिंठ्याच्या शिल्पवैभवाचा अचंबित करणारा इतिहास\nमाहिती अधिकारी कायदा (RTI) आणि त्याचा वापर कसा करावा\nभारतीय नागरिकांची मुलभूत कर्तव्ये – यांच्या पालनासाठी स्वयंप्रेरणा हवी\nमहाभारत घडविणाऱ्या एका धूर्त “स्ट्रॅटेजिस्ट” ला “देव” बनवून आपण खरा कृष्ण हरवून बसलो\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-cricket-news/sachin-tendulkar-117101800012_1.html", "date_download": "2018-12-16T00:56:56Z", "digest": "sha1:XS5T3LG4AJORFY2PLCKHT2KZUDVDJQG6", "length": 9807, "nlines": 128, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बच्चा पार्टीसाठी सचिनचे 'कॉमिक बुक' | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबच्चा पार्टीसाठी सचिनचे 'कॉमिक बुक'\nप्रेरणादायी आहे. आता सचिन तेंडुलकरचे आत्मचरित्र लहान मुलांसाठी अनोखे रूपात सादर होणार आहे.\nलहान मुलांसाठी कॉमिक बुकच्या स्वरूपात 'प्लेईंग इट माय वे' हे २५ पानांचं खास सेक्शन सचिन तेंडुलाकरच्या आयुष्यातील अनेक प्रेरणादायी प्रसंग वाचकांपर्यंत पोहचवणार आहेत.\nसचिन तेंडुलकरचे मूळ आत्मचरित्र हे ४८६ पानांचे आहे. त्याला निम्म्या स्वरूपात कॉमिकच्या माध्यमातून येणार आहे.\nकॉमिक बुकच्या या प्रोजेक्टसाठी सचिन तेंडुलाकरच्या टीमसोबतच\nसारा तेंडुलकरच्या अकाऊंटवरून शरद पवारांवर टीका\nस्मृती मानधनाने धडाकेबाज कामगिरी , भारताचा वेस्ट इंडिजवर विजय\nजिस देश में सचिन बहता है... बिग बी\nसचिनच्या biopic सिनेमा प्रिमिअरमध्ये टीम इंडिया, बॉलीवूड (पहा फोटो)\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nभारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...\nभारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...\nविराटचे करवां चौथचे ट्विट यंदाचे गोल्डन ट्विट\nकाही दिवसापूर्वी विराटने ट्विटरवर त्यांच्या पहिल्या करवां चौथा फोटो शेअर केला होता. या ...\nतर बीसीसीआय खेळाडूवर कारवाई करणार\nअनेकदा अॅडमिशन घेण्यासाठी वय लपवलं जातं. तर काहीवेळेला खेळामधील विविध वयोगटांतील स्पर्धा ...\nमितालीप्रमाणे मलाही संघाबाहेर काढले होते\nभारतीय महिला क्रिकेटमधील सर्वांत वरिष्ठ खेळाडू असलेल्या मिताली राजला इंग्लंडविरुद्धच्या ...\nऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारत पराभूत\nऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये भारताचा ४ रननी निसटता पराभव झाला आहे. विजयासाठी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/editorial/waste-money-making-money/", "date_download": "2018-12-16T02:44:45Z", "digest": "sha1:VBSPF5YPFLJSDIQTCEKKQWCRUFTJUHQ4", "length": 31834, "nlines": 379, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Waste The Money Making Money! | पैसा निर्माण करणारे पाणी वाया ! | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १६ डिसेंबर २०१८\nसाने गुरुजी कथामाला चळवळीला समर्पण\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\n‘ऑनलाइन डेटिंग’ करताना जरा जपून... कुठे सेक्स रॅकेट तर कुठे फसवणुकीचे जाळे\nमुख्यमंत्र्यांची शिवसेनेला युतीसाठी पुन्हा हाक\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nउत्तर भारतीय महापंचायतचे अध्यक्ष विनय दुबे पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ता योगेंद्र तिवारीही पोलिसांच्या ताब्यात. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी दादरहून घेतले ताब्यात.\nपर्थ - अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला चौथा झटका, 51 धावांवर बाद\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुन��नक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nउत्तर भारतीय महापंचायतचे अध्यक्ष विनय दुबे पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ता योगेंद्र तिवारीही पोलिसांच्या ताब्यात. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी दादरहून घेतले ताब्यात.\nपर्थ - अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला चौथा झटका, 51 धावांवर बाद\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nAll post in लाइव न्यूज़\nपैसा निर्माण करणारे पाणी वाया \n | पैसा निर्माण करणारे पाणी वाया \nपैसा निर्माण करणारे पाणी वाया \nमहाराष्ट्रातील एकाही सिंचन प्रकल्पाचे निश्चित केलेले उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आपल्या वाट्याचे पाणी वाया जात आहे.\nपैसा निर्माण करणारे पाणी वाया \nमहाराष्ट्रातील असे काही विषय आहेत की, ते सोडविले पाहिजेत म्हणून लेखणी झिजवत पत्रक��रांची एक पिढी संपली. शेती आणि सिंचन हा त्यांपैकीच एक विषय आहे. कृष्णा, नर्मदा, गोदावरी, आदी नद्यांच्या खो-यांतील उपलब्ध पाण्याचे नियोजन आणि वापर योग्यरीत्या होत नाही. महाराष्ट्रासमोर सिंचनाची समस्या ही मोठी आव्हानात्मक बाब ठरलेली असतानाही त्यावर गांभीर्याने काम होत नाही. या उलट सिंचन प्रकल्पाद्वारे सर्वांत मोठा गैरव्यवहार याच महाराष्ट्राने पाहिला आहे. परिणामी आजही महाराष्ट्राची ८० टक्के जमीन सिंचनाखाली आलेली नाही. ती बेभरवशाच्या पावसावर अवलंबून आहे.\nमहाराष्ट्रातील एकाही सिंचन प्रकल्पाचे निश्चित केलेले उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. त्यापैकीच कृष्णा खो-यातील टेंभू, ताकारी आणि म्हैशाळ या भल्यामोठ्या उपसा जलसिंचन योजना आहेत. या तिन्ही योजनांवर आजवर (तीन दशकांत) पाच हजार कोटी रुपये खर्च झाला आहे. मात्र योजना पूर्ण नाहीत आणि जितके क्षेत्र ओलिताखाली येणे अपेक्षित होते, त्याच्या निम्मेही क्षेत्र ओलिताखाली आलेले नाही. तरीसुद्धा या योजनांच्या लाभक्षेत्रातील शेतकºयांचे उत्पन्न जवळपास दरवर्षी हजारो रुपये कोटींनीे वाढले आहे. द्राक्षबागा, ऊसशेती, भाजीपाला आणि अन्य पिके घेतली जात आहेत. तातडीने दरवर्षी एक हजार कोटी रुपये खर्च करून आगामी पाच वर्षांत या योजना पूर्ण करून लाभक्षेत्रातील शेवटच्या घटकापर्यंत खात्रीचे पाणी देण्याचे नियोजन केले तर सुमारे दीड लाखाहून अधिक एकर क्षेत्रात उत्पादन दहा पटींनी वाढेल. त्याची किंमत किमान २० हजार कोटी रुपये असेल.\nदुर्दैव इतके वाईट की, कृष्णा खोºयातील बहुतांश धरणे पूर्ण झाली आहेत. तरीही पाणी उचलण्याची सोय नसल्याने कृष्णा लवादानुसार राज्याच्या वाट्याला आलेले सर्व पाणी आजही आपण वापरू शकत नाही. ते वाया जात आहे. कोयना, उरमोडी आणि वारणा, आदी धरणांतील पाणी पूर्णत: वापरलेच जात नाही. ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू या तीन योजनांपैकी म्हैशाळच्या सुमारे तीन हजार एकर क्षेत्राला पाणी देणारी महाकाय योजना चालू वर्षी मार्च उजाडला तरी सुरूच केली नाही. पाणी बिलाच्या थकबाकीपोटी ती बंद आहे. ती सुरू करावी यासाठी शेतकºयांना आंदोलन करावे लागत आहे. या योजनेतील शेतीतून दरवर्षी सुमारे पाच हजार कोटी रुपयांचे शेती उत्पादन होते आहे. सांगलीची द्राक्षशेती आणि राष्ट्रीय पातळीवर नाव कमावलेली बेदाणा बाजारपेठ याच योज��ेच्या बळावर नावारूपाला आली. मात्र ही योजना नीट चालविली जात नाही. पाणीपट्टी वसुलीचे नियोजन नाही. गेली चार वर्षे विजेचे बिल, टंचाईतून शासनाने भरले. कॉँगेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळातही ते टंचाईतूनच भरले जात होते. आताही शेतक-यांची तीच मागणी आहे.\nवास्तविक शेती आणि शेतीवर आधारित व्यापारातील वाढीने केवळ या योजनेवर होणा-या व्यापारातून सरकारला ५०० कोटींपेक्षा अधिक कररूपाने मिळत आहेत. वास्तविक कमीत कमी पाणीपट्टीत या योजना सुरू कराव्यात. पाणी आहे, ते पैसा निर्माण करू शकते. ते वाया कशासाठी घालवायचे भाजप सरकार प्रतिष्ठेचा प्रश्न करून आणि पश्चिम महाराष्ट्राकडे नेहमीच वाकड्या नजरेने पाहते. या योजनाच बंद पाडण्याचे कारस्थान तर शिजविले जात नाही ना भाजप सरकार प्रतिष्ठेचा प्रश्न करून आणि पश्चिम महाराष्ट्राकडे नेहमीच वाकड्या नजरेने पाहते. या योजनाच बंद पाडण्याचे कारस्थान तर शिजविले जात नाही ना दरवर्षी १०० कोटी विजेवर खर्च करा. शेती व त्यावरील व्यापाराने किमान हजार कोटी रुपयांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर सरकारला मिळेल. पैसा देणारे पाणी वाया का घालविता\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nआदिवासीवाडीतील पाणीटंचाई दूर होणार\nपुणेकरांनाे सहा बादल्यांमध्ये उरका तुमची दिनचर्या\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 15 डिसेंबर\n‘जीत’ प्रकल्पातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट; राज्यातील 13 शहरांचा समावेश\nघरासमाेर लाल रंगाच्या पाण्याची बाटली ठेवण्यात आहे अंधश्रद्धा\nभाजपचा पन्नास वर्षांचा डाव - जागर--- रविवार विशेष\nदप्तराचे ओझे हलके होईना.\nगोव्यातली खनिज लूट आणि केंद्र सरकार\nनद्या वाचविण्यासाठी वाळूला पर्याय शोधण्याची गरज\nमाहिती अधिकार आता अधिक पारदर्शी\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nआधुनिक कचरापेटीच्या सहा सेन्सर चीप चोरीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%80/", "date_download": "2018-12-16T02:21:17Z", "digest": "sha1:OYTLOSFNVNEI7R4RSOP2RIKS3V7EWR7X", "length": 5428, "nlines": 132, "source_domain": "www.marathimati.net", "title": "अमिनदीवी | मराठीमाती", "raw_content": "\nभारतामध्ये ‘नाईन डिग्री चॅनल’ लक्षद्वीप बेटे येथे आहे.\nलक्षद्वीप बेटे: काव्हारट्टी हे या बेटांची राजधानी आहे.\nमिनिकॉय बेट हे दक्षिणेला असून उत्तरेच्या अमिनदिवी वलकदिवीपासून नऊ अंश प्रवाहाने वेग���े काढले आहे.\nकलदीवी,मिनिकॉय व अमिनदीवी नावाचा हा द्वीपसमूह अरबी समुद्रातील २७ बेटांचा बनला आहे.\nयापैकी फक्त १० बेटांवर मनुष्य वस्ती असून जमिनीचे क्षेत्रफळ ३२ चौ.कि.मी.आहे.\nThis entry was posted in सामान्य ज्ञान and tagged अमिनदीवी, कलदीवी, काव्हारट्टी, नाईन डिग्री चॅनल, भुगोल, मिनिकॉय, लक्षद्वीप बेटे on मार्च 30, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://stateexcise.maharashtra.gov.in/1221/Satara", "date_download": "2018-12-16T02:04:49Z", "digest": "sha1:PF4NC4L547I56UKZ3N6PTIAJELDRW7MU", "length": 7541, "nlines": 146, "source_domain": "stateexcise.maharashtra.gov.in", "title": "सातारा-महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क\nअनुज्ञप्ती धारक लॉग इन\nमहाराष्ट्र प्रतिबंधक कायद्यान्वये अंतर्गत नियम १९४९\nमळी व मद्यार्क (इथेनॉल)\nदेशी व विदेशी मद्य, बिअर आणि वाईन (उत्पादक घटक)\nठोक व किरकोळ विक्री अनुज्ञप्तीविषयक धोरण\nअंमलबजावणी, गुन्हा अन्वेषण व तपास\nताडी, औषधे व सौंदर्य प्रसाधने (एनडीपीएस)\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५\nउत्पादन शुल्क लोक माहिती अधिकारी\nमहाराष्ट्र राज्य माहिती आयोग\nमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ चे कलम ४(ख) नुसार माहिती\nअनुज्ञप्तींचे प्रकार आणि त्या प्राप्त करण्याची कार्यपद्धती\nसध्याचे कर संरचना आणि शुल्क संरचना\nपूर्वीचे कर संरचना आणि शुल्क संरचना\nइज ऑफ डुईंग बिजनेस\nऑनलाईन लेबल नोंदणी प्रणाली\nतुम्ही आता येथे आहात :\nसातारा, जावळी (मेढा), महाबळेश्वर आणि वाई तालुके\nदुय्यम निरिक्षक सातारा -1\nशासनाने अधिसुचित केल्याप्रमाणे सातारा शहर पोलीस स्टेशनचे परिक्षेत्र, जावळी, बोरगाव पोलीस स्टेशनचे परिक्षेत्र\nदुय्यम निरिक्षक सातारा - 2\nशासनाने अधिसुचित केल्याप्रमाणे वाई, महाबळेश्वर तालुके व सातारा तालुका पोलीस स्टेशनचे परिक्षेत्र\nकराड, पाटण तालूके आणि औंध पोलीस स्टेशनचे परिक्षेत्र\nदुय्यम निरिक्षक कराड - 1\nकराड शहर पोलीस स्टेशनचे परिक्षेत्र, कराड तालुका पोलीस स्टेशनचे परिक्षेत्र, तळबीड पोलीस स्टेशनचे परिक्षेत्र\nदुय्यम निरिक्षक कराड – 2\nउंब्रज व औंध पोलीस स्टेशनचे परिक्षेत्र आणि पाटण तालुका\nफलटण, खंडाळा, माण व कोरेगांव तालुके, वडुज व पुसेगांव पोलीस स्टेशनचे परिक्षेत्र\nदुय्यम निरिक्षक फलटण – 1\nदुय्यम निरिक्षक फलटण – 2\nशासनाने अधिसुचित केल्याप्रमाणे कोरेगांव आणि माण तालुके, वडुज व पुसेगांव पोलीस स्टेशनचे परिक्षेत्र\n© राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.wysluxury.com/embraer-legacy-600-private-jet-charter-flight-service/?lang=mr", "date_download": "2018-12-16T01:05:36Z", "digest": "sha1:PAPDN72XFDPIT4HUJ2N6SQSDZIK5KZED", "length": 10589, "nlines": 77, "source_domain": "www.wysluxury.com", "title": "Embraer प्राचिन 600 Private Jet Charter Flight Service", "raw_content": "कार्यकारी व्यवसाय किंवा माझ्या जवळ वैयक्तिक रिक्त लेग विमान हवाई वाहतूक उतारा\nरिक्त लेग जेट सनद\nजेट कंपनी सामील व्हा\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nइतर सेवा आम्ही ऑफर हवा चपळ परिवहन सेवा येतो तेव्हा\nकार्यकारी खाजगी जेट सनद\nचेंडू आकार खाजगी जेट सनद\nजड खाजगी जेट सनद उड्डाणाचे\nझोतयंत्राच्या साहाय्याने ज्याचा पंखा फिरवला जातो असे विमान खाजगी जेट सनद\nरिक्त पाय खाजगी जेट सनद\nखाजगी जेट सनद खर्च\nEmbraer प्राचिन 600 वेळ व्याज:\nपासून किंवा घरगुती अमेरिका मला जवळ खाजगी जेट सनद उड्डाणाचा सेवा शोधा\nअलाबामा इंडियाना नेब्रास्का दक्षिण कॅरोलिना\nअलास्का आयोवा नेवाडा साउथ डकोटा\nऍरिझोना कॅन्सस न्यू हॅम्पशायर टेनेसी\nआर्कान्सा केंटकी न्यू जर्सी टेक्सास\nकॅलिफोर्निया लुईझियाना न्यू मेक्सिको युटा\nकोलोरॅडो मेन न्यू यॉर्क व्हरमाँट\nकनेक्टिकट मेरीलँड नॉर्थ कॅरोलिना व्हर्जिनिया\nडेलावेर मॅसेच्युसेट्स नॉर्थ डकोटा वॉशिंग्टन\nफ्लोरिडा मिशिगन ओहायो वेस्ट व्हर्जिनिया\nजॉर्जिया मिनेसोटा ओक्लाहोमा विस्कॉन्सिन\nहवाई मिसिसिपी ओरेगॉन वायोमिंग\nइलिनॉय मोन्टाना र्होड आयलंड\nhttps येथे://आपण जवळ आपल्या व्यवसायासाठी एकतर www.wysLuxury.com खाजगी जेट सनद उड्डाणाचा सेवा आणि लक्झरी विमान भाड्याने कंपनी, आणीबाणी किंवा शेवटच्या क्षणी रिक्त पाय वैयक्तिक प्रवास, आम्ही आपणास https जा करून आपल्या पुढील गंतव्य मदत करू शकता://आपण जवळ उतारा हवा वाहतूक www.wysluxury.com/location.\nखासगी सनद जेट बुक\nफ 55 विक्रीसाठी खाजगी जेट\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nखाजगी जेट सनद खर्च\nवॉरन बफे खासगी जेट विमानाचा\nआपले स्वत: चे खाजगी जेट सनद भाड्याने कसे\nमंजूर Cardone खासगी जेट सनद उड्डाणाचा वि खरेदी विमानाचा प्लेन एव्हिएशन\nचेंडू आकार खाजगी जेट सनद\nखासगी जेट एअर सनद उड्डाणाचा कुत्रा प्रवासी विमानाचा पाळीव प्राणी अनुकूल प्लेन\nएरबस A319 जेट विमान आतील ख���सगी जेट सनद उड्डाणाचा\nआर्कान्सा खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS लक्झरी चार्टर विमान उड्डाण गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS विमान चार्टर भाड्याने देण्याची सेवा सनद एक खाजगी जेट ट्यूसॉन सनद एक खाजगी जेट विस्कॉन्सिन Chartering खाजगी जेट वायोमिंग सनद खाजगी जेट विस्कॉन्सिन कॉर्पोरेट जेट मेम्फिस सनदी कुत्रा फक्त उड्डाणे घेणारे हवाई परिवहन फोर्ट माइस खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च आखात प्रवाह 5 विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमानाचा सनदी आखात प्रवाह 5 खासगी विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमान चार्टर Gulfstream G550 Gulfstream G550 अंतर्गत Gulfstream व्ही रिक्त पाय जेट चार्टर वैयक्तिक जेट चार्टर ट्यूसॉन पाळीव प्राणी जेट्स खर्च खाजगी जेट्स वर पाळीव प्राणी खाजगी विमानाचा मेम्फिस सनदी खाजगी विमानाचा चार्टर ट्यूसॉन खासगी विमान भाड्याने मेम्फिस खासगी विमान भाड्याने ट्यूसॉन खाजगी जेट चार्टर आर्कान्सा खाजगी जेट चार्टर कंपनी डेलावेर खाजगी जेट चार्टर कंपनी सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर कंपनी वायोमिंग खाजगी जेट चार्टर उड्डाण डेलावेर खाजगी जेट चार्टर उड्डाण सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर फोर्ट माइस खाजगी जेट चार्टर पाळीव प्राणी अनुकूल खाजगी जेट चार्टर डेलावेर दर खाजगी जेट चार्टर फ्लोरिडा दर खाजगी जेट चार्टर किंमत सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर टेनेसी दर खाजगी जेट चार्टर दर फ्लोरिडा खाजगी जेट चार्टर दर टेनेसी खाजगी जेट चार्टर सेवा डेलावेर खाजगी जेट चार्टर सेवा सॅन दिएगो भाडे वायोमिंग खाजगी जेट्स खासगी विमान चार्टर विस्कॉन्सिन भाडे मेम्फिस खाजगी विमान एक खाजगी जेट वायोमिंग भाड्याने विस्कॉन्सिन खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च\nकॉपीराइट © 2018 https://www.wysluxury.com- या वेबसाइट वर माहिती फक्त सामान्य माहिती उद्देशांसाठी आहे. सर्व ठिकाणी वैयक्तिकरित्या मालकीच्या व कायर्रत आहेत. - सामान्य दायित्व आणि कामगार नुकसान भरपाई. आपल्या क्षेत्रातील आपल्या स्थानिक व्यावसायिक लोकप्रतिनिधी सेवा संपर्कात मिळवा ****WysLuxury.com नाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आहे \"हवा वाहक\" आणि स्वत: च्या किंवा कोणत्याही विमान काम करत नाही,.\nएक मित्र या पाठवा\nआपला ई - मेल प्राप्तकर्ता ईमेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/hdmachal-pradesh-vidhan-sabha-election-117110900006_1.html", "date_download": "2018-12-16T02:15:19Z", "digest": "sha1:MTIOTYFWORHHADZO3XQE4MRIIL2YVNGK", "length": 8314, "nlines": 112, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "हिमाचल प्रदेश : निवडणुकीसाठी मतदान सुरु | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nहिमाचल प्रदेश : निवडणुकीसाठी मतदान सुरु\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान सुरु झाले आहे. राज्यातील सर्वच ६८ मतदार संघासाठी कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात हा महामुकाबला होणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात ६२ आमदारांसह ३३७ उमेदवाराचं भविष्य मतदार पेटीत बंद करणार आहे.\nमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात सत्ताधारी कॉंग्रेस आणि माजी मुख्यमंत्री धुमल यांच्या नेतॄत्वात भाजप सर्वच ६८ जागांवर लढत आहे. तर बसपा ४२, माकपा १४, स्वाभिमान पार्टी आणि लोक गटबंधन पक्ष सहा-सहा जागांवर लढत आहेत. आणि भाकपा तीन जागांवर लढत आहे.\nनोटाबंदीमुळे डिजिटल व्यवहार ५८ % वाढले : गडकरी\nपाकची प्रतिमा ’26/11च्या हल्ल्यामुळे मलीन झाली’\nदहा दिवसापूर्वी पवार ठाकरे भेट झाली\n'नोटबंदीवर' अशी आहे पुणेरी पाटी\nयावर अधिक वाचा :\nराम मंदिर झालेच पाहिजे मराठवाड्यात लातुरात हुंकार सभेत\nमागच्या सत्तर वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. ...\nकांद्याची आयात शेतकऱ्यांच्या मुळावर\nदुष्काळामुळे त्रासलेला शेतकरी कांद्याला मिळालेल्या तुटपंज्या भावामुळे दुहेरी कात्रीत ...\nखासदार पूनम महाजन यांनी आयआयटी मुंबईच्या बेटीक विभागाला ...\nखासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या दत्तकखेड्यांत कमी खर्चातील वैद्यकीयउपकरणांविषयी शिबीर ...\nविजय मल्ल्या प्रत्यार्पण : सीबीआय, ईडीचे पथक ब्रिटनला रवाना\nभारतीय बँकांचे 9 हजार कोटींहून जास्त रक्कम बुडवून फरार झालेला सम्राट विजय मल्ल्याच्या ...\nभारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...\nभारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...\nमुंबईत अतिवृष्टी (बघा फोटो)\nबाबा रामपालची दोन प्रकरणात सुटका\n'नायगावचा राजा' पाहताना भाविकांना मिळते शिर्डीचे भव्य दर्शन\nब्लू व्हेलचा आणखी एक बळी, पंख्याला लटकून केली आत्महत्या\nमी राम रहीमला घाबरत नाही : पिडीत महिला\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2018-12-16T01:19:48Z", "digest": "sha1:7FGNK3UYFTBGKLLT2AZXBUN2TNNDDP7O", "length": 11773, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विन्टर पार्टी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nखरेदीसाठी तसंही कोणतं निमित्त लागत नाही. आणि एखादं निमित्त असेल तर मात्र खरेदीला उधाणच येतं. बदलती फॅशन ही विशेषत: तरुणवर्गाला खुणावत असते. कपडे खरेदीकडे तरुण वर्गाचा विशेषत: तरुणींचा कल जास्त असतो. आता थंडीनं जोर धरायला सुरुवात केलीय म्हटल्यावर थंडीतली खरेदी एव्हाना झालीही असावी. मात्र, याच मोसमात लगबग असते ती पार्ट्यांची ख्रिसमस आणि न्यू इयर पार्टी म्हणजे तरुणांसाठी जल्लोषाचं वातावरण.\nमुळातच आपल्या दिसण्याबाबत प्रचंड कॉन्शिअस असलेल्या तरुणी या पार्ट्यांमध्ये तर इतरांपेक्षा हटके लूक दिसण्यासाठी धडपडत असतात. त्यांच्या पार्टी लूकमध्ये भर घालण्यासाठी आता दुकानंही सज्ज झालीएत. वन पीस, टू पीस, पार्टी गाऊन किंवा फॉरमल्स या सेलिब्रेशन पार्ट्यांमध्ये लक्ष वेधून घेतात. थंडीतील पार्ट्यासाठी वन पीस, गाऊन्ससारखी शॉपिंग करताना उबदार कापड निवडावं. विशेषत: अशा पाटर्याचं एखाद्या लॉनवर किंवा टेरेससारख्या ठिकाणी आयोजन केलं जातं. शिवाय त्या रात्रीच रंगत असल्यामुळे वातावरणात गारवा अधिकच असतो. अशा वेळी पातळ किंवा अंगाला चिटकणारे असे सिल्क कपडे वापरण्यापेक्षा वुलन, सुती किंवा जाड फॅब्रिकचे स्टायलिश कपडे वापरावेत. तसंच लॉंग स्लीव्हचे, जास्त अस्तर असणारे पार्टीवेअर वापरल्यास थंडीपासून काही प्रमाणात बचाव होऊ शकेल. गडद रंग हा उष्णतावर्धक असल्यामुळे रात्री पार्टी असल्यास या दिवसांत गडद रंगाचा वापर केल्यास एकूणच व्यक्तिमत्त्व उठून दिसते.\nदिवसा असणाऱ्या पार्टीसाठी मात्र फ्लोरोसंट, फिकट रंगाचे कपडे उठून दिसतील. डिझायनर वेअर व्यतिरिक्त आपला लूक थोडा बबली ठेवायचा असेल तर आता फॅशनमध्ये असणाऱ्या फ्लॉवर प्रिंटमध्ये जिन्स-टॉप किंवा धोती-कुर्तेसुद्धा एक चांगला पर्याय ठरू शकतो. पार्टीवेअर कपड्यांमध्ये एम्ब्रॉइडरी, डायमंड वर्क, कुंदन वर्क, मोती वर्क, जरी वर्क, फ्लॉवर प्रिंट, अॅनिमल प्रिंट इ. विविध कलाकुसर केलेले वन पीस किंवा गाऊन्स चांगले दिसतात.\nपार्टी म्हटली की, अर्थातच संगीताच्या तालावर थिरकणं आलंच आणि ���रंच तुम्ही नाचगाण्याचे दिवाणे असाल, संगीत सुरू होताच अख्खं जग विसरून नाचत असाल तर लॉंग गाऊनसारखे हेवीवेट कपडे अंगावर बाळगण्यापेक्षा कम्फर्टेबल गुडघ्यापर्यंत येणारे वन पीस किंवा जिन्स-टॉप वापरल्यास नाचताना पोशाख पायात अडकून पडण्याची भीती राहणार नाही. आणि तुम्ही चारचौघात आत्मविश्वासानं वावरू शकाल. थंडीत स्कार्फ, स्ट्रोलची फॅशन इन असते. पार्टीसाठी आपण जे कपडे खरेदी करणार असू त्यावर साजेसा आणि खास रंगसंगती असणारा स्कार्फ किंवा स्ट्रोल जवळ ठेवल्यास थंडी जाणवणार नाही आणि तुमच्या लूकमध्येही उठावदारपणा येईल.\nबऱ्याचदा चांगलं बजेट असूनसुद्धा बाजारातील गर्दी, प्रवासाचा त्रास या गोष्टींना कंटाळून आपण घाईघाईतच सगळी खरेदी करतो. अनेकदा पैसेही जास्त खर्च होतात. म्हणूनच सरसकट सगळया वस्तू घाईघाईत खरेदी करण्यापेक्षा थोडासा मोकळा वेळ काढून वस्तू खरेदी केल्यास आपली कपड्यांमधील आवडही जोपासता येते आणि पैशाचीही बचत होते. बाजारात जाण्याचा फारच कंटाळा येत असेल किंवा कामामुळे जाणं शक्‍य होत नसेल तर ऑनलाइन खरेदी हादेखील उत्तम पर्याय आहे. इंटरनेटवर अशा अनेक कंपनीच्या वेबसाइट्‌स आहेत, ज्यावर तुमच्या आवडीचे आणि बजेटमध्ये बसणारे कपडे आणि इतर अॅक्‍सेसरीज खरेदी करू शकता.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनायगाव परिसरात दिवाळीनंतरच फुल उत्पादकांची दिवाळी\nNext articleप्रो कबड्डी क्रीडा स्पर्धा 2018 : गुजरातचा हरियाणावर विजय\nग्रेट पुस्तक : तोत्तोचान\n“मीटू’चं वादळ थंडावलं का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/nashik-1-farmer-die-and-3-critical-after-eating-food-in-dindori-117110900007_1.html", "date_download": "2018-12-16T01:41:53Z", "digest": "sha1:HF5KKQEIEVG5SYIJOJSI2RO6VFRTH3YX", "length": 11799, "nlines": 131, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "शेतकऱ्यांना अन्नातून विषबाधा | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनाशिक जिल्ह्यातील दिंडोरीमध्ये 30 ते 40 शेतकऱ्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. या घटनेत अतुल केदार या शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.\nदिंडोरी तालुक्यातील उमराळे बुद्रुक गावात एका कृषी कंपनीने टोमॅटो वाणाच्या संदर्भात चर्चासत्राचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला सु��ारे दीडेशे ते दोनशे शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांना नाश्ता आणि मठ्ठा देण्यात आला होता.नाश्ता केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांना पोटात मळमळ होऊन अस्वस्थ वाटू लागलं. या शेतकऱ्यांना तात्काळ नाशिक जिल्हा रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आलं.\nडी एस के यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\nखास नवी गाडी : कोकण रेल्वे मार्गावर मनमाड ते सावंतवाडी\nदहा दिवसापूर्वी पवार ठाकरे भेट झाली\n'नोटबंदीवर' अशी आहे पुणेरी पाटी\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nक्षयरोगमुक्त महाराष्ट्रासाठी 13 शहरांमध्ये \"जीत\" प्रकल्प\n\"जीत\" प्रकल्पाच्या माध्यमातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ...\nअवनी वाघीनीच्या बछड्यांना पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये सोडणार\nटी -1 अवनी वाघीनीच्या मृत्यूनंतर तिच्या दोन बछड्यांना पकडण्याची दुसरी मोहिम वन विभागाने ...\nदोन महिन्यांऐवजी सहा महिन्यांची ‘फ्री’ पास\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याना ...\nशरद पवार यांची बीजू जनता दलाच्या शिष्टमंडळासोबत बैठक\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बीजू जनता दल पक्षाच्या शिष्टमंडळाने बैठक ...\nइंडिगो एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब असल्याची अफवा\nमुंबई विमानतळावरुन इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने, विमानात ...\nदोन महिन्यांऐवजी सहा महिन्यांची ‘फ्री’ पास\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याना ...\nशरद पवार यांची बीजू जनता दलाच्या शिष्टमंडळासोबत बैठक\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बीजू जनता दल पक्षाच्या शिष्टमंडळाने बैठक ...\nइंडिगो एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब असल्याची अफवा\nमुंबई विमानतळावरुन इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने, विमानात ...\nसायना नेहवाल- पी. कश्यप विवाह बंधनात अडकले\nभारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पी. कश्यप लग्नबंधनात अडकले. ...\nभय्यू महाराजांना एक तरुणी करत होती ब्लॅकमेल, 40 कोटी ...\nइंदूर- राष्ट्रसंत भय्यू महाराजांच्या आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. पाच कोटीची ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-kalyan-bhusawal-railway-transport-stop-69496", "date_download": "2018-12-16T02:02:00Z", "digest": "sha1:A4PJOIBQDZ2HJ6TPWNMF2NH7EVAXQUDX", "length": 10100, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news kalyan-bhusawal railway transport stop कल्याण-भुसावळ रेल्वे वाहतूक ठप्पच | eSakal", "raw_content": "\nकल्याण-भुसावळ रेल्वे वाहतूक ठप्पच\nगुरुवार, 31 ऑगस्ट 2017\nनाशिक - पावसासोबतच लोहमार्गावरील अपघातामुळे विस्कळित झालेला मार्ग दुरुस्त करण्याचे प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ते आज दिवसभरात पूर्ण झाले नाही. त्यामुळे कल्याण ते भुसावळदरम्यान आज दुतर्फा धावणाऱ्या 27 रेल्वेगाड्या धावल्याच नाहीत. दिवसभर जिल्ह्यातील सगळ्या स्थानकांवर शुकशुकाट होता. आसनगावला दुरांतो एक्‍स्प्रेसच्या अपघातामुळे विस्कळित झालेली रेल्वेसेवा अद्यापही सावरू शकलेली नाही. संततधारेमुळे कामास अडसर येत असून, अवजड यांत्रिक उपकरण लावूनही दुरुस्तीचे काम संथगतीने सुरू आहे.\n\"स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला राष्ट्रपतींची भेट\nकेवडिया (गुजरात)- देशाचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील...\nलोकलच्या दारातील गर्दीने घेतला तरुणीचा बळी\nउल्हासनगर : लोकलच्या महिला डब्यातील दारात गर्दी असल्याने दारातून पडून एका 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ...\nलोहमार्ग टाकण्यास लवकरच सुरवात\nपिंपरी - शहरातील मेट्रोच्या व्हायाडक्‍टच्या कामाचा वेग वाढविण्यासाठी खराळवाडी येथे चौथा गर्डर लाँचर बसविण्यात येत असून, जानेवारीत त्याचे काम सुरू...\nपतीच्या मृत्यूनंतर पत्नी बेपत्ता\nनागपूर - उपराजधानीत उपचारासाठी आलेला रुग्ण उत्तम शाहू (५५) यांचा नागपूर रेल्वेस्थानकावर मृत्यू झाला. स्वत:ला पत्नी सांगणारी राधा (४८) यांनी...\nनाशिकच्या मुली सापडल्या सोलापूर रेल्वे स्थानकावर\nसोलापूर : वय वर्षे तेरा.. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या तीन मुली.. घरातून दागिने आणि काही पैसे घेऊन बाहेर पडल्या.. रेल्वेने मुंबईला गेल्या.. तेथून त्या...\nलष्करी जवानाचा प्रताप, हमालांना मनस्ताप\nदेवळालीगाव : जनता एक्‍स्प्रेसने प्रवास करायचा आहे, असे सांगून हमालांकडे सामान सोडून परागंदा झालेल्या एका लष्करी जवानाच्या प्रतापामुळे रात्रपाळीतील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%AB%E0%A5%AA/", "date_download": "2018-12-16T01:08:15Z", "digest": "sha1:2ERSRBGF5XJXJSBE633AJEAVYULAFGZK", "length": 7970, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘मोदी पंतप्रधान बनून १६५४ दिवस, एकदा तरी पत्रकार परिषद घ्या’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘मोदी पंतप्रधान बनून १६५४ दिवस, एकदा तरी पत्रकार परिषद घ्या’\nहैद्राबाद – राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा बुधवारी थंडावल्या आहेत. यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत पत्रकार परिषदेचे आव्हानच दिले. राहुल गांधी यांनी म्हंटले कि, पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळून १६५४ दिवस झाले. आता पंतप्रधान मोदींनी एकदा तरी पत्रकार परिषदेच्या प्रश्नांच्या भडिमाराचा आनंद घेतला पाहिजे, असे ट्विट त्यांनी केले आहे.\nराहुल गांधी या��नी हैद्राबादमधील पत्रकार परिषद झाल्यानंतर आपले काही फोटो ट्विटरवर शेअर करत म्हणाले कि, प्रिय मोदीजी, आता निवडणुकीचा प्रचार पूर्ण झाला आहे. मी आशा करतो कि, पंतप्रधान म्हणून पार्ट टाइम जॉबसाठी काही वेळ तुम्ही काढाल. तुम्हाला पंतप्रधान बनून १६५४ दिवस झाले. तरीही एकही पत्रकार परिषद घेतली नाही. हैद्राबादमधील पत्रकार परिषदेचे काही फोटो शेअर करत आहे. एक दिवस प्रयत्न करा प्रश्नांच्या भडिमाराचा सामना करणे मजेशीर असते, असे त्यांनी म्हंटले आहे.\nदरम्यान, राजस्थान आणि तेलंगणामध्ये ७ डिसेंबर रोजी विधानसभा निवडणुका होणार आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवृक्षतोड रोखण्यासाठी पोलिसांना प्रशिक्षण द्या\nNext articleलोकलच्या फेऱ्यांना “लॉंग ब्रेक’\nजम्मू-काश्मीरमध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक : सहा नागरिक ठार\nइंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याचा फोन\nजम्मू-काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा : एक जवान शहीद\nकॉंग्रेस, राष्ट्रवादीची लवकरच जागावाटप बैठक\n#फोटो : कुस्तीगीर विनेश फोगाट आणि सोमवीर राठी अडकले विवाहबंधनात\nराफेल करार : राहुल गांधींनी जनतेची माफी मागावी : भाजप खासदारांची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/png-jewelers-precious-initiative/", "date_download": "2018-12-16T00:41:54Z", "digest": "sha1:P3BSBCOFBI22L5JHTT66GPNXR2ARBT4G", "length": 8262, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पीएनजी ज्वेलर्सचा स्तुत्य उपक्रम | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपीएनजी ज्वेलर्सचा स्तुत्य उपक्रम\nएक लाख रुपयांत एक्‍सक्‍लुझिव्ह डायमंड ज्वेलरी\nपुणे: पीएनजी ज्वेलर्स तर्फे डायमंड नेकपीसेसच्या खास श्रेणीचे अनावरण करण्यात आले. डायमून या डायमंड सेगमेंटमध्ये हे सर्वांत नवीन अद्ययावत नेकलेस डिझाईन असलेले उत्पादन आहे.\nहिऱ्याला महिलांचा सर्वांत जवळचा मित्र म्हणतात, महिलांचे हिऱ्यासाठीचे प्रेम शब्दांत मांडता येत नाही. हिरा हा महिलांसाठी अद्वितीय आणि मौल्यवान असतो. हिरा म्हणजे चांद का तुकडा म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही.\nम्हणून डायमून हे नाव आम्ही या नवीन दागिन्यांना देत आहोत. पीएनजी तर्फे नवीन आलेल्या दागिन्यांमध्ये नाजूक नेकलेसचा समावेश आहे, जो महिला ऑफिसला जाताना तर वापरूच शकतात. शिवाय पार्टीमध्ये देखील मिरवू शकतात. आताच्या स्वावलंबी महिलांचा विचार डोक्‍यात ठेवून या दागिन्यांना घडविण्यात आले आहे.\nयाप्रसंगी बोलताना पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले की, या क्षेत्रात भारतीय स्त्रियांच्या आवडी सतत विकसित होत आहेत. हल्लीच्या काळात ते डायमंड ज्वेलरीला पसंती दाखवत आहेत, कारण डायमंडचे दागिने मोहक व चमकदार दिसतात. आमचे नवीन डायमंड नेकलेसेस हे फक्त कुठल्या एका प्रसंगासाठी मर्यादित नाहीत. त्यांनी असेही सांगितले की, त्याशिवाय त्यांचे मूल्य एमआरपीवर आधारित ठेवले आहेत आणि त्यामध्ये घडणावळ व इतर कुठलेही अतिरिक्त शुल्क नाही. मला खात्री आहे की, हे नाजूक डायमंड नेकपीसेस आमच्या ग्राहकांना नक्कीच आवडतील. आम्ही नेहमीच आमच्या ग्राहकांच्या मागणीनुसार डिझाईन्समध्ये अभिनवता आणण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ग्राहक टिकून राहतात.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकमल हसन ‘या’ चित्रपटानंतर अभिनय क्षेत्रातून घेणार निवृत्ती\nNext articleमहापालिकेची मतमोजणी शहरात ; मोठा पोलीस बंदोबस्त\nसोनालिकाचे दोन हेवी ड्यूटी ट्रॅक्‍टर\nआरबीआयचे संचालक मंडळ “व्यवस्थापना’वर चर्चा करणार : जेटली\nघाऊक महागाईचा दर झाला कमी\nबॅंकांकडून 2.33 लाख कोटींची वसुली\nमोबाइल नंबर पोर्टेबिलिटी नाकारल्यास दंड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AA%E0%A5%AC", "date_download": "2018-12-16T01:30:32Z", "digest": "sha1:JBNU4IKZ763QBD5NHMOA6HBSZ77CFAI5", "length": 5598, "nlines": 205, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ४६ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. १ ले शतक - १ ले शतक - २ रे शतक\nदशके: २० चे - ३० चे - ४० चे - ५० चे - ६० चे\nवर्षे: ४३ - ४४ - ४५ - ४६ - ४७ - ४८ - ४९\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nप्लुटार्क - रोमन इतिहासकार.\nइ.स.च्या ४० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०७:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्या���्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://patrakarsangh.com/index.php/_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A5%A8%E0%A5%A7-%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8", "date_download": "2018-12-16T02:35:10Z", "digest": "sha1:EYSFEWDDOBP4V7FEZTYT2Z7TOT4PEWBO", "length": 9529, "nlines": 234, "source_domain": "patrakarsangh.com", "title": "वर्धापन दिन ( २१ जून ) - patrakarsangh.com", "raw_content": "\nकार्यकारी मंडळ व विश्वस्त\nप्रकाशने आणि दर्पण अंक\nपत्रकार संघातर्फे प्रकाशित पुस्तके\nदर्पण अंकातील लेखांची सूची\nसंस्थेची वास्तु पुनर्रचना (नियोजीत)\nमुख्यपान वर्धापन दिन ( २१ जून )\nमुंबई मराठी पत्रकार संघ\nमराठी पत्रकारिता इतिहासाचे टप्पे\nपत्रकार संघ इतिहास आणि परंपरा\nपत्रकार संघ अध्यक्ष परंपरा\nपत्रकार संघ विश्वस्त परंपरा\nपत्रकारिता अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण\nपत्रकार परिषद व कार्यक्रमांसाठी सभागृह\nसंपर्क व संकीर्ण माहिती\n‘वर्धापन दिन’ : महनीय वक्ते\nदरवर्षी २१ जून रोजी ‘वर्धापन दिन’ साजरा करण्यात येतो. दरवर्षी निमंत्रित करण्यात आलेले महनीय वक्ते.\nश्री. शं. वा. किर्लोस्कर ( किर्लोस्करवाडी )\nश्री. मो. दि. जोशी ( रत्नागिरी )\nश्री. पु. दि. ढवळे ( नागपूर )\nश्री. बा. ना. फडणीस ( जळगाव )\nश्री. बाबासाहेब पाटील ( कोल्हापूर )\nश्री. अ. वि. फडके ( चिपळूण )\nश्री. बाबुराव जक्कल ( सोलापूर )\nश्री. ग. त्र्यं. माडखोलकर ( नागपूर )\nश्री. जयंतराव टिळक ( पुणे )\nश्री. मे. द. शिरोडकर ( सावंतवाडी )\nश्री. गणपतराव जाधव ( कोल्हापूर )\nश्री. अनंतराव भालेराव ( औरंगाबाद )\nश्री. द. शं. पोतनीस ( नाशिक )\nश्री. ज. पां. देशमुख ( पुणे )\nश्री. बाळासाहेब पाटील ( कोल्हापूर )\nश्री. मामा दाते ( पुणे )\nश्री. ग. वि. केतकर ( पुणे )\nश्री. वि. स. माडीवाले ( पुणे )\nश्री. ना. वा. लेले ( दिल्ली )\nश्री. दि. वि. गोखले ( पुणे )\nश्री. म. म. केळकर ( पुणे )\nश्री. ग. मुणगेकर ( पुणे )\nश्री. मो. ग. तपस्वी ( दिल्ली )\nश्री. अनंतराव भालेराव ( औरंगाबाद )\nश्री. चं. प. भिशीकर ( नागपूर )\nश्री. राहुल बारपुते ( इंदूर )\nश्री. ग. माजगांवर ( पुणे )\nश्रीमती शांताबाई किर्लोस्कर ( पुणे )\nश्री. चंद्रकांत घोरपडे ( पुणे )\nश्री. रामोजी राव ( हैद्राबाद )\nश्री. बाळासाहेब पाटील ( कोल्हापूर )\nश्रीमती रुसी करंजिया ( मुंबई )\nश्री. हरिंद्र दवे ( मुंबई )\nश्रीमती विमला पाटील ( मुंबई )\nश्री. नारायण आठवले ( मुंबई )\nश्री. विद्याधर गोखले ( मुंबई )\nश्री. ना. ग. गोरे ( पुणे )\nश्री. विजय कुवळेकर ( पुणे )\nश्री. विजय मराठे ( अलिबाग-रायगड )\nश्री. रामभाऊ जोशी (पुणे )\nश्��ी. शंकर सारडा ( सातारा )\nश्री. अरुण साधू ( पुणे )\nश्री. माधव खंडकर ( पुणे )\nश्री. बाळासाहेब ठाकरे ( मुंबई )\nश्री. मधुसूदन साठ्ये ( दिल्ली )\nश्री. महावीर जोंधळे ( औरंगाबाद )\nश्री. अनंतराव पाटील (पुणे )\nश्री. अरविंद व्यं. गोखले\nआप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार\nगो. भा. गुजर स्मृती पुरस्कार\nअनंत हरि गद्रे पुरस्कार\nरमेश रायकर - बोस पुरस्कार\nतोलाराम कुकरेजा वृत्तछायाचित्र पुरस्कार\nकॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्कार\nकु. कै. मनिषा भावे पुरस्कार\nविद्याधर गोखले : ललित लेखन पुरस्कार\nरमेश भोगटे पुरस्कार : राजकीय बातम्या\nसा. कोकण वैभव पुरस्कार\nतुकाराम कोकजे स्मृती पुरस्कार\nपद्मश्री युमनाताई खाडिलकर पुरस्कार\nमनोहर देवधर स्मृती पुरस्कार\nकवीवर्य प्रा. भालचंद्र खांडेकर स्मृती पुरस्कार\nश्री अधिक शिरोडकर पुरस्कार\nआचार्य अत्रे पुरस्कार सन्मानित\nपद्मश्री डॉ. ग. गो. जाधव सन्मान पुरस्कार\nपत्रकार दिन ( ६ जानेवारी )\nवर्धापन दिन ( २१ जून )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7", "date_download": "2018-12-16T01:00:13Z", "digest": "sha1:R2V2TRVC2TLBMYIXXPKUESWMAL7NEHQQ", "length": 8733, "nlines": 87, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लोक जनशक्ती पक्ष - विकिपीडिया", "raw_content": "\nलोक जनशक्ति पक्ष हा एक भारतातील राजकीय पक्ष आहे. या पक्षाचे अस्तित्व मुख्यत्वे बिहार राज्यात असून याची स्थापना राम विलास पासवान यांनी इ. स. २००० साली केली.[१]\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nडावी आघाडी • राष्ट्रीय लोकशाही आघाडी • संयुक्त पुरोगामी आघाडी\nबहुजन समाज पक्ष • भारतीय जनता पक्ष • भारतीय कम्युनिस्ट पक्ष • मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष • भारतीय राष्ट्रीय काँग्रेस • राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष\nआम आदमी पार्टी • महाराष्ट्र नवनिर्माण सेना • अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम • फॉरवर्ड ब्लॉक • अरुणाचल काँग्रेस • आसाम गण परिषद • बिजू जनता दल • भारतीय कम्युनिस्ट पक्ष (एम.एल.) लिबरेशन • द्रविड मुन्नेत्र कळघम • मणिपूर फेडरल पक्ष • डोंगर राज्य पीपल्स लोकशाही पक्ष • राष्ट्रीय लोक दल • स्वयंभू राष्ट्रवादी त्वीप्रा पक्ष • जम्मू आणि काश्मीर नॅशनल क��न्फरन्स • जम्मु काश्मीर राष्ट्रीय पँथर्स पक्ष • जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी • जनता दल (धर्मनिरपेक्ष) • जनता दल (संयुक्त) • जनाधिपतीय संरक्षण समिती • झारखंड मुक्ति मोर्चा • झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक) • केरळ काँग्रेस (मणी) • केरळ काँग्रेस • महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष • मणिपूर पीपल्स पक्ष • मारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम • मेघालय लोकशाही पक्ष • मिझो राष्ट्रीय दल • मिझोरम पीपल्स सम्मेलन • मुस्लिम लीग केरळ राज्य मंडळ • नागालँड पीपल्स फ्रंट • राष्ट्रवादी लोकशाही चळवळ • राष्ट्रवादी तृणमूल काँग्रेस • पटाली मक्कल कात्ची • राष्ट्रीय जनता दल • राष्ट्रीय लोक दल • क्रांतीकारी समाजवादी पक्ष • समाजवादी पक्ष • शिरोमणी अकाली दल (सिम्रनजीत मानसिंग) • शिरोमणी अकाली दल • शिवसेना • सिक्कीम लोकशाही दल • तेलुगु देशम पक्ष • संयुक्त लोकशाही पक्ष • संयुक्त गोवा लोकशाही पक्ष • उत्तराखंड क्रांती दल • झोरम राष्ट्रवादी पक्ष • अखिल भारतीय एन.आर. काँग्रेस • इंडियन युनियन मुस्लिम लीग\nऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन • भारतीय नवशक्ती पक्ष • लोक जनशक्ती पक्ष • लोकतांत्रिक जन समता पक्ष • राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष • आर.पी.आय. (आठवले) • समाजवादी जनता पक्ष (राष्ट्रीय)\nइतर नविन किंवा लहान पक्ष\nलोकसंग्राम पक्ष • जनसुराज्य पक्ष •\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ सप्टेंबर २०१५ रोजी ०७:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://patrakarsangh.com/index.php/_%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95", "date_download": "2018-12-16T02:12:50Z", "digest": "sha1:KDM4DU7JZWHEAXOPIIX546764EWGXDGH", "length": 2282, "nlines": 38, "source_domain": "patrakarsangh.com", "title": "दरपत्रक - patrakarsangh.com", "raw_content": "\nकार्यकारी मंडळ व विश्वस्त\nप्रकाशने आणि दर्पण अंक\nपत्रकार संघातर्फे प्रकाशित पुस्तके\nदर्पण अंकातील लेखांची सूची\nसंस्थेची वास्तु पुनर्रचना (नियोजीत)\nमुंबई मराठी पत्रकार संघ\nमराठी पत्रकारिता इतिहासाचे टप्पे\nपत्रकार संघ इतिहास आणि परंपरा\nपत्रकार संघ अध्यक्ष परंपरा\nपत्रकार संघ विश्वस्त परंपरा\nपत्रकारिता अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण\nपत्रकार परिषद व कार्यक्रमांसाठी सभागृह\nसंपर्क व संकीर्ण माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/tejomay-samajratn-puraskar/?cat=64", "date_download": "2018-12-16T02:31:51Z", "digest": "sha1:HHHBAIIQKKYW5MKE5YHXO43QXCKS2YPP", "length": 14416, "nlines": 90, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "मुंबईचा राष्ट्रीय तेजोमय समाजरत्न पुरस्काराने निलेश राणे यांचा गौरव - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nमुंबईचा राष्ट्रीय तेजोमय समाजरत्न पुरस्काराने निलेश राणे यांचा गौरव\nAuthor: टीम स्मार्ट महाराष्ट्र No Comments Share:\nनाशिक- ९ सप्टेंबर रोजी मुंबई येथे राष्ट्रीय पुरस्कार सोहळा-२०१८ संपन्न झाला त्यात काही राज्यातील प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत असलेल्या पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली.\nयामध्ये नाशिकचे भूमिपुत्र व नुकतेच दिल्ली येथे राष्ट्रीय युवा प्रेरणास्त्रोत म्हणून घोषित करण्यात आलेले निलेश मधुकरराव राणे यांची निवड राष्ट्रीय तेजोमय समाजरत्न या पुरस्कारासाठी झाली, राणे यांनी आजवर अनेक खेळाडू घडविण्यास जे क्रीडा क्षेत्रासाठी समाजकार्य चालू ठेवले आहे त्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना उत्तम दिशा मिळाली आहे, त्यांच्यासाठी अचूक मार्गदर्शन व सेमिनार घेणे जेणे करून मुलांना समज येणे गरजेचे की उत्तम खेळाडू कसा असावा व खेळाडूवृत्ती कशी असावी असे कार्य गावोगावी जाऊन ते खेळाडू निमार्ण करणे व क्रिडाक्षेत्राचा देशातील काही राज्यात प्रचार व प्रसार करत आहे, तसेच प्रत्येक घरामध्ये एक तरी खेळाडू असावा की जेणे करून आपल्या राज्याचे व देशाचे नावलौकीक करेल, हा एक क्रीडा क्षेत्रासाठी उत्तम संदेश देण्याचे काम ते करत आहे\nहे उत्तम कार्य बघून त्यांची निवड समितीने या राष्ट्रीय तेजोमय पुरस्कारासाठी निवड केली आहे, श्री.राणे यांना पुरस्काराने सन्मानित करतांना बिग बॉस मालिकेची विजेती व सिनेअभिनेत्री मेघा धाडे, महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक खात्याचे सचिव श्री.संजीव पाळंदे, राष्ट्रीय कीर्तनकार सौ.वीणा खाडीलकर, राष्ट्रीय जेष्ठ समाजसेवक श्री.जे.बशीर सोबत इतर मान्यवर उपस्थित होते.\nअंबर्जे गावासाठी दीड कोटींची पाणी योजना मंजूर\nटीम स्मार्ट महाराष्ट्र\tView all posts\nबैलगाडी शर्यतला परवानगी नाही – मुंबई हायकोर्ट\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nभारत पाक तिसऱ्या युद्धात पकिस्तानची सपशेल शरणागती (१९७१) आणि बांग्लादेशची निर्मिती Related\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nमंत्रपुष्पांजली अर्थात राष्ट्रप्रार्थना: मराठी रूपांतर हर्षद माने हिंदू धर्मातील विचार भव्य आहेत हे हिंदू धर्माच्या कुठल्याही पुस्तकातून जाणवते. ते व्यापक आहेत, सार्वत्रिक आहेत आणि बहुतांशी कालातीत आहेतच पण त्यांचे दर्शन वैश्विक सुद्धा आहे. मात्र मंत्रपुष्पांजलीमधून हिंदू धर्मातील राजकीय विचारही किती प्रगल्भ होते हे समजून येते. राष्ट्र ही संकल्पना पाश्चिमात्य असल्याचे ज्यांचे म्हणणे आहे, त्यांनी मंत्रपुष्पांजली जरूर […]\nमाणूस एक समाजशील प्राणी आहे. माणसाचे मन अतिशय संवेदनशील आहे. म्हणून माणूस एक संवेदनशील समाजाभिमूख प्राणी आहे. हे समजून घेतले म्हणजे माणसाला श्रध्दा का आवश्यक असते हे समजते. एखाद्या उच्च ठिकाणी आपले मन वाहणे आवडते. तिथे कुणाशी स्पर्धा नसते मद मत्सर राग लोभ वासना तिथे राहत नाही. श्रद्धा माणसाच्या मनाला संतुलित ठेवते. भगवद्गीता सांगते सर्वधर्म […]\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nमहाविद्यालयाने केलेल्या संस्कारमुळे आम्ही यशस्वी झालो - दत्तराज छाजेड\nभारताच्या संविधानाच्या निर्मितीची कथा\nभारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील शेवटचे पान म्हणजे मध्ये १९४६ कॅबिनेट कमिशन नुसार झालेली घटना समितीची स्थापना आणि त्यांच्या प्रयत्नातून तयार झालेले संविधान. भारताचे संविधान एक पवित्र दस्तावेज. ज्या एका दस्तावेजाने, तेंव्हाच्या तेहतीस कोटींच्या आणि आजच्या सव्वाशे कोटींच्या भारताला बांधून ठेवले आहे एका घट्ट धाग्याने, विविधतेने नटलेल्या आणि वळणा-वळणावर वैविध्य असणाऱ्या आपल्या या अजस्त्र, विस्तीर्ण देशाचा गाडा यशस्वीपणे […]\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा मोफत डाऊनलोड करा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रखर बुद्धिवाद संविधानाचे त्यांनी केलेले उत्तुंग कार्य आपल्या सर्वांना माहित आहेच. पण कायदा, अर्थशास्त्र, राजकीय अर्थशास्त्र या विषयात त्यांनी केलेलं काम अतुलनीय आणि अजस्त्र आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळेस मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी त्यांनी केंद्र शासनाने नेमलेल्या समितीसमोर भ��षण दिले होते. रुपया, त्याचे मूल्य या विषयवार त्यांचे संशोधन जगप्रसिद्ध आहे. कामगार चळवळीविषयी त्यांचे स्वतःचे विचार होते. हिंदू […]\n अर्थात प्रबोधनकारांचे शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यातील भाषण\nशिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ ला झाली आणि पहिली जाहीर सभा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दादरच्या शिवाजी पार्कवर ३० ऑक्टोबर १९६६ ला झाली. त्या मेळाव्यात प्रबोधनकारांचंही भाषण झालं. “आजपासून हा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण करीत आहे हे त्यांचे तेंव्हाचे प्रसिद्ध वाक्य होते. ” त्यांचे भाषण वाचून त्यांचा आक्रमकपणा, त्वेष आणि ज्वलंत महाराष्ट्रप्रेम दिसून येते. ‘प्रबोधनकारांचे ज्वलंत हिंदुत्व’ […]\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन पुस्तक अभ्यास परीक्षा: पहिले पुष्प: “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री”\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन घेत आहे साहित्यावर आधारित पुस्तक अभ्यास परीक्षा पहिले पुष्प: स.आ. जोगळेकर लिखित “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री” उत्तमोत्तम मराठी साहित्यावर विश्लेषणात्मक अभ्यास व्हावा ह्या उद्देशाने मराठी इंटरनॅशनल (मिओ) पुस्तक अभ्यास परीक्षा हा उपक्रम सुरु करीत आहे. हे पुस्तक परीक्षण नाही. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे एखादे पुस्तक परीक्षेला लावले जाते तत्सम ही पुस्तकावर आधारित परीक्षा आहे. फक्त ही परीक्षा […]\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://patrakarsangh.com/index.php/_%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B2/_%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF?start=2", "date_download": "2018-12-16T00:42:58Z", "digest": "sha1:LTUJQWYNQ53NOQAOA33AHYJNCLSRL3M6", "length": 7953, "nlines": 133, "source_domain": "patrakarsangh.com", "title": "सन्माननीय सदस्य सूची - patrakarsangh.com", "raw_content": "\nकार्यकारी मंडळ व विश्वस्त\nप्रकाशने आणि दर्पण अंक\nपत्रकार संघातर्फे प्रकाशित पुस्तके\nदर्पण अंकातील लेखांची सूची\nसंस्थेची वास्तु पुनर्रचना (नियोजीत)\nमुख्यपान सदस्य तपशील सन्माननीय सदस्य सूची\nमुंबई मराठी पत्रकार संघ\nमराठी पत्रकारिता इतिहासाचे टप्पे\nपत्रकार संघ इतिहास आणि परंपरा\nपत्रकार संघ अध्यक्ष परंपरा\nपत्रकार संघ विश्वस्त परंपरा\nपत्रकारिता अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण\nपत्रकार परिषद व कार्यक्रमांसाठी सभागृह\nसंपर्क व संकीर्ण माहिती\n४१. श्री. सुधाकर विजापूरकर\nमुंबई - ४०० ०१८.\nदूरध्वनी : २४९४ २०९२\n४२. श्री. रॉक कार्व्हालो\nवसई (प.), ४०१ २०२\nदूरध्वनी : (०२५०-२३८२ ५०६)\n४३. श्री. दिनू रणदिवे\nमुंबई - ४०० ०२८.\nदूरध्वनी : २४२२ ४०७४\n४४. श्री. राम पटवर्धन\n८/९, 'शाकुंतल' पहिला मजला,\nआनंद पार्क, ठाणे (प.)\n४५. श्री. वसंत केशव नाईक\nघाटकोपर (पूर्व ), मुंबई - ४०० ०७५.\nदूरध्वनी : २५१५ ३०४४\n४६. श्री. पद्मनाभ शं. मंदा\nबी -२०८, उषानगर, व्हिलेज रोड,\nभांडुप, मुंबई - ४०० ०७८.\nदूरध्वनी : २५६६ ०७९१/९३२२२४४७६०\n४७. श्री. कृ. ल. मानकर\n२२, अंकुर, तांबे नगर, सरोजिनी नायडू रोड,\nमुलुंड (प.), मुंबई - ४०० ०८०\nदूरध्वनी : २५६७ ८०७३ / ९८९२२६६६७४\n४८. श्री. सूर्यकांत फातरफेकर\nगुल मोहोर को-ऑप. हौ. सोसा;\nटिकूजीनी वाडीजवळ, चितळसर, मानपाडा\nठाणे (प.) - ४००६०७\n४९. श्री. लक्ष्मण गो. तावडे\nनीलकंठ व्हिला, बी-४, DNC हायस्कूलजवळ,\nनांदिवली रोड, डोंबिवली (पू.)\n५०. श्री. आत्माराम ज. मोरे\nए-१०३, सरोज अपार्टमेंट्स, महाकाली रोड,\nहोली स्पिरीट हॉस्पिटलसमोर, अंधेरी (पू.),\nमुंबई - ४०० ०९३.\n५१. श्री. चंद्रकांत र. चव्हाण\n१/१८, सागर को-ऑप. हौ. सोसा.,\nरहेजा हॉस्पिटलजवळ, माहीम कॉजवे,\nमाहिम, मुंबई - ४०० ०१६.\n५२. श्री. विजय रामभाऊ मराठे\nरायकरनगर, धायरी, पुणे -४१.\n५३. श्री. रमेश वाबगावकर\nअ-६४, कमलपुष्प, ६, वांद्रे रेक्लेशन,\n५४. श्री. मधू मंगेश कर्णिक\n१८/४०१, मार्व्हल, शास्त्री नगर,\nलोखंडवाला रोड, अंधेरी (प.)\nमुंबई - ४०० ०५३.\n५५. डॉ. मनोहर मो. मोघे\nघरकूल, नाईक वाडी, आरे रोड,\nगोरेगाव (पू.), मुंबई - ४०० ०६३.\n५६. श्री. मधूकर जयराम नाशिककर\nनारायण भुवन, महर्षि कर्वे पथ,\nनौपाडा, ठाणे - ४००६०२\n५७. श्री. ईसाक मुजावर\nद्वारा : अनिल लाटकर, भाटिया बिल्डींग,\nबी-१८, पहिला मजला, लेफ्ट. दिलीप गुप्ते पथ,\nमाहिम, मुंबई - ४०० ०१६.\n५८. श्री. बाळ ठाकूर\n३/१३, समर्थ नगर, चुनाभट्टी,\nमुंबई - ४०० ०२२.\n५९. श्री. मनोहर बोर्डेकर\n१०१, यशवंतदीप, बी विंग,\nशंभरफुटी बायपास रोड, डोगरपाडा,\nविरार (पूर्व), जि. ठाणे - ४०१३०३\n६०. श्रीमती लैला महाजन\n६४/५०३, मोतीलाल नगर नं. ३,\nआझाद मैदानाजवळ, गोरेगाव (प.)\nमुंबई - ४०० ०९०.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-16T01:10:46Z", "digest": "sha1:56FZNS3X6BYRZZYJV3JWRMJESYQCM3GN", "length": 8010, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाकिस्तानच्या ‘या’ गोलंदाजाने मोडला 82 वर्षापूर्वीचा जूना विक्रम | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपाकिस्तानच्या ‘या’ गोलंदाजाने मोडला 82 वर्षापूर्वीचा जूना विक्रम\nअबूधाबी – अबूधाबी येथे सुरू असलेल्या पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीमध्ये पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज यासिर शाहने आपल्या नावे एक विक्रम केला आहे. या सामन्यात यासिर शहाने न्यूझीलंडचा फलंदाज विलियम एडगर रिचर्ड सोमरविले याला बाद करत आपल्या कारकिर्दीतील 200 वा बळी पूर्ण केला. तसेच याबरोबर क्रिकेट जगतातील सर्वात कमी सामन्यात 200 बळी पूर्ण करण्याचा विक्रम देखील आपल्या नावावर केला आहे.\nयासिर शाहने 82 वर्ष जूना असा ऑस्ट्रेलियाच्या क्लेरी ग्रिमेट यांचा विक्रम मोडला. क्लॅरी ग्रिमेट यांनी 1936 मध्ये जोहन्सबर्ग येथे झालेल्या दक्षिण अफ्रिकविरूध्दच्या सामन्यात 200 बळी पूर्ण केले होते. त्यांनी ही कामगिरी 36 सामन्यांमध्ये पूर्ण केली होती. 32 वर्षीय यासिर शाहने 33 कसोटी सामन्यातच 200 बळी घेण्याची एेतिहासिक कामगिरी केली आहे.\nयासिर शाह सध्या शानदार फाॅर्ममध्ये आहे. न्यूझीलंड विरूध्दच्या मालिकेत त्याने आतापर्यंत 27 बळी घेतले आहेत. दुसऱ्या सामन्यात त्याने 184 धावा देत 14 विकेट घेतल्या होत्या. ही पाकिस्तानकडून आतापर्यंतची दुसऱ्या क्रमाकांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यासिर खानच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराज ठाकरे यांना डोकं नाही, ते माझी कॉपी करतात- प्रकाश आंबेडकर\nNext articleप्रियांकाच्या जाऊबाई जोरात\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nवसंत रांजणे-11 व भाऊसाहेब निंबाळकर-11 यांच्यात विजेतेपदासाठी लढत\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\nआर्य स्पोर्टस, प्रदिपदादा कंद स्पोर्टस क्‍लब संघांची आगेकूच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD/", "date_download": "2018-12-16T01:04:42Z", "digest": "sha1:NCHGRWVN5BYAI53BVCZY7YVY6MJDJWLX", "length": 6619, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उत्तर कोरियातील बसच्या भीषण अपघातात ३० चिनी पर्यटकांचा मृत्यू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nउत्तर कोरियातील बसच्या भीषण अपघातात ३० चिनी पर्यटकांचा मृत्यू\nसेउल : उत्तर कोरियामध्ये एका पर्यटन कंपनीच्या बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात जवळपास ३० चिनी पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ह्युंगाई हायवेवर ही दुर्घटना झाली असल्याचे सांगण्यात आले आहे.\nया अपघाताची सविस्तर माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही. मात्र उत्तर कोरिया प्रशासनाच्या माहितीनुसार, ह्युंगाई महामार्गाचे दुरुस्तीचे काम सुरु होते. तसेच खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याची शक्यता आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेले लोक हे बीजिंग येथील चायनिज ट्रॅव्हल कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगण्यात आले आहे. उत्तर कोरियातील चायनिज दुतावासानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमर्चंट नेव्हीत करिअर करायचंय\nNext articleकरमुक्‍त लाभांश जमा करण्याचे दिवस\nअखेर श्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांचा राजीनामा; विक्रमसिंघे यांची होणार फेरनियुक्ती\nआमच्या भूमिकेमुळे चीन नमले – ट्रम्प यांचे वक्तव्य\nविमानात झोपलेल्या तरुणीशी अश्‍लील चाळे ; भारतीय व्यक्तीला अमेरिकेत 9 वर्षांचा तुरुंगवास\nट्रम्प यांचे जावई व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ\nरुपये 200, 500 आणि 2,000 च्या भारतीय नोटांवर नेपाळमध्ये बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.ranjeetparadkar.com/2017/04/trapped-movie-review.html", "date_download": "2018-12-16T01:21:09Z", "digest": "sha1:BHD2S4AYOQ3EQDCTZZP4QMY5HRTLPOMH", "length": 22869, "nlines": 241, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): टेरिफिकली ट्रॅप्ड (Trapped - Movie Review)", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (104)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (57)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\nभारतीय सिनेमा बदलला आहे. त्याने कात टाकली आहे. आता ह्या सिनेमात कुठल्याही समग्र थिल्लरपणाला स्थान तर राहिलेले नाहीच, पण चतुराईने प्रयोगशील निर्मितीसुद्धा केली जात आहे.\nखरं तर अजूनही शोकांतिकेच्या वाटेला सहसा आपण जात नाही आणि गेलोच तर ती शोकांतिका सगळं काही संपवून टाकणारीच असते. भयंकर घटना, डिझास्टर आपल्या सिनेमांत बहुतेक वेळेस तरी लार्जर दॅन लाईफ असते. रामगोपाल वर्मा (सत्या) अस��� की अनुराग कश्यप (सगळेच) किंवा विशाल भारद्वाज (मक़बूल, हैदर) असो की मणी रत्नम (दिल से, युवा, रावण) किंवा अजून कुणी, आपल्याकडच्या शोकांतिका नेहमीच मृत्यूपर्यंत जाणाऱ्या आणि/ किंवा सगळं काही संपवणाऱ्याच असतात.\nपण शोकांतिका ही अशी 'लार्जर दॅन लाईफ'च असते असं नाही. अगदी साधे साधे प्रसंगही शोकांतिकेत बदलू शकतात. लहान लहान शक्यताही मोठी वेदना करू शकतात. छोटीशीच असली तरी तीसुद्धा एक दखलपात्र घटना असू शकते. एक माणूस एखाद्या पूर्णपणे रिकाम्या असलेल्या स्कायस्क्रेपरच्या ३५ व्या मजल्यावरच्या घरात अगदी सहजपणे अडकू शकतो. अश्या वेळी त्याच्याकडे मोबाईल व वीज नसू नसणे हीदेखील एक भयंकर घटना असू शकते. इतकी भयंकर की मदतीसाठी आरडाओरडा करून त्याचा आवाज घश्यातून बाहेर येईनासा होऊ शकतो, तो जखमी होऊ शकतो, मरूही शकतो. परिस्थिती कितीही बिकट असली, तरी तहान आणि भूक तर कधी पिच्छा सोडत नसतातच. जगण्यासाठी, ह्या कैदेतून स्वत:ची सुटका करवून घेण्यासाठी त्याला काहीही करावं लागू शकतं. एका छोट्याश्या चुकीची किंवा किरकोळ अपघाताची त्याला मोठी किंमत मोजावी लागू शकते. इतकीही मोठी नाही की त्याचं आयुष्य संपेल किंवा उद्ध्वस्त होईल, पण इतकी तर नक्कीच झालेला घाव आयुष्यभर जाणवत राहील. त्यामुळे अशी एखादी घटनासुद्धा एखाद्या शोकांतिकेपेक्षा कमी नाहीच.\n'ट्रॅप्ड'चं कथानक तेव्हढंच आहे जेव्हढं वर सांगितलं. इतकंसंच असलं, तरी बघण्यासारख्या आणि अनुभवण्यासारख्या काही जबरदस्त गोष्टी 'ट्रॅप्ड'मध्ये आहेत.\nसाधारणपणे ९९% सिनेमात तरी फ्रेममध्ये 'राजकुमार राव'च आहे. त्यातही बहुतांश अधिक भाग तर तो एकटाच आहे आणि त्यातही बहुतांश भाग तो त्या घरातच आहे. तिथून बाहेर निघण्यासाठी आणि बाहेर निघेपर्यंत तग धरण्यासाठी त्याची धडपड बेचैन करणारी वाटते. त्याच्यासोबत घडलेली दुर्घटना खूपच साधीशी असल्याने ती कुणाच्याही सोबत घडू शकते. त्यामुळे त्याच्या जागी कुणीही स्वत:ला ठेवू शकतो. म्हणूनच त्याचा संघर्ष आपलाच संघर्ष होतो. त्याच्यासोबत आपणही विचार करत राहतो की, 'अरे अमुक करायला हवं.. तमुक करायला हवं' तो ते 'अमुक-तमुक' सगळं करतो. कधी त्यात यशस्वी होतो, तर कधी होत नाही.\nतो मुंबईत राहणारा एक सामान्य तरुण आहे. एक नोकरदार. त्याचा रोजचा संघर्ष सकाळी लोकलमध्ये शिरण्यापासून रात्री लोकलमधून उतरेपर्यंत चालू असतो आणि त्याची रोजची धावपळही तशीच, घड्याळ्याच्या काट्याशी स्पर्धा करणारी असते. त्यालाही ऑफिसमधली एक मुलगी (गीतांजली थापा) आवडत असते. त्यांची आपल्यासारखीच सामान्य स्वप्नं आणि अपेक्षा असतात आणि त्या दोघांच्याही खिश्यात तितकेच पैसे असतात जितके आपल्यापैकी बहुतेकांच्या खिश्यांत असतात.\n'राजकुमार राव'च्या अभिनय क्षमतेला न्याय देणाऱ्या भूमिका त्याला सतत मिळत आहेत आणि तो मिळणाऱ्या प्रत्येक संधीचं चीज करण्यासाठी हर तऱ्हेची मेहनत घेतो हे जाणवतं. आजपर्यंत केलेल्या प्रत्येक सिनेमातली प्रत्येक भूमिका त्याने एकाच प्रामाणिकपणे केलेली आहे. अगदी 'हमारी अधुरी कहानी' सारख्या टुकारकीतही त्याने त्याच्याकडून १००% दिलं आहे. 'ट्रॅप्ड'मध्येही त्याने स्वत:च्या सुटकेची धडपड कमालीच्या ताकदीने दाखवली आहे.\nईशान्येच्या राज्यांतून मुख्य प्रवाहातील सिनेमाविश्वात आजपर्यंत खूप कमी लोक आले आहेत. अ‍ॅण्ड्रिआ तरिआंग, गीतांजली थापा ही नावं म्हणूनच खूप महत्वाची आहेत. छोटीशीच भूमिका असली तरी गीतांजली आपली छाप सोडते. तिच्या चेहऱ्यात, व्यक्तीमत्वात एक प्रकारचा खट्याळपणा आहे.\nसिनेमा 'लो बजेट' असला तरी तांत्रिक सफाईत कुठेही कमी पडत नाही. बाल्कनीतून खाली उतरण्याचा प्रयत्न करतानाचं कॅमेरावर्क (सिद्धार्थ दिवाण) कुठल्याही चमत्कृतीविना असलं, तरी जबरदस्त आहे. तसंच विविध प्रसंगांत घेतलेले कॅमेऱ्याचे विशिष्ट कोनही जमून आले आहेत. एखाद्या कोपऱ्यात गोणपाटासारखा कॅमेरा पडून राहून आपल्या सहनशीलतेचा अंत पाहत नाही की गरगर फिरून किंवा झूम इन-आउटचे अंगावर येणारे खेळही तो करत नाही.\nत्याचप्रमाणे 'आलोकनंदा दासगुप्ता' ह्यांचं पार्श्वसंगीत प्रत्येक प्रसंगाची तीव्रता अजून वाढवतं.\n'साउंड डिझाईन' ह्या भागात गेल्या काही वर्षांत एकूणच भारतीय सिनेमा खूप काही करतो आहे, असं जाणवत आहे. ट्रॅप्ड' त्यालाही अपवाद नाहीच.\n'उडान'मुळे दिग्दर्शक 'विक्रमादित्य मोटवाने'ला नावारूपास आणलं. विविध पुरस्कारांनी नावाजलेल्या 'उडान' नंतर आलेला 'लुटेरा' मात्र आला तसा गेला. कुणीही त्याची विशेष नोंद घेतली नाही. त्यानंतर चार वर्षांनंतर आता 'ट्रॅप्ड' आला आहे. 'ट्रॅप्ड'च्या कथानकात व्यावसायिक यश देणारा कुठलाही मालमसाला नाही. त्यात कुठला सामाजिक आशयही नाही आणि ही कहाणी 'शहरी' असल्यानेही नजरेत भरणारंही काही नाही. त्यात फक्त एक आव्हान आहे. ते स्वीकारण्याचा दम 'वि.मो.'नी दाखवला आहे. हे नक्कीच सोपं नसावं. एका मेजर फ्लॉपनंतर पुन्हा नव्याने एका अ-व्यावसायिक आव्हानाला सामोरं जाणं आणि ते यशस्वीपणे पेलणं, हे केवळ थोर आहे 'अनुराग कश्यप' ह्या एका 'फॅण्टम'ने ते 'बॉम्बे वेलवेट' नंतर 'रमन राघव २.०' करून केलं आणि आता ह्या दुसऱ्या 'फॅण्टम' ते 'ट्रॅप्ड'द्वारे केलंय. ह्या हिंमतीची खरोखरच दाद द्यायला हवी. कारण 'जाणकार' आणि 'रसिक' लोकांचा एक प्रचंड मोठा गट 'भारतीय सिनेमा म्हणजे दुय्यमच' ह्या ठाम मताचा आहे. चांगला सिनेमा बनवला, तरी ह्या लोकांना चित्रपटगृहाकडे ओढून आणणं शक्य नाहीय. 'चांगला असेल तर डाउनलोड करून पाहू', इथपर्यंत ह्यांचा पूर्वग्रह पोहोचलेला असल्याने सेन्सिबल भारतीय सिनेमाला भरभरून प्रतिसाद मिळणं कठीणच आहे. नेहमीच्या प्रेक्षकांची आवड खूपच भिन्न असताना आणि सुजाण प्रेक्षकांत एक प्रकारची अनास्था असतानाही आपली प्रयोगशीलता जपणं मोठं जोखमीचं आहे.\nव्यावसायिक गणित काळजीपूर्वक मांडणं ह्या जोखमीसाठी खूप आवश्यक. 'रमन राघव २.०' फक्त ३ कोटींत बनवला होता आणि आता 'ट्रॅप्ड' तर फक्त अडीच कोटींत बनवला आहे. गणित इथेच जवळजवळ सुटल्यातच जमा आहे, पण पूर्णपणे सुटलेलं नाही \n नक्कीच, 'ट्रॅप्ड' आणि त्या कुटुंबातले आत्तापर्यंत येऊन गेलेले आणि येणार असलेले सिनेमे हळूहळू लोकांच्या डोळ्यांवरची झापडं बाजूला करतील. भारतीय सिनेमाला तथाकथित 'रसिक' भारतीय प्रेक्षक त्यांचा अंधविरोध किंवा पूर्वग्रह सोडून गांभीर्याने पाहतील. भारतीय सिनेमा म्हणजे फक्त चोप्रा, बडजात्या, शेट्टी किंवा सलमान आणि शाहरुख नाहीत. मोठ्या संख्येने लोक आहेत जे वेगळा विचार करत आहेत. असेही आहेत जे बदलत आहेत.\nकधी तरी त्यांच्याही मेहनतीचं चीज होईल. लोकांची पाउलं सिनेमाकडे वळतील. लोकांच्या पूर्वग्रहाच्या कैदेत 'ट्रॅप्ड' असणाऱ्या भारतीय सिनेमाने जर त्यातून स्वत:ची सुटका करून घेतली, तर ती एक असामान्य सुटका असेल आणि मला खात्री आहे की ही सुटका होणारच \nकारण परिस्थिती कितीही बिकट असली, तरी तहान-भूक तर लागतेच, तसंच सिनेमा कितीही प्रामाणिक असला तरी त्याने पैसाही कमवावा लागतोच \nआपलं नाव नक्की लिहा\nअ‍ॅक्शनपॅक्ड थरारनाट्याचा ४४० व्होल्ट्सचा झटका - ब...\nसुश्राव्य, पण बेजान - बेगम जान (Movie Review - Beg...\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\nनिलेश पंडित - मराठी कविता\nनाविन्यशून्य अतिरंजित भडकपणाचा कडेलोट - मिर्झापूर (Mirzapur - Amazon Prime Web Series)\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.petrpikora.com/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%80/", "date_download": "2018-12-16T02:30:21Z", "digest": "sha1:2GG7LS6NMUHMU5GRWLNIUW5KXRC4SZG5", "length": 18257, "nlines": 190, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "फोटोोग्राफी - विनामूल्य संगीत बाजार डाउनलोड", "raw_content": "सुचालन जा सामग्री वगळा\nआर अँड बी आणि सोल संगीत\nसर्व श्रेणी फोटो आणि व्हिडिओ संगीत आणि गाणी व्हिडिओ\nसर्व श्रेणी फोटो आणि व्हिडिओ संगीत आणि गाणी व्हिडिओ\nरमकज गुहे, टेकडी आणि जियासीनजवळील ब्राडाचा नाश\nब्रॅड हेच नाव ब्रॅड नावाच्या डोंगरावर जिसीन जिल्ह्यातील ब्रॅडा गावाजवळील किल्ल्याचा नाश आहे. 1958 चे चेक प्रजासत्ताकाचे सांस्कृतिक स्मारक म्हणून संरक्षित केले गेले आहे. हे थोड्या अवशेष आहेत\nहजार वर्षांच्या लिंडन तातोबिट\nTatobitská lípa (नॅन्सी ओझनाकॉवन जॅको अमेरिकन लिपी, टिस्सिलेटा लिपा नेबॉई लिपा) जे टर्मिनिटी व्ही लिब्रेकेम क्रायजी या संस्थेत होते. Lipa stojí u silnice směrem na Žernov, nymroti domu sčíslem लोकसंख्या 86. Tatobitská lípa je údajně\nचंद्र 27.7.2018 पूर्ण ग्रहण\n जे तू तुतम, कड्डी बुडेमे स्वेदकी, पोकड नॅम पोक्साई बड नक्कलोनो, úplného zatmění Měsíce. जेडनो z nejzajímavějších zatmění Měsíce v tomto desetiletí करण्यासाठी प्रो खगोलशास्त्र. जेहो ड्रहा\nआपण वैयक्तिक ठिकाणी मार्गदर्शन करत आहात\nचेक नंदनवन, फोटो, व्हिडिओ\t 8.5.2018 8.5.2018\nह्रुबोस्काल्स्को हे प्रकृती निसर्ग 22 साठी प्रख्यात आहे. एप्रिल 1998. बोहेमियन पॅराडाइझ संरक्षित लँडस्केप एरियामधील 219,2 हेक्टर हे सर्वात मोठे रॉक शहरे आहेत. संरक्षणाचे कारण म्हणजे रॉक सिटी आहे\nबेनेको लुक आउट टॉवर Žalý फोटोग्राफी\nहाड कॅडेस्ट्रल Podkost मध्ये चेक नंदनवन मध्ये स्थित एक गॉथिक किल्लेवजा वाडा, नगरपालिका Libošovice भाग, जिल्हा Jicin, मध्य बोहेमिया आणि ह्रडेक क्रालोव प्रदेश सीमेपासून अवघ्या काही मीटर आहे. खाजगी\nहंप्रेच्च्ट जेझ्केक व ओकेसेज जिसीन व व्हिएरझानो एलिप्सोविटू स्टेव्हेबनी डिसोझिक्सी, विस्टावेन व्हीटेक्स 1666-1668. लेझो v CHKO सीएक्सई रेज, एएसई 0,5 किमी severozápadně od Sobotky, stejnojmenném kastastálním území.\nगोल्फ कोर्स गोल्फ क्लब सेमिली\nचेक नंदनवन, फोटो, व्हिडिओ\t 15.4.2018 15.4.2018\nगोल्फ कोर्स गोल्फ क्लब संक्षिप्तपणे 14.04 उंची पासून.2018. सेमिली गोल्फ कोर्स 1970 पासून जिझरा नदीच्या मैदानामध्ये स्थित आहे. सभोवतालचे क्षेत्र सेमिल नदीच्या किनार्यासह खोल खोऱ्याचे एक क्षेत्र आहे\nफोटो, राक्षस पर्वत, व्हिडिओ\t 15.4.2018 15.4.2018\nसुशी हे सर्नना देस्ना नदीवरील बाण असलेल्या जलाशया आहे. हे लॉडे नदी बोर्ड, ह्राडेक क्रालोवे येथे स्थित एक सरकारी मालकीचे उद्योग आहे. जब्लोनेक प्रकल्पाद्वारे वॉटरवर्कवर ऑपरेशन केले जाते\nजाइंट पर्वत ऐतिहासिक छायाचित्रण\nफोटो, ऐतिहासिक छायाचित्रे\t 14.4.2018 14.4.2018\nआजच्या सहित व्यापक पर्वतरांगा पर्वत प्राचीन Sudetenland, किंवा बाल्कन मूळ कदाचित (सर्वात सामान्यपणे डोंगरावर डुक्कर म्हणून अनुवादित) सेल्टिक मूळ नाव आहे म्हणून वर्णन केले पासून तो आहे (शेळी अनुवादित\nXXXX च्या उंचीवरून हजे नाद जेजेरु\nSemily आणि शहरे दरम्यान एक दुवा मध्यभागी गावात Haje त्यांचा Jizerou लिबेरेक प्रदेशात Semily जिल्हा मध्ये स्थित आहे, Jilemnice, नदी Jizera बँका (ग्रोव्ह डाव्या तीरावर, इतर भागांवर\nझ्रायसीना हिराडु ट्रॉस्की से नाचॅजी ना व्रोकोलु स्टीजनोजमेन हॉरी (488 मी एनएम), व्ही कॅटस्ट्रू ओब्रेस ट्रॉस्कोव्हिस व्ही ओकेसे सेमिली लिब्रेकेहो क्रायजे. जेवढे वस्तुनिष्ठ आहेत (नॅरोन्नी पॅमेटकॉवी\nMěsto Jablonec त्यांचा Jizerou लिबेरेक प्रदेशात सेमिली जिल्ह्यात स्थित आहे. हे सुमारे 1 700 राहते. जवळील जब्बोनिक नाड निसोऊ (जब्बोनिक नाद जैजरौ म्हणूनही ओळखले जाते)\nफोटोच्या उंचीवरून रोकीटनीस नेड जेसेरू\nRokytnice (जर्मन रॉक्लिट्झ) पश्चिम आणि पश्चिमेकडील माउंटन रिजॉर्ट आहे राक्षस पर्वत. हे सिमेली जिल्ह्यातील लिबेरेक भागातील, डोंगराळ प्रदेशातील ह्यूस्की नदीच्या लांबच्या खोऱ्यात स्थित आहे.\nआजच्या सहित व्यापक पर्वतरांगा पर्वत आपल्या साइटवर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचू शकता (कृपया या पृष्ठावर क्लिक करा), नॅब बल्कॅन्होही प्यॉवॉड (डाउनलोड करा)\n4K 2018 archivbox dji djs जा डीजी माविक डीजी माविक प्रो Dji अभ्यास DJI प्रे��� 4 आळशी आळशी EMBA EMBA spol. चे ro गुळगुळीत पुठ्ठा hrad Haje त्यांचा Jizerou Jablonec त्यांचा Jizerou राक्षस पर्वत पर्वत kvadroptéra दोरासंबंधी पुठ्ठा त्याचे झाड Lysa hora स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे मावसिक माविक प्रो पार्किंगची जागा पार्किंग Paseky त्यांचा Jizerou बनावट बनावट 3 बनावट 4 प्रगत अभ्यास पुस्तके बांधणारा Rokytnice skipas पास स्की रिसॉर्ट wreckage निवास व्यवस्था दोरीने ओढणे हिवाळा वरील पासून चेक नंदनवन\nवृत्तपत्र साइन अप करा\n... आणि प्राप्त प्रथम खरेदीसाठी $ 20 कूपन\n 24 / 7 ईमेल लिहा\nआम्ही सुरक्षित पैसे वापरत आहोत\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. या वेबसाइटचा वापर करून चालू ठेवून, आपण त्यांच्या वापराशी सहमत होता.\nकुकीज कशा नियंत्रित कराव्यात यासह अधिक शोधण्यासाठी, येथे पहा: कुकी धोरण\nरेटिंग: 5.0/ 5 21 मते\nरेटिंग: 5.0/ 5 12 मते\nरेटिंग: 5.0/ 5 11 मते\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nकॉपीराइट © 2018 फ्री प्रीमियम उत्तरदायी वर्डप्रेस थीम डाउनलोड्स थीम. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/2846", "date_download": "2018-12-16T02:08:36Z", "digest": "sha1:LKHDWB4LPCMLPYSWY5RXCEX57CJUHBWL", "length": 26675, "nlines": 100, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "स्ट्रॅण्ड बुक स्टॉलच्या निमित्ताने | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nस्ट्रॅण्ड बुक स्टॉलच्या निमित्ताने\nमी ‘स्ट्रॅण्ड’ जनरेशनचा नाही. म्हणजे मी ज्या पिढीचे पुस्तकप्रेमी 'स्ट्रॅण्ड बुक स्टॉल'ला फार जवळ मानायचे, त्यांच्यात येत नाही. मी कॉलेजला असताना स्ट्रॅण्डला चक्कर मारत असे. कारण माझे वडील रत्नाकर मतकरी आणि आजोबा माधव मनोहर यांच्याकडून मी स्ट्रॅण्डविषयी ऐकले होते, आणि 'स्ट्रॅण्ड'चे मालक टी. एन. शानभाग यांच्याबद्दल कौतुक, आदर आणि दबदबा तर सर्वांनाच होता. माझ्या वडिलांच्या पिढीचे अनेकजण, खास करुन ज्यांची महाविद्यालये, कामाची ठिकाणे मुंबईच्या फोर्ट भागात होती, त्यांच्यातील अनेक जण त्या बुकस्टोअरमधे नित्यनेमाने जात. त्यांच्यातील अनेक जण शानभाग यांना पर्सनली ओळखत. शानभाग त्यांना हवी ती पुस्तके मागवण्यासाठी लागेल ती मदत करत.\nमला स्वत:ला ते दुकान फार लहान वाटायचे. मी जेव्हा पुस्तके घेता झालो, त्या सुमाराला मुंबईत पहिले ‘क्रॉसवर्ड’ उघडले. शिवाय, बोरीबंदरपासून छत्रपती शिवाजी म्युझिअमपर्यंत रस्त्यावर सरसकट पुस्तके मिळायची, त्यामुळे मला प्रचंड संख्येने पुस्तके पाहण्याची सव��� होती. तोवर इंटरनेट दुर्मीळ होते. इबुक्स आणि पायरसी सुरू झाली नव्हती. अॅमेझॉन तर फार दूर त्यामुळे पुस्तके मोठ्या संख्येने पाहता-हाताळता येणे हा आकर्षणाचा आणि पुस्तकांशी अधिक ओळख होण्याचा भाग होता. मला त्या दिवसांत 'लोटस बुक हाऊस' या दुकानाचा शोध लागला होता. ते वांद्र्याला पश्चिमेकडे होते. मी 'लोटस'ला फार वेळा गेलो नाही. तेही 'स्ट्रॅण्ड'प्रमाणे लहानसे होते, पण मला तेथील 'कलेक्शन' मला 'स्ट्रॅण्ड'हून अधिक आवडायचे. विराट चंडोक म्हणून गृहस्थ ते दुकान चालवायचे, तेच आता ‘वेवर्ड अॅण्ड वाईज’ हे जीपीओसमोरील गल्लीत मुंबईतील सर्वात उत्तम बुकस्टोअर चालवतात.\nमला इंग्रजी वाचनाची अावड अधिक निर्माण झाली आणि सवय लागली ती मी गोव्याला तीन वर्षे होतो तेव्हा. मी व्ही. एम. साळगावकर यांच्या कंपनी लायब्ररीतून त्या दिवसात प्रचंड प्रमाणात पुस्तके आणत आणि वाचत असे. मी पुन्हा 1996 च्या अखेरीस मुंबईत आलो. तोवर 'स्ट्रॅण्ड'चा चर्चगेट येथे सुंदराबाई हॉलला असणारा वार्षिक सेल सुरू झाला होता आणि तेव्हापासून मात्र माझी 'स्ट्रॅण्ड'शी चांगली मैत्री झाली.\nतो सेल महिनाभर चाले. माझी पहिली व्हिजिट ही साधारण प्रत्येक वेळी पहिल्या एकदोन दिवसांत असे. त्यानंतर निदान दर आठवड्याला एकदा. काही स्टॉक बदले. काही पुस्तके फार महाग असली तरी ती घेण्याइतपत मनाची तयारी तेवढ्या अवधीत होई. तोवर मुंबईतील पुस्तकांच्या दुकानांमधे 'स्पेशॅलिटी सब्जेक्ट्स'ची पुस्तके जवळपास नसत. 'क्रॉसवर्ड'मध्ये साठा मोठा असला तरी ती पुस्तके खपाऊ, बेस्टसेलर वर्गातील असायची. सायन्स फिक्शन, ग्राफिक नॉव्हेल्स, आर्किटेक्चरचे संदर्भग्रंथ वगैरे फार कुठे दिसत नसत. त्या प्रकारची खरेदी 'स्ट्रॅण्ड'मध्ये होऊ शके. शानभाग त्यांच्या दुकानात गेले तर जसे कायम दिसत तसे ते प्रदर्शनातही दिसत. ते त्यांच्या नेहमीच्या गिऱ्हाईकांचे स्वागत करत, गप्पा मारत, त्यांना पुस्तके रेकमेण्ड करताना नजरेस पडत. माझी शानभाग यांच्याशी फॉर्मल ओळख कधीच झाली नाही. मी स्वत: संशोधन करुन पुस्तके निवडत असल्यामुळे मला रेकमेण्डेशन्सची गरजही वाटत नसे. पण प्रदर्शनातही त्यांचे तेथे असणे, देखरेख करणे जाणवत असे.\nभारत स्वतंत्र झाला तेव्हाची गोष्ट. माझे बाबा टी. एन. शानभाग यांना इंग्रजी साहित्य भारतात अाणावे, ते लोकांपर्यंत पोचवावे अशी इच्छा होती. त��या काळी फोर्टला 'स्ट्रॅण्ड' सिनेमामध्ये इंग्रजी सिनेमे दाखवले जायचे. बाबांनी थिएटर मालकाची परवानगी घेऊन तिथे एका छोट्या कोपऱ्यात पुस्तक विक्री सुरू केली. पुढे पारसी बझार रोडवर जागा घेऊन पुस्तकांचे रितसर दुकान सुरू झाले. मात्र 'स्ट्रॅण्ड' हे नाव तसेच राहिले. बाबांना पुस्तक विक्रीपेक्षा वाचक महत्त्वाचा वाटे. ते पुस्तकांच्या निवडीत चोखंदळ असायचे. त्यामुळे 'स्ट्रॅण्ड'सोबत पंडीत जवाहरलाल नेहरू, यशवंतराव चव्हाण, एपीजे अब्दुल कलाम, जेअारडी टाटा, मनमोहन सिंग अशी अनेक मोठी मंडळी ग्राहक म्हणून जोडली गेली. बाबांचे निधन झाले त्या सुमारास इंटरनेटचे प्रस्थ वाढू लागले होते. लोकांना मनोरंजनासाठी विविध पर्याय उपलब्ध होत गेले. एकीकडे पुस्तकांची मोठी दुकाने सुरू झाली अाणि दुसरीकडे पुस्तके अॉनलाईनदेखील उपलब्ध होऊ लागली. त्यामुळे 'स्ट्रॅण्ड'मध्ये येणारा वाचकवर्ग कमी होत गेला. 'स्ट्रॅण्ड' मार्च महिन्याच्या पहिल्या-दुसऱ्या तारखेपर्यंत कायमचे बंद होत अाहे. त्याला सभोवताली घडलेला बदल कारणीभूत असला तरी त्याबाबत मनात कटुता नाही. जग हे याच रितीने बदलत जाणार हे अाम्ही स्वीकारले अाहे.\n- विद्या विरकर (टी. एन. शानभाग यांच्या कन्या)\nमास मार्केट चेन्स; म्हणजे क्रॉसवर्ड किंवा काही वर्षे टिकलेली लॅण्डमार्क चेन आणि विशिष्ट व्यक्तीने, कुटंबाने चालवलेले दुकान यांमध्ये फरक दिसतो. असतो. चेन स्टोअर्स ही लोकप्रिय आणि नवे घेण्याच्या मागे असतात तर 'स्ट्रॅण्ड', 'वेवर्ड...' यांसारखी दुकाने ती चालवणाऱ्याची आवड, त्यांची व्यक्तीमत्त्वे आणि त्या दुकानात नियमित येणाऱ्यांबद्दलची, त्यांच्या वाचनसवयींबद्दलची जाण यांच्याशी संलग्न असतात. हे बाहेर देशातही तसेच असते. न्यू यॉर्कमध्ये 'बार्न्स अॅन्ड नोबल' सारखी चेन आणि तेथे असणारे, योगायोगाने 'स्ट्रॅण्ड' हेच नाव असलेले प्रचंड पण फॅमिली ऑपरेटेड स्टोअर, यांमध्ये गेले, की तो फरक जाणवल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे बेस्टसेलर पलीकडे वाचन करणाऱ्या चोखंदळ वाचकांना कालांतराने व्यक्तीकेंद्री दुकाने अधिक आवडू लागतात. 'स्ट्रॅण्ड'च्या प्रदर्शनाला त्या प्रकारचे अपील असे.\n'स्ट्रॅण्ड'चे संस्थापक टी. एन. शानभाग 2009 मध्ये गेले. आता, ते छोटे, पण मोठी कीर्ती असलेले दुकान बंद होत अाहे. गेल्या नऊ वर्षांचा काळ हा एकूण पुस्तक व्यावसायिकां��ा काळजीत पाडणारा ठरला. त्या काळात बऱ्याच गोष्टी झाल्या.\n'डिजीटल रीडर' असे काही अस्तित्वात असते हे मला जेव्हा माहीतदेखील नव्हते तेव्हा मी इंटरनेटवर (एव्हाना त्याचेही बस्तान पक्के बसले अाहे.) पुस्तकांच्या इ कॉपीज शोधायला सुरुवात केली. त्या आहेत आणि सहज मिळतात हे पाहिल्यावर मी लोक त्या कशावर वाचत असतील याचा शोध घेतला आणि 'सोनी' व 'अॅमेझॉन' या दोन संस्थांनी ती इ पुस्तके वाचण्यासाठी रीडर्स काढले आहेत,\nहे लक्षात आले. ती डिव्हाइसेस 2006 आणि 2007 मध्ये बाजारात आली. मी त्यांची माहिती इंटरनेटवर मिळवली आणि सोनीचा रीडर मागवला. पहिला अायपॅड लगेच, 2010 मध्ये आला. त्यावरही पुस्तके वाचण्याची सोय झाली. सोनी रीडर्स डिसकण्टिन्यूसुद्धा होऊन गेले आहेत. सध्या पुस्तके किंडल पेपरव्हाईट आणि आय पॅड किंवा तत्सम टॅब्लेट्सवर वाचली जातात. डिजीटल कॉपीज वाचण्याचे प्रमाण भारतात वाढत अाहे. पण ते मर्यादित आहे. त्यामुळे पुस्तकविक्रेत्यांना अद्याप त्यांवर येणाऱ्या अधिकृत आणि अनधिकृत कॉपीजमुळे धोका निर्माण झालेला नाही. पण 'फ्लिपकार्ट' आणि 'अॅमेझॉन' या जायंट्सकडून मात्र धोका जरूर आहे.\nमला त्या कंपन्यांना ऑनलाईन पुस्तकविक्री किती फायद्याची ठरते ते माहीत नाही. मी त्या दोन्ही कंपन्या फार (किंवा अजिबात) फायद्यात नसल्याच्या अफवा ऐकलेल्या आहेत. पण त्यांच्यात 'स्ट्रॅण्ड' किंवा 'वेवर्ड अॅण्ड वाईज' यांसारख्या, इंग्रजी पुस्तकविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या दुकानांचा नफा कमी करण्याची ताकद नक्की आहे. ऑनलाईन विक्रेत्यांना स्टॉकिंगची जागा, उद्योगावर नियंत्रण ठेवणारे अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस आणि पुस्तके नियोजित ठिकाणी वेळात पोचवण्यासाठी लागणारी यंत्रणा आवश्यक असते. पण अॉनलाईन विक्रेत्यांना दुकान चालवण्यासाठी, मोक्याची जागा घेण्यासाठी, ती मेण्टेन करण्यासाठी अाणि मार्केटिंग वगैरेसाठी जो खर्च अावश्यक असतो त्याची गरज लागत नाही. त्यामुळे ते पुस्तकाच्या किंमतीत गिऱ्हाईकाला अधिक सवलत देऊ शकतात. नियमित पुस्तके घेणाऱ्यांना ती सवलतीची रक्कम मोठी असते. शिवाय, ऑनलाईन खरेदीत जगभरातील जवळपास कोणतेही पुस्तक सहज मिळवणे शक्य असते. ते देखील घरपोच त्यामध्ये वाचकांना विशिष्ट दुकानाच्या सिलेक्शनची मर्यादा पडत नाही. साहजिकच, आज निदान इंग्रजी पुस्तकांचे चहाते ऑनलाईन खरेदीकडे अधिक प��रमाणात वळत अाहेत यात आश्चर्य नाही.\nपुस्तकांची ऑनलाईन विक्री वाढल्याने एकेकाळी सर्वाधिक शाखा असलेली अमेरिकन बुक स्टोअर्सची 'बॉर्डर्स' ही चेन 2011 मध्ये कोलमडली. ते घडले ते 'स्ट्रॅण्ड'चे शानभाग गेल्यावर दोन वर्षांनी. भारतात पुढे लॅन्डमार्कदेखील बंद पडले. 'क्रॉसवर्ड' मात्र तग धरून आहे. दर्दी वाचकांना त्यांच्याकडे फार काही मिळत नसले तरीदेखील.\nऑनलाईन खरेदीविक्रीचा धोका वाढत असला, तरी पुस्तकाच्या छोट्या दुकानांना तग धरून राहण्यासाठी आवश्यक आहे ते चांगले, वेगळे क्युरेटींग. ते वेगळे असल्याने तशा दुकानांचा पुस्तके मागवण्याचा खर्च अधिक असणार. पण तशा वेगळ्या पुस्तकांसाठी येणारा ग्राहक असतो. 'वेवर्ड अॅण्ड वाईज' आणि काही प्रमाणात 'किताबखाना' या दोन्ही दुकानांचा भर हा शेल्व्जवर बेस्टसेलर्स ठेवण्यावर नाही, तर तेथील संग्रहात वैशिष्ट्यपूर्ण, दुकान चालकाची खास दृष्टी दाखवणारी पुस्तके मांडण्यावर आहे. तेथे कॅज्युअल ग्राहक चक्कर मारू शकतो, पण त्यापलीकडे जाऊन त्या दुकानांना नियमितपणे तेथे येईल असा ग्राहक घडवणे गरजेचे आहे. शानभाग यांची 'स्ट्रॅण्ड' सुरु करताना, चालवताना जी दृष्टी होती, त्या दृष्टीचे ते एक्स्टेन्शन म्हणावे लागेल. शानभाग असते, तर 'स्ट्रॅण्ड' बंद झाले असते का हा जरतर वाला प्रश्न आहे. पण माझ्यासारख्या वाचकांच्या मनी असा प्रश्न येऊ शकतो, की निवडणारी नजर सक्षम असेल, तर पुस्तकांची छोटी दुकाने चालू शकतील का हा जरतर वाला प्रश्न आहे. पण माझ्यासारख्या वाचकांच्या मनी असा प्रश्न येऊ शकतो, की निवडणारी नजर सक्षम असेल, तर पुस्तकांची छोटी दुकाने चालू शकतील का आणि त्याचे उत्तर माझ्यापुरते आहे, ‘नक्कीच आणि त्याचे उत्तर माझ्यापुरते आहे, ‘नक्कीच\nगणेश मतकरी चित्रपट समिक्षक म्हणून प्रसिद्ध अाहेत. ते पेशाने अार्किटेक्ट. त्यांनी सिनेमाबाबातच्या लेखनास दैनिक 'महानगर'पासून सुरूवात केली. सध्या ते दैनिक 'मुंबई मिरर'मध्ये लेखन करतात. गणेश यांनी दहा वर्षांपूर्वी 'अापला सिनेमास्कोप' हा ब्लॉग सुरु केला. तो मोठ्या प्रमाणात वाचला जातो. गणेश यांनी सिनेमा या विषयावर लिहिलेली 'फिल्ममेकर्स', 'सिनेमॅटिक', 'चौकटीबाहेरचा सिनेमा', 'समाजवाद अाणि हिंदी सिनेमा' ही पुस्तके प्रसिद्ध अाहेत. ते कथालेखक म्हणून नावारुपाला येत अाहे. त्यांचे 'खिडक्या अर्ध्या उघड्या' अा��ि 'इन्स्टॉलेशन्स' हे कथासंग्रह प्रसिद्ध अाहेत.\nस्ट्रॅण्ड बुक स्टॉलच्या निमित्ताने\nगेले लिहायचे राहून - विनायकदादा पाटील यांची अनुभवगाथा\nगर्जे मराठी - मराठीपणाचा वैश्विक विस्तार\nसंदर्भ: पुस्‍तके, books, ग्रंथाली\nकिलर इन्स्टिंक्ट ही मराठ्यांची उणीव\nसंदर्भ: पुस्‍तके, विस्‍मरणात गेलेली पुस्‍तके\nवाराणशीचे वझे होते कोण\nसंदर्भ: विस्‍मरणात गेलेली पुस्‍तके, पुस्‍तके\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/konkan-news-new-project-new-issue-61738", "date_download": "2018-12-16T02:26:50Z", "digest": "sha1:PPYV5UG7ZPLKPVUTSMW5MIALRQEVDGGK", "length": 41592, "nlines": 266, "source_domain": "www.esakal.com", "title": "konkan news new project new issue नवा प्रकल्प; नवा संघर्ष | eSakal", "raw_content": "\nनवा प्रकल्प; नवा संघर्ष\nसोमवार, 24 जुलै 2017\nग्रीन रिफायनरी - सिंधुदुर्गातील गिर्ये-रामेश्‍वरसह १६ गावांत साकारणार तेल प्रक्रिया प्रकल्प\nग्रीन रिफायनरी - सिंधुदुर्गातील गिर्ये-रामेश्‍वरसह १६ गावांत साकारणार तेल प्रक्रिया प्रकल्प\nसिंधुदुर्गातील गिर्ये-रामेश्‍वरसह राजापूर तालुक्‍यातील १४ गावांमध्ये महाकाय ग्रीन रिफायनरी या तेल प्रक्रिया प्रकल्पाच्या रूपाने नव्या संघर्षाला तोंड फुटले आहे. राजापुरातील १४ गावांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली असली तरी गिर्ये रामेश्‍वरमधील ग्रामस्थांना प्रशासनाने विश्‍वासातच घेतलेले नाही. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पापासून अवघ्या १५ किलोमीटरवर होणाऱ्या या प्रकल्पाचे सत्ताधारी भाजपने जोरदार समर्थन केले आहे; मात्र शिवसेनेसह इतर पक्ष विरोधात उतरले आहेत. संघर्ष समित्या जन्म घेऊ लागल्या आहेत. हा प्रकल्प नेमका काय आहे, पडद्यामागच्या हालचाली काय सुरू आहेत हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न...\nरिफायनरी हा ऑईल इंडस्ट्रीचा महत्त्वाचा भाग असतो. भारतातील प्रमुख तेल कंपन्यांच्या स्वतंत्र रिफायनरी असतात. ऑईल इंडस्ट्री ही देशाच्या अर्थकारणावर थेट परिणाम करत असते. आपल्याकडील ब्रिटिशांच्या काळापासून ऑईल इंडस्ट्री पाय पसरू लागली. १८८९ मध्ये आसाममध्ये ऑईल डेपो सुरू केला गेला. स्वातंत्र्यानंतर देशाच्या सर्व प्रमुख विभागांत रिफायनरी उभ्या राहिल्या. मुंबईत बहुसंख्य तेल कंपन्यांच्या स्वतंत्र रिफायनरी आणि डेपो आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाच्या सीमेवर होणारी ग्रीन रिफायनरी तब्बल तीन मोठ्या तेल कंपन्यांचा संयुक्त प्रकल्प आहे.\nकच्चे तेल अर्थात क्रूड ऑईलची भारतात सर्रास आयात केली जाते. आखाती देशांमध्ये येणाऱ्या कच्च्या तेलाचे प्रमाण जास्त आहे. रिफायनरीपर्यंत जलमार्गाने हे तेल आणले जाते. यामुळे रिफायनरी समुद्र किनाऱ्यावरच उभारावी लागते. अन्यथा प्रक्रिया खर्चात वाढ होते. कच्च्या तेलापासून विमानासाठी वापरल्या जाणाऱ्या उच्च दर्जाच्या इंधनापासून ते डांबरापर्यंतची विविध उत्पादने घेतली जातात. या नव्या प्रकल्पाचेही स्वरूप काहीसे असेच असणार आहे.\nयुती सरकार सत्तेत आल्यानंतर कोकणात मोठी रिफायनरी उभी राहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र या प्रकल्पासाठीचे ठिकाण निश्‍चित झाले नव्हते. जागेची उपलब्धता, जलवाहतुकीसाठी सोयीस्कर जागा आदी निकषांवर जागेचा शोध सुरू झाला. राजापूरमधील नाणार परिसर त्यासाठी निश्‍चित झाला. साधारण वर्षभरापूर्वी जागा निश्‍चित झाली असली तरी त्याची घोषणा झाली नव्हती.\nरत्नागिरीच्या महसूल विभागाकडून वर्षभर सर्व्हे सुरू होता. या भागात एमटीडीसीचे अधिकारी यायचे, पण त्याबाबत फार गोपनीयता बाळगली जात होती. अखेर १८ मे रोजी राजापूरमधील १४ गावे आणि सिंधुदुर्गातील गिर्ये व रामेश्‍वर ही दोन महसुली गावे मिळून औद्योगिक क्षेत्र घोषित करण्यात आले. यानंतर खऱ्या अर्थाने ग्रीन रिफायनरीच्या जागेवर शिक्कामोर्तब झाले.\nया प्रकल्प क्षेत्रात येणाऱ्या सोळाही गावांमधील ग्रामस्थ अजूनही या प्रकल्पाबाबत संभ्रमात आहेत. मात्र जमिनीचे दलाल गेले वर्षभर सक्रिय आहेत. या भागात वर्षभरात मोठ्या प्रमाणामध्ये जमीन खरेदी झाली. कोल्हापूर, पुणे, मुंबई अशा मोठ्या शहरांमधील खरेदीदार यात सक्रिय आहेत. यात काही बेनामी नावाने बड्या धेंडांनी खरेदी केल्याची शक्‍यताही नाकारता येत नाही. अज्ञानी असलेल्या भूमिपुत्रांकडून सुरवातीला दोन ते अडीच लाख प्रतिएकर इतक्‍या दराने शंभर-शंभर एकर जमीन खरेदी केल्या गेल्या. अगदी पंधरा दिवसांपूर्वीपर्यंत हे व्यवहार सुरू होते. आता खरेदीचा दर आठ लाखांवर पोचला आहे. राज���याने ८ जूनपासून या भागात जमीन खरेदीवर बंदी घातली आहे. मात्र तरीही दलालांचा सुळसुळाट सुरूच आहे.\nराजापूर तालुक्‍यातील १४ गावे या प्रकल्पासाठी राजापूर तालुक्‍यातील कार्शिंगेवाडी, सागवे, विलये, दत्तवाडी, पाळेकरवाडी, कात्रादेवी, कारिवणे, चौके, नाणार, उपळे, पडवे, साखर, तारळ, गोठीवरे या चौदा गावांमधील ५४५३.७४५ हेक्‍टर खासगी आणि ७.७२० हेक्‍टर सरकारी क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे. यातील सागवे, नाणार, पडवे, तारळ, कात्रादेवी, विलये ही गावे थेट समुद्र किंवा खाडीच्या किनाऱ्यावर आहेत.\nया प्रकल्पासाठी सिंधुदुर्गातील गिर्ये आणि रामेश्‍वर या दोन महसुली गावांतील ५१७.६२२ हेक्‍टर खासगी व ४१.१८२ हेक्‍टर सरकारी जमीन संपादित केली जाणार आहे. या दोन्ही गावांची ग्रामपंचायत एकच आहे. एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला विजयदुर्ग खाडी यांच्या मध्ये असलेल्या या गावात क्रूड ऑइलचा टर्मिनस होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा मुख्य भाग याच ठिकाणी असेल, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.\nया प्रकल्पासाठी सुमारे १५ हजार एकर क्षेत्र संपादित केले जाणार आहे. यात मोठ्या प्रमाणात आंब्याच्या बागा, शेती आहे. प्रकल्पामुळे ७४७ कुटुंबे विस्थापित होणार आहेत. ही सगळी प्रक्रिया महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ आणि भूसंपादन अधिकारी हे संयुक्त सुनावणी घेऊन करणार आहेत. संयुक्त सुनावणीनंतरच मोबदल्याचे दर निश्‍चित होतील. अर्थात जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी मोबदला देताना ठरविलेला पॅटर्न तेथे लागू केला जाण्याची शक्‍यता आहे. यामुळे प्रकल्पग्रस्तांना सध्याच्या बाजारभावापेक्षा खूप जास्त प्रमाणात भरपाई मिळेल, असा दावा या प्रकल्प समर्थक\nहा प्रकल्प हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या देशातील प्रमुख तेल कंपन्या संयुक्तपणे साकारत आहेत. तेल कंपन्यांचा स्वतंत्र प्रक्रिया प्रकल्प असतो; मात्र अलीकडे देशात असे संयुक्त प्रकल्प उभारण्याचा ट्रेंड आला आहे. यात हिंदुस्थान पेट्रोलियमची ५० टक्के, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइलची प्रत्येकी २५ टक्के गुंतवणूक असणार आहे. परदेशी गुंतवणुकीसाठी प्रयत्न सुरू आहेत. सौदी अरेबियातील अरमॅको या कंपनीने यात २५ टक्के गुंतवणुकीची केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयापर्यंत तयारी दर्शविल्याचीही चर्चा आहे. या तिन्ही कंपन्यांची मिळून वेस्ट कोस्ट पेट्रोकेमिकल ॲण्ड ऑइल रिफायनरी या नावाने स्वतंत्र कंपनी स्थापन झाली असून त्याद्वो याची उभारणी होणार आहे. यात २ लाख कोटी इतकी प्रचंड गुंतवणूक केली जाणार आहे.\nसर्वसाधारणपणे तेल प्रक्रिया प्रकल्पांना प्रदूषणकारी प्रकल्पांमध्ये समाविष्ट केले जाते. कच्च्या तेलापासून उच्च दर्जाचे इंधन बनविताना विविध प्रकारचे प्रदूषण होत असते. अर्थात उच्च तंत्रज्ञान वापरून हे प्रदूषण कमी करता येते. तरीही या प्रकल्पाला ग्रीन रिफायनरी असे का नाव दिले, हा प्रश्‍नच आहे. या प्रकल्पाचे अभ्यासक ओंकार प्रभूदेसाई सांगतात, प्रकल्पाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे लावली जाणार आहेत. त्यामुळे याचे नाव ग्रीन रिफायनरी केले असावे. या प्रकल्पात तेल शुद्धीकरण आणि औष्णिक ऊर्जेचा प्रकल्प सुचविला आहे. त्या प्रकल्पासाठी लागणारी वीज या औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून उपलब्ध केली जाणार आहे. प्रकल्पाची प्रक्रिया क्षमता ६० मिलियन टन इतकी प्रचंड असणार आहे. एकाच टप्प्यात हा प्रकल्प उभारला जाईल.\nदहा हजार जणांना रोजगार\nया प्रकल्पातून १० हजार जणांना रोजगार मिळेल, असे सांगितले जात आहे. शिवाय इतक्‍या मोठ्या प्रमाणात प्रकल्प आल्याने परिसराचे शहरीकरणही वेगाने होईल. या ठिकाणी विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी स्मार्ट सिटी उभारण्याची मागणी होत आहे. शिवाय अद्ययावत रुग्णालय, शाळा, प्रकल्पग्रस्तांना या प्रकल्पामध्ये शेअर अशा मागण्या लावून धरण्यात आल्या आहेत. त्या पूर्ण झाल्यास या भागातील विकासाला हातभार लागेल, असा प्रकल्प समर्थकांचा दावा आहे. यात आंबा बागा जाणाऱ्यांना भरीव भरपाईची मागणीही केली आहे.\nप्रकल्प क्षेत्रात येणाऱ्या गावांची संख्या - १६\nराजापूर तालुक्‍यातील प्रकल्पासाठीचे क्षेत्र - ५४६१.४६५ हेक्‍टर\nसिंधुदुर्गातील प्रकल्पासाठीचे क्षेत्र - ५५८.८०४ हेक्‍टर\nप्रकल्पामुळे विस्थापितांची संख्या - ७४७\nप्रकल्पासाठीची एकूण गुंतवणूक - २ लाख कोटी\nहिंदुस्तान पेट्रोलियमची गुंतवणूक - ५० टक्के\nभारत पेट्रोलियमची गुंतवणूक - २५ टक्के\nइंडियन ऑईलची गुंतवणूक - २५ टक्के\nसंभाव्य परदेशी गुंतवणूकदार कंपनी - अरमॅको, (सौदी अरेबिया)\nप्रकल्पाची क्षमता - ६० मिलियन टन\nगिर्ये-रामेश्‍वरमध्ये काय होणार - क्रूड ऑईलचा टर्मिनस\nप्रकल्पाची अधिकृत घोषणा होता��� राजापूर तालुक्‍यात विरोधाला सुरवात झाली. सर्वपक्षीयांनी मिळून संघर्ष समिती स्थापन केली. जून महिन्यात शाळेच्या पहिल्या दिवशी पहिले आंदोलन झाले. नंतर मात्र ही संघर्ष समिती थोडी मागे पडली. नंतर आणखी दोन संघर्ष समित्या स्थापन झाल्या. त्यात शिवसेना, भाजप या पक्षाच्या नेत्यांचाही समावेश आहे. काँग्रेसचे पदाधिकारीही प्रकल्प विरोधामध्ये सक्रिय आहेत. काही ग्रामस्थांनी आपल्या अटी मान्य होत असतील तर प्रकल्पाला पाठिंब्याची भूमिका मांडली आहे. आता भूमिपुत्रांची स्वतंत्र संघर्ष समिती स्थापन करण्याच्या हालचालीही सुरू आहेत. या समित्यांनी २७ ते ३० प्रकारच्या विविध मागण्या मांडल्या आहेत.\nविजयदुर्ग खाडीपलीकडच्या नाणार परिसरातील १४ गावांमध्ये या प्रकल्पावरून मोठ्या हालचाली सुरू असल्या तरी गिर्ये-रामेश्‍वर या दोन्ही महसुली गावांतील ग्रामस्थ मात्र संभ्रमात आहेत. त्यांना या प्रकल्पाबाबत प्रशासनाने कोणतीही माहिती दिलेली नाही. वास्तविक येथे कच्च्या तेलाचा टर्मिनस होणार आहे. एकाच ग्रामपंचायतीच्या अधिपत्याखाली येणाऱ्या या गावातील सुमारे ६०० हेक्‍टर क्षेत्र संपादित होणार आहे. तरीही ग्रामस्थ प्रकल्पाबाबत अद्याप चाचपडतच आहेत. प्रकल्प नेमका काय असेल, आपले काय नुकसान होणार, कुणाच्या जमिनी जाणार, कोणाची घरे जाणार, असे कितीतरी प्रश्‍न या ग्रामस्थांच्या भोवती घोंगावत आहेत. सिंधुदुर्गाचे प्रशासन मात्र सुशेगाद आहे.\nरिफायनरीच्या घोषणेनंतर प्रकल्पग्रस्त भागातील लोकांनी त्याला\nविरोध केला. कोणत्याही स्थितीमध्ये प्रकल्प होऊ देणार नाही, असे म्हणत लोकप्रतिनिधींची समिती गठीत झाली. कोअर कमिटीच्या नेतृत्वाखाली शाळा बंद आंदोलन झाले.\nत्यानंतर नव्याने जनहित संघर्ष समिती आणि समन्वय समिती अशा दोन समित्या गठीत झाल्या. यापैकी जनहित संघर्ष समितीने सशर्त पाठिंबा दिला. या समित्यांच्या गेल्या काही दिवसांतील भूमिकेपेक्षा सध्याची भूमिका मवाळ झाली आहे.\nऑक्‍टोबर १६ ः नाणार गावच्या विशेष ग्रामसभेमध्ये रिफायनरी विरोधी एकमुखी ठराव\nएप्रिल १७ - रिफायनरीविरोधी गावांच्या प्रतिनिधींची कोअर कमिटी स्थापन रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांची प्रकल्पग्रस्त गावांमधील लोकप्रतिनिधींसमवेत बैठक राजापुरातील प्रकल्पग्रस्त भागातील मुंबईकर चाकरमन्यांची मुंबई येथे बैठक\nमे १७ - प्रशासनाकडून भूसंपादन अधिसूचना जारी\n१५ जून १७ - भूसंपादन अधिसूचनेच्या प्रतीची होळी शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादी सामील १५ आणि १६ जूनला विद्यार्थ्यांना शाळेत पाठवले नाही. प्रकल्प भागात शिवसेना, भाजपा नेत्यांच्या संपर्क बैठका अधिसूचनेच्या प्रतीसाठी प्रकल्पबाधितांची महसूलवर धडक\nजुलै १७ - प्रकल्पबाधित ग्रामपंचायत सदस्यांचा राजीनाम्याचा इशारा, नंतर माघार प्रकल्पविरोधकांत मतभेद ः नंतर जनहित संघर्ष समिती आणि समन्वय समिती राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासमवेत प्रकल्पग्रस्तांची बैठक जनहित संषर्घ समितीचा प्रकल्पाला सशर्त पाठिंबा,\nहा प्रकल्प नियोजित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पापासून अवघ्या १४ ते १५ किलोमीटरवर आहे. अणुऊर्जा प्रकल्पाच्या जवळ ज्वालाग्राही गोष्टींशी संबंधित प्रकल्प आणू नये, असे संकेत आहेत\nजैतापूर आणि ग्रीन रिफायनरी या प्रकल्पामधील प्रक्रियेनंतरचे पाणी समुद्रातच सोडले जाण्याची शक्‍यता आहे. तसे झाल्यास येथील मासेमारी अडचणीत येऊ शकते. या भागात तीन ते चार हजार मच्छीमार या किनाऱ्यावरील मासेमारीवर अवलंबून आहेत.\nनाणार आणि गिर्ये-रामेश्‍वर या पंचक्रोशीत हापूसचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या भागातील आंब्याला देवगड हापूसप्रमाणेच वेगळी ओळख आहे. प्रकल्पासाठी जाणाऱ्या जमीन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आंबा बागायती नष्ट होईल. उरलेल्या बागायतीला प्रदूषणाचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. यामुळे येथील अर्थकारण बदलण्याची भीती.\nइतक्‍या मोठ्या प्रमाणात भूसंपादन झाल्याने काहींवर विस्थापनाची तर बऱ्याचजणांवर भूमिहीन किंवा अल्पभूधारक होण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे त्यांच्या पिढ्यान्‌ पिढ्यांचा पोशिंदा असलेल्या बागायतीचा आर्थिक स्रोत बंद होणार आहे.\nग्रीन रिफायनरी असे नाव दिले तरी या प्रकल्पामधून प्रदूषण होणार हे नक्की आहे. येथून दरवर्षी दोन ते अडीच लाख पेट्या आंबा जातो. तो नष्ट होणार आहे. शिवाय जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या बाजूला हा प्रकल्प होत असल्याने भविष्यात मोठ्या धोक्‍याची टांगती तलवार कायम लटकत राहणार आहे.\n- ओंकार प्रभूदेसाई, प्रकल्पग्रस्त\nया प्रकल्पाबाबत गिर्ये किंवा रामेश्‍वरमधील ग्रामस्थांना विश्‍वासात घेतलेले नाही. ग्रामपंचायतीलाही याबाबत कळविलेले नाही. स्थानिक प्रकल्पाबाबत पूर्ण अंधारात आहेत. प्रशासनाने किमान वस्तुस्थिती इथल्या भूमिपुत्रांना सांगणे गरजेचे आहे. यानंतर ते आपली भूमिका ठरवू शकतील.\n- संजय बोंबडी, माजी सरपंच, गिर्ये-रामेश्‍वर ग्रामपंचायत\nहा प्रकल्प सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे भाग्य उजळणारा ठरणार आहे. भाजप तळकोकणात दुसरी मुंबई वसविणार आहे. निसर्गाची पूर्ण काळजी घेऊन प्रकल्प साकारला जाईल. विस्थापितांसाठी स्मार्ट सिटी, अद्ययावत रुग्णालय, आंब्यासाठी संशोधन केंद्र, प्रकल्पग्रस्तांना या प्रकल्पाचे शेअर द्यावे आदी मागण्या आम्ही केल्या आहेत. संघर्ष समितीलाही विश्‍वासात घेऊ.\n- प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष भाजप\nग्रीन रिफायनरी म्हणजे खरे तर बायोडिझेलचा प्रकल्प असायला हवा. इटलीत पारंपरिक रिफायनरी बायोरिफायनरीमध्ये परिवर्तित केल्याचे उदाहरण आहे. रिफायनरीत तेल प्रक्रिया ४ ते ५ प्रकारे होते. या सर्व प्रकारामधून हरितगृह वायू (ग्रीन हाऊस गॅसेस) अर्थात पर्यावरणाला घातक घटक बाहेर येतातच; मात्र तंत्रज्ञानाच्या मदतीने याचे प्रमाण कमी होऊ शकते. प्रकल्प अनिवार्यच असेल तर लोकांनी यात तंत्रज्ञान किती आधुनिक वापरणार, त्याचा येथील पर्यावरणावर कमीत कमी कसा परिणाम होईल याच्यावर अधिक भर द्यायला हवा.\n- श्रीराम पेडणेकर, केमिकल इंजिनिअर\n'एकादशावतार' ठरले कोकण चषकाचे मानकरी\nमुंबई- कोकण कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच आमदार संजय केळकर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोकण चषक २०१८' या खुल्या...\nअभियंता मारहाणीच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी केले काळ्या फिती लावून काम\nखामगाव : कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर व त्यांच्या गाडीचे चालक शैलेश कांबळे यांना काल मंगळवारी कामावर कार्यरत...\nअन्नद्रव्यांच्या कमतरतेने जमीन सुपीकतेत घट\nपुणे - रासायनिक खतांचा असंतुलित वापर, अतिरिक्त सिंचन, सेंद्रिय खतांचा अभाव, पिकांची फेरपालट न करता सातत्याने तीच ती पिके घेतल्यामुळे जमिनीतील...\n‘शिक्षणाच्या भाराने’ कणा मोडकळीस\nमुंबई - न्यायालयाने आणि सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याचे मापदंड ठरवून दिल्यानंतरही ते प्रत्यक्ष अमलात न येऊ शकल्याने आजमितीला...\nपाच हजार विद्यार्थ्यांवरच ओझे\nमुंबई - न्यायालयाने आणि सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याचे मापदंड ठरवून दिल्यानंतरही ते प्रत्यक्ष अमलात न येऊ शकल्याने आजमितीला...\n' ही घोषणा भले कोणताही हेतू मनात ठेवून दिलेली असो; त्याचा तातडीने लाभ कोकणातील नाणार प्रकल्पविरोधकांना झाला आहे\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/sports-news-indian-women-cricket-team-semi-final-59921", "date_download": "2018-12-16T01:57:15Z", "digest": "sha1:KUIMUPRTFRTBYBBFR7TYXWD2G6QF53TI", "length": 14895, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news indian women cricket team in semi final भारताची उपांत्य फेरीत धडक | eSakal", "raw_content": "\nभारताची उपांत्य फेरीत धडक\nरविवार, 16 जुलै 2017\nडर्बी - कर्णधार मिताली राजचे शानदार शतक, वेदा कृष्णमूर्तीची आक्रमक फलंदाजी आणि त्यानंतर स्पर्धेतला पहिलाच सामना खेळणाऱ्या राजेश्‍वरी गायकवाडने टिपलेले पाच बळी, यामुळे भारताने न्यूझीलंडचा १८६ धावांनी धुव्वा उडवला आणि महिला विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.\nपहिल्या चार सामन्यांत विजय आणि त्यानंतर दोन पराभव, यामुळे भारताच्या वाटचालीला ब्रेक लागला होता. उपांत्य फेरीसाठी आजचा न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकणे अनिवार्य होते. मिताली राजच्या संघाने न्यूझीलंडला प्रतिकाराचीही संधी दिली नाही. २०१० नंतर कोणत्याही आयसीसी स्पर्धेत भारताने प्रथमच उपांत्य फेरी गाठली आहे.\nडर्बी - कर्णधार मिताली राजचे शानदार शतक, वेदा कृष्णमूर्तीची आक्रमक फलंदाजी आणि त्यानंतर स्पर्धेतला पहिलाच सामना खेळणाऱ्या राजेश्‍वरी गायकवाडने टिपलेले पाच बळी, यामुळे भारताने न्यूझीलंडचा १८६ धावांनी धुव्वा उडवला आणि महिला विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.\nपहिल्या चार सामन्यांत विजय आणि त्यानंतर दोन पराभव, यामुळे भारताच्या वाटचालीला ब्रेक लागला होता. उपांत्य फेरीसाठी आजचा न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकणे अनिवार्य होते. मिताली राजच्या संघाने न्यूझीलंडला प्रतिकाराचीही संधी दिली नाही. २०१० नंतर कोणत्याही आयसीसी स्पर्धेत भारताने प्रथमच उपांत्य फेरी गाठली आहे.\nमिताली राज (१०९), हमनप्रीत कौर (६०) आणि वेदा कृष्णमूर्ती (४५ चेंडूंत ७०) यांच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने २६५ धावा उभारल्या. त्यानंतर न्यूझीलंडला अवघ्या ७९ धावांत गुंडाळले. डावखुरी फिरकी गोलंदाज राजेश्‍वरीने १५ धावांत ५ विकेट मिळवल्या, तर दीप्ती शर्माने दोन विकेटचे योगदान दिले. इतर गोलंदाजांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली.\nत्याआधी भारताने २६५ धावांपर्यंत मजल मारली. तीन दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पूनम राऊतने शतक केले होते. तिला मिताली राजने चांगली साथ दिली होती, तरीही भारताला पुरेशी धावसंख्या रचता आली नव्हती. आजचा सामना ‘आर या पार’ असा असल्यामुळे सलामीची जोडी झटपट बाद झाल्यावरही भारतीयांनी किमान अडीचशे धावांचे लक्ष्य ठरवले होते. ते साध्यही झाले.\nमितालीने आपली हुकमत सिद्ध केली. तिने ११ चौकारांसह १०९ धावांची खेळी केली.\nभारत - ५० षटकांत ७ बाद २६५ (मिताली राज १०९ -१२३ चेंडू, ११ चौकार, हर्मनप्रीत कौर ६०-९० चेंडू, ७ चौकार, वेदा कृष्णमूर्ती ७०-४५ चेंडू, ७ चौकार, २ षटकार, लिघ कास्प्रेक ३-४५, हॅना रो २-३०) विवि न्यूझीलंड - २५.३ षटकांत सर्व बाद ७९ (सॅटरवेट २६, दीप्ती शर्मा २-२६, झूलन गोस्वामी १-१४, राजेश्‍वरी गायकवाड ५-१५)\nदेश बदल रहा है... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे....\nऑस्ट्रेलियाने गाठला 326 धावांचा टप्पा\nपर्थ : दुसऱ्या कसोटी सामन्यातही ऑस्ट्रेलियन संघाची शेपूट वळवळली. कर्णधार टीम पेन आणि पॅट कमिन्सने केलेल्या अर्धशतकी भागीदारीमुळे ...\nपर्थ : दुसऱ्या कसोटी सामन्यात चहापानानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने पीटर हॅंडस्कॉंबचा एका हातात अप्रतिम झेल घेतला. पहिल्या कसोटी सामन्यात उस्मान...\nत्यावेळी कोहलीमुळेच कुंबळेला द्यावा लागला राजीनामा\nनवी दिल्ली- भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना हटविण्यामागे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली असल्याचे समोर आले आहे. अनिल कुंबळे...\nलग्नाच्या वाढदिवशी अनुष्काने श��अर केला विराटसोबतचा 'तो' व्हिडिओ\nनवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्या लग्नाला आज एक वर्ष पूर्ण झाले. भारतातील या सेलिब्रिटी जोडीने मागील...\nद्रविड आणि पुजाराचा रेकॉर्डसच्या बाबतीत किती हा योगायोग \nअॅडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजाराने कसोटी कारकिर्दीताल 16 वे शतक साजरे केले. त्याने 246 चेंडूंमध्ये 123 धावा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/soorat-loot/", "date_download": "2018-12-16T00:52:07Z", "digest": "sha1:JH2ZQAMAJFESFP4TJ2NSJI6NM3LYOAHI", "length": 6470, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Soorat Loot Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nशिवरायांची ही अत्यंत धाडसी मोहिम मुघल साम्राज्याचे कंबरडे मोडणारी ठरली\nही लूट करत असताना मराठा सैन्याने सामान्य प्रजेला अजिबात त्रास दिला नाही.\nराफेल विमानं खरंच महाग पडलीत का हे बघा खरं गणित.\nपावसाळ्यात स्वतःच्या वाहनाने प्रवास करताना ह्या चुका आवर्जून टाळा..अन्यथा…\nपुणे “राहण्यासाठी सर्वोत्तम” ठरल्याबद्दल, एका मनस्वी लेखकाचा अस्सल पुणेरी लेख\nदूरदर्शनवरील या ९ अभिनेत्रींनी कोवळ्या तरुणाईचा ‘कलिजा खलास’ केला होता\nविज्ञानातील ‘या’ गोष्टी सहसा सांगितल्या जात नाहीत पण त्या आपल्याला माहित असणं गरजेचं आहे\nना दिखाऊपणा, ना कोणावर जबरदस्ती….’ह्या’ गावात रोज म्हटलं जातं राष्ट्रगीत\nभारताला लाभलेला “सर्वोत्तम पंतप्रधान कोण”: एका सर्वोच्च न्यायालयाच्या वकीलाचं अभ्यासपूर्ण मत\nस्वप्नातील कालव्यांचे गाव : गिएथूर्न\nसौंदर्य आणि हुशारीचा संगम = जगातील सर्वात चलाख महिला हेर ‘माता हारी’\n‘अखल टेके’ : विलुप्त होत असलेल्या घोड्यांची सर्वात सुंदर आणि जुनी प्रजाती\nछत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक : स्वराज्याच्या ���तिहासातील एक दुर्लक्षित घटना\nपहिल्या नजरेत प्रेम- “Love at first sight” खरंच असतंय काय रे भाऊ\nफडणवीस सरकारच्या “स्वच्छ” प्रतिमेवर प्रश्न निर्माण करणारं आव्हान नेमकं काय आहे – जाणून घ्या\nतिरुपती मंदिरात भक्तांनी अर्पण केलेल्या केसांचं काय करतात: जाणून घ्या\nआर्य खरंच बाहेरून आले होते का दीर्घ संशोधनानंतर शास्त्रज्ञांनी दिलंय धक्कादायक उत्तर\nदारू पिऊन गाडी चालवत असताना अपघातात जीवितहानी झाल्यास, भोगावा लागणार ७ वर्षांचा कारावास\nदिवाळीत फटाके फोडण्याची खरंच गरज आहे \nजन्मापासून मृत्यूपर्यंत गूढ आणि नाट्यमय आयुष्य जगलेला पडद्यामागचा ‘चार्ली’\nमुलींचं मन जिंकण्यात हमखास यशस्वी ठरणाऱ्या १५ टिप्स\n“स्वप्न बघणं कधीच थांबवू नका” – ICICI चा अभिनव उपक्रम – हा व्हिडिओ बघा, motivate व्हा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.ranjeetparadkar.com/2015/03/blog-post_7.html", "date_download": "2018-12-16T01:19:19Z", "digest": "sha1:HOTRQMPGPZICQ5OXUGRFP4AXOLFSCMJJ", "length": 16539, "nlines": 237, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): फिंगर्स क्रॉस्ड ! (India vs West Indies - World Cup 2015)", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (104)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (57)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\n'वाका'वरील कालच्या सामन्याची नाणेफेक धोनी हरला आणि विंडीजचा कोवळा कर्णधार जेसन होल्डर मनातल्या मनात सुखावला कारण त्याला पहिली फलंदाजी करता येणार होती. ('विंडीजचा कोवळा कर्णधार' हे कदाचित उकळती बियर किंवा 'समाधानी नारायण राणे' सारखं असंबद्ध वाटू शकेल. पण मला खरोखर तो कोवळाच वाटतो. फक्त २३ वर्षे वय. केवळ ३० सामन्यांचा अनुभव. त्याच्या चेहऱ्यात एक प्रकारचा निरागस भाव दिसतो. त्यामुळे त्याच्यावर गेल, सॅम्युअल्स, स्मिथसारख्या धटिंगणांची जबाबदारी असणं म्हणजे अजूनही तीन आणि सहा लिहिताना गोंधळणाऱ्या लहानग्या बालकाला सत्तावीसचा पाढा विचारल्यासारखं वाटतं. असो.) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायला मिळणं म्हणजे ख्रिस गेल नामक घोड्याच्या डोळ्यांवरची झापडं काढून त्याला मोकळं सोडता येण्याची संधी मिळणं.\nख्रिस गेल आणि ड्वेन स्मिथ ही दोन अतिज्वलनशील व विस्फोटक रसायनं खेळपट्टीवर आली. मात्र पर्थच्या ह्या खेळपट्टीने तिचा रं��� पहिल्या षटकापासूनच दाखवायला सुरुवात केला. त्या रंगात कुठलंही रसायन स्वत:चा रंग दाखवू शकणार नव्हतंच खरं तर शमीच्या तिसऱ्याच चेंडूवर स्मिथने जेव्हा प्रहार केला होता, तेव्हा काही वेगळंच वाटलं होतं. पण डुलकी लागून मान एका बाजूला पडल्यावर खाडकन जाग येते तशी खेळपट्टी पुढच्याच चेंडूंवर जागी झाली आणि त्यानंतर चेंडू टप्प्यानंतर यष्टीरक्षकाच्या दिशेने असा झेपावत होता जसा सूर्याला पाहून बालहनुमान झेपावला असावा. शमी-यादवने पहिली काही षटकं फलंदाजांची सत्वपरीक्षाच पाहिली. त्यात स्मिथ उत्तीर्ण झाला नाहीच. शमीच्या त्या चेंडूवर त्याची बॅट खाली येईपर्यंत चेंडू स्वत:च त्याच्या बॅटला स्पर्श करून धोनीच्या हाती विसावला. इथून सुरु झालेली पडझड थांबूच शकली नाही. एकानंतर एक फलंदाज बाद होत जाताना मला मात्र 'आज पुन्हा एक एकतर्फी सामना पाहावा लागणार' अशी हुरहूर लागली होती. विंडीजच्या फलंदाजीची बेजबाबदार फटके, सुमार रनिंग बिटवीन द विकेट्स, तंत्राचा सपशेल अभाव अशी सगळी अशोभनीय अंगं काल व्यवस्थितपणे दाखवली गेली. अखेरच्या टप्प्यात 'कोवळा कर्णधार' मदतीस धावून आला म्हणून जरा तरी सन्मानजनक धावसंख्या नोंदवता आली.\nज्या खेळपट्टीवर शमी-यादव-मोहितने फलंदाजांना नाचवलं, तिथे विंडीजची गोलंदाजी काही सोपी जाणार नव्हतीच. जेरोम टेलर, आंद्रे रसेल, केमार रोच ह्यांचे खांदे आणि शमी, यादव, मोहितचे खांदे ह्यांच्यात वडाच्या झाडाचा बुंधा आणि अशोकाच्या झाडाचा बुंधा ह्यांच्याइतका फरक आहे. तर, ऑफ स्टंप बाहेरील जलदगती, उसळती गोलंदाजी आणि धवन-रोहितच्या बॅट्स ह्यांच्यात चुंबकीय आकर्षण आहे. कोहली जसा परवा पत्रकाराला ओळखताना चुकला तसाच हूकसाठी चेंडू निवडताना फसला. रहाणेच्या विकेटने हॉकआय प्रणालीच्या मर्यादा विंडीजच्या फलंदाजीप्रमाणे उघड्या पडल्या. रैना समोर आला की निर्जीव चेंडूसुद्धा स्वत:च आखूड टप्पा घेत असावा, त्याची ही उणीव इतकी सुस्पष्ट झाली आहे. जडेजाने पुन्हा एकदा हे सिद्ध केले की त्याच्या कुवतीपेक्षा मोठे रेकॉर्ड्स त्याच्या नावावर आहेत. १३४ वर ६ गडी बाद झाल्यावर फॉर्मात नसलेल्या धोनीवर सर्व मदार होती आणि त्याने संघाची डूबती नैया पार केली.\n१८३ धावांचं लक्ष्य माफक होतं, पण डावाच्या पहिल्या अर्ध्या भागात विंडीज गोलंदाजांनी त्या धावसंख्येत अजून १०० धावा जोडलेल्या असाव्यात असं भासवलं. पण नंतर मात्र स्वैरपणा वाढत गेला.\nभारताने अकरा षटकं राखून लक्ष्य साध्य केलं, तेव्हा निश्चितच विंडीजच्या खेळाडूंना वाटलं असेल की आपण ४५ षटकांत गाशा न गुंडाळता पूर्ण पन्नास षटकं खेळून काढली असती, तर.... तर कदाचित पाकिस्तानसाठी पुढील फेरीचा रस्ता अधिक जास्त कठीण असता आणि स्वत: विंडीजसाठी थोडासा सोपा.\nह्या विजयामुळे भारताचा मात्र पुढील फेरीतील प्रवेश निश्चित झाला. पण त्याचबरोबरच चांगल्या गोलंदाजीसमोर मोठे लक्ष्य गाठण्यासाठी खेळताना ही फलंदाजी ढेपाळू शकते, हेही समजून आलं. इथून पुढच्या सामन्यांसाठी एकच शुभेच्छा - 'पहिली फलंदाजी मिळो आणि तसे न झाल्यास २०० च्या आतले लक्ष्य असो \nकीपिंग माय फिंगर्स क्रॉस्ड \nह्या शृंखलेतील इतर लेख :- 'World Cup 2015'\nLabels: क्रिकेट, विश्वचषक २०१५\nआपलं नाव नक्की लिहा\nकोई ताज़ा हवा चली हैं (World Cup 2015)\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\nनिलेश पंडित - मराठी कविता\nनाविन्यशून्य अतिरंजित भडकपणाचा कडेलोट - मिर्झापूर (Mirzapur - Amazon Prime Web Series)\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-urban-sanitation-campaign-66733", "date_download": "2018-12-16T02:24:19Z", "digest": "sha1:UX7TGJDEF246NWEVIM3XHBKDOC3MZRHY", "length": 15152, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news Urban Sanitation Campaign नागरी स्वच्छता अभियानांतर्गत प्रभागांना बक्षीस वितरण | eSakal", "raw_content": "\nनागरी स्वच्छता अभियानांतर्गत प्रभागांना बक्षीस वितरण\nगुरुवार, 17 ऑगस्ट 2017\nकोल्हापूर - महापालिकेच्या संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान 2016-17 अंतर्गत स्पर्धेच्या पहिल्या फेरीतील बक्षीस पात्र वॉर्डना प्रमाणपत्रे वितरण महापौर हसीना फरास यांच्या हस्ते झाले. मंगळवारी (ता. 15) महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात हा कार्यक्रम झाला.\nकोल्हापूर - महापालिकेच्या संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान 2016-17 अंतर्गत स्पर्धेच्या पहिल्या फेरीतील बक्षीस पात्र वॉर्डना प्रमाणपत्रे वितरण महापौर हसीना फरास यांच्या हस्ते झाले. मंगळवारी (ता. 15) महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात हा कार्यक्रम झाला.\nया फेरीमध्ये गांधी मैदान विभागीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र.80 कणेरकरनगर क्रांतिसिंह नाना पाटीलनगर (प्राथमिक शिक्षण समिती सभापती वनिता देठे) प्रभागास प्रथम क्रमांक, तर प्रभाग क्र. 60 जवाहरनगर (नगरसेवक भूपाल शेटे) प्रभागास द्वितीय क्रमांक मिळाला. शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्र. 32 बिंदू चौक (नगरसेवक ईश्‍वर परमार) प्रथम, तर प्रभाग क्र.45 कैलासगडची स्वारी मंदिर (नगरसेवक संभाजी जाधव) द्वितीय, विभागीय कार्यालय क्र.3 (राजारामपुरी) अंतर्गत प्रभाग क्र. 38 टाकाळा खण माळी कॉलनी (नगरसेविका सविता भालकर) प्रथम तर प्रभाग क्र.36 राजारामपुरी (नगरसेवक संदीप कवाळे) द्वितीय, विभागीय कार्यालय क्र. 4 ताराराणी मार्केटअंतर्गत प्रभाग क्र.3 कसबा बावडा हनुमाननगर (स्थायी समिती सभापती डॉ. संदीप नेजदार) प्रथम, तर प्रभाग क्र. 7 सर्किट हाऊस (नगरसेविका अर्चना पागर) द्वितीय क्रमांक मिळाला. प्रथम क्रमांकास रुपये 10 हजार व प्रमाणपत्र, तर द्वितीय क्रमांकास रुपये 5 हजार व प्रमाणपत्र असे बक्षीस आहे. सहायक आयुक्त संजय भोसले यांनी सूत्रसंचालन केले.\nआयुक्त डॉ. अभिजित चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपमहापौर अर्जुन माने, स्थायी समिती सभापती डॉ. संदीप नेजदार, प्राथमिक शिक्षण समिती सभापती वनिता देठे, सभागृह नेता प्रवीण केसरकर, विरोधी पक्षनेता किरण शिराळे, प्रभाग समिती सभापती सुरेखा शहा, गटनेता सुनील पाटील, सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, नगरसेवक आशिष ढवळे, राजाराम गायकवाड, ईश्‍वर परमार, महेश सावंत, अशोक जाधव, तौफिक मुल्लाणी, अजिंक्‍य चव्हाण, अजित ठाणेकर, संभाजी जाधव, महेश सावंत, संजय मोहिते, नगरसेविका जयश्री जाधव, रिना कांबळे, सविता भालकर, मेहजबीन सुभेदार, सुनंदा मोहिते, रूपाराणी निकम, अर्चना पागर, ललिता बारामते, सरिता मोरे, प्र. उपायुक्त मंगेश शिंदे, प्र. सहायक आयुक्त संजय सरनाईक, मुख्य लेखापरीक्षक धनंजय आंदळे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आरोग्याधिकारी डॉ. अरुण वाडेकर, उपशहर अभियंता एस. के. माने, आर. के. जाधव, हर्षजित घाटगे, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, मुख्य आरोग��य निरीक्षक डॉ. विजय पाटील, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अंजली जाधव, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.\nयू-ट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थी स्वावलंबी\nपुणे : शिक्षणाबरोबरच कलेची आवड जोपासत महिन्यातील 10 ते 12 दिवस काम करून शहरातील दोन तरुण \"यू-ट्यूब'च्या माध्यमातून 15 ते 20 हजार रुपये कमावत...\nआपण एखादा साधासुधा समज हेच सत्य मानतो. इतकंच नव्हे, तर अनेकदा हा आपला साधा समज हे सत्य नाहीच, तर एक आभास असं कोणी सिद्ध करून दाखवलं, तर आपल्याला त्या...\nप्रवास एका ध्यासाचा (सतीश व्यास)\n\"गानतपस्वी पंडित सी. आर. व्यास यांच्याकडून संगीताचा वारसा मला मिळाला. मात्र, एका विशिष्ट वयात संतूरच्या सुरांनी मोहिनी घातली आणि त्याचा ध्यासच लागला...\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nदोनशे रूपयांसाठी गमावला जीव; फ्लेक्सबॅनर काढताना मृत्यू\nउल्हासनगर : वडिलांना हातभार लागावा म्हणून बारावीपर्यंत शिक्षण घेऊन मिळेल ते काम करणाऱ्या एका 18 वर्षीय तरुणाचा शाळेचा फ्लॅक्सबॅनर काढताना...\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2018-12-16T00:41:29Z", "digest": "sha1:7MB5BDT3YJBU3ACLIIPCJ5YZGSMFWSCK", "length": 6397, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चिखलीत तरुणावर तलवारीने वार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nचिखलीत तरुणावर तलवारीने वार\nपिंपरी – भांडणे करण्यापासून रोखणा-या तरुणाला टोळक्याने मारहाण करत त्याच्या मुलावर तलवारीने वार केला. हा प्रकार गुरुवारी (दि. 19) दुपारी तीनच्या सुमारास कुदळवाडी येथे घडला.\nइम्रान खान (वय 26, रा. पूर्णानगर, चिंचवड, पुणे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सात जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खान यांचे स्क्रॅप व किंग वजन काट्याचे दुकान आहे. गुरुवारी दुपारी अज्ञात सातजण वजन काट्याच्या दुकानासमोर भांडण करीत होते. खान यांनी त्यांना ‘माझ्या दुकानासमोर भांडण करून नका’ असे म्हणत भांडणे करण्यास रोखले. या रागातून टोळक्याने खान यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली.\nयावेळी खान यांचा मुलगा भांडण सोडविण्यासाठी आला असता, टोळक्यातील एकाने खान यांच्या मुलाच्या डोक्यात तलवारीने वार केला. यामध्ये खान यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही. पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर अवताडे तपास करीत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleडॉक्टरांची कमाल : २० वर्षांपूर्वी गिळलेले लायटर १० मिनिटांत काढले\nNext articleउत्कृष्ट पैलवानासाठी शक्‍ती व युक्‍तीची गरज – भेगडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/beed-news-patoda-sub-divisional-office-fire-65132", "date_download": "2018-12-16T01:33:14Z", "digest": "sha1:CO6TEMWOEEDYNACNKNCSRHHNO6HWAJEF", "length": 15864, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "beed news patoda Sub-divisional office fire पाच महिन्यात दुसऱ्यांदा पाटोदा उपविभागीय कार्यालयाला लावली आग | eSakal", "raw_content": "\nपाच महिन्यात दुसऱ्यांदा पाटोदा उपविभागीय कार्यालयाला लावली आग\nसोमवार, 7 ऑगस्ट 2017\nपंचायत समितीचे महत्वाचे दस्तावेज जळून खाक\nपाटोदा (बीड): पाटोदा उपविभागीय कार्यालयात आज (सोमवार) पहाटे पेट्रोलचे फुगे टाकून लावण्यात आलेल्या भीषण आगीत पाटोदा पंचायत समितीचे अत्यंत महत्वाचे दस्तावेजासह उपविभागीय कार्यालयाचे काही दस्तावेज तसेच संपूर्ण फर्निचर उपविभागीय अधिकारी यांच्या दालनातील खुर्च्या, टेबल याच्यासह या इमारतीचे अर्धे छतहि जाळून खाक झाले आहे.\nपंचायत समितीचे महत्वाचे दस्तावेज जळून खाक\nपाटोदा (बीड): पाटोदा उपविभागीय कार्यालयात आज (सोम��ार) पहाटे पेट्रोलचे फुगे टाकून लावण्यात आलेल्या भीषण आगीत पाटोदा पंचायत समितीचे अत्यंत महत्वाचे दस्तावेजासह उपविभागीय कार्यालयाचे काही दस्तावेज तसेच संपूर्ण फर्निचर उपविभागीय अधिकारी यांच्या दालनातील खुर्च्या, टेबल याच्यासह या इमारतीचे अर्धे छतहि जाळून खाक झाले आहे.\nमागील पाच महिन्यात दुसऱ्यांदा हे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न झाल्याने प्रचंड खळबळ उडाली असून, यामध्ये पाणी पुरवठा विभागाच्या महत्वाचे दस्तावेज तसेच म.ग्रा. रोहयो चे व बोगस चारा छावण्याचे दस्तावेज जाळून टाकण्यात आले आहे. हे जळीत कांड काही भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी व गुत्तेदार यांनी घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी कि, पाटोदा उपविभागीय अधिकारी कार्यालय या ठिकाणी पाटोदा पंचायत समितीचे महत्वाचे दस्तावेज ठेवण्यात आले होते. आज पहाटेच्या सुमारास या कार्यालयाला भीषण आग लागल्याचे आजू बाजूच्या रहिवाश्यांना लक्षात आले. यावेळी उपविभागीय कार्यालयात रात्र पाळीच्या कर्मचारीही हजार नव्हते. यानंतर लोकांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस व महसूलचे कर्मचारी घटनास्थळी येऊ पर्यंत या आगीत कार्यालयाची अर्धी बाजू व त्यातील दस्तावेज फर्निचर याचा अक्षरशः कोळसा झाला होता. विशेष बाब म्हणजे याच वर्षी १६ मार्च २०१७ रोजी म्हणजेच अवघ्या चार ते पाच महिन्यापूर्वीच हेच कार्यालय जाळण्याचा प्रयत्न झाला होता. त्याचीही अद्याप कोणतीही चौकशी झाली नाही व त्यातच आता थेट पेट्रोल चे फुगे टाकून अज्ञातांनी हे कार्यालय जाळल्याने सर्वत्र एकाच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती समझताच उपविभागीय अधिकारी राजेंद्र वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी पुढील कारवाईची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान, दुसऱ्यांदा हा प्रकार घडल्याने हे काम या प्रकारांतील भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांनी व गुत्तेदारांनी केल्याची चर्चा सुरु होती.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nआरक्षण संपविण्याचा छुपा अजेंडा\nपाचशे गरजू विद्यार्थ्यांना 'मदतीचा आधार'\nकोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची विश्रांती\nबेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरु; नागरिकांचे हाल\nक्रांतिदिनी मुंबईत घुमणार मराठ्यांचा निःशब्द एल्गार; दहा लाखांहून अधिक नोंदणी\nऔंढा नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nमहाराष्ट्र येत्या दोन वर्षांत दुष्काळमुक्त होऊ शकतो: फडणवीस\nखडसेंबाबतचा फैसला मुख्यमंत्र्यांच्या हाती\nदेश वाचवायचा असेल तर पंतप्रधानांनी देशात राहणे गरजेचे\nमहेतांचा राजीनामा घेऊनच चौकशी करावी- पृथ्वीराज चव्हाण\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीने दलित व आदिवासी समाजाच्या निधीचा कॉलनी परिसरात गैरवापर केल्याची चौकशी...\nसिमेंट रस्ते, नाल्याचे काम थांबवा\nनागपूर : ग्रामपंचायतींनी पाणीटंचाईच्या काळात सिमेंट रोड, नाल्यांची कामांना ब्रेक लावण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना...\nजिल्हा परिषद शाळांत धोक्याची घंटा\nपुणे - जिल्ह्यात अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. तेथे धोका पत्करून शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत आहेत....\nव्हरांड्याचे छत कोसळून ४ विद्यार्थी जखमी\nगराडे - नारायणपूर (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या व्हरांड्याचे छत कोसळून बुधवारी (ता. १२) दुपारी दोनच्या सुमारास चार विद्यार्थी जखमी झाली....\nशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिरसाई योजना कोलमडणार\nउंडवडी : शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिरसाई उपसा सिंचना योजना कोलमडली आहे. योजनेच्या साठवण तलावातचं पुरेसे पाणी नसल्याने शिरसाईच्या लाभार्थी...\nमंगळवेढा अंगणवाडी विभागाचा कारभार रामभरोसे\nभोसे - मंगळवेढा तालुक्यात बालविकास प्रकल्प अधिकारी पद रिक्त असल्याने अंगणवाडी विभागाचा कारभार रामभरोसे झाला आहे. कर्मचाऱ्यांना कोणीच वाली नाही,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87", "date_download": "2018-12-16T02:21:44Z", "digest": "sha1:YJGWY2JMSVDLHCLS452PVSWXUOG3YIGY", "length": 8003, "nlines": 84, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बाजीराव लोखंडे - विकिपीडिया", "raw_content": "\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nकृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.\nविकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत अनुसार काही अपवाद वगळता लेख शीर्षके मराठीतच असणे अभिप्रेत आहे.\nएकूण लेख संख्येच्या अंदाजे २% पेक्षा अधिक लेख भाषांतर प्रतिक्षेत (इंग्रजी मसुद्याच्या स्वरूपात) असू नयेत असा संकेत आहे.\nस्वतःच्या संपादन संख्येच्या २% पेक्षा अधिक लेखात मसुदे परभाषेत चिटकवू नयेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ ऑगस्ट २०१७ रोजी ०९:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5584066834765833988&title=Human%20Milk%20Bank%20in%20KEM%20Hospital&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-16T01:42:28Z", "digest": "sha1:GKOD7ATDXG527RISEAKJDS2LAGNIPSHK", "length": 9012, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘केईएम’ला ‘ह्युमन मिल्क बँक’ची देणगी", "raw_content": "\n‘केईएम’ला ‘ह्युमन मिल्क बँक’ची देणगी\nपुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे साउथतर्फे येथील केईएम हॉस्पिटलला ‘नेक्टर ह्युमन मिल्क बँक अँड लॅक्टेशन स���्व्हिसेस’ची देणगी दिली. ‘केईएम’चे वैद्यकीय संचालक डॉ. कुरूस कोयाजी, बालरोगचिकित्सा संचालक डॉ. आनंद पंडित, आणि रोटरी क्लब ऑफ पुणे साउथचे अध्यक्ष डॉ. किरण पुरोहित या वेळी उपस्थित होते.\nया प्रसंगी ‘केईएम’चे बालरोगचिकित्सा संचालक डॉ. पंडित म्हणाले, ‘मातेचे दूध न मिळाल्यास नवजात अर्भकांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. मातेचे दूध नवजात अर्भकाला सर्वोत्तम पोषण आणि आजार, संसर्गांपासून संरक्षण देते. या समस्येवर उपाय म्हणून दवाखान्यात ‘ह्युमन मिल्क बँक’ या संकल्पनेचा वापर केला जातो, जिथे ​​मातेचे दूध दात्यांकडून संकलित केले जाते आणि गरजू नवजात अर्भकांसाठी संरक्षित केले जाते. ‘केईएम’ येथील ‘नेक्टर’ ह्युमन मिल्क बँकमध्ये अत्याधुनिक ह्युमन मिल्क पाश्चरायझिंग मशीन ‘किमी’चा समावेश आहे. ज्यामुळे अशा मिल्क बँक्स स्थापन करण्याचा खर्च ५० लाखांवरून थेट दहा लाख इतका कमी येतो. यामुळे जवळजवळ प्रत्येक दवाखान्याला हे परवडण्यासारखे झाले आहे. असे जागतिक दर्जाचे उपकरण स्वीकारताना आम्हाला आनंद झाला आहे आणि यामुळे नवजात बालकांना सर्वोत्तम पोषण देणे शक्य होणार आहे.’\nरोटरी क्लब ऑफ पुणे साउथचे अध्यक्ष डॉ. पुरोहित म्हणाले, ‘महिला व बाल आरोग्य हा ‘रोटरी’साठी एक महत्त्वाचा विषय आहे आणि रोटरी क्लब ऑफ पुणे साउथ या बाबतीत अग्रेसर आहे. आमचे सदस्य, रोटेरियन सुधीर वाघमारे यांनी हे अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित केले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि यापुढे हा प्रकल्प इतर चॅरिटी हॉस्पिटल्समध्ये देखील राबविला जाईल, ज्यामुळे कुठल्याही बालकाला सर्वोत्तम पोषणाचा स्रोत असलेल्या मातेच्या दुधापासून वंचित रहावे लागणार नाही.’\nTags: पुणेरोटरी क्लब ऑफ पुणे साउथह्युमन मिल्क बँककेईएम हॉस्पिटलनेक्टरह्युमन मिल्क बँक अँड लॅक्टेशन सर्व्हिसेसPuneRotary Club of Pune SouthHuman Milk BankNectarKEM HospitalHuman Milk Bank & Lactation Servicesप्रेस रिलीज\nकिफायतशीर मानवी दूध पाश्चरायझर यंत्राची पुण्यात निर्मिती साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर माधव गडकरी यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n२२ प्रतिज्ञा अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन\n‘षड्ज’ आणि ‘अंतरंग’ १२ ते १४ डिसेंबर दरम्यान\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pdshinde.in/p/2018-19.html", "date_download": "2018-12-16T02:25:50Z", "digest": "sha1:ABPSQEX5E5IHSKONDR4Y5ACMZWYSCF66", "length": 14311, "nlines": 268, "source_domain": "www.pdshinde.in", "title": "माझी शाळा: पायाभूत चाचणी एक्सेल सॉफ्टवेअर व तक्ते", "raw_content": "\nकोरे फॉर्म / तक्ते\nभाषणे / जयंती / पुण्यतिथी\nशिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..\nपायाभूत चाचणी एक्सेल सॉफ्टवेअर व तक्ते\nपायाभूत चाचणी निकाल एक्सेल सॉफ्टवेअर खाली दिलेल्या बटणावर क्लिक करून डाऊनलोड करुन घ्या.\nआपल्याला हवे असणारे एक्सेल व पीडीएफ तक्ते डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या योग्य त्या शिर्षकाखालील DOWNLOAD या शब्दावर क्लिक करा.\nइयत्ता 2 री ते 8 वी सर्व तक्ते एकत्र आहेत. उदा- मराठी विषयासमोरील Excell या रकान्यातील Download या शब्दावर आपण क्लिक केल्यास इयत्ता 2 री ते 8 वी सर्व इयत्तांचे मराठी विषयाचे तक्ते एकत्र असणारी एक्सेल फाईल डाऊनलोड होईल. आपल्या गरजेनुसार आपण ठेऊन बाकी इयत्तांच्या शीट डिलीट करु शकता.\nशालेय पोषण आहार एक्सेल शिट्स\nसा.स. नोंदी एक्सेल शीटस\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nइयत्ता 9 वी नैदानिक चाचणी तक्ते\nसंकलित चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nशाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी\nसरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कायदे\nभारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती\nशाळा स्तरावरील विविध समित्या\nमूल्यमापन नोंदी कशा कराव्यात \nपहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी\nमित्रा App डाउनलोड करण्याविषयी\nनविन वेळापत्रक व तासिका विभागणी\nछान छान गोष्टी व्हिडीओ\nकोडी बनवा, रंगवा, खेळा\nबोधकथा / बोधपर गोष्टी\nअभ्यासात मागे राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी\nइतर उपक्रम / उत्सव\nपैसे कमवा ई- वॉलेटमधून\nपैसे कमवा ई- वॉलेटमधून\nश्री. परशुराम ज्ञानू शिंदे उपशिक्षक ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठुळी ता. आटपाडी जि. सांगली मूळ गाव – हिवरे त���. जत जि.सांगली मो. नं. 9011116046\nआज दिनांक व वेळ\n'माझी शाळा' अँड्रॉईड अॅप\nमाझी शाळा ब्लॉगचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी या इमेजवर क्लिक करा..\n'माझी शाळा' यू-ट्युब चॅनेल\nमाझे स्वनिर्मित व्हिडीओ पाहण्यासाठी वर दिसणार्‍या यु-ट्युबच्या इमेजवर क्लिक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.\n11 जून 2017 पासून एकूण भेटी\nवर दिसणार्‍या इमेजवर क्लिक करा आणि त्यानंतर Follow या बटणावर क्लिक करा.\nशैक्षणिक प्रगती चाचण्यांचे नियोजन\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - स्वाध्यायपुस्तिका\nआकारिक चाचणी क्र.1 प्रश्नपत्रिका\nपायाभूत चाचणी एक्सेल सॉफ्टवेअर व तक्ते\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद\nआधारकार्ड पॅन कार्डशी लिंक\n10 वी, 12 वी मार्कलिस्ट\nमतदार यादीत नाव शोधा\n७ वा वेतन आयोग पगार\nमहत्वाचे दाखले व कागदपत्रे\nमहत्वाचे टोल फ्री क्रमांक\nकसा भरावा कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज\nजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी\nब्लॉगवरील अपडेट मिळवण्यासाठी Like या बटणावर क्लिक करा.\nया ब्लॉगवरील बरीच माहिती संग्रहित असून ती सोशल मीडियावरून घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबाबत शहानिशा केलेली नाही. वाचकांना केवळ माहिती उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्यामुळे मूळ लेख, लेखक, त्यातील विचार याबाबतीत खात्री केलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/waghmare-killed-lankesh-unnamed-outfit-has-footprints-5-states-sit-123940", "date_download": "2018-12-16T02:01:35Z", "digest": "sha1:PCCOGJAJA3YA6QMY7AKLCBEVKWSBXFLT", "length": 12151, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Waghmare killed Lankesh unnamed outfit has footprints in 5 states SIT पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरण ; परशुराम वाघमारेने केली हत्या | eSakal", "raw_content": "\nपत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरण ; परशुराम वाघमारेने केली हत्या\nशुक्रवार, 15 जून 2018\nपत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचे गूढ उकलले असून, याप्रकरणातील सहावा आरोपी परशुराम वाघमारेने लंकेश यांच्यावर गोळी झाडून हत्या केली. याबाबतची माहिती विशेष तपास पथकाने (एसआयटी) शुक्रवारी दिली.\nबंगळुरु : पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचे गूढ उकलले असून, याप्रकरणातील सहावा आरोपी परशुराम वाघमारेने लंकेश यांच्यावर गोळी झाडून हत्या केली. याबाबतची माहिती विशेष तपास पथकाने (एसआयटी) शुक्रवारी दिली.\nपत्रकार गौरी लंकेश यांची मागील वर्षी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर याप्रकरणाचा तपास सुरु होता. ��ाप्रकरणी आतापर्यंत 6 आरोपींना पोलिसांनी अटक केली. यातील सहावा आरोपी असलेला परशुराम वाघमारेने लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या केली. याबाबत एसआयटीच्या विशेष तपास अधिकाऱ्यांनी सांगितले, की कॉम्रेड गोविंद पानसरे आणि एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येसाठी ज्या शस्त्रांचा वापर करण्यात आला होता. अशाच शस्त्रांचा वापर गौरी लंकेश यांच्या हत्येसाठीही करण्यात आला होता. परशुराम वाघमारे या आरोपीने लंकेश यांची गोळी झाडून हत्या केली. मात्र, ती शस्त्रे अद्याप हस्तगत करण्यात आली नाही, याबाबतची माहिती फॉरेन्सिक अहवालातून समोर आली आहे.\nदरम्यान, या टोळीचे नेटवर्क मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकात असल्याचे तपासात समोर आले. मात्र, त्यांचे नेटवर्क उत्तर प्रदेशमध्ये असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही.\nडॉ. दाभोलकर हत्याप्रकरणातील आरोपींना जामिन मंजूर\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनप्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केलेल्या अमोल काळे, राजेश बंगेरा व अमित देगावकर या...\nपानसरे हत्येप्रकरणी दोघेजण ताब्यात\nकोल्हापूर : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी भारत कुरणे व वासुदेव सूर्यवंशी या दोघांना कोल्हापूर एसआयटीने बंगळूर कारागृहातून काल...\n‘सनातनला वाचवणारे साधक कोण\nमुंबई - ‘कर्नाटक सरकारच्या विशेष तपास पथकाने गौरी लंकेश हत्याप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात सनातन संस्थेचे नाव आरोपी म्हणून घेतले आहे. यातूनच...\nपुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, एम. कलबुर्गी, गौरी लंकेश या चौघांच्या हत्येचा कट...\n#Jaganelive भंगार वेचून ‘त्या’ शिवताहेत फाटका संसार \nकितीही आधुनिक काळ आला तरी, काही महिलांच्या आयुष्यातील कष्ट काही संपत नाहीत. त्यातलंच एक उदाहरण म्हणजे, भंगार गोळा करणाऱ्या महिला\nगौरी लंकेश हत्या प्रकरणः किणयेत गोळ्या हस्‍तगत\nबेळगाव - पत्रकार गौरी लंकेश यांच्यासह ज्येष्ठ विचारवंतांच्या हत्येसाठी संशयितांना बेळगाव तालुक्‍यातील किणये येथे प्रशिक्षण देण्यात आल्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%B8%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-16T00:41:44Z", "digest": "sha1:7RL3G7KDT6JS3CFRS36YLMHOY6KNADPF", "length": 8379, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भाविकांना वासुदेवानंद सरस्वती स्वामींच्या पादुका दर्शनाचा लाभ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभाविकांना वासुदेवानंद सरस्वती स्वामींच्या पादुका दर्शनाचा लाभ\nवेद वासुदेव प्रतिष्ठान तर्फे “जपभिक्षे’ चे आवाहन\nचिंचवड – प्रभू दत्तात्रयांचे ज्ञानावतार प. पू. श्रीमद्‌ वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज पादुका दर्शन लाभ पिंपरी-चिंचवडच्या भाविकांना मिळाला. शहरात ठिकठिकाणी नागरिकांनी तीन दिवस पादुकांचे दर्शन घेतले. भाविकांना हा दुर्मिळ लाभ वेद वासुदेव प्रतिष्ठानने दिला. चिंचवड येथील श्री स्वामी समर्थ मठात श्रीराम मंदिरात पादुका भाविकांच्या दर्शनासाठी ठेवल्या होत्या. आग्रहास्तव 40 भाविकांच्या घरी देखील पादुकांचे पूजन झाले. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ महामंत्राचे प्रथम उच्चारणात ब्रह्मावर्त येथील मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सध्या वेद वासुदेव प्रतिष्ठान तर्फे प्रयत्न होत आहेत. ठिकठिकाणी भाविकांना वेद-वासुदेव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प. पू. अजितदादा तुकदेव यांचे मार्गदर्शन लाभले. जन प्रबोधनात त्यांनी प्राचीन तीर्थक्षेत्र श्री ब्रह्मावर्तची माहिती सांगितली. ब्रह्मावर्त गंगामातेच्या दक्षिण तीरावर कानपूरपासून 22 कि. मी. वर आहे. याच ठिकाणी प. पू. श्रीमद्‌ वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज चार चातु:मास व एकूण साडे चार वर्षे वास्तव्यास होते. सन्यासाश्रमात ब्रह्मावर्तव्यतिरिक्‍त कुठल्याच स्थानी इतके वास्तव्य केले नाही. येथेच “श्रीमद्‌ दत्तपुराणा’ ची रचना झाली व “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ महामंत्राचे प्रथम उच्चारण झाले. ब्रह्मदेवांनी स्थापन केलेले ब्रह्मेश्‍वर महादेव मंदिर येथे आहे व तेच झाशीची राणी लक्ष्मीबाई व तात्या टोपे या��चे गाव आहे. जीर्णोद्धारासाठी भाविकांना “जपभिक्षे’ चे आवाहन केले.\nगुरुवारी दगडुशेठ हलवाई दत्त मंदिर येथे पादुका दर्शनासाठी ठेवण्यात आल्‍या. चिंचवड येथील सर्व कार्यक्रमांचे नियोजन द्वारकानाथ खर्डे व वेद वासुदेव प्रतिष्ठानच्या सर्व भाविकांनी केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleस्वस्त धान्य दुकानदाराच्या विरोधात चार तास ठिय्या\nNext articleडॉ. आंबेडकर यांच्या विचारानेच भारत महासत्ता होईल -प्रा. डॉ. संदीप कांबळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.petrpikora.com/tag/downloads/", "date_download": "2018-12-16T00:42:17Z", "digest": "sha1:6UP6V3SI5IN4X23ABV2VRIEKNYCNVXWN", "length": 10346, "nlines": 117, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "डाउनलोड्स - मोफत संगीत बाजार डाउनलोड", "raw_content": "सुचालन जा सामग्री वगळा\nआर अँड बी आणि सोल संगीत\nसर्व श्रेणी फोटो आणि व्हिडिओ संगीत आणि गाणी व्हिडिओ\nसर्व श्रेणी फोटो आणि व्हिडिओ संगीत आणि गाणी व्हिडिओ\nपिनॅकल स्टुडिओ अंतिम 22\nपिनकॅक्शनल स्क्लेनुकू पॅनॅक स्टुअर्झिन पॅनॅक स्टुडिओ 22 च्या नवीन नावीनिमीच्या नवीन चित्रपटाची निर्मिती. केव्हल हेल्मिंगचे नूतनीकरण केलं आहे, हे सर्व काही नवीन वर्षाच्या अखेरीस उपलब्ध आहे, पण आम्ही आमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे.\nफायरप्लेस फ्री एमएक्सएक्सएक्सएक्स संगीत डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी संगीत\t 11.8.2018 11.8.2018\nफायरफॉक्स विनामूल्य एमपीएक्सएनएक्सएक्स संगीत डाउनलोड - व्यावसायिक आणि बिगर-व्यावसायिक वापरासाठी. या दुव्यावर क्लिक करून हे विनामूल्य डाउनलोड करा. आपण संगीत विनामूल्य वापरू शकता, उदाहरणार्थ, आपल्या YouTube व्हिडिओंमध्ये,\nWindows 10 स्प्रिंग निर्माते डाउनलोड्स अद्यतनित करा\nमायक्रोसॉफ्ट मायक्रोसॉफ्ट विंडोज आणि विंडोज 10 विंडोज ऑपरेटिंग सिस्टम ऑपरेटिंग सिस्टम. Ta Měla do systému přinést celou řadu vylepšení a nové funkce. नॅन्किन्सी ऑफिसिअल नॅपॉर्व्हर्ली.\nफ्री फ्लाईट एक्स XXX डाउनलोड\nखूप मोठे अंतर खूप मोठे अंतर 5 5 आगामी क्रिया FPS खुल्या जागतिक विकसित स्टुडिओ Ubisoft मंट्रियाल आणि मायक्रोसॉफ्ट विंडोज प्लॅटफॉर्म, 4 प्लेस्टेशन, Xbox एक Ubisoft प्रकाशित आहे\n4K 2018 archivbox dji djs जा डीजी माविक डीजी माविक प्रो Dji अभ्यास DJI प्रेत 4 आळशी आळशी EMBA EMBA spol. चे ro गुळगुळीत पुठ्ठा hrad Haje त्यांचा Jizerou Jablonec त्यांचा Jizerou राक्षस पर्वत पर्वत kvadroptéra दोरासंबंधी पुठ्ठा त्याचे झाड Lysa hora स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे मावसिक माविक प्रो पार्किंगची जागा पार्किंग Paseky त्यांचा Jizerou बनावट बनावट 3 बनावट 4 प्रगत अभ्यास पुस्तके बांधणारा Rokytnice skipas पास स्की रिसॉर्ट wreckage निवास व्यवस्था दोरीने ओढणे हिवाळा वरील पासून चेक नंदनवन\nवृत्तपत्र साइन अप करा\n... आणि प्राप्त प्रथम खरेदीसाठी $ 20 कूपन\n 24 / 7 ईमेल लिहा\nआम्ही सुरक्षित पैसे वापरत आहोत\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. या वेबसाइटचा वापर करून चालू ठेवून, आपण त्यांच्या वापराशी सहमत होता.\nकुकीज कशा नियंत्रित कराव्यात यासह अधिक शोधण्यासाठी, येथे पहा: कुकी धोरण\nरेटिंग: 5.0/ 5 21 मते\nरेटिंग: 5.0/ 5 12 मते\nरेटिंग: 5.0/ 5 11 मते\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nकॉपीराइट © 2018 फ्री प्रीमियम उत्तरदायी वर्डप्रेस थीम डाउनलोड्स थीम. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-12-16T00:48:14Z", "digest": "sha1:UFO66KU7Z4NIS5AXBFQP6XHUT3TJCY3S", "length": 6653, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दानला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख दान या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nबाबासाहेब अांबेडकर ‎ (← दुवे | संपादन)\nबौद्ध धर्म ‎ (← दुवे | संपादन)\nसत्त्वगुण ‎ (← दुवे | संपादन)\nगौतम बुद्ध ‎ (← दुवे | संपादन)\nअनित्य ‎ (← दुवे | संपादन)\nअभिधम्मपिटक ‎ (← दुवे | संपादन)\nनाताळ ‎ (← दुवे | संपादन)\nमहाबोधी विहार ‎ (← दुवे | संपादन)\nउत्तरक्रिया ‎ (← दुवे | संपादन)\nदेवदर्शन ‎ (← दुवे | संपादन)\nमहायान ‎ (← दुवे | संपादन)\nथेरवाद ‎ (← दुवे | संपादन)\nसात्त्विक आहार ‎ (← दुवे | संपादन)\nबुद्ध जयंती ‎ (← दुवे | संपादन)\nहीनयान ‎ (← दुवे | संपादन)\nअमिताभ ‎ (← दुवे | संपादन)\nशून्यता ‎ (← दुवे | संपादन)\nधम्म ‎ (← दुवे | संपादन)\nपॅगोडा ‎ (← दुवे | संपादन)\nस्त्रीचा पोशाख ‎ (← दुवे | संपादन)\nनिर���वाण ‎ (← दुवे | संपादन)\nवज्रयान ‎ (← दुवे | संपादन)\nईद-उल-फित्र ‎ (← दुवे | संपादन)\nबिंबिसार ‎ (← दुवे | संपादन)\nबोधगया ‎ (← दुवे | संपादन)\nलुंबिनी ‎ (← दुवे | संपादन)\nत्रिपिटक ‎ (← दुवे | संपादन)\nविहार ‎ (← दुवे | संपादन)\nदेहदान ‎ (← दुवे | संपादन)\nभारतामधील बौद्ध धर्म ‎ (← दुवे | संपादन)\nभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ‎ (← दुवे | संपादन)\nबोधिसत्व ‎ (← दुवे | संपादन)\nजगामधील बौद्ध धर्म ‎ (← दुवे | संपादन)\nचैत्य ‎ (← दुवे | संपादन)\nअष्टांगिक मार्ग ‎ (← दुवे | संपादन)\nबौद्ध धर्माचे संप्रदाय ‎ (← दुवे | संपादन)\nनवयान ‎ (← दुवे | संपादन)\nलोकक्षेम ‎ (← दुवे | संपादन)\nमहाराष्ट्रामधील बौद्ध धर्म ‎ (← दुवे | संपादन)\nबौद्ध संगीती ‎ (← दुवे | संपादन)\nबोधिवृक्ष ‎ (← दुवे | संपादन)\nबौद्ध साहित्य ‎ (← दुवे | संपादन)\nचार आर्यसत्य ‎ (← दुवे | संपादन)\nअर्हत ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:बौद्ध विषय सूची ‎ (← दुवे | संपादन)\nबुद्धत्व ‎ (← दुवे | संपादन)\nलाओसमधील बौद्ध धर्म ‎ (← दुवे | संपादन)\nमायादेवी विहार ‎ (← दुवे | संपादन)\nबौद्ध मंदिर ‎ (← दुवे | संपादन)\nगौतम बुद्धांच्या १० हस्त मुद्रा ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/immersion-rods/expensive-ovastar+immersion-rods-price-list.html", "date_download": "2018-12-16T01:19:50Z", "digest": "sha1:IVX6RCNRA3QY4WGX5KXXVA2RTSPCYFSK", "length": 11501, "nlines": 248, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग ववस्तार इमरसीव रॉड्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive ववस्तार इमरसीव रॉड्स Indiaकिंमत\nIndia 2018 Expensive ववस्तार इमरसीव रॉड्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 399 पर्यंत ह्या 16 Dec 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग इमरसीव रॉड्स. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. ��त्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग ववस्तार इमरसीव रॉड India मध्ये ववस्तार ओवीर 2922 2000 W इमरसीव हीटर रॉड वॉटर Rs. 399 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी ववस्तार इमरसीव रॉड्स < / strong>\n2 ववस्तार इमरसीव रॉड्स रुपये अधिक उपलब्ध आहेत. 239. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 399 येथे आपल्याला ववस्तार ओवीर 2922 2000 W इमरसीव हीटर रॉड वॉटर उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nशीर्ष 10ववस्तार इमरसीव रॉड्स\nववस्तार ओवीर 2922 2000 W इमरसीव हीटर रॉड वॉटर\n- हेअटींग एलिमेंट Copper\nववस्तार ओवीर 2904 1000 W इमरसीव हीटर रॉड वॉटर\n- हेअटींग एलिमेंट Copper\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://sukrutprakashan.com/reviews", "date_download": "2018-12-16T02:29:38Z", "digest": "sha1:JOADLUWVEBFQTFVPYZU3KG6PRPWCSFGR", "length": 2396, "nlines": 54, "source_domain": "sukrutprakashan.com", "title": "Reviews | Sukrut Prakashan", "raw_content": "\nधकाधकीच्या जीवनात आपण मनावर, शरीरावर नको तेवढा ताण देतो आहोत आणि त्यातून आजारी पडू या भीतीने घेरले जात आहोत. तात्कालिक कारणांसाठी ऍलोपॅथीचे औषध घेतल्यावर काही पर्यायी उपचार पद्धती अवलंबावी असा विचार करू लागलो आहोत. निरोगी जीवन जगण्याच्या इच्छेने पुन्हा आपण आयुर्वेदाकडे वळतो आहोत. आपल्या आजारांवर उपचार करून घेण्यासाठी वैद्याकडे जाऊ लागलो आहोत. त्याचवेळी आपल्या लक्षात येतं, की केवळ वैद्यांनी दिलेली औषधे पुरेशी नाहीत, आपली जीवनशैली आयुर्वेदीय असायला हवी. आपली आजी जे घरचे उपचार करायची ते आयुर्वेदीकच असायचे की जे कुटुंबात परंपरेने चालत आलेले होते, ते तर आता विसरले गेले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/lip-balms/expensive-vaadi+lip-balms-price-list.html", "date_download": "2018-12-16T01:30:29Z", "digest": "sha1:NLPVCWFQRGXTJI6H6XAYC6Z3OCJYLNK5", "length": 12454, "nlines": 288, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग वाडी लीप ब्लम्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive वाडी लीप ब्लम्स Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 320 पर्यंत ह्या 16 Dec 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग लीप ब्लम्स. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग वाडी लीप बालम India मध्ये वाडी सुपर वळून पॅक ऑफ 8 लीप बालम मिंट Rs. 320 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी वाडी लीप ब्लम्स < / strong>\n4 वाडी लीप ब्लम्स रुपये अधिक उपलब्ध आहेत. 192. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 320 येथे आपल्याला वाडी सुपर वळून पॅक ऑफ 8 लीप बालम मिंट उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 4 उत्पादने\nशीर्ष 10वाडी लीप ब्लम्स\nवाडी सुपर वळून पॅक ऑफ 8 लीप बालम मिंट\n- उडेल फॉर Men\n- कंटेनर तुपे Jar\nवाडी लीची लीप बालम पॅक ऑफ 6\n- उडेल फॉर Men\n- कंटेनर तुपे Jar\nवाडी ब्ल्यूबेरी लीप बालम पॅक ऑफ 6\n- उडेल फॉर Men\n- कंटेनर तुपे Jar\nवाडी सुपर वळून पॅक ऑफ 8 लीप बालम औरंगे & शेर बटर\n- उडेल फॉर Women\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/maharashtra/if-redevelopment-buildings-restored-criminal/", "date_download": "2018-12-16T02:44:56Z", "digest": "sha1:GY46VTFFGUR7OYLJNAXHMBHWFTSQ4SVJ", "length": 29045, "nlines": 379, "source_domain": "www.lokmat.com", "title": "If The Redevelopment Of Buildings Is Restored, The Criminal | इमारतींचा पुनर्विकास रखडविल्यास फौजदारी | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १६ डिसेंबर २०१८\nसाने गुरुजी कथामाला चळवळीला समर्पण\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\n‘ऑनलाइन डेटिंग’ करताना जरा जपून... कुठे सेक्स रॅकेट तर कुठे फसवणुकीचे जाळे\nमुख्यमंत्र्यांची शिवसेनेला युतीसाठी पुन्हा हाक\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nउत्तर भारतीय महापंचायतचे अध्यक्ष विनय दुबे पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ता योगेंद्र तिवारीही पोलिसांच्या ताब्यात. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी दादरहून घेतले ताब्यात.\nपर्थ - अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला चौथा झटका, 51 धावांवर बाद\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड��सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nउत्तर भारतीय महापंचायतचे अध्यक्ष विनय दुबे पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ता योगेंद्र तिवारीही पोलिसांच्या ताब्यात. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी दादरहून घेतले ताब्यात.\nपर्थ - अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला चौथा झटका, 51 धावांवर बाद\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुम��क्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nAll post in लाइव न्यूज़\nइमारतींचा पुनर्विकास रखडविल्यास फौजदारी\nइमारतींचा पुनर्विकास रखडविल्यास फौजदारी\nनिवासी इमारतींचा पुनर्विकास रखडवून तेथील रहिवाशांच्या पर्यायी निवासाची व्यवस्था न करणाºया वा त्यांना घरभाडे न देणाºया विकासकांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असे आश्वासन गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी मंगळवारी विधानसभेत दिले.\nइमारतींचा पुनर्विकास रखडविल्यास फौजदारी\nमुंबई - निवासी इमारतींचा पुनर्विकास रखडवून तेथील रहिवाशांच्या पर्यायी निवासाची व्यवस्था न करणाºया वा त्यांना घरभाडे न देणाºया विकासकांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असे आश्वासन गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी मंगळवारी विधानसभेत दिले.\nदादर परिसरातील छाप्रा व मोहसीन या इमारतींच्या पुनर्विकासात नागरिकांच्या झालेल्या फसवणुकीबाबत शिवसेनेचे सदा सरवणकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या दोन्ही इमारतींचा पुनर्विकास पाच वर्षांपासून रखडला आहे. तेथील रहिवाशांना विकासकाने वाºयावर सोडले आहे. दादर परिसरात अशा १७ इमारतींमधील रहिवाशांचे हाल होत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मुंबईत अशा शेकडो इमारती असून नागरिकांची फसवणूक मुख्यमंत्र्यांनी स्वत: हस्तक्षेप करून थांबवावी अशी मागणी सरवणकर, काँग्रेसचे अमीन पटेल आणि भाजपाचे योगेश सागर यांनी केली. या संदर्भात वायकर यांनी सांगितले की, छाप्रा व मोहसिन या इमारतींचा विकासक सध्या आर्थिक गुन्ह्यांमध्ये तुरुंगात आहे. मात्र, अशा इमारतींतील लोकांना हक्काचे घरही लवकर मिळत नाही आणि घरभाडेही दिले जात नाही. अशा प्रकरणांमध्ये विकासकांविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाईल.\nसरकार सकारात्मक निर्णय घेईल\nम्हाडाच्या इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे काम बंद पडले आ���े. याबाबत राज्य शासन अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत धोरण तयार करेल. जे विकासक भाडेकरुंना भाडे देत नाही त्यांच्यासाठी संक्रमण शिबिरांत राहण्यास परवानगी देण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे वायकर यांनी सांगितले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमराठा आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना एसटीमध्ये नोकरी\nविदर्भ, मराठवाड्याला प्रलंबित कृषीपंप जोडणीसाठी 200 कोटी मिळणार\nसनातन संस्थेला वाचवणारे सरकारमधील साधक कोण, अशोक चव्हाण यांचा सवाल\nजनतेशी ठगबाजी करणाऱ्या सरकारचा चहा कशाला प्यायचा, विरोधकांचा सवाल\nआणखी २६८ मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर, शेतकऱ्यांना मिळणार मदत\n गडचिरोलीतील बालरुग्णालयात सहा महिन्यांत १०० बालमृत्यू\nराज्यात एक कोटीहून अधिक पशुधन दुष्काळाने बाधित\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 15 डिसेंबर\nमाझी कृषी योजना : बियाणे व लागवड साहित्य योजना\nवर्गवारी होईना ‘अपडेट’; मराठा विद्यार्थी त्रस्त\nनोटाबंदीपासून ५०० कामगार वेतनाविना; नवी मुंबईतील द शर्ट कंपनीतील प्रकार\nधनगर आरक्षासाठी मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला जाणार\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nआधुनिक कचरापेटीच्या सहा सेन्सर चीप चोरीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pdshinde.in/p/blog-page_980.html", "date_download": "2018-12-16T02:26:11Z", "digest": "sha1:LSVT5EZYLEDQCSAOJXSZACHUZFNIWP64", "length": 14458, "nlines": 278, "source_domain": "www.pdshinde.in", "title": "माझी शाळा: देशभक्तीपर गीते", "raw_content": "\nकोरे फॉर्म / तक्ते\nभाषणे / जयंती / पुण्यतिथी\nशिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..\nआपल्याला हवे असणारे देशभक्तीपर गीत डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या शिर्षकावर क्लिक करा.\n1. आवो बच्चो तुम्हे दिखाए\n2. अब तुम्हारे हवाले वतन साथियो\n3. एे मेरे वतन के लोगो\n4. एे वतन, एे वतन\n5. एे वतन तेरे लिए\n6. छोडो कल की बाते\n7. हम लाए है तुफान से\n9. इन्साफ की डगर पे\n10. वो भारत देश है मेरा\n11. मेरा रंग दे\n12. मेरे देश मे पवन चले\n13. मेरे देश की धरती\n14. नन्हा मुन्ना राही हुं\n15. साथी हाथ बढाना\n16. सारे जहांसे अच्छा\n17. सुनो गौर से दुनियावालो\n19. ये देश है वीर जवानों का\n20. उंच उंच गगनात तिरंगा\n21. एे प्यारी भारत मॉं\n22. जय तू शौर्यशालिनी\n23. बलसागर भारत होवो\n24. वंदे मातरम् ( राष्ट्रगीत )\n25. सारे जहॉंसे ��च्छा 2\n26. हा देश माझा याचे भान\n27. हिंद देश के निवासी\n28. हिमालयाशी सांगती नाते\n29. हे राष्ट्र देवतांचे\n30. हे शिवसुंदर समरशालिनी\nशालेय पोषण आहार एक्सेल शिट्स\nसा.स. नोंदी एक्सेल शीटस\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nइयत्ता 9 वी नैदानिक चाचणी तक्ते\nसंकलित चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nशाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी\nसरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कायदे\nभारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती\nशाळा स्तरावरील विविध समित्या\nमूल्यमापन नोंदी कशा कराव्यात \nपहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी\nमित्रा App डाउनलोड करण्याविषयी\nनविन वेळापत्रक व तासिका विभागणी\nछान छान गोष्टी व्हिडीओ\nकोडी बनवा, रंगवा, खेळा\nबोधकथा / बोधपर गोष्टी\nअभ्यासात मागे राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी\nइतर उपक्रम / उत्सव\nपैसे कमवा ई- वॉलेटमधून\nपैसे कमवा ई- वॉलेटमधून\nश्री. परशुराम ज्ञानू शिंदे उपशिक्षक ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठुळी ता. आटपाडी जि. सांगली मूळ गाव – हिवरे ता. जत जि.सांगली मो. नं. 9011116046\nआज दिनांक व वेळ\n'माझी शाळा' अँड्रॉईड अॅप\nमाझी शाळा ब्लॉगचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी या इमेजवर क्लिक करा..\n'माझी शाळा' यू-ट्युब चॅनेल\nमाझे स्वनिर्मित व्हिडीओ पाहण्यासाठी वर दिसणार्‍या यु-ट्युबच्या इमेजवर क्लिक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.\n11 जून 2017 पासून एकूण भेटी\nवर दिसणार्‍या इमेजवर क्लिक करा आणि त्यानंतर Follow या बटणावर क्लिक करा.\nशैक्षणिक प्रगती चाचण्यांचे नियोजन\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - स्वाध्यायपुस्तिका\nआकारिक चाचणी क्र.1 प्रश्नपत्रिका\nपायाभूत चाचणी एक्सेल सॉफ्टवेअर व तक्ते\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद\nआधारकार्ड पॅन कार्डशी लिंक\n10 वी, 12 वी मार्कलिस्ट\nमतदार यादीत नाव शोधा\n७ वा वेतन आयोग पगार\nमहत्वाचे दाखले व कागदपत्रे\nमहत्वाचे टोल फ्री क्रमांक\nकसा भरावा कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज\nजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी\nब्लॉगवरील अपडेट मिळवण्यासाठी Like या बटणावर क्लिक करा.\nया ब्लॉगवरील बरीच माहिती संग्रहित असून ती सोशल मीडियावरून घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबाबत शहानिशा केलेली नाही. वाचकांना केवळ माहिती उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्यामुळे मूळ लेख, लेखक, त्यातील विचार याबाबतीत खात्री केलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/jaypal-singh/", "date_download": "2018-12-16T02:20:38Z", "digest": "sha1:HX45BZCNIC6AUPRGR75VRXXTY3ENCUJW", "length": 6589, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Jaypal Singh Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nहॉकीत गोल्डमेडल मिळवून देणाऱ्या आणि आदिवासींना आरक्षण मिळवून देणाऱ्या अवलियाची कहाणी\nनागा नेत्यांना शांत करण्याच श्रेय जयपाल यांना जातं. त्यांनी नागा नेत्यांची भेट घेऊन त्यांच्यातली फुटीरता शमवली आणि पूर्वांचल शांत झाला.\nतीन कोटींच्या बंगल्यात राहूनही ‘ती’ रस्त्यावर स्टॉल लावते वाचा महत्वाकांक्षी महिलेची कहाणी\nमाश्यांच्या डोळ्यातील बुबुळ ते जन्माला येऊ घातलेलं बदकाचं पिल्लू: जगभरातील विचित्र ब्रेकफास्ट\nहिंदू धर्मातील “शाकाहाराचं” उदात्तीकरण मोजक्याच समूहांच्या अहंकारातून\nनासाच्या भारतीय वंशाच्या महिला शास्त्रज्ञांचा नवा प्रकल्प : भारताची मान अभिमानाने उंचावणार\nएक मध्यमवर्गीय मराठी माणूस, भारत-नॉर्थ कोरिया संबंध दृढ करण्यासाठी भारताने पाठवलेला शिलेदार\nमाणसाऐवजी टेक्नोलॉजीवर विश्वास ठेवला आणि सरळ नदीत जाऊन कोसळला\nदारूबद्दलच्या या अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका \nलढण्याची प्रेरणा देणारी आमची आजी\nमोठमोठाल्या सेलेब्रिटींना लाजवतील असे बंगले – खास कुत्र्यांसाठी बनवलेले\nजगप्रसिद्ध Academy Awards च्या बाहुलीला “Oscars” नाव कसं पडलं-जाणून घ्या\nस्वयंपाक घरातील छोट्या-छोट्या तापदायक गोष्टींवर सोपे उपाय\nतुमच्या बालपणाच्या आठवणी खोट्या आहेत\nमुलींची पहिली मासिक पाळी येथे “साजरी” केली जाते…\nव्लादिमिर पुतीनबद्दल 11 गमतीदार facts ज्या तुम्हाला माहिती नाहीयेत\nGoogleच्या CEO सुंदर पिचैंनी सांगितले यशाचे ५ मंत्र\nनक्षल्यांची दहशत विरूद्ध शिक्षिकेचे धाडस- बस्तरमधील एका शिक्षिकेच्या जिद्दीची कथा\nमोदी लाटेच्या अजूनही न ओसरलेल्या प्रभावात टिकून राहण्यासाठी प्रादेशिक पक्ष धडपडत आहेत का\nबॉलीवूडमध्ये आपल्या अनोख्या अंदाजासाठी गाजलेल्या या खलनायकांची मुलं काय करतात माहिती आहे\n“…पण समलैंगिक संबंध अनैसर्गिकच” : असं मत असणाऱ्यांसाठी, खास निसर्ग-ज्ञानाचा छोटासा धडा\nअंधश्रध्दांमागचे अज्ञात “विज्ञान”: लोक अशक्य गोष्टींवर विश्वास का ठेवतात\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.eenaduindia.com/Gallery/RegionalGallery", "date_download": "2018-12-16T02:35:39Z", "digest": "sha1:VCMLZE2ZC5K3E3SLHI7KNGHONXJP3TTU", "length": 12293, "nlines": 288, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "कलांगण,गॅलरी", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nसोल्जरॅथॉन : वीरांच्या स्मरणार्थ दिल्लीत 'हाफ मॅरॅथॉन'चे आयोजन\nमुख्‍य पान फोटो आणि व्हिडिओ कलांगण\nही 'लकी जोडी' गाजवणार मराठी सिनेमा\nपाहा मराठमोळ्या आदिनाथ कोठारेचे 'हे' खास फोटो...\nपर्ण पेठेचा नवा सिनेमा 'टेक केअर गुड नाईट’\nसई ताम्हणकरचे लेटेस्ट फोटो\nमोनालिसाचा बंगाली अंदाज... बनणार 'झुमा भाभी'\nपहा हे मराठी कपल कुठे करतायेत हॉलिडे एंजॉय...\nपहा काय आवडते मृण्मयीला \nपहा कोणावर प्रेम करते पुजा ...\nमराठमोळ्या अभिनेत्रींचे टॅटू प्रेम...\nउर्मिला-आदिनाथच्या चिमुकलीचे हे आहे नाव...\nगुरूपौर्णिमेच्या दिवशी स्वप्नील जोशी पोहोचला...\nम्हाडाचे घर मिळाले, मात्र रहिवाशी जगतायेत अशा...\nईनाडू मराठीमध्ये गुढीपाडवा जल्लोषात साजरा...\n'त्रिपुरी' पौर्णिमेनिमित्त.. उजळला बाणगंगेचा...\nमराठी Filmfare Awards मध्ये.. तारकांची चमक\n'सर्वपक्षीय' मान्यवर.. एकाच मंचावर\n'अमृत महोत्सवी' प्रवासाचा... सुरेल सोहळा\n'उत्सव नात्यांचा'... साज सुरांचा\nझी मराठी अवॉर्ड्स : 'नामांकन' सोहळ्यातील धमाल\n'भिकारी'च्या मुहुर्तावर पोहोचले बच्चन\nगांधीनगरमध्ये अनोख्या पद्धतीने साजरी झाली...\n'ये रे ये रे पैसा' : प्रेक्षकांसाठी नवी...\nजेव्हा 'गच्चीवर' भेटतात 'ते' दोघे...\nअतरंगी 'देवा' येतोय.. तुमच्या भेटीला\nउच्चवर्णातील उच्च-निचतेची चिरफाड : 'दशक्रिया'\n'न्यूड' चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित...\n'त्या' दोघी येतायत.. तुम्हाला भेटायला\nमुंबई-पुणे-मुंबई 3 ... शूटिंग सुरु\nफास्टर फेणेचे... धमाल 'फाफे' गाणे रिलीज\nएकाच दिवशी '6' नवे 'मराठी' चित्रपट..\nगोष्ट 'त्या' एका जोडप्याची...\nतरुणांच्या मनातील विचारांना उलगडणारा... 'बस...\n'माझ्या नवऱ्याची बायको' : खास निमित्ताने झाले...\nनवी मालिका : 'तुझं माझं ब्रेकअप'\nनवी मालिका : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’\n'निलेश - अनुष्काची' जमली जोडी...\nराणा आणि अंजली यांचा विवाह\nमाझ्या नवऱ्याची बायकोच्या सेटवर नाताळची...\nशिव आणि गौरीचा विवाहसोहळा\nचला हवा येऊ द्या नॉट आऊट २००\nसावळ्या गोंधळाची थुकरटवाडीत 'गटारी पहाट' \nचला हवा येऊ द्या च्या सेट वर 'मदारी'ची टीम\nजय मल्हारची टीम चला हवा येऊ द्या मध्ये, फोटो...\n'चला हव�� येऊ द्या' मध्ये सलमान खान\nया फळांच्या फक्त वासानेच होईल तुमचे वजन कमी\nअनेकजण वाढलेल्या वजनाने त्रस्त असतात. वजन कमी\n'या' लोकांना बदाम खाणे ठरू शकते धोकादायक आजपर्यंत तुम्ही बादाम खाण्याचे अनेक फायदे ऐकले\nमधुमेह रुग्णही आनंदाने खाऊ शकतील हे ७ गोडपदार्थ मधुमेह रुग्णांना डॉक्टर नेहमी गोड\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज रायबरेली दौरा; काँग्रेस समर्थक आक्रमक\nनवी दिल्ली - पंतप्रधान\nविजय दिवस : ९६ हजार पाकिस्तानी सैनिकांना परास्त करत भारताने रचला होता इतिहास\n'निर्भया'नंतरची ६ वर्षे : घराबाहेरचे जग मुली-महिलांसाठी किती सुरक्षित \nनेपाळ: मिनीट्रक नदीत कोसळून भीषण अपघात, १८ ठार तर १६ जखमी\nकाठमांडू - सेंट्रल नेपाळ येथे\nमिक मुलवानी व्हाईट हाऊसचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी, ट्विटद्वारे ट्रम्प यांची घोषणा\nसौदीच्या राजाचा भंडाफोड करणारा खशोग्गी जेव्हा लादेनलाही म्हणायचा... नवी दिल्ली - 'टाईम'\nप्रियंका निकच्या विवाहाचे दुर्मिळ फोटो\nB'day Spl : याद आ रहा है तेरा प्यार..\n'दीपवीर'चा रिसेप्शनमधला शाही लूक, पाहा फोटो\nपाहा 'दीपवीर'च्या लग्नाचा अल्बम\nकरिना कपूरचा ब्रायडल लूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/first-look-of-tiger-jinda-hai-117101800024_1.html", "date_download": "2018-12-16T00:57:02Z", "digest": "sha1:77PEIRU7DNFGU2NLZVDVGUJSBCMQLKDT", "length": 7706, "nlines": 112, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "'टायगर जिंदा है' चा पाहिला लूक रिलीज | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n'टायगर जिंदा है' चा पाहिला लूक रिलीज\nसलमान खानने ट्विटरच्या माध्यामातून 'टायगर जिंदा है' या चित्रपटाचा पाहिला लूक चाहत्यांच्या भेटीला आणला आहे. 'एक था टायगर' या चित्रपटाचा सिक्वेल 'टायगर जिंदा है' यंदाच्या ख्रिस्मसला रसिकांच्या भेटीला येणार आहे.\n'टायगर जिंदा है' या चित्रपटातून बर्‍याच वर्षांनी सलमान खान आणि कॅटरिना कैफ ही रोमॅंटिक जोडी पदद्यावर पाहायला मिळणार आहे.\nत्यामुळे सलमान- कॅटरिनाच्या फॅन्समध्ये या चित्रपटाबाबत फारच उत्सुकता आहे.\nया चित्रपटाचा ट्रेलर ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात रिलीज करण्यात येईल अशी माहितीही देण्यात आली आहे.\nजस्टीन बिबर चे ‘बेबी' गाणे झाले डिसलाईक\n... आणि अशाप्रकारे केले रोहितने सर्वांना प्रोत���साहित\n‘तेरा इंतजार’सिनेमाचा टीजर रिलीज\nसलमानने कुत्र्यांची माफी मागितली\n‘कौन बनेगा करोडपती ९’ टीआरपीत टॉपवर\nयावर अधिक वाचा :\nमातीचा देह मातीत मिसळण्यापूर्वी...\nनिरंतर माळेतून एक मोती गळतो आहे, तारखांच्या जिन्यातून डिसेंबर पळतो आहे .. काही चेहरे ...\nमी शाहरुखला घाबरून राहायचे\nअभिनेत्री कॅटरिना कैफ सध्या आपला आगामी चित्रपट झिरोच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी ...\nझरीन खानच्या कारचा अपघात, बाइकस्वाराचा मृत्यू, अभिनेत्री ...\nबॉलीवूड अभिनेत्री झरीन खानच्या कारच्या गोव्यात अपघात झाला. तिच्या कार आणि बाइकमध्ये ...\nरणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज \nमराठीची प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंगची खुप मोठी चाहती ...\nबाळासाहेब यांचा मराठी आवाज या मराठी कलाकाराचा\nशिवसेना प्रमुख तसेच तमाम मराठी तरुण राजकारनी यांचे आदर्श दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/hastapadguptasana-steps/", "date_download": "2018-12-16T02:24:35Z", "digest": "sha1:B2VPUIF2T5WOT3KVHXQNI25VZHXOKFJ5", "length": 8699, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हस्तपादगुप्तासन – रक्तशुध्दी करून शरीर तेजस्वी बनवणारे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nहस्तपादगुप्तासन – रक्तशुध्दी करून शरीर तेजस्वी बनवणारे\nहे आसन करताना दोन्ही पाय गुडघ्यात दुमडावे. वज्रासनात बसावे. पायाच्या टाचा एकमेकांना चिकटवून त्यावर बसावे. दोन्ही हात कोपरामध्ये दुमडून मनगटावर मनगट ठेवून शरीराच्या पाठीमागे विरुद्ध दिशांनी हात एकमेकांवर ठेवून ते हात पायांच्या अंगठ्याजवळ न्यावेत. जमल्यास अंगठे पकडण्याचा प्रयत्न करावा.\nदोन्ही नाकपुड्यांनी भरपूर श्‍वास घेऊन श्‍वासानी छाती भरावी आणि श्‍वास रोखावा. आपल्या कुवतीनुसार हळूहळू श्‍वास सोडावा. या आसनामुळे हातापायांचे स्नायू मजबूत होतात. दमा असलेल्या लोकांनी हे आसन नियमित केल्यास त्यांना त्याचा फायदा होतो. या आसनामुळे अनेक फायदे होतात.\nपोट साफ राहते. तसेच रक्‍तशुद्धी होते. श्‍वासनलिका शुद्ध होऊन त्यांचे कार्य उत्तम प्रकारे होऊ लागते. शरीर तेजस्वी बनते. ज्यांना शरीरात गाठी झाल्या असतील त्यांनी गाठी दूर करण्यासाठी शरीराला तेलाचे मर्दन करून हे आसन ��रावे. यामुळे गाठींचा आजार दूर पळतो.\nसंभोगशक्‍ती वाढवणारे हे आसन आहे. दोन्ही पाय मजबूत होतात. एखादी व्यक्‍ती अशक्‍त असेल तर ती हस्तपादगुप्तासन करून आपली शक्‍ती वाढवू शकते. या आसनाचा कालावधी पाच ते सात मिनिटे असला तरी सुद्धा सातत्याने हे आसन केले असता फायदा मिळतो.\nहे आसन पहिलवानांनी जरूर करावे. ज्यांना आपले शरीर पिळदार, घाटदार करायचे आहे अशा पुरुषांनी हे आसन नियमित करावे.\nआसन करण्यापूर्वी जर तैलमर्दन केले आणि मग आसन केले तर त्याचा परिणाम चांगला होतो. शरीरामध्ये काहीवेळा अशुद्ध रक्‍तामुळे गाठी निर्माण होतात त्या गाठी जायला हे आसन मदत करते. त्याचप्रमाणे आसन करताना श्‍वासाचे तंत्र योग्य हवे.\nआसनाची आदर्श आवस्था घेतली असता श्‍वास रोखता आला पाहिजे व ते कुंभक टिकवता आले पाहिजे. बाह्यकुंभकाचा सराव हा योग्यतज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखालीच करावा. श्‍वासनलिकेची शुद्धता या आसनाने होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleउत्कटासन – गॅसेसचा त्रास कमी करणारे\nNext articleनिर्मला सीतारामन यांची अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांशी चर्चा\nझटपट वजन कमी करण्याची घाई\nमुलांना वाचवा थंडीतील आजारापासून\nताणतणाव चांगला की वाईट \nसंधीवातावर नियंत्रण (भाग 2)\nताणतणाव चांगला की वाईट (भाग2)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A4%BF/", "date_download": "2018-12-16T01:25:26Z", "digest": "sha1:7LOGJ6NFSLUBLSGM5NHAEGGFM4QJULDU", "length": 17703, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आठवण : आठवणीतील सुशि | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआठवण : आठवणीतील सुशि\nसुशि अर्थात सुहास शिरवळकर. मराठी कादंबरीकार आणि रहस्य कथालेखक अशी त्यांची ओळख. 15 नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस. 15 वर्षे झाली त्यांना आपल्यातून जाऊन, पण त्यांच्या लेखनाचे गारूड अजूनही कायम आहे. सुशिंचे जाणे अजूनही अनेकांना खरे वाटत नाही. त्यांना भेटण्यासाठी, त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी, एखाद्या कथेचे रूपांतर करण्यासाठी परवानगी हवी म्हणून येणारेही अनेकजण आहेत. पन्नाशी-साठी ओलांडलेल्या चाहत्या वर्गाप्रमाणेच आजची तरुणाईही त्यांच्या लिखाणावर भरभरून प्रेम करते. या आठवणींना सुहास शिरवळकर यांच्या पत्नी श्रीमती सुगंधा शिरवळकर यांनी दिल���ला उजाळा…\nसुशि यांचा 1973 साली सुरू झालेला लेखन प्रवास त्यांच्या जाण्यापर्यंत म्हणजे 2003 पर्यंत अव्याहतपणे सुरू होता. लघुकथा, रहस्यकथा आदी विविध अंगांनी त्यांचे लेखन झाले. आमचे लग्न झाले तेव्हा ते शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला होते. लिखाणाच्या उर्मीतूनच त्यांनी शाळेतील नोकरी सोडून लेखनाचा मार्ग स्वीकारला. नोकरी सोडून लेखनाकडे वळावे, असा तो काळ नव्हता, पण त्यांचे नोकरीत मनच रमत नव्हते. लग्नानंतर एका वर्षाने व्यवसाय म्हणून त्यांचा लेखनप्रवास सुरू झाला.\n300 पेक्षा जास्त पुस्तकांचे त्यांनी लिखाण केले. अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा चाहतावर्ग निर्माण झाला. मित्रपरिवारही खूप मोठा-वेगवेगळ्या क्षेत्रातील. डॉक्‍टर, वकील, चित्रकार, एवढेच काय, एसटी ड्रायव्हर, कंडक्‍टरसुद्धा चिपळूण प्रवासातील एक प्रसंग कायम आठवणीत राहणारा आहे. एसटीने चिपळूणला जात असताना ते कंडक्‍टरच्या शेजारीच बसले होते. ते कंडक्‍टर महाशय सुशिंचेच एक पुस्तक अगदी तल्लीन होऊन वाचत होते.\nपुस्तकाच्या शेवटच्या पानावरील फोटो आणि शेजारी बसलेली व्यक्ती ही एकच आहे हे जेंव्हा त्या कंडक्‍टरना समजले, तेव्हा ते वेडेच झाले. सुशिंना ते त्याच एसटीमधूनच प्रवाशांसह स्वत:च्या घरी घेऊन गेले. एसटी स्टॅंडकडे जात नसल्याचे पाहून प्रवाशांनी गोंधळ घालायला सुरुवात केली, पण हट्टाला पेटून त्या कंडक्‍टरने सुशिंना आपल्या घरी नेऊन चहा पाजला आणि त्यानंतर एस्टी स्टॅंडवर नेली. ही घटना 1988 सालातील. मुंबईतले डॉ. सुरेशचंद्र फडके.\nअष्टविनायक दर्शनानिमित्त त्यांचा रात्रीचा मुक्काम पुण्यात होता. शिरवळकरांना भेटण्याची त्यांना तीव्र इच्छा होती. लेखन संपवून रात्री अडीच-तीन वाजता शिरवळकर झोपले होते. तेवढ्यात डॉक्‍टरांनी शिरवळकरांना हाक दिली. एवढ्या रात्री कोण आले आहे असा प्रश्‍न त्यांनी केला. चौथ्या मजल्यावरून खाली जाऊन पाहिले तर फडके दाम्पत्य होते. डॉक्‍टर आणि त्यांच्या पत्नीला मी वर घेऊन आले. जवळजवळ अर्धा तास ते त्यांच्याशी बोलत होते. नंतर त्यांच्यात नियमित पत्रव्यवहार होऊ लागला. ही त्यांची मैत्री अखेरपर्यंत कायम राहिली.\nटू व्हिलरवरून फिरणे हा जसा त्यांचा छंद होता, तसाच वाचकांना नियमित भेटणे आणि वाचकांच्या पत्रांना आत्मियतेने उत्तर देणे याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. लिखाणाचा जेव्हा मूड असेल तेव्हा ते आलेली पत्रं नीट गोळा करून ठेवत आणि लिखाण पूर्ण झाल्यानंतर ते प्रत्येक वाचकाच्या पत्राला उशिरा का होईना उत्तर देत. त्यात जशी कौतुकाची पत्रे असायची, तशीच भयंकर, भडक भाषेतही पत्रे असायची. वाचकांच्या हृदयापर्यंत भिडलेल्या सुशिंवर लेखक म्हणून वाचकांनी भरभरून प्रेम केले, पण काहींना लेखकातील माणूस बाहेर काढता आला नाही. साहित्यकृतीत उमटलेली व्यक्तिरेखा आपलीच आहे, असे अनेक वाचकांना आजही वाटते.\nसाधी-सोपी, सामान्य माणूस समजू शकेल अशी त्यांची लेखनाची शैली, त्यामुळे वाचकाला सुशिंचे लिखाण भावले. वेगवेगळ्या कारणांनी सुशिंबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात फिरणे झाले. त्यावेळी अगदी सकाळी सहा वाजेपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत त्यांच्या अवतीभोवती वाचक-चाहत्यांचा गराडा हा असायचाच. घरी असतानासुद्धा लेखन आणि चाहत्यांचा गराडा यामुळे बाबा आम्हाला मिळत नाही, कुठल्या ना कुठल्या ग्रुपमध्ये अडकलेले असतात’, अशी मुलांची तक्रार असायची. घरात वावरताना ते मुलांबरोबर वडील म्हणूनच वावरले. कुठल्याही गोष्टी त्यांनी मुलांवर लादल्या नाही. मुलांनी सांगितलेल्या गोष्टीही त्यांनी मन लावून ऐकून घेतल्या. वेळ आहे ना, येणार ना असे विचारून मुलाने “शहेनशहा’ चित्रपटाचे रात्रीच्या शोचे तिकीट काढून आणले होते. आमचे सर्वांचे एकत्र चित्रपट पाहायला जाण्याचे ठरले होते. निघायच्या वेळीच सुशिंना भेटायला त्यांचे एक चाहते आले आणि ते गप्पात रंगून गेले.\nआम्ही चित्रपट पाहून परत आलो तरी त्यांच्या गप्पा सुरूच होत्या. लेखक म्हणून त्यांची खऱ्या अर्थाने वाचकांशी नाळ जोडली गेली आहे. त्यांच्या जाण्यानंतर ही नाळ तुटली असे अद्यापपर्यंत झालेले नाही. त्यांच्या लेखनाच्या नवनव्या आवृत्त्या तरुणांच्या हाती आजही पडत आहेत. तरुणवर्ग मोठ्या आवडीने त्यांच्या कथा वाचत आहे. आजही बरेच जण त्यांची पुस्तके घेऊन येतात आणि सुहास शिरवळकर यांची स्वाक्षरी हवी आहे, अशी अपेक्षा व्यक्त करतात. ते आता नाही असे सांगितल्यानंतर आम्हाला अजूनही खरे वाटत नाही असे वाचक सांगतात.\nएवढेच नाही तर कार्यक्रमांचे निमंत्रण देण्यासाठी अजूनही लोक येतात. सुशिंचा चाहता वर्ग खूप मोठा. त्यामुळे त्यांना येणारी पत्रेही खूप मोठ्या संख्येने असायची. सुशिंच्या जाण्यानंतर त्यांना आलेल्या पत���रांचे संकलन करुन निवडक एक हजार पत्रांचे पुस्तक तयार करण्यात आले. या पुस्तकाचे प्रकाशन कुणा मोठ्या व्यक्तीच्या हस्ते न करता वाचकांच्या हस्तेच करायचे असे ठरविले. हा पुस्तक प्रकाशन सोहळा फेब्रुवारीत झाला.\nया पुस्तकाचे प्रकाशन ज्या वाचकांच्या हस्ते झाले त्यांनाही त्याचे खूप कौतुक वाटले. ग्रंथालयांमध्ये सुशिंच्या पुस्तकांना अजूनही मागणी आहे. आपलीच कथा पुस्तकरुपाने येत आहे, असे तरुणांना अजूनही वाटते. आवडलेले पुस्तक परत परत वाचण्यासाठी हवे असूनही मिळत नाही, तेंव्हा पुस्तक अक्षरश: चोरतो असे सांगणारेही वाचक आहेत. एकंदरीत काय सुशि अजूनही आठवणरुपाने अनेकांच्या मनात घर करुन आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleप्रो कबड्डी लीग 2018 : पुणेरी पलटनचा हरियाणा स्टीलर्सवर दमदार विजय\nNext article#MarathaReservation मराठा समाजातील ९३% लोकांचे वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी : आयोग\nचर्चा : घसरणीचा दिलासा; पण…\nविचार : ‘हॅपी जर्नी…\nस्मरण : एक आगळी रहस्यकथा\nचिंतन : वाटेवरचे काटे\nपत्रिका अथवा कुंडलीतले विज्ञान ( भाग – 1 )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pdshinde.in/p/blog-page_22.html", "date_download": "2018-12-16T02:25:05Z", "digest": "sha1:C4BZNVTYW45WAPGKVIQJM4UVB7LYMJYY", "length": 17117, "nlines": 299, "source_domain": "www.pdshinde.in", "title": "माझी शाळा: महत्वाचे दाखले व कागदपत्रे", "raw_content": "\nकोरे फॉर्म / तक्ते\nभाषणे / जयंती / पुण्यतिथी\nशिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..\nमहत्वाचे दाखले व कागदपत्रे\n१) अर्ज ५ रु. तिकीटासाह\n४) नोकरी असल्यास १६ नंबर फॉर्म\n५) प्रतिज्ञापत्र ५ रु. तिकीटासह\n१) विहीत नमुन्यात अर्ज\n(५ रु. कोर्ट फी स्टॅम्प लावावा)\n२) शाळा सोडल्याचा दाखला/बोनाफाईट/जन्मनोंद\n३) वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला/जन्मनोंद\n४) नातेवाईकाचा जातीचा दाखला (गरज असल्यास)\n५) तलाठी, सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, रहिवासी दाखले\n७) शेती असल्यास ८अ उतारा (गरज असल्यास)\n९) मंडळ अधिकारी अहवाल\n१०) संयुक्त पाहणी अहवाल\n११) प्रतिज्ञापत्र ५ रु. तिकीटासह\nक).अधिवास व राष्ट्रियत्वाचा दाखला\n१) अर्ज ५ रु. तिकीटासाह\n२) वयाचा दाखला/शाळा सोडलयाचा दाखला/बोनाफाईट\n४) प्रतिज्ञापत्र ५ रु. तिकीटासह\nड). नॉन क्रिमिलेअर दाखला\n१) विहीत नमुन्यातत अर्ज (५ रु. कोर्ट फी स्टॅम्प लावावा)\n२) शाळा सोडल्याचा दाखला/बोनाफाईट/जन्मनोंद\n३) स्वतःचा उ.वि.अ. अलिबाग न दिलेला जातीचा दाखला\n४) चालु वर्षातील उत्पन्नाचा दाखला\n५) मागील तीन वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र / आयकर वितरण /\nनमुना नं. १६ नोकरी असल्यास\n८) प्रतिज्ञापत्र मागील ३ वर्षाच्या उत्पन्नाच्या तपशीलासह\n१) अर्ज ५ रु. तिकीटासाह\n२) वयाचा दाखला/शाळा सोडलयाचा दाखला/बोनाफाईट\n६) प्रतिज्ञापत्र ५ रु. तिकीटासह\n१) विहीत नमुन्यात अर्ज (५ रु. कोर्ट फि स्टॅंप लावावा)\n२) स्वतःचा उ.वि.अ. अलिबाग न दिलेला नॉनक्रिमिलेअर दाखला (मुळ दाखला व तयाची झेरॉक्स\n३) चालु वर्षातील उत्पन्नाचा दाखला\n४) मागील ३ वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र / आयकर वितरण नमुना नं. १६ (नोकरी असल्यास)\n५) प्रतिज्ञापत्र मागील ३ नॉनक्रिमिलेअर नुतणीकरण दाखला उत्पन्नाच्या तपशीलासह\nशालेय पोषण आहार एक्सेल शिट्स\nसा.स. नोंदी एक्सेल शीटस\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nइयत्ता 9 वी नैदानिक चाचणी तक्ते\nसंकलित चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nशाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी\nसरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कायदे\nभारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती\nशाळा स्तरावरील विविध समित्या\nमूल्यमापन नोंदी कशा कराव्यात \nपहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी\nमित्रा App डाउनलोड करण्याविषयी\nनविन वेळापत्रक व तासिका विभागणी\nछान छान गोष्टी व्हिडीओ\nकोडी बनवा, रंगवा, खेळा\nबोधकथा / बोधपर गोष्टी\nअभ्यासात मागे राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी\nइतर उपक्रम / उत्सव\nपैसे कमवा ई- वॉलेटमधून\nपैसे कमवा ई- वॉलेटमधून\nश्री. परशुराम ज्ञानू शिंदे उपशिक्षक ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठुळी ता. आटपाडी जि. सांगली मूळ गाव – हिवरे ता. जत जि.सांगली मो. नं. 9011116046\nआज दिनांक व वेळ\n'माझी शाळा' अँड्रॉईड अॅप\nमाझी शाळा ब्लॉगचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी या इमेजवर क्लिक करा..\n'माझी शाळा' यू-ट्युब चॅनेल\nमाझे स्वनिर्मित व्हिडीओ पाहण्यासाठी वर दिसणार्‍या यु-ट्युबच्या इमेजवर क्लिक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.\n11 जून 2017 पासून एकूण भेटी\nवर दिसणार्‍या इमेजवर क्लिक करा आणि त्यानंतर Follow या बटणावर क्लिक करा.\nशैक्षणिक प्रगती चाचण्यांचे नियोजन\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - स्वाध्यायपुस्तिका\nआकारिक चाचणी क्र.1 प्रश्नपत्रिका\nपायाभूत चाचणी एक्सेल सॉफ्टवेअर व तक्ते\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद\nआधारकार्ड पॅन कार्डशी लिंक\n10 वी, 12 वी मार्कलिस्ट\nमतदार यादीत नाव शोधा\n७ वा वेतन आयोग पगार\nमहत्वाचे दाखले व कागदपत्रे\nमहत्वाचे टोल फ्री क्रमांक\nकसा भरावा कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज\nजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी\nब्लॉगवरील अपडेट मिळवण्यासाठी Like या बटणावर क्लिक करा.\nया ब्लॉगवरील बरीच माहिती संग्रहित असून ती सोशल मीडियावरून घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबाबत शहानिशा केलेली नाही. वाचकांना केवळ माहिती उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्यामुळे मूळ लेख, लेखक, त्यातील विचार याबाबतीत खात्री केलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/royal-life/", "date_download": "2018-12-16T00:58:29Z", "digest": "sha1:ESWCRCVJKH2NFZJR776NDE6ASAADNVDT", "length": 6264, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Royal Life Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nह्या अमेरिकास्थित भारतीय दाम्पत्याच्या ऐश्वर्याचा अख्खी अमेरिका हेवा करत असेल\nहे फ्लोरिडा शहरातील सर्वात मोठे घर आहे.\nतुरुंगाची कडेकोट सुरक्षा भेदून पळून गेलेले भारतातील हे ५ अट्टल गुन्हेगार तुम्हाला माहित आहेत का\nऍव्हेंजर्स इन्फिनिटी वॉरच्या कलाकारांची “सॅलरी” चक्रावून टाकणारी आहे\n‘ह्या’ गोष्टी सिद्ध करतात की प्राचीन विज्ञान आजच्या विज्ञानापेक्षा अधिक प्रगत होते\nशाहरुख खानचे हे ११ क्वोट्स त्याच्यात लपलेला असामान्य माणूस दाखवतात\nह्या आहेत जगातील सर्वात महाग प्राचीन वस्तू\nहा मंत्र म्हणा अन केवळ ६० सेकंदात निराशेतुन बाहेर पडा: हार्वर्ड विद्यापीठाचं संशोधन\nआभासकुमार गांगुली ते किशोर कुमार : एक दृष्टी आड घडलेला प्रवास\nDBT अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर योजेनेचा लेखाजोखा \nए आर रहमान गाण्याची रेकॉर्डिंग कशी करतात एका अपूर्व अनुभवातून जाणून घ्या\nआता गुगलच्या सहाय्याने मारा ‘अंतराळाचा’ फेरफटका \n२ दिवसांत ६ कोटी लिटर पाणी साठवण्याची किमया करणारा महाराष्ट्राचा शेतकरी\nटीव्हीवर दाखवले जाणारे ‘क्राईम शो’ आणि वाढत्या गुन्ह्यांचे अदृश्य कनेक्शन आहे का\nचौदा वर्षांच्या वनवासात श्रीरामांनी कुठे कुठे वास्तव्य केले\nतुम्हाला हे अत्यंत कठीण कोडं सोडवता येईल का\nनवीन लग्न झालेल्या मुलीच्या कौमार्य चाचणीची ��ही’ घृणास्पद प्रथा पाहून चीड आल्यावाचून राहणार नाही\nइंदिरा गांधी, नेहरू आणि केजीबीने गुप्तरीत्या भारतीय राजकारणात गुंफलेलं कपटी जाळं\nमराठ्यांनी एकेकाळी भगवा फडकवलेला हा किल्ला आज पाकिस्तानात आहे…\nमुंबईच्या जनतेला हक्काचा आवाज मिळाला आहे “हा” उपक्रम मुंबईच्या समस्या सोडवू शकेल\nतुमचं सरकार “खऱ्या” मुद्द्यांवर काम करत आहे का हो\nडायनासोअरच्या लुप्त होण्यास कारणीभूत ठरलेलं द्रव्य मानवास कॅन्सर मुक्ती देऊ शकेल\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/15653", "date_download": "2018-12-16T02:17:01Z", "digest": "sha1:XA4RCMSODYBHZE4OMQKHFNYLTESSEV5V", "length": 18782, "nlines": 108, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सिक्कीम सहल-४: चहाचे मळे | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली - लेखमालिका /सिक्कीम सहल /सिक्कीम सहल-४: चहाचे मळे\nसिक्कीम सहल-४: चहाचे मळे\n२० मार्चला आम्ही मिरीकहून निघालो ते दार्जिलिंगकडे. दार्जिलिंग म्हटल्यावर पहिल्यांदा आठवतात ते चहाचे मळे. बसमधून वळणदार घाटमार्गाने चालत असता दुतर्फा चहाचेच तर मळे सर्वत्र दिसत होते. आम्ही पोहोचण्याच्या आधी तीन दिवस सतत दार्जिलिंगला पाऊस पडत होता. आज मात्र स्वच्छ सूर्यप्रकाशात, नुकत्याच झालेल्या पावसाने सतेज झालेले चहाचे मळे प्रसन्न वाटत होते.\nमग आम्हाला एका ठिकाणी बसमधून उतरवण्यात आले. जिथे नेपाळ सरहद्दीपलीकडील पशुपतीनगर नावाच्या एका गावात जाऊन खरेदीची संधी देण्यात आली. त्या ठिकाणापासून थोड्या अंतरावर नेपाळ सरहद्द होती. नेपाळात प्रवेश करण्याकरता भारतीय नागरिकांना कुठलाच प्रतिबंध नव्हता. मात्र नेपाळात असतांना चुकून जरी मोबाईल वापरला तर उगाचच आंतरराष्ट्रीय रोमिंग चार्जेस पडण्याची भीती असल्याने मोबाईल्स बसमधेच राहू दिले होते. इतर कुठल्याही नव्या वस्तू, कॅमेरे वगैरे सोबत नेले नव्हते, कारण परतताना कस्टम्स ड्युटी लागण्याची भीती होती. स्वेटर, जाकीट, पेन-ड्राईव्हज अशा प्रकारच्या वस्तू स्वस्त मिळतात असेही सांगण्यात आलेले होते. सरहद्द पार करून गेल्यावर मार्केटपर्यंत पोहोचण्याकरता पाच जणांना एक यानुसार एक एक टॅक्सी करावी लागली.\nमार्केटमधे नेऊन तासभर थांबून परत आणण्याचे प्रती टॅक्सी रुपये १५० घेत होते. आमच्या सोबतच्या बहुतेकांनी कुठलीच खरेदी केली नव्हती. नाही म्हणायला प्रत्येकाने एकएक पेन-ड्राईव्ह अवश्य घेतला होता. कारण तो अविश्वसनीय किंमतीत उपलब्ध होता. २५० रुपयाला ६४ जीबी. मुंबईला परतल्यावर मात्र ती खरेदी महागात पडल्याचेच निष्पन्न झाले. त्यातला एकही पेन-ड्राईव्ह कुणालाही वापरता आला नाही. दोन-तीन तासांचा उपलब्ध वेळ, पर्यटकांच्या सरहद्द पार करून काहीतरी खरेदी करण्याच्या हुरूपार्थ, शहीद झाला. जे पैसे बळी पडले त्यांची गोष्ट तर सांगून झालेलीच आहे. पर्यटना दरम्यान टाळता आले तर असे दौरे अवश्य टाळावेत. ट्रॅव्हल कंपन्यांच्या व त्यांच्या इष्टमित्रांच्या, वरकड मिळकती व्यतिरिक्त यांतून पर्य़टकास लाभदायक काहीच घडत नाही. हे मी स्वानुभवावरून नक्कीच सांगू शकतो. याव्यतिरिक्त त्साम्गो तलावाकाठी याकावर बसण्याची जी टूम काढली होती त्याबाबतही मला हेच म्हणायचे आहे. पर्यटकांना मुळीच हौस नसते, सहल-व्यवस्थापकच मुद्दाम अशा जागी घेऊन जातात, असे मला म्हणायचे नाही. तरीही अशा घटनांच्या पुनरावृत्ती, पर्यटक व यात्राकंपनी दोघांनीही टाळाव्यात या मताचा मी आहे. याकारोहणप्रसंगी याकावर बसून फोटो काढण्याचे दरमाणशी रुपये तीस. थोडे दूर फिरवून आणण्याचे आणखी रुपये १२० असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात याकांचे मालक आमचेच कॅमेरे घेऊन आमचेच फोटो आमच्याच कॅमेर्‍यांमधे बंद करून देत होते. आम्हीच आमचे फोटो काढले असते तर जास्त चांगले तरी आले असते, असे आता दिसून आलेले आहे. आमच्यासोबतच्या सोळा लोकांनी अक्षरशः शेकडो रुपये, या दोन्हीही ठिकाणी, उगाचच खर्च केले. स्थानिक लोकांना तेवढेच उत्पन्नाचे साधन आहे. त्यांना मिळू देत हवे तर थोडे पैसे. अशा भावनेने लोकांनी खर्च केले. मात्र पर्यटन, मूल्यप्रभावी होण्याकरता, अशा प्रसंगी योग्य तीच निवड करण्याचे धोरण पर्यटक तसेच यात्राकंपन्यांनीही ठेवावे. असो. आमचा पुढला कार्यक्रम फार सुरस झाला. थोड्याच वेळात दार्जिलिंगकडे प्रवास करत आम्ही एका डोंगर-उतारावरील चहाच्या मळ्यातच उतरलो. खूप फोटो काढले.\nहे छान चहाचे मळे किती रेखले चित्र टेकडीवरती ॥\nत्यानंतर आम्ही टॉय-ट्रेनच्या दर्शनार्थ घूम स्थानकापाशी जाऊन पोहोचलो. एक गोड मुलगी पारंपरिक पोशाखात नटून इकडे-तिकडे मजेत फिरतांना दिसली. छे, छे जुळी नाही. तिचेच प्रतिबिंब आ���े ते आरशातले. मग तिथेच एका पाटीवर ती टॉय-ट्रेन जागतिक-सांस्कृतिक ठेवा असल्याची जाणीव करून देणारी जाहिरात पाहिली.\nमेरो सपना की रानी कहिले आउंछो तिमि \nमेरो सपना को महल कहिले बनाउंछो तिमि ॥\nमाझे स्वप्नांचे राणी सांग येशील तू कधी \nमाझ्या स्वप्नाचा महाल सांग बांधू मी कधी ॥\nदार्जिलिंगची हिमालयन रेल्वे हे अभियांत्रिकी कौशल्याचे एक चिरंतन स्मारक आहे. इसवी सनाच्या १८७९ मधे घातलेल्या रुळांवरून आजही ती दिमाखात धावत असते. तिला विश्व-संस्कृतिक-वारसा असण्याचा सन्मान प्राप्त झालेला आहे. दार्जिलिंग शहरात उंचीवरच्या स्थानकांपर्यंत पोहोचण्याकरता आगगाडी जेव्हा इंग्रजी आठच्या आकाराच्या लोहमार्गांवरून वेगाने जात असते तेव्हा ती अत्यंत प्रेक्षणीय भासते. तिचा डौल तो काय वर्णावा. दार्जिलिंग शहरात तिची “दार्जिलिंग” आणि “घूम” ही स्थानके आम्ही थांबून पाहिली. दार्जिलिंग हे अंतिम स्थानक आहे. या लोहमार्गासोबतच डांबरी सडकही हातात हात घालून चालत असते.\nयाचाच उपयोग ’आराधना’ सिनेमातील सदाबहार गीतात करून घेतलेला आहे. जीपने प्रवास करणार्‍या राजेश खन्नावर चित्रित करण्यात आलेले “मेरे सपनों की रानी कब आयेगी तू, बीत जाये जिंदगानी कब आयेगी तू” हे गीत, याच गाडीत बसून प्रवास करणार्‍या शर्मिला टागोरला उद्देशून म्हटले गेलेले आहे. त्याची चित्रफीत पाहिल्यासही या रेल्वेची खरीखुरी गंमत लक्षात येऊ शकेल. त्याकरता अगदी दार्जिलिंगला जायलाच हवे असे नाही.\nजवळच गोर्खा-वॉर-मेमोरिअल म्हणजेच गुरखा-युद्धाचे-स्मारक आहे. १८१४ ते १८१६ दरम्यान, नेपाळ आणि ब्रिटिश-ईस्ट-इंडिया-कंपनी यांच्यात जमिनीवरील सार्वभौमत्त्वावरून झालेल्या घनघोर लढाईत, नेपाळचा दारूण पराभव झाला. सुगौलीच्या तहात तत्कालीन नेपाळची एक तृतियांश जमीन ब्रिटिशांच्या ताब्यात गेली. या लढाईत मारल्या गेलेल्या ब्रिटिश (खरेतर एतद्देशीयच) सैनिकांचे स्मारक घूम रेल्वेस्थानकाच्या बाजूलाच उभारलेले आहे.\nसंध्याकाळी सातच्या सुमारास आम्ही दार्जिलिंगच्या हॉटेल आनंद पॅलेसमधे जाऊन पोहोचलो. तिथे प्रत्येकास रेशमाचे उत्तरीय घालून आमचे स्वागत करण्यात आले. असे सांगण्यात आले की ही दार्जिलिंगची स्वागत करण्याची पारंपरिक पद्धत आहे. आम्हाला ही पद्धत आवडली. त्यानंतर बराच वेळ आम्ही त्या उत्तरीयाशी खेळण्यात घालवल��� होता. जवळच दार्जिलिंगचा सुप्रसिद्ध मॉल होता. म्हणून, संध्याकाळी दिवे जातात हे माहीत असूनही आम्ही उत्साहाने खरेदीला बाहेर पडलो. गान्तोकला ज्या थंडीचा सामना करावा लागणार होता त्याकरता तयारी म्हणून प्रत्येकानेच कुठे हातमोजे घे, तर कुठे स्वेटर घे असे करत मजेत खरेदी केली.\nया मालिकेतील इतर लेख खालील दुव्यांवर सापडतील.\nसिक्कीम सहल-२: कोलकाता स्थलदर्शन http://www.maayboli.com/node/15651\nसिक्कीम सहल-५: हिमालयन पर्वतारोहण संस्था http://www.maayboli.com/node/15654\nसिक्कीम सहल-८: ऐकत्या कानांची खिंड http://www.maayboli.com/node/15686\nसिक्कीम सहल-९: गान्तोक ते न्यू जल पैगुडी प्रवास http://www.maayboli.com/node/15687\nसिक्कीम सहल-१०: भारतीय वनस्पती उद्यान http://www.maayboli.com/node/15688\nया माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.\nप्रवासाचे अनुभव - भारतात\n‹ सिक्कीम सहल-३: मिरीक स्थलदर्शन up सिक्कीम सहल-५: हिमालयन पर्वतारोहण संस्था ›\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nप्रवासाचे अनुभव - भारतात\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/389", "date_download": "2018-12-16T02:10:35Z", "digest": "sha1:7SU2EHJRKP4T6PLY7TVU3A3VO2CYACTB", "length": 11728, "nlines": 65, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "प्रशिक्षण | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nशेतकऱ्यांच्‍या विकासासाठी झटणारे ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्र\nमहिला आणि शेतकरी यांचा विकास हा उद्देश घेऊन डॉ. अॅलेक्झँडर डॅनियल यांनी ऑक्टोबर १९८७ मध्ये Institute For Integrated Rural Development (आयआयआरडी) या संस्थेची स्थापना केली. त्यांच्या कामाला १९८८ पासून सुरुवात झाली. सुरुवातीला पैठण आणि औरंगाबाद तालुक्यांतील बाभूळ गाव, चितेगाव, नायगाव, खांडेवाडी, गेवराई, गिरनेरा तांडा ह्या सहा गावांतील लोकांना एकत्र करून प्रशिक्षण देण्याचे कार्य सुरू केले गेले. प्रशिक्षणात सकस आहार, माता व बालसंगोपन, स्वास्थ्य व पर्यावरण; तसेच, शेती उत्पादन या विषयांचा समावेश होता. संस्थेने महिलांच्या विकासाच्या दृष्टीने त्या सहा गावांत महिलांना एकत्र केले. महिलांनी त्यांना भेडसावणारे प्रश्न स्थापलेल्या मंडळांमधून मांडावेत व त्यावर त्यांनीच उपाय शोधावा यासाठी संस्था मदत करते. प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना तयार केले जाते. संस्थेचा व्याप औरंगाबाद जिल्ह्यात काम करत असताना वाढत गेला. त्यामधून कामात सुटसुटीतपणा आणण्याची गरज निर्माण झाली. त्यामुळे गावकऱ्यांनी प्रत्येक गावातून महिला मंडळात हिरिरीने काम करणाऱ्या एका महिलेची प्रतिनिधीस्वरूप निवड केली. तिला ‘विकाससेविका’ असे नाव दिले गेले. गावातील सर्व महिलांना प्रशिक्षण देण्याऐवजी विकाससेविकेला त्या दृष्टीने तयार करण्यात आले.\nपॉप बॉयज् क्रू - नृत्यातून समाजसेवा\n‘पॉप बॉयज् क्रू’ हा डान्स ग्रूप ठाण्यामध्ये बाळकुम या छोट्या गावामधील एकत्र आलेल्या व समान वैचारिक पातळी असलेल्या; तसेच, नृत्यकलेची व समाजसेवेची आवड असलेल्या युवकांचा आहे.\nत्या ग्रूपचे कोअर मेंबर व प्रशिक्षक अमित पाटील, निलेश पाटील, भूपेंद्र पाटील, राज धिंगाने व सागर मोरे हे आहेत. ते युवक एकिकडे टीव्हीवरील रिअॅलिटी शो पाहात असत. दुसरीकडे समाजामध्ये अनेक समस्या चालू असल्‍याचे त्‍यांच्‍या पाहण्‍यात येई. त्‍यासंदर्भातील विचारातून त्‍यांनी नृत्याच्या माध्यमातून मनोरंजन व जनजागृती साधण्याचा विचार केला. त्यांच्या ग्रूपमध्ये अक्रोबेटिक, फ्री स्टाइल, बॉलिवूड टाइप व कन्टेप्रररी या फॉर्मवर नृत्य केले जाते. भूपेंद्र पाटील, निलेश पाटील, राज धिंगाने, सागर मोरे हे चौघे ग्रूपला प्रशिक्षण देतात. ‘पॉप बॉयज् क्रू’ प्रमाणेच मुलींसाठी ‘पॉप गर्ल्स क्रू’, लहान मुलांसाठी ‘लिटल पॉप बॉयज् क्रू’ व महिलांसाठी ‘पॉप बॉयज् लेडीज’ असे ग्रूप आहेत.\nविनय सहस्रबुद्धे - प्रशिक्षण-प्रबोधन-संशोधन\n‘आत्म दीपो भव’ म्हणत स्वत:च्या अंतरंगात उजळलेल्या प्रकाशात वाटचाल करण्याचे ज्ञान देण्याचा प्रयत्न करणार्‍या, प्रशिक्षण-प्रबोधन-संशोधन ही कार्याची त्रिसूत्री असणार्‍या आणि दक्षिण आशिया खंडात अशी एकमेव संस्था असल्याचा दावा सांगणार्‍या ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’ मध्ये विनय सहस्रबुद्धे ह्यांचा प्रवेश\n८ फेब्रुवारी १९८८ ह्या दिवशी झाला. तिथून त्यांनी उड्डाण केले, ते आज भारताच्या राष्ट्रीय वर्तुळात वावरत आहेत. एनडीटीव्ही सह वेगवेगळ्या वाहिन्यांवरील पंडितांच्या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चर्चा-परिषदा यांत ठाम मते मांडत आहेत. तत्सबंधी लेखन करत आहेत. अर्थात त्यांचा म्हाळगी प्रबोधिनीपर्यंतचा प्रवासदेखील सर्वसामान्य नाही, तो कष्टाचा आहे, नियोजनपूर्वक आहे.\nनृत्य -नाट्य कला ज्यांच्यापर्यंत सहजपणे पोचू शकत नाही अशा मुलांना ती का शिकवू नये दुर्बल घटक आणि अपंग मुलेसुध्दा ती कला शिकू शकतील आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वांत बदल घडवून त्यांचा विकास साधू शकतील... कांचन सोनटक्के यांच्या मनात हा विचार आला आणि त्यांनी तो कृतीत आणून असंख्य जीवनांत आशेची, आनंदाची किरणे आणली, असंख्य कुटुंबांत आनंद निर्माण केला.\nनृत्य -नाट्य कला ज्यांच्यापर्यंत सहजपणे पोचू शकत नाही अशा मुलांना ती का शिकवू नये दुर्बल घटक आणि अपंग मुलेसुध्दा ती कला शिकू शकतील आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वांत बदल घडवून त्यांचा विकास साधू शकतील... कांचन सोनटक्के यांच्या मनात हा विचार आला आणि त्यांनी तो कृतीत आणून असंख्य जीवनांत आशेची, आनंदाची किरणे आणली, असंख्य कुटुंबांत आनंद निर्माण केला.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/wari/tukaram-maharaj-palkhi-2017-wari-ringan-55159", "date_download": "2018-12-16T02:25:57Z", "digest": "sha1:VN4WR72UELPA4IDK477UMK623BNPT6IP", "length": 14367, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Tukaram-maharaj-palkhi-2017 wari ringan धोतराच्या पायघड्या आणि मेंढ्यांचे रिंगण... | eSakal", "raw_content": "\nधोतराच्या पायघड्या आणि मेंढ्यांचे रिंगण...\n(शब्दांकन - सचिन शिंदे)\nसोमवार, 26 जून 2017\nपालखी सोहळा सणसरहून निमगाव केतकीकडे मार्गस्थ होणार\nपहिले गोल रिंगण बेलवाडी येथे होणार\nदुपारनंतर शेळगाव फाटा, अंथुर्णेमार्गे पालखी सोहळा निमगावात विसावणार\nसंभाजी महाराज सूर्यवंशी, अंबाजोगाई (जि. बीड)\nतुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे काटेवाडीत धोतराच्या पायघड्यांनी झालेले स्वागत व दुपारच्या विसाव्यानंतर झालेले मेंढ्यांचे रिंगण माझ्यासारख्या वारकऱ्याला जगण्याचा मंत्र देऊन जाते. बारामतीतून सोहळा रविवारी सकाळी मार्गस्थ झाला. त्या वेळी वातावरण ढगाळ होते. पावसाची चिन्हे होती. मुंबई, पुण्यात पावसाला सुरवात झाल्याच्या बातम्या ऐकल्या होत्या. त्यामुळे आज वारीत पाऊस बरसणार, अशी उमेद घेऊनच दिंडीत चालू लागलो. सुमारे नऊ किलोमीटरचा टप्पा पार करत साडेअकराच्या सुमारास पालखी सोहळा काटेवाडीच्या हद्दीत पोचला. गाव���ऱ्यांनी जंगी स्वागत केले. कमानीतून गावात गावकऱ्यांनी खांद्यावरून पालखी नेली. रथ बसस्टॉपजवळ गेला.\nमी रथामागे चालत होतो. वीस वर्षांपासूनचा माझा नित्यनियम आहे. त्यानुसार पालखी सोहळा काटेवाडीत पोचण्याआधीच मी झपझप चालत काटेवाडीच्या कमानीजवळ पोचलो. मुलींनी काढलेली रांगोळी व त्यांच्या लेझीम पथकाच्या स्वागताने भारावून गेलो. तुकोबारायांच्या पालखीचे धोतराच्या पायघड्यांनी झालेले स्वागत मनाला आनंद देऊन गेले. परिट समाजाने धोतराच्या पायघड्या घालण्याची सेवा यंदाही चोखपणे पार पाडली. गावात गेलो. वारकऱ्यांसाठी जेवण होते. भात, भाजी, चपाती व लाडूचा बेत होता. जेवण आटोपून मार्गी लागलो.\nगावातून थेट मेंढ्यांच्या रिंगणाजवळ पोचलो. तेथे तयारी सुरू होती. दुपारी तीनच्या सुमारास पालखी आली, त्यापूर्वीच मेंढ्यांचे आगमन झाले होते. सोहळा प्रमुखांसह चोपदारांनी रिंगण लावून घेतले. गर्दी असल्यामुळे रिंगण लावताना कसरत होत होती. मुख्य रस्त्यावरील वाहतूक थांबवण्यात आली. त्यानंतर पालखी रथात ठेवण्यात आली. चोपदारांनी इशारा केला. ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’चा गजर झाला अन्‌ मेंढ्यांना रिंगणात सोडण्यात आले. शेकडो मेंढ्यांनी पाच वेळा रिंगण पूर्ण केले. हा रिंगण सोहळा संपला. त्यानंतरही नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली.\nधोतराच्या पायघड्या व रिंगण सोहळा पाहिल्याने अपूर्व असे आत्मिक समाधान मिळाले. रिंगण बघण्यासाठी आजूबाजूच्या गावांमधून आलेले नागरिक व त्यानंतरच्या ‘ज्ञानोबा- तुकाराम’च्या जयघोषाने पुढच्या वाटचालीचे बळ मिळाले.\nसंत तुकाराम महाराज पालखी\nसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी\nगुहागरमधील विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nपुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद गुहागर शाखा आयोजित विभागीय मराठी साहित्य संमेलन १४, १५ आणि १६ डिसेंबरला गुहागरमध्ये देवपाट पोलीस परेड...\nअलंकापुरीत आज कार्तिकी सोहळा\nआळंदी - इंद्रायणीच्या पाण्यामध्ये, ज्ञानाचे प्रतिबिंब पडे, ज्ञानभक्तीने तुझिया चरणी, वारकऱ्यांचा जीव जडे... असे म्हणत आळंदीतील...\nआळंदी - कपाळी बुक्का व केसरी गंध...गळ्यात तुळशीच्या माळा...अन्‌ मुखी ज्ञानोबा तुकारामाचा अखंड जयघोष...खांद्यावर भगव्या पताका उंचावत राज्यभरातून लाखो...\nनाना गुरू भक्तीची लोटांगणाची आगळीवेगळी परंपरा\nपुसद (जि. यवतमाळ), ता. 29 : परमेश्वर आणि संतांपुढे भक्ती अर्पित करण्याचे नानाविध प्रकार आहेत. अमरावती जिल्ह्यातील शिरखेड येथे श्रीसंत नाना गुरू...\nचऱ्होली फाट्यावर रखडलेले पालखी मार्गाचे रुंदीकरण पूर्ण\nपिंपरी - आळंदी-पंढरपूर पालखी मार्गाचे चऱ्होली फाटा येथे भूसंपादनाअभावी रखडलेले सुमारे पाचशे मीटर लांब रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण झाले आहे. कार्तिक...\nप्राणप्रिय परमआदरणीय साहेबांचे साहेब श्रीमान उधोजीसाहेब ह्यांचे चरणारविंदी बालके संजयाजीचा साष्टांग प्रणिपात, त्रिवार मुजरा विनंती विशेष\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/sony-cyber-shot-dsc-hx100v-black-price-p2ojm.html", "date_download": "2018-12-16T01:16:27Z", "digest": "sha1:5UYTX62OZUCPCEP2TA4KIY7O4JQDEY7S", "length": 15797, "nlines": 362, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सोनी सायबर शॉट दशकं हँक्स१००व Black सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसोनी सायबर शॉट दशकं हँक्स१००व दसलर\nसोनी सायबर शॉट दशकं हँक्स१००व Black\nसोनी सायबर शॉट दशकं हँक्स१००व Black\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसोनी सायबर शॉट दशकं हँक्स१००व Black\nसोनी सायबर शॉट दशकं हँक्स१००व Black किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सोनी सायबर शॉट दशकं हँक्स१��०व Black किंमत ## आहे.\nसोनी सायबर शॉट दशकं हँक्स१००व Black नवीनतम किंमत Aug 01, 2018वर प्राप्त होते\nसोनी सायबर शॉट दशकं हँक्स१००व Blackक्रोम उपलब्ध आहे.\nसोनी सायबर शॉट दशकं हँक्स१००व Black सर्वात कमी किंमत आहे, , जे क्रोम ( 9,994)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसोनी सायबर शॉट दशकं हँक्स१००व Black दर नियमितपणे बदलते. कृपया सोनी सायबर शॉट दशकं हँक्स१००व Black नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसोनी सायबर शॉट दशकं हँक्स१००व Black - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसोनी सायबर शॉट दशकं हँक्स१००व Black - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nसोनी सायबर शॉट दशकं हँक्स१००व Black वैशिष्ट्य\nशूटिंग मोडस Frame Movie\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16.2 MP\nसेन्सर तुपे CMOS Sensor\nसेन्सर सिझे 1/2.3 Inches\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/4000 sec\nमिनिमम शटर स्पीड 30 sec\nऑडिओ विडिओ इंटरफेस A/V Output\nपिसातुरे अँगल 27 mm Wide Angle\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 921000 dots\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 1920 x 1080 pixels (Full HD)\nविडिओ फॉरमॅट AVCHD, MPEG-4\nबिल्ट इन फ्लॅश Yes\n( 316 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 80 पुनरावलोकने )\n( 15 पुनरावलोकने )\n( 34 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 586 पुनरावलोकने )\n( 9 पुनरावलोकने )\n( 346 पुनरावलोकने )\n( 984 पुनरावलोकने )\nसोनी सायबर शॉट दशकं हँक्स१००व Black\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5669577951984369969&title=Jet%20airways%20going%20to%20start%2026%20new%20flights%20for%20pune&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-16T01:24:21Z", "digest": "sha1:D376E43RON46HNUAM5RYCC6LTIQNLSRH", "length": 9884, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘जेट एअरवेज’तर्फे पुण्यासाठी नवीन २६ विमानसेवा", "raw_content": "\n‘जेट एअरवेज’तर्फे पुण्यासाठी नवीन २६ विमानसेवा\nपुणे : ‘जेट एअरवेज’ने या उन्हाळ्यापासून पुणे ते चंडीगड, पाटणा आणि रायपूर अशा नवीन २६ साप्ताहिक विमानसेवा सुरू करण्यात येणार असल्याच��� जाहीर केले आहे. यामध्ये काही थेट विनाथांबा विमानसेवा; तसेच काही शहरांसाठी पहिल्यांदाच विमानसेवा सुरू केली जाणार आहे. काही नवीन शहरांसाठी एक थांबा असलेल्या सेवादेखील सुरू करण्यात येणार आहेत.\nनवीन वेळापत्रकानुसार ‘जेट एअरवेज’तर्फे पहिल्यांदाच पुणे शहराचा पाटणा आणि रायपूर शहरांबरोबर विनाथांबा हवाईसंपर्क साधला जाणार आहे. त्याखेरीज पुणे-चंडीगड अशी तसेच परतीची विमानसेवाही सुरू होणार आहे. आठवड्यातून तीनदा गुवाहाटीमार्गे इंफाळ, मणीपूर ही थेट सेवा राहील.\nपुणे- चंडीगड, पुणे -पाटणा ही विमानसेवा आठवड्यातून सहा दिवस असून दर रविवारी पुणे-रायपूर ही विमानसेवा सुरू केली जाणार आहे. या नवीन विमानसेवेचा लाभ विद्यार्थी, उद्योजक, पर्यटकांना होणार आहे. त्यामुळे संबंधित भागातील व्यवसाय वाढणार असून पर्यटनाचा विकास होणार आहे.\nनवी दिल्ली ते उत्तर-पूर्व भागातील काही महत्त्वाच्या शहरांबरोबर हवाईसंपर्क साधला जाणार आहे. त्यामध्ये नवी दिल्लीहून ऐजवाल आणि जोरहाट या शहरांबरोबर आठवड्यातून तीन वेळा विमानसेवा सुरू केली जाणार आहेत. नवी दिल्ली-सिल्चर ही विमानसेवा आठवड्यातून चार वेळा सुरू होणार आहे. त्याखेरीज या विमानसेवेद्वारे नवी दिल्ली-इम्फाळ अशी थेट विमानसेवा आठवड्यातून चार वेळा उपलब्ध असेल. तिरुचरापल्ली- मुंबई, तिरुचरापल्ली-नवी दिल्ली या दैनंदिन थेट विमानसेवा सुरू होणार आहेत. मुंबई आणि बंगळुरू ही दोन शहरे अमृतसर शहराशी पहिल्यांदाच थेट विमानसेवेद्वारे जोडली जातील. बंगळुरू इंदूर आणि पाटणा शहरांबरोबरही जोडले जाईल.\n‘जेट एअरवेज’चे नेटवर्क नियोजन आणि महसूल व्यवस्थापनाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राज सिवाकुमार म्हणाले, ‘सध्या देशभरातून विमानसेवेची मागणी होत असून प्रवासी विविध ठिकाणांची मागणी करीत आहेत. विमानप्रवाशांकडून कमीतकमी थांबे असलेल्या मार्गांची मागणी होत आहे. त्यामुळे आमच्या नवीन उन्हाळी वेळापत्रकामध्ये नव्याने सुरू होणाऱ्या विमानसेवांमध्ये मुंबई, नवी दिल्ली आणि बंगुळुरूबरोबरच इतर काही महत्त्वाच्या शहरांशी थेट, विनाथांबा हवाईसंपर्क साधला जाणार आहे.\nTags: PuneJet AirwaysSummer SeasonRaj Sivakumarपुणेजेट एअरवेजउन्हाळाविमानसेवाप्रेस रिलीज\nपुणे ते सिंगापूर थेट विमानसेवा एक डिसेंबरपासून ‘जेट एज्युजेटर’ कार्यक्रमाला पुण्यात वाढता प्रतिसाद ‘जेट ��अरवेज’च्या पुणे-सिंगापूर सेवेला सुरुवात साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n‘सीएम चषक’स्पर्धेसाठी आतापर्यंत तब्बल ३३ लाख लोकांची नोंदणी\nसुरांनी भारलेल्या वातावरणात ‘सवाई’ला सुरुवात\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/tur-subsidy-new-rule-government-127203", "date_download": "2018-12-16T02:01:11Z", "digest": "sha1:UDNACFESQKCDYX7NXFQVUE2HBZJXNTHH", "length": 14171, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "tur subsidy new rule by government तूर-हरभरा अनुदानाचे नवे निकष जारी | eSakal", "raw_content": "\nतूर-हरभरा अनुदानाचे नवे निकष जारी\nशनिवार, 30 जून 2018\nमुदत संपूनही माहिती प्राप्त नाही\nराज्यातील ज्या-ज्या शेतकऱ्यांनी तूर व हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी केली. परंतु, त्यांची खरेदी हमीभाव केंद्रांमार्फत झाली नाही, अशा शेतकऱ्यांची माहिती संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिली जाणार आहे. त्याची मुदत उद्यापर्यंतच (शनिवार) आहे. तरीही बहुतांशी जिल्ह्यांची माहिती मार्केटिंग फेडरेशनकडे आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानासाठी आणखी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल, असे राज्य मार्केटिंग कार्यालयाकडून सांगण्यात आले.\nसोलापूर : राज्यातील शेतकऱ्यांकडील तूर व हरभरा शासनामार्फत हमीभावाने खरेदी करण्यात आला. ज्या शेतकऱ्यांकडील तूर व हरभरा खरेदी झालेला नाही, अशांना शासनामार्फत प्रतिक्विंटल एक हजारांचे अनुदान दिले जाणार आहे. मात्र, शासनाने तयार केलेल्या निकषांमुळे राज्यातील सुमारे दोन लाख शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्‍यता आहे.\nतूर व हरभरा मुदतीत खरेदी न झालेल्या शेतकऱ्यांची संख्या तीन लाख 61 हजार 188 इतकी आहे. परंतु, हमीभाव केंद्रांमार्फत तूर व हरभरा विक्रीसाठी आणावा, असा मेसेज पाठवूनही संबंधित शेतकऱ्यांनी तो विक्रीसाठी आणला नाही, अशांना अनुदान मिळणार नाही. ज्या शेतकऱ्यांना मेसेजच पाठविण्यात आले नाहीत, त्यांनाच अनुदान दिले जाणार आहे. तसेच एका शेतकऱ्याला केवळ दोन हेक्‍टर क्षेत्राच्या अपेक्षित उत्पन्नानुसार 20 क्विंटलसाठीच अनुदान मिळणार आहे. या नव्या निकषांमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नसल्याचे मार्केटिंग विभागाकडून सांगण्यात आले.\nमुदत संपूनही माहिती प्राप्त नाही\nराज्यातील ज्या-ज्या शेतकऱ्यांनी तूर व हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी केली. परंतु, त्यांची खरेदी हमीभाव केंद्रांमार्फत झाली नाही, अशा शेतकऱ्यांची माहिती संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिली जाणार आहे. त्याची मुदत उद्यापर्यंतच (शनिवार) आहे. तरीही बहुतांशी जिल्ह्यांची माहिती मार्केटिंग फेडरेशनकडे आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानासाठी आणखी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल, असे राज्य मार्केटिंग कार्यालयाकडून सांगण्यात आले.\nलातूरचा रेणा साखर कारखाना सर्वोत्कृष्ट\nपुणे - वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील रेणा...\nकमी पाण्यावर घेता येणारी पिके शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरतील, तेव्हाच शेतकरी प्राध्यान्यक्रमाने अशा पिकांचा पेर करू लागतील. आजमितीस अशा पिकांच्या...\nलातूरच्या 'रेणा'ला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार\nपुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील...\nदीडपट हमीभाव ग्राहकांसाठी का\nबारामती - केंद्र सरकारने दीडपट हमीभाव जाहीर केल्यानंतर बाजारात अजूनही नव्या हंगामातल्या शेतीमालाची परवड सुरूच आहे. सध्या ज्वारी, बाजरी, मका, हरभरा,...\nमांगूर माशाची विक्रीवर कायमची बंदी; एकाने घेतले विष\nनांदेड : केंद्र सरकार व राज्य सरकारने मांगूर उर्फ मारुफ या माशांच्या विक्रीवर कायमची बंदी घातली आहे. परंतु नांदेड जिल्ह्यात या माशांची...\nमूळ ओबीसींच्या आरक्षणासाठी ४६ संघटना एकवटल्या\nलातूर : राज्य सरकारने मराठा समाजाचा ओबीसी आरक्षण जाहीर केल्यानंतर राज्यातील अस्तित्वातील ओबीसी समाजामध्ये संभ्रम व भीतीचे वातावरण निर्माण झालेले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री ��्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/pathan-jail-jaggery-production-127698", "date_download": "2018-12-16T01:33:28Z", "digest": "sha1:LBBTWLM2NIA7CHFNGXPQDWG3TSPYIZRA", "length": 15173, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "pathan jail jaggery production पैठणच्या खुल्या कारागृहात पुन्हा होणार गूळ उत्पादन | eSakal", "raw_content": "\nपैठणच्या खुल्या कारागृहात पुन्हा होणार गूळ उत्पादन\nसोमवार, 2 जुलै 2018\nपैठण - पैठणच्या खुल्या कारागृहातील बंद पडलेला गूळनिर्मितीचा गुऱ्हाळ प्रकल्प दहा वर्षांनंतर पुन्हा सुरू झाला आहे. खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या, कधी काळी रक्ताने हात माखलेल्या कैद्यांच्या हातून या गोड गुळाची निर्मिती होणार आहे. त्यातून कैद्यांना रोजगारही मिळणार आहे. हा गूळ राज्यातील कारागृहांना पाठविला जाणार असून, कारागृहांची गरज भागल्यानंतर उरलेला गूळ विक्रीसाठी ठेवला जाणार आहे.\nपैठण - पैठणच्या खुल्या कारागृहातील बंद पडलेला गूळनिर्मितीचा गुऱ्हाळ प्रकल्प दहा वर्षांनंतर पुन्हा सुरू झाला आहे. खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या, कधी काळी रक्ताने हात माखलेल्या कैद्यांच्या हातून या गोड गुळाची निर्मिती होणार आहे. त्यातून कैद्यांना रोजगारही मिळणार आहे. हा गूळ राज्यातील कारागृहांना पाठविला जाणार असून, कारागृहांची गरज भागल्यानंतर उरलेला गूळ विक्रीसाठी ठेवला जाणार आहे.\nकारागृह प्रशासनाने पाच लाख ३० हजार रुपये खर्चून गुऱ्हाळाची यंत्रणा उभी केली आहे. या गुऱ्हाळ प्रकल्पाचे उद्‌घाटन पैठण येथील प्रथम वर्ग न्यायाधीश ए. जे. कराड यांच्या हस्ते शुक्रवार ता. २९ जून रोजी करण्यात आले. यावेळी कारागृह उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे, कारागृह अधीक्षक बी. आर. मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. गुऱ्हाळ करण्यासाठी कारागृहाच्या शेतीत ३५ एकर उसाची लागवड करण्यात आली आहे. तसेच शंभर एकर ऊसलागवड करण्याचे नियोजन आहे. कारागृहातील शेती उत्पादनातून गूळनिर्मिती केल��� जाणार असून, यापुढील काळात कारागृहाचा ऊस साखर कारखान्यांना न देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.\nकारागृहाची एकूण शेती ३३५ हेक्‍टर आहे. पोलिस महासंचालक (कारागृह) पुणे डॉ. भारतभूषण उपाध्याय यांनी कारागृहाला भेट दिली असता, त्यांनी बंद पडलेले गुऱ्हाळ सुरू करण्याची कल्पना मांडली. त्यांच्या सूचनेनुसार नियोजन झाले. एक अधिकारी, तीन कर्मचारी यांना कोल्हापूर येथील गूळ पॅटर्न समजून घेण्यासाठी कोल्हापूरला पाठविले होते. त्यानुसार कोल्हापुरी पद्धतीचे गुऱ्हाळ करण्यात येणार आहे. वीस कैद्यांच्या दोन टीम बनविण्यात आल्या आहेत. या टीम आलटून पालटून काम करतील. कैद्यांना प्रत्येकी ६१ रुपये रोज दिला जाणार आहे. गुऱ्हाळ यंत्रणा तयार करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागला. शिल्‍लक गुळाची व्यवस्थापनातर्फे बाजारपेठेत विक्री केली जाणार आहे.\nगुऱ्हाळाच्या प्रकल्पाचे बांधकाम कोल्हापूर येथील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली झाले. सात ते आठ टन उसाचे दैनंदिन गाळप केले जाणार आहे. ऑक्‍टोबर महिन्यात प्रत्यक्ष गूळ उत्पादनाला सुरवात होईल. डिसेंबर १०१८ अखेर राज्यातील कारागृहांना गूळ पाठविण्यात येणार आहे.\n- सचिन साळवे, कारागृह अधीक्षक, खुले कारागृह, पैठण.\nऔरंगाबादच्या ईएसआयएस रुग्णालयात औषध टंचाई\nऔरंगाबाद : चिकलठाणा एमआयडीसीत राज्य कामगार विमा योजना (ईएसआयएस) रुग्णालय सध्या औषध कोंडीला सामोरे जात आहे. गेल्या आठ महिन्यांपासून हाफकिनकडून...\nमानसिक धक्‍का सहन न झाल्याने प्रेयसीची आत्महत्या; प्रियकरावर गुन्हा\nपिंपरी (पुणे) - प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून दुसऱ्याच तरुणीसोबत विवाह जमविला. याचा मानसिक धक्‍का सहन न झाल्याने प्रेयसीने आत्महत्या केली. या प्रकरणी...\nसकारात्मकतेवर बोलणारे खूप असतात; पण मी सकारात्मक जगणाऱ्यांना पाहिले. खूप शिकले. माझी भाची दीपिका हिचा गाण्याचा कार्यक्रम होता, सिप्ला सेंटर (वारजे...\nगोळीबार करत माजी सरपंचाचा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न\nमहाड : ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या हेतूने महाड तालुक्यातील पंदेरी गावामध्ये विनापरवाना बंदुकीतून गोळीबार करणाऱ्या माजी...\nऔरंगाबाद जिल्ह्यात 34 गावे बुद्रूक तर 31 गावे खुर्द\nऔरंगाबाद : आपल्या गावचा माणूस दुसऱ्या राज्यात तर सोडाच नुसता परजिल्ह्यात जरी भेटला तर किती अप्रु�� असते विचारता सोय नाही. मग एकमेकांना विचारपुस होते...\nशेततळे उद्दिष्टपूर्तीत मराठवाडा पिछाडीवर\nऔरंगाबाद : दुष्काळात शेतकऱ्यांना फळबागा आणि पिकांसाठी शेततळे उपयुक्त ठरल्याचे स्पष्ट झाल्याने शासनाने शेततळ्यांच्या निर्मितीला प्राधान्य दिले आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/9449", "date_download": "2018-12-16T01:46:42Z", "digest": "sha1:2KNDYA662JFS42QNL5H62VOSWTOUEHWT", "length": 4120, "nlines": 82, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बागराज्या एवेएठि मायबोली भेट गटग : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बागराज्या एवेएठि मायबोली भेट गटग\nबागराज्या एवेएठि मायबोली भेट गटग\nथोबाडपुस्तकाचे रोखे बाजार येऊन त्यावर नवीन खटले सुरू झाले तरी एवेएठिचा वॄत्तांत नाही या घटनेवर काही बाराकरांनी, त्यातून काही हजर असलेल्यानी, आणि बहुतेक एवेएठिचा काहीच संबंध नसलेल्यानी चर्चा करायला सुरूवात केली असून, वृत्तांतच नाही तर 'त्याला साधे गटग म्हणावे, एवेएठिचा दर्जा कशाला' असा नाराजीचा सूर लावला आहे, अशी खात्रीलायक बातमी हाती आली आहे.\nबागराज्या एवेएठि मायबोली भेट गटग\nRead more about एवेएठि मे २०१२\nपरदेसाई यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7-%E0%A4%B2%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%9F-%E0%A4%B5-%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-16T00:41:12Z", "digest": "sha1:HIOP7HKROIFM3GPYVKDPA4V56KHO7YVX", "length": 8341, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "निबंध, लघुपट व वक्तृत्व स्पर्धांचे पारितोषिक वितरण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनिबंध, लघुपट व वक��तृत्व स्पर्धांचे पारितोषिक वितरण\nनगर – जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभाग मिशनच्यावतीने स्वच्छ संकल्प से स्वच्छ सिध्दी अंतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध व लघुपट स्पर्धा तसेच वक्तृत्व स्पर्धेचे बक्षिस वितरण प्रजासत्ताक दिनी आयोजित कार्यक्रमात जि.प.अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अशोक कोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उज्वला बावके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सुनित तुंबारे आदी उपस्थित होते.\n18 वर्षाखालील वयोगटातील निबंध स्पर्धेत आम्रपाली आंधळे हिला प्रथम क्रमांक मिळाला आहे. 18 वर्षावरील वयोगटाच्या निबंध स्पर्धेत जगन्नाथ आंधळे यांना प्रथम क्रमांक तर लघुपट स्पर्धेत सचिन कलमदाणे व किरण बेरड यांना विभागून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. वक्तृत्व स्पर्धेत वरिष्ठ गटात निखील नगरकर व अपेक्षा डोके यांना विभागून प्रथम क्रमांकाचे तर कनिष्ठ गटात रूपाली गिरवले हिला प्रथम पारितोषिक मिळाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleस्थायीच्या ठरावानंतर मुख्य सभेचीही मंजरी\nNext articleभारतीय युवकांसमोर पाकिस्तानचे आव्हान\nपत्रकार दिनानिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा\nश्रीरामकृष्ण एज्युकेशन फौंडेशनच्या निबंध स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद\nरोटरीच्या निबंध स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nअशा या ढिसाळ कामकाजामुळेच आरोपी सुटतात : सीबीआय तपासावर हायकोर्ट नाराज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/surakshitateche-dhade/?cat=64", "date_download": "2018-12-16T02:35:57Z", "digest": "sha1:3VIZ3QDL42OJZY2P22YJIRZJDPBY7JU5", "length": 13714, "nlines": 91, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "जिजामा��ा विद्यालयातील विद्यार्थिनींनी गिरवले सुरक्षिततेचे धडे - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nजिजामाता विद्यालयातील विद्यार्थिनींनी गिरवले सुरक्षिततेचे धडे\nAuthor: टीम स्मार्ट महाराष्ट्र No Comments Share:\nनाशिक :- उत्तम गिते – शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा केंद्रबिंदू म्हणजे विद्यार्थिनींची सुरक्षितता म्हणूनच महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेत शालेय विद्यार्थी परिवहन व सुरक्षा महत्त्वाची असल्याने विशाखा आणि परिवहन समिती अंतर्गत जिजामाता कन्या विद्यालयात विद्यार्थिनींनीची सुरक्षा याविषयावर मार्गदर्शन करताना पोलिस उपनिरीक्षिक दिपक तनपुरे यांनी सोशल मिडीयाचा वाढता गैरवापर, महिला सुरक्षा व कायदा व्यवस्था आणि शाळेत येताना जाताना घडणाऱ्या घटनांविषयी विद्यार्थिनींना जागरुक केले.\nतसेच लासलगाव स्थानक प्रमुख भगवान मुंडे यांनी समुपदेशन करताना वाहतूकीचे गैरप्रकार, विद्यार्थिनींची सुरक्षित ने-आण करणे,वायुप्रदुषण नियंत्रण, वाहन चालवण्याचे परवाने व नियमांची माहिती दिली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, उपाध्यक्ष निवृत्ती गायकर,सचिव संजय पाटील, कार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील, सीताराम जगताप, कैलास महाजन, पर्यवेक्षक बाबासाहेब गोसावी तसेच शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थितीत होते.\nकार्यक्रमाचे सुत्रसंचलन आरती गायकर तर आभार बाळासाहेब झाल्टे यांनी केले.\nजिजामाता प्राथमिक शाळेत दप्तरमुक्त शनिवार उपक्रम संपन्न\nजिल्हा परिषद शाळा अजूरफाटा येथे साजरा होणार ऑगस्ट क्रांति पंधरवडा\nटीम स्मार्ट महाराष्ट्र\tView all posts\nसायवा “मिसेस नाशिक आयकॉन–२०१८ ची विजेती स्वाती रनाळकर”\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nभारत पाक तिसऱ्या युद्धात पकिस्तानची सपशेल शरणागती (१९७१) आणि बांग्लादेशची निर्मिती Related\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nमंत्रपुष्पांजली अर्थात राष्ट्रप्रार्थना: मराठी रूपांतर हर्षद माने हिंदू धर्मातील विचार भव्य आहेत हे हिंदू धर्माच्या कुठल्याही पुस्तकातून जाणवते. ते व्यापक आहेत, सार्वत्रिक आहेत आणि बहुतांशी कालातीत आहेतच पण त्यांचे दर्शन वैश्विक सुद्धा आहे. मात्र मंत्रपुष्पांजलीमधून हिंदू धर्मातील राजकीय विचारही किती प्रगल्भ होते हे समजून येते. राष्ट्र ही ��ंकल्पना पाश्चिमात्य असल्याचे ज्यांचे म्हणणे आहे, त्यांनी मंत्रपुष्पांजली जरूर […]\nमाणूस एक समाजशील प्राणी आहे. माणसाचे मन अतिशय संवेदनशील आहे. म्हणून माणूस एक संवेदनशील समाजाभिमूख प्राणी आहे. हे समजून घेतले म्हणजे माणसाला श्रध्दा का आवश्यक असते हे समजते. एखाद्या उच्च ठिकाणी आपले मन वाहणे आवडते. तिथे कुणाशी स्पर्धा नसते मद मत्सर राग लोभ वासना तिथे राहत नाही. श्रद्धा माणसाच्या मनाला संतुलित ठेवते. भगवद्गीता सांगते सर्वधर्म […]\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nमहाविद्यालयाने केलेल्या संस्कारमुळे आम्ही यशस्वी झालो - दत्तराज छाजेड\nभारताच्या संविधानाच्या निर्मितीची कथा\nभारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील शेवटचे पान म्हणजे मध्ये १९४६ कॅबिनेट कमिशन नुसार झालेली घटना समितीची स्थापना आणि त्यांच्या प्रयत्नातून तयार झालेले संविधान. भारताचे संविधान एक पवित्र दस्तावेज. ज्या एका दस्तावेजाने, तेंव्हाच्या तेहतीस कोटींच्या आणि आजच्या सव्वाशे कोटींच्या भारताला बांधून ठेवले आहे एका घट्ट धाग्याने, विविधतेने नटलेल्या आणि वळणा-वळणावर वैविध्य असणाऱ्या आपल्या या अजस्त्र, विस्तीर्ण देशाचा गाडा यशस्वीपणे […]\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा मोफत डाऊनलोड करा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रखर बुद्धिवाद संविधानाचे त्यांनी केलेले उत्तुंग कार्य आपल्या सर्वांना माहित आहेच. पण कायदा, अर्थशास्त्र, राजकीय अर्थशास्त्र या विषयात त्यांनी केलेलं काम अतुलनीय आणि अजस्त्र आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळेस मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी त्यांनी केंद्र शासनाने नेमलेल्या समितीसमोर भाषण दिले होते. रुपया, त्याचे मूल्य या विषयवार त्यांचे संशोधन जगप्रसिद्ध आहे. कामगार चळवळीविषयी त्यांचे स्वतःचे विचार होते. हिंदू […]\n अर्थात प्रबोधनकारांचे शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यातील भाषण\nशिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ ला झाली आणि पहिली जाहीर सभा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दादरच्या शिवाजी पार्कवर ३० ऑक्टोबर १९६६ ला झाली. त्या मेळाव्यात प्रबोधनकारांचंही भाषण झालं. “आजपासून हा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण करीत आहे हे त्यांचे तें���्हाचे प्रसिद्ध वाक्य होते. ” त्यांचे भाषण वाचून त्यांचा आक्रमकपणा, त्वेष आणि ज्वलंत महाराष्ट्रप्रेम दिसून येते. ‘प्रबोधनकारांचे ज्वलंत हिंदुत्व’ […]\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन पुस्तक अभ्यास परीक्षा: पहिले पुष्प: “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री”\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन घेत आहे साहित्यावर आधारित पुस्तक अभ्यास परीक्षा पहिले पुष्प: स.आ. जोगळेकर लिखित “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री” उत्तमोत्तम मराठी साहित्यावर विश्लेषणात्मक अभ्यास व्हावा ह्या उद्देशाने मराठी इंटरनॅशनल (मिओ) पुस्तक अभ्यास परीक्षा हा उपक्रम सुरु करीत आहे. हे पुस्तक परीक्षण नाही. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे एखादे पुस्तक परीक्षेला लावले जाते तत्सम ही पुस्तकावर आधारित परीक्षा आहे. फक्त ही परीक्षा […]\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.starthealthystayhealthy.in/reading-signs-during-pregnancy-when-call-doc", "date_download": "2018-12-16T00:54:45Z", "digest": "sha1:ITFFSHFEUK542SVD7JQX7OREDU5CLNBA", "length": 12472, "nlines": 81, "source_domain": "www.starthealthystayhealthy.in", "title": "Reading the Signs During Pregnancy When To Call The Doc | Pregnancy Guide, Pregnancy Tips and Baby Care - Nestle Start Healthy Stay Healthy", "raw_content": "\nगरोदरपणातील अत्यावश्यक पोषणमूल्ये – डी जीवनसत्व आणि कॅल्शियम\nगरोदरपणात वेगवेगळा आणि संतुलित आहार घेणे हे तुम्ही आणि तुमचे बाळ या दोघांसाठीही खूप महत्त्वाचे असते. गरोदरपणातील पोषण हा खूप मोठा विषय आहे पण सुरुवात करणे सोपे आहे – तुमच्या गरोदरपणातील आहारामध्ये आवश्यक पोषणमूल्ये व जीवनसत्वे यांचा समावेश करण्यासाठी त्यांचा परिचय करून घेण्यासाठी, तसेच तुम्ही व तुमचे बाळ यांच्यासाठी त्याचा लाभ याची माहिती घेण्यासाठी खालील तक्त्याचा वापर करा.\nतुम्हाला कृत्रिम पुनरुत्पादन तंत्रांचा वापर केल्यानंतरही तुम्हाला गर्भधारणा होत नसेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला सरोगसीचा सल्ला देऊ शकतात. तुम्हाला स्वतःचे बाळ हवे असेल पण स्पष्ट वैद्यकीय कारणांमुळे तुम्हाला गर्भधारणा होत नसेल किंवा पूर्ण काळ तुम्ही बाळ गर्भात राखू शकत नसाल तर सरोगसीच्या पर्यायाचा विचार करता येतो. खालील परिस्थितीमध्ये सरोगसीचा सल्ला दिला जातो : गर्भाशय नसणे, अंडे निर्माण होत नसेल किंवा रोगट अंडे असेल तर; सतत गर्भपात होणे; इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) वारंवार अपयशी ठरत असेल तर आणि काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थितीमध्ये.\nतुम्ही गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांची भेट घेणे का आवश्यक असते\nगरोदर राहण्याच्या तुमच्या निर्णयाबद्दल आणि गर्भधारणेपूर्वी तपासणी करून घेण्याचा विचार केल्याबद्दल अभिनंदन. गर्भधारणेपूर्वीच्या भेटीमध्ये तुमचे आरोग्य चांगले आहे याची खातरजमा करण्यासाठी किंवा तुमचे शरीर गरोदर राहण्यासाठी तयार आहे का हे तपासण्यासाठी गरोदरपणापूर्वी वैद्यकीय तपासणी केली जाते.\nअतिवजन असताना गरोदर राहणे\nगरोदर राहण्याचा विचार करत आहात, पण तुमच्या जास्त शारिरीक वजनामुळे चिंतित आहात अतिवजनामुळे तुम्ही गरोदर राहण्याच्या शक्यतेवर परिणाम होतो. अति वजन असल्यास (बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) 25 पेक्षा जास्त) सामान्य ओव्ह्यूलेशनमध्ये अडथळे येऊन तुमच्या जननक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.\nसकाळच्या आजारांचा सामना करणे\nगरोदरपणात सर्व स्त्रियांना सतावणारी सर्वात सामान्य समस्या म्हणजे मळमळ, उलट्या असे सकाळचे आजार. हे साधारणपणे गर्भधारणेच्या 4थ्या ते 6व्या आठवड्यांपासून सुरू होते आणि 14व्या ते 16व्या आठवड्यांपर्यंत टिकते. काही स्त्रियांना त्यांच्या गरोदरपणाच्या संपूर्ण कालावधीत सकाळच्या आजारांचा त्रास होऊ शकतो. यामुळे हलकीशी मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात.\nगरोदरपणा आणि नोकरी/व्यवसाय एकत्र करता येतात का\nकोणत्याही आईसाठी गरोदरपणापेक्षा अधिक सुंदर काळ असू शकत नाही. पण त्याच वेळी काम करणाऱ्या आयांसाठी त्यांची स्वतःची आव्हाने असतात, ही आव्हाने त्यांच्या या टप्प्याशी निगडीत असतात.\nहल्ली वाढत्या संख्येने महिला मातृत्व लांबवत आहेत. तुम्ही अधिक प्रगल्भ, तयार आणि अनुभवी असता तेव्हा बाळ होण्याचे जास्त फायदे असतात. जरी अनेक महिलांना तिशीमध्ये उशीरा आणि चाळीशीच्या सुरुवातीमध्ये निरोगी बाळे होत असली तरी, तुमचे वय वाढत जाते तसे काही समस्या वारंवार उद्भवतात.\nस्तनपानासाठी तुमच्या शरीराला तयार करण्यासाठी तुमच्या स्तनामध्ये आणि त्याच्या भोवती काही विशिष्ट बदल होतात. अनेक महिलांना गरोदरपणाच्या पहिल्या काही लक्षणांमध्ये येणारा अनुभव म्हणजे स्तनांच्या उतींमध्ये होणारा बदल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://mr.petrpikora.com/2018/02/", "date_download": "2018-12-16T02:32:58Z", "digest": "sha1:KCVXZOBG5CT4EXQJJZPDHOTLFTURL6TC", "length": 11531, "nlines": 127, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "फेब्रुवारी 2018 - विनामूल्य संगीत बाजार डाउनलोड", "raw_content": "सुचालन जा सामग्री वगळा\nआर अँड बी आणि सोल संगीत\nसर्व श्रेणी फोटो आणि व्हिडिओ संगीत आणि गाणी व्हिडिओ\nसर्व श्रेणी फोटो आणि व्हिडिओ संगीत आणि गाणी व्हिडिओ\nजेजेरेओवर गोठवून पूल ब्रिस्ट्रेस बायस्ट्राना नाड जेजरू आणि हाजे नेड जेसेरु\nब्लॉग, पर्वत, व्हिडिओ\t 27.2.2018 27.2.2018\nबायस्ट्रे नाड जैझरौ आणि इंडेक्सचे लाकडी पुल जेजेरुओवर जेजेउवर हजे नद जिजरो येथे धातू. बस्टर ब्रिजमध्ये बर्याच संरचनात्मक वैशिष्ट्यांचा समावेश आहे जो वर्षाच्या शेवटी संपला आहे\nवरून, फेब्रुवारी 2018 पासून Castle Něstějka\nब्लॉग, पर्वत, व्हिडिओ\t 17.2.2018 17.2.2018\nसमान नैसर्गिक स्मारके मध्ये Jizera आणि Farského खाडीच्या संगम रस्ता मी / 14 वर ओलांडून promontory वर किल्लेवजा वाडा अवशेष, Nístějka. हे उच्च पासून पिवळ्या खुणेसाठी बाजूने उपलब्ध आहे\nMěsto Jablonec त्यांचा Jizerou लिबेरेक प्रदेशात सेमिली जिल्ह्यात स्थित आहे. हे सुमारे 1 700 राहते. जवळील जब्बोनिक नाड निसोऊ (जब्बोनिक नाद जैजरौ म्हणूनही ओळखले जाते)\nफोटोच्या उंचीवरून रोकीटनीस नेड जेसेरू\nRokytnice (जर्मन रॉक्लिट्झ) पश्चिम आणि पश्चिमेकडील माउंटन रिजॉर्ट आहे राक्षस पर्वत. हे सिमेली जिल्ह्यातील लिबेरेक भागातील, डोंगराळ प्रदेशातील ह्यूस्की नदीच्या लांबच्या खोऱ्यात स्थित आहे.\nआजच्या सहित व्यापक पर्वतरांगा पर्वत आपल्या साइटवर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचू शकता (कृपया या पृष्ठावर क्लिक करा), नॅब बल्कॅन्होही प्यॉवॉड (डाउनलोड करा)\nब्लॉग, चेक नंदनवन, फोटो\t 3.2.2018 4.2.2018\nहेल्म हेब्रू स्कॅला जे नाके ऑक्झरी स्केलनिओ मासिवु व्हीसीएक्स रॅजी व्ही वस्सी एसी एक्सएमएक्स मेट्रु, व्ही कॅटॅस्ट्रॅनिम स्टेज्नोजमेन एन ओसे. Vznikl přestavbou hradu skála postaveného वि 20. století pány z Valdštejna. ह्रद स्काल पोस्टिव्ह\n4K 2018 archivbox dji djs जा डीजी माविक डीजी माविक प्रो Dji अभ्यास DJI प्रेत 4 आळशी आळशी EMBA EMBA spol. चे ro गुळगुळीत पुठ्ठा hrad Haje त्यांचा Jizerou Jablonec त्यांचा Jizerou राक्षस पर्वत पर्वत kvadroptéra दोरासंबंधी पुठ्ठा त्याचे झाड Lysa hora स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे मावसिक माविक प्रो पार्किंगची जागा पार्किंग Paseky त्यांचा Jizerou बनावट बनावट 3 बनावट 4 प्रगत अभ्यास पुस्तके बांधणारा Rokytnice skipas पास स्की रिसॉर्ट wreckage निवास व्यवस्था दोरीने ओढणे हिवाळा वरील पासून चेक नंदनवन\nवृत्तपत्र साइन अप करा\n... आणि प्राप्त प्रथम खरेदीसाठी $ 20 कूपन\n 24 / 7 ईमेल लिहा\nआम्ही सुरक्षित पैसे वापरत आहोत\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. या वेबसाइटचा वापर करून चालू ठेवून, आपण त्यांच्या वापराशी सहमत होता.\nकुकीज कशा नियंत्रित कराव्यात यासह अधिक शोधण्यासाठी, येथे पहा: कुकी धोरण\nरेटिंग: 5.0/ 5 21 मते\nरेटिंग: 5.0/ 5 12 मते\nरेटिंग: 5.0/ 5 11 मते\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nकॉपीराइट © 2018 फ्री प्रीमियम उत्तरदायी वर्डप्रेस थीम डाउनलोड्स थीम. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://transport.maharashtra.gov.in/1229/Survey-Feedback-Form", "date_download": "2018-12-16T01:53:26Z", "digest": "sha1:JFM5VFEXIEIYJVGHF7JDY4Q5VADSRCYA", "length": 11714, "nlines": 163, "source_domain": "transport.maharashtra.gov.in", "title": "सर्वेक्षण फीडबॅक फॉर्म - मोटार वाहन विभाग, महाराष्ट्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र मदत केंद्र: 022-62426666\nमोटार वाहन अनुज्ञप्तीची वैधता\nअनुज्ञप्ती वर विभागीय क्रिया\nविद्यमान अनुज्ञप्तीशी संबंधित सेवा\nअनुज्ञप्ती देणाऱ्या प्राधिकाऱ्याचे अपात्र ठरवण्याचे अधिकार\nराज्या बाहेरील वाहनाची नोंदणी आणि नवीन नोंदणी क्रमांक देणे (RMA)\nमोटार वाहन मालकी हस्तांतरण\nजनहित याचिका क्र १२८/२००४ ​\nमहाराष्ट्र सिटी टॅक्सी नियम २०१७ 04.03.2017\n​भारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती करण्याबाबत ​\nसार्वजनिक सुट्टी दिनांक 19, 25, 26 व 28 मार्च 2017 या दिवशी कार्यालय सुरू ठेवण्याबाबत\nबदली - प्रोत्साहन आदेश\n​परस्पर वाहतूक करार ​\nलिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांची विभागीय परीक्षा -२०१७\nअनुकंपा नियुक्ती प्रतिक्षा यादी\nऑटोरिक्षा परवाना धारकांची महिती\nऑटो रिक्षा परमिट धारकांचा तपशील\nआपल्या आरटीओ जाणून घ्या\nआपले सरकार सेवा केंद्र ​\nरस्ता सुरक्षा कार्यशाळा दि २१-०३-२०१७\nCSC सेंटर मार्फत पुरविल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेवांकरिता शुल्क\nमोबाईल अॅप्लीकेशन द्वारे तक्रारी अँड्रॉइड\nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nवैध सीएनजी-एलपीजी किट उत्पादक कंपन्या\nइलेक्ट्रिकल वाहन नोंदणी पोर्टल\nआरटीएस अंतर्गत सेवांची यादी\nतुम्ही आता येथे आहात :\n\"महाराष्ट्र राज्याच्या टॅक्सी व रिक्षांच्या भाडया मध्ये सुधार अणण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने एका कामिटीचे निर्माण केले रिक्षा टैक्सी चालक, युनियन आणि प्रवाशांचा दृष्टीकोण जाणुन घेण्यासाठी कामिटीच्या जनादेशानुसार कमिटीने ह्या सर्वेक्षणाचे आयोजन केले आहे रिक्षा टैक्सी चालक, युनियन आणि प्रवाशांचा दृष्टीकोण जाणुन घेण्यासाठी कामिटीच्या जनादेशानुसार कमिटीने ह्या सर्वेक्षणाचे आयोजन केले आहे खाली चार फॉर्म दिले आहेत खाली चार फॉर्म दिले आहेत ह्यात भाग घेण्यासाठी कमिटी आपले आभार मानते.\"\nफॉर्म I: प्रवासी आणि सर्वसामान्य जनता अभिप्राय सर्वेक्षण\nफॉर्म II: टॅक्सी ड्रायव्हर्स अभिप्राय सर्वेक्षण\nफॉर्म III: रिक्षा ड्रायव्हर्स अभिप्राय सर्वेक्षण\nफॉर्म IV: ऑटो रिक्षा/टॅक्सी युनियन यांचे सर्वेक्षण\n\"राज्य में टैक्सियों और ऑटोरिक्शा के किराए और टैरिफ संबंध में महाराष्ट्र राज्य सरकार ने एक फार्मूला तैयार करने के लिए एक समिति गठित की है उस जनादेश के एक भाग के रूप में, ऑटो रिक्शा चालकों, टैक्सी चालकों, यूनियनों और बहुसंख्य हिस्सेदार - यात्रियों - के विचारों को रिकॉर्ड करने के लिए समिति एक सर्वेक्षण कर रही है उस जनादेश के एक भाग के रूप में, ऑटो रिक्शा चालकों, टैक्सी चालकों, यूनियनों और बहुसंख्य हिस्सेदार - यात्रियों - के विचारों को रिकॉर्ड करने के लिए समिति एक सर्वेक्षण कर रही है नीचे चार फॉर्म दिए गए हैं नीचे चार फॉर्म दिए गए हैं समिति आपकी भागीदारी के लिए आपको धन्यवाद देती है समिति आपकी भागीदारी के लिए आपको धन्यवाद देती है\nफॉर्म I: यात्रियों और सामान्य जनता से ऑटो रिक्क्षा/टैक्सी सेवा के बारे में प्रतिक्रिया के लिए सर्वेक्षण\nफॉर्म II: टैक्सी चालकों के प्रतिक्रिया के लिए सर्वेक्षण\nफॉर्म III: ऑटो रिक्शा चालकों के प्रतिक्रिया के लिए सर्वेक्षण\nफार्म IV: ऑटो / टैक्सी यूनियन से प्रतिक्रिया के लिए सर्वेक्षण\nया संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली माहिती फक्त मार्गदर्शक स्वरूपाची आहे. कोणत्याही कायदेशीर बाबी साठी मोटार वाहन कायदा 1988 व तदनुषांगीक कायदे व नियम लागू राहतील.\nमहाराष्ट्र सिटी टॅक्सी नियम २०१७ 04.03.2017\nजनहित याचिका क्र १२८/२००४ ​\n© मोटार वाहन विभाग महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\nएकूण दर्शक: ५२८१ आजचे दर्शक: १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/category/literature/page/2/", "date_download": "2018-12-16T02:32:18Z", "digest": "sha1:QBXSUMCY257TAPNFMDCAJ4CRLFTG762H", "length": 19317, "nlines": 99, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "साहित्य Archives - Page 2 of 9 - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nकाही मिळवायचं असेल तर स्वतः पाशी अस��वा लागतो आत्मविश्वास, सचोटी, चिकाटी आणि बरंच काही. स्वतःपासून हरलो तर या जगात आपण कधीच जिंकू शकेल का हे असे प्रश्न नक्कीच मनात येत असतात. मग शुद्ध भावनेने शोध घेतला जातो ‘स्व’चा. आणि स्व चा शोध घेत येणं ही एक कसोटीच आहे. कसा घ्यायचा असतो स्व चा शोध हे असे प्रश्न नक्कीच मनात येत असतात. मग शुद्ध भावनेने शोध घेतला जातो ‘स्व’चा. आणि स्व चा शोध घेत येणं ही एक कसोटीच आहे. कसा घ्यायचा असतो स्व चा शोध\nआज मरणासन्न अवस्था असुनही माणसे जगत असतात. काही काही तर एवढी म्हातारी असतात की त्यांना जगावसंच वाटत नाही. ते तर स्वतःला मरण आलं पाहिजे असा अट्टाहास करीत मरण मागत असतात. पण त्यांना मृत्यू प्राप्त होत नाही. मरण देगा देवा असे म्हणत असतात. ते मरण का मागतात या कारणाचा शोध जर घेतला तर साधारणतः आपल्या लक्षात […]\nएक होता पाऊस त्याला बरसण्याची हौस रिम झीम रिमझिम यायचा मला कुशीत घ्यायचा लपा छपी खेळताना, डोंगराआड लपायचा वीज होऊन डोंगराआडून मला लपून पहायचा मी मग त्याला एक गोड पापा दयायचो त्याच्या हातात हात घालून खुशाल पाऊस व्हायचो @ सुमित सुभाष मुंढे इयत्ता – ५ वी असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज www.facebook.com/SmartMaharashtraOnline\nपुस्तके आहेत पहिला गुरू सावित्री बाईनी केली शाळा सुरु पुस्तकांसारखे कोणीही नाही जगात आपण सारे मिळून करूया ज्ञानाची सुरुवात पुस्तके सांगतात गोष्टी छान आम्ही जाणून घेतो त्यांच्या लेखनातील कल्पना पुस्तके असतात जीवनातील महत्वाचे स्थान त्यांच्या सहवासाने वाढवू देशाची शान @ प्राची मधुकर करांडे इयत्ता – ५ वी असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज www.facebook.com/SmartMaharashtraOnline\n“स्वच्छ भारत घोषणा आली” सगळीकडे स्वच्छता झाली आजूबाजूला करा स्वच्छता अस्वच्छतेपासून परिसराची घेऊ दक्षता स्वच्छतेचे स्वागत करू अन अस्वच्छतेचा निरोप घेऊ स्वच्छतेची लाट, आनंदाची पहाट अस्वच्छतेला दाखवू कायमची वाट स्वच्छतेचे महत्व घेऊया जाणून स्वच्छतेला सुरुवात करू आजपासून @ आकाश बाळू चिमणे इयत्ता – ५ वी असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज www.facebook.com/SmartMaharashtraOnline\nकुमुद विद्या मंदिर ही आहे माझी शाळा, तिला आहे मुलांचा खूप लळा धृ शिक्षक शिकवितात आम्हाला छान म्हणूनच आम्ही आहोत खूप महान १ आमची शाळा खूप छान बाजूला आहे विशाल मैदान २ शिक्षकांच्���ा मदतीने करतो आम्ही प्रगती मदतीला आहेत बोलक्या भिंती ३ शिक्षक आहेत आमचे तिसरे गुरू आम्ही त्यांच्याकडून ज्ञान मिळवू ४\nएक राज्य घरटे माझे कुशीत त्याच्या विश्व पाझरे इतिहास त्याचा दुमदुमतो रंध्रात आणि भूगोलाचे सौंदर्य डोळ्यांत पाझरे कला आणि संस्कृती जीवनाचे कोंदण आणि त्याचे संस्कार कर्मातून पाझरे. आई ती अभंगांतून होते बाप करडा फटक्याचा सह्याच्या कुशीत दोहोंचे अमृत अहा पाझरे लावणीचा श्रुंगार अन् मधुरा गवळणीची गोडवा भावगीताचा अर्थघन पाझरे… जाणता राजा इथला वा राष्ट्रधर्म पानीपताचा […]\nसकाळी सकाळी वर्षाच्या पार्लरमध्ये एक बाई अत्यंत घाई घाईत त्यांच्या मुलाला घेऊन आल्या. मुलगा तापाने फणफणलेला, चेहरा एकदम मलूल झालेला, त्यांनी त्याला कडेवरून उतरवून पार्लरच्या सोफ्यावर एका कोपऱ्यात टेकवून बसवल. वर्षाच्या पार्लरच्या बाजूला दवाखाना होता. वर्षाचा असा समज झाला की दवाखाना अजून उघडलेला नसावा म्हणून बहुतेक या पार्लर मध्ये आल्या असाव्या. पण तिचा हा समज […]\nपुस्तका… पत्रास कारण की…\nप्रिय, पुस्तक काहीसा गडबडीत होतो इतक्या दिवस. लिहायचं होतं खूप काहीसं पण तुझ्यातच व्यस्त होतो.पत्रास कारण की तुझ्या वर लिहिणं झालं नाही. माझ्या घराच्या दिवाणखान्यात एक कपाट आहे. त्यात तुझे वास्तव्य असतं. तुला माहितीये का पुस्तका तुला संग्रहित करतो आम्ही. तुला वाचतो आम्ही. पुस्तका, माझ्या कडे वृद्धत्वाकडे गेलेलं एक ही पुस्तक नाहीये. असं म्हणतात वृद्ध […]\nमाझी मानसिकता बदलणे मलाच का शक्य होत नाही () तिच्या गोऱ्या उघड्या मांड्या बघून का विसरून जातो मी तिचं बालपण, बहिणीचं स्वातंत्र्य हिसकवणारा मीच आणि दुसऱ्याच्या आया बहिणींना बघुन मनातल्या मनात त्यांची अब्रू लूटणारा सुद्धा मीच() तिच्या गोऱ्या उघड्या मांड्या बघून का विसरून जातो मी तिचं बालपण, बहिणीचं स्वातंत्र्य हिसकवणारा मीच आणि दुसऱ्याच्या आया बहिणींना बघुन मनातल्या मनात त्यांची अब्रू लूटणारा सुद्धा मीच() जाते जेव्हा ती माझ्या समोरून तेव्हा तिच्या उघड्या मांड्याना ती जाई पर्यंत एकटक बघणारा सुद्धा मीच, आणि ती गेल्यावर […]\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nभारत पाक तिसऱ्या युद्धात पकिस्तानची सपशेल शरणागती (१९७१) आणि बांग्लादेशची निर्मिती\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nमंत्रपुष्पांजली अर्थात राष्���्रप्रार्थना: मराठी रूपांतर हर्षद माने हिंदू धर्मातील विचार भव्य आहेत हे हिंदू धर्माच्या कुठल्याही पुस्तकातून जाणवते. ते व्यापक आहेत, सार्वत्रिक आहेत आणि बहुतांशी कालातीत आहेतच पण त्यांचे दर्शन वैश्विक सुद्धा आहे. मात्र मंत्रपुष्पांजलीमधून हिंदू धर्मातील राजकीय विचारही किती प्रगल्भ होते हे समजून येते. राष्ट्र ही संकल्पना पाश्चिमात्य असल्याचे ज्यांचे म्हणणे आहे, त्यांनी मंत्रपुष्पांजली जरूर […]\nमाणूस एक समाजशील प्राणी आहे. माणसाचे मन अतिशय संवेदनशील आहे. म्हणून माणूस एक संवेदनशील समाजाभिमूख प्राणी आहे. हे समजून घेतले म्हणजे माणसाला श्रध्दा का आवश्यक असते हे समजते. एखाद्या उच्च ठिकाणी आपले मन वाहणे आवडते. तिथे कुणाशी स्पर्धा नसते मद मत्सर राग लोभ वासना तिथे राहत नाही. श्रद्धा माणसाच्या मनाला संतुलित ठेवते. भगवद्गीता सांगते सर्वधर्म […]\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nमहाविद्यालयाने केलेल्या संस्कारमुळे आम्ही यशस्वी झालो - दत्तराज छाजेड\nभारताच्या संविधानाच्या निर्मितीची कथा\nभारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील शेवटचे पान म्हणजे मध्ये १९४६ कॅबिनेट कमिशन नुसार झालेली घटना समितीची स्थापना आणि त्यांच्या प्रयत्नातून तयार झालेले संविधान. भारताचे संविधान एक पवित्र दस्तावेज. ज्या एका दस्तावेजाने, तेंव्हाच्या तेहतीस कोटींच्या आणि आजच्या सव्वाशे कोटींच्या भारताला बांधून ठेवले आहे एका घट्ट धाग्याने, विविधतेने नटलेल्या आणि वळणा-वळणावर वैविध्य असणाऱ्या आपल्या या अजस्त्र, विस्तीर्ण देशाचा गाडा यशस्वीपणे […]\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा मोफत डाऊनलोड करा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रखर बुद्धिवाद संविधानाचे त्यांनी केलेले उत्तुंग कार्य आपल्या सर्वांना माहित आहेच. पण कायदा, अर्थशास्त्र, राजकीय अर्थशास्त्र या विषयात त्यांनी केलेलं काम अतुलनीय आणि अजस्त्र आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळेस मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी त्यांनी केंद्र शासनाने नेमलेल्या समितीसमोर भाषण दिले होते. रुपया, त्याचे मूल्य या विषयवार त्यांचे संशोधन जगप्रसिद्ध आहे. कामगार चळवळीविषयी त्यांचे स्वतःचे विचार होत���. हिंदू […]\n अर्थात प्रबोधनकारांचे शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यातील भाषण\nशिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ ला झाली आणि पहिली जाहीर सभा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दादरच्या शिवाजी पार्कवर ३० ऑक्टोबर १९६६ ला झाली. त्या मेळाव्यात प्रबोधनकारांचंही भाषण झालं. “आजपासून हा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण करीत आहे हे त्यांचे तेंव्हाचे प्रसिद्ध वाक्य होते. ” त्यांचे भाषण वाचून त्यांचा आक्रमकपणा, त्वेष आणि ज्वलंत महाराष्ट्रप्रेम दिसून येते. ‘प्रबोधनकारांचे ज्वलंत हिंदुत्व’ […]\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन पुस्तक अभ्यास परीक्षा: पहिले पुष्प: “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री”\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन घेत आहे साहित्यावर आधारित पुस्तक अभ्यास परीक्षा पहिले पुष्प: स.आ. जोगळेकर लिखित “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री” उत्तमोत्तम मराठी साहित्यावर विश्लेषणात्मक अभ्यास व्हावा ह्या उद्देशाने मराठी इंटरनॅशनल (मिओ) पुस्तक अभ्यास परीक्षा हा उपक्रम सुरु करीत आहे. हे पुस्तक परीक्षण नाही. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे एखादे पुस्तक परीक्षेला लावले जाते तत्सम ही पुस्तकावर आधारित परीक्षा आहे. फक्त ही परीक्षा […]\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.ranjeetparadkar.com/2015/10/movie-review-jazbaa.html", "date_download": "2018-12-16T01:50:46Z", "digest": "sha1:JAJAIWUSUSOXVBTSRMHP4UZ77SCW4TTP", "length": 20204, "nlines": 234, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): दोन दशकं उशीराचा 'जज़बा' (Movie Review - Jazbaa)", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (104)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (57)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\nहताशा आणि संताप ह्यांचा संमिश्र परिणाम म्हणून एका प्रसंगात मातीत जोरजोराने हात आपटून धूळ उडवून झाल्यावर तिथेच जवळजवळ साष्टांग लोटांगण घेऊन ऐश्वर्या बाई बच्चन हमसाहमशी रडतात. गर्द काळे कपडे. बारीक लालसर माती. (संजय गुप्ताचे आवडते रंग\nलगेच पुढच्याच प्रसंगात रडण्याचा सिक्वल ऐ.बा.ब. स्वत:च्या गाडीत ड्रायव्हिंग सीटवर बसून सुरु करतात. तेव्हा कपड्यांवर धूळ, मातीचा लवलेशही दिसत नाही. इतक्यात अचानक अवतरलेला इरफान खान बाजूच्या सीटवर येऊन बसतो आणि त्यांचा सिक्वल अपूर्णावस्थेत थांबवतो. मग दोघे गाडीबाहेर येऊन 'सत्य' स��जून घेतात. ते ऐकून इरफानसुद्धा हताशा आणि संताप ह्यांचा संमिश्र परिणाम अनुभवतो. आजूबाजूला असलेल्या जुन्या लोखंडी मोठमोठ्या पिंपांना लाथा मारतो, उचलून फेकतो, पुन्हा लाथा मारतो, पुन्हा फेकतो ऐ.बा.ब. चं एक वेळ ठीक आहे, पण नेहमी संयत असणाऱ्या इरफान खानला अचानक काय झालं काही कळत नाही \nविशेष काही नाही. त्याला संजय गुप्ता भेटलेला असतो.\nअजून एका प्रसंगात शाळेत एक धावण्याची शर्यत असते. ही एक अशी अभिनव शर्यत आहे, की तमाम 'ब्रॅण्डेड' आंतरराष्ट्रीय शाळांना, सॉरी 'स्कूल्स'ना, न्यूनगंड यावा. ह्यात प्रत्येक मुलीबरोबर तिच्या आईनेही भाग घ्यायचा असतो. सुरुवातीला मुलगी धावणार आणि नंतर 'बॅटन' आईकडे सोपवणार. मग आईने धावून शर्यत पूर्ण करायची ह्या शर्यतीसाठी समस्त माउलींनी त्यांचा नेहमीचाच पेहराव करणे, बंधनकारक होते की नाही, हे माहित नाही. पण आपल्या 'ऐ.बा.ब.' त्यांच्या रोजच्या 'काळा सूट आणि काळी पॅण्ट' ह्या गणवेशातच उतरतात. कुणाचीही आई साडी नेसत नसावी कारण इतर सर्व स्पर्धक माउल्या पंजाबी ड्रेसमध्ये असतात.\nही विचित्र शर्यत संपूर्ण चित्रपटाचं प्रतीकात्मक सार आहे. अशीच एक विचित्र शर्यत नंतर वकीलीण अनुराधा वर्मा (ऐ.बा.ब.) धावते. आपल्या मुलीचं - 'सनाया'चं - पालनपोषण एकटीनेच करणारी अनुराधा शहरातल्या सर्वोत्तम वकीलांपैकी एक असते. आजपर्यंत आपल्या कारकिर्दीतील एकूण एक केसेस जिंकलेल्या अनुराधाच्या एकुलत्या एक मुलीचं अपहरण केलं जातं आणि तिच्या सुटकेच्या बदल्यात अट ठेवली जाते ती बलात्कार व खूनाचा आरोप सिद्ध होऊन फाशीची शिक्षा सुनावली गेलेल्या 'नियाझ' नामक एका गुन्हेगाराचा खटला हाय कोर्टात लढवून त्याला सोडवण्याची. मुलीच्या विरहाने कानठळ्या फोडणारा आरडाओरडा करणारी अनुराधा ह्या विचित्र द्विधेत अडकल्यावर जरासुद्धा मेलोड्रामा न करता ताबडतोब कामाला लागते. ह्या कामात तिला मदत करतो, शाळेपासून तिचा मित्र असलेला निलंबित पोलीस निरीक्षक 'योहान' (इरफान खान). तो अनुराधावरील आपल्या एकतर्फी प्रेमाला कोंदणातल्या हिऱ्याप्रमाणे मनात जपून असतो. दोघे मिळून ह्या प्रकरणाला कसं फिरवता येईल आणि 'सनाया'ला कसं वाचवता येईल, ह्यासाठी झटतात.\nसरकारी वकिलाच्या भूमिकेत अतुल कुलकर्णीला अगदीच थोडंसं काम आहे, तर एका राजकीय नेत्याची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या जॅकी श्रॉफला त्याहूनही कमी \nशबाना आझमींनी रंगवलेली व्यक्तिरेखा आहे 'गरिमा चौधरी'. ज्या मुलीवर पाशवी बलात्कार करून तिचा खून केल्याच्या आरोपाखाली 'नियाझ'ला फाशीची शिक्षा झालेली असते, तिची आई. ऐश्वर्या बच्चन आणि शबाना आझमी जेव्हा जेव्हा एकमेकांसमोर येतात, तेव्हा तेव्हा एका आईची घुसमट कशी असते, हे शबाना आझमी ऐ.बा.ब. ना प्रत्यक्ष दाखवतात. पण सुनबाई काही केल्या बोध घेत नाहीत. त्या फक्त थयथयाट, आकांडतांडव, आरडाओरडा वगैरे धसमुसळेपणा करण्यात धन्यता मानतात. त्यामुळे जितकी 'गरिमा चौधरी' आश्वासक वाटते, तितकीच 'अनुराधा वर्मा' भंपक.\nकमलेश पांडे ह्यांनी लिहिलेले संवाद खुसखुशीत आहेत. मात्र त्या खुसखुशीत पणातला ९०% भाग इरफान खानसाठी राखीव आहे. Needless to say, त्याने त्याचं सोनंही केलंच आहे \n'इरफान'चा जबरदस्तीने 'इरफानिताभ' करण्याचा प्रयत्न स्वत: इरफाननेच हाणून पाडला आहे. त्याला स्टाईल मारायला लावलेली आहे. खुसखुशीत डायलॉग्ज दिले आहेत. तो हे सगळं करतो, पण तरी स्वत:चं वेगळेपण जपतोच. 'तलवार'नंतर पुन्हा एकदा तो साधारण तश्याच भूमिकेत दिसला आहे. मात्र 'तलवार'मधला त्याचा 'अश्विन कुमार' किती तरी पटींनी इथल्या 'योहान'पेक्षा जास्त परिणामकारक आहे, ह्याबद्दल शंकाच नसावी.\nसंजय गुप्ता हे दिग्दर्शकांमधले 'प्रीतम चक्रवर्ती' असावेत. चित्रपट जिथे जिथे चांगला वाटतो, तिथे तिथे त्यांचं अभिनंदन करताना उगाच 'नक्की ह्यांचंच अभिनंदन करायला हवं ना ' असा विचार छळतो. सगळ्या मेलोड्रामा व उचक्या, ठेचांनंतरही 'जज़बा' सुमार नक्कीच नाही. ऐ.बा.ब.च्या अतिअभिनयाला इरफान खान आणि शबाना आझमी सांभाळून घेतात आणि चित्रपट 'बघणेबल' बनतो. तर कधी नव्हेतो संगीतही छळवाद मांडत नाही. 'जाने तेरे शहर का क्या इरादा है..' हे गाणं तर मनात घरही करतं. त्यासाठी 'अर्को' ह्या नाव न वाटणाऱ्या नावाने संगीत देणाऱ्या व्यक्तीचे आभार \n२००७ साली नामवंत दिग्दर्शक सुधीर मिश्रा ह्यांचा 'खोया खोया चांद' म्हणून एक चित्रपट येऊन, आपटून गेला. तो चित्रपट ज्यांनी पाहिला, त्यांना तो कळलाच नाही, त्यामुळे आवडला की नावडला, हे ठरवताच आलं नाही. मात्र त्यात अप्रतिम अशी एक कव्वाली होती. 'क्यूँ खोए खोए चाँद की फ़िराक में तलाश में उदास हैं दिल..' जर चार दशकांपूर्वी एखाद्या चित्रपटात ती कव्वाली असती, तर केवळ तिच्या जोरावर तो चित्रपट भरपूर चालला असता. 'खोया खोया चांद' चार ���शकं उशीरा आला होता. असे अनेक चित्रपट काही दशकं उशीरा आलेले असावेत. 'जज़बा'सुद्धा साधारणपणे दोन दशकं उशीरा आलेला चित्रपट आहे. हा चित्रपट अश्या काळात आला आहे, जेव्हा चित्रपटाची गणितं बदलली आहेत. आताशा, इतर कथानकांमध्ये एक वेळ चालून जाईल, पण 'थ्रिलर'मध्ये 'थिल्लर'पणा चालत नाही. 'जज़बा'तला अनावश्यक मेलोड्रामा आणि काही अक्षम्य पोरकटपणा व चित्रीकरणातील ठसठशीत उणीवा, त्याच्या नाट्यनिर्मिती व उत्कंठावर्धकतेला मारक ठरतात. वीस वर्षांपूर्वी ह्या उणीवांसहही 'जज़बा' कदाचित, 'Edge of the seat' ड्रामा म्हणवला जाऊ शकला असता. पण गुप्ताजी, तुम्ही किमान वीस वर्षं उशीर केलात \nरेटिंग - * *\nहे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये ११ ऑक्टोबर २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-\nआपलं नाव नक्की लिहा\nआठवणींची तुडुंब गर्दी कधीच नव्हती\nजायचे नव्हते मला पण चाललो मी\nएव्हढी बदनाम माझी माहिरी\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\nनिलेश पंडित - मराठी कविता\nनाविन्यशून्य अतिरंजित भडकपणाचा कडेलोट - मिर्झापूर (Mirzapur - Amazon Prime Web Series)\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-vidarbha-news-super-speciality-hospital-4-d-eco-dispute-62163", "date_download": "2018-12-16T02:26:22Z", "digest": "sha1:HS2YOKAUJ2Y34FKWTONAP2K5FNGMLURF", "length": 16621, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur vidarbha news super speciality hospital 4 d eco dispute सुपरच्या ‘फोर डी इको’ खरेदीचा वाद रंगणार | eSakal", "raw_content": "\nसुपरच्या ‘फोर डी इको’ खरेदीचा वाद रंगणार\nमंगळवार, 25 जुलै 2017\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे तक्रार - ६५ लाखांचे उपकरण १ कोटी ४ लाखांत खरेदी\nनागपूर - मेंदू आणि हृदय या दोन्ही अवयवांमधला समतोल बिघडला की गंभीर आजाराचे ठोके चुकतात. हृदयातील रक्तवाहिन्यात अडथळा आला की नाही, याचे सूक्ष्म निदान ठरविण्यासाठी सुपर स्पेशालिटीत अद्ययावत असे ‘फोर डी इको’ यंत्र दाखल झाले. फोर डी इकोची किमंत ६५लाख असून ती १ कोटी ४ लाख रुपयाला खरेदी केल्याचे कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून पुढे आले. किमतीच्या या नव्या वादाला तोंड फुटल्यामुळे अद्याप हे उपकरण रुग्णसेवेसाठी दाखल झाले नसल्याची माहिती पुढे आली.\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे तक्रार - ६५ लाखांचे उपकरण १ कोटी ४ लाखांत खरेदी\nनागपूर - मेंदू आणि हृदय या दोन्ही अवयवांमधला समतोल बिघडला की गंभीर आजाराचे ठोके चुकतात. हृदयातील रक्तवाहिन्यात अडथळा आला की नाही, याचे सूक्ष्म निदान ठरविण्यासाठी सुपर स्पेशालिटीत अद्ययावत असे ‘फोर डी इको’ यंत्र दाखल झाले. फोर डी इकोची किमंत ६५लाख असून ती १ कोटी ४ लाख रुपयाला खरेदी केल्याचे कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून पुढे आले. किमतीच्या या नव्या वादाला तोंड फुटल्यामुळे अद्याप हे उपकरण रुग्णसेवेसाठी दाखल झाले नसल्याची माहिती पुढे आली.\nमेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विदर्भासह तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश व छत्तीसगडमधील सुमारे तीस टक्के रुग्ण उपचारासाठी येतात. यात सर्वाधिक रुग्ण हृदयरोगाचे असतात. हृदयरोगाच्या रुग्णांवर उपचार करण्यापूर्वी त्यांच्या रक्त, ईसीजीपासून तर ‘इको’ चाचणी महत्त्वाची असते. सद्यस्थितीत ‘टू डी इको’चा आधार गरीब रुग्णांच्या हृदयाला आहे. मात्र, गरीब रुग्णांना उत्तम अद्ययावत उपचार मिळावेत या हेतूने जिल्हा विकास समितीतर्फे एक कोटी चार लाख रुपये खर्चून ‘फोर डी इको’ उपकरण खरेदी करण्यात आले.\nजिल्हा विकास निधीतून खरेदी करण्यात आलेले हे उपकरण फिलिप्स इंडिया या वैद्यकीय उपकरण बनविणाऱ्या कंपनीकडून खरेदी करण्यात आले आहेत. सुपरने पाठविलेल्या प्रस्तावावर मंत्रालय स्तरावरून निविदा काढत या कंपनीला खरेदीचे कंत्राट देण्यात आले. त्यासाठी एक कोटी ४ लाखांचा निधीपैकी कंपनीच्या खात्यात अनामत रक्कम आणि पहिला हप्ता जमा करण्यात आला. दरम्यानच्या काळात कंपनीने एका कर्मचाऱ्याला कामावरून कमी केले. मंत्रालय स्तरावरून झालेल्या या खरेदीत काही जणांशी किमतीवरून झालेल्या वादातून मंत्रालयातील काही कर्मचाऱ्यांनी तक्रार केल्याने त्याला कामावरून काढण्यात आले.\nनव्याने खरेदी करण्यात आलेले फोर डी इको उपकरण सुपरमध्ये लावण्यात आले. मात्र, या उपकरणासाठी अद्याप पीसीपीपीएनडीटी कायद्यानुसार परवानगी मिळाली नाही. सुपरच्या स्थानिक प्रशासनाला यासंदर्भ���त माहितीच नाही. मात्र, दोन दिवसांत ही प्रक्रिया करण्याची धावपळ सुरू झाली आहे. जोवर पीसीपीएनडीटी समितीकडून सुपरची पाहणी होत नाही, तोवर परवानगी मिळणे अशक्‍य आहे.\nरुग्णसेवेत दाखल करण्यास उशीर\nजे उपकरण प्रत्यक्षात ६५ लाखांना मिळते, त्या उपकरणासाठी १ कोटी ४ लाख मोजले. ही लेखी तक्रार संबंधित कर्मचाऱ्याने पुराव्यानिशी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या सचिवांना सादर केली. यामुळे वैद्यकीय शिक्षण सचिव संजय देशमुख यांनी मेयोतील अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यानंतर सचिव स्तरावरून विचारणा झाल्याच्या वृत्ताला अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांना दुजोरा द्यावा लागला.\nयू-ट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थी स्वावलंबी\nपुणे : शिक्षणाबरोबरच कलेची आवड जोपासत महिन्यातील 10 ते 12 दिवस काम करून शहरातील दोन तरुण \"यू-ट्यूब'च्या माध्यमातून 15 ते 20 हजार रुपये कमावत...\nआपण एखादा साधासुधा समज हेच सत्य मानतो. इतकंच नव्हे, तर अनेकदा हा आपला साधा समज हे सत्य नाहीच, तर एक आभास असं कोणी सिद्ध करून दाखवलं, तर आपल्याला त्या...\nप्रवास एका ध्यासाचा (सतीश व्यास)\n\"गानतपस्वी पंडित सी. आर. व्यास यांच्याकडून संगीताचा वारसा मला मिळाला. मात्र, एका विशिष्ट वयात संतूरच्या सुरांनी मोहिनी घातली आणि त्याचा ध्यासच लागला...\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nदोनशे रूपयांसाठी गमावला जीव; फ्लेक्सबॅनर काढताना मृत्यू\nउल्हासनगर : वडिलांना हातभार लागावा म्हणून बारावीपर्यंत शिक्षण घेऊन मिळेल ते काम करणाऱ्या एका 18 वर्षीय तरुणाचा शाळेचा फ्लॅक्सबॅनर काढताना...\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.wikiscan.org/date/20180112/pages", "date_download": "2018-12-16T01:47:21Z", "digest": "sha1:F3H2XPV2TCQUFMSAC5H3NFXYQIXM5B62", "length": 9475, "nlines": 169, "source_domain": "mr.wikiscan.org", "title": "12 January 2018 - Articles - Wikiscan", "raw_content": "\n1.9 k 2 5 61 65 32 k सावित्रीबाई फुले\n4.6 k 0 0 मकरसंक्रांत\n4.5 k 0 0 मुखपृष्ठ\n1.7 k 0 0 शिवाजी महाराज\n1.4 k 0 0 क्रिकेट\n1.1 k 0 0 जलप्रदूषण\n528 2 6 12 k 11 k 66 k जोतीराव गोविंदराव फुले\n904 0 0 भारतीय प्रजासत्ताक दिन\n860 0 0 वायुप्रदूषण\n712 0 0 मराठी भाषा\n704 0 0 लखुजी जाधव\n700 0 0 कबड्डी\n694 0 0 स्मृतीशेष\n671 0 0 शहाजीराजे भोसले\n620 0 0 प्रदूषण\n615 0 0 बाबासाहेब अांबेडकर\n601 0 0 रायगड (किल्ला)\n577 0 0 महात्मा गांधी\n543 0 0 तुकाराम\n506 0 0 जागतिक तापमानवाढ\n3 7 3.8 k 4.1 k 3.7 k श्री मल्लिकार्जुन मंदिर (सोलापूर)\n497 0 0 पर्यावरण\n26 5 6 957 957 16 k मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन\n14 5 7 461 461 461 आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन\n9 3 3 10 k 10 k 10 k समाजशास्त्र आणि ऑगस्ट कॉम्त\n440 0 0 सुभाषचंद्र बोस\n35 4 5 965 979 965 महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन\n13 4 5 2.2 k 2.2 k 2.2 k पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन\n432 0 0 ज्ञानेश्वर\n421 0 0 फुटबॉल\n10 4 4 1.5 k 1.5 k 1.5 k गृहविभाग महाराष्ट्र शासन\n15 4 5 445 445 445 नियोजन विभाग महाराष्ट्र शासन\n13 4 4 481 481 481 जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन\n375 0 0 भारताचे संविधान\n28 4 4 615 615 615 सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन\n373 0 0 विनायक दामोदर सावरकर\n373 0 0 कोरेगाव भिमाची लढाई\n372 0 0 ग्रामपंचायत\n18 3 4 2.9 k 2.8 k 2.8 k कृषी विभाग महाराष्ट्र शासन\n358 0 0 लोकमान्य टिळक\n355 0 0 ध्वनिप्रदूषण\n351 0 0 सौर ऊर्जा\n348 0 0 भारतीय अंतराळ संशोधन संस्था\n316 0 0 मुलाखत\n23 3 3 598 608 598 विधी व न्याय विभाग महाराष्ट्र शासन\n12 3 3 88 3.7 k 88 आकाशवाणीचा इतिहास\n11 3 6 578 578 578 उर्जा विभाग महाराष्ट्र शासन\n300 0 0 वर्ग:औषधी वनस्पती\n300 0 0 मुरुड जंजिरा\n10 3 7 -111 677 2.4 k पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन\n18 3 5 174 176 10 k महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ\n17 3 3 264 264 264 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन\n13 3 4 277 277 277 गृहनिर्माण विभाग महाराष्ट्र शासन\n287 0 0 भारताची अर्थव्यवस्था\n10 3 4 162 246 1.4 k उद्योग विभाग, महाराष्ट्र शासन\n9 3 3 323 323 323 कामगार विभाग महाराष्ट्र शासन\n282 0 0 शेतकरी\n6 3 3 217 217 1.1 k सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन\n274 0 0 भगतसिंग\n273 0 0 राणी लक्ष्मीबाई\n10 2 4 1.9 k 1.9 k 1.9 k उद्रेकावरुन ज्वालामुखीचे प्रकार\n266 0 0 रामकृष्ण मिशन\n18 2 2 1.8 k 1.8 k 8 k सोलापूर विद्यापीठ\n263 0 0 जैवविविधता\n262 0 0 अर्जुन पुरस्कार\n258 0 0 सिंदखेड राजा\n4 2 2 2.1 k 2 k 2 k अमर्यादित स्वप्न\n252 0 0 इंदिरा गांधी\n4 2 2 1.4 k 1.4 k 1.4 k श्री महादेव मंदिर कासेगाव ता . द . सोलापूर\n250 0 0 घन कचरा\n249 0 0 रामकृष्ण परमहंस\n244 0 0 दौलताबाद\n243 0 0 भारताचा इतिहास\n241 0 0 गाडगे महाराज\n239 0 0 जवाहरलाल नेहरू\n237 0 0 मासिक पाळी\n233 0 0 सेंद्रिय शेती\n232 0 0 शिवाजीराव अनंतराव भोसले\n230 0 0 दहशतवाद\n18 2 5 -27 189 3.4 k सोन्नलग्गी सिद्धेश्वर देवालय\n228 0 0 तुकडोजी महाराज\n228 0 0 महाराष्ट्रातील जिल्ह्यांची यादी\n228 0 0 कडुलिंब\n222 0 0 भारतातील मूलभूत हक्क\n222 0 0 जानेवारी १२\n219 0 0 भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळ\n219 0 0 जागतिक लोकसंख्या\n13 2 4 51 135 4.9 k श्री सरस्वती देवालय\n215 0 0 चौथा शाहू\n215 0 0 अजिंठा लेणी\n214 0 0 सहकारी संस्था\n16 2 2 192 192 192 सोलापूर जिल्ह्यातील शिलालेख\n210 0 0 प्रतापगड\n210 0 0 छत्रपती शाहूराजे भोसले\n209 0 0 २६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला\n209 0 0 भारतीय संस्कृती\n7 2 3 210 210 210 वर्ग:औरंगाबाद शहरातील ऐतिहासिक वास्तू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5193684732263297858&title=Senior%20citizen%20sandhya%20katta&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-16T02:19:09Z", "digest": "sha1:S77YTAK2H2BCP3GW7UCGVWRNKG65FITP", "length": 10296, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत 'संध्या कट्टा'", "raw_content": "\nज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत 'संध्या कट्टा'\nपुणे : ‘उतारवयात हरवलेले आनंदाचे क्षण ज्येष्ठ नागरिकांना परत मिळावेत, एकाकीपण दूर होऊन त्यांना हलकेफुलके आयुष्य जगता यावे, यासाठी पुण्यातील जाणीव व वंचित विकास संस्थेतर्फे रोज सायंकाळी मोफत ‘संध्या कट्टा’ भरविला जाणार आहे. ग्रामीण भागातून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेचीही सोय करण्यात येणार आहे’, अशी माहिती वंचित विकास संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा व संचालिका मीनाताई कुर्लेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी वंचित विकासच्या देवयानी गोंगले व मीनाक्षी नवले यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.\nमीनाताई कुर्लेकर म्हणाल्या, ‘नारायण पेठेतील संस्थेच्या कार्यालयातील जागेत रोज संध्याकाळी भरणाऱ्या या कट्ट्यांमध्ये मनमोकळ्या गप्पा, सल्ला व मार्गदर्शन, सुख दुः���ाची देवाण घेवाण, मार्गदर्शनपर सत्रे, कलांचे रसग्रहण, समुपदेशन, कायदेशीर सल्ला, सहलीचा आनंद, वेगवेगळी शिबिरे, विविध विषयांवरील वैज्ञानिक चर्चा यासारख्या विषयांवर भर दिला जाणार आहे. यात प्रामुख्याने एकमेकांशी मनमोकळेपणाने संवांद, एकमेकांची सुखदुःखे, धावपळीच्या आयुष्यात मागे गेलेल्या क्षणांना पुन्हा उजाळा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शरीराला वृद्धत्व आले तरी, मनाने सतत चिरतरुण राहणे आवश्यक आहे. या संध्या कट्ट्यामध्ये सर्व ज्येष्ठ नागरिकांना सहभागी होता येणार आहे.’\n‘घरामध्ये मुलांना पुरेसा वेळ व पोषक वातावरण मिळत नाही म्हणूनच ग्रामीण भागातून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या मुलांना अभ्यास करण्यासाठी अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. एमपीएससी, यूपीएससीसाठी आवश्यक पुस्तके, अन्य उपयुक्त पुस्तकांचा समावेश या अभ्यासिकेमध्ये करण्यात आला आहे. सकाळी ७.३० ते ११ आणि सायंकाळी ५ ते १० या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना येथे अभ्यास करता येईल. त्याशिवाय, अवांतर वाचनासाठी वाचनालयाची सुविधा उपलब्ध असणार आहे.’ असेही त्यांनी नमूद केले.\n‘मानसिक ताणतणावातून मुक्त करून आनंदी जीवन जगण्याचा दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. कोणत्याही वयोगटाच्या व्यक्तीला सल्ला, मार्गदर्शन करण्याचे काम देखील संस्थेमार्फत केले जाणार असल्याचे’, मीनाक्षी नवले यांनी सांगितले.\nकार्यालय : वंचित विकास, ४०५/९, नारायण पेठ, मोदी गणपतीमागे, पुणे-३०\nदूरध्वनी क्रमांक : (०२०) २४४५४६५८, २४४८३०५०\nTags: पुणेज्येष्ठ नागरिकसंध्या कट्टावंचित विकास संस्थाविजयकुमार मर्लेचामीनाताई कुर्लेकरPuneSandhya kattaSenior Citizenvanchit vikas Sansthaप्रेस रिलीज\n‘देवस्थानांनी सामाजिक कार्यासाठी पैसा वापरावा’ ‘पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभागातून वृक्षारोपण व्हावे’ कुलभूषण जाधव यांच्यासाठी सह्यांची मोहीम ‘परिस्थितीवर मात करणाऱ्या स्त्रियांच्या जिद्दीला सलाम’ गणेशोत्सव देखावा स्पर्धा\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n‘सीएम चषक’स्पर्धेसाठी आतापर्यंत तब्बल ३३ लाख लोकांची नोंदणी\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंक��ी ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/sbi-writes-rs-7016-crore-loans-owed-wilful-defaulters-16834", "date_download": "2018-12-16T02:23:40Z", "digest": "sha1:TXHZC6EXDNMC6NKRA5CWSHSOJ4SIMEX7", "length": 15174, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "SBI writes off Rs 7,016 crore loans owed by wilful defaulters एसबीआयकडून 7,016 कोटींची कर्जे बुडीत | eSakal", "raw_content": "\nएसबीआयकडून 7,016 कोटींची कर्जे बुडीत\nगुरुवार, 17 नोव्हेंबर 2016\nनवी दिल्ली: एकीकडे देशातील काळ्या पैशावर निर्बंध आणण्यासाठी पाचशे व एक हजारांच्या नोटांवर बंदी आणली असताना दुसरीकडे मात्र भारतीय बॅंकांनी देशातील श्रीमंत कर्जदारांचे 7 हजार 16 कोटीं रुपयांच्या कर्जाचा समावेश बुडीत कर्जामध्ये करण्याची तयारी दर्शवली आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बॅंक असलेल्या भारतीय स्टेट बॅंकेने (एसबीआय) विजय मल्ल्यांच्या किंगफिशर एअरलाइन्सच्या कर्जाचा बुडीत कर्जात समावेश केला आहे. एसबीआयने एकट्या मल्ल्यांच्या 1 हजार 201 कोटींच्या कर्जाचा बुडीत खात्यात समावेश केला आहे.\nनवी दिल्ली: एकीकडे देशातील काळ्या पैशावर निर्बंध आणण्यासाठी पाचशे व एक हजारांच्या नोटांवर बंदी आणली असताना दुसरीकडे मात्र भारतीय बॅंकांनी देशातील श्रीमंत कर्जदारांचे 7 हजार 16 कोटीं रुपयांच्या कर्जाचा समावेश बुडीत कर्जामध्ये करण्याची तयारी दर्शवली आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बॅंक असलेल्या भारतीय स्टेट बॅंकेने (एसबीआय) विजय मल्ल्यांच्या किंगफिशर एअरलाइन्सच्या कर्जाचा बुडीत कर्जात समावेश केला आहे. एसबीआयने एकट्या मल्ल्यांच्या 1 हजार 201 कोटींच्या कर्जाचा बुडीत खात्यात समावेश केला आहे.\n\"एसबीआय'ने विजय मल्ल्यांच्या किंगफिशर एअरलाइन्सबरोबरच केएस ऑइल, सूर्या फार्मास्युटिकल, गेट इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्‍शन आणि साई इन्फो सिस्टिम अशा काही कंपन्यांचे कर्जदेखील बुडीत खात्यात जमा केले आहे. \"एसबीआय'ला मागील आर्थिक वर्षात याच तिमाहीत 4 हजार 991 कोटी रुपयांचा नफा झाला होता. बॅंकेचे एकूण उत्पन्न 72 हजार 918 कोटी रुपयांवर गेले आहे. मागील वर्षी याच काळात ते 66 हजार 828 कोटी रुपये होते. बॅंकेच्या निव्वळ नफ्यात 35 टक्के घसरण होऊन तो 2 हजार 538 कोटी रुपयांवर आला आहे. बॅंकेची प्राप्���ी 50 हजार 742 कोटी रुपयांवर गेली असून, मागील वर्षी याच काळात ती 46 हजार 854 कोटी रुपये होती.\nबॅंकेची एकूण अनुत्पादित मत्ता (एनपीए) म्हणजेच एकूण थकीत कर्जांचे प्रमाण 7.14 टक्‍क्‍यांवर गेले आहे. निव्वळ एनपीए 4.19 टक्‍क्‍यांवर गेला आहे. बॅंकेचा एकूण एनपीए 1 लाख 5 हजार 782 कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी याच काळात तो 56 हजार 834 कोटी रुपये होता. यात सुमारे शंभर टक्के वाढ झाली आहे.\nशंभर कर्जबुड्यव्यांची यादी तयार\nस्टेट बॅंक ऑफ इंडियाने 100 पैकी 63 कर्जदारांचे तब्बल 7,016 कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याची तयारी केली आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाने कर्जबुडव्यांची एक यादी तयार केली असून, यामध्ये 100 जणांचा समावेश आहे.\nराइट ऑफ म्हणजे काय\nबॅंकिंगच्या क्षेत्रामध्ये थकीत कर्जांचा समावेश बुडीत कर्जांमध्ये करण्याच्या प्रक्रियेला \"राइट ऑफ' असे म्हणतात. \"एसबीआय'ने जून महिन्यात संपलेल्या तिमाहीत सुमारे सात हजार कोटींची कर्जे \"राइट ऑफ' केली आहेत. परिणामी एसबीआयच्या नफ्यात सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत 99.6 टक्के घसरण होऊन तो फक्त 20.7 कोटी रुपयांवर आला आहे. तिमाहीत बॅंकेने थकीत कर्जांच्या तरतुदीत तिप्पट वाढ केली आहे.\nदेश बदल रहा है... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे....\nअर्थ आणि 'अनर्थ' (भरत फाटक)\nरिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकार आमनेसामने आल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. ऊर्जित पटेल यांनी गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकूणच या दोन...\nआपण एखादा साधासुधा समज हेच सत्य मानतो. इतकंच नव्हे, तर अनेकदा हा आपला साधा समज हे सत्य नाहीच, तर एक आभास असं कोणी सिद्ध करून दाखवलं, तर आपल्याला त्या...\nप्रवास एका ध्यासाचा (सतीश व्यास)\n\"गानतपस्वी पंडित सी. आर. व्यास यांच्याकडून संगीताचा वारसा मला मिळाला. मात्र, एका विशिष्ट वयात संतूरच्या सुरांनी मोहिनी घातली आणि त्याचा ध्यासच लागला...\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\n''विज्ञान संवाद वाढवायला हवा'' : खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन\nपुणे : \"अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आ��ळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/actor-prakash-raj-was-also-target-gauri-killers-reveals-sit-126638", "date_download": "2018-12-16T02:02:42Z", "digest": "sha1:LW34XPESTSS2TNVUMN2QJUO4DCSRGVKW", "length": 11773, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "actor prakash raj was also a target of gauri killers reveals sit प्रकाश राज यांच्या हत्येचा रचण्यात आला होता कट | eSakal", "raw_content": "\nप्रकाश राज यांच्या हत्येचा रचण्यात आला होता कट\nबुधवार, 27 जून 2018\nकर्नाटक पोलिसांच्या एसआयटीकडून परशुराम आणि त्याच्या इतर साथीदारांची चौकशी सुरू असून, या चौकशीदरम्यान लंकेश यांच्या मारेकऱ्यांनी अभिनेते प्रकाश राज यांच्या हत्येचा कट आखल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांना दिली.\nबंगळुरु : अभिनेते प्रकाश राज यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचे समोर आले. प्रकाश राज हे पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांच्या निशाणाऱ्यावर होते, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली. प्रकाश राज यांच्या हत्येचा कट लंकेश यांच्या मारेकऱ्यांनी आखला होता, अशी माहिती कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) दिली.\nपत्रकार लंकेश यांची हत्या केल्याची कबुली हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित परशुराम वाघमारेने दिली. याप्रकरणी वाघमारेसह आणखी काही जणांना अटक करण्यात आली. कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीकडून परशुराम आणि त्याच्या इतर साथीदारांची चौकशी सुरू असून, या चौकशीदरम्यान लंकेश यांच्या मारेकऱ्यांनी प्रकाश राज यांच्या हत्येचा कट आखल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांना दिली.\nदरम्यान, प्रकाश राज यांनी कडव्या विचारसरणीच्या हिंदुत्ववादी संघटनांवर टीकास्त्र सोडले होते. प्रकाश राज यांच्या याच टीकेमुळे त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आला.\nमोदीविरोधात बोलल्यामुळे बॉलिवूडची माझ्याकडे पाठ: प्रकाशराज\nमुंबई : भाजप आणि पंत��्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध बोलू लागल्यापासून बॉलिवूडकडून एकाही चित्रपटाची ऑफर आली नाही, असा आरोप अभिनेते प्रकाशराज यांनी...\nप्रकाश राज यांच्या कार्यक्रमानंतर भाजपने शिंपडले गोमूत्र...\nबंगळूर - प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांच्या कर्नाटकमधील एका कार्यक्रमानंतर व्यासपीठ \"शुद्ध'...\nकोल्हापूरच्या तरुणाची कौस्तुभविरोधात तक्रार\nसांगली - मलेशियात हॉटेलमध्ये नोकरी देण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याबद्दल कौस्तुभ पवारविरोधात शहर पोलिस ठाण्यात कोल्हापूरचा तरुण विशाल चव्हाण याने...\nमोदीजी खरंच तुम्ही आनंदी आहात का\nबंगळूर - गुजरातमध्ये 150 जागा जिंकण्याच्या दाव्यावरून दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. प्रकाश...\nपंतप्रधान मोदी अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही उत्तम अभिनेते : राहुल गांधी\nअहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही उत्तम अभिनेते आहेत. रडताना त्यांना कोणत्याही कॉन्टॅक्ट लेन्सेसची गरज नाही, अशा...\n'अभिनेत्यांनी नेता होणे देशासाठी संकटच'\nबंगळूर : नोटाबंदीच्या मुद्यावरून केंद्रातील मोदी सरकारचे वाभाडे काढणारे दाक्षिणात्य बहुभाषिक अभिनेते प्रकाश राज यांनी आज आपल्या राजकीय प्रवेशाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/no-payment-labors-after-1-month-157726", "date_download": "2018-12-16T02:00:57Z", "digest": "sha1:ZLG4WZKC6DFGR5TVAVNZMO3CP5IDRAAM", "length": 16151, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "no payment to labors after 1 month एक महिन्याहून अधिक कालावधी उलटला तरीही मजुरांना वेतन नाही | eSakal", "raw_content": "\nएक महिन्याहून अधिक कालावधी उलटला तरीही मजुरांना वेतन नाही\nगुरुवार, 29 नोव्हेंबर 2018\nमंगळवेढा (सोलापूर) : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील कामावरील मुजरांचे वेतन 15 दिवसाच्या आत देण्याचे नियम असताना देखील तब्बल महिन्यापेक्षा अधिक कालावधी होऊन गेला अद्यापही मजुरांचे वेतन खात्यावर जमा झाले नाही त्यामुळे दुष्काळात मजुरांना काम उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रशासनाची उदासीनता पहिल्या महिन्यातच दिसून येत आहे यापुढील काळात मजुरांना काम आणि वेतन किती लवकर देणार याबाबत मुजरातुन संताप व्यक्त केला जात आहे.\nमंगळवेढा (सोलापूर) : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील कामावरील मुजरांचे वेतन 15 दिवसाच्या आत देण्याचे नियम असताना देखील तब्बल महिन्यापेक्षा अधिक कालावधी होऊन गेला अद्यापही मजुरांचे वेतन खात्यावर जमा झाले नाही त्यामुळे दुष्काळात मजुरांना काम उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रशासनाची उदासीनता पहिल्या महिन्यातच दिसून येत आहे यापुढील काळात मजुरांना काम आणि वेतन किती लवकर देणार याबाबत मुजरातुन संताप व्यक्त केला जात आहे.\nयाबाबत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून तालुक्यात पंचायत, कृषी, सामाजिक वनीकरण या खात्यामार्फत कामे सुरू असून पंचायत समितीने घरकुल तर कृषी विभागाने फळबाग, शेततळे आदी कामे सुरू आहेत, तर सामाजिक वनीकरण विभागाने रस्त्याच्या कडेला दुतर्फा वृक्ष लागवड केली. पण या काम करणाऱ्या मजुरांचे वेतन हे हजेरी पत्रक भरल्यानंतर पंधराव्या दिवशी थेट बँक खात्यावर थेट जमा करणे आवश्यक आहे.\nनागपूर येथून थेट बॅंक खात्यावर जमा होत आहे. या योजनेत गैरप्रकार कमी झाले पंचायत समिती कृषी विभाग जिल्हाधिकारी कार्यालयाने नागपूरच्या कार्यालयाला कळवूनही अजूनही 1 आक्टोबरपासूनचे वेतन बँक खात्यावर वेतन जमा नाही. यात दिरंगाई करणाऱ्या कनिष्ठ कर्मचाऱ्याला दंडाची कारवाई होते. या दिरंगाईची जबाबदारी कुणावर टाकायची दुष्काळी असलेल्या तालुक्‍यांमध्ये या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घेता घेता येतात शासनाने तालुका दुष्काळ जाहीर केल्यामुळे शेती विषयक शेती विषयी व जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात घेण्यासाठी दुष्काळ ही एक संधी आहे या संधीचा लाभ घेण्यासाठी शेतकरी लाभार्थी इच्छुक असताना प्रशासनाची मात्र यात उदासिनता दिसून येत पुढील कालावधीत कामाचे नियोजन कसे करून मजुराना वेतन वेळेत देण्याचे नियोजन कसे करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.\nदुष्काळ परिस्थितीत मजुराचे व��तन वेळेत मिळाले पाहिजे रोजगारसेवकाचे मानधनही दिड वर्षापासून मिळाले नाही प्रशासनाने उदासिन धोरणाचा फटका आमच्यासह मजुराला बसला.\n- सुनिल शिंदे, अध्यक्ष, ग्रामरोजगार सेवक संघटना\nजिल्ह्यातील या कामावरील मजुराचे वेतन करण्याबाबतचा एफ.टी ओ. नागपूर कार्यालयास यापूर्वीच कळविले आहे.तिथून मजूराचे वेतन ई-एफ एस प्रणाली व्दारे थेट बॅक खात्यात जमा होणार आहे.\n- प्रसन्ना जाधव, समन्वयक, रोहयो\nचारा टंचाईमुळे फेब्रुवारी पासून मजुराना काम देण्याचे नियोजन आता करावे असा प्रश्न आ. भालके यांनी दोन दिवसांपूर्वी विधानसभेत मांडला पण रोहयोची कामे करण्याबाबत प्रशासन किती गांभीर्याने घेते हाच खरा प्रश्न आहे.\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nझेडपीच्या गुरुजींना आंतरराष्ट्रीय पुरस्कार\nकरकंब : सोलापूर जिल्हापरिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकास्थित 'नॅशनल जिओग्राफिक सोसायटी'च्या वतीने दिला जाणारा 'नॅशनल जिओग्राफिक...\n.. तरच थांबेल मानव आणि वन्यजीवांचा संघर्ष\nसोलापूर : सिमेंटचे जंगल वाढत असल्याने वन्यजीवांचा मूळ अधिवास संपत चालला आहे. अन्नाच्या शोधात माकड, लांडगा, बिबट्या यासह अन्य वन्यजीवांचा वावर...\nसोलापूर : राज्य सरकारने मेगा भरतीची घोषणा केल्यानंतर अपंग प्रमाणपत्रासाठी सुशिक्षित बेरोजगारांची धावपळ सुरु झाली आहे. परंतु, सरकारने अपंगत्वाचे...\nहुतात्मा बागेत 'इतिहास आणि आधुनिकतेचा' अनोखा संगम\nसोलापूर : भुईकोट किल्ल्याला कोणत्याही प्रकारचा धक्का न पोचविता या परिसराला आधुनिकतेची जोड देत येथील हुतात्मा बागेचा विकास करण्यात येत आहे. उजाड...\nस्क्रॅप बसमधील चेसीचा आकार 20 सेमीने कमी\nसोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाकडील 98 बसमधील चेसीज स्क्रॅप झाल्या आहेत. निकषापेक्षा सुमारे 20 सेंटिमीटरच्या कमी आकाराच्या या चेसीज असल्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्य��� बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/reserve-bank-had-only-rs-2-crore-district-bank-17025", "date_download": "2018-12-16T01:59:37Z", "digest": "sha1:PCZAHXIRKFDZAUTGG4WV3Z4GCTGZYGBF", "length": 14890, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Reserve Bank had only Rs 2 crore for the district bank 22 कोटींची गरज 2 कोटींवर भागवा | eSakal", "raw_content": "\n22 कोटींची गरज 2 कोटींवर भागवा\nसुनील पाटील - सकाळ वृत्तसेवा\nशनिवार, 19 नोव्हेंबर 2016\nकोल्हापूर - जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतून प्रतिदिन 22 कोटी रुपयांचे वाटप करावे लागते. या तुलनेत रिझर्व्ह बॅंकेकडून जिल्हा बॅंकेला केवळ 2 कोटी रुपयेच दिले जात आहेत. ही रक्कम बॅंकेच्या 191 शाखांमध्ये असणारे शेतकरी, सहकारी संस्था, दूध संस्था, ग्रामपंचायतींसह इतर खातेदारांना वाटप करावी लागत आहे. 22 कोटींची गरज असताना 2 कोटींवर भागवावे लागत असल्याने पैसे वाटप करताना कर्मचाऱ्यांचा आणि अपेक्षित पैसे मिळत नसल्याने खातेदारांचा जीव रडकुंडीला आला आहे.\nकोल्हापूर - जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतून प्रतिदिन 22 कोटी रुपयांचे वाटप करावे लागते. या तुलनेत रिझर्व्ह बॅंकेकडून जिल्हा बॅंकेला केवळ 2 कोटी रुपयेच दिले जात आहेत. ही रक्कम बॅंकेच्या 191 शाखांमध्ये असणारे शेतकरी, सहकारी संस्था, दूध संस्था, ग्रामपंचायतींसह इतर खातेदारांना वाटप करावी लागत आहे. 22 कोटींची गरज असताना 2 कोटींवर भागवावे लागत असल्याने पैसे वाटप करताना कर्मचाऱ्यांचा आणि अपेक्षित पैसे मिळत नसल्याने खातेदारांचा जीव रडकुंडीला आला आहे.\nसरकारने घेतलेल्या नोटा बदलण्याच्या निर्णयाचे स्वागत झाले, पण जिल्हा बॅंकांना निर्बंध लावल्याने सरकार विरूद्ध संताप व्यक्त होत आहे. जिल्हा बॅंकेतून होणारी पैशांची अदला-बदल थांबल्याने ज्यांची इतर बॅंकांमध्ये खाती नाहीत, असे शेतकरी आपले पैसे द्यायचे कोणाकडे असा सवाल करत आहेत.\nजिल्हा बॅंकांनी 500 आणि 1000 रुपयांचा नोटा स्वीकारू नये, असा सरकारने निर्णय घेतला आहे. याचा फटका सर्वसामान्य खातेदारांना बसला आहे. जिल्ह्यातील सुमारे दहा ते वीस लाखांहून अधिक लोकांचा थेट जिल्हा बॅंकेतील खात्याशी संबध आहे. त्यांची इतर कोणत्याही बॅंकेत खाते नाही, असे लोक आज जिल्हा बॅंकेवरच अवलंबून आहेत. नोटा रद्द करण्याचा सरकारचा निर्णय चांगला आहे म्हणणारे जिल्हा बॅंकेचे खातेदार आता सरकार विरुद्ध संताप व्यक्त करत आहेत.\nजिल्हा बॅंकेत 7 लाख 41 हजार खातेदार आहेत. 3 लाख 14 हजार कर्जदार आहेत. या सर्वांना आत सरकारच्या एका निर्णयामुळे सकाळपासून रात्री पर्यंत धावपळ करावी लागत आहे. जिल्हा बॅंकेच्या 191 शाखांमध्ये 2 कोटी रुपये वाटायचे म्हटले तर प्रत्येक शाखेच्या वाटणीला 1 लाख 4 हजार 712 रुपयेच येतात. यातून सरकारनेच घेतलेल्या निर्णय म्हणजे किसान क्रेडिट कार्डवर 25 हजार रुपये व लग्नासाठी अडीच लाख रुपये कसे द्यायचे, हाच खरा प्रश्‍न आहे.\nपाचशे, हजार रुपयांच्या नोटा रद्द करून काळा पैसा बाहेर आणला जात आहे. सरकारच्या या निर्णयाचे स्वागत आहे. पण जिल्हा बॅंकेशिवाय आमचे दुसरीकडे खातेच नाही. इतर राष्ट्रीयीकृत बॅंका आता खाते काढून देत नाही. अशावेळी आम्ही कोणाकडे पैसे बदलायचे. सरकारने जिल्हा बॅंकांनाही पाचशे ते हजार रुपये भरून घेण्याची परवानगी मिळाली पाहिजे.\nदेश बदल रहा है... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे....\nअर्थ आणि 'अनर्थ' (भरत फाटक)\nरिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकार आमनेसामने आल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. ऊर्जित पटेल यांनी गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकूणच या दोन...\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\nसाखर उद्योगाबाबत सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री\nपुणे : राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. सरकार या उद्योगाच्या पाठीशी असून, ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने आणि...\nरसायनीत वायुगळती होऊन जवळपास 40 माकडांचा मृत्यू\nरसायनी (रायगड)- रसायनी येथील इस्त्रो कंपनीत गुरुवार ( ता. 13 ) रोजी रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास वायुगळती झाली. यामध्ये माकडं आणि कबूतरांचा...\n''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक'' : मुख्यमंत्री\nपुणे : ''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. राज्य सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी राहील. ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%AA-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87/", "date_download": "2018-12-16T02:11:14Z", "digest": "sha1:QVQULDOAW7UFW43J46PT62KKGC6KGQRK", "length": 7719, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आप आणि गृहमंत्रालयामध्ये वकिल नेमण्यावरून वाद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआप आणि गृहमंत्रालयामध्ये वकिल नेमण्यावरून वाद\nनवी दिल्ली – दिल्ली सरकार मध्ये आता मुख्य सचिव अन्शु प्रकाश यांच्या संबंधातील खटल्यासाठी सरकारी वकिल नेमण्यावरून आम आदमी पक्ष आणि गृह मंत्रालयात वाद सुरू झाला आहे. अन्शु प्रकाश यांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल याच्या निवासस्थानी झालेल्या धक्काबुक्कीच्या प्रकरणाचा खटला आता न्यायालयात गेला आहे.\nगृहमंत्रालयाने दिल्ली पोलिसांच्या शिफारशी वरून या प्रकरणी अन्शु प्रकाश यांची बाजू मांडण्यासाठी तीन ज्येष्ठ वकिलांची नियुक्ती करण्याची शिफारस गृहमंत्री सत्येंद्र जैन यांच्याकडे केली आहे. तथापी जैन यांनी ही मागणी धुडकाऊन लावली असून मुख्य सचिवांनी दिल्ली सरकारच्या नियमीत सरकारी वकिलांचीच यासाठी मदत घ्यावी अशी सुचना मंत्र्यांनी मुख्य सचिवांना केली आहे.\nअन्शु प्रकाश यांच्यासाठी मोहीत माथूर, व्ही मधुकर आणि सिद्धार्थ आगरवाल या तीन जेष्ठ वकिलांची नेमणुक करावी अशी विनंती सत्येंद्र जैन यांना करण्यात आली होती. पण त्यांनी ती अमान्य केली आहे. या खटल्यात मुख्य सचिवांची बाजू कमकुवत व्हावी यासाठी आम आदमी पक्षाचे सरकार मुद्दामच हा खोडसाळपणा करीत आहे असा आरोप भाजपचे नेते विजेंद्र गुप्ता यांनी केला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभारतीय शांतीसेनेच्या सुदान मधील कार्याचे कौतुक\nNext articleपंजाबमधील गुरू गोवि��दसिंह स्टेडियमला पीएनबीचे सील\nभारताला इस्लामिक देश बनवण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा…- मेघालय हायकोर्ट\nभारताला परराष्ट्र धोरण बदलावे लागणार\n‘पाकिस्तानने आधी धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनावे’\nपाकचा खरा चेहरा उघड : करतारपूर कोरिडोर तर इम्रान खान यांची गुगली\n‘अयोध्या नही, कर्जमाफी चाहिए’ : दिल्लीत शेतकऱ्यांचा लॉन्ग मार्च\nकरतारपूर कोरिडोर : दहशतवाद व चर्चा एकत्र शक्य नाहीच – सुषमा स्वराज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-16T02:13:53Z", "digest": "sha1:SJHQFSVFZIGZRMVEWITTLRH4NWQQ2UFK", "length": 7537, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेलपिंपळगावात पोहताना तरुणाचा बुडून मृत्यू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशेलपिंपळगावात पोहताना तरुणाचा बुडून मृत्यू\nवाकी -विहिरीत पोहताना तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चाकण – शिक्रापूर रस्त्यावरील शेलपिंपळगाव (ता. खेड) येथे बुधवारी (दि. 25) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.\nसमीर तान्हाजी मोहिते (वय 25, रा. शेलपिंपळगाव) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सयाजी माणिक मोहिते (वय 37, रा. शेलपिंपळगाव) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. समीर हा बुधवारी (दि. 25) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गावातीलच एका पाणवठ्याच्या विहिरीवर पोहण्यासाठी गेला होता. बराच वेळ झाला तरी तो घरी न आल्याने त्याचा शोध घेतला असता, तो शेलपिंपळगाव येथील एका विहिरीतील पाण्यात अगदी तळाला बुडाला असल्याचे दिसले. ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत उतरून समीर याला पाण्याबाहेर काढले. तातडीने त्याला चाकण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता तपासणीपूर्वीच तो मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. येथील ग्रामीण रुग्णालयात त्याची उत्तरीय तपासणी व विच्छेदन करून अंत्यसंस्कारासाठी त्याचा मृतदेह रात्री उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शेलपिंपळगावच्या सरपंच विद्या मोहिते व खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सयाजी मोहिते यांचा समीर मोहिते हा पुतण्या होता. समीर याच्या आकस्मित मृत्युने शेलपिंपळगाव व परिसरात शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात ��हे. चाकण पोलिसांनी आकस्मित मयत अशी नोंद केली आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिल ढेकणे व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleआहार विधी (भाग दोन)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/photos/mumbai/mumbai-fire-marol-area-residential-building/", "date_download": "2018-12-16T02:47:49Z", "digest": "sha1:M324OMY4PREVJRADTJRH57HBJGSGDYUJ", "length": 20693, "nlines": 302, "source_domain": "www.lokmat.com", "title": "रविवार १६ डिसेंबर २०१८", "raw_content": "\nदेवा सुंदर जगामंदी कारं माणूस घडविलास\n...तर गोदावारीच्याच दशक्रियेची वेळ\nसाने गुरुजी कथामाला चळवळीला समर्पण\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\n‘ऑनलाइन डेटिंग’ करताना जरा जपून... कुठे सेक्स रॅकेट तर कुठे फसवणुकीचे जाळे\nमुख्यमंत्र्यांची शिवसेनेला युतीसाठी पुन्हा हाक\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nउत्तर भारतीय महापंचायतचे अध्यक्ष विनय दुबे पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ता योगेंद्र तिवारीही पोलिसांच्या ताब्यात. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी दादरहून घेतले ताब्यात.\nपर्थ - अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला चौथा झटका, 51 धावांवर बाद\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य ��्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nउत्तर भारतीय महापंचायतचे अध्यक्ष विनय दुबे पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ता योगेंद्र तिवारीही पोलिसांच्या ताब्यात. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी दादरहून घेतले ताब्यात.\nपर्थ - अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला चौथा झटका, 51 धावांवर बाद\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nAll post in लाइव न्यूज़\nमुंबई : मरोळमधील अग्नितांडवात एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू\nMumbai : fire at marol area residential building | मुंबई : मरोळमधील अग्नितांडवात एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू | Lokmat.com\nमुंबई : मरोळमधील अग्नितांडवात एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू\nअंधेरीतील मरोळ परिसरात मैमून या रहिवासी इमारतीला गुरुवारी (4 जानेवारी) पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली.\nअग्नितांडवात एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.\nमोईन कपासी (वय 80 वर्ष), तस्लीम कपासी (वय 42 वर्ष), सकीना कपासी (वय 13 वर्ष) , मोईज कपासी (वय 8 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत.\nइमारतीमधील अन्य 7 रहिवासी दुर्घटनेत जखमी झालेत.\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\nईशा अंबानीच्या लग्नात असा होता बॉलिवूड कपलचा थाट\nIsha Ambani-Anand Piramal wedding : ईशा अंबानी आणि आनंद पिरामलचा वेडिंग अॅल्बम\nकॅटरिना कैफसोबत या अंदाजात दिसला ‘झिरो’चा हिरो शाहरुख खान\nHappy Anniversary Virushka : पाहा,सुंदर जोडप्याचे सुंदर फोटो\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nपर्थच्या दुसऱ्या युद्धासाठी भारत सज्ज\nयुवराजच्या बहिणीबरोबर केलं रोहित शर्माने लग्न, साजरा करतोय लग्नाचा वाढदिवस\nयुवराजची बॉलीवूडमधली अफेअर्स तुम्हाला माहिती आहेत का...\nविराट-अनुष्का साजरा करत आहेत लग्नाचा पहिला वाढदिवस\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\n२०१९ मध्ये प��रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\n'सुंदर ते स्थान'.... नदीया किनारे\nघरातील टाकाऊ रश्शीचा वापर करून तयार करा टिकाऊ इंटिरियर\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nआधुनिक कचरापेटीच्या सहा सेन्सर चीप चोरीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://transport.maharashtra.gov.in/1220/Pune-centre?Doctype=b1a588c3-6a4f-4837-881b-e396785b7a39", "date_download": "2018-12-16T02:04:44Z", "digest": "sha1:TRCMQMKSU2ZBJBDXERIFYJ2NX3D4M4UW", "length": 7984, "nlines": 147, "source_domain": "transport.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "\nमहाराष्ट्र मदत केंद्र: 022-62426666\nमोटार वाहन अनुज्ञप्तीची वैधता\nअनुज्ञप्ती वर विभागीय क्रिया\nविद्यमान अनुज्ञप्तीशी संबंधित सेवा\nअनुज्ञप्ती देणाऱ्या प्राधिकाऱ्याचे अपात्र ठरवण्याचे अधिकार\nराज्या बाहेरील वाहनाची नोंदणी आणि नवीन नोंदणी क्रमांक देणे (RMA)\nमोटार वाहन मालकी हस्तांतरण\nजनहित याचिका क्र १२८/२००४ ​\nमहाराष्ट्र सिटी टॅक्सी नियम २०१७ 04.03.2017\n​भारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती करण्याबाबत ​\nसार्वजनिक सुट्टी दिनांक 19, 25, 26 व 28 मार्च 2017 या दिवशी कार्यालय सुरू ठेवण्याबाबत\nबदली - प्रोत्साहन आदेश\n​परस्पर वाहतूक करार ​\nलिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांची विभागीय परीक्षा -२०१७\nअनुकंपा नियुक्ती प्रतिक्षा यादी\nऑटोरिक्षा परवाना धारकांची महिती\nऑटो रिक्षा परमिट धारकांचा तपशील\nआपल्या आरटीओ जाणून घ्या\nआपले सरकार सेवा केंद्र ​\nरस्ता सुरक्षा कार्यशाळा दि २१-०३-२०१७\nCSC सेंटर मार्फत पुरविल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेवांकरिता शुल्क\nमोबाईल अॅप्लीकेशन द्वारे तक्रारी अँड्रॉइड\nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nवैध सीएनजी-एलपीजी किट उत्पादक कंपन्या\nइलेक्ट्रिकल वाहन नोंदणी पोर्टल\nआरटीएस अंतर्गत सेवांची यादी\nतुम्ही आता येथे आहात :\n1 विभागीय परीक्षा-2016 निकाल - मुखपृष्ठ 14/02/2017 0.46\n2 विभागीय परीक्षा-2016 निकाल - १ 14/02/2017 0.92\n3 विभागीय परीक्षा-2016 निकाल - २ 14/02/2017 0.89\n4 विभागीय परीक्षा-2016 निकाल - ३ 14/02/2017 0.88\n5 विभागीय परीक्षा-2016 निकाल - ४ 14/02/2017 0.85\n6 लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांची विभागीय परीक्षा -२०१७ 01/02/2018 1.32\nया संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली माहिती फक्त मार्गदर्शक स्वरूपाची आहे. कोणत्याही कायदेशीर बाबी साठी मोटार वाहन कायदा 1988 व तदनुषांगीक कायदे व नियम लागू राहतील.\n© मोटार वाहन विभाग महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\nएकूण दर्शक: ५२८१ आजचे दर्शक: १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://patrakarsangh.com/index.php/2012-04-11-08-18-35", "date_download": "2018-12-16T01:14:46Z", "digest": "sha1:7E3SEC55IEW4GXNHW433XOIAGKFJ5DLR", "length": 6000, "nlines": 125, "source_domain": "patrakarsangh.com", "title": "रमेश रायकर - बोस पुरस्कार - patrakarsangh.com", "raw_content": "\nकार्यकारी मंडळ व विश्वस्त\nप्रकाशने आणि दर्पण अंक\nपत्रकार संघातर्फे प्रकाशित पुस्तके\nदर्पण अंकातील लेखांची सूची\nसंस्थेची वास्तु पुनर्रचना (नियोजीत)\nमुख्यपान रमेश रायकर - बोस पुरस्कार\nमुंबई मराठी पत्रकार संघ\nमराठी पत्रकारिता इतिहासाचे टप्पे\nपत्रकार संघ इतिहास आणि परंपरा\nपत्रकार संघ अध्यक्ष परंपरा\nपत्रकार संघ विश्वस्त परंपरा\nपत्रकारिता अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण\nपत्रकार परिषद व कार्यक्रमांसाठी सभागृह\nसंपर्क व संकीर्ण माहिती\nरमेश रायकर – बोस पुरस्कार\nपुरस्काराचे स्वरुप : स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ\nनिकष : वर्षभरातील उल्लेखनीय शोधक पत्रकारितेबद्दल दिला जाणारा पुरस्कार\nरमेश रायकर – बोस पुरस्कार विजेते\nश्री. एस. गोपी रेथीन राज\nआप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार\nगो. भा. गुजर स्मृती पुरस्कार\nअनंत हरि गद्रे पुरस्कार\nरमेश रायकर - बोस पुरस्कार\nतोलाराम कुकरेजा वृत्तछायाचित्र पुरस्कार\nकॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्कार\nकु. कै. मनिषा भावे पुरस्कार\nविद्याधर गोखले : ललित लेखन पुरस्कार\nरमेश भोगटे पुरस्कार : राजकीय बातम्या\nसा. कोकण वैभव पुरस्कार\nतुकाराम कोकजे स्मृती पुरस्कार\nपद्मश्री युमनाताई खाडिलकर पुरस्कार\nमनोहर देवधर स्मृती पुरस्कार\nकवीवर्य प्रा. भालचंद्र खांडेकर स्मृती पुरस्कार\nश्री अधिक शिरोडकर पुरस्कार\nआचार्य अत्रे पुरस्कार सन्मानित\nप���्मश्री डॉ. ग. गो. जाधव सन्मान पुरस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://patrakarsangh.com/index.php/_-%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6-%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2018-12-16T01:51:08Z", "digest": "sha1:OK33W6SFYFSDUOI6KQZ645SWTRY5GXHQ", "length": 10053, "nlines": 70, "source_domain": "patrakarsangh.com", "title": "'ज्ञानप्रकाश'ची शताब्दी - patrakarsangh.com", "raw_content": "\nकार्यकारी मंडळ व विश्वस्त\nप्रकाशने आणि दर्पण अंक\nपत्रकार संघातर्फे प्रकाशित पुस्तके\nदर्पण अंकातील लेखांची सूची\nसंस्थेची वास्तु पुनर्रचना (नियोजीत)\nमुंबई मराठी पत्रकार संघ\nमराठी पत्रकारिता इतिहासाचे टप्पे\nपत्रकार संघ इतिहास आणि परंपरा\nपत्रकार संघ अध्यक्ष परंपरा\nपत्रकार संघ विश्वस्त परंपरा\nपत्रकारिता अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण\nपत्रकार परिषद व कार्यक्रमांसाठी सभागृह\nसंपर्क व संकीर्ण माहिती\nमुंबई मराठी पत्रकार संघाने आपल्या कार्यक्रमात इतकी विविधता आणली आहे की ती पाहून आश्चर्यच वाटते. पत्रकार, वृत्तपत्रे याबाबत तर प्रत्येक घटनेची नोंद पत्रकार संघ घेतो. पुण्याच्या 'ज्ञानप्रकाश' दैनिकाला १९५९ साली शंभर वर्षे पूर्ण झाली. 'ज्ञानप्रकाश'ची शताब्दी ज्ञानप्रकाशने साजरी केली हे स्वाभाविकच आहे. परंतु पुण्याहून प्रसिद्ध होणार्‍या या दैनिकाची शताब्दी मुंबई मराठी पत्रकार संघाने मुंबईत साजरी करावी हे वैशिष्ट्यपूर्ण नाही काय या मुंबई मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या शताब्दी समारंभाला मुंबईचे त्यावेळचे महापौर स.का.पाटील व त्यावेळचे केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ उपस्थित राहिले आणि त्यांनी ज्ञानप्रकाशचे शताब्दीबद्दल अभिनंदन केले तर हा समारंभ मुंबईत साजरा केल्याबद्दल मुंबई मराठी पत्रकार संघाचे कौतुक केले.\nभारत स्वतंत्र झाला. नवी घटना अमलात येऊन विचारस्वातंत्र्याचा अधिकार सर्व नागरिकांना मिळाला. याचा अर्थ वृत्तपत्रे स्वतंत्रपणे आपले विचार मांडू शकतील अशी परिस्थिती निर्माण झाली. परंतु वास्तवात वृत्तपत्रांवर काही बंधने राहिलीच. अनेक वृत्तपत्रांना अब्रुनुकसानीच्या खटल्यांना तोंड द्यावे लागले. सरकार, विशेषत: मंत्री त्यांच्यावर होणार्‍या टीकेबाबत फारच हळुवार मनाचे झाले असे दिसू लागले. औरंगाबादहून प्रकाशित होणार्‍या 'मराठवाडा' (आता दैनिक) साप्ताहिकाने त्यावेळचे पुरवठामंत्री होमी तल्यारखान यांच��यावर कठोर टीका केली. त्यावेळच्या राज्य शासनाने हे प्रकरण न्यायालयात नेले. वास्तविक होमी जे.एच. तल्यारखान हे मंत्री होण्यापूर्वी पत्रकार होते. तेव्हा ते या गोष्टीकडे राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहणार नाहीत आणि न्यायालयात जाणार नाहीत असे वाटत होते. परंतु त्यांनी इतर राजकीय नेत्यांप्रमाणेच वागणूक केली आणि मराठवाडाचे संपादक अनंतराव भालेराव यांना न्यायालयापुढे उभे करण्यास शासनास भाग पाडले. न्यायालयाने अनंतराव भालेराव यांना कारावास व दंडाची शिक्षा सुनावली तेव्हा मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांनी त्यावेळचे मुख्यमंत्री श्री. वंसतराव नाईक यांची भेट घेऊन असे विनविले की, \"शासनाचा नैतिक विजय झाला आहे त्यावर समाधान मानून भालेराव यांना शिक्षेत सूट द्यावी.\" मुंबई मराठी पत्रकार संघाच्या या मध्यस्थीस यश मिळेल व भालेराव शिक्षामुक्त होतील असे वाटत होते परंतु दुर्दैवाने पत्रकार संघाला यश आले नाही. हा खटला कोर्टात उभा राहिला तेव्हा तो चालविण्यासाठी पत्रकार संघाने निधी गोळा करून भालेराव यांना आर्थिक सहाय्यही केले होते.\nतुमच्या सुचना / अभिप्राय / टीपा\nमराठी पत्रकारांचे पहिले संमेलन\nपहिले अध्यक्ष न. र. फाटक\nपत्रकार संघाला स्थैर्य आले\nवास्तू शांती व स्नेहमीलन\nदिवाळी अंक प्रदर्शन - स्पर्धा\nकै. आप्पा पेंडसे पुरस्कार\nसंयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सहभाग\nवर्धापन दिन व पत्रकार दिन\nसाहित्य न नाट्य क्षेत्रातील योगदान\nअ. भा. मराठी पत्रकार परिषद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/supriya-sule-meets-prakash-ambedkar-on-chaityabhoomi/", "date_download": "2018-12-16T02:05:48Z", "digest": "sha1:UL3M6RMAJYAPD4SWBNAOSWBDZ3CPZIPY", "length": 8526, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सुप्रिया सुळेंनी चैत्यभूमीवर घेतली प्रकाश आंबेडकरांची सदिच्छा भेट | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसुप्रिया सुळेंनी चैत्यभूमीवर घेतली प्रकाश आंबेडकरांची सदिच्छा भेट\nमुंबई : आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई येथील चैत्यभूमीवर आंबेडकरी जनतेने बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. महामानवास आदरांजली वाहण्यासाठी राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी देखील आज सकाळपासूनच चैत्यभूमीवर उपस्थिती लावली होती.\nमहापरिनिर्���ाण दिनानिमित्ताने सकाळपासूनच अंजलीताई आणि बाळासाहेब आंबेडकरांनी चैत्यभूमीवर उपस्थित होते. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी चैत्यभूमीवर आल्या असता त्यांनी बाळासाहेब आणि अंजलीताई यांची सदिच्छा भेट घेतली. याबाबत सुळे यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून माहिती देताना बाळासाहेब आणि अंजलीताई यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे.\nयावेळी सुळे यांनी चैत्यभूमीवर आलेल्या आंबेडकरवादी जनतेशी देखील संवाद साधला.\nचैत्यभूमी येथे आज बाळासाहेब आंबेडकर आणि अंजलीताई आंबेडकर यांची सदिच्छा भेट झाली.\n'उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे' असे म्हणत भीमरायाला वंदन करण्यासाठी राज्यभरातून चैत्यभूमी येथे जनसागर उसळतो. आज चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करतांना येथे आलेल्या जनसमुदायाशी संवाद साधला. pic.twitter.com/3WXL3EEA5t\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपृथ्वी शाॅची दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्याची शक्यता कमीच\nNext articleहाॅकी विश्वचषक स्पर्धा 2018 – ‘मलेशिया-पाकिस्तान’ लढत बरोबरीत\nबालमृत्यूदर कमी करण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आवश्‍यक : सावंत\nजमीन भूसंपादनासाठी जबरदस्ती नको : हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश\nअशा या ढिसाळ कामकाजामुळेच आरोपी सुटतात : सीबीआय तपासावर हायकोर्ट नाराज\nमुंबई विमानतळावर बॉम्ब असल्याची धमकी\nरामदास कदम हे उद्धव ठाकरेंचे पाळलेलं कुत्र; नितेश राणेंचं ट्विट\nशाळकरी मुलांना पट्टय़ाने जबरदस्त मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/2055", "date_download": "2018-12-16T02:12:00Z", "digest": "sha1:RVQIKIMF4SQ4JQGOXS6CORZFI6DK56BO", "length": 23835, "nlines": 104, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "खगोलशास्त्रज्ञ डॉ. पुष्पा खरे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nखगोलशास्त्रज्ञ डॉ. पुष्पा खरे\nपुष्पा खरे यांचा जन्म 16 जानेवारी 1950 या दिवशी झाला. पुष्पा खरे शालेय वयापासून अभ्यासू आणि बुद्धिमत्तेची चमक दर्शवणा-या विद्यार्थिनी होत्या. त्यांना शिक्षणासाठी नॅशनल मेरिट स्कॉलरशिप मिळाली. त्यांना एम.एस्सी. परीक्षेत सुवर्णपदक मिळाले. त्यांनी पीएच.डी. संशोधन करावे यासाठी आणि तीच करिअर पुढे निवडावी म्हणून स्पर्धा परीक्षा दिल्या. मुंबईच्��ा भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर (बी.ए.आर.सी.), टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल (टी.आय.एफ.आर.) आणि कानपूर येथील आय.आय.टी. या, देशातील तिन्ही सर्वोत्कृष्ट म्हटल्या जाणाऱ्या संस्थांत त्यांना प्रवेश मिळाला. पुष्पा खरे कानपूरला गेल्या आणि काही दिवसांनी, मुंबईला राहण्याची नीट सोय झाल्यावर टी.आय. एफ.आर.मध्ये रुजू झाल्या.\nत्या अवकाशविज्ञान विषयातील तज्ज्ञ मानल्या जातात, त्या विषयाकडे मात्र त्या अपघाताने वळल्या. तो विषय त्यावेळी गणितावर आधारित आणि फारसा लोकप्रिय नव्हता. त्यांना त्या विषयाची जाण ‘टी.आय.एफ.आर.’मध्ये आली. त्यांनी पीएच.डी. सात वर्षांच्या अवधीत चिकाटीने पूर्ण केली. त्या असे म्हणतात, की त्या कालावधीत शिक्षण घेताना, फिजिक्स हा विषय निवडताना, संशोधन करताना आणि त्यासाठी प्रयोग करणे-परिषदांना हजर राहणे आणि इतर संबंधित उपक्रमात कुठेही स्त्री म्हणून त्यांना त्रास सहन करावा लागला नाही वा त्यांची अडवणूक केली गेली नाही.\nपुष्पा खरे यांचे, पीएच.डी. झाल्यावर डॉ. अविनाश खरे यांच्यासोबत लग्न झाले आणि त्या त्यांच्या समवेत भुवनेश्वरला गेल्या. डॉ. खरे तेथील ‘इन्स्टिट्युट ऑफ फिजिक्स’ या प्रसिद्ध सरकारी संशोधन संस्थेत High energy physics या विषयात संशोधक म्हणून काम करत होते. भुवनेश्व‘र येथून Distinguished professor म्हणून रिटायर झाल्या नंतर डॉ. खरे सध्या IISER, Pune येथे Raja Ramanna संस्थत फेलोशिप करत आहेत. खरे यांना भुवनेश्वरला त्यांच्या खगोलशास्त्रातील डॉक्टरेटला योग्य ठरेल असे काम उपलब्ध नव्हते. एकूणच, भारतात खगोलशास्त्रात काम करणाऱ्या संस्था कमी आणि पूर्ण ओरिसात तर एकही नाही अशी अवस्था होती. त्यांना हैदराबाद वा मुंबईला राहून काम करावे लागणार होते. लग्न झाल्यानंतर नोकरीसाठी पतीपासून दूर राहवे हा विचार सत्तरच्या दशकात तरी कोणाच्या पचनी पडला नसता. पुष्पा खरे यांचा तो काळ अस्वस्थतेत गेला.\nभुवनेश्वरच्या उत्कल विद्यापीठातील फिजिक्स विभागाचे प्रमुख प्राध्यापक बिभूती भूषण देव यांना पुष्पा खरे यांची हुशारी आणि बुद्धिमत्ता ठाऊक होती. त्यांना खगोलशास्त्रात रसही होता. त्यांनी पुष्पा खरे यांना विभागात नेहमी येत जा असे निमंत्रण दिले. पुष्पा खरे यांनी नुसते जाऊन भेटण्यापेक्षा तेथे काहीतरी संबंध असावा आणि त्यातून काम करायला मिळावे या हेतूने पुन्हा संशोधनासाठी त्यांचे स्वत:च��� नाव तेथे रजिस्टर केले. ते काही पावले मागे जाण्यासारखे होते. पण संशोधनाच्या आवडीपोटी आणि बुद्धीला काहीतरी खाद्य हवे, विषयाशी संपर्क हवा याची त्यांना नितांत गरज वाटली आणि तोच निर्णय त्यांना लाभदायी ठरला. जर्मनीतील ‘मॅक्स प्लांक इन्स्टिट्यूट’ येथे काम करत असलेल्या ज्युडिथ पेरी यांनी काही व्याख्याने देण्यासाठी उत्कल विद्यापीठाच्या फिजिक्स विभागाला भेट दिली. त्या अल्प काळात दोघींमध्ये विषयाबद्दल जी देवघेव, चर्चा झाली त्यातून पेरी यांनी म्युनिक येथील त्या संस्थेत पोस्ट डॉक्टरल फेलोशिपसाठी पुष्पा खरे यांना सुचवले. पुष्पा खरे यांनी अर्ज केला, त्यांची सर्व कागदपत्रे तयार झाली. तोवर काळ उलटला आणि त्यांच्या हातात होकाराचे पत्र पडले, तेव्हा त्यांचा मुलगा फक्त तीन महिन्यांचा होता. पुष्पा खरे यांचे सुदैव तेथेही त्यांना साथ देत होते. त्यांच्या सासुबाई त्यांच्यासोबत जाण्यास आनंदाने तयार झाल्या.\nत्यांनी त्यांची फेलोशिप म्युनिक येथील ‘मॅक्स प्लांक संस्थे’त पूर्ण केली. त्या प्राध्यापक बिभूती भूषण देव, डॉ. पेरी आणि सासुबाई यांच्या मदतीने फिजिक्स याच विषयाशी संबंधित असे काम करू शकल्या असे त्या आवर्जून सांगतात.\nम्युनिकहून परतल्यावर त्यांनी पूल ऑफिसर म्हणून उत्कल विद्यापीठात नोकरी पत्करली आणि नंतर तेथेच त्यांना व्याख्याता म्हणून नेमणूक मिळाली. उत्कल विद्यापीठात राहून खगोलशास्त्रात संशोधन करणे त्यांना सुरुवातीस खूप कठिण गेले कारण तेथे त्या वेळेस त्या विषयाची पुस्तके व journals अजिबात उपलब्ध नव्हते. पण तरीही पुष्पा खरे यांनी विद्यादानाचे काम करत त्यांच्या विषयातील संशोधन पुढे नेले.\nओरिसा राज्यात त्यावेळी आणि आजही त्या एकुलत्या खगोलशास्त्रज्ञ आहेत. मग त्या एक वर्ष पतीसमवेत शिकागो विद्यापीठात गेल्या. तेथेही त्यांना डॉन यॉर्क यांच्यासोबत काम करण्यास मिळाले. तेथून त्यांचा यॉर्क यांच्या बरोबर जे collaboration सुरु झाले ते वीस वर्षानंतरही कायम आहे.\nखगोलशास्त्रात भारताचे जे योगदान आहे त्यात त्यांनी ‘क्वासार अॅब्सॉर्प्शन लाईन्स’, ‘ग्रॅव्हिटेशनल लेव्हरिंग’, ‘टू फेज मॉडेल ऑफ इंटरस्टेलर मिडियम’ आदी विषय हाताळले. त्या त्या विषयांतील महत्त्वाच्या तज्ज्ञ मानल्या जातात. त्यांना ‘कार्डिफ विद्यापीठा’ची संशोधन फेलोशिप मिळाली. त्यां���ी ‘इलिनॉईस विद्यापीठ - शिकागो’, ‘साऊथ कॅरोलिना विद्यापीठ’ येथे मानद व्याख्यात्या म्हणून काम केले. तीन मेजर डी.एस.टी. प्रकल्प पूर्ण केले. त्यांनी शांघाय, क्युमिंग, शिकागो, कोलंबिया, मार्साय यांसह अनेक परदेशांतील आणि भारतीय विद्यापीठातील परिषदांतून चांगले पेपर वाचले. त्या ‘इंटरनॅशनल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी’, ‘अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया’, ‘इंडियन फिजिक्स असोसिएशन’, ‘ओरिसा फिजिकल सोसायटी’ आदी संस्थांच्या क्रियाशील सदस्य आहेत. त्या खगोलशास्त्राला वाहिलेल्या जर्नल्सच्या संपादनाशी संबंधित आहेत. त्या संशोधनाला पूरक अशा सर्व उपक्रमात उत्साहाने भाग घेतात.\n१९८८ मध्ये पुण्याला डॉ. जयंत नारळीकरांच्या पाठपुराव्यामुळे ‘आयुका’ (इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स) ही संस्था स्थापन झाली आणि पुष्पा खरे यांच्या कामाला एक चांगले व्यासपीठ मिळाले. त्या तेथे नियमित जाऊ लागल्या. त्यांच्या संशोधनाला वाव मिळाला आणि रघुनाथन श्रीआनंद हा चांगला विद्यार्थीही पीएच.डी. करण्यासाठी मिळाला. श्रीआनंद आता आयुकात प्रोफेसर म्हणून काम करतो. दोघांनी मिळून एकत्र काही पेपर प्रकाशित केले. तोवर इंटरनेट आले आणि त्यांना भुवनेश्वरला राहून, जगभरात संपर्क साधून त्यांचे संशोधनकार्य अद्ययावत ठेवता आले. पुष्पा खरे 31 जानेवारी 2015 रोजी आयुकातून निवृत्त झाल्या.\nजगभर मोठमोठे टेलिस्कोप आहेत; उपग्रहांमार्फत अनेक तपशील गोळा करता येतात आणि खगोलशास्त्रातील संशोधनाला भरारी मिळालेली आहे. संगणकाच्या वापरामुळे मोठमोठ्या आकड्यांची समीकरणे सोडवणे सुलभ झालेले आहे. अनेक प्रकारच्या संगणक प्रणाली संशोधनासाठी उपयुक्त ठरत आहेत. अवकाशाचा वेध घेणे मानवाला शक्य झालेले आहे. भारतात अगदी थोड्या स्त्रिया या क्षेत्रात कुठे कुठे दिसत आहेत. पुष्पा खरे त्यांच्या काळातील तशा एकमेव म्हणायला हव्यात. निवृत्त झाल्यावर पुष्पा खरे पुण्याला आल्या आणि त्यांना सी.एस.आय.आर. एमिरेट्स प्राध्यापक म्हणून ‘आयुका’मध्ये मानाचे पद मिळाले. दोन विद्यार्थ्यांनी त्यांच्या हाताखाली डॉक्टरेट केली. अनेकांनी एम.फिल.चे प्रबंध लिहिले. त्यांच्या नावावर जगभरातील खगोलशास्त्र या विषयाला वाहिलेल्या नियतकालिकातून पंचावन्न संशोधन पेपर प्रकाशित झाले आहेत. त्यांनी अ��ेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अभ्यास परिषदांतून सक्रिय सहभाग घेतलेला आहे. पेपर वाचलेले आहेत. त्या संशोधनाचे कार्य करत आहेत. त्यांनी संसार आणि संशोधनासारखी वेळ आणि व्यक्तिमत्त्वाची संपूर्ण गुंतवणूक लागणारी करिअर यांचा मेळ यशस्वीपणे घातलेला आहे. दोन्ही मुलांनी आईवडिलांचा संशोधनाचा वारसा पुढे चालवला आहे. मुलगा स्टॅनफोर्ड विद्यापीठात गणिताचा प्राध्यापक आणि संशोधक आहे तर मुलगी कोलंबिया विद्यापीठात जेनेटिक्स या विषयात संशोधन अभ्यास करत आहे. पुष्पा खरे यांना संगीताची आवड आहे. त्यांना लहान वयात वाचनाची आवड लागली ती सोबत करत आहे.\n(मूळ लेखन प्रा. माधुरी शानबाग, मासिक जडण-घडण, सप्टेंबर 2014 वरून उद्धृत)\nमाधुरी शानबाग या पेशाने प्राध्‍यापक. त्‍यांनी १९७७ ते २०१२ पर्यंत बेळगाव येथील गोविन्दराम सक्सेरिया सायन्स (वरिष्ठ) महाविद्यालय येथे फिजिक्स हा विषय शिकवला. त्‍यानंतर त्या २००७ ते २०१२ पर्यंत प्राचार्य पदावर कार्यरत होत्या. त्‍या कालावधीत त्‍यांच्‍या कॉलेजला नॅक या युजीसीप्रणित संस्थेकडुन ’ए’ ग्रेड मानांकन तसेच ’कॉलेज विथ पोटेन्शियल फॉर एक्सलन्स’ हा गौरव प्राप्‍त झाला. त्‍या राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगाव, या नव्या विद्यापीठात अनेक कमिट्यावर सदस्य राहिल्‍या आहेत. परिक्षा मूल्यांकन कॅम्पच्‍या प्रमुखपदासोबत विद्यापीठाच्या फिजिक्स सिलॅबस कमिटीवर त्‍यांनी काम केले आहे.\nखगोलशास्त्रज्ञ डॉ. पुष्पा खरे\nओरायन – टिळकांचा कुतूहलजनक ग्रंथ\nसंदर्भ: लोकमान्‍य टिळक, ओरायन, ग्रंथ, नक्षत्र, खगोलशास्त्र, maths\nसतीश पाटील यांचे खगोलशास्त्र संग्रहालय\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/it-marathi-news/when-purchase-i-phone-117111300012_1.html", "date_download": "2018-12-16T01:59:17Z", "digest": "sha1:JWXWSNYGCSVLFOMQFAGJPRYUVXMUEQLJ", "length": 9783, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आयफोन खरेदी केल्यानंतर | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआयफोनची जबरदस्त क्रेझ आहे. हा फोन खरेदी करायचा विचार करत असाल तर काही ���ोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे.\n* आयफोन विकत घेतल्यानंतर सर्वात आधी अॅपल आयडी तयार करा. अॅपल आयडी तयार केल्यानंतर तुम्ही एकाच वेळी बरीच कामं करू शकता.\n* आय ट्यून्स कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर डाउनलोड करून घ्या. यामुळे फोन तुमच्या कॉम्प्युटरशी जोडला जातो. यामुळे तुमचा म्युझिक तसंच व्हिडिओ डाटाला सेव्ह राहतो.\n* वरच्या दोन स्टेप्स फॉलो केल्यानंतर फोन अॅक्टिव्हेट करा. तुमचं डिव्हाइस सिंक्रोनाइज करा.\n* फाइंड माय आयफोन हा ऑप्शन अॅक्टिव्हेट करून घ्या.\n* आयक्लाउडमध्ये डेटा स्टोअर करता येईल.\nयेणार्‍या तीन-चार वर्षात डेबिट व क्रेडिट कार्ड इतिहासजमा होतील\nगांगुलीच्या मताप्रमाणे टी-20च्या प्रति धोनीने दृष्टिकोन बदलावा\nएअर एशियाकडून बंपर डिस्काऊंट\nदेशात इस्लामिक बँक सुरु करणार नाही\nअभिनेता आकाश ठोसर लवकरच बॉलिवूडमध्ये\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nदोन महिन्यांऐवजी सहा महिन्यांची ‘फ्री’ पास\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याना ...\nशरद पवार यांची बीजू जनता दलाच्या शिष्टमंडळासोबत बैठक\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बीजू जनता दल पक्षाच्या शिष्टमंडळाने बैठक ...\nइंडिगो एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब असल्याची अफवा\nमुंबई विमानतळावरुन इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने, विमानात ...\nसायना नेहवाल- पी. कश्यप विवाह बंधनात अडकले\nभारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पी. कश्यप लग्नबंधनात अडकले. ...\nभय्यू महाराजांना एक तरुणी करत होती ब्लॅकमेल, 40 कोटी ...\nइंदूर- राष्ट्रसंत भय्यू महाराजांच्या आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. पाच कोटीची ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/vikas/", "date_download": "2018-12-16T02:35:37Z", "digest": "sha1:XTEROGUU4VAXLHWECRROZOPYP5GODOV4", "length": 19449, "nlines": 133, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "विकास - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nAuthor: टीम स्मार्ट महाराष्ट्र No Comments Share:\nकामा निमित्ताने मी जरा ओफिस मधून जरा लवकरच आलो. घरी आल्या आल्या पटकन तयारी केली. वाहिनीनी चहा बनून ठेवला होता.. तो पटकन पिला, गाडी ला किक मारली अन लगेच cyber cafeत निघालो. ऱस्त्यात जाताना कामाचे विचार चालू होते.. कॅफे बाहेर पोहोचलो… गाडी लावतालावता माझं लक्ष एका मुला कडे गेल.. अन मी shock झालो.\nअन पुटपुटलो “विकास” खुप दिवसान्नी एखाद्या आपल्या जिवापेक्षा जवळच्या मित्राला पहाताच सर्वांची जि गत होते तिच माझीही झाली. मी त्याच्या पासुन ५ फुटावर होतो. त्याची नजर माझ्या वर होती पन तो काही हसला वैगरे नाही. मी त्याला हात केला पन त्यानी केलाअ नाही. शेवटचा पर्याय म्हणून मी त्याच्या पुढ्यात उभा राहिलो. अन आवाज दिला तो एकदम इकडे तिकडे पाहु लागला…अन म्हणाला “कोण\nमी चक्रावलो अन माझ्या पाया खालची जमीन सरकली.. डोळ्यात पाणी आलं….\nमित्रांनो जे वास्तव माझ्या समोर आले त्या वास्तवाच्या समोर मला कधीच जायच नव्हतं.\nविकास पूर्णपणे blind झाला होता.\nही विकासची कहाणी. हुशार पण खोडकर आणि तितकाच मायाळू. आम्ही १ ली पासुन एकाच शाळेत.. अभ्यासात हुशार.. मी थोडा कच्चा. सर्व शिक्षकांचा तो आवडता विध्यार्थी. शाळेत कोणत्याही कार्यक्रमात तो पुढे असायचा. खेळ असो की सांस्कृतीक कार्यक्रम तो नेहनी पुढे. इतकं सारं असुन त्याला नेहमी दुखी पहायचो. कारण विकास ला जन्मापासून उजव्या डोळ्याचा प्रोब्लेम होता. म्हणजे त्या डोळ्यातुन त्याला २०% दिसायच. पण डावा डोळा त्याचा १००% चांगला होता. १ ते ५ शिक्षण आमचं खुप मजा मस्तीत गेलं.\nमी गणितात खुप कच्चा होता. म्हणून मला आमचे नागरे सर खुप मारायचे. कितीही समजवले तरी मला गणित समजत नव्हते.. काय करणार.\nएकदा सर काही गणित देउन वर्गाच्या काही कामानिमित्त बाहेर गेले.. मला काहीच येत नव्हते मी तोंड वाकडे करुन बसलो होतो.. आता सर येउन मारणार म्हणून मी रडू लागलो. विकास आला अन बोल्ला ” काय रे काय रडतो” मी त्याला सर्व सांगितले…तो बोल्ला “अरे काय रडतो मी तुला सांगतो..”\nशाळेत सरांनी मला फक्त पुस्तकात असलेलं गणित शिकवले..पण विकासने मला माझ्या आयुष्याचं गणित शिकवले*\nइतक्या छोट्या वायात खुप समजूतदार असनारा माझा जिवलग मित्तर आज आयुष्याच्या कोणत्या उंबरठ्यावर येउन उभा आहे. अन मी त्याची काहीही मदत करु शकलो नाही.\n“अरे विकास अरे हे काय झालं ” भरल्या डोळ्यांनी तो काहीच नाही बोल्ला. मला रडू कोसळले अन मी त्याला मिठी मारली.\nकाही क्षण असेच गेले. मी माझं कामही विसरलो होतो.\nत्याला लहानपणीचे काही क्षण आठवले… क्षणात तो हसू लागला… तो बोलला “आयुष्यात खुप काही गोष्टी राहिल्यात… खुप काही करायच होत.. पण काय करणाऱ्… कदाचीत देवाला माझे डोळे आवडले असणार म्हणुन त्याने ते घेउन टाकले.. पण मी माझे स्वप्न पूर्ण करनार… काय आहे ना, देवाने माझे डोळे घेतलेत माझा विश्वास नाही.\nलहानपणी आमच्या घरात लाईट नव्हती.. म्हणून मला अंधारात राहायची सवय आहे….आयुष्यभर…\nत्याच एक एक वाक्य माझ्यावर आघात करत होतं. ते वाक्य जरी आघात करत असली तरी माझ्या साठी उमेद होते…\nशेवटी त्याला मी बोललो.. “तुला काही मदत लागली तर मला नक्की कळव..”\nतो बोलला “ही माझी लढाई आहे… मला माझ्यावर विश्वास आहे… अन ती मी कोणाचीही मदत न घेता मीच जिंकणार”\nत्याचा भाऊ आला अणि त्याला घेउन गेला..\nमी तिथेच बसुन होतो.\nजाताना खुप ताकद देउन गेला तो……..\nमला विकासचा आत्मविश्वास पाहुन\nकविवर्य सुरेश भटांची एक सुंदर कविता आठवली…\nविझलो आज जरी मी,\nहा माझा अंत नाही…..\nहे सामर्थ्य नाशवंत नाही…ll\nछाटले जरी पंख माझे,\nअजुन अशी भिंत नाही ..||\nआग ती ज्वलंत नाही..||\nडोळ्यांत जरी गेली धूळ,\nयेतील वादळे, खेटेल तुफान,\nमाझ्या पावलांना पसंत नाही ….||\nलेखक: महेश सुनंदा किशोर बेलदार\nवरुथीनी एकादशी मोदींचा आत्मक्लेश\nसेन्सेक्स ३४००० पल्ल्याड, आज १६० अंशांची झेप.\nटीम स्मार्ट महाराष्ट्र\tView all posts\nताजं पाणी – शीळं पाणी\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nभारत पाक तिसऱ्या युद्धात पकिस्तानची सपशेल शरणागती (१९७१) आणि बांग्लादेशची निर्मिती Related\nमुलाखत: तरुण चित्रकार पं��ज बावडेकर\nमंत्रपुष्पांजली अर्थात राष्ट्रप्रार्थना: मराठी रूपांतर हर्षद माने हिंदू धर्मातील विचार भव्य आहेत हे हिंदू धर्माच्या कुठल्याही पुस्तकातून जाणवते. ते व्यापक आहेत, सार्वत्रिक आहेत आणि बहुतांशी कालातीत आहेतच पण त्यांचे दर्शन वैश्विक सुद्धा आहे. मात्र मंत्रपुष्पांजलीमधून हिंदू धर्मातील राजकीय विचारही किती प्रगल्भ होते हे समजून येते. राष्ट्र ही संकल्पना पाश्चिमात्य असल्याचे ज्यांचे म्हणणे आहे, त्यांनी मंत्रपुष्पांजली जरूर […]\nमाणूस एक समाजशील प्राणी आहे. माणसाचे मन अतिशय संवेदनशील आहे. म्हणून माणूस एक संवेदनशील समाजाभिमूख प्राणी आहे. हे समजून घेतले म्हणजे माणसाला श्रध्दा का आवश्यक असते हे समजते. एखाद्या उच्च ठिकाणी आपले मन वाहणे आवडते. तिथे कुणाशी स्पर्धा नसते मद मत्सर राग लोभ वासना तिथे राहत नाही. श्रद्धा माणसाच्या मनाला संतुलित ठेवते. भगवद्गीता सांगते सर्वधर्म […]\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nमहाविद्यालयाने केलेल्या संस्कारमुळे आम्ही यशस्वी झालो - दत्तराज छाजेड\nभारताच्या संविधानाच्या निर्मितीची कथा\nभारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील शेवटचे पान म्हणजे मध्ये १९४६ कॅबिनेट कमिशन नुसार झालेली घटना समितीची स्थापना आणि त्यांच्या प्रयत्नातून तयार झालेले संविधान. भारताचे संविधान एक पवित्र दस्तावेज. ज्या एका दस्तावेजाने, तेंव्हाच्या तेहतीस कोटींच्या आणि आजच्या सव्वाशे कोटींच्या भारताला बांधून ठेवले आहे एका घट्ट धाग्याने, विविधतेने नटलेल्या आणि वळणा-वळणावर वैविध्य असणाऱ्या आपल्या या अजस्त्र, विस्तीर्ण देशाचा गाडा यशस्वीपणे […]\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा मोफत डाऊनलोड करा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रखर बुद्धिवाद संविधानाचे त्यांनी केलेले उत्तुंग कार्य आपल्या सर्वांना माहित आहेच. पण कायदा, अर्थशास्त्र, राजकीय अर्थशास्त्र या विषयात त्यांनी केलेलं काम अतुलनीय आणि अजस्त्र आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळेस मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी त्यांनी केंद्र शासनाने नेमलेल्या समितीसमोर भाषण दिले होते. रुपया, त्याचे मूल्य या विषयवार त्यांचे संशोधन जगप्रसिद्ध आहे. कामग��र चळवळीविषयी त्यांचे स्वतःचे विचार होते. हिंदू […]\n अर्थात प्रबोधनकारांचे शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यातील भाषण\nशिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ ला झाली आणि पहिली जाहीर सभा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दादरच्या शिवाजी पार्कवर ३० ऑक्टोबर १९६६ ला झाली. त्या मेळाव्यात प्रबोधनकारांचंही भाषण झालं. “आजपासून हा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण करीत आहे हे त्यांचे तेंव्हाचे प्रसिद्ध वाक्य होते. ” त्यांचे भाषण वाचून त्यांचा आक्रमकपणा, त्वेष आणि ज्वलंत महाराष्ट्रप्रेम दिसून येते. ‘प्रबोधनकारांचे ज्वलंत हिंदुत्व’ […]\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन पुस्तक अभ्यास परीक्षा: पहिले पुष्प: “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री”\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन घेत आहे साहित्यावर आधारित पुस्तक अभ्यास परीक्षा पहिले पुष्प: स.आ. जोगळेकर लिखित “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री” उत्तमोत्तम मराठी साहित्यावर विश्लेषणात्मक अभ्यास व्हावा ह्या उद्देशाने मराठी इंटरनॅशनल (मिओ) पुस्तक अभ्यास परीक्षा हा उपक्रम सुरु करीत आहे. हे पुस्तक परीक्षण नाही. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे एखादे पुस्तक परीक्षेला लावले जाते तत्सम ही पुस्तकावर आधारित परीक्षा आहे. फक्त ही परीक्षा […]\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F_%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%B2", "date_download": "2018-12-16T02:09:58Z", "digest": "sha1:LHBO4S5SY3NSRWYPOCHMKP6EEP57AY25", "length": 6596, "nlines": 226, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सेंट पॉल - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख ख्रिश्चन धर्म या प्रकल्पाचा एक भाग आहे\nहा लेख क्रिश्चन संत सेंट पॉल याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, सेंट पॉल, मिनेसोटा.\nसेंट पॉल (इतर नावे: पॉल द अपोस्टल, पॉल ऑफ तार्सुस) हा एक प्राचीन ख्रिश्चन संत, प्रचारक व लेखक होता. सॉल हे जन्मनाव असलेला पॉल जन्माने ज्यू धर्मीय होता परंतु दमास्कसकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडलेल्या एका प्रसंगानंतर पॉलने ख्रिश्चन धर्म स्वीकारला. पॉल हा ख्रिश्चन धर्माच्या अत्यंत सुरुवातीच्या काळामधील एक प्रमुख धर्मगुरू मानला जातो.\nपॉल बद्दलची कॅथलिक विचारसरणी\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ मार्च २०१८ रोजी २२:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://patrakarsangh.com/index.php/2012-04-11-08-16-57", "date_download": "2018-12-16T00:45:16Z", "digest": "sha1:XBZYYTLUSOMDJX3UMYUEGMC7ZU7XEWBL", "length": 6349, "nlines": 140, "source_domain": "patrakarsangh.com", "title": "आप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार - patrakarsangh.com", "raw_content": "\nकार्यकारी मंडळ व विश्वस्त\nप्रकाशने आणि दर्पण अंक\nपत्रकार संघातर्फे प्रकाशित पुस्तके\nदर्पण अंकातील लेखांची सूची\nसंस्थेची वास्तु पुनर्रचना (नियोजीत)\nमुख्यपान आप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार\nमुंबई मराठी पत्रकार संघ\nमराठी पत्रकारिता इतिहासाचे टप्पे\nपत्रकार संघ इतिहास आणि परंपरा\nपत्रकार संघ अध्यक्ष परंपरा\nपत्रकार संघ विश्वस्त परंपरा\nपत्रकारिता अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण\nपत्रकार परिषद व कार्यक्रमांसाठी सभागृह\nसंपर्क व संकीर्ण माहिती\nआप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार\nआप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार\nपुरस्काराचे स्वरुप : स्मृतीचिन्ह आणि पुष्पगुच्छ\nनिकष : नागरी समस्यांवरील उत्कृष्ट लिखाणाबद्दल दिला जाणारा.\nआप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार विजेते\nश्री. रामचंद्र पां. पवार\nश्री. नारायण गणेश मुसळे\nआप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार\nगो. भा. गुजर स्मृती पुरस्कार\nअनंत हरि गद्रे पुरस्कार\nरमेश रायकर - बोस पुरस्कार\nतोलाराम कुकरेजा वृत्तछायाचित्र पुरस्कार\nकॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्कार\nकु. कै. मनिषा भावे पुरस्कार\nविद्याधर गोखले : ललित लेखन पुरस्कार\nरमेश भोगटे पुरस्कार : राजकीय बातम्या\nसा. कोकण वैभव पुरस्कार\nतुकाराम कोकजे स्मृती पुरस्कार\nपद्मश्री युमनाताई खाडिलकर पुरस्कार\nमनोहर देवधर स्मृती पुरस्कार\nकवीवर्य प्रा. भालचंद्र खांडेकर स्मृती पुरस्कार\nश्री अधिक शिरोडकर पुरस्कार\nआचार्य अत्रे पुरस्कार सन्मानित\nपद्मश्री डॉ. ग. गो. जाधव सन्मान पुरस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4855366014482201053&title=Responce%20to%20Blood%20Donation%20Camp&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-16T01:51:11Z", "digest": "sha1:L3O4PTY6KOFNUG2MCWD2JFPNN5UXS4G5", "length": 7360, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद", "raw_content": "\nरक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nपुणे : ���श्री सालासर हनुमान चालीसा मंडळातर्फे आरसीएम गुजराती हायस्कूल, दारूवाला पुल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन येथे करण्यात आले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून यावर्षी तब्बल ७०३ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. यावर्षी प्रथमच सुमारे २०० महिलांनी या शिबिरात आपला सहभाग नोंदविला,’ अशी माहिती मंडळातर्फे देण्यात आली.\nश्री सालासर हनुमान चालीसा मंडळातर्फे तीन वर्षांपासून या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. गतवर्षी ५५७ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले होते. यावर्षी घेतलेल्या शिबिरामध्ये दिव्यांगांनी देखील रक्तदान केले. यावेळी नगरसेवक विशाल धनवडे व योगेश समेळ यांनी रक्तदान करताना समाजासाठी नवीन आदर्श घालून दिले.\nमहाराज श्रीकांतश्री भट्टर, महाराज श्रीकृष्ण भट्टर, महेश सहकारी बँकेचे चेअरमन पूनमचंद धूत, दत्ता कोहिनकर, रामभाऊ बांगड, भगवानदास लढ्ढा, संजय चांडक, सुरेश नावंदर, सत्यनारायण राठी, शाम मुंदडा, नरेंद्र चांडक, दादासाहेब नगरकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.\nTags: पुणेश्री सालासर हनुमान चालीसा मंडळरक्तदान शिबिरBlood Donation CampShri Hanuman Chalisa MandalPuneप्रेस रिलीज\nनव वर्षाच्या स्वागतासाठी अनोखा उपक्रम निगडी येथे ‘जाणीव माणुसकीची’ उपक्रम कस्तुरी प्रतिष्ठानच्या स्पर्धा, शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद ‘भारत फोर्ज’मध्ये रक्तदान शिबीर कस्तुरी प्रतिष्ठानतर्फे १५ ऑगस्टला विविध कार्यक्रम\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\nदिनदर्शिकेतून उलगडले ‘स्मरणरम्य पुणे’\nइंग्रजी साहित्यिक अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5477629047961923370&title=Sanjog%20Gandhi's%20Entry%20Into%20BJP&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-16T01:53:13Z", "digest": "sha1:Z4SEKF5BC7XEZETOKDNWADLZ4Z6YNBPC", "length": 5670, "nlines": 116, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "संजोग यंदे यांचा भाजपमध्ये प्रवेश", "raw_content": "\nसंजोग यंदे यांचा भाजपमध्ये प्रवेश\nमुंबई : विरार येथील संजोग प्रकाश यंदे यांनी आपल्या असंख्य सहकाऱ्यांसोबत भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. दानवे यांनी त्यांचे स्वागत करताना भारतीय जनता युवा मोर्चाचे (भाजयुमो) प्रदेश चिटणीस म्हणून त्यांची नियुक्ती जाहीर केली.\nTags: MumbaiSanjog YandeVirarBJPRaosaheb Patil Danveरावसाहेब पाटील-दानवेसंजोग यंदेमुंबईविरारभाजयुमोभारतीय जनता युवा मोर्चाप्रेस रिलीज\n‘भाजप’ महिला मोर्चाची १० ऑक्टोबरपासून यात्रा ‘अभ्यासू, सुसंस्कृत नेतृत्व हरपले’ शाह यांची टाटा व माधुरी दीक्षित यांच्याशी भेट मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सीएम चषकाचे उद्घाटन ‘मोदी सरकारचे काम गांधी विचारांनुसार’\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n‘सीएम चषक’स्पर्धेसाठी आतापर्यंत तब्बल ३३ लाख लोकांची नोंदणी\nअमृता ठोंबरेला कुस्तीमध्ये सुवर्णपदक\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/editorial/we-have-seen-death/amp/", "date_download": "2018-12-16T02:45:04Z", "digest": "sha1:6SP4MOAO6R72GVSA6BJ6X434HVIVK4WX", "length": 9376, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "We have seen death ... | आपुले मरण पाहिले... | Lokmat.com", "raw_content": "\nमुंबईतील एका बड्या कॉफी शॉपचा मॅनेजर मुख्य प्रवेशद्वार बंद करून बाहेर पडल्यावर काही लोकोत्तर पुरुषांचे पुतळे त्या कॉफी शॉपमध्ये प्रकट झाले...\nमुंबईतील एका बड्या कॉफी शॉपचा मॅनेजर मुख्य प्रवेशद्वार बंद करून बाहेर पडल्यावर काही लोकोत्तर पुरुषांचे पुतळे त्या कॉफी शॉपमध्ये प्रकट झाले... लोकमान्य : मिस्टर लेनीन, आपल्याला फार वेदना होतायत का गो-या रँडने पुण्यात प्लेगची लागण झाल्यावर केले नसतील तेवढे अत्याचार झाल्येत तुमच्यावर (हातातील गीतारहस्य ग्रंथ टेबलवर ठेवतात) लेनीन : लोकशाहीत निवडणुकीत माझ्या विचारधारेचा पक्ष पराभूत केल्यानंतर मला वेगळी शिक्षा दे��्याची गरज नव्हती. असो. नेहरू : माझं दु:ख कुणाला सांगू गो-या रँडने पुण्यात प्लेगची लागण झाल्यावर केले नसतील तेवढे अत्याचार झाल्येत तुमच्यावर (हातातील गीतारहस्य ग्रंथ टेबलवर ठेवतात) लेनीन : लोकशाहीत निवडणुकीत माझ्या विचारधारेचा पक्ष पराभूत केल्यानंतर मला वेगळी शिक्षा देण्याची गरज नव्हती. असो. नेहरू : माझं दु:ख कुणाला सांगू देशातील सेक्युलर विचारधारेकरिता मी कायम संघर्ष केला. मात्र, गेल्या काही दिवसांत मलाच भारताच्या फाळणीकरिता जबाबदार धरले गेले. मी मुस्लिमधार्जिणा असल्याची, सरदार पटेल यांच्या पंतप्रधानपदामधील अडसर ठरल्याची विनाकारण झोड उठवली गेली. आपण थोडीथोडी कॉफी घेऊ या का देशातील सेक्युलर विचारधारेकरिता मी कायम संघर्ष केला. मात्र, गेल्या काही दिवसांत मलाच भारताच्या फाळणीकरिता जबाबदार धरले गेले. मी मुस्लिमधार्जिणा असल्याची, सरदार पटेल यांच्या पंतप्रधानपदामधील अडसर ठरल्याची विनाकारण झोड उठवली गेली. आपण थोडीथोडी कॉफी घेऊ या का बापू तुम्ही घ्याल का कॉफी बापू तुम्ही घ्याल का कॉफी गांधी : (चरख्यावर सूतकताई करीत असताना) माझे उपोषण सुरू आहे. देशातील बँकांमधील पैसा हडप करून विदेशात पळालेल्या नीरव मोदी, विजय मल्ल्या वगैरेंना पश्चात्ताप होऊन ते पुन्हा तो पैसा परत करीत नाहीत, तोपर्यंत माझा सत्याग्रह सुरू राहणार. डॉ. आंबेडकर : या देशाला स्थिर सरकार प्राप्त व्हावे, या हेतूने एक सक्षम संविधान तयार करण्याकरिता मी आणि संविधान समितीने अपार कष्ट घेतले. मात्र, काही मूठभर मंडळींनी सध्या मला आरक्षणावरून आरोपीच्या पिंजºयात उभं केलंय. आर्थिक निकषावर आरक्षण देण्याचा आग्रह धरून समाजातील मागासवर्गीयांसमोरील ताट खेचून घेण्याचा प्रयत्न सुरू केलाय. लोकमान्य : मी तेल्यातांबोळ्यांचा नेता होतो. मात्र, माझी पगडी, शेंडी यामुळं आता मी केवळ साडेतीन टक्क्यांचा ‘लोकमान्य’ असल्याचे ठसवण्याची धडपड सुरू आहे. गांधी : लोकमान्य तुम्ही निदान कुणाचे तरी आहात. माझं दु:ख काय सांगू गांधी : (चरख्यावर सूतकताई करीत असताना) माझे उपोषण सुरू आहे. देशातील बँकांमधील पैसा हडप करून विदेशात पळालेल्या नीरव मोदी, विजय मल्ल्या वगैरेंना पश्चात्ताप होऊन ते पुन्हा तो पैसा परत करीत नाहीत, तोपर्यंत माझा सत्याग्रह सुरू राहणार. डॉ. आंबेडकर : या देशाला स्थिर सरकार प्राप्त व���हावे, या हेतूने एक सक्षम संविधान तयार करण्याकरिता मी आणि संविधान समितीने अपार कष्ट घेतले. मात्र, काही मूठभर मंडळींनी सध्या मला आरक्षणावरून आरोपीच्या पिंजºयात उभं केलंय. आर्थिक निकषावर आरक्षण देण्याचा आग्रह धरून समाजातील मागासवर्गीयांसमोरील ताट खेचून घेण्याचा प्रयत्न सुरू केलाय. लोकमान्य : मी तेल्यातांबोळ्यांचा नेता होतो. मात्र, माझी पगडी, शेंडी यामुळं आता मी केवळ साडेतीन टक्क्यांचा ‘लोकमान्य’ असल्याचे ठसवण्याची धडपड सुरू आहे. गांधी : लोकमान्य तुम्ही निदान कुणाचे तरी आहात. माझं दु:ख काय सांगू मी या देशातील साºयांचा बापू होतो. मात्र, अलीकडे मी केवळ गुजरातचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसेडर झालोय. विदेशातून येणारा प्रत्येकजण गुजरातला येतो आणि मला भेटतो. गेली दोन वर्षे हा चरखासुद्घा माझ्याकडं राहिलेला नाही. कुुणी भलताच इसम त्यावर बसून सूतकताई करत असल्याचे फोटो मी पाहिले आणि मला धक्काच बसलाय. छत्रपती शिवाजी : आपणा साºयांची कैफियत आम्ही कान देऊन ऐकली. आम्ही तर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यामध्ये बारा बलुतेदारांची साथ आम्हाला लाभली. कुणी रणांगणावर आमच्या खाद्याला खांदा लावून लढला, तर कुणी युद्धनीती रचली, तर कुणी दफ्तर सांभाळले. ते कोण कुठल्या जातीपातीचे होते ते आम्ही पाहिले नाही. मात्र, सध्या आम्हालाही विशिष्ट जातीचा बिल्ला लावला जात आहे. अफसोस त्याचाच वाटतो. लोकमान्य : आपल्या साºयांची चूक इतकीच आहे की, आपण या देशाकरिता, राज्याकरिता, लोकांकरिता झगडलो. त्या त्या वेळी योग्य वाटल्या, त्या त्या भूमिका घेतल्या. त्यामुळे लोकांनी आपल्याला या पुतळ्यांत चिणून टाकले आहे, आपल्या विचारांची खुलेआम कत्तल पाहण्याकरिता... तेवढ्यात, कॉफी शॉपच्या दरवाजाचे कुलूप उघडले आणि पुतळे अंतर्धान पावले...\n#ThankYouGambhir: विस्मृतीत गेलेल्या वर्ल्ड कप हिरोला ट्विटरचा हळवा निरोप\n... तर सेहवागच्या नावावर आजच्या दिवशी असले असते पहिले त्रिशतक\nHockey World Cup 2018:... तर भारत-पाकिस्तान उपांत्यपूर्व फेरीत भिडणार\n'ऑपरेशन ट्रायडंट' : भारतीय नौदलाने असा उडवला होता पाकिस्तानच्या कराची बंदराचा धुव्वा\nआज दंगलीत माझ्या वडिलांनी जीव गमावलाय, उद्या कुणाचे वडील जातील शहीद पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा संतप्त सवाल\nविकास व विनाश एकत्र नांदू शकत नाहीत\nडॉ. सुब्रह्मण्यम् यांच्या नियुक्तीचे ���न्वयार्थ\nसरप्लसमुळे शिक्षक मायनस होणार का \nभूसंपादन कायद्याच्या पुनर्विचाराची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.petrpikora.com/tag/ai/", "date_download": "2018-12-16T00:42:39Z", "digest": "sha1:IBPLBYLDBJTXJ2WPM5OZRLMRCY4PPLSN", "length": 8846, "nlines": 107, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "एआय - मोफत संगीत बाजार डाउनलोड", "raw_content": "सुचालन जा सामग्री वगळा\nआर अँड बी आणि सोल संगीत\nसर्व श्रेणी फोटो आणि व्हिडिओ संगीत आणि गाणी व्हिडिओ\nसर्व श्रेणी फोटो आणि व्हिडिओ संगीत आणि गाणी व्हिडिओ\nव्हिडिओ निर्माता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता\nकृत्रिम बुद्धिमत्ता\t 22.3.2018 22.3.2018\nजिझस ब्राझीलच्या झुंबीचे जेवण नवीन कायदे, कॅटरिंग व्ही विस्कॉन्सिन डेब्यू टुस्न टेक्सिंग डॉक्युसिनेम. Sledujte tento projekt, कायद्याचे पोकोसिओ पोकोसिलेहो स्ट्रोझोव्हेहो स्कोजो स्कायोज़ स्कोझो स्केजेस स्केनेर व्हेटवॅरेट\nकृत्रिम बुद्धिमत्ता\t 20.3.2018 1.4.2018\nउमटणे इंटेलिजेन्स (UI, अँग्लिक कृत्रिम बुद्धिमत्ता, एआय) जेणेकरून माहिती नसलेली माहिती सहजतेने उपलब्ध होईल. Definice pojmu \"inteligentní chování\" जेणेकरून डिस्कस् वापरणे आवश्यक आहे\n4K 2018 archivbox dji djs जा डीजी माविक डीजी माविक प्रो Dji अभ्यास DJI प्रेत 4 आळशी आळशी EMBA EMBA spol. चे ro गुळगुळीत पुठ्ठा hrad Haje त्यांचा Jizerou Jablonec त्यांचा Jizerou राक्षस पर्वत पर्वत kvadroptéra दोरासंबंधी पुठ्ठा त्याचे झाड Lysa hora स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे मावसिक माविक प्रो पार्किंगची जागा पार्किंग Paseky त्यांचा Jizerou बनावट बनावट 3 बनावट 4 प्रगत अभ्यास पुस्तके बांधणारा Rokytnice skipas पास स्की रिसॉर्ट wreckage निवास व्यवस्था दोरीने ओढणे हिवाळा वरील पासून चेक नंदनवन\nवृत्तपत्र साइन अप करा\n... आणि प्राप्त प्रथम खरेदीसाठी $ 20 कूपन\n 24 / 7 ईमेल लिहा\nआम्ही सुरक्षित पैसे वापरत आहोत\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. या वेबसाइटचा वापर करून चालू ठेवून, आपण त्यांच्या वापराशी सहमत होता.\nकुकीज कशा नियंत्रित कराव्यात यासह अधिक शोधण्यासाठी, येथे पहा: कुकी धोरण\nरेटिंग: 5.0/ 5 21 मते\nरेटिंग: 5.0/ 5 12 मते\nरेटिंग: 5.0/ 5 11 मते\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nकॉपीराइट © 2018 फ्री प्रीमियम उत्तरदायी वर्डप्रेस थीम डाउनलोड्स थीम. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/kthm-college/", "date_download": "2018-12-16T02:32:42Z", "digest": "sha1:E65QH3EVZLIXPEUHLEBNEUJXD2RI4XEF", "length": 16040, "nlines": 94, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "नॅक मानांकनात के टी एच एम महाविद्यालय महाराष्ट्रात अव्वल - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nनॅक मानांकनात के टी एच एम महाविद्यालय महाराष्ट्रात अव्वल\nनांदगाव (प्रतिनिधी) नुकत्याच जाहीर झालेल्या नॅक मानांकनामध्ये के टी एच एम कॉलेज ३.७९ ( CGPA ) गुण प्राप्त करून महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयांमध्ये सर्वोच्च गुणांक मिळवुन प्रथम आले.\nके टी एच एम महाविद्यालयाला नॅक चा A ++ असा नेत्रदीपक दर्जा मिळाला आहे.\n७ निकषांच्या आधारे नॅक या बेंगलोर स्थित मानांकन संस्थेने दि २२ व २३ सप्टेंबर २०१७ रोजी ‘ सेल्फ स्टडी रिपोर्ट ‘ च्या आधारे त्रिस्तरीय समितीद्वारे मूल्यांकन केले. आय क्यु ए सी (IQAC) कमिटीचे चेअरमन म्ह्णून प्राचार्य डॉ व्ही बी गायकवाड , समन्वयक डॉ एम बी मत्सागर ,उपप्राचार्य डॉ आर डी दरेकर , डॉ एस सी पाटील , डॉ पी व्ही कोटमे , क्रायटेरीया प्रमुख म्हणून डॉ बी एल गडाख , डॉ जे एन बांदल , डॉ एस एन पाटील , डॉ सी पी शिरोरे , डॉ एस एम मगदूम , डॉ एम एन शेलार , डॉ एस डी सावळे ,डॉ एन डी गायकवाड , डॉ पी एम नलावडे , डॉ एस ए गुरुळे यांनी तर सदस्य म्ह्णून डॉ वाय आर गांगुर्डे , डॉ व्ही बी कदम , डॉ एस के मुठाळ ,डॉ ए एल पाध्ये , व्ही ए टिळे , टी सी पाटील , डॉ एस आर गडाख ,डॉ डी एस खांडबहाले , डॉ जी जे मोगल , डॉ व्ही बी सोनवणे , एम जे राठोड , डॉ एन डी गायकवाड , जे आर परदेशी , आर सी पवार , एस बी निकम ,डॉ बी बी पेखळे , डॉ बी जे भंडारे , डॉ यु ए अष्टुरकर , जी जी पाटील , व्ही आर काकुळते , एस आर पगार , डॉ आर आर काळे , एम डी पवार , ए एन अहिरराव यांनी तर उद्योग प्रतिनिधी म्हणून डॉ विजय विठ्ठल मठ्ठड,विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून डॉ गुणाले यांनी काम पाहिले. नॅक कमिटी समोर महाविद्यालयाच्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहीती तसेच महाविद्यालयात राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहीती यावेळी सादर करण्यात आली .\n*या नेत्रदीपक कामगिरीबद्दल संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार*,अध्यक्ष डॉ तुषार शेवाळे,सभापती माणिकराव बोरस्ते,चिटणीस डॉ सुनिल ढिकले,उपसभापती राघो नाना अहिरे,सर्व संचालक मंडळ,सर्व शिक्षणाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.\nडॉ व्ही बी गायकवाड – प्राचार्य, के टी एच एम महाविद्यालय\nसंस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयातील सर्व शिक्षक,आजी-माजी विद्यार्थी,शिक्षकेतर सेवक ,पालक यांच्या एक���्रित प्रयत्नातून महाविद्यालास महाराष्ट्रात प्रथम येण्याचा हा बहुमान मिळाला याचा आनंद होत असुन महाविद्यालयाचा लौकीक दिवसेंदिवस वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.\nमाझे इंजिनीरिंगचे प्रयोग; भाग २\nनांदगाव-मनमाड मध्ये सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी\n‘चला, वाचू या’ २९ व्या पुष्पामध्ये ‘ऍनेस्थेशिआ’ आणि ‘सृजनरंग’\nमिरा-भाईंदर महापालिकेत कमळ फुललं\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nभारत पाक तिसऱ्या युद्धात पकिस्तानची सपशेल शरणागती (१९७१) आणि बांग्लादेशची निर्मिती Related\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nमंत्रपुष्पांजली अर्थात राष्ट्रप्रार्थना: मराठी रूपांतर हर्षद माने हिंदू धर्मातील विचार भव्य आहेत हे हिंदू धर्माच्या कुठल्याही पुस्तकातून जाणवते. ते व्यापक आहेत, सार्वत्रिक आहेत आणि बहुतांशी कालातीत आहेतच पण त्यांचे दर्शन वैश्विक सुद्धा आहे. मात्र मंत्रपुष्पांजलीमधून हिंदू धर्मातील राजकीय विचारही किती प्रगल्भ होते हे समजून येते. राष्ट्र ही संकल्पना पाश्चिमात्य असल्याचे ज्यांचे म्हणणे आहे, त्यांनी मंत्रपुष्पांजली जरूर […]\nमाणूस एक समाजशील प्राणी आहे. माणसाचे मन अतिशय संवेदनशील आहे. म्हणून माणूस एक संवेदनशील समाजाभिमूख प्राणी आहे. हे समजून घेतले म्हणजे माणसाला श्रध्दा का आवश्यक असते हे समजते. एखाद्या उच्च ठिकाणी आपले मन वाहणे आवडते. तिथे कुणाशी स्पर्धा नसते मद मत्सर राग लोभ वासना तिथे राहत नाही. श्रद्धा माणसाच्या मनाला संतुलित ठेवते. भगवद्गीता सांगते सर्वधर्म […]\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nमहाविद्यालयाने केलेल्या संस्कारमुळे आम्ही यशस्वी झालो - दत्तराज छाजेड\nभारताच्या संविधानाच्या निर्मितीची कथा\nभारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील शेवटचे पान म्हणजे मध्ये १९४६ कॅबिनेट कमिशन नुसार झालेली घटना समितीची स्थापना आणि त्यांच्या प्रयत्नातून तयार झालेले संविधान. भारताचे संविधान एक पवित्र दस्तावेज. ज्या एका दस्तावेजाने, तेंव्हाच्या तेहतीस कोटींच्या आणि आजच्या सव्वाशे कोटींच्या भारताला बांधून ठेवले आहे एका घट्ट धाग्याने, विविधतेने नटलेल्या आणि वळणा-वळणावर वैविध्य असणाऱ्या आपल्या या अजस्त्र, विस्तीर���ण देशाचा गाडा यशस्वीपणे […]\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा मोफत डाऊनलोड करा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रखर बुद्धिवाद संविधानाचे त्यांनी केलेले उत्तुंग कार्य आपल्या सर्वांना माहित आहेच. पण कायदा, अर्थशास्त्र, राजकीय अर्थशास्त्र या विषयात त्यांनी केलेलं काम अतुलनीय आणि अजस्त्र आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळेस मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी त्यांनी केंद्र शासनाने नेमलेल्या समितीसमोर भाषण दिले होते. रुपया, त्याचे मूल्य या विषयवार त्यांचे संशोधन जगप्रसिद्ध आहे. कामगार चळवळीविषयी त्यांचे स्वतःचे विचार होते. हिंदू […]\n अर्थात प्रबोधनकारांचे शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यातील भाषण\nशिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ ला झाली आणि पहिली जाहीर सभा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दादरच्या शिवाजी पार्कवर ३० ऑक्टोबर १९६६ ला झाली. त्या मेळाव्यात प्रबोधनकारांचंही भाषण झालं. “आजपासून हा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण करीत आहे हे त्यांचे तेंव्हाचे प्रसिद्ध वाक्य होते. ” त्यांचे भाषण वाचून त्यांचा आक्रमकपणा, त्वेष आणि ज्वलंत महाराष्ट्रप्रेम दिसून येते. ‘प्रबोधनकारांचे ज्वलंत हिंदुत्व’ […]\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन पुस्तक अभ्यास परीक्षा: पहिले पुष्प: “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री”\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन घेत आहे साहित्यावर आधारित पुस्तक अभ्यास परीक्षा पहिले पुष्प: स.आ. जोगळेकर लिखित “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री” उत्तमोत्तम मराठी साहित्यावर विश्लेषणात्मक अभ्यास व्हावा ह्या उद्देशाने मराठी इंटरनॅशनल (मिओ) पुस्तक अभ्यास परीक्षा हा उपक्रम सुरु करीत आहे. हे पुस्तक परीक्षण नाही. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे एखादे पुस्तक परीक्षेला लावले जाते तत्सम ही पुस्तकावर आधारित परीक्षा आहे. फक्त ही परीक्षा […]\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A5%88%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2018-12-16T01:49:52Z", "digest": "sha1:5MX5LFFQWPXXVRDMGPURBDK54QU73CTG", "length": 6107, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अभिनेता अली जफरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअभिनेता अली जफरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप\nअभिनेता, गायक अली जफरविरोधात पाकिस्तानी गायि��ेने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. अलीने अनेक वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा दावा पीडित गायिकेने केला आहे. अली जफरने मात्र ट्विटरच्या माध्यमातून आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.\n‘तिच्या आरोपांविरोधात इथे कुठलेही प्रतिदावे करण्यापेक्षा कायदेशीर कारवाई करण्याचा आणि व्यावसायिकदृष्ट्या उत्तर देण्याचा निर्णय मी घेतला आहे.’ असे अलीने ट्वीटमध्ये स्पष्ट केलं आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleATM मधून पैसे काढणे महागणार\nNext articleलैंगिक गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी मनेका गांधी यांचे सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र\nमाउली चित्रपटांच्या कलाकारांसोबत लय भारी गप्पा \nअजय बदलणार “तानाजी’चे शीर्षक \nकरिना आणि मिराचा झाला आमना-सामना\n“मणिकर्णिका’मध्ये कंगणाने हाताळले ऐतिहासीक हत्यारे\nविलासराव देशमुख म्हणायचे हिंदी चित्रपट तर करतोस पण मराठीच काय…\nVideo: माउली चित्रपटांच्या कलाकारांसोबत लय भारी गप्पा पहा उद्या संध्याकाळी ५ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/ipl-2018-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A4-3/", "date_download": "2018-12-16T00:41:31Z", "digest": "sha1:OEOQUISTK3KLERK7J3HOUDVO5NMONF4C", "length": 6664, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "IPL 2018 : दिल्लीचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nIPL 2018 : दिल्लीचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय\nमुंबई : आयपीएलच्या अकराव्या मोसमात संतुलित कामगिरी करत गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज समोर आज कर्णधार बदलल्या नंतर विजयी मार्गावर परतलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचे आव्हान असणार आहे. दरम्यान, आजच्या या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.\nआयपीएलच्या अकराव्या हंगामात अनेक चढ उतार पाहिलेल्या दिल्लीच्या संघ सध्या गुणतालिकेत तळाच्या स्थानी आहे. उच्चदर्जाचे गोलंदाज असतानाही दिल्लीला आतापर्यंत चांगली कामगिरी करता आलेली नव्हती. मात्र आजच्या सामन्यात चांगली कामगिरी करण्याची दिल्लीला संधी आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजामखेड मधील हत्याका���डाच्या निषेधार्थ जामखेड सलग दोन दिवस बंद\nNext articleडॉग ट्रेनर बनायचंय\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nवसंत रांजणे-11 व भाऊसाहेब निंबाळकर-11 यांच्यात विजेतेपदासाठी लढत\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\nआर्य स्पोर्टस, प्रदिपदादा कंद स्पोर्टस क्‍लब संघांची आगेकूच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://stateexcise.maharashtra.gov.in/1244/Ease-of-Doing-Business", "date_download": "2018-12-16T01:10:21Z", "digest": "sha1:65CBSSNAC4CHCDDR2VT6Q3IP2QQIQBDY", "length": 5487, "nlines": 117, "source_domain": "stateexcise.maharashtra.gov.in", "title": "इज ऑफ डुईंग बिजनेस-महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क\nअनुज्ञप्ती धारक लॉग इन\nमहाराष्ट्र प्रतिबंधक कायद्यान्वये अंतर्गत नियम १९४९\nमळी व मद्यार्क (इथेनॉल)\nदेशी व विदेशी मद्य, बिअर आणि वाईन (उत्पादक घटक)\nठोक व किरकोळ विक्री अनुज्ञप्तीविषयक धोरण\nअंमलबजावणी, गुन्हा अन्वेषण व तपास\nताडी, औषधे व सौंदर्य प्रसाधने (एनडीपीएस)\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५\nउत्पादन शुल्क लोक माहिती अधिकारी\nमहाराष्ट्र राज्य माहिती आयोग\nमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ चे कलम ४(ख) नुसार माहिती\nअनुज्ञप्तींचे प्रकार आणि त्या प्राप्त करण्याची कार्यपद्धती\nसध्याचे कर संरचना आणि शुल्क संरचना\nपूर्वीचे कर संरचना आणि शुल्क संरचना\nइज ऑफ डुईंग बिजनेस\nऑनलाईन लेबल नोंदणी प्रणाली\nतुम्ही आता येथे आहात :\nइज ऑफ डुईंग बिजनेस\nइज ऑफ डुईंग बिजनेस\n1 सेवा ऑनलाईन करून कालावधी निश्चित करणेबाबत 30-10-2017 1.21\n2 राज्य उत्पादन शुल्क विभागातील ऑनलाइन सेवा अनिवार्य करणेसंदर्भात 11-10-2017 0.52\n© राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/2454", "date_download": "2018-12-16T02:11:43Z", "digest": "sha1:SXDC3XZ6VWNVNNRHIJG3FSIKT5EELKLF", "length": 23003, "nlines": 119, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "प्रकाश होळकरची निसर्गप्रतिभा | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nप्रसिद्ध कवी प्रकाश होळकर हे नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील लासलगावचे. त्यांची लासलगावला त्यांच्या राहत्या घरी भेट घेतली, तेव्हा ते व्यग्र होते ते त्यांच्या गाईला औषधोपचार करण���यात. होळकर मूळ आहेत शेतकरी. त्यांच्या चेहऱ्यावर गाईच्या प्रकृतीची काळजी दिसत होती. त्यांचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन शेती हेच आहे व त्यांनी शेतीत अनेक प्रयोग केले आहेत. त्यांची शेती दहा एकर आहे.\nहोळकरांचा जन्म ५ मे १९६३ चा. त्यांचे बी.ए.पर्यंतचे शिक्षण लासलगावलाच झाले. त्यांनी एम.ए. नाशिकमधून केले. घरात साहित्यिक वारसा जरी नसला तरी कुटुंबावर लोकसंस्कृतीचा प्रभाव होता. त्यांच्या पत्नी एम. ए. (इंग्रजी) आहेत. त्या घर सांभाळून होळकरांना शेती व्यवसायात सहकार्य करतात. त्यांनाही साहित्याची जाण व आवड आहे. मुलगी सृष्टी दहावीमध्ये व मुलगा सृजन नववीमध्ये शिकत असून दोघेही मराठी माध्यमातून शिक्षण घेत आहेत.\nते शेतीत प्रामुख्याने कांदा, मका व सोयाबीन ही पिके घेत असतात. त्यांनी मक्याचे विक्रमी उत्पादन घेतलेले आहे. ते कुक्कुटपालन व पशुपालन हेदेखील पूरक व्यवसाय म्हणून करत असतात. कुक्कुटपालनासाठी त्यांच्याकडे पंधराशे कोंबड्या होत्या. ते तो व्यवसाय नवीन तंत्रज्ञान वापरून करत असत. कुक्कुटपालन यशस्वीही झाले होते. पण कांद्याच्या खळ्यामुळे व तेथे वावरणाऱ्या मजुरांमुळे कोंबड्या रोगाला बळी पडू लागल्या, म्हणून तो फायदेशीर व्यवसाय त्यांना बंद करावा लागला. सध्या त्यांच्या डेअरीमध्ये नऊ जर्सी, कंधार व गिर जातीच्या गाई आहेत. त्यात दोन संकरीत गाई आहेत. त्यांचा तो व्यवसायही चांगला नफा मिळवून देतो.\nप्रकाश होळकर हे मराठीतील नामवंत लेखक आहेत. मात्र विशेष करून ते कवी म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक कवी संमेलनांत सहभाग घेतलेला आहे. प्रथम त्यांनी लोकगीताच्या अंगाने लेखन केले. त्याचे कौतुक झाल्याने ते त्याच पद्धतीने लिखाण करत राहिले. अर्थात तो प्रारंभीचा काळ होता. नंतर त्यांना त्यांची वाट सापडत गेली. ज्येष्ठ लेखकांनीही त्यांना अवतीभवतीच्या वास्तवाकडे बघण्याचे भान दिले व त्यातूनच केवळ स्वैर कल्पनाविलास व मुक्त भावनाविष्कार यांना प्राधान्य देणारे लेखन न करता त्यांनी भोवतलाकडे नजर वळवली व ती जाणीव कवितेतून व्यक्त होऊ लागली.\nत्यांची निमंत्रित कवी म्हणून निवड १९९० मध्ये रत्नागिरी येथे झालेल्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’त प्रथमच कविता वाचण्यासाठी नीरजा, महेश केळुस्कर आदी कवींबरोबर झाली. तेव्हापासून त्यांना अनेक कवी संमेलनांत सहभागी होण्यासाठी निमंत्रणे येऊ लागली. त्यांना ‘साहित्य अकादमी’मार्फतही काही कवी संमेलनांत सहभागी करून घेण्यात आले.\nत्यांनी पंचवीस वर्षांपूर्वी ‘साहित्य परिषदे’च्या ‘लासलगाव’ शाखेची स्थापना केली. त्यासाठी त्यांना मुख्यत: विजय काचरे यांचे सहाय्य लाभले. शकुंतला परांजपे, अ. ना. कुलकर्णी यांचेही सहकार्य मिळाले. त्यांनी त्या शाखेमार्फत वेळोवेळी व्याख्याने व कवी संमेलने आयोजित केली. त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांनी लासलगावला मराठी कवी व इतर भाषिक कवी यांची ‘कवी संमेलने’ ‘साहित्य अकादमी’ उपक्रमांतर्गत घेतले; तसेच, नवकवी कार्यशाळा घेतली. त्यांनी सौमित्र, श्रीधर तिळवे, दासू वैद्य व प्रफुल्ल शिलेदार यांच्या समवेत बाहेरच्या राज्यांमध्ये देखील वीस ठिकाणी कवितावाचनाचे कार्यक्रम केले.\nत्यांची ‘वाकल्या झाडाचा पाचोळा भुईला फाटल्या भुईचा आधार राईला’ ही पहिली लोकगीतासारखी कविता ‘अनुष्टुभ’ या अंकात १९८४-८५ मध्ये प्रसिद्ध झाली. प्रकाश होळकरांची ‘कोरडे नक्षत्र’ (काव्यसंग्रह), ‘मृगाच्या कविता’ (काव्यसंग्रह), ‘रानगंधाचे गारुड’ (महानोर यांच्या पत्रसंग्रहावर आधारित ग्रंथ) ही पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांचा ‘कोरडे नक्षत्र’ हा पहिला कवितासंग्रह पॉप्युलर प्रकाशनाने प्रसिद्ध केला. त्यांच्या ‘रानगंधाचे गारुड’ या ग्रंथाला भा.ल.भोळे यांची प्रस्तावना लाभली आहे.\nत्यांनी ‘सर्जेराजा’ या ग्रामीण कथानक असलेल्या मराठी चित्रपटासाठी प्रथमच गीतलेखन केले. त्या चित्रपटाच्या गीतांना उत्कृष्ट गीतलेखनाचा ‘गदिमा’ हा पुरस्कार २००० मध्ये मिळाला. गीतलेखक म्हणून त्यांच्याकडे या चित्रपटामुळे चित्रपट निर्मात्यांचे लक्ष वेधले गेले व त्यांना ‘टिंग्या’ या चित्रपटाचे गीतलेखनाचे काम मिळाले. ‘टिंग्या’ या चित्रपटाच्या गीतलेखनास २००८ मध्ये ‘गदिमा’ पुरस्कार; तसेच, ‘महाराष्ट्र शासना’चा ‘राज्य’ पुरस्कार व ‘व्ही शांताराम’ नामांकन मिळाले. त्यानंतर आलेल्या ‘बाबू बेंडबाजा’ या चित्रपटाच्या गीतलेखनासही २०११ मध्ये पुन्हा ‘गदिमा’ व ‘राज्य’ पुरस्कार मिळाले. त्याच चित्रपटाच्या गीतलेखनास म.टा. सन्मान, मिर्ची रेडिओ पुरस्कार, फिल्म फेअर अॅवॉर्ड असे बहुमान मिळाले. शिवाय, सह्याद्री या दूरदर्शन वाहिनीची नामांकनेही मिळाली. त्यांना ‘टपाल’ या ���राठी चित्रपटाच्या गीतलेखनासही ‘राज्य’ पुरस्कार प्राप्त झाला. त्याशिवाय त्यांनी ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’, ‘चिनू’, ‘प्रियतमा’ अशा वीस चित्रपटांसाठी गीतलेखन केले आहे. त्यांना लेखक व साहित्यिक विजय तेंडुलकर, ना.धों. महानोर यांच्याकडून कौतुकाची थाप मिळाली. पाडगावकर, सुर्वे अशा दिग्गज कवींचा त्यांना सहवास मिळाला. त्यांनी ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा’वर नऊ वर्षें काम केले आहे.\nलासलगावसारख्या छोट्या गावात व शेतीसारख्या व्यवसायात राहूनही प्रकाश होळकरांची साहित्यिक कामगिरी प्रशंसनीय आहे. त्यांनी साहित्यिक वर्तुळाबाहेर राहूनही, साहित्य-व्यवहार गांभीर्याने घेतल्याचे ते द्योतक आहे. त्यांची वाटचाल ना.धों. महानोर यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालू आहे असेच म्हटले जाते.\nसरोज जोशी स्वत: कवयत्री आहेत. त्यांनी समकालीन कवींच्या कवितांचा अभ्यास केलेला आहे. त्या म्हणतात – प्रकाश होळकरच्या कवितेतून शेताचा स्वर स्पष्टपणे ऐकू येतो. त्याने एम.ए. पर्यंत शिकूनदेखील नोकरीधंदा न करता, पिढीजात शेतीचा व्यवसाय सुरू केला आहे, कारण त्याला त्याच्या मातीची ओढ आहे. प्रकाशच्या लासलगावचा निसर्ग रुखासुखा असल्यामुळे पावसाचे नक्षत्र कोरडे गेले, की शेतीची धुळदाण होते. सर्व भिस्त पावसावर. कोरडवाहू शेतीचा उदासीन पसारा प्रकाशला घेरू लागला. ओलीताची जमीन आणि बागायती पिके कमी झाल्यामुळे अभयारण्याकडे जाणरे करकोचे लासलगावला नुक्काम न करता गोदावरीच्या तीराला वेगाने जाऊ लागले, तेव्हा प्रकाशच्या तोंडून सहजोद्गार आले, ‘मी उधळून देतो नभाला पाचूच्या ओंजळीत.’\nमनात दाटलेली करूणा शब्दरूप झाली. कवितेतून व्यक्त होणारा कवी व कवीचे लौकीक जीवन यांत काहीच अंतर उरले नाही. प्रकाशची कविता नुसती पारदर्शी व बोलघेवडी नाही, तर परिसरासाठी सक्रिय होण्याचा प्रकाशचा विचार आहे.\nप्रकाशची व्यथा ही वैयक्तिक व्यथा नाही, तर सर्वच शेतकऱ्यांच्या व्यथेचा जाहीर उच्चार प्रकाशच्या काव्यात होतो. ‘कविता विसाव्या शतकाची’ (संपादक प्र.ना. परांजपे, शांता शेळके, वसंत आबाजी डहाके व नीलिमा गुंडी) या संग्रहात प्रकाशच्या कवितेचा समावेश झाला आहे.\nग्रामीण भाषेबाबत मोटेच्या गाण्यात वापरली जाणारी लय आणि तुटणाऱ्या आतड्यांचा चित्कार यामुळे प्रकाशची कविता वैशिष्ट्यपूर्ण झाली आहे. प्रकाशच्या कवितेत चघलचावळ्या पोरी भिजपावसाची गाणी गात रानोमाळ भटकू लागल्यामुळे त्याच्या ‘कोरडे नक्षत्र’मधील कविता एकसुरी, एकरेषीय झालेल्या नाहीत.\nत्यांना अनेकदा सा वा ना मध्ये एैकले आहे .\nरसिकांच्या मनाची चांगलीच पकड घेतात हे अनुभवले आहे.प्रकाशाच्या वाटा अशाच ऊजळून निघोत .हीच शुभेच्छा\nअनुराधा काळे या मूळच्‍या चिपळूणच्‍या. त्‍यांनी पुण्‍यात येऊन मराठी विषयात एम.ए.ची पदवी मिळवली. त्‍यानंतर त्‍यांनी 'स्‍टेट गव्‍हर्नर स्‍टॅटिस्‍टीस्‍क डिपार्टमेन्‍ट' (Economics) मध्‍ये रिसर्च ऑफिसर या पदावर काम केले. त्‍या अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संलग्‍न आहेत.\nआदिवासी रेडगावात डिजिटल शाळा\nसंदर्भ: शाळा, शिक्षण, डिजीटल शाळा, प्रयोगशील शिक्षक, रेडगाव, निफाड तालुका, शिक्षकांचे व्यासपीठ\nदिलीप कोथमिरे - विंचूर गावचे प्रयोगशील शिक्षक\nसंदर्भ: निफाड तालुका, विंचूर गाव, व्‍याख्‍यानमाला, प्रयोगशील शिक्षक, शिक्षण, शिक्षणातील प्रयोग\nअविनाश दुसाने - शब्द कमी कार्य मोठे\nसंदर्भ: विंचूर गाव, ग्रामविकास, निफाड तालुका, ग्राम स्‍वच्‍छता\nनिवृत्ती शिंदे - खडकमाळेगावचे बेअरफूट डॉक्टर\nसंदर्भ: निफाड तालुका, खडकमाळेगाव, रुग्‍णसेवा, रुग्‍णवाहिका, बेअरफूट डॉक्टर\nसंदर्भ: कवी, गीतकार, मुर्तीकार, छायाचित्रकार\nविंदा - दा ऽ दीड दा ऽ\nलोककवी वामनदादा कर्डक : आंबेडकरी युगाचा सर्जनशील भाष्यकार\nलेखक: गौतम चंद्रभान सातदिवे\nसंदर्भ: कलाकार, कवी, कविता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nशम्स जालनवी - कलंदर कवी\nसंदर्भ: शम्स जालनवी, कवी, शब्द रुची, शायरी, कविता\nसंदर्भ: कवी, शिक्षणातील प्रयोग\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/family-doctor/family-doctor-question-answer-66940", "date_download": "2018-12-16T01:37:09Z", "digest": "sha1:BAVAV3QYS6OSYFRYJOEY33E4JQG2JJDZ", "length": 21241, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "family doctor question answer प्रश्नोत्तरे | eSakal", "raw_content": "\nडॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com\nशुक्रवार, 18 ऑगस्ट 2017\nदुपारच्या व रात्रीच्या जेवणानंतर वज्रासनात दहा मिनिटे बसले तर चालते का खडे मीठ, सैंधव, काळे मीठ, साधे मीठ, पादेलोण, समुद्र मीठ यात फरक काय खडे मीठ, सैंधव, काळे मीठ, साधे मीठ, पादेलोण, समुद्र मीठ यात फरक काय आहारात यापैकी कोणते मीठ वापरावे आहारात यापैकी कोणते मीठ वापरावे सैंधव मीठ गुलाबी रंगाचे असते का\nदुपारच्या व रात्रीच्या जेवणानंतर वज्रासनात दहा मिनिटे बसले तर चालते का खडे मीठ, सैंधव, काळे मीठ, साधे मीठ, पादेलोण, समुद्र मीठ यात फरक काय खडे मीठ, सैंधव, काळे मीठ, साधे मीठ, पादेलोण, समुद्र मीठ यात फरक काय आहारात यापैकी कोणते मीठ वापरावे आहारात यापैकी कोणते मीठ वापरावे सैंधव मीठ गुलाबी रंगाचे असते का\nउत्तर - जेवणानंतर वज्रासनात दहा मिनिटे बसणे उत्तम होय. यामुळे पचनशक्‍ती सुधारण्यास हातभार लागतो. मलावष्टंभ, गॅसेस वगैरे तक्रारींवर वज्रासनात बसणे हा एक उत्तम उपचार असतो. खडे मीठ, साधे मीठ व समुद्र मीठ ही सर्व एकाच मिठाची वेगवेगळी नावे होत. समुद्राच्या पाण्यापासून बनवलेले ते समुद्र मीठ, ते जर खड्याच्या स्वरूपात असले तर त्याला खडे मीठ म्हणतात, चूर्ण स्वरूपात असले तर त्याला साधे मीठ म्हणतात. सैंधव मीठ हे विशेष प्रकारच्या दगडापासून तयार झालेले असते. त्यामुळे त्याला रॉक सॉल्ट असेही म्हणतात. काळे मीठ आणि पादेलोण ही सुद्धा एकाच मिठाची दोन वेगवेगळी नावे आहेत. हे गुलाबीसर असते आणि त्याला विशिष्ट तीव्र गंध असतो. सैंधव मिठाचे खडे गुलाबीसर किंवा राखाडी रंगाचे असतात. आयुर्वेदाने आहारात वापरण्यासाठी सैंधव प्रशस्त सांगितलेले आहे. त्याखालोखाल कुठलीही रासायनिक प्रक्रिया न केलेले नैसर्गिक समुद्र मीठ वापरणे चांगले होय.\nमला ‘फॅमिली डॉक्‍टर’मधून खूप काही शिकायला मिळते. माझ्या आईचे तीन-चार वर्षांपूर्वी गर्भाशय काढलेले आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या पोटात दुखत होते. त्यामुळे तपासण्या केल्या, तेव्हा त्यात पित्ताशयात खडे असल्याचे निदान झाले. आईला पुन्हा शस्त्रकर्म करायचे नाही. तरी आपण योग्य उपाय सुचवावा. मधुमेह असला तरी कोरफडीचा गर घेतलेला चालतो का\nउत्तर - मधुुमेही व्यक्‍ती एक चमचाभर कोरफडीचा गर घेऊ शकते. हा गर ताजा म्हणजे कोरफडीच्या पानातून काढलेला असावा. पित्ताशयात खडे असले तरी त्यामुळे पोटदुखी किंवा इतर त्रास होऊ नयेत यासाठी आहार-आचरणात काळजी घेण्याचा फायदा होत असतो. बरोबरीने पित्तसंतुलनासाठी औषधे घेण्याचाही फायदा होताना दिसतो. या दृष्टीने आईला सकाळ-संध्य���काळ ‘संतुलन पित्तशांती गोळ्या’, कामदुधा, ‘सॅन पित्त सिरप’ देण्यास सुरू करता येईल. रात्री झोपण्यापूर्वी पोटावर ‘संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेल’ लावण्याचा, तसेच चमचाभर अविपत्तिकर चूर्ण घेण्याचाही उपयोग होईल. अति प्रमाणात मीठ, आंबवलेले पदार्थ, चिंच, शेंगदाणे, दही, ढोबळी मिरची, वांगे, अति प्रमाणात टोमॅटो वगैरे पित्तदोष वाढविणाऱ्या गोष्टी आहारातून टाळणे, तसेच उपवास करणे टाळणे चांगले. गर्भाशय काढून टाकावे लागले आहे, त्याचे दुष्परिणाम कमी करण्याच्या दृष्टीने आईने ‘फेमिसॅन सिद्ध तेला’चा पिचू नियमित वापरणे उत्तम होय.\nमाझे वय ५२ वर्षे असून, मला कोणताही मोठा आजार नाही. माझी प्रकृती वाताची असून माझे काम बैठ्या स्वरूपाचे असते. गेल्या वीस वर्षांपासून मला कानात आवाज येण्याचा त्रास आहे. सांध्यातून कटकट आवाज येतो, डोळे खोल गेलेले आहेत, शरीर खूप स्थूल झाले आहे, जेवणानंतर पोट फुगते. कृपया उपाय सुचवावेत.\nउत्तर - वाताच्या त्रासावर स्नेहन हा उपाय उत्तम असतो. त्यामुळे रोज औषधी सिद्ध तेलाने अभ्यंग करणे चांगले. यासाठी ‘संतुलन अभ्यंग सिद्ध तेल’ वापरले तर एका बाजूने वातसंतुलन होऊन सांध्यातून आवाज येणे कमी होईल. तसेच दुसऱ्या बाजूने वाढलेले अवाजवी वजन कमी होण्यासही उपयोग होईल. दिवसभर बैठे काम आहे, तेव्हा रोज चालायला जाणे, सूर्यनमस्कार तसेच ‘संतुलन क्रियायोगा’सारखी सहजतेने करता येणारी, न थकवणारी योगासने करणे चांगले. कानात ‘संतुलन श्रुती तेल’, नाकात घरी बनविलेल्या साजूक तुपाचे किंवा ‘नस्यसॅन घृता’चे तीन-तीन थेंब टाकण्याचाही उपयोग होईल. जेवणात काही दिवस गव्हाच्या ऐवजी तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर ही धान्ये समाविष्ट करून पाहता येतील. जेवणाच्या अगोदर एक-दोन चमचे आल्या-लिंबाचा रस, जेवताना गरम पाणी आणि जेवणानंतर ‘संतुलन अन्नयोग गोळ्या’ घेण्याने पचनशक्‍ती सुधारण्यास मदत होईल व क्रमाक्रमाने पोट फुगण्याचा त्रास कमी होत जाईल. प्रकृती व सध्या जाणवणारी लक्षणे लक्षात घेता, शास्त्रोक्‍त पद्धतीने शरीरशुद्धी करून घेण्याचा, विशेषतः हलके विरेचन व बस्ती करून घेणे, नंतर शिरोबस्ती उपचार करून घेणे सर्वांत चांगले होय.\nमला स्पाँडिलोसिसचा त्रास आहे, त्यामुळे हाताला मुंग्या येतात. दोन्ही कान, डोके, चेहरा या ठिकाणी आग आग होऊन दुखते. तसेच गेल्या चार वर्षांपासून अंगावर पित्ताच्या गांधी उठतात. दोन्ही कानांत चटके बसल्यासारखे वाटते, तरी कृपया मार्गदर्शन करावे.\nउत्तर - यावर आहार आणि औषधोपचार अशा दोन्ही बाजूंनी उपचार करणे आवश्‍यक होय. मान, चेहरा, टाळू या तिन्ही ठिकाणी दिवसातून दोन वेळा ’संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेल’ लावण्याचा उपयोग होईल. कानाच्या पाळीलाही हे तेल लावता येईल. पाठीच्या कण्याला ‘संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल’ लावण्याचा, तसेच नाकात साजूक तुपाचे किंवा ‘नस्यसॅन घृता’चे दोन-तीन थेंब टाकण्याचा उपयोग होईल. रात्रीच्या जेवणानंतर ‘सॅनकूल चूर्ण’ घेण्याचा, सकाळ-संध्याकाळ प्रवाळपंचामृत, कामदुधा तसेच ‘संतुलन वातबल गोळ्या’ घेण्याचा उपयोग होईल. काही दिवस स्वयंपाक करण्यासाठी तेल न वापरता फक्‍त घरचे साजूक तूप वापरणे चांगले. आंबट पदार्थ, तिखट पदार्थ, आंबवून तयार केलेले पदार्थ, वांगे, गवार, ढोबळी मिरची, कोबी, फ्लॉवर, कच्चे मीठ, दही, अंडी, मांसाहार आहारातून वर्ज्य करणे चांगले.\nडॉ. श्री बालाजी तांबे\nप्रवास एका ध्यासाचा (सतीश व्यास)\n\"गानतपस्वी पंडित सी. आर. व्यास यांच्याकडून संगीताचा वारसा मला मिळाला. मात्र, एका विशिष्ट वयात संतूरच्या सुरांनी मोहिनी घातली आणि त्याचा ध्यासच लागला...\n‘चित्रसाधना’ प्रदर्शनामध्ये कलेचे विविध आविष्कार\nपुणे - देशातील विविध भागातून आलेल्या चित्रकारांच्या चित्रांचे ‘चित्रसाधना : २०१८’ हे प्रदर्शन यशवंतराव चव्हाण कलादालन, कोथरूड येथे भरविण्यात आले आहे...\nसूर्यास्तानंतर पेंग्विन दुडक्‍या चालीने किनारा चढून आले व परेडला सुरवात झाली. ऑस्ट्रेलियाच्या सहलीत मला व माझ्या मैत्रिणींना सर्वांत जास्त आवडली...\nआयुष्यात हवेसे, नकोसे अनेक स्पर्श आपण अनुभवत असतो. अवघे आयुष्य सुगंधी करण्याची ताकद स्पर्शात असते. बहिणीच्या नातवाच्या घनदाट, किंचित कुरळ्या...\nविज्ञानाचे उद्दिष्ट माणसाचे जीवन सुखी आणि वैभवशाली करणे, असे असते. किंबहुना, तसे ते असायला हवे. शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांमुळे कोणती तांत्रिक उपकरणे...\nदुर्लक्षित किल्ल्यावर जाण्याकरीता बोट सुरु करा\nपुणे : विविध ठिकाणी कोटयावधी रुपये खर्च करुण नवीन स्मारक निर्माण करण्यापेक्षा शिवरायांची जिवंत किल्ल्यांची जपणुक करा. आज पद्मदुर्गसारखे किल्ले पडझड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनि���्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/category/great-personalities-of-maharashtra/page/6/", "date_download": "2018-12-16T02:36:12Z", "digest": "sha1:RWRISF3436AIJGAOAT6LZX6H2A4SJXMR", "length": 22416, "nlines": 99, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "महाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली Archives - Page 6 of 7 - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nCategory: महाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nआचार्य विनोबा भावे अर्थात विनायक नरहरी भावे\nजन्म: ११सप्टेंबर १८९५| स्मृतिदिन :१५ नोव्हेंबर १९८२ आचार्य विनोबा भावे भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील एक पूजनीय नाव आणि भूदान चळवळीचे प्रणेते म्हणून ओळखले जातात. महात्मा गांधींनी १९४०मध्ये ‘वैयक्तिक सत्याग्रह’ पुकारला, त्यावेळीही पहिले सत्याग्रही म्हणून त्यांनी आचार्य विनोबा भावे यांची निवड केली. रायगड जिल्ह्यातील पेण मधील ‘गागोदे’ या गावी विनोबा भावे यांचा जन्‍म झाला. विनोबांचे माध्यमिक आणि उच्च […]\nभारताचा लाडका आवाज, महाराष्ट्राचा अभिमान आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीमंडळातील तेजपुंज, केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गायिका आशा भोसले यांचा आज जन्मदिन. आशाताई थोर नाट्यगायक-कलाकार मास्तर दीनानाथ मंगेशकर यांच्या सुकन्या, आणि त्यांच्या घरी जन्माला आलेल्या दिव्यरत्नापैकी एक वडिलांकडून मिळालेला गाण्याचा वारसा, त्याला वडील आणि मोठी बहीण गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांची मिळालेली […]\nहे भारताचे माजी राष्ट्रपती व नामांकित शिक्षणतज्‍ज्ञ हाते. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन (सप्टेंबर ५, इ.स. १८८८:तिरुत्तनी, तमिळनाडू – १७ एप्रिल १९७५) हे भारताचे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. त्यांच्या कार्यकाळ (इ.स. १९५२ – इ.स. १९६२) असा आहे. त्यांचा जन्म दक्षिण भारतात तिरुत्तनी या ठिकाणी झाला. हे गाव चेन्नई (मद्रास) शहरापासून ईशान्येला ६४ किमी अं���रावर आहे. राधाकृषणन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस भारतात शिक्षक-दिन […]\nभारतीय राजकारणातील भीष्माचार्य दादाभाई नौरोजी (रोमन लिपी: Dadabhai Naoroji 😉 (जन्म : वर्सोवा-मुंबई, ४ सप्टेंबर, इ.स. १८२५; मृत्यू : महालक्ष्मी-मुंबई, ३० जून, इ.स. १९१७) हे पारशीविचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, कापूस-व्यापारी व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या राजकारण्यांच्या पहिल्या पिढीतील होते. त्यांनी लिहिलेल्या पॉव्हर्टी अॅन्ड अन-ब्रिटिश रूल इन इंडिया (अर्थ: भारतातील अ-ब्रिटिश राजवट आणि गरिबी) या पुस्तकाने भारतातील संपत्तीचा ओघ ब्रिटनकडे कसा वाहिला जात होता, याकडे लक्ष वेधले. इ.स. १८९२ ते इ.स. १८९५ या कालखंडात ते ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ […]\nकृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे\nजन्म ३ सप्टेंबर, १९२३ | निधन: २० मार्च, २०१५ शाहीर साबळे हे मराठी लोककलेतील पूजनीय आणि घराघरात पोहोचलेले नाव. शाहिरीसोबत त्यांचे भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत फार मोठे योगदान आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र राज्याभिमानगीत आणि ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या सुप्रसिद्ध लोकगीत आणि लोकप्रकारांच्या कामासाठी त्यांचे नाव महाराष्ट्राच्या कलांगणात प्रसिद्ध आहे. ‘लोकधारा’द्वारे […]\nश्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर\nजन्म: श्रावण वद्य ८ शके १७७७, दिनांक ३ सप्टेंबर १८५५, रोहिणी नक्षत्र, बेळगाव जिल्ह्यातील दड्डी या गावी जन्म नाव: दत्तोपंत आई/वडिल: गोदाक्का उर्फ सिताबाई / रामचंद्रपंत कुलकर्णी कार्यकाळ: १८५५ – १९०५ गुरू: श्री बालमुकुंद / बाळाप्पा (मूळ नाव श्री बाळाजी अनंत कुलकर्णी), दिक्षा – अश्वीन वद्य १२, १८७५ संप्रदाय: अवधूत संप्रदाय वाङ्मय: गीतासार, अमृतानुभव, श्रीदत्त प्रेम लहरी विवाह: मातुल श्रीपादपंत यांची कन्या यमुनाक्का यांच्याशी दिनांक ४-५-१८८२, पत्नीचा मृत्यु ८-३-१९०४ […]\nनटवर्य मामा पेंडसे अर्थात चिंतामणी गोविंद पेंडसे\nजन्म : २८ ऑगस्ट, १९०६ मृत्यू : १२ जानेवारी १९९१ चिंतामणी गोविंद पेंडसे ऊर्फ मामा पेंडसे हे मराठी नाट्य-अभिनयातील एक पूजनीय नाव. वडील सांगली संस्थानात नोकरी करीत होते. वडील निवृत्त झाल्यावर घरची परिस्थिती बिकट झाली. सांगलीच्या सिटी हायस्कूलमधून मामांनी कसबसे शिक्षण घेतले. शिक्षण अर्धवट सोडावे लागले असले तरी मामांनी शाळेच्या स्ने���संमेलनामध्ये नाटकांत कामे केली. मामांनी […]\nजन्मदिन : २७ ऑगस्ट १९१० स्मृतिदिन १४ ऑक्टोबर१९९४ एक बुद्धिमान इतिहाससंशोधक, सृजनशील विचारवंत, लेखक, वक्ते, तत्त्वचिंतक, समीक्षक, म्हणून महाराष्ट्राला आणि विशेषतः अभ्यासू इतिहासप्रेमींमध्ये ज्ञात असेलेले सेतू माधवराव पगडी हे कार्यक्षम मुलकी अधिकारी सुद्धा होते. याशिवाय ते गॅझेटियर्स’चे संपादक व लेखक सुद्धा होते. पगडींची अनेक संशोधने पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांवर अभ्यासासाठी जी पुस्तके […]\nजन्म १४ जानेवारी १८९२ – स्मृतिदिन २४ ऑगस्ट १९९३ जानेवारी १४, इ.स. १८९२ रोजी पुण्यात दिनकर बळवंत देवधरांचा जन्म झाला. ते पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात शिकले. १९०६ मध्ये वयाच्या १४व्या वर्षी त्यांनी कँपमधील एका शाळेविरुद्ध शतक काढले. दोन वर्षांतच शालेय संघाचे नायकपद त्यांच्याकडे आले. शालेय शिक्षणानंतर ते फर्ग्युसन कॉलेजात दाखल झाले. देवधरांनी आर्थर गिलीगनच्या नेतृत्वाखालील परदेशी संघाविरुद्ध भारतातील प्रथमश्रेणीतील पहिले शतक रचले होते. त्यावेळी भारतीय क्रिकेट […]\nजन्म २४ ऑगस्ट १८७२ – स्मृतिदिन १४ ऑक्टोबर १९४७ न. चिं. केळकरऊर्फ तात्यासाहेब केळकर हे मराठी पत्रकार, नाटककार, राजकारणी होते. केसरी वृत्तपत्राचे ते संपादक होते. त्यांच्या प्रकाशित लेखनाची पृष्ठसंख्या १५ हजारांच्या आसपास असून त्यात लोकमान्यांचे चरित्र (२ खंड), मराठे आणि इंग्रज, भारतीय तत्त्वज्ञान, ‘तोतयाचे बंड’ (नाटक) ‘कोकणचा पोर’, ‘बलिदान’ यांसह ८ कादंबर्‍या, आदींचा समावेश आहे. त्यांनी लिहिलेली बहुतेक नाटके संगीत नाटके […]\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nभारत पाक तिसऱ्या युद्धात पकिस्तानची सपशेल शरणागती (१९७१) आणि बांग्लादेशची निर्मिती\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nमंत्रपुष्पांजली अर्थात राष्ट्रप्रार्थना: मराठी रूपांतर हर्षद माने हिंदू धर्मातील विचार भव्य आहेत हे हिंदू धर्माच्या कुठल्याही पुस्तकातून जाणवते. ते व्यापक आहेत, सार्वत्रिक आहेत आणि बहुतांशी कालातीत आहेतच पण त्यांचे दर्शन वैश्विक सुद्धा आहे. मात्र मंत्रपुष्पांजलीमधून हिंदू धर्मातील राजकीय विचारही किती प्रगल्भ होते हे समजून येते. राष्ट्र ही संकल्पना पाश्चिमात्य असल्याचे ज्यांचे म्हणणे आहे, त्यांनी मंत्रपुष्पांजली जरूर […]\nमाणूस एक समाजशील प्राणी आहे. माणसाचे मन अतिशय संवेदनशील आहे. म्हणून माणूस एक संवेदनशील समाजाभिमूख प्राणी आहे. हे समजून घेतले म्हणजे माणसाला श्रध्दा का आवश्यक असते हे समजते. एखाद्या उच्च ठिकाणी आपले मन वाहणे आवडते. तिथे कुणाशी स्पर्धा नसते मद मत्सर राग लोभ वासना तिथे राहत नाही. श्रद्धा माणसाच्या मनाला संतुलित ठेवते. भगवद्गीता सांगते सर्वधर्म […]\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nमहाविद्यालयाने केलेल्या संस्कारमुळे आम्ही यशस्वी झालो - दत्तराज छाजेड\nभारताच्या संविधानाच्या निर्मितीची कथा\nभारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील शेवटचे पान म्हणजे मध्ये १९४६ कॅबिनेट कमिशन नुसार झालेली घटना समितीची स्थापना आणि त्यांच्या प्रयत्नातून तयार झालेले संविधान. भारताचे संविधान एक पवित्र दस्तावेज. ज्या एका दस्तावेजाने, तेंव्हाच्या तेहतीस कोटींच्या आणि आजच्या सव्वाशे कोटींच्या भारताला बांधून ठेवले आहे एका घट्ट धाग्याने, विविधतेने नटलेल्या आणि वळणा-वळणावर वैविध्य असणाऱ्या आपल्या या अजस्त्र, विस्तीर्ण देशाचा गाडा यशस्वीपणे […]\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा मोफत डाऊनलोड करा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रखर बुद्धिवाद संविधानाचे त्यांनी केलेले उत्तुंग कार्य आपल्या सर्वांना माहित आहेच. पण कायदा, अर्थशास्त्र, राजकीय अर्थशास्त्र या विषयात त्यांनी केलेलं काम अतुलनीय आणि अजस्त्र आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळेस मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी त्यांनी केंद्र शासनाने नेमलेल्या समितीसमोर भाषण दिले होते. रुपया, त्याचे मूल्य या विषयवार त्यांचे संशोधन जगप्रसिद्ध आहे. कामगार चळवळीविषयी त्यांचे स्वतःचे विचार होते. हिंदू […]\n अर्थात प्रबोधनकारांचे शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यातील भाषण\nशिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ ला झाली आणि पहिली जाहीर सभा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दादरच्या शिवाजी पार्कवर ३० ऑक्टोबर १९६६ ला झाली. त्या मेळाव्यात प्रबोधनकारांचंही भाषण झालं. “आजपासून हा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण करीत आहे हे त्यांचे तेंव्हाचे प्रसिद्ध वाक्य होते. ” त्यांचे भाषण वाचून त्यांचा आक्रमकपणा, त्वेष आणि ज्वलंत महाराष्ट्रप्रेम दिसून येते. ‘प्रबोधनकारांचे ज्वलंत हिंदुत्व’ […]\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन पुस्तक अभ्यास परीक्षा: पहिले पुष्प: “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री”\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन घेत आहे साहित्यावर आधारित पुस्तक अभ्यास परीक्षा पहिले पुष्प: स.आ. जोगळेकर लिखित “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री” उत्तमोत्तम मराठी साहित्यावर विश्लेषणात्मक अभ्यास व्हावा ह्या उद्देशाने मराठी इंटरनॅशनल (मिओ) पुस्तक अभ्यास परीक्षा हा उपक्रम सुरु करीत आहे. हे पुस्तक परीक्षण नाही. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे एखादे पुस्तक परीक्षेला लावले जाते तत्सम ही पुस्तकावर आधारित परीक्षा आहे. फक्त ही परीक्षा […]\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/devi/", "date_download": "2018-12-16T00:54:56Z", "digest": "sha1:6N35EEPZCNRFO7LV7QXI4E6GSSJMTXJE", "length": 5997, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Devi Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nनवरात्री देशभर साजरी होण्यामागे ही आहेत वेगवेगळी कारणं….\nनवरात्री म्हणजे अनिष्टावर शुभ शक्तीचा विजय, वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून नवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात येतो.\nइतर देशांच्या “भारताला मदत” देण्यामागचं चाणाक्ष आंतरराष्ट्रीय राजकारण\nचूक रस्त्यावर थुंकणाऱ्या आणि सिग्नल तोडणाऱ्या माणसाची नाहीच\n‘हे’ ५ अवाढव्य प्रकल्प साक्ष देतात चीनजवळ असणाऱ्या सर्वोत्तम विज्ञान आणि तंत्रज्ञानाची\nडॉक्टर वर्गाचा संप – एका वकिलाच्या नजरेतून\nमुकेश अंबानी “किती” भ्रष्ट आहे बरं वाचा “अंबानी भ्रष्टाचार”चा महाअध्याय\nकहाणी भारताच्या पहिल्या वहिल्या सुपर कम्प्यूटरची\nमहापौर पद आणि शिवसेना-काँग्रेस युतीचा तिढा\nनेट न्यूट्रॅलिटी म्हणजे काय ते का गरजेचे आहे\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने की केवळ संगीताच्या मैफिली\nसमुद्रघोडा : एक अद्भूतातील अद्भुत जलचर\nइतिहास, जातीय अस्मिता, धर्माभिमानाच्या पलीकडे – खऱ्या मुद्द्यांची जाण आवश्यक\nया विदेशी शहरांना देण्यात आली आहेत भारतीय शहरांची नावं\nद ग्रेट खली ला “सैराट” चं वेड लावणाऱ्या मराठी मुलाची गोष्ट \nयोगगुरु बाबा रामदेव यांच्याबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या धक्कादायक गोष्टी\nमायकल जॅक्सनच्या गुरुत्वाकर्षणाला ठेंगा दाखवणाऱ्या ४५ डिग्रीच्या ��फॉरवर्ड लीन”चे हे आहे रहस्य\nकाळजी नसावी: चीनच्या महत्वाकांक्षी One Belt One Road आव्हानासाठी भारत तयार आहे\n‘त्याने’ हिटलरला सॅल्युट करण्यास नकार दिला होता\nमोदींच्या मुद्रा योजनेमुळे निर्माण झाल्यात साडे पाच कोटी नोकऱ्या\n“हम तुम्हारी ** मारेंगे” म्हणणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना लोकशाही चालत नाही काय\nपाहताक्षणी पर्यटन स्थळं वाटावीत अशी आहेत ही भारतातील सुंदर कार्यालये\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/men-can-not-enter/", "date_download": "2018-12-16T00:59:54Z", "digest": "sha1:VYA3F7GRTIPCURI2X5EINRQ4YFMXNG5F", "length": 5997, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Men Can Not enter Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतातील या मंदिरांत चक्क पुरुषांना प्रवेश करायला बंदी आहे\nतुम्हांला माहिती आहे का भारतात काही देऊळं अशीही आहेत जिथे पुरुषांना प्रवेश दिला जात नाही….\nदेह आणि आत्मा हे कधी दुरावत नाहीत : जाऊ तुकोबांच्या गावा (४८)\nशाळेसाठी जागा नव्हती, म्हणून त्याने स्वत:च्या घरातच ‘शाळा’ थाटली\nव्हायग्राचा हा असा वापर होऊ शकतो असं ह्याच्या निर्मात्यालासुद्धा कधी वाटलं नसेल\nसरकारतर्फे दिले जाणारे भारतातील सर्वात मोठे १५ पुरस्कार..\nमनपा निकाल : भाजपची सेनेला अप्रत्यक्ष मदत आणि “देवेन्द्रयुग” घोषणेची घाई\nस्त्रीला प्रचंड शारीरिक सुख देणारा सेक्स चॅम्पियन व्हायचंय बस्स फक्त ह्या ८ गोष्टी करा\nएक असे विमानतळ जेथे ट्रेन निघून गेल्यावरच विमान उड्डाण घेतं\nराफेल विमानं खरंच महाग पडलीत का हे बघा खरं गणित.\nपुस्तकांचा खजिना असावीत अशी भारतातील सर्वात स्वस्त ‘बुक मार्केट्स’\nनव्या उन्मेषाच्या वाटेवर : “मुलुखमैदान”\nफेसबुक आपल्यात हे १० बदल घडवून आणत आहे – ज्याने आपलं प्रचंड नुकसान होणार आहे\nRAW उभी करणाऱ्या गुप्तहेराची, अप्रसिद्ध, थरारक ‘गुप्त जीवनगाथा’…\nपरमाणु : भारताच्या अण्वस्त्रसज्जतेच्या मोहिमेची सफर घडवणारा रोमांचकारी अनुभव\nरामायणावर विश्वास नसणाऱ्यांनो…जा श्रीलंकेत…\n१२ वी मध्ये ९९.९ टक्के गुण मिळवून देखील या तरुणाने निवडलाय अध्यात्माचा मार्ग\nहा बघा रजनीकांतचा हॉलीवूड चित्रपट \nविमानात बसल्यावर मोबाईल Airplane Mode वर का सेट करावा लागतो\nनव्याने तयार होणाऱ्या ह्या बेटावर पुरुषांना फिरायला जाण्यास सक्त मनाई आहे\nमुलींना लग्नानंतर येणाऱ्या डिप्रेशनचा जटिल प्रश्न\n : तुमच्या प्रिय बालपणी घेऊन जाणाऱ्या “टाईममशीन” मालिका\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/menstrual-periods/", "date_download": "2018-12-16T02:05:27Z", "digest": "sha1:3ZKCPMU44RRYYRHLSQN3NXMJGIPXR6FG", "length": 5732, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Menstrual Periods Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nमासिक पाळीच्या वेदना सुसह्य करणारे १० अत्यंत सोपे घरगुती उपाय\nअति त्रास होत असल्यास डॉक्टरचा सल्ला जरूर घ्यावा. पण नेहमीचाच त्रास आपण वरील काही उपायांनी कमी करू शकतो.\n“ही पिढी नुसती वाया गेली आहे” असं वाटणाऱ्यांनी हे वाचाच\nनाईट क्लब, बुरखा आणि लता : असाही पाकिस्तानी मित्र\nCow Startups – गुजरात मधील नवीन करियर ऑप्शन\nबॉलीवूडने ठरवलेल्या प्रेमाच्या व्याख्यांमध्ये अडकलेली तरुणाई\nतोंडी तलाख : एका मुस्लिम विचारवंतांच्या नजरेतून\nअगदीच सहज उपलब्ध होणारी बहुगुणी ‘पपई’ : आहारावर बोलू काही – भाग ९\nतर नितीन आगे ला न्याय मिळाला असता…\n“आयफोन” च्या स्टेटस सिम्बॉल बनण्याचं रहस्य त्याच्या चलाख मार्केटिंगमध्ये दडलंय \nछत्रपती संभाजी राजांवर इतिहासकारांचा “अन्याय”\nतिरुपती मंदिरात भक्तांनी अर्पण केलेल्या केसांचं काय करतात: जाणून घ्या\nटोरंट: चित्रपट, टीव्ही सिरीज डाऊनलोड करणारा हा जादूचा दिवा कसा काम करतो\nराष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्यांचं पहिलंवहिलं भाषण\nJNU मधील विद्यार्थ्याची कमाल : ९५% अपंगत्वावर मात करून मिळवली PhD\nएकेकाळी भिक्षा मागून गुजराण करणारी व्यक्ती आज आहे ३० कोटींच्या कंपनीची मालक\nतुमचं आधार कार्ड चुकीच्या कारणांसाठी वापरलं जातंय का “असं” तपासून बघू शकता\n५० वर्षाची म्हातारी जी आपल्याच मुलाची गर्लफ्रेंड वाटते\nमराठी खरंच नामशेष होणार आहे का\nAK47 बद्दल तुम्हाला माहिती नसलेल्या काही महत्वाच्या गोष्टी\nया कलाकाराने बनवले कचऱ्यापासून प्रसिद्ध ‘रॉक गार्डन’\nज्यू कत्तलीचा बदला: इजराईलच्या गुप्तचरांचा रोमांचक इतिहास – भाग ३\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/veg-vs-nonveg/", "date_download": "2018-12-16T02:32:07Z", "digest": "sha1:OP7W2QCIJW2NCJGQOGZBTUOFXUOVHAVI", "length": 18515, "nlines": 104, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "शाकाहार वि. मांसाहार, संस्कृती वि. प्रकृती - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nशाकाहार वि. मांसाहार, संस्कृती वि. प्रकृती\nAuthor: टीम स्मार्ट महाराष्ट्र No Comments Share:\nअसे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज\nशाकाहार का मांसाहार हा संस्कृती विरुध्द प्रकृती असा संघर्ष आहे. त्याचा श्रध्दा वा अंधश्रध्देशी संबंध फारसा जोडता येत नाही.\nआपण जगताना अनेक सूक्ष्म जीव मरतातच कि किंवा वनस्पतींची पण हत्या शाकाहार करताना होतेच की असा मांसाहार करणाऱ्यांचा स्वसमर्थनार्थ युक्तीवाद असतो. अशा युक्तीवादात “हेतु” चा विचार केला जात नाही. त्या व्यतिरिक्त मांसाहार असल्याने जगात वनस्पती जन्य अन्नपुरवठा पुरेसा होतो, मंसाहारी लोक शाकाहारी बनले तर अन्नधान्याचा तुटवडा पडेल असाही एक युक्तीवाद केला जातो.\nजगताना नकळत मारले जाणारे सूक्ष्म जीव, औषधी कारणांसाठी होणारी प्राणीहत्या आणि जिभेचे चोचले पुरवण्यासाठी केलेल्या हत्या यात एकत्रित पणे कशा पहाता येतील\nअन्न धान्याचा तुटवडा पडेल हाही एक चुकीचा युक्तीवाद आहे, मागणी तसा पुरवठा या न्यायाने अन्न धान्याचे उत्पादन वाढवता येऊ शकते. हा एक हयपोथेटिकल दावा आहे.\nशेतीचे द्न्यान नसताना गुहेत वल्कले नेसुन शिकार करणारा मानव व आता सुसंस्कृत झालेला मानव यात आपण काय निवडायचे तो विचार प्रत्येकाने करावा. राज्यघटना हि पण संस्कृतीच आहे अराजक हे स्वाभाविक आहे, मग कशाची निवड करायची संस्कृतीची का प्रकृतीची परत पशुत्व स्वीकारायचे का प्राकृतिक आहे म्हणून कारण माणूस हा स्वभावत: पशुच आहे, संस्कृती त्यास मानवता शिकवते.\nवि.का. राजवाडे यांनी भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास या पुस्तकात आदीमाणूस हा लैंगिक बाबतीत पण पशिवत होता व नंतर हळु हळु त्यास नाती समजुन येऊ लागली व विवाहसंस्थेचा उदय होऊन सांस्कृतिक विकास कसा झाला त्याचा इतिहास मांडला आहे. नाव जरी भारतीय विवाहसंस्थेचा असे असले तरी तो अर्थातच सर्वच जगाचा इतिहास आहे.\nशाकाहार व मांसाहार हा अर्थातच वैयक्तिक आवडीनिवडीचा प्रश्न आहे, पण अन्य जीवांची हत्या शक्य तेवढी टाळून जर माणसाला जगता येईल तर ते जास्त माणुसकीला धरुन होईल.\nकोरड विज्ञान आणि भावना यात भावनिक विचार पण तितकाच महत्वाचा आहे. उपयुक्तता हे तत्व किती ताणायचे याचे त���रतम्य हवे. एखाद्या गायीने आयुष्यभर दुध-दुभते दिले असेल, बैलाने सेवा केली असेल आणि आपल्याकडे त्यांना त्यांच्या म्हातारपणी पोसण्याची संपन्नाता असेल तोवर कृतज्ञताभाव दाखवणे हि संस्कइती आहे, नुसता स्वार्थ काय कामाचा आपण माणूस आहोत का यंत्रमानव\nअईवडील म्हातारे झाले म्हणून वृध्दाश्रमात (त्यांचीच इच्छा असेल तर गोष्ट वेगळी) टाकणे हे म्हातारे झाले म्हणून आयुष्यभर दुधदुभते देणाऱ्या पशुधनाला कसायाला विकणे सारखेच वाटते. बुध्दीवादाचा अतिरेक मला अमान्य आहे. मात्र युध्दकालिन वा दुष्कळ वा अत्यंत आपद्‌कालिन परिस्थितीत स्वत:ला जगवणे हेच माणसाचे कर्तव्य असेल. तेवढे तारतम्य संस्कृती रक्षकांना नसते असे मानण्याचे कारण नाही. अपवादात्मक उदाहरणे म्हणजे सरसकट व्यवहार नाही.\nमात्र यात शाकाहारींची संस्कृती श्रेष्ठ व मांसाहारींची कनिष्ठ असा विचार केला तर मात्र संघर्षाला सुरुवात होईल. तात्विक युक्तीवाद ठिक आहेत पण व्यवहारात मात्र व्यक्ती स्वातंत्र्य देणे हेच योग्य आहे.\nटिप: मी शाकहारी आहे, पण काही दोन ते तीन प्रसंगी मांसाहाराची चव घेतली होती. खास असा प्रेमात पडलो नाही. नंतर गेली पंचवीस वर्षे तरी मांसाहाराची, हत्येची कल्पनाच नकोशी वाटु लागली आहे.\nअसे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज\nप्लास्टिक बंदसाठी तरुणाईने साधला नागरिकांशी संवाद…\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nटीम स्मार्ट महाराष्ट्र\tView all posts\nआपल्या मुलांची जीवनशैली अशी असावी.\n२९ ऑगस्ट: मुंबई आणि पाऊस: माझा अनुभव: प्रवीण दाभोळकर\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nभारत पाक तिसऱ्या युद्धात पकिस्तानची सपशेल शरणागती (१९७१) आणि बांग्लादेशची निर्मिती Related\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nमंत्रपुष्पांजली अर्थात राष्ट्रप्रार्थना: मराठी रूपांतर हर्षद माने हिंदू धर्मातील विचार भव्य आहेत हे हिंदू धर्माच्या कुठल्याही पुस्तकातून जाणवते. ते व्यापक आहेत, सार्वत्रिक आहेत आणि बहुतांशी कालातीत आहेतच पण त्यांचे दर्शन वैश्विक सुद्धा आहे. मात्र मंत्रपुष्पांजलीमधून हिंदू धर्मातील राजकीय विचारही किती प्रगल्भ होते हे समजून येते. राष्ट्र ही संकल्पना पाश्चिमात्य असल्याचे ज्यांचे म्हणणे आहे, त्यांनी मंत्रपुष्पांजली जरूर […]\nमाणूस एक समाजशील प्राणी आहे. माणसाचे मन अतिशय संवेदनशील आहे. म्हणून माणूस एक संवेदनशील समाजाभिमूख प्राणी आहे. हे समजून घेतले म्हणजे माणसाला श्रध्दा का आवश्यक असते हे समजते. एखाद्या उच्च ठिकाणी आपले मन वाहणे आवडते. तिथे कुणाशी स्पर्धा नसते मद मत्सर राग लोभ वासना तिथे राहत नाही. श्रद्धा माणसाच्या मनाला संतुलित ठेवते. भगवद्गीता सांगते सर्वधर्म […]\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nमहाविद्यालयाने केलेल्या संस्कारमुळे आम्ही यशस्वी झालो - दत्तराज छाजेड\nभारताच्या संविधानाच्या निर्मितीची कथा\nभारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील शेवटचे पान म्हणजे मध्ये १९४६ कॅबिनेट कमिशन नुसार झालेली घटना समितीची स्थापना आणि त्यांच्या प्रयत्नातून तयार झालेले संविधान. भारताचे संविधान एक पवित्र दस्तावेज. ज्या एका दस्तावेजाने, तेंव्हाच्या तेहतीस कोटींच्या आणि आजच्या सव्वाशे कोटींच्या भारताला बांधून ठेवले आहे एका घट्ट धाग्याने, विविधतेने नटलेल्या आणि वळणा-वळणावर वैविध्य असणाऱ्या आपल्या या अजस्त्र, विस्तीर्ण देशाचा गाडा यशस्वीपणे […]\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा मोफत डाऊनलोड करा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रखर बुद्धिवाद संविधानाचे त्यांनी केलेले उत्तुंग कार्य आपल्या सर्वांना माहित आहेच. पण कायदा, अर्थशास्त्र, राजकीय अर्थशास्त्र या विषयात त्यांनी केलेलं काम अतुलनीय आणि अजस्त्र आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळेस मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी त्यांनी केंद्र शासनाने नेमलेल्या समितीसमोर भाषण दिले होते. रुपया, त्याचे मूल्य या विषयवार त्यांचे संशोधन जगप्रसिद्ध आहे. कामगार चळवळीविषयी त्यांचे स्वतःचे विचार होते. हिंदू […]\n अर्थात प्रबोधनकारांचे शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यातील भाषण\nशिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ ला झाली आणि पहिली जाहीर सभा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दादरच्या शिवाजी पार्कवर ३० ऑक्टोबर १९६६ ला झाली. त्या मेळाव्यात प्रबोधनकारांचंही भाषण झालं. “आजपासून हा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण करीत आहे हे त्यांचे तेंव्हाचे प्रसिद्ध वाक्य होते. ” त्यांचे भाषण वाचून त्यांचा आक्रमकपणा, त्वेष आणि ज्वलंत महाराष्ट्रप्रेम दिसून येते. ‘प्रबोधनकारांचे ज्वलंत हिंदुत्व��� […]\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन पुस्तक अभ्यास परीक्षा: पहिले पुष्प: “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री”\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन घेत आहे साहित्यावर आधारित पुस्तक अभ्यास परीक्षा पहिले पुष्प: स.आ. जोगळेकर लिखित “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री” उत्तमोत्तम मराठी साहित्यावर विश्लेषणात्मक अभ्यास व्हावा ह्या उद्देशाने मराठी इंटरनॅशनल (मिओ) पुस्तक अभ्यास परीक्षा हा उपक्रम सुरु करीत आहे. हे पुस्तक परीक्षण नाही. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे एखादे पुस्तक परीक्षेला लावले जाते तत्सम ही पुस्तकावर आधारित परीक्षा आहे. फक्त ही परीक्षा […]\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/aus-vs-ind-first-test-day-one-score-updates-470332-2/", "date_download": "2018-12-16T01:46:26Z", "digest": "sha1:JIUT5KHBQQ5GLXU2PUIVAQ64UFB5SBZ4", "length": 8785, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#INDvsAUS : पहिल्या दिवसअखेर भारत 9 बाद 250; पुजाराचे शतक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#INDvsAUS : पहिल्या दिवसअखेर भारत 9 बाद 250; पुजाराचे शतक\nएडिलेड – ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसअखेर चेतेश्वर पूजाराज्या शतकाच्या बळावर 9 बाद 250 धावा केल्या आहेत. भारताच्या भरवशाच्या फलंदाजानी निराशाजनक कामगिरी केली. मात्र पूजाराने भारताची दुसरी बाजू चांगली सावरत भारताला 200 धावांचा आकडा पार करून दिला. पूजारा याने 246 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह 123 धावांची खेळी केली. पॅट कमिन्सने त्याला धावबाद करत त्याची खेळी संपुष्टात आणली.\nऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत भारताच्या सलामीवीरांना लवकर माघारी धाडले. लोकेश राहुल 2 तर मुरली विजय हा 11 धावावर बाद झाला. त्यानंतर आलेला कर्णधार कोहलीही स्वस्तात बाद झाला.कोहलीला पॅट कमिन्सने 3 धावावर झेलबाद केले. उपकर्णधार अंजिक्य रहाणे 13 धावा करू शकला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, पॅट कमिन्स आणि नॅथन लियाॅन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.\nभारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चार कसोटी क्रिकेट मालिकेला आजपासून सुरूवात झाली आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला. भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पंरतु विराटचा हा निर्णय अक्षरश चुकीचा ठरला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजीच्या भेदक माऱ्यासमोर भारताची ���वस्था 4 बाद 41 अशी झाली होती. पण पूजाराने रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि अश्विन यांच्या साथीने भारताचा डाव सावरला. रोहितने 37 तर पंत आणि अश्विन यांनी प्रत्येकी 25 धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा खेळपट्टीवर मोहम्मद शमी हा नाबाद 6 धावांवर टिकून आहे.भारताचा नववा फलंदाज म्हणून पूजारा बाद झाला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपाकिस्तानमध्ये सिगारेट आणि सरबतवर लागणार ‘पाप’ कर\nNext articleया आठवड्यातील रिलीज (६ डिसेंबर)\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nवसंत रांजणे-11 व भाऊसाहेब निंबाळकर-11 यांच्यात विजेतेपदासाठी लढत\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\nआर्य स्पोर्टस, प्रदिपदादा कंद स्पोर्टस क्‍लब संघांची आगेकूच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/business/amravati-anti-aircraft-missile-factory-invested-400-crores/", "date_download": "2018-12-16T02:47:59Z", "digest": "sha1:A6YBZQ5PZZ5K6PTXWRCM3KBDMWTPNUWV", "length": 29660, "nlines": 388, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Amravati Anti-Aircraft Missile Factory, Invested 400 Crores | अमरावतीत विमानविरोधी क्षेपणास्त्रांचा कारखाना, ४०० कोटींची गुंतवणूक | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १६ डिसेंबर २०१८\nदेवा सुंदर जगामंदी कारं माणूस घडविलास\n...तर गोदावारीच्याच दशक्रियेची वेळ\nसाने गुरुजी कथामाला चळवळीला समर्पण\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\n‘ऑनलाइन डेटिंग’ करताना जरा जपून... कुठे सेक्स रॅकेट तर कुठे फसवणुकीचे जाळे\nमुख्यमंत्र्यांची शिवसेनेला युतीसाठी पुन्हा हाक\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nउत्तर भारतीय महापंचायतचे अध्यक्ष विनय दुबे पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ता योगेंद्र तिवारीही पोलिसांच्या ताब्यात. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी दादरहून घेतले ताब्यात.\nपर्थ - अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला चौथा झटका, 51 धावांवर बाद\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nउत्तर भारतीय महापंचायतचे अध्यक्ष विनय दुबे पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ता योगेंद्र तिवारीही पोलिसांच्या ताब्यात. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी दादरहून घेतले ताब्यात.\nपर्थ - अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला चौथा झटका, 51 धावांवर बाद\n एक हजार, ३८४ घरांसाठ���च्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nAll post in लाइव न्यूज़\nअमरावतीत विमानविरोधी क्षेपणास्त्रांचा कारखाना, ४०० कोटींची गुंतवणूक\nThe Amravati anti-aircraft missile factory, invested 400 crores | अमरावतीत विमानविरोधी क्षेपणास्त्रांचा कारखाना, ४०० कोटींची गुंतवणूक | Lokmat.com\nअमरावतीत विमानविरोधी क्षेपणास्त्रांचा कारखाना, ४०० कोटींची गुंतवणूक\nअमरावतीमध्ये मोठी गुंतवणूक येऊ घातली आहे. भारत डायनॅमिक्स लिमिटेड (बीडीएल) कंपनी लष्करासाठीच्या विमानविरोधी क्षेपणास्त्रांचा कारखाना तेथे उभारणार आहे. कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक व्ही. उदय भास्कर यांनी ही माहिती दिली.\nअमरावतीत विमानविरोधी क्षेपणास्त्रांचा कारखाना, ४०० कोटींची गुंतवणूक\nमुंबई - अमरावतीमध्ये मोठी गुंतवणूक येऊ घातली आहे. भारत डायनॅमिक्स लिमिटेड (बीडीएल) कंपनी लष्करासाठीच्या विमानविरोधी क्षेपणास्त्रांचा कारखान�� तेथे उभारणार आहे. कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक व्ही. उदय भास्कर यांनी ही माहिती दिली.\nते म्हणाले, कंपनीने तेलंगणातील इब्राहिमपट्टणम् व अमरावतीमध्ये दोन कारखाने उभारण्याचा निर्णय घेतला आहे. अमरावतीचा प्रकल्प कंपनीच्या सध्याच्या तीन कारख़ान्यांपेक्षा मोठा असेल. या प्रकल्पासाठी ५४० एकर जागा ताब्यात आली असून, तिथे ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल.\nहा प्रकल्प ‘ग्रीन फिल्ड’ श्रेणीतील असेल. विमानविरोधी क्षेपणास्त्रे तयार करण्यासाठी संरक्षण मंत्रालय विदेशातील तंत्रज्ञान येथे आणत आहे. त्यासाठी जागतिक निविदा काढल्या आहेत. विदेशी संरक्षण उत्पादन कंपनीच्या तंत्रज्ञानाच्या आधारे अमरावतीत विमानविरोधी क्षेपणास्त्रे तयार केली जाणार आहेत, असे उदय भास्कर यांनी स्पष्ट केले.\n‘मेक इन इंडिया’मार्फत केंद्र सरकार संरक्षण क्षेत्रात विदेशी तसेच खासगी कंपन्यांना ‘रेड कार्पेट’ घेऊन सज्ज आहे. सरकारच्या अखत्यारीतील या कंपनीची ही गुंतवणूक खासगी कंपन्यांच्या शर्यतीत महत्त्वाची ठरत आहे.\nआकाशातून जमिनीवर हल्ला झाल्यास वापर\nसध्या नऊ प्रकारची क्षेपणास्त्रे\nकेवळ एक स्वदेशी, उर्वरित विदेशी\nमारक क्षमता १६ ते २० किमी\nडीआरडीओ नाही, थेट निर्मिती\nबीडीएलची रणगाडाविरोधी तोफ सोडल्यास बाकी सर्व उत्पादने मूळ डीआरडीओची आहेत. डीआरडीओने तंत्रज्ञान विकसित करून बीडीएलने केवळ त्याचे उत्पादन केले. अमरावती प्रकल्पासाठी संरक्षण मंत्रालयाने बीडीएलची निवड केली आहे. यामुळेच हा प्रकल्प विशेष आहे.\n- व्ही. उदय भास्कर\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nशेतकरी चालविणार स्वत:च्या मालकीची ‘कंपनी’\nकोल्हापूर : वीज दरवाढीविरोधात उद्योजक काढणार महामोर्चा\nडोंबिवलीत उद्योगपतीच्या घरात चोरी; चोरटे फरार\nआता दुकान, आस्थापनांना मनपाचा परवाना; सर्वसाधारण सभेसमोर येणार प्रशासकीय प्रस्ताव\nदुष्काळी परिस्थितीमुळे आठवडे बाजारात उलाढाल मंदावली\nपाच राज्यांच्या निकालापूर्वी शेअर बाजारात मोठी घसरण, सेंसेक्स 600 अंकांनी कोसळला\n पोस्टानं सुरू केली जबरदस्त सुविधा, 17 कोटी ग्राहकांना होणार फायदा\nSBIची पुन्हा भन्नाट ऑफर आजच्या दिवसात मिळवा 5 लीटर मोफत पेट्रोल\nबँका पाच दिवस राहणार बंद, आजच उरकून घ्या सर्व कामे...\nइंटरपोलची चोक्सीविरुद्ध ‘रेड कॉर्नर’ नोटीस\n'केंद्राचा एफडीआय रिटेल क्षेत्राच्या धोरणात बदलाचा प्रस्ताव नाही'\nअर्थतज्ज्ञ नाहीत गव्हर्नर शक्तिकांत दास, M.A.चा विषय होता इतिहास\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपू���न\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nआधुनिक कचरापेटीच्या सहा सेन्सर चीप चोरीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/mumbai/uddhav-thackeray-criticize-bjp-government-bank-fraud-india/", "date_download": "2018-12-16T02:45:01Z", "digest": "sha1:77D6TF6U3NAEXJMRWUHISGM6XRFQXBVE", "length": 38628, "nlines": 380, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Uddhav Thackeray Criticize The Bjp Government On Bank Fraud In India | ज्यांनी पैसे बुडवले ते बरेच लोक सत्तावर्तुळातले आहेत, बँक घोटाळ्यांवरुन उद्धव ठाकरेंचे भाजपा सरकारवर ताशेरे | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १६ डिसेंबर २०१८\nसाने गुरुजी कथामाला चळवळीला समर्पण\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\n‘ऑनलाइन डेटिंग’ करताना जरा जपून... कुठे सेक्स रॅकेट तर कुठे फसवणुकीचे जाळे\nमुख्यमंत्र्यांची शिवसेनेला युतीसाठी पुन्हा हाक\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nउत्तर भारतीय महापंचायतचे अध्यक्ष विनय दुबे पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ता योगेंद्र तिवारीही पोलिसांच्या ताब्यात. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी दादरहून घेतले ताब्यात.\nपर्थ - अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला चौथा झटका, 51 धावांवर बाद\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हज���र 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nउत्तर भारतीय महापंचायतचे अध्यक्ष विनय दुबे पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ता योगेंद्र तिवारीही पोलिसांच्या ताब्यात. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी दादरहून घेतले ताब्यात.\nपर्थ - अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला चौथा झटका, 51 धावांवर बाद\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nAll post in लाइव न्यूज़\nज्यांनी पैसे बुडवले ते बरेच लोक सत्तावर्तुळातले आहेत, बँक घोटाळ्यांवरुन उद्धव ठाकरेंचे भाजपा सरकारवर ताशेरे\nUddhav Thackeray Criticize the BJP government on bank fraud in india | ज्यांनी पैसे बुडवले ते बरेच लोक सत्तावर्तुळातले आहेत, बँक घोटाळ्यांवरुन उद्धव ठाकरेंचे भाजपा सरकारवर ताशेरे | Lokmat.com\nज्यांनी पैसे बुडवले ते बरेच लोक सत्तावर्तुळातले आहेत, बँक घोटाळ्यांवरुन उद्धव ठाकरेंचे भाजपा सरकारवर ताशेरे\nनोटाबंदी निर्णयावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे.\nज्यांनी पैसे बुडवले ते बरेच लोक सत्तावर्तुळातले आहेत, बँक घोटाळ्यांवरुन उद्धव ठाकरेंचे भाजपा सरकारवर ताशेरे\nमुंबई - नोटाबंदी निर्णयावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. ''बँकांवर रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण असते, पण गेल्या काही महिन्यांत हे नियंत्रण दिसले नाही व मोदी यांच्या ‘नोटाबंदी’चा फार्स उडाल्यापासून रिझर्व्ह बँकेची पत घसरली आहे'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले आहे.\nतसंच 'भ्रष्टाचारी देशांच्या यादीत हिंदुस्थान आता 86 व्या क्रमांकावर आला, पण त्याखाली दीडशे देश आहेत. कालपर्यंत आपण 85 व्या क्रमांकावर होतो. आज 86 वे झालो. हीच आपली प्रगती. इंदिरा गांधींनी बँकांचे राष्ट्रीयीकरण करून जनतेच्या पैशाला सुरक्षा कवच दिले. हे कवच तोडून राष्ट्रीयीकृत बँकांची लूट सुरू आहे', असा टोलादेखील उद्धव ठाकरे यांनी हाणला आहे.\nकाय आहे आजचे सामना संपादकीय \nबँकांतील घोटाळय़ांच्या सुरस आणि चमत्कारिक कथा रोजच बाहेर येत आहेत. हिंमत व साहस असल्याशिवाय असे दरोडे टाकता येणार नाहीत. थंड डोक्याने खून करावा किंवा शिकार करावी तसे हे दरोडे टाकून लूट केली जात आहे. त्यामुळे या सुरस किंवा चमत्कारिक कथांना ‘शिकार’कथाच म्हणणे योग्य ठरेल. स्वातंत्र्यापासून अशा असंख्य शिकारकथा समोर आल्या. मुंदडा व नगरवाला प्रकरणाने कधीकाळी देश हादरला, पण ते आकडे पाच-पंचवीस कोटींचे होते. गेल्या तीन वर्षांत ‘बँका’ शेकडो-हजारो कोटींनी लुटल्या गेल्या आहेत व नीरव मोदीचे साडेअकरा हजार कोटींचे प्रकरण हे कोल्ह्याने डोके लावून सिंहाची शिकार करण्यासारखेच आहे. विजय मल्ल्या हे ‘महात्मा’ स्टेट बँकेसारख्या संस्थांना नऊ हजार कोटींचा चुना लावून गेले. आता नीरव मोदीचे साडेअकरा हजार कोटी आणि रोटोमॅक कंपनीच्या विक्रम कोठारीचे तीन-चार हजार कोटींचे प्रकरण समोर आले. ही सर्व लूट राष्ट्रीयीकृत बँकांतून झाली आहे व सगळय़ात सुरक्षित असलेल्या बँकांनाही भगदाडे पडल्याने सामान्य जनता हवालदिल झाली आहे. देशाची अर्थव्यवस्था तर ढासळली आहेच, पण जनतेचा बँकांवरील विश्वासही ढळला आहे. राष्ट्रीयीकृत बँकांनी दीड लाख कोटींची कर्जे दिली व ही कर्जे शंभरच्या आसपास उद्योगपतींनी बुडवली. पंतप्रधान म्हणतात, ‘परदेशातील काळा पैसा बाहेर काढून आमच्या देशात आणू.’ ते शक्य नाही. पण ही दीड लाख कोटींची बुडीत रक्कम वसूल केली तरी मोठे काम होईल. ज्यांनी पैसे बुडवले ते बरेच लोक सत्तावर्तुळातले आहेत व त्यांनी हा पैसा परदेशात वळवला आहे.\nकेंद्र सरकारने या सर्व लोकांवर काय कारवाई केली हा सर्व पैसा सामान्य जनतेचा आहे. आपल्या देशात नोकरदार मध्यमवर्गीयांची संख्या जास्त आहे. तो अर्धे आयुष्य नोकरीत घालवतो. निवृत्तीनंतर त्याला पेन्शन, भविष्य निर्वाह निधी मिळतो. ही साधारण १० ते २० लाखांपर्यंतची रक्कम सुरक्षित अशा राष्ट्रीयीकृत बँकेत ठेवतो. मुलांच्या नावे फिक्स डिपॉझिट करतो. पण आता सर्वाधिक लूट व घोटाळे राष्ट्रीयीकृत बँकांतच सुरू आहेत. बँकांवर रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण असते, पण गेल्या काही महिन्यांत हे नियंत्रण दिसले नाही व मोदी यांच्या ‘नोटाबंदी’चा फार्स उडाल्यापासून रिझर्व्ह बँकेची पत घसरली आहे. ‘नोटाबंदी’ने झाले तर नुकसानच होईल हा सल्ला रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला. तेव्हा ते देशाचे दुश्मन ठरले व त्यांना गव्हर्नर पदावरून जावे लागले. पण राजन यांचे म्हणणे खरे ठरले. नोटाबंदीनंतर काळा पैसा बाहेर आला नाही व तुमचे ते डिजिटल प्रकरणही फसले. जेवढा पैसा जुन्या नोटांच्या रूपाने जमा झाला तेवढा पैसा पुन्हा चलनात आला. नेपाळ, भूतानसारख्या राष्ट्रांत हिंदुस्थानी चलन मोठय़ा प्रमाणावर आहे. त्याचा हिशेब अद्याप आला नाही. जिल्हा सहकारी बँकांतील साधारण अडीचशे कोटींच्या जुन्या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेने नकार दिला. हा काळा पैसा असावा अशी भीती त्यांना वाटते. मग विजय मल्ल्या, नीरव मोदी, कोठारी यांनी राष्ट्रीयीकृत बँकांतून लुटलेला पैसा नक्की कोणत्या रंगाचा होता हा सर्व पैसा सामान्य जनतेचा आहे. आपल्या देशात नोकरदार मध्यमवर्गीयांची संख्या जास्त आहे. तो अर्धे आयुष्य नोकरीत घालवतो. निवृत्तीनंतर त्याला पेन्शन, भविष्य निर्वाह निधी मिळतो. ही साधारण १० ते २० लाखांपर्यंतची रक्कम सुरक्षित अशा राष्ट्रीयीकृत बँकेत ठेवतो. मुलांच्या नावे फिक्स डिपॉझिट करतो. पण आता सर्वाधिक लूट व घोटाळे राष्ट्रीयीकृत बँकांतच सुरू आहेत. बँकांवर रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण असते, पण गेल्या काही महिन्यांत हे नियंत्रण दिसले नाही व मोदी यांच्या ‘नोटाबंदी’चा फार्स उडाल्यापासून रिझर्व्ह बँकेची पत घसरली आहे. ‘नोटाबंदी’ने झाले तर नुकसानच होईल हा सल्ला रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला. तेव्हा ते देशाचे दुश्मन ठरले व त्यांना गव्हर्नर पदावरून जावे लागले. पण राजन यांचे म्हणणे खरे ठरले. नोटाबंदीनंतर काळा पैसा बाहेर आला नाही व तुमचे ते डिजिटल प्रकरणही फसले. जेवढा पैसा जुन्या नोटांच्या रूपाने जमा झाला तेवढा पैसा पुन्हा चलनात आला. नेपाळ, भूतानसारख्या राष्ट्रांत हिंदुस्थानी चलन मोठय़ा प्रमाणावर आहे. त्याचा हिशेब अद्याप आला नाही. जिल्हा सहकारी बँकांतील साधारण अडीचशे कोटींच्या जुन्या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेने नकार दिला. हा काळा पैसा असावा अशी भीती त्यांना वाटते. मग विजय मल्ल्या, नीरव मोदी, कोठारी यांनी राष्ट्रीयीकृत बँकांतून लुटलेला पैसा ���क्की कोणत्या रंगाचा होता खिळखिळय़ा झालेल्या बँका (लुटमारीमुळे) जगवण्यासाठी गरीब व मध्यमवर्गीयांच्या श्रमाचा पैसा वापरला जात आहे.\nमल्ल्या-मोदींनी बँका लुटायच्या व सरकारने ४० ते ८० हजार कोटी बँकांना पुरवून त्यांना पुन्हा स्थिर करण्याचा प्रयत्न करायचा. हे धक्कादायक आणि धोकादायक आहे. या एक-दीड लाख कोटींच्या थकीत कर्जाची वसुली का होत नाही व मुळात असे बेजबाबदार पद्धतीने कर्जवाटप कसे होते, हा महत्त्वाचा विषय आहे. एखाद्या बँकेत सामान्य माणसाची दहा-वीस लाखांची पुंजी असते. बँक डबघाईला येताच या दहा-वीस लाखांतील फक्त लाखभर रुपयांची सुरक्षा हमी सामान्य खातेदारास मिळते. त्यामुळे देशभरातील लाखो खातेदार आज गर्भगळीत झाले आहेत. रिझर्व्ह बँकेस कुणी विचारत नाही. कारण एखाद्या चपराशाला नेमावे तसे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला नेमले जाते व काढले जाते. सरकारचे संरक्षण खातेदारांच्या पैशांना नाही तर बँका बुडवणाऱ्या मोठय़ा कर्जदारांना आहे. मल्ल्या व मोदी यांची बँक खाती सील होतात तेव्हा त्यांच्या हजारो कर्मचाऱ्यांचा पगार होत नाही व ते लोक उद्ध्वस्त होतात. बँकांची अवस्थाही बरी नाही. भ्रष्टाचारी देशांच्या यादीत हिंदुस्थान आता ८६ व्या क्रमांकावर आला, पण त्याखाली दीडशे देश आहेत. कालपर्यंत आपण ८५ व्या क्रमांकावर होतो. आज ८६ वे झालो. हीच आपली प्रगती. इंदिरा गांधींनी बँकांचे राष्ट्रीयीकरण करून जनतेच्या पैशाला सुरक्षा कवच दिले. हे कवच तोडून राष्ट्रीयीकृत बँकांची लूट सुरू आहे. बँक लुटीच्या या शिकारकथा ‘रोमांचित’ करणाऱ्या आहेत. कोल्ह्याने सिंहाची शिकार करावी किंवा सिंहाने कोल्ह्यांकडून मार खाऊन घ्यावा असा हा प्रकार आहे. मात्र यात बळी जनतेचा जात आहे. जनता सशाप्रमाणे भेदरली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nUddhav ThackerayNarendra ModiNote Banउद्धव ठाकरेनरेंद्र मोदीनोटाबंदी\nRafale Deal: कोर्टाने 'हे' चार मुद्दे मांडले अन् मोदी सरकारचे विमान आकाशात झेपावले\nहुकूमशाहीची पावले या भूमीवर कदापि उमटणार नाहीत \nRafale Deal: राहुल गांधींनी देशाची माफी मागावी; भाजपा खासदारांची संसदेत घोषणाबाजी\nनेपाळमध्येही नोटाबंदी, भारतातून येणाऱ्या 200, 500 अन् 2000 रुपयांच्या नव्या नोटांवर घातली बंदी\n‘राफेल’बद्दलच्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात निर्णय\nसर्वच राज्यांमधील निवडणुकांत भाजपाची पीछेहाट\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\n‘ऑनलाइन डेटिंग’ करताना जरा जपून... कुठे सेक्स रॅकेट तर कुठे फसवणुकीचे जाळे\nमुख्यमंत्र्यांची शिवसेनेला युतीसाठी पुन्हा हाक\nवैद्यकीय शिक्षण संचालनालयाने थकविले २३ कोटी\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nआधुनिक कचरापेटीच्या सहा सेन्सर चीप चोरीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.zeetalkies.com/marathi/gossip/%E0%A4%9D%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%88%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7!.html", "date_download": "2018-12-16T01:15:36Z", "digest": "sha1:3KAEEWXOPLVSN6PFVDBNN7O4FDEX4BLN", "length": 9547, "nlines": 112, "source_domain": "www.zeetalkies.com", "title": "झक्कास हिरॉईनचा शोध! Zee Talkies latest Gossip online at ZeeTalkies.com", "raw_content": "\nमहाराष्ट्राचा फेवरेट कोण 2014\nगेल्या वर्षी, आपल्या पहिल्या पर्वात ‘९ एक्स झक्कास’ या वाहिनीने प्रतिभावान मराठी चित्रपट अभिनेत्रीच्या शोधासाठी, एक स्पर्धा आयोजित केली होती. याच स्पर्धेतून, स्वप्नील जोशीच्या 'मितवा' चित्रपटासाठी अभिनेत्रीची निवड करण्यात आली होती. प्रार्थना बेहरे ही त्या स्पर्धेची विजेती ठरली होती आणि तिनेच स्वप्नील जोशीसोबत 'मितवा' चित्रपटात अवनीची भूमिका साकारली.\nआज, मराठी चित्रपटातील यशस्वी अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहरे ओळखली जाते. याच स्पर्धेतील आणखीन एक स्पर्धक म्हणजे पल्लवी पाटील, हिचीदेखील या वर्षी आलेल्या 'क्लासमेट्स' या चित्रपटातील महत्वाच्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली होती. याशिवाय, या स्पर्धेच्या अंतिम फेरीतील इतर ८ स्पर्धकांना देखील विविध टीव्ही मालिकांमधून भूमिका मिळाल्या आहेत.\nमराठी मनोरंजन क्षेत्राला मिळणाऱ्या वाढत्या यशाकडे पाहता, ९ एक्स झक्कासने यावर्षीही 'झक्कास हीरॉईन टॅलेण्ट हंट' या स्पर्धेसाठीचे ऑडीशन्स ३ ऑगस्ट २०१५ पासून आयोजीत केले आहेत. यातून शेवटच्या फेरीसाठी निवडक स्पर्धकांच्या प्रत्यक्ष स्पर्धेला सप्टेंबर २०१५ च्या दुसऱ्या आठवड्यात त्यांच्या टीव्ही चॅनेलवर सुरुवात होईल.\nटॅलेण्ट हंट शोचा निर्माता अभिनेता स्वप्नील जोशी, सह-निर्माता जीएसइएएमसचे अर्जुन सिंग बरण आणि कार्तिक निशानदार व 'मितवा' चित्रपटाची दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे, शिवाय या शोचा क्रिएटीव्ह दिग्दर्शक श्री���ाद क्षीरसागर, असे अनेक मान्यवर उपस्थित होते.\nया प्रसंगी बोलताना, सहनिर्माता कार्तिक निशानदार याने सांगितले, की, यावर्षी त्यांना हा शो १३ भागांचा करायचा आहे. मागील वर्षी हा शो ७ भागांचा होता. आयोजकांनी दिलेल्या माहितीनूसार, या शोच्या विजेत्या अभिनेत्रीला स्वप्नील जोशीच्या आगामी चित्रपटात त्याच्या सोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. या चित्रपटाची निर्मिती एका मोठ्या प्रॉडक्‍शन्स संस्थेद्वारे केली जाणार आहे. परंतु, या प्रॉडक्‍शन्स संस्थेचे नाव विचारण्यात आल्यावर, स्वप्ना वाघमारे म्हणाल्या की त्यांचे नावही लवकरच जाहीर करण्यात येईल.\nकट्यार काळजात घुसली टॅाकीज प्रीमियर\nश्रवणीय संगीताच्या जोरावर आजवर अनेक रसिक प्रेक्षकांची मने जिंकणारं हे नाटक चित्रपटाच्या माध्यमातून मराठी संगीत रंगभूमीवरचं मानाचं पान असलेलं अजरामर नाटक म्हणजे संगीत कट्यार काळजात घुसली.\nतात्यासाहेब शिरवाडकर यांच्या अलौकिक प्रतिभेने विस्तारलेले मराठीतील नाटक म्हणजेच 'नटसम्राट'. नाटकाप्रमाणे चित्रपटाच्या रूपातही प्रेक्षकांसमोर आलेल्या या कलाकृतीला प्रेक्षकांनी आपलसं केलं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://transport.maharashtra.gov.in/1167/Tax-Calculation", "date_download": "2018-12-16T02:02:09Z", "digest": "sha1:VQ2KHM5KIBKCFX5WJ7QH622FUZTNS4DE", "length": 8869, "nlines": 145, "source_domain": "transport.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "\nमहाराष्ट्र मदत केंद्र: 022-62426666\nमोटार वाहन अनुज्ञप्तीची वैधता\nअनुज्ञप्ती वर विभागीय क्रिया\nविद्यमान अनुज्ञप्तीशी संबंधित सेवा\nअनुज्ञप्ती देणाऱ्या प्राधिकाऱ्याचे अपात्र ठरवण्याचे अधिकार\nराज्या बाहेरील वाहनाची नोंदणी आणि नवीन नोंदणी क्रमांक देणे (RMA)\nमोटार वाहन मालकी हस्तांतरण\nजनहित याचिका क्र १२८/२००४ ​\nमहाराष्ट्र सिटी टॅक्सी नियम २०१७ 04.03.2017\n​भारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती करण्याबाबत ​\nसार्वजनिक सुट्टी दिनांक 19, 25, 26 व 28 मार्च 2017 या दिवशी कार्यालय सुरू ठेवण्याबाबत\nबदली - प्रोत्साहन आदेश\n​परस्पर वाहतूक करार ​\nलिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांची विभागीय परीक्षा -२०१७\nअनुकंपा नियुक्ती प्रतिक्षा यादी\nऑटोरिक्षा परवाना धारकांची महिती\nऑटो रिक्षा परमिट धारकांचा तपशील\nआपल्या आरटीओ जाणून घ्या\nआपले सरकार सेवा केंद्र ​\nरस्ता सुरक्षा कार्यशाळा दि २१-०३-२०१७\nCSC सेंटर मार्फत पुरविल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेवांकरिता शुल्क\nमोबाईल अॅप्लीकेशन द्वारे तक्रारी अँड्रॉइड\nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nवैध सीएनजी-एलपीजी किट उत्पादक कंपन्या\nइलेक्ट्रिकल वाहन नोंदणी पोर्टल\nआरटीएस अंतर्गत सेवांची यादी\nकर मोजणी कशी करावी\nअ) परिवहन संवर्गातील वाहनांचा कर\nवाहनाचा वार्षिक कर = `क्ष` रू. असल्यास,\nतिमाही कर = क्ष/4 + [क्ष/4 चा 10%]\nसहामाही कर = 2 x तिमाही कर\nदोन महिन्याचा कर = क्ष/6 + [क्ष/6 चा 15%]\nएक महिन्याचा कर = क्ष/12 + [क्ष/12 चा 20%]\nब) विशेष परवाना कराची मोजणी\nविशेष परवाना कराचा दर = `क्ष` रू. प्रति आसन प्रति वर्ष असल्यास\nआणि मुळ परवाना कराचा दर = `य` रू. प्रति आसन प्रति वर्ष असेल तर,\nमहाराष्ट्रात नोंदणी झालेल्या वाहनाचा कर प्रति आसन प्रति दिन =\nमहाराष्ट्राबाहेर नोंदणी झालेल्या वाहनाचा कर प्रति आसन प्रति दिन =\nक) नॉन- वाहनखरेदी कर गणना\nवाहन मालकीच्या वैयक्तिक आहे वाहन कंपनी मालकी आहे\nवाहन खरेदी चलन किंमत प्रविष्ट करा :\nNote: या संदर्भासाठी कर आकारणी अंदाजे मूल्य, प्रत्यक्ष कर दायित्व प्रादेशिक परिवहन ठरविली जाईल सादर त आहे. हे फक्त सूचक आकृती आहे.\nया संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली माहिती फक्त मार्गदर्शक स्वरूपाची आहे. कोणत्याही कायदेशीर बाबी साठी मोटार वाहन कायदा 1988 व तदनुषांगीक कायदे व नियम लागू राहतील.\n© मोटार वाहन विभाग महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\nएकूण दर्शक: ५२८१ आजचे दर्शक: १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/planning-parking-cidco-railway-station-failed-kharghar-125473", "date_download": "2018-12-16T01:26:40Z", "digest": "sha1:MMF3AXH5FWRU4AFNKYZCEXT5P3PC7ONZ", "length": 16027, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "Planning of parking at CIDCO railway station is failed in Kharghar खारघरमध्ये सिडकोचे रेल्वे स्थानकावर पार्कींगचे नियोजन चुकले | eSakal", "raw_content": "\nखारघरमध्ये सिडकोचे रेल्वे स्थानकावर पार्कींगचे नियोजन चुकले\nशुक्रवार, 22 जून 2018\nमुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्सच्या धर्तीवर सिडकोने खारघर परिसरातील सेन्ट्रल पार्क समोरील जागेवर कॉर्पोरेट पार्क उभारण्याचा निर्णय घेतला आहे.\nखारघर - खारघर रेल्वे स्थानकावर वाहने उभी करण्यासाठी जागा कमी पडत असून सिडकोने वेळीच उपाय योजना करावी अन्यथा भविष्यात स्थानकावरील वाहनतळाचा प्रश्न गंभीर निर्माण होवू शकतो.\nमुंबईवरील ओझे कमी करण्यासाठी राज्य शासन���ने 17 मार्च 1970 साली सिडको नावाचे महामंडळ स्थापन केले.1970 ते 1980 च्या काळात राज्य शासनाने मानखुर्द–वाशी खाडी पूल उभारला आणि नवी मुंबई शहराची निर्मितीला सुरवात झाली. वाशी, कोपरखैरणे, ऐरोली, घणसोली, नेरूळ आणि सीबीडी पाठोपाठ खारघर शहाराची निर्मिती केली. खारघर रेल्वे स्थानक उभे करताना सिडकोने स्थानकावर चार हजार वाहने उभे करता येतील, हे दूर दृष्टीकोन ठेवून वाहनतळ उभारले. स्थानकावर वाहनतळ असलेले महाराष्ट्रातील हे पहिले स्थानक म्हणून खारघरचे नाव पुढे आले.\nखारघरची लोकसंख्या तीन लाखाहून अधिक आहे. सिडकोने खारघर मध्ये निर्माण केलेल्या चाळीस सेक्टर पैकी अजून पाच सेक्टरचा विकास प्रगतीपथावर आहे. त्यामुळे भविष्यात लोकसंख्येत वाढ होऊ शकते. सिडकोने स्थानकावर चार हजार वाहनासाठी वाहन तळ उभारले आहे. सध्या जवळपास तीन हजार पाचशे दुचाकी वाहने तर तीनशे चार चाकी वाहने उभी केली जात आहे. स्थानकावर जागा कमी पडत असल्यामुळे चारचाकी वाहन चालक स्थानकावर जाणाऱ्या रस्त्याचा कडेला वाहने उभी करीत आहे.स्थानकावरील जागा अपुरी पडू लागल्याने दोन वर्षापासून स्थानकाच्या समोरील दोन्ही बाजूस असलेल्या रिक्षास्थळ समोरील जागेची निवड करून वाहनतळाची निर्मिती केली. तरीही वाहनतळासाठी जागा कमी पडू लागल्याने भविष्यात स्थानकावर वाहनतळाची समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे सिडको समोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे.\nमुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्सच्या धर्तीवर सिडकोने खारघर परिसरातील सेन्ट्रल पार्क समोरील जागेवर कॉर्पोरेट पार्क उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्क शेकडो लोकांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवासी संख्येची वाढ होणार आहे.त्यामुळे भविष्यात खारघर स्थानकावरील वाहनतळावर वाहने उभी करण्याचा प्रश्न गभीर होणार असून सिडकोने वेळीच उपाय योजना करावी अशी मागणी नागरिकाकडून केली जात आहे.\nसिडकोने वाशी, सानपाडा, बेलापूर प्रमाणे स्थानकाच्या बाहेर वाहनतळसाठी जागा सोडणे आवश्यक होते. मात्र सिडकोने खारघर स्थानकावर वाहनततळाची निर्मिती करून स्थानकाच्या समोरील बाजूस छोटे वाहनतळ उभे केले. ही जागा पुरेसी आहे. असे समजून दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.\nखारघर स्थानकावर वाहनतळावर सध्या दुसरा तरी काही उपाय नाही. त्यामुळे आहे त���या जागेतच वाहने उभी करावी लागणार आहे. - मोहन निनावे जनसंपर्क अधिकारी सिडको\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\n\"स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला राष्ट्रपतींची भेट\nकेवडिया (गुजरात)- देशाचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील...\nचाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोघांना अटक\nनवी मुंबई : जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ चाकूचा धाक दाखवून नागरिकांना लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी शुक्रवारी (ता. 14) अटक केली. गणेश गजानन शिंदे (19...\nसिडको करणार 90 हजार घरांची निर्मिती\nनवी मुंबई : सर्वसामान्यांनाही स्वत:च्या मालकीचे हक्काचे घर असावे यासाठी सिडको आगामी काळात 90 हजार घरांची निर्मिती करणार आहे. मागास आणि अल्प...\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास...\nरेल्वे विद्यापीठाचे आज राष्ट्रार्पण\nनवी दिल्ली : भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ गुजरातमधील बडोदा येथे साकारत असून, रेल्वेमंत्री पीयूष गोयल व गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी...\nदीड हजार झोपडपट्टीधारकांना मिळणार पट्टे\nनागपूर : दक्षिण-पश्‍चिम नागपुरातील दीड हजार झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/thane-news-student-personality-reading-pushkar-shrotri-62239", "date_download": "2018-12-16T02:17:34Z", "digest": "sha1:HHFLIIWTMFNOUM6ARQDJ5G5RCXXVWZ7W", "length": 19712, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "thane news student Personality reading Pushkar Shrotri वाचनातून व्यक्तिमत्त्वही बहरते! | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 26 जुलै 2017\nठाणे - अभ्यासासह धम्माल, मस्ती करायला मुलांना आवडते. या वयात मुलांचा मनोरंजनात्मक माध्यमाकडे अधिक कल असतो. टीव्ही कलाकारांचीही माहिती हल्लीच्या मुलांना असते; मात्र यासोबत अवांतर वाचनही केले पाहिजे. त्यामुळे ज्ञान तर वाढलेच; शिवाय व्यक्तिमत्त्वही बहरेल. त्यामुळे वाचनावरही भर द्या, असा सल्ला अभिनेता पुष्कर श्रोत्री याने विद्यार्थ्यांना दिला.\nठाणे - अभ्यासासह धम्माल, मस्ती करायला मुलांना आवडते. या वयात मुलांचा मनोरंजनात्मक माध्यमाकडे अधिक कल असतो. टीव्ही कलाकारांचीही माहिती हल्लीच्या मुलांना असते; मात्र यासोबत अवांतर वाचनही केले पाहिजे. त्यामुळे ज्ञान तर वाढलेच; शिवाय व्यक्तिमत्त्वही बहरेल. त्यामुळे वाचनावरही भर द्या, असा सल्ला अभिनेता पुष्कर श्रोत्री याने विद्यार्थ्यांना दिला.\n‘सकाळ’च्या ज्युनिअर लीडर स्पर्धेच्या निमित्ताने ठाणे येथील शिवाई विद्याप्रसारक मंडळाच्या शाळेत मंगळवारी (ता. २५) पुष्कर श्रोत्रीने विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. आतुरतेने वाट पाहणाऱ्या मुलांनी पुष्कर येताच जल्लोष केला. विद्यार्थ्यांच्या या अनोख्या स्वागताने पुष्करही सुखावला. विद्यार्थी आता शांत बसतील असे वाटत असताना त्याने त्यांच्याशी संवाद साधण्यास सुरुवात करताच त्यांनी पुन्हा जल्लोष सुरू केला. ‘मीही शाळेत अशीच मस्ती करण्याकरता प्रसिद्ध होतो,’ असे सांगत पुष्कर काहीतरी सांगतोय हे लक्षात आल्यावर विद्यार्थी ऐकू लागले.\nपुष्करने मुलांना हलके-फुलके प्रश्‍न विचारले. पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त आवांतर वाचन करता का, या त्याच्या प्रश्‍नावर केवळ दोघांनीच होकारार्थी उत्तर दिले. त्यावर पुष्कर म्हणाला, की मुलांचे वाचन हल्ली खूप कमी झाले आहे. वाचत राहिले पाहिजे. त्यातून आत्मविश्‍वास वाढतो. कोणासमोर बोलताना अडखळणे, घाबरणे आदी समस्या वाचनामुळेच नाहीशा होतात. शब्दभांडार वाढतो. आवडत्या अभिनेत्याचा पहिला चित्रपट मुलांना माहीत असतो; मात्र देशाच्या पंतप्रधानाचे नाव अनेक मुलांना सांगता येत नाही. त्यामुळे वृत्तपत्रेही वाचायला हवीत. शाळेत केवळ मस्ती करून चालणार नाही, तर तुमच्यातील चांगल्या गुणांच्या जोरावर तुमची शाळेत वेगळी ओळख निर्माण व्हावी, असे काहीतरी करा. तुम्ही एक चूक कराल त्या वेळी इतर लोक ती चूक सतत उगाळत बसतील. चुका होणार नाहीत याकडे तुमचा कटाक्ष राहिला पाहिजे. केवळ सिनेसृष्टी आणि कलाकारांमध्ये अडकून न राहता अभ्यासावर जोर द्या, असेही पुष्कर म्हणाला.\nमुलांना त्यांच्या आवडीनिवडी विचारल्यावर अनेकांनी दाखवलेल्या अंगभूत कलागुणांना पुष्करने दाद दिली. पवन या विद्यार्थ्याने वेगवेगळे स्टंट करून दाखवले. पुष्करने त्याला अभ्यासासह व्यायाम आणि योगासन प्रशिक्षणाचा सल्ला दिला. आपल्यातील कलेला शिक्षणाची जोड मिळाल्यास देशातच नव्हे तर परदेशातही नाव कमावण्याची संधी आहे, असे पुष्कर म्हणाला.\nपुष्करने विद्यार्थ्यांसोबत व्हिडीओ चित्रीकरण केले आणि त्यांच्यासोबत सेल्फीही काढले. सेल्फीसाठी विद्यार्थ्यांची एकच झुंबड उडाली होती. शाळेतील कन्नड आणि गुजराती भाषक विद्यार्थ्यांशी पुष्करने त्यांच्याच भाषेत संवाद साधला.\nविद्यार्थ्यांनी घेतली पुष्करची छोटीशी मुलाखत\nविद्यार्थी - तुम्हाला कोणते खेळ आवडतात\nपुष्कर - लहानपणी सर्वच खेळ खेळायचो. मात्र आता तितके शक्‍य होत नाही. केवळ क्रिकेट, बॅडमिंटन आणि फुटबॉल खेळतो.\nविद्यार्थी - अभिनेते कसे बनलात\nपुष्कर - शाळेतील विविध कार्यक्रमांत सहभागी व्हायचो. महाविद्यालयात एकांकिका, नाटकांमध्ये भाग घेतला. त्यातून बक्षिसे मिळत गेल्यानंतर यातच करिअर करण्याचे ठरवले.\nविद्यार्थी - पुढील वाटचाल काय\nपुष्कर - सध्या एका चित्रपटाची निर्मिती केली आहे. १५ सप्टेंबरला तो प्रदर्शित होईल. १० मुलांना घेऊन ‘उबंतु’ हा चित्रपट मी बनवला आहे.\n‘सकाळ’च्या ज्युनियर लीडर उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धेतून मुलांना नक्कीच उपयुक्त माहिती वाचायला मिळणार आहे. यामुळे मुलांमधील जिज्ञासा जागृत होईल.\n- सुलेखा चव्हाण (संचालिका, शिवाई विद्याप्रसारक मंडळ)\nविद्यार्थ्यांसाठी अशा स्पर्धा आवश्‍यक आहेत. मुलांनी वाचन केले तरच पुढे व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होऊ शकतात. ‘सकाळ’ने सुरू केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे.\n- रचना वेखंडे (मराठी विभागप्रमुख, शिवाई विद्याप्रसारक मंडळ)\nज्युनियर लीडर स्पर्धेतून विद्यार्थ्यांना विविध खेळांचीही माहिती मिळते. त्यातून खेळातील गोडी निर्माण होते. मैदानाची माहिती, खेळाचे नियम समजल्यामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल.\n- दीपक कट्टे (मुख्याध्यापक, शिवाई विद्याप्रसारक, माध्यमिक विभाग)\n‘सकाळ’ ज्युनियर लीडर स्पर्धा उत्तम आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होईल. मराठीसह इंग्रजी माध्यमाच्या मुलांनीही यात सहभागी व्हावे. सामान्यज्ञान वाढण्यासह मराठी भाषाही समृद्ध होईल.\n- मीना मानकर (मुख्याध्यापिका, शिवाई विद्याप्रसारक, इंग्रजी माध्यम)\nकळव्यात प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या\nकळवा : कळवा महात्मा फुले नगरमधील एका 32 वर्षीय तरुणाची त्याची पत्नी व तिच्या प्रियकराने गळा दाबून खून केल्याची घटना घडली. तसेच...\nराजगुरुनगरमध्ये नागरिकांना कचराडेपोतील दुर्गंधीचा त्रास\nराजगुरुनगर - राजगुरुनगरचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प रखडल्याने स्मशानभूमीजवळील कचराडेपोच्या दुर्गंधीचा त्रास राजगुरुनगरवासीयांना भोगावा लागत आहे....\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी कल्याणमध्ये\nकल्याण - लोकसभेच्या मोर्चेबांधणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे डोंबिवलीत बालाजीच्या चरणी नतमस्तक झाल्यावर आता ठाणे जिल्ह्यात कमळ फुलविण्यासाठी...\nठाणे पालिकेचे पाच कोटी बुडवले\nठाणे - ठाणे परिवहन सेवेच्या बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर मिळालेल्या बसथांब्यावर वारेमाप जाहिरात करून आपला गल्ला भरणाऱ्या...\nमुंबई - भारतीय पोपट पाळणाऱ्यांची आता खैर नाही. मुक्‍या जीवाला पिंजऱ्यात ठेवणाऱ्या पशुप्रेमींना शोधण्यासाठी वन विभागाने मुंबईत खबरी पेरले आहेत....\nमोदींच्या उपस्थितीवरून मुंबईतील राजकीय वातावरण 'टाईट'\nमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 डिसेंबरला कल्याण मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमास येत असल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेट��ंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-rain-animal-care-gastro-57695", "date_download": "2018-12-16T01:54:27Z", "digest": "sha1:YVHH35NNBPQBWIWOJO4TSRHR6WSQMJ3E", "length": 14135, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news rain animal care by gastro आला पावसाळा, प्राण्यांना गॅस्ट्रोपासून सांभाळा | eSakal", "raw_content": "\nआला पावसाळा, प्राण्यांना गॅस्ट्रोपासून सांभाळा\nगुरुवार, 6 जुलै 2017\nलसीकरणाबाबत जागरूक राहण्याची गरज, आहारही महत्त्वाचा\nलसीकरणाबाबत जागरूक राहण्याची गरज, आहारही महत्त्वाचा\nनाशिक - कुत्रा, मांजर आणि अन्य प्राणी पाळण्याचा अनेकांना छंद असतो. तथापि, या प्राण्यांची योग्य निगा न राखल्यास त्यांना दुर्धर आजार होऊ शकतात. त्याचा परिणाम कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावरही होऊ शकतो. सध्या पावसाळा असल्याने पाळीव प्राण्यांमध्ये गॅस्ट्रोची साथ पसरण्याची भीती असते. योग्य आहार आणि लसीकरणातून गॅस्ट्रोसह विविध आजारांपासून प्राण्यांना दूर ठेवता येऊ शकते, असे तज्ज्ञ सांगतात.\nआज घराघरांत प्राणी पाळले जाताहेत. कुणी छंद म्हणून, तर कुणी प्रतिष्ठा म्हणून तर कुणी सुरक्षिततेसाठी कुत्र्याच्या विविध प्रजाती घरी आणत असतात. परंतु, प्राणी पाळण्याआधी खूप कमी लोक संबंधित प्राण्यांच्या देखभालीविषयी माहिती घेतात. हे दुर्लक्ष मनुष्याच्या जिवावरही बेतू शकते. त्यामुळे कुत्रा, मांजर किंवा अन्य प्राणी घरी आणण्यापूर्वी त्याविषयीची माहिती जाणून घेणे महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.\nकुत्र्यांमध्ये प्रामुख्याने रेबीज हा आजार जीवघेणा ठरत असतो. कारण रेजीब झालेला कुत्रा माणसाला चावला तर त्यासही हा आजार होण्याची शक्‍यता असते. रेबीजची लागणदेखील विशिष्ट प्रकारच्या विषाणूंमुळे होते. त्यामुळे सावधगिरी आणि लसीकरणाद्वारे बचाव करता होऊ शकतो. माणसाप्रमाणे पाळीव प्राण्यांनाही कावीळ होण्याची भीती असते. बहुतांश वेळा काविळीची लागण विषाणूंमुळे किंवा परजीवींमुळे होते. योग्य वेळी उपचार केल्यास आजार बरा होतो. याव्यतिरिक्‍त लहान मुलांप्रमाणे कुत्र्यांनाही नाक फुटणे, कान फुटणे आणि अन्य किरकोळ आजार होतात. मात्र घरगुती उपायांनी त्यावर मात शक्‍य असते. मात्र गंभीर आजारांसाठी डॉक्‍टरांचा सल्ला महत्त्वाचा असतो.\nगॅस्ट्रो किंवा गॅस्ट्रायटिसमध्ये अन्नातून गॅस्ट्रोचे जंतू नकळतप���े प्राण्याच्या पोटात जातात आणि आजाराची लागण होते. त्यांच्यात उलट्या, ताप, जुलाब इत्यादी लक्षणे दिसतात. बहुतांश वेळा कुत्र्यांना बाहेर फिरायला नेताना रस्त्यावर काही खाण्यात आल्यासही विषबाधा होऊन गॅस्ट्रोची भीती असते.\nसुदृढ आरोग्यासाठी माणसाप्रमाणे पाळीव प्राण्यांसाठीही आहार महत्त्वाचा असतो. तज्ज्ञांच्या सल्यानुसार योग्य आहार जोपासल्यास व वेळोवेळी लसीकरण केल्यास प्राण्यांना विविध आजारांपासून लांब ठेवता येते, असे तज्ज्ञांचे मत आहे.\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\n‘चित्रसाधना’ प्रदर्शनामध्ये कलेचे विविध आविष्कार\nपुणे - देशातील विविध भागातून आलेल्या चित्रकारांच्या चित्रांचे ‘चित्रसाधना : २०१८’ हे प्रदर्शन यशवंतराव चव्हाण कलादालन, कोथरूड येथे भरविण्यात आले आहे...\nसंवाद व्यवहाराची आचारसंहिता ठरवूया\n‘‘मी कॉल करण्यासाठी मोबाईल हातात घेतो तेव्हा स्क्रीन ओपन करताच मला व्हॉट्‌सॲप, फेसबुक, यू-ट्यूब इत्यादींवर बरेच नोटिफिकेशन्स आल्याचे आकडे...\nगिर्यारोहणातून मिळते संकटांशी मुकाबला करण्याची ताकद\nसोलापूर : रोजच्या धावपळीतून थोडसं स्वत:साठी वेळ काढून ट्रेकिंगला गिर्यारोहणाला जाण्याचा छंद अनेकांत दिसून येत आहे. मुंबई, पुण्यासोबत सोलापुरात...\n\"पझेसिव्ह आहेस तू...' म्हणणे किती सोप्पे आहे, अगदी रोजच्या वागण्या-बोलण्यातला शब्द. हे पझेसिव्ह म्हणजे नेमके काय आपल्या मालकीची वस्तू, व्यक्ती, छंद...\nन थकलेला बाबा (संदीप काळे)\n\"कुणाला तरी मदत करायची आहे,' अशी वृत्ती माणसात उपजतच असावी लागते. प्रा. सुरेश पुरी ऊर्फ बाबांमध्ये ही वृत्ती तर आहेच आहे; शिवाय इतरांनी घ्यावेत असेही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/abhilash-tomy/", "date_download": "2018-12-16T01:49:52Z", "digest": "sha1:RSDOHSAQV5FJTBQGRSAYW23FGFAAOOGP", "length": 6088, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Abhilash tomy Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nहिंदी महासागराच्या मध्यभागी चार दिवस अडकलेल्या नेव्ही कमांडरच्या सुटकेची रोमहर्षक कहाणी\nतोपर्यंत कमांडर अभिलाष त्याच परिस्थितीत बोटीतच काही उपचाराविना पडून होते.\nमहादेवाने का दिले एका चोराला ‘धन देवता’ होण्याचे वरदान\nप्लॅस्टिक बॅनवर राज ठाकरेंची भूमिका शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घ्या\nपाण्यावर तरंगणारी, रस्त्यावर चालणारी; ही आहेत जगातील अनोखी घरं\nअवनी वाघिणीच्या हत्येच्या बाबतीत ह्या महत्वपुर्ण प्रश्नांची उत्तरं मिळणं अत्यंत आवश्यक आहे\nभारतातल्या या राज्यांत बायको भाड्याने मिळते \n“दिवसांत २दा, ५५ मिनिटांत न्याहारी” : सध्या प्रसिद्ध झालेल्या डाएट बद्दल आयुर्वेद काय म्हणतं\nहॉटेल्समध्ये गेल्यावर तुम्ही जास्त खर्च करावाच म्हणून ‘या’ चलाख युक्त्या वापरल्या जातात\n या गोष्टी आचरणात आणल्या तर ते जास्त अवघड नाही..\nश्रीकृष्णाचा विवाह खरंच राधेशी झाला होता का या प्रश्नाशी निगडीत प्रचलित कथांचा आढावा\nज्यूंचा नरसंहार (Holocaust) : किती खरा – किती खोटा \nकुस्तीपटूंचे कान ‘असे’ असण्यामागचे नेमके कारण जाणून घ्या\nही आहेत घटस्फोटाची मुख्य १० कारणे\nदेशवासीयांसाठी आपण कोणत्याही थराला जाऊ शकतो हे दाखवून देणारं ‘ऑपरेशन थंडरबोल्ट’\n“नोकरी करतो, राजकारण नाही. वर्दीवर जाऊ नका” पोलीसाने राष्ट्रवादी आमदाराला सुनावले\nक्रांतिकारी शोध लावूनही प्रसिद्धी पासून दूर राहिलेला – फादर ऑफ SMS : मॅटी मॅक्नन\nविश्वंभर चौधरी सांगताहेत “लवासा” चा विशेष नियोजन प्राधिकरण हा दर्जा काढण्याचं महत्व\nबलिप्रतिपदा : कथा व सांस्कृतिक महत्व…\nबहुगुणी वरई : आहारावर बोलु काही-भाग १३\nनिर्भय: भारतीय बनावटीच्या क्षेपणास्त्र निर्मितीतली नवी पहाट\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/gun-carrying-permission/", "date_download": "2018-12-16T02:22:13Z", "digest": "sha1:4IF4FNXS2QGOZ6HRZ3LVEKJIHVCEMML6", "length": 5963, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Gun carrying permission Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nहातात गन घेऊन फिरायचंय हे १० देश तुमच्यासाठी अग��ी परफेक्ट आहेत\nशस्त्र बाळगणे हे सर्बियाच्या राष्ट्रीय संस्कृती पैकी एक आहे.\nमिडिया समोर येताना आरोपींचा चेहरा झाकण्यामागे ही कारणं असतात\nगाडीमध्ये असलेल्या सीटवरील हेडरेस्टचा नक्की उपयोग काय \nदेशविदेशातील शहरांना नावं देण्यामागे काय तर्क असतो\n“शारीरिक संबंधांमुळे ‘पवित्र’ प्रेम’अपवित्र’ होतं” असं वाटणाऱ्या प्रत्येकाने हे वाचायलाच हवं\nलिओनार्डोने त्याचं ऑस्कर परत केलंय, पण कारण जाणून घेतल्यावर तुम्ही देखील त्याची प्रशंसा कराल\nपुरोगाम्यांना अचानक वाजपेयी प्रेम का येतंय : वाजपेयींची सोच आणि सैफ़ुद्दीन सोझ : भाऊ तोरसेकर\nयशस्वी झालेल्या लोकांना ही भीती कायम नकळत त्रास देत असते\nतर नितीन आगे ला न्याय मिळाला असता…\n“अछे दिन” येण्याची चिन्हे नाहीतच\nब्रिटनची महाराणी “व्हिक्टोरिया” भारतीय नोकर “अब्दुल”च्या प्रेमात पडते तेव्हा..\nकसाबच्या हल्ल्याच्या वेळी मुंबईला वाचवणाऱ्या खास कमांडोज विषयी १२ महत्वपूर्ण facts\n“मेर्सल” मधील GST वरील वादग्रस्त डायलॉग : भारत-सिंगापूर तुलना योग्य आहे का\nटीप टीप बरसा पानी… : रविना नामक पिवळ्या साडीत भिजलेल्या मेनकेची चिरतरूण आठवण…\nजाऊ तुकोबांच्या गावा: भाग १\nकोहिनूर व्यतिरिक्त भारतामधून चोरलेल्या ‘ह्या’ ८ मौल्यवान वस्तू आजही परकियांच्या कैदेत आहेत\nतुम्ही फक्त दिवसा नव्हे, तर रात्रीही वजन कमी करू शकता \nपाणी असणारे एक-दोन नव्हे, तब्बल पंधरा ग्रह सापडले आहेत \nसुषमा स्वराज यांच्या कर्तव्यनिष्ठतेचा दाखला देणारं आदर्श उदाहरण \nया ६ संघांनाच जिंकता आला आहे ICC Champions Trophy चा मिनी वर्ल्ड कप\nजाऊ तुकोबांच्या गावा: भाग ३\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/37110?page=16", "date_download": "2018-12-16T01:19:18Z", "digest": "sha1:6DX2VZH2LSSM3BBVLWZM5ZD62ISPRCYY", "length": 5581, "nlines": 145, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गुलमोहर - चित्रकला | Page 17 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /चित्रकला\nएक निसर्गचित्र लेखनाचा धागा\nकलर स्केचेस लेखनाचा धागा\nपेन्सिल स्केचेस -६B व ८B पेन्सिलस वापरुन लेखनाचा धागा\nशहर सूर्यास्त लेखनाचा धागा\nअजुन एक चिमण्यांची जोडी लेखनाचा धागा\nलँन्डस्केप पेंटिग - झाड वेगळ्या प्रकारे लेखनाचा धागा\nपेन्सिल स्क���च : वाळलेले झाड लेखनाचा धागा\nरंगीत पेन्सिल्स - ब्ल्यू हायसिंथ लेखनाचा धागा\nपेन्सील स्केच लेखनाचा धागा\nदोरापासुन बनविलेला आकाश कंदिल लेखनाचा धागा\nगार्डन मधील खेळणी लेखनाचा धागा\nमी काढलेला ओम (वॉल पेंटींग) लेखनाचा धागा\nपेन्सिल स्केचेस संबंधी माहिती हवी आहे. लेखनाचा धागा\nमाझे नविन पेटिंग्स लेखनाचा धागा\nआमचे तुळशी वॄंदावन लेखनाचा धागा\nमाझी 'उलट-चित्रकारी' लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/call-traders-solapur-bandi-128538", "date_download": "2018-12-16T02:07:14Z", "digest": "sha1:AZP3ZA2VA6XZQTZVVTO2ZJQYRU4PIJQA", "length": 16902, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "Call of traders for Solapur Bandi गाळ्यासाठी ई लिलावावर महापालिका आयुक्त ठाम; व्यापाऱ्यांची सोलापूर बंदची हाक | eSakal", "raw_content": "\nगाळ्यासाठी ई लिलावावर महापालिका आयुक्त ठाम; व्यापाऱ्यांची सोलापूर बंदची हाक\nगुरुवार, 5 जुलै 2018\nपालिकेच्या मेजर व मिनी गाळ्यांच्या भाड्याबाबत महापालिका सभेने केलेला ठराव फेटाळून लावत, बाजारभावानेच भाडे घ्यावे, असा आदेश नगरविकास विभागाने महापालिकेस दिला होता.\nसोलापूर : गाळ्याच्या ई लिलावावर आयुक्त ठाम राहिल्याने व्यापाऱ्यांनी गुरुवारी (ता. १२) सोलापूर बंदची हाक दिली आहे. महापालिका मेजर व मिनी गाळे संघर्ष समितीच्या वतीने गाळे ई लिलावाच्या विरोधात पालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.\nपालिकेच्या मेजर व मिनी गाळ्यांच्या भाड्याबाबत महापालिका सभेने केलेला ठराव फेटाळून लावत, बाजारभावानेच भाडे घ्यावे, असा आदेश नगरविकास विभागाने महापालिकेस दिला होता. यामुळे रेडीरेकरन दराने किंवा ई-लिलाव पद्धतीने १३८६ गाळ्यांचा लिलाव होणार आहे. गाळेधारक व्यापाऱ्यांनी त्या विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले असून सत्ताधारी भाजपा वगळता इतर सर्व पक्षीयांनी त्यास पाठिंबा दिला आहे.\nदरम्यान गुरुवारी सोलापूर महानगरपालिका मेजर व मिनी गाळे धारक व्यापारी संघर्ष समितीच्या वतीने गाळ्यांची ई टेंडर निविदा प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठी पालिका प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी पालिका प्रशासनाच्या ���िरोधात घोषणा देण्यात आल्या\nयासंदर्भात पालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले गाळेधारक व्यापारी व त्यांचे सात हजार कुटुंबीय यावर अवलंबुन आहेत. उत्पन्नाचे साधन बंद होऊन रोजीरोटीचा प्रश्न गंभीर होणार आहे. ई टेंडर निविदा प्रक्रियेमुळे प्रस्तापित गाळेधारक विस्थापित होऊन त्यांच्यावर अन्याय होणार आहे. व्यापाऱ्यांनी बँकेचे कर्ज घेतले आहे. व्यवसाय अडचणीत आल्याने कर्ज फेडता येणे शक्य नाही. परिणामी संबधित बँका सुध्दा अडचणीत येतील तेव्हा ई टेंडर पध्दती न राबविता त्याच गाळे धारकांना योग्य भाडे वाढ करून नूतनीकरण आणि हस्तांतरण करून देण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.\nया आंदोलनात माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर नवी पेठ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक मुळीक, चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रभाकर वनकुद्रे, विजय पुकाळे, केतन शहा, अमरीश आयनापुरे, माजी महापौर मनोहर सपाटे, बसपाचे गटनेते नगरसेवक आनंद चंदनशिवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भारत जाधव, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नगरसेवक किसन जाधव, नगरसेवक विनोद भोसले, गणेश पुजारी, अमोल शिंदे, विजय भोईटे यांच्यासह व्यापारी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते\nपालिका आयुक्तांनशी दीड तास चर्चा केली मात्र ते ई टेंडर पध्दतीवर ठाम आहेत मात्र यामुळे व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे अखेर सोमवारी 9 जुलै रोजी महापालिकेवर व्यापारी व त्यांच्या कुटुंबियांसह विराट असा मोर्चा महापालिकेवर काढण्यात येणार असल्याचा इशारा माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिला आहे.\nगाळ्यासंदर्भातले शासन परिपत्रक स्थगित करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. पालिका आयुक्त आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने टप्याटप्याने आंदोलन करण्यात येत आहे, अशी माहिती नवी पेठ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक मुळीक यांनी दिली.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nवंचितांच्या हातांना गंध प���स्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nझेडपीच्या गुरुजींना आंतरराष्ट्रीय पुरस्कार\nकरकंब : सोलापूर जिल्हापरिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकास्थित 'नॅशनल जिओग्राफिक सोसायटी'च्या वतीने दिला जाणारा 'नॅशनल जिओग्राफिक...\n.. तरच थांबेल मानव आणि वन्यजीवांचा संघर्ष\nसोलापूर : सिमेंटचे जंगल वाढत असल्याने वन्यजीवांचा मूळ अधिवास संपत चालला आहे. अन्नाच्या शोधात माकड, लांडगा, बिबट्या यासह अन्य वन्यजीवांचा वावर...\nसोलापूर : राज्य सरकारने मेगा भरतीची घोषणा केल्यानंतर अपंग प्रमाणपत्रासाठी सुशिक्षित बेरोजगारांची धावपळ सुरु झाली आहे. परंतु, सरकारने अपंगत्वाचे...\nहुतात्मा बागेत 'इतिहास आणि आधुनिकतेचा' अनोखा संगम\nसोलापूर : भुईकोट किल्ल्याला कोणत्याही प्रकारचा धक्का न पोचविता या परिसराला आधुनिकतेची जोड देत येथील हुतात्मा बागेचा विकास करण्यात येत आहे. उजाड...\nस्क्रॅप बसमधील चेसीचा आकार 20 सेमीने कमी\nसोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाकडील 98 बसमधील चेसीज स्क्रॅप झाल्या आहेत. निकषापेक्षा सुमारे 20 सेंटिमीटरच्या कमी आकाराच्या या चेसीज असल्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/camera-flashes/cheap-sekonic+camera-flashes-price-list.html", "date_download": "2018-12-16T01:28:14Z", "digest": "sha1:I2AKH6HB2FQMAA7MASZD2ZBJB7UCLEPF", "length": 11647, "nlines": 248, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये सेकोणीक कॅमेरा फ्लॅशेस | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap सेकोणीक कॅमेरा फ्लॅशेस Indiaकिंमत\nस्वस्त सेकोणीक कॅमेरा फ्लॅशेस\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त कॅमेरा फ्लॅशेस India मध्ये Rs.14,000 येथे सुरू म्हणून 16 Dec 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. सेकोणीक L ४७८द्र लिटमास्टर प्रो फ्लॅश मीटर Rs. 33,677 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये सेकोणीक फ्लॅश लीगत आहे.\nकिंमत श्रेणी सेकोणीक कॅमेरा फ्लॅशेस < / strong>\n0 सेकोणीक कॅमेरा फ्लॅशेस रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 8,419. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.14,000 येथे आपल्याला सेकोणीक L ३९८या स्टुडिओ दिलूक्सने आई फ्लॅश मीटर उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 3 उत्पादने\nशीर्ष 10सेकोणीक कॅमेरा फ्लॅशेस\nसेकोणीक L ३९८या स्टुडिओ दिलूक्सने आई फ्लॅश मीटर\nसेकोणीक L 308 s फ्लॅशमते ब्लॅक\nसेकोणीक L ४७८द्र लिटमास्टर प्रो फ्लॅश मीटर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/img028/", "date_download": "2018-12-16T02:35:01Z", "digest": "sha1:JHO32FFZ3WOZ2KZIKIGVXVWROITOR7MA", "length": 9900, "nlines": 72, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "img028 - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nAuthor: टीम स्मार्ट महाराष्ट्र No Comments Share:\nटीम स्मार्ट महाराष्ट्र\tView all posts\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nभारत प��क तिसऱ्या युद्धात पकिस्तानची सपशेल शरणागती (१९७१) आणि बांग्लादेशची निर्मिती Related\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nमंत्रपुष्पांजली अर्थात राष्ट्रप्रार्थना: मराठी रूपांतर हर्षद माने हिंदू धर्मातील विचार भव्य आहेत हे हिंदू धर्माच्या कुठल्याही पुस्तकातून जाणवते. ते व्यापक आहेत, सार्वत्रिक आहेत आणि बहुतांशी कालातीत आहेतच पण त्यांचे दर्शन वैश्विक सुद्धा आहे. मात्र मंत्रपुष्पांजलीमधून हिंदू धर्मातील राजकीय विचारही किती प्रगल्भ होते हे समजून येते. राष्ट्र ही संकल्पना पाश्चिमात्य असल्याचे ज्यांचे म्हणणे आहे, त्यांनी मंत्रपुष्पांजली जरूर […]\nमाणूस एक समाजशील प्राणी आहे. माणसाचे मन अतिशय संवेदनशील आहे. म्हणून माणूस एक संवेदनशील समाजाभिमूख प्राणी आहे. हे समजून घेतले म्हणजे माणसाला श्रध्दा का आवश्यक असते हे समजते. एखाद्या उच्च ठिकाणी आपले मन वाहणे आवडते. तिथे कुणाशी स्पर्धा नसते मद मत्सर राग लोभ वासना तिथे राहत नाही. श्रद्धा माणसाच्या मनाला संतुलित ठेवते. भगवद्गीता सांगते सर्वधर्म […]\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nमहाविद्यालयाने केलेल्या संस्कारमुळे आम्ही यशस्वी झालो - दत्तराज छाजेड\nभारताच्या संविधानाच्या निर्मितीची कथा\nभारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील शेवटचे पान म्हणजे मध्ये १९४६ कॅबिनेट कमिशन नुसार झालेली घटना समितीची स्थापना आणि त्यांच्या प्रयत्नातून तयार झालेले संविधान. भारताचे संविधान एक पवित्र दस्तावेज. ज्या एका दस्तावेजाने, तेंव्हाच्या तेहतीस कोटींच्या आणि आजच्या सव्वाशे कोटींच्या भारताला बांधून ठेवले आहे एका घट्ट धाग्याने, विविधतेने नटलेल्या आणि वळणा-वळणावर वैविध्य असणाऱ्या आपल्या या अजस्त्र, विस्तीर्ण देशाचा गाडा यशस्वीपणे […]\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा मोफत डाऊनलोड करा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रखर बुद्धिवाद संविधानाचे त्यांनी केलेले उत्तुंग कार्य आपल्या सर्वांना माहित आहेच. पण कायदा, अर्थशास्त्र, राजकीय अर्थशास्त्र या विषयात त्यांनी केलेलं काम अतुलनीय आणि अजस्त्र आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळेस मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी त्यांनी केंद्र शासना���े नेमलेल्या समितीसमोर भाषण दिले होते. रुपया, त्याचे मूल्य या विषयवार त्यांचे संशोधन जगप्रसिद्ध आहे. कामगार चळवळीविषयी त्यांचे स्वतःचे विचार होते. हिंदू […]\n अर्थात प्रबोधनकारांचे शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यातील भाषण\nशिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ ला झाली आणि पहिली जाहीर सभा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दादरच्या शिवाजी पार्कवर ३० ऑक्टोबर १९६६ ला झाली. त्या मेळाव्यात प्रबोधनकारांचंही भाषण झालं. “आजपासून हा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण करीत आहे हे त्यांचे तेंव्हाचे प्रसिद्ध वाक्य होते. ” त्यांचे भाषण वाचून त्यांचा आक्रमकपणा, त्वेष आणि ज्वलंत महाराष्ट्रप्रेम दिसून येते. ‘प्रबोधनकारांचे ज्वलंत हिंदुत्व’ […]\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन पुस्तक अभ्यास परीक्षा: पहिले पुष्प: “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री”\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन घेत आहे साहित्यावर आधारित पुस्तक अभ्यास परीक्षा पहिले पुष्प: स.आ. जोगळेकर लिखित “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री” उत्तमोत्तम मराठी साहित्यावर विश्लेषणात्मक अभ्यास व्हावा ह्या उद्देशाने मराठी इंटरनॅशनल (मिओ) पुस्तक अभ्यास परीक्षा हा उपक्रम सुरु करीत आहे. हे पुस्तक परीक्षण नाही. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे एखादे पुस्तक परीक्षेला लावले जाते तत्सम ही पुस्तकावर आधारित परीक्षा आहे. फक्त ही परीक्षा […]\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/priyanka-chopra-and-her-mother-name-removed-from-bareilly-voters-117110900008_1.html", "date_download": "2018-12-16T02:26:23Z", "digest": "sha1:W5LMX7Q5Z326CWVJCNAIE5CBBWQRMEUP", "length": 8849, "nlines": 110, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "प्रियंका आणि तिच्या आईचे नाव मतदार यादीतून वगळले | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 15 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nप्रियंका आणि तिच्या आईचे नाव मतदार यादीतून वगळले\nअभिनेत्री प्रियंका चोपडा आणि तिची आई मधू चोपडा यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले आहे.\nयाबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, ही कारवाई एका व्यक्तीच्या तक्रारीनंतर करण्यात आली आहे. तक्रारीनुसार प्रियंकाचा परिवार गेल्या १७ वर्षांपासून या भागात फिरकलासुद्धा नाही. ते मुंबईत स्थायिक झाल्यानंतर त्यांनी जणूकाही हा परिसर कायमचा सोडला आहे. अशात त्या��ना या भागात मतदानाचा हक्क का द्यावा असा प्रश्न उपस्थित करीत या माय-लेकीचे नाव वगळण्याची तक्रार जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर या दोघींचे नाव यादीतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला.\nहिमाचल प्रदेश : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु\nनवा खुलासा : परीक्षा टाळण्यासाठी प्रद्युम्नची हत्या\nनोटबंदीचे यश सांगणारे भाजपचे व्हिडीओ प्रसिद्ध\nहिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकाच प्रचाराच्या तोफा थंडावल्या\nकिडनी विकू इच्छितो हा माणूस... जाणून घ्या कारण\nयावर अधिक वाचा :\nराम मंदिर झालेच पाहिजे मराठवाड्यात लातुरात हुंकार सभेत\nमागच्या सत्तर वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. ...\nकांद्याची आयात शेतकऱ्यांच्या मुळावर\nदुष्काळामुळे त्रासलेला शेतकरी कांद्याला मिळालेल्या तुटपंज्या भावामुळे दुहेरी कात्रीत ...\nखासदार पूनम महाजन यांनी आयआयटी मुंबईच्या बेटीक विभागाला ...\nखासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या दत्तकखेड्यांत कमी खर्चातील वैद्यकीयउपकरणांविषयी शिबीर ...\nविजय मल्ल्या प्रत्यार्पण : सीबीआय, ईडीचे पथक ब्रिटनला रवाना\nभारतीय बँकांचे 9 हजार कोटींहून जास्त रक्कम बुडवून फरार झालेला सम्राट विजय मल्ल्याच्या ...\nभारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...\nभारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...\nमुंबईत अतिवृष्टी (बघा फोटो)\nबाबा रामपालची दोन प्रकरणात सुटका\n'नायगावचा राजा' पाहताना भाविकांना मिळते शिर्डीचे भव्य दर्शन\nब्लू व्हेलचा आणखी एक बळी, पंख्याला लटकून केली आत्महत्या\nमी राम रहीमला घाबरत नाही : पिडीत महिला\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/nashik/four-convicts-nashik-municipal-corporation-were-convicted/", "date_download": "2018-12-16T02:44:39Z", "digest": "sha1:GU3AHIS5CKP6MNI4JN5KBAOAZ2Q2LHOH", "length": 30687, "nlines": 375, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Four Convicts In Nashik Municipal Corporation Were Convicted | नाशिक महापालिकेतील चौघा अधिका-यांवर दोषारोप सिद्ध | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १६ डिसेंबर २०१८\nसाने गुरुजी कथामाला चळवळीला समर्पण\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर���मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\n‘ऑनलाइन डेटिंग’ करताना जरा जपून... कुठे सेक्स रॅकेट तर कुठे फसवणुकीचे जाळे\nमुख्यमंत्र्यांची शिवसेनेला युतीसाठी पुन्हा हाक\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nउत्तर भारतीय महापंचायतचे अध्यक्ष विनय दुबे पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ता योगेंद्र तिवारीही पोलिसांच्या ताब्यात. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी दादरहून घेतले ताब्यात.\nपर्थ - अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला चौथा झटका, 51 धावांवर बाद\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - ���ुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nउत्तर भारतीय महापंचायतचे अध्यक्ष विनय दुबे पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ता योगेंद्र तिवारीही पोलिसांच्या ताब्यात. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी दादरहून घेतले ताब्यात.\nपर्थ - अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला चौथा झटका, 51 धावांवर बाद\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा ���ृत्यू झाल्याची घटना घडली.\nAll post in लाइव न्यूज़\nनाशिक महापालिकेतील चौघा अधिका-यांवर दोषारोप सिद्ध\nचौकशी पूर्ण : मुंढेंनी दिली चौकशीला चालना, संबंधितांना बजावल्या नोटीसा\nठळक मुद्देआयुक्त तुकाराम मुंढे यांनी दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या या चौकशांची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतर चौकशी अहवालात अनेक धक्कादायक बाबी समोरगेल्या दीड-दोन वर्षांपासून सुमारे ११ अधिकारी व कर्मचारी यांच्याविरूद्ध झालेल्या आरोपप्रकरणी चौकशी प्रलंबित होती\nनाशिक - महापालिकेत विविध प्रकरणांतील गैरव्यवहारांवरून चौकशीच्या फे-यात अडकलेल्या चौघा अधिका-यांवरील दोषारोप सिद्ध झाले असून चौकशी पूर्ण होऊन संबंधितांना दहा दिवसांत स्पष्टीकरण देण्यासंदर्भात अंतिम नोटीसा बजावल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या या चौकशांची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतर चौकशी अहवालात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचे समजते. त्यामुळे, चौघा अधिका-यांवर गंडांतर येऊ घातले आहे.\nमहापालिकेत गेल्या दीड-दोन वर्षांपासून सुमारे ११ अधिकारी व कर्मचारी यांच्याविरूद्ध झालेल्या आरोपप्रकरणी चौकशी प्रलंबित होती. या अकरा प्रकरणांची चौकशी करण्यासाठी एकच निवृत्त अधिकारी नियुक्त केलेला होता. तुकाराम मुंढे यांनी दि. ८ फेबु्रवारीला आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रशासनात साफसफाई मोहीम सुरू केली. काही अधिका-यांचे खातेपालट केले. त्यात, मुख्य लेखा परीक्षक महेश बच्छाव यांच्याकडे प्रशासनाचा अतिरिक्त कार्यभार सोपवितानाच दीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या चौकशांचा महिनाभराच्या आत निपटरा करण्याचेही आदेश दिले. त्यानुसार, गेल्या १५ दिवसांपासून चौकशांच्या फाईलींवर अभ्यास सुरू होता. त्यात, निलंबित उद्यान अधिक्षक गो. बा. पाटील, निवृत्त अधिक्षक अभियंता (यांत्रिकी) आर. के. पवार, अग्निशमन दलाचे प्रमुख अनिल महाजन आणि मायको दवाखान्यातील निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. हिरामण कोकणी यांच्यावरील दोषारोप सिद्ध झाल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. उद्यान अधिक्षक गो. बा. पाटील यांच्या कारकीर्दीत कोटेशन घोटाळा गाजला होता. विनानिविदा दरपत्रक मागवून वृक्षारो��णासह कारंजे दुरूस्तीचे कामे करण्यात आली. त्यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांच्याविरूद्ध आहे. याशिवाय, चौकशी अधिकारी चौकशीसाठी गेले असता त्यांना सुमारे ४५० हून अधिक संचिका गायब झाल्याचे निदर्शनास आले होते शिवाय पाटील यांनी चौकशीतही सहकार्य केले नसल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. गेडाम यांच्या कारकीर्दीत पाटील यांच्याविरूद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला होता. निवृत्त अधिक्षक अभियंता आर. के.पवार यांच्यावर खतप्रकल्पात अनावश्यक ६७ कोटी रुपयांच्या यंत्रखरेदीचा आरोप ठेवण्यात आला होता तर अग्निशमन दल प्रमुख अनिल महाजन यांच्याविरूद्ध ना हरकत दाखल्याविषयी शासनाचे परिपत्रक दडवून ठेवत वसुली केल्याचा आरोप आहे. निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. हिरामण कोकणी हे मायको दवाखान्यात कार्यरत असताना एका महिलेची रिक्षातच प्रसुती झालेली होती. त्यावेळी डॉ. कोकणी हे विनापरवानगी चार दिवस गैरहजर असल्याचे आढळून आले होते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n‘कालिदास’ हे पैसे कमवण्याचे साधन नव्हे\nनेत्रदान : नाशिक अग्निशामक दलाचे बंबचालक पोटिंदे यांचा मृत्यू\nस्मार्ट सिटीचे झुंजुमुंजु झाले...\nबेकायदेशीर बांधकामे नियमित करण्याची संधी\nखासगीकरणाचा घाट, रसिकांना त्रास\nबिटको रुग्णालयात रुग्णांचा ओघ सकाळीच\nअवैध धंद्याविरोधात विशेष मोहीम\nघरफोडी करणारी टोळी अटकेत\nबिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार\nगँगमनच्या सतर्कतेमुळे टळला रेल्वेचा अपघात\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nआधुनिक कचरापेटीच्या सहा सेन्सर चीप चोरीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/all?page=46", "date_download": "2018-12-16T00:41:19Z", "digest": "sha1:7LVLODFQSTKD66YXC2QEADBBL6BAJDYK", "length": 5418, "nlines": 154, "source_domain": "krushikranti.com", "title": "all - krushi kranti", "raw_content": "\nनाशिक औरंगाबाद रोड लगत उत्तम…\nनाशिक औरंगाबाद रोड निफाड नाशिक…\nअगरवूड ची शेती फायद्याची:…\nआता सेंद्रीय शेती करून मिळवा…\nऍग्री राईज क्रॉप कव्हर चे…\nबॅग पॅकिंग डीलरशिप देणे बाबत …\n1) शेती साठी मॅॅनेजर पाहिजे ७…\nजगदंबा द्राक्ष नर्सरी सर्व…\nउत्तम प्रतीचे मल्चिंग पेपर…\nनिर्मल नॅचुरल गांडुळ खत\nशेतीसाठी वर्दान असे गांडुळ खत…\nश्री ब्रह्म इंडस्ट्रीज …\nRhljbOZPwVA14 घुंटे शेत जमीन…\nशेती ही 7.50 एकर आहे. आणि पूर्णता लालमातीची जमीन आहे\nशेती ही 7.50 एकर आहे. आणि…\n2.5 एकर बागायती जमीन - Varvand दौंड विक्रीसाठी प्रति एकर 33 लाख - 82,50 लाख (निश्चित) 1. क्षेत्र: 2.5 एकर. 2.बागायती जमीन. एकच नाव 7/12 सह 3. शीर्षक साफ करा. 2 जमीन बाजू पासून 4 रोड प्रवेश. 5. 3 टप्पा प्रकाश जोडणी उपलब्ध. जमीन एका बाजूला 6 पाणी…\n2.5 एकर बागायती जमीन -…\nउत्तम प्रतीची पपई विक्रीसाठी उपलब्ध Good Quality Direct sale of Aggariclutr\nउत्तम प्रतीची पपई विक्रीसाठी…\nउत्तम प्रतीचे डांळीब विक्रीसाठी उपलब्ध भगवा झाडे - 800 कॅरेट - 700 मु पो गोरेगांव ता पारनेर जि अहमदनगर मो.8007133300 9921994994\nशेणखत विकणे आहे शेणखत विकणे आहे\nमाझ्या जवळच्या शेणखताचा मोठ्या प्रमाणात साठा विकणे आहे. ज्यांना हवा असेल त्याना पोच मिश्र (ट्रक/ट्रैक्टर).\nमाझ्या जवळच्या शेणखताचा मोठ्या…\nSangli 12-07-18 शेणखत विकणे आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%AE/", "date_download": "2018-12-16T01:29:33Z", "digest": "sha1:PIDGANJB25EQGRKH2BMOWAVA3BZ6TPEP", "length": 6288, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#फोटो : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#फोटो : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव\nपुणे – त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त येथील श्री महालक्ष्मी मंदिरात गुरुवारी दीपोत्सव साजरा करण्यात आला. तसेच श्री पाताळेश्वर मंदिर सेवा समितीतर्फे श्री पाताळेश्वर लेणी व मंदिरामध्येदेखील दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. लेण्यांमध्ये १० हजारांहून अधिक पणत्या प्रजवळीत करण्यात आल्या. यात शाळकरी मुलांसह युवकांनीही सहभाग घेतला.\nतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या १२६ व्या वर्षानिमित्त आणि त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये सुमारे २५ हजार पणत्यांचा आकर्षक दीपोत्सव साजरा करण्यात आला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपाण्याच्या टाक्‍यांना कलात्मकतेचा साज\nअंतरंगमधून उलगडली आठवणींची शब्द मैफील\nपुणे मेट्रोचा विस्तृत आराखडा सादर\n‘मुद्रांक’ची 25 टक्‍के रक्‍कम मिळणार पीएमआरडीएला\nएमपीएससी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास अडचण\nकेंद्रीय पथकाकडून पोषण आहाराच्या तपासणीला गती\nउच्च शिक्षण विभागाचे सरते वर्ष विविध ‘निर्णयांचे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://patrakarsangh.com/index.php/2012-04-11-08-21-06", "date_download": "2018-12-16T02:29:36Z", "digest": "sha1:73OSWUQRK4A7W6TNBDWV2JVXAOGQNAHU", "length": 5642, "nlines": 107, "source_domain": "patrakarsangh.com", "title": "कॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्कार - patrakarsangh.com", "raw_content": "\nकार्यकारी मंडळ व विश्वस्त\nप्रकाशने आणि दर्पण अंक\nपत्रकार संघातर्फे प्रकाशित पुस्तके\nदर्पण अंकातील लेखांची सूची\nसंस्थेची वास्तु पुनर्रचना (नियोजीत)\nमुख्यपान कॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्कार\nमुंबई मराठी पत्रकार संघ\nमराठी पत्रकारिता इतिहासाचे टप्पे\nपत्रकार संघ इतिहास आणि परंपरा\nपत्रकार संघ अध्यक्ष परंपरा\nपत्रकार संघ विश्वस्त परंपरा\nपत्रकारिता अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण\nपत्रकार परिषद व कार्यक्रमांसाठी सभागृह\nसंपर्क व संकीर्ण माहिती\nकॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्कार\nकॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्कार\nपुरस्काराचे स्वरुप : समृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ\nनिकष : कामगार, झोपडपट्टीवासी, भाडेकरु, घरदुरुस्ती व दलितोद्धार या विषयावरील लिखाणाबद्दल दिला जाणारा पुरस्कार\nकॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्कार विजेते\nश्री. शरद चव्हाण ( कुणाल )\nआप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार\nगो. भा. गुजर स्मृती पुरस्कार\nअनंत हरि गद्रे पुरस्कार\nरमेश रायकर - बोस पुरस्कार\nतोलाराम कुकरेजा वृत्तछायाचित्र पुरस्कार\nकॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्कार\nकु. कै. मनिषा भावे पुरस्कार\nविद्याधर गोखले : ललित लेखन पुरस्कार\nरमेश भोगटे पुरस्कार : राजकीय बातम्या\nसा. कोकण वैभव पुरस्कार\nतुकाराम कोकजे स्मृती पुरस्कार\nपद्मश्री युमनाताई खाडिलकर पुरस्कार\nमनोहर देवधर स्मृती पुरस्कार\nकवीवर्य प्रा. भालचंद्र खांडेकर स्मृती पुरस्कार\nश्री अधिक शिरोडकर पुरस्कार\nआचार्य अत्रे पुरस्कार सन्मानित\nपद्मश्री डॉ. ग. गो. जाधव सन्मान पुरस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%9F-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9A/", "date_download": "2018-12-16T01:57:03Z", "digest": "sha1:XU7JREIAZB7BR5WWCY3ZG4PYBFOPKCZY", "length": 18049, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाकिस्तानचे शेपूट वाकडेच (अग्रलेख) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपाकिस्तानचे शेपूट वाकडेच (अग्रलेख)\n“सर्जिकल स्ट्राईक’नंतर पाकिस्तान योग्य धडा घेईल असे वाटत होते. पण “पाकी कुत्र्याचे शेपूट कोणत्याही नळीत घातले तरी वाकडेच राहणार’ असल्याचे संकेत मिळत असल्याने भारतालाही आ��ा तयार रहावे लागणार आहे. सीमा सुरक्षा दलाचे जवान आणि पोलिसांच्या अमानुष हत्त्येचा बदला घेण्यासाठी भारताने काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा पाकिस्तानविरुद्ध सीमापार जोरदार कारवाई केल्याचे संकेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह दिले असले तरी ते पुरेसे नाही.\nपरराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्‍त राष्ट्रांच्या महासभेत दहशतवादाच्या मुद्यावरुन फटकारल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे आणि “भारताने काही दु:साहस केल्यास अणुबॉंबचा वापर करण्याचा’ इशाराही दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानात सत्ताबदल झाला असला तरीही पाकिस्तानचे शेपूट वाकडेच राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. शांततेसाठी चर्चा करण्याऐवजी भारत राजकारणाला पसंती देत असल्याच्या उलट्या बोंबा पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी मारल्या आहेत. काश्‍मीरचा मुद्दादेखील यावेळी त्यांनी उपस्थित केला असल्याने “पाकिस्तानला भारताबरोबर शांततेचे संबंध नकोच आहेत,’ हे पुन्हा एकदा उघड झाले आहे.\nसंयुक्त राष्ट्र महासभेमध्ये स्वराज यांनी अपेक्षेप्रमाणे दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानच्या भूमिकेवर सडकून टीका केली. “पाकिस्तान हा असा शेजारी देश आहे, की ज्याने दहशतवाद पसरवण्याबरोबरच त्याला नाकारण्याचेही कसब मिळवले आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी नंदनवन असून 26/11 च्या हल्ल्यातील मास्टरमाईंड उजळ माथ्याने हिंडत आहे’, असा शब्दांत स्वराज यांनी पाकिस्तानला फटकारले आणि “पाकिस्तानवर कारवाई करण्यासाठी जागतिक सहकार्या’ची अपेक्षाही व्यक्‍त केली. या भाषणाला उत्तर देताना पाकिस्तानने थोडाफार तरी विवेक दाखवावा, अशी अपेक्षा होती. पण अणुबॉंबच्या वापराची धमकी देऊन शाह महमूद कुरेशी यांनी आपला बालिशपणा दाखवून दिला आहे.\nआयएसआय आणि दहशतवादी संघटनांच्या हातचे बाहुले बनलेल्या पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांना भारतावर विखारी टीका करावीच लागते. अशा वेळी जागतिक शांततेसाठी स्थापन झालेल्या “युएन’च्या व्यासपीठावर बोलताना “भारतावर अणुबॉंब टाकण्याची धमकी’ देतानाही त्यांना काहीही वाटत नाही. “पाकिस्तानी करवायांमुळेच भारताला चर्चेचा मार्ग स्वीकारता येत नाही’, असा आरोप करूनही पाकिस्तानने उत्तर दिले नाही. त्यांच्याकडे उत्तरच नव्हते. प्रत्येक वे���ी पाकिस्तानमुळेच शांततेसाठीची चर्चा रद्द करण्यात आली आहे. पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इमरान खान यांनी भारतासमोर\nचर्चेसाठी प्रस्ताव ठेवला होता. भारतही या चर्चेला तयार होता. मात्र, पाकिस्तानने भारताच्या तीन जवानांचे अपहरण करून एकाची हत्या केली. यामुळे, चर्चेसाठी भारताने पाकिस्तानला नकार दिल्याचे सुषमा स्वराज यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले. पण त्यालाही पाकिस्तानकडे उत्तर नव्हते. पाकिस्तान भारतासमवेत सर्व मुद्यांवर चर्चा करण्यास इच्छुक होता.\n“शांतता आणि दहशतवाद एकाचवेळी नांदू शकत नाहीत,’ ही गोष्ट पाकिस्तानने समजून घेण्याची गरज आहे. पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी भारताने आजवर अनेकवेळा प्रयत्न केले आहेत. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या कार्यकाळात “लाहोरची बसयात्रा’ केली होती. पण त्यावेळी पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी केलेल्या सहकार्याच्या कराराची शाई वाळण्याच्या आत पाकिस्तानने कारगिल येथे घुसखोरी केली आणि भारतावर युद्ध लादले होते. आताही परिस्थितीत काही फरक पडलेला नाही. कारण पाकिस्तानात जरी सत्ताबदल झाला असला तरी भारताबाबतच्या धोरणात बदल झालेला नाही. इमरान खान यांच्या हातात सध्या पाकिस्तानची सत्ता असली, तरी ते “लष्कराचे एक बाहुले’ म्हणूनच काम करीत आहेत, हे दिसून येत आहे. खरे तर गेल्यावेळी इमरान खान यांनी निवडणुकांवर बहिष्कार घातला होता.\nमात्र यावेळी अगदी सुरुवातीपासून ते यश मिळवतील, असे वातावरण तयार करण्यात आले होते. इमरान खान यांचा उल्लेख प्रसारमाध्यमांनी यावेळेस “लाडला’ असा केला होता. पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तहेर संघटना असलेल्या आयएसआयचा वरदहस्त लाभलेल्याचा उल्लेख पाकिस्तानी माध्यमांमध्ये अशा प्रकारे “लाडला’ असा केला जातो. इमरान यांनी त्यांच्या उदारमतवादी इस्लामच्या धोरणात बदल करून कट्टरवादाकडे प्रवास सुरू केला होता; म्हणूनच लष्कराने त्यांना पाठिंबा दिला होता. गेल्या काही वर्षांमध्ये लष्कराबरोबरच विविध दहशतवादी संघटनांसोबत आणि त्यांच्या नेत्यांसोबत असलेली इमरान यांची जवळीकही वाढली होती. पाकिस्तानात केवळ “लष्कराला जे हवे तेच घडते,’ हा आजवरचा इतिहास आहे. मूलतत्त्ववादाच्या दिशेने सुरू झालेला इमरान खान यांचा प्रवास हा भारतासाठी अडचणीचाच असणार होताच. त्याप्रमाणेच सर्व काही घडत आहे. निवडणुका जिंकल्यानंतर इमरान खान म्हणाले होते की, “भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी भारताने एक पाऊल पुढे टाकले तर मी दोन पावले पुढे टाकेन.\n‘ पण याच सरकारचा एक मंत्री जर भारतावर अणुबॉंब टाकण्याची भाषा करीत असेल तर परिस्थिती सुधारणार तर कशी पाकिस्तानातील ही नवी राजवट म्हणजे कठपुतळीचा प्रयोगच ठरत आहे. त्यामुळे भारताला आता आपल्याही धोरणात बदल करण्याची गरज आहे.पाकिस्तानबरोबर चर्चा न करणे हा एक भाग असला तरी पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत धडा शिकवण्यासाठी रणनीती आखावी लागणार आहे. “सर्जिकल स्ट्राईक’नंतर पाकिस्तान योग्य धडा घेईल असे वाटत होते. पण “पाकी कुत्र्याचे शेपूट कोणत्याही नळीत घातले तरी वाकडेच राहणार’ असल्याचे संकेत मिळत असल्याने भारतालाही आता तयार रहावे लागणार आहे. सीमा सुरक्षा दलाचे जवान आणि पोलिसांच्या अमानुष हत्त्येचा बदला घेण्यासाठी भारताने काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा पाकिस्तानविरुद्ध सीमापार जोरदार कारवाई केल्याचे संकेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह दिले असले तरी ते पुरेसे नाही. जागतिक व्यासपीठावर पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडण्यासाठी अधिक मुत्सद्दीपणा दाखवण्याची गरज आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleइंडोनेशियातील बळींचा आकडा 832 वर\nNext articleडकवर्थ लुईस आणि इतर नियमांच्या आचारसंहितेमध्ये बदल\nप्रेरणा: मुलीच्या स्मरणार्थ मुलींसाठी निःशुल्क बससेवा\nकलंदर : हल्कासा झटका जोर से लगे\nअबाऊट टर्न : “अन्नदाता’\nसाहित्यविश्‍व : सुनीता देशपांडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/maharashtra/third-day-election-drama-today/", "date_download": "2018-12-16T02:45:07Z", "digest": "sha1:4KQFLPILSZHJVLJ7K3JDJ4SVKUUP3WPF", "length": 28540, "nlines": 383, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Third Day Of Election Drama Today | निवडणूक नाट्याची आज तिसरी घंटा | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १६ डिसेंबर २०१८\nसाने गुरुजी कथामाला चळवळीला समर्पण\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या ��्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\n‘ऑनलाइन डेटिंग’ करताना जरा जपून... कुठे सेक्स रॅकेट तर कुठे फसवणुकीचे जाळे\nमुख्यमंत्र्यांची शिवसेनेला युतीसाठी पुन्हा हाक\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nउत्तर भारतीय महापंचायतचे अध्यक्ष विनय दुबे पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ता योगेंद्र तिवारीही पोलिसांच्या ताब्यात. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी दादरहून घेतले ताब्यात.\nपर्थ - अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला चौथा झटका, 51 धावांवर बाद\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्यु���र आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nउत्तर भारतीय महापंचायतचे अध्यक्ष विनय दुबे पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ता योगेंद्र तिवारीही पोलिसांच्या ताब्यात. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी दादरहून घेतले ताब्यात.\nपर्थ - अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला चौथा झटका, 51 धावांवर बाद\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nAll post in लाइव न्यूज़\nनिवडणूक नाट्याची आज तिसरी घंटा\nनिवडणूक नाट्याची आज तिसरी घंटा\nगेले काही महिने नाट्यसृष्टीत रंगलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्���ा निवडणूक नाट्याची तिसरी घंटा आज संध्याकाळी वाजणार आहे. सध्या गाजत असलेल्या नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा संपूर्ण अधिकृत निकाल आज (दि. ७ मार्च) जाहीर होणार आहे.\nनिवडणूक नाट्याची आज तिसरी घंटा\nमुंबई - गेले काही महिने नाट्यसृष्टीत रंगलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणूक नाट्याची तिसरी घंटा आज संध्याकाळी वाजणार आहे. सध्या गाजत असलेल्या नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा संपूर्ण अधिकृत निकाल आज (दि. ७ मार्च)\nजाहीर होणार आहे. मुंबईसह राज्यातल्या इतर ठिकाणचे निकालही या वेळी घोषित करण्यात येतील. त्यामुळे बहुचर्चित निवडणुकीत\nकोणाची सरशी होणार, यावरचाही पडदा उघडला जाणार आहे. मुंबई मध्यवर्ती, मुंबई उपनगर, नागपूर, अकोला, वाशीम, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, बेळगाव या ठिकाणी झालेल्या नाट्य परिषदेच्या निवडणुकीचे अधिकृत निकाल आज हाती येतील. मुंबई\nमध्यवर्ती विभागात एकूण ११ जागा असून, मुंबई उपनगरात ५ जागा आहेत. या निवडणुकीत नाट्य परिषदेचे माजी अध्यक्ष मोहन जोशी\nयांना निवडणूक लढविता आली नसली, तरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सक्रिय ‘मोहन जोशी पॅनल’ आणि प्रसाद कांबळी व सहका-यांचे ‘आपलं पॅनल’ यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यांच्याबरोबरच मुंबई उपनगरात सक्रिय असलेले ‘नटराज पॅनल’ आणि काही अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीत रंगत आणली होती.\nनाट्य परिषदेचे प्रमुख निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी हे निवडणुकीचा अधिकृत निकाल नाट्य परिषदेच्या मुंबई मध्यवर्ती\nकार्यालयात घोषित करणार आहेत. मुंबईसह इतर जिल्ह्यांतील निवडणुकीचे निकाल काय लागतात, यावर नाट्य परिषदेवर कुणाचा अंकुश राहणार हे नक्की होणार आहे. निकालानंतर काही दिवसांतच नवनिर्वाचित सदस्यांची बैठक होऊन पुढची\nपावले उचलली जातील. त्यानंतरच नाट्य परिषदेच्या भावी अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते ते ठरणार आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nराज्यात ३३ हजार अपघातात ११ हजार ७९६ जणांचा मृत्यू, सर्वाधिक मुंबईत\nराज्यात ‘महा हाउसिंग’ बांधणार पाच लाख घरे\nमाहिती अधिकार आता अधिक पारदर्शी\nकांदा दर घसरणीवर थेट अनुदानाचा उतारा\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 14 डिसेंबर\nआमदार राहात आहेत धोकादायक ‘मनोरा’मध्ये\nराज्यात एक कोटीहून अधिक पशुधन दुष्काळाने बाधित\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 15 डिसेंबर\nमाझी कृषी योजना : बियाणे व लागवड साहित्य योजना\nवर्गवारी होईना ‘अपडेट’; मराठा विद्यार्थी त्रस्त\nनोटाबंदीपासून ५०० कामगार वेतनाविना; नवी मुंबईतील द शर्ट कंपनीतील प्रकार\nधनगर आरक्षासाठी मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला जाणार\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसा��ीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nआधुनिक कचरापेटीच्या सहा सेन्सर चीप चोरीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/india-most-dangerous-country-women-126348", "date_download": "2018-12-16T01:31:39Z", "digest": "sha1:VH4EPNOPIMP3WXW5MCQRB24UZSJHJGZZ", "length": 12837, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "India Most Dangerous Country For Women महिलांसाठी भारत सर्वांत धोकादायक देश | eSakal", "raw_content": "\nमहिलांसाठी भारत सर्वांत धोकादायक देश\nमंगळवार, 26 जून 2018\nभारत हा महिलांसाठी सर्वाधिक असुरक्षित देश आहे, असा अहवाल थॉमसन रॉयटर्स फांउडेशन या संस्थेने नुकताच प्रसिद्ध केला आहे. या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार भारत हा बलात्कार, महिलांवर अत्याचार, महिलांचे शोषण या सर्व प्रकारात अग्रस्थानी आहे.\nलंडन : भारत हा महिलांसाठी सर्वाधिक धोकादायक देश आहे, असा अहवाल थॉमसन रॉयटर्स फांउडेशन या संस्थेने नुकताच प्रसिद्ध केला आहे. या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार भारत हा बलात्कार, महिलांवर अत्याचार, महिलांचे शोषण यामध्ये अग्रस्थानी आहे.\nया संस्थेच्या सर्वेक्षणानुसार भारत हा महिलांसाठी युद्धग्रस्त सीरीया आणि अफगानिस्तानपेक्षाही असुरक्षित देश आहे. 550 विशेषज्ञांच्या टीमने हे सर्वेक्षण केलेले आहे. या यादीत अमेरिकाचाही समावेश करण्यात आला असून यामध्ये अमेरिकेचा तिसरा क्रमांक आहे.\n2011 मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार अफगानिस्तान, कॉन्गो, पाकिस्तान, भारत आणि सोमालिया हे देश सर्वांत असुरक्षित मानले गेले होते. परंतु, यावर्षी भारतातील महिलांचे वाढलेले प्रश्न पाहून यावेळी भारताला सर्वांत असुरक्षित देश असल्याचे या संस्थेच्या अहवालात म्हटले आहे.\nभारत मानव तस्करी करण्यात आणि महिलांना सेक्स व्यवसायासाठी परावृत्त करण्यात अव्वल आहे, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे. महिला आणि बाल विकास मंत्रालयाने या सर्वेच्या अहवालावर बोलण्यास नकार दिला आहे.\nया अहवालानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. त्यांनी केलेल्या ट्वि���मध्ये म्हटले आहे की, मोदी आपल्या घराच्या बागेतील योगा करतानाचे चित्रिकरण करण्यात व्यस्त आहेत. इथे देश महिला असुरक्षिततेच्या बाबतीत अव्वल आहे, ही गोष्ट देशासाठी लाजिरवाणी आहे.\nदेश बदल रहा है... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे....\nअर्थ आणि 'अनर्थ' (भरत फाटक)\nरिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकार आमनेसामने आल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. ऊर्जित पटेल यांनी गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकूणच या दोन...\nआपण एखादा साधासुधा समज हेच सत्य मानतो. इतकंच नव्हे, तर अनेकदा हा आपला साधा समज हे सत्य नाहीच, तर एक आभास असं कोणी सिद्ध करून दाखवलं, तर आपल्याला त्या...\nप्रवास एका ध्यासाचा (सतीश व्यास)\n\"गानतपस्वी पंडित सी. आर. व्यास यांच्याकडून संगीताचा वारसा मला मिळाला. मात्र, एका विशिष्ट वयात संतूरच्या सुरांनी मोहिनी घातली आणि त्याचा ध्यासच लागला...\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\n''विज्ञान संवाद वाढवायला हवा'' : खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन\nपुणे : \"अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/esakal-news-sakal-news-maratha-kranti-morcha-mumbai-65290", "date_download": "2018-12-16T01:39:10Z", "digest": "sha1:Q5MJHF5MLMQKCYDR6O2WK4CHRJQQL2A7", "length": 11528, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal news sakal news maratha kranti morcha mumbai मराठा क्रांती मोर्चासाठी मुंबईकडे कूच...(व्हिडीओ) | eSakal", "raw_content": "\nमराठा क्रांती मोर्चासाठी मुंबईकडे कूच...(व्हिडीओ)\nमंग���वार, 8 ऑगस्ट 2017\nमुंबईतील मोर्चासाठी वाहने रवाना\nकोल्हापूर - मुंबईत होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चासाठी कोल्हापूरहून मराठा समाजाचे बांधव मुंबईकडे मोठ्या संख्येने रवाना झाले आहेत. (व्हिडिओ - निवास चौगले)\nमुंबईतील मोर्चासाठी वाहने रवाना\nकोल्हापूर - मुंबईत होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चासाठी कोल्हापूरहून मराठा समाजाचे बांधव मुंबईकडे मोठ्या संख्येने रवाना झाले आहेत. (व्हिडिओ - निवास चौगले)\nमुंबई- मराठा क्रांती मोर्चासाठी अत्यंत भव्यदिव्य स्टेज बांधन्याची तयारी जोरात चालू आहे. उदया आझाद मैदान,मुंबई येथे ऐतिहासिक मोर्चा होणार असून संपूर्ण राज्यातून तसेच गोवा,बेळगांव येथूनही मोठ्या प्रमाणावर लोक येणार आहेत.\nआझाद मैदानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त\nमुंबई : मुंबईत उद्या (बुधवार) होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानाबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मोर्चाला लाखो नागरिक येण्याची शक्यता आहे. (व्हिडिओ - प्रवीण काजरोळकर)\nअाम्ही निघालाेय...तुम्ही येताय ना...\nसातारा - मराठा माेर्चासाठी काेल्हापूरहून मुंबईकडे जाताना मराठा बांधवांनी सातारा येथे जय भवानी जय शिवाजी, एक मराठा लाख मराठा घाेषणांनी राष्ट्रीय महामार्ग दणाणून साेडला. (प्रमाेद इंगळे, सातारा)\nयू-ट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थी स्वावलंबी\nपुणे : शिक्षणाबरोबरच कलेची आवड जोपासत महिन्यातील 10 ते 12 दिवस काम करून शहरातील दोन तरुण \"यू-ट्यूब'च्या माध्यमातून 15 ते 20 हजार रुपये कमावत...\nमेगासीटीतील दुरावस्थेमुळे रहिवाशी त्रस्त\nपुणे : पौडफाटा येथे असलेल्या मेगासीटी प्रकल्पातील पाणीपुरवठा गेले पंधरा दिवस विस्कळीत झाला असून पुरेसं पाणी मिळत नसल्याने...\n'सिंहगड'च्या प्राध्यापकाने दिला जीवन संपवण्याचा इशारा\nपुणे : सिंहगड आरएमडी स्कूल ऑफ इंजीनियरिंगमध्ये वर्षानुवर्ष काम करूनही वेतन न मिळाल्याने वैफल्यग्रस्त प्राध्यापकाने आता जीवन संपविण्याचा इशारा दिला...\nधायरी रस्त्यावर अपघाताची शक्यता\nधायरी : धायरी रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम 6 महिन्यांपुर्वी झाले आहे. 'पी अॅन्ड टी'च्या बॉक्समुळे अडथळा होत असल्यामुळे दुर्घटनेची शक्यता...\nसर्जिकल सोसायटीतर्फे डॉ. लोहोकरे यांचा सन्मान\nमंचर (पुणे) : येथील सिद्धकला हॉस्पिटलमध्ये गेल्या सहा महिन्यांत डॉ. नरेंद्र लोहोकरे यांनी दुर्बिणीद्वारे व्रणविरहित थायरॉईड ग्रंथींच्या 11...\nपुणे : डहाणूकर कॉलनी येथील मुख्य चौकात डिव्हायडरमुळे रोज वाहतूक कोंडी होते. परंतु बेशिस्त वाहनचालकांमुळे अडचणीत अजुनच वाढ झाली आहे. येथे पोलिस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://sharadjoshi.in/taxonomy/term/69", "date_download": "2018-12-16T01:41:21Z", "digest": "sha1:HNMETTLKJFABA2F3TI6GG6BLQ5RZV45L", "length": 3566, "nlines": 106, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "चांदवड महिला अधिवेशन | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\nसंपादक यांनी गुरू, 21/06/2012 - 21:26 ह्यावेळी प्रकाशित केले.\nशेतकरी महिला अधिवेशन : ९, १० नोव्हेंबर १९८६\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about चांदवड महिला अधिवेशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/conspiracy-theories/", "date_download": "2018-12-16T02:27:44Z", "digest": "sha1:V7ZK7W5M4CM5GGFGQJQL5IQM3NOMOLC7", "length": 6345, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Conspiracy Theories Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nनेताजींचा मृत्यु ते मानवाचं चंद्रावरील पाउल: सत्याला आव्हान देणाऱ्या धक्कादायक “कॉन्स्पिरेसी थेअरीज”\nह्या पत्रावरून असं दिसून येतं की, मदर टेरेसा ह्या ५० वर्षाआधीच देवावरून आपला विश्वास गमावून बसल्या होत्या.\nस्कुल चले हम : आमच्या क्रिकेटवीरांना साध्या साध्या गोष्टी पुन्हा शिकवण्याची गरज आहे\nप्रेमाच्या गुरफटलेल्या बंधांवर भाष्य करणारा गुलझारचा ‘इजाजत’\nपानिपत मागचं एक कारण – सदाशिवराव भाऊंचा कुंजपुरावरील हल्ला\nसैन्यात रुजू होणाऱ्या ह्या ‘कॅप्टन’च्या आईच्या अश्रूंमागचं कारण अंगावर रोमांच उभं करणारं आहे\nमराठ्यांनी एकेकाळी भगवा फडकवलेला हा किल्ला आज ���ाकिस्तानात आहे…\nफक्त अलाहाबाद आणि फैजाबादच नव्हे, भारतातल्या या १० शहरांची नावे याआधी बदलली गेलीत\nअर्णबचे रिपब्लिक – विश्वासार्हतेच्या कसोटीत उत्तीर्ण होईल\nमुलींची पहिली मासिक पाळी येथे “साजरी” केली जाते…\nएमबीए चा फुगा फुटला, केवळ ७ % विद्यार्थ्यांनाच नोकऱ्या\nमल्ल्या आणि मोदी सारखे आर्थिक गुन्हे करणारे ‘इंग्लंड’ मध्येच का पलायन करतात\n‘ओखी’ चक्रीवादळाचं नाव कसं पडलं\nकार्टून कॅरेक्टर्स मागचा ‘खरा’ आवाज\nहे आहेत भारतातील सर्वात खतरनाक रस्ते\nपूर्वीचे लोक वजन कमी करण्यासाठी जे विचित्र उपाय करायचे ते वाचून थक्क व्हायला होतं\n एक अशी इमारत ज्यात संपूर्ण शहर वसतं \nकाश्मीरला पाकिस्तानच्या तावडीतून वाचवणाऱ्या राजेंद्रसिंहांची अव्यक्त कथा\nतेव्हा त्यांच्याकडे घरभाडे देण्यासाठी पैसे नव्हते : आज ते ३० अब्ज डॉलरच्या कंपनीचे मालक आहेत.\nसमस्त पुरुष वर्गाचा कलेजा खल्लास करणाऱ्या वंडर वूमनबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी\n“मी तुला चांगला मित्र समजते रे” : हे काही मुलांचं नशीबच का असतं कुठे चुका होतात\nजाणून घ्या संरक्षण खात्यातील अधिकारी वेगवेगळ्या प्रकारे सॅल्युट का करतात\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.online.majhisite.com/responsibility.html", "date_download": "2018-12-16T02:16:09Z", "digest": "sha1:VL7JUEV66MUNGEZN272KEC5AVR3MUFNW", "length": 6780, "nlines": 12, "source_domain": "www.online.majhisite.com", "title": "Online Website Development Course", "raw_content": "\nआपल्या जवळपास जेथे कुठे अथवा कोणत्याही कॉम्प्युटर इन्स्टीट्यूट मध्ये संकेतस्थळ बनविण्याचा म्हणजेच 'वेबसाइट डिझाईनिंगचा' कोर्स शिकविला जास्त असेल तेथे खाली दिलेले फक्त तीन साधे प्रश्न विचार आणि मगच ठरावा की हा 'संकेतस्थळ बनविण्याचा ऑनलाईन कोर्स' करायचा की नाही.\n१. इंग्रजी सोबत मराठी तसेच इतर भाषेमध्ये वेबसाइट बनवायला हे शिकविणार का\n२. वेबसाइटचे नाव आणि जागा कुठून विकत घ्यायची आणि मोफत कुठे मिळेल हे शिकविणार का\n३. सर्वात महत्वाचे म्हणजे आपली वेबसाइट जगभर लाइव्ह कशी करावी हे शिकविणार का\nवरील तीन प्रश्नांपेक्षाही साधा प्रश्न म्हणजे जी व्यक्ती आपणास वेबसाइट बनवायला शिकविणार आहे. त्याची स्वतःची अथवा त्याने स्वतः एकतरी वेबसाइट बनविली आहे का\nआपणास हवा असलेला कोणताही कोर्स कोणत्याही चांगल्या ठिकाणी करावा, ��रंतु कोणताही कोर्स करण्यापूर्वी त्या कोर्स बद्दलची पुरेशी माहिती विचारणे ही शिकणार्‍याची जबाबदारी आहे.\nआपली ओळख निर्माण करण्यासाठी आपण एखादे चांगले काम करणे आवश्यक आहे, जे सर्वांना शक्य होत नाही. इंटरनेटवर ई-मेल, फेसबूक आणि ऑर्कुट वापरुन आपण आपली ओळख निर्माण करु शकत नाही. परंतू जर आपणास जर वेबसाइट बनविता येत असेल तर नक्कीच आपण इंटरनेटच्या विश्वात आपली ओळख निर्माण करु शकता. याचे उदाहरण म्हणजे इंटरनेटवर इंग्रजी भाषेमध्ये सर्वच विषयावरील वेबसाइट आपल्याला पहायला मिळू शकतात. गूगलमध्ये आपल्याला हव्या त्या विषयावरील सर्च केल्यास आपल्याला त्या विषयावरील वेबसाइट सापडेल. परंतू मराठीमध्ये अजूनही ९५% विषयांवरील वेबसाइट बनलेल्या नाहीत. ज्याकाही वेबसाइट मराठी बनलेल्या आहेत त्यातील बहूतेक करमणूकीच्या आहेत. याचाच अर्थ आपण जर एखादा निराळा विषय घेऊन बनविलेली वेबसाइट ही मराठीच्या इंटरनेटच्या इतिहासातील पहिली वेबसाइट असेल.\nदुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की सध्या सर्वच क्षेत्रामध्ये जाहिरातीसाठी वेबसाइटची आवश्यकता भासत आहे. तसेच सर्वच कॉम्प्युटर क्लासेसमध्ये वेबसाइट डिझाईनिंगचा कोर्स शिकविला जात असला तरी प्रत्यक्षात मराठी वेबसाइट बनविण्यापासून ते वेबसाइट सर्व्हरवर अपलोड करे पर्यंतच्या काही आवश्यक सोप्प्या गोष्टी देखिल शिकविल्या जात नाहीत. त्यामूळे वेबसाइट डिझाईनिंगचा कोर्स करुन देखिल बर्‍याच वेळेस त्या कोर्स केलेल्या व्यक्तीने स्वतः एकही वेबसाइट बनविली नसते. परंतू जर आपणास वेबसाइट बनविण्यासोबत इतर भाषांमधिल वेबसाइट बनविणे व त्यामध्ये आवश्यक ते उपयोगी गोष्टी वापरण्यासोबत ती सर्व्हरवर अपलोड करुन इतरांना आपल्या वेबसाइटचा पत्ता देण्यापर्यंत सर्व गोष्टी माहित असल्यास आपण आपली वेबसाइट बनविण्यासोबत इतरांची वेबसाइटची कामे देखिल घेवू शकता आणि आपला व्यवसाय करु शकता.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखिव आहेत. यावरील माहिती कोठेही वापरण्यापूर्वी परवानगीची आवश्यकता आहे.\nसंपर्क : सचिन पिळणकर - ६१७, सत्यविजय सोसायटी, हातिसकर मार्ग, जूनी प्रभादेवी, मुंबई - ४०००२५. मो. ०९८९२२४१४३३ दू. २४३६४०६५", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/loanwaiver-crop-insurance-money-128120", "date_download": "2018-12-16T01:25:28Z", "digest": "sha1:AL2BFPXASSMSLZCMYMRTZUWAG46QZG4V", "length": 17163, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "loanwaiver crop insurance money कर्जमाफी दूरच... पीकविम्याचे पैसेही खाल्ले! | eSakal", "raw_content": "\nकर्जमाफी दूरच... पीकविम्याचे पैसेही खाल्ले\nबुधवार, 4 जुलै 2018\nऔरंगाबाद - सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांवर उपकार केल्याचा डंका राज्यभर वाजविण्यात आला. त्यानंतर केवळ शहरातच नव्हे, तर गावोगावी ठिकठिकाणी पोस्टरबाजी झाली. मात्र, याचा असंख्य शेतकऱ्यांना लाभच मिळाला नसल्याचे चित्र समोर येत आहे. एकीकडे कर्जमाफी झाल्याचे सांगायचे अन्‌ दुसरीकडे पीकविम्याचे मिळणारे पैसेच कर्जात कपात झाले म्हणायचे, असा गोरखधंदा बॅंकांनी चालविला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्‍त होत आहे.\nऔरंगाबाद - सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांवर उपकार केल्याचा डंका राज्यभर वाजविण्यात आला. त्यानंतर केवळ शहरातच नव्हे, तर गावोगावी ठिकठिकाणी पोस्टरबाजी झाली. मात्र, याचा असंख्य शेतकऱ्यांना लाभच मिळाला नसल्याचे चित्र समोर येत आहे. एकीकडे कर्जमाफी झाल्याचे सांगायचे अन्‌ दुसरीकडे पीकविम्याचे मिळणारे पैसेच कर्जात कपात झाले म्हणायचे, असा गोरखधंदा बॅंकांनी चालविला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्‍त होत आहे.\nगावागावांत नेमके काय चित्र आहे, हे जाणून घेण्यासाठी मंगळवारी (ता. तीन) शहरापापासून काही अंतरावर असलेल्या आडगाव सरक येथे वास्तव जाणून घेण्यासाठी भेट दिली असता, पीकविम्याचे पैसे थकीत कर्जामध्ये वळविण्यात येत असल्याचा आरोप तुकाराम ज्ञानदेव पठाडे यांनी केला. खरे तर पठाडे उसनवारी करून केलेल्या पेरणीनंतर काही दाणे उगवले का, हे पाहण्यासाठी शेताकडे निघाले होते. त्यांना कर्जमाफीचा विषय काढला असता, ते म्हणाले, की माझ्या नावे एक लाख पाच हजार थकीत पीककर्ज आहे. हे पैसे भरले तरच नवीन कर्ज मिळेल. शिवाय, थकीत कर्ज भरले तरच मंजूर झालेला 11 हजार रुपये पीकविमा मिळेल, असे सांगितले. कर्जमाफी झाली नाही आणि आता बॅंकही पैसे देईना, म्हणून इकडून तिकडून पैसे आणून कशीबशी पेरणी केली. चांगला पाऊस पडला तर लोकांचे पैसे देता येतील, अन्यथा पुन्हा अन्य ठिकाणाहून व्याजाने पैसे आणून शेती करावी लागेल.''\nगावांसाठी ठरवून दिलेल्या बॅंकामध्ये ही स्थिती आहे. तांड्यावरील रामदास हारजी पवार यांच्याकडे गेलो असता, त्यांनी तर फारच गंभीर आणि मज���शीर गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले, माझ्याकडे बॅंकेचे 60 हजार कर्ज होते. 10 हजार रुपये पीकविमा मंजूर झाला; मात्र हे पैसे पाहिजे असतील तर थकीत कर्ज भरा, असा दम बॅंकेनी दिला. ऑनलाइन अर्ज भरलेला आहे. कर्जमाफीचे काय झाले, हे विचारायला गेलो तर काहीच बोलेनात. आता कुणाकुणाच्या पाया पडू त्यामुळे दहा दिवसांपूर्वी व्याजासह 71 हजार शंभर रुपये भरून टाकले. त्यानंतर मला 73 हजार रुपये नवीन पीककर्ज मिळाले. त्यातून 2 हजार रुपये पीकविम्याची कपात झाली. हाती एक हजार रुपये राहिले असले, तरी चौकशा करण्यासाठी इकडे तिकडे जाण्यावरच त्यापेक्षा जास्त खर्च झाला. त्यामुळे हाती भोपळाही शिल्लक राहिला नाही\nदादाराव पठाडे यांच्याकडे एक लाख कर्ज होते. त्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. कडूबाई भास्कर पठाडे यांच्याकडे 99 हजार रुपये कर्ज होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी याचा भरणा केला. त्यांना मंजूर झालेला पीकविमा मिळाला. सुमनबाई अशोक सोमदे यांच्याकडे 47 हजार रुपये कर्ज आहे. गतवर्षी लाल्या रोगाचे 13 हजार रुपये मंजूर झाले होते. ते पैसे कर्जाच्या खात्यात वळविण्यात आले. कांताबाई सोमदे यांच्याकडे 80 हजार कर्ज असून, 20 हजार रुपये पीकविमा मंजूर झालेला आहे; मात्र 20 हजार रुपयांची मागणी केली की थकीत कर्ज भरा, असे सांगितले जाते.\nसाडेपाच हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या या गावात पिण्यासाठी टॅंकरने पाणी आणावे लागते. त्यात पेरणीसाठी बॅंकेकडे कर्ज मागावे लागते. उसनवारी, खासगी सावकाराकडून व्याजाने पैसे आणून शेती करायची. चांगले पीक आले तरच वर्षभर पुरेल एवढे धान्य शिल्लक राहते. लोकांचे पैसे फिटतात. अन्यथा कर्जाच्या ओझ्याखाली दबावे लागते, कृष्णा मोकळे सांगत होते.\nदेश बदल रहा है... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे....\nकमी पाण्यावर घेता येणारी पिके शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरतील, तेव्हाच शेतकरी प्राध्यान्यक्रमाने अशा पिकांचा पेर करू लागतील. आजमितीस अशा पिकांच्या...\nग्रामस्थांनी बांधले स्वखर्चाने बंधारे\nजळगाव - गिरणा नदीच्या शेवटच्या भागातील आव्हाणे, वडनगरी, खेडी खुर्द व फुपनगरी या गावांमधील शेतकऱ्यांनी पिकांना पुरेसे संरक्षित पाणी उपलब्ध...\nविज्ञ��नाचे उद्दिष्ट माणसाचे जीवन सुखी आणि वैभवशाली करणे, असे असते. किंबहुना, तसे ते असायला हवे. शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांमुळे कोणती तांत्रिक उपकरणे...\nबीड जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या\nमाजलगाव - साळेगाव कोथाळा (जि. बीड) येथील कुंडलिक देवराव गवळी (वय 38) या शेतकऱ्याने गळफास लावून...\nगुहागरमधील विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nपुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद गुहागर शाखा आयोजित विभागीय मराठी साहित्य संमेलन १४, १५ आणि १६ डिसेंबरला गुहागरमध्ये देवपाट पोलीस परेड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sarvkahimarathi.in/category/marathi-actor/?filter_by=review_high", "date_download": "2018-12-16T01:54:58Z", "digest": "sha1:7H6E4ONFAHAGXYMK3DVSXKWCWEFS63E3", "length": 3250, "nlines": 73, "source_domain": "sarvkahimarathi.in", "title": "मराठी अभिनेते - सर्वकाहीमराठी", "raw_content": "\nस्वतःच्या नावाने महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दया – Create Maharashtra Day Wishes With Your Name In Marathi\nह्या उन्हाळ्यात ६ प्रकारे घ्या त्वचेची काळजी\nमॅग्नेटर (Magnetar) – एक अत्यंत शक्तिशाली चुंबकीय तारा\nस्वतःच्या नावाने आंबेडकर जयंती निमित्त शुभेच्छा दया – Create Wish With Your Name In...\nह्या उन्हाळ्यात ६ प्रकारे घ्या त्वचेची काळजी\nसर्व मराठी जनांना आपल्या मातृभाषेतून विविध विषयांची माहिती मिळावी म्हणून हा खटाटोप.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/farmers-not-attend-raju-shettys-meting-129657", "date_download": "2018-12-16T01:43:09Z", "digest": "sha1:PJKPDZK3BOFRBYU47JZDJELU7R3RZRMC", "length": 12991, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "farmers not attend raju shetty's meting राजू शेट्टींची डरकाळी फ्लॉप | eSakal", "raw_content": "\nराजू शेट्टींची डरकाळी फ्लॉप\nमंगळवार, 10 जुलै 2018\nइस्लामपुर : लोकसभा निवडणूकीत 25 हजार मतांचे मताधिक्य मिळवलेल्या वाळवा तालुक्यात खासदार राजु शेट्टींच्या उपस्थितीत दुध दर आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बोलवलेल्या बैठकीला वाळवा तालुक्यातील अवघे 60 ते 70 कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे राज्यभर आंदोलनाचा वणवा पेटवु अशी डरकाळी फोडणाऱ्या शेट्टींचा त्यांच्या मतदार संघातील बैठकीलाच फ्लॉप शो झाल्याचे दिसले. दिवसेंदिवस शेट्टींची राष्ट्रवादी बरोबर सुरु असलेली अंतर्गत सेटलमेंट सर्वसामान्य शेतकरी व कार्यकर्त्याना रुचलेली दिसत नाही.\nइस्लामपुर : लोकसभा निवडणूकीत 25 हजार मतांचे मताधिक्य मिळवलेल्या वाळवा तालुक्यात खासदार राजु शेट्टींच्या उपस्थितीत दुध दर आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बोलवलेल्या बैठकीला वाळवा तालुक्यातील अवघे 60 ते 70 कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे राज्यभर आंदोलनाचा वणवा पेटवु अशी डरकाळी फोडणाऱ्या शेट्टींचा त्यांच्या मतदार संघातील बैठकीलाच फ्लॉप शो झाल्याचे दिसले. दिवसेंदिवस शेट्टींची राष्ट्रवादी बरोबर सुरु असलेली अंतर्गत सेटलमेंट सर्वसामान्य शेतकरी व कार्यकर्त्याना रुचलेली दिसत नाही.\nआज येथील एम डी पवार मंगल कार्यालयात खासदार शेट्टी यांच्या उपस्थित सायंकाळी 5 वाजता बैठकीला सुरवात झाली. प्रदिर्घ काळानंतर शेतकऱ्यांच्या दुधदर प्रश्नाबाबत रस्त्यावरचे आंदोलनाची घोषणा केलेल्या शेट्टींच्या या मेळाव्याला वाळवा तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती. मेळावा ठिकाणी मात्र शेतकरी व कार्यकर्ते अत्यल्प होते.\nशंभरभर उपस्थीती असलेल्या कार्यकर्त्यामधे कराडहुन 20 जण आल्याचे एका कार्यकर्त्याने स्टेजवर सांगीतले. यावरुन मग उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांची मोजदाद केली असता वाळवा तालुक्यातील 60 ते 70 कार्यकर्ते असल्याचे दिसले. आजपर्यंत शेतकऱ्यांच्या जीवावर राजकारणात स्थिरावलेल्या शेट्टींची आजची आंदोलनाची बैठक फ्लॉप होणे हे भविष्यातील स्वाभीमानीच्या खडतर राजकीय वाटचालीचे भाकीत असल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी होती.\nदेश बदल रहा है... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे....\nभाजप-शिवसेना युती होणारच : रावसाहेब दानवे\nपालघर : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होणारच, असा विश्‍वास भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पालघरमध्ये...\n'शिवसेनेतून जागा मिळेल म्हणून त्या तिकडे गेल्य��� असाव्यात'\nपुणे : ''काही लोकांना काहीही झाले तरी खासदारकीला उभे राहायचे असते. गेल्या वेळी राजू शेट्टी एनडीएतून लढले होते, मात्र, यावेळी एनडीएत झालेल्या...\nयशवंतनगर : पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांतून भाजप सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राचेसुद्धा राजस्थान होईल....\nजागावाटपाबाबत दोन्ही कॉंग्रेसची पुढील आठवड्यात बैठक\nमुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस...\nमोदींनी शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी - विखे\nमुंबई - येत्या 18 डिसेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांनी राज्याच्या दुष्काळग्रस्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-fraud-digital-company-113238", "date_download": "2018-12-16T02:15:55Z", "digest": "sha1:TFNNH7BTXMELN3KYHH4CXUZMEE52OUOA", "length": 17195, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Fraud digital company बनावट डिजिटल कंपनीद्वारे 30 लाखाची फसवणूक | eSakal", "raw_content": "\nबनावट डिजिटल कंपनीद्वारे 30 लाखाची फसवणूक\nसोमवार, 30 एप्रिल 2018\nकोल्हापूर - \"झीपकॉईंन क्रिप्टो करन्सी' ही आंतरराष्ट्रीय डिजीटल कंपनी असल्याचे भासवून गुंतवणुकदारांची 30 लाखाची फसवणूक पाच जणांच्या टोळीने केल्याचा प्रकार आज उघडकीस आला.\nकोल्हापूर - \"झीपकॉईंन क्रिप्टो करन्सी' ही आंतरराष्ट्रीय डिजीटल कंपनी असल्याचे भासवून गुंतवणुकदारांची 30 लाखाची फसवणूक पाच जणांच्या टोळीने केल्याचा प्रकार आज उघडकीस आला.\nयाप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत गुन्हा नोंद झाला. जादा व्याज व लाभांशाच्या अमिषाने हजारो गुंतवणूकदारांना 25 कोटीहून अधिकचा गंडा या टोळीने घातल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.\nअटक केलेल्या संशयितांची नांवे - राजेंद्र भिमराव नेर्लेकर (वय 41), अनिल भिमराव नेर्लेकर (वय 46, दोघे रा. हुपरी, ता. हातकणं��ले) आणि संजय तमन्ना कुंभार (वय 42, रा. 42, रा. शिरढोण, ता. शिरोळ) अशी आहेत.\nयाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, राजेंद्र ,अनिल नेर्लेकर आणि संजय कुंभार हे तिघे मित्र आहेत. ते यापूर्वी मार्केटींग, एजन्सी आदी व्यवसाय करायचे. नोव्हेंबर 2017 मध्ये त्या तिघांनी लक्ष्मीपुरी कोंडाओळ येथे गाळा घेतला. तेथे \"झीपकॉईन क्रिप्टो करन्सी' नावाची कंपनी सुरू केली. त्यात राजेंद्रची पत्नी पद्मा आणि मुलगा बालाजी हे दोघेही सहभागी झाले. त्यांनी ही आंतरराष्ट्रीय कंपनी असून आंतरराष्ट्रीय बाजारात ऑनलाईन खरेदी विक्रीचे व्यवहार केले जातात. त्यात गुंतवणूक केल्यास 15 टक्के व्याज लाभांश आम्ही देतो असे अमिष गुंतवणूकदारांना दाखविले. सुरवातीला गुंतवणुकीवर जादा व्याज देऊन गुंतवणूकदारांचा विश्‍वास संपादन केला. कंपनीत शिवाजी पार्क येथील बाळासाहेब झालटे व त्यांच्या मित्रांनी 29 लाख 50 हजाराची रोखीने गुंतवणूक केली. मात्र गुंतवलेल्या रक्कमेवर व्याज तर सोडाच गुंतवणुक केलेली रक्कमही परत मिळत नसून आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबतची तक्रार पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्याकडे केली.\nतपासाअंती मध्यरात्री फसवणूक प्रकरणी त्या पाच भामट्यांवर गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत नोंद झाला. तसे संशयित राजेंद्र, अनिल आणि संजय या तिघांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची कोठडी सुनावली. त्यांचे साथिदार संशयित पद्मा आणि बालाजी नर्लेकरनाही लवकरच ताब्यात घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nकंपनी आंतरराष्ट्रीय बाजारात चढत्या उतरत्या भावाचा विचार करून खरेदी विक्रीचे व्यवहार कशी करते. या गुंतवणुकीतून मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. हे पटवून देण्याबरोबर पाचही संशयित गुतवणुकदाराला विदेशी सहलीचेही अमिष दाखवत असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.\nकंपनीत अनेक छोट्या व्यापाऱ्यांनी आपला ब्लॅकमनी गुंतविला असावा. तो रेकॉर्ड येऊ नये म्हणून रोखीने व्यवहार केले गेले असावेत असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्या अनुषंगानेही पोलिस तपास करीत आहेत.\nपोलिसांनी आज लक्ष्मीपुरीतील कंपनीच्या कार्यालयाची झडती घेतली. येथील संगणक, कागदपत्रे, मोबाईल, बॅंक पासबुक आदी ताब्यात घेतले. सायबर सेलच्या मदतीने त्यांनी कंपनीने केलेल्या व्यवहाराची व गुंत��णुकदारांची माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे. त्यासबरोबर पाचही संशयितांची मालमत्तेचीही माहिली घेतली जात आहे.\nफसवणुकीच्या प्रकारत मोठे रॅकेट असण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे. ते शोधण्यासाठी संशयितांचे मोबाईलही जप्त करून त्यांच्या कॉल डिटेल्स्‌द्वारे यात आणखी कोणी सहभागी आहे का याचा शोध पोलिस घेत आहेत.\nकंपनीत हजारो लोकांनी गुंतवणूक केली आहे. फसवणुकीचा आकडा 25 कोटीहून अधिक असण्याची शक्‍यता आहे. याबाबत संबधितांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी केले आहे.\nपॉलिसीवरचं कर्ज (दिलीप बार्शीकर)\nआयुर्विमा पॉलिसीवर कर्ज मिळू शकतं का,ते कशा प्रकारे मिळतं, त्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात, असे प्रश्‍न अनेकांच्या मनात असतात. अशाच...\nगडकरी म्हणतात, 'मल्ल्याजी' चोर कसे\nमुंबई : एखाद्या वेळेस थकबाकीदार झाले म्हणून विजय 'मल्ल्याजी' चोर कसे होऊ शकतात असा प्रश्न विचारत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चक्क भारतातील...\nबॅंकिंग पुनर्रचनेची नागमोडी वाट\nनादारी व दिवाळखोरीविषयक कायद्याने थकीत कर्जांची समस्या सुटण्यास सुरवात झाली खरी; पण सगळी प्रक्रिया सोपी नाही. उदा. थकीत कर्जामुळे जर एखादी कंपनी...\nलंडनच्या न्यायालयाकडून विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी\nलंडन: देशातील बँकांना सुमारेनऊ हजार कोटी रुपयांचा चुना लावून इंग्लंडमध्ये पसार झालेल्या विजय मल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....\nरिझर्व्ह बँकेकडून पुन्हा 'जैसे थे'च\nमुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यांचा समावेश असलेल्या पतधोरण समितीने आज (बुधवार) रेपो दर 'जैसे थे'च...\nस्टेट बँकेकडून ठेवींवरील व्याजदरात वाढ\nमुंबई: देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने मुदत ठेवींवर अधिक व्याज देऊ केले आहे. विविध मुदतीच्या ठेवींवर बँकेने 0.05-0.10 टक्क्याची वाढ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यास���ठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/french-squad-to-investigate-paris-bomb-blast-in-kerala/", "date_download": "2018-12-16T02:37:51Z", "digest": "sha1:PQSNNEF6KL7XOSZO2WIDFXW4HG4CIZGQ", "length": 9089, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पॅरिस स्फोटाचा तपास करण्यासाठी फ्रेंच पथक केरळमध्ये | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपॅरिस स्फोटाचा तपास करण्यासाठी फ्रेंच पथक केरळमध्ये\nकोची: पॅरिसमध्ये 2015 साली झालेल्या बॉम्बस्फोटाचा तपास करण्यासाठी 5 जणांचे फ्रेंच तपास पथक केरळमध्ये दाखल झाले आहे. या बॉम्बस्फोटाशी संबंधित असलेल्या इस्लामिक स्टेटच्या संशयितांची चौकशी हे पथक करणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या तपासासाठी “एनआयए’कडून या तपास पथकाला सहाय्य केले जाणार आहे.\nस्थानिक तरुणांना इसिसमध्ये ओढण्याचा आरोप\nसुबहानीला 2016 साली तामिळनाडूमध्ये अटक करण्यात आली. “एनआयए’, अन्य केंद्रीय तपास संस्था आणि अन्य राज्यांच्या पोलिसांच्या मदतीने इसिसशी संबंधित काही कारवाईदरम्यान त्याला अटक झाली होती. केरळमधील काही न्यायाधीश आणि विदेशी पर्यटकांना लक्ष्य करण्याचा कट इसिसच्या हस्तकांमार्फत केला गेला होता. सुबहानी हा स्थानिक तरुणांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून भडकावण्याचे आणि इसिसकडे आकर्षित करण्याचे काम करत असे. एप्रिल 2015 मध्ये तो मक्केच्या यात्रेच्या निमित्ताने भारतातून इस्तंबुलला गेला होता. इस्तंबुलमधून अन्य पाकिस्तानी आणि अफगाणी नागरिकांसह इराकच्या सीमेमध्ये गेला होता.\nकेरळमधील थोदुपुझ्हा येथील रहिवासी असलेल्या सुबहानी जाहा मोइदीनची चौकशी फ्रेंच तपास पथकाकडून केली जाणार आहे. “एनआयए’च्या न्यायालयाने सुबहानीच्या चौकशीची परवानगी दिल्यावर हे फ्रेंच पथक कोचीमध्ये दाखल झाले आहे. सुबहानी सध्या थ्रिसुर येथील मध्यवर्ती कारागृहात आहे. तेथेच ही चौकशी होणार आहे, असे “एनआयए’ च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले.\nपॅरिसमध्ये 2015 साली एका थिएटरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाशी संबंधित दहशतवाद्यांना सुबहानी ओळखत होता. मात्र त्याला या बॉम्बस्फोटाच्या कटाविषयी काहीही माहिती नव्हती. असे “एनआयए’च्या तपासामध्ये उघड झाले होते. या बॉम्बस्फोटात 100 पेक्षा अधिक जण मरण पावले होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक कर���\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article“जीसॅट-11′ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; भारतात इंटरनेटचा स्पीड वाढणार\nNext articleसेरेना, नदाल, मुरे ऑस्ट्रेलिया ओपन खेळणार\nअखेर श्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांचा राजीनामा; विक्रमसिंघे यांची होणार फेरनियुक्ती\nआमच्या भूमिकेमुळे चीन नमले – ट्रम्प यांचे वक्तव्य\nविमानात झोपलेल्या तरुणीशी अश्‍लील चाळे ; भारतीय व्यक्तीला अमेरिकेत 9 वर्षांचा तुरुंगवास\nट्रम्प यांचे जावई व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ\nरुपये 200, 500 आणि 2,000 च्या भारतीय नोटांवर नेपाळमध्ये बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/data-cards/72-mbps+data-cards-price-list.html", "date_download": "2018-12-16T02:16:27Z", "digest": "sha1:EUOIG7GFQT45PQYLFKNONKKL3MMH2C3M", "length": 13425, "nlines": 284, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "7 2 म्बप्स डेटा कार्ड्स किंमत India मध्ये 16 Dec 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\n7 2 म्बप्स डेटा कार्ड्स Indiaकिंमत\nIndia 2018 7 2 म्बप्स डेटा कार्ड्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\n7 2 म्बप्स डेटा कार्ड्स दर India मध्ये 16 December 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 6 एकूण 7 2 म्बप्स डेटा कार्ड्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन वायोना 7 2 म्बप्स उब मोडेम डेटा कार्ड आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Naaptol, Amazon, Indiatimes, Snapdeal सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी 7 2 म्बप्स डेटा कार्ड्स\nकिंमत 7 2 म्बप्स डेटा कार्ड्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन झटे मफ१९० उनलोकेड डेटा कार्ड Rs. 1,999 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.798 येथे आपल्याला वायोना 7 2 म्बप्स उब मोडेम डेटा कार्ड उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 6 उत्पादने\nशीर्ष 107 2 म्बप्स डेटा कार्ड्स\nताज्या7 2 म्बप्स डेटा कार्ड्स\nआबाल 7 २म्प 18 डेटा कार्ड ब्लॅक\n- नेटवर्क तुपे GSM\n- सिम सपोर्ट 3G\n- वायफाय एनॅब्लेड No\nझटे रेलिअन्स मफ१९० उनलोकेड डेटा कार्ड\nहरविणे 7 २म्बप्स ३ग मोडेम हर्द्वी फी प्लग अँड ऍक्सेस डेटा कार्ड\n- सिम सपोर्ट 2G/3G\n- मेमरी 0 GB\nवायोना 7 2 म्बप्स उब मोडेम डेटा कार्ड\n- नेटवर्क तुपे HSPA\n- वायफाय एनॅब्लेड No\nझटे मफ१९० उनलोकेड डेटा कार्ड\nलाडकं थंडर ३ग उब डेटा कार्ड\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/category/our-nation/", "date_download": "2018-12-16T02:34:12Z", "digest": "sha1:M44FWW75BASBH6EQDCGJHYQMSEEEVNCO", "length": 22283, "nlines": 99, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "'स्व'देश Archives - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\n“इथे” लग्नात वधू-वराला दारु पाजली जाते\nलग्न म्हणजे दोन परिवारांचा संगम. पारंपारिक पद्धत, वेगवेगळ्या प्रकाराच्या विधींनी दोन घरांना जोडणारा हा सोहळा. भारतासारख्या मोठ्या देशातील प्रत्येक भागात लग्नाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. अशीच एक भन्नाट पद्धत छत्तीसगडमधील एका आदिवासी समाजात आहे. या समाजातील लग्नांमध्ये वधू-वराला दारु पाजण्याची पद्धच आहे. छत्तीसगढमधील कवर्धा जिल्ह्यातील बैगा या आदिवासी समाजात, लग्नाच्या दिवशी जेव्हा नवरा मुलगा वरात घेऊन […]\nनांदगाव-शेतकऱ्यांचे विजबील थकल्यांने शेती वीजपंपाचा विजपुरवठा विजमहामंडळाने केला बंद\nनांदगांव (प्रतिनीधी) – शेतक-यांनी शेती वीज पंपांची वीज बिले नं भरल्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने शेती वीज पंपांचा वीज पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. शेती वीज पंपांचा वीज पुरवठा पूर्ववत सुरु करण्यात यावा यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नांदगांव तालुकातर्फे सहाय्यक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या; नांदगांव उपविभाग […]\nनाशिक कोर्टाला पोलीस विभागाकडील अडीच एकर जागेचा ताबा\nनांदगाव (प्रतिनिधी) – अखेर जिल्हा व सत्र न्यायालयाला पोलीस पोलिस विभागाकडील अडीच एकर जागेवर ताबा देण्यात आला आहे. नाशिक बार असोसिएशनच्या माध्यमातून उच्च न्यायालयाकडे पाठपुरावा केल्यानंतर जिल्हा न्यायालयासाठी शहर पोलिसांची अडीच एकर जागा देण्यावर शिक्कामोर्तब झाले होते. गेल्या महिन्याभरापासून त्याची प्रक्रिया पूर्ण केली जात होती. अखेर आज पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जागा ताब्यात देण्यात आली आहे. […]\nमहिलांना ‘लष्करातील पोलीस’ पदांवर नियुक्त करण्याचा महत्वपूर्ण निर्णय\nमहिलांना ‘लष्करातील पोलीस’ पदांवर नियुक्त करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आला. महिलांना लष्करामध्ये पुरुषांच्या बरोबरीने बॅटलफिल्डवर पाठवण्याच्या बहुप्रतीक्षित निर्णयाची पहिली पायरी आज गाठली गेली असे म्हणावे लागेल. दरवर्षी ५२ प्रमाणे ८०० महिलांची नियुक्ती केली जाईल. लष्कराचे लेफ्टनंट जनरल अश्वनी कुमार यांनी काल बोलताना हि माहिती दिली. ” पोलीस दलात महिलांच्या नियुक्तीमुळे महिलनविरोधातील गुन्ह्यांच्या आरोपाची चौकशी होण्यास मदत […]\nभंपक लोकांपासून सावध रहा – वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य\nआजपासून एक शपथ घ्या कुठल्याही पृथ्वीवर च्या भंपक NGO ला, तसेच मनचल्या बाबांना, भ्रष्ट राजनैतिक पक्ष राजनेत्याला, सरकारी हस्तक्षेप असलेल्या अनियोजित धर्मस्थळांना, विदेशी धर्मातरे करणार्या मिशन्सना देणगी देऊ नका व त्यांच्या दर्शनाला जाऊ नका, असे आवाहन धर्मसभेचे अध्यक्ष वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य यांनी केले आहे. त्यांनी पुढे असे नमूद केले की प्रत्येकाने आपल्या मिळकतीतील पैसे सत्कारणी […]\nकेंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार: काही जुने काही नवे\nकेंद्राच्या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर जाहला. नऊ नवीन मंत्र्यांचे आगमन झाले असून, ४ मंत्र्यांना कॅबिनेटपदी बढती मिळाली आहे. सहा मंत्र्यांनी ‘स्वेच्छेने’ मंत्रिपद सोडले आणि अनिल दवे यांचे निधन, व्यंकय्या नायडू यांची उपराष्ट्रपतीपदी निवड आणि मनोह�� पर्रीकर गोव्यात गेल्याने रिक्त अशा तीन मंत्रिपदाच्या जागा रिक्त, या पार्शवभूमीवर नऊ नवीन मंत्री आज मंत्रिमंडळात दाखल झाले आहेत. राजनाथ […]\nलष्करी जवान व अधिकार्‍यांसाठी स्वतंत्र मोबाइल फोन\nसरकार लवकरच लष्करी जवान तसेच अधिकार्‍यांसाठी स्वतंत्र मोबाइल फोन आणि नेटवर्क सुरू करणार आहेत. सध्या मोबाइल फोनबाबत सुरक्षेचा मुद्दा गंभीर बनला आहे. यातच मध्यंतरी काही चिनी कंपन्या युजर्सची गोपनीय माहिती आपल्या सरकारला देत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या बाबींचा विचार करता लष्करी जवान आणि अधिकार्‍यांच्या मोबाइल फोनमधील गुप्त माहिती तसेच त्यांच्या संदेशांच्या सुरक्षेचा […]\nरिझर्व्ह बँकेचा अहवाल: ९९% जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत\n८ नोव्हेंबर ला करण्यात आलेल्या ५०० आणि १००० रुपयाच्या नोटाबंदीनंतर, काळा पैसा बाहेर येईल असे आश्वासन दिल्यानंतर, आज रिझर्व्ह बँकेने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार ९९% जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत आल्याने, केवळ १% काळा पैसा मिळाला का असा प्रश्न विचारला जात आहे. माजी वित्तमंत्री पीचिदंमबरम यांनी रिझर्व्ह बँकेला १६००० कोटी मिळाले आणि नवीन नोटा छापण्यावर २१००० […]\nन्या. दीपक मिश्रा भारताचे ४५ वे सरन्यायाधीश\nअनेक महत्वाच्या खटल्यात दोषींना शिक्षा सुनावणारे ज्येष्ठ न्यायाधीश न्या दीपक मिश्रा यांनी आज भारताचे ४५ वे सरन्यायाधीश म्हणून पदभार सांभाळला. राष्ट्रपती कोविंद यांनी त्यांना राष्ट्रपती भवनात शपथ दिली. विद्यमान सरन्यायाधीश जे एस खेहर रविवारी निवृत्त झाले. ६४ वर्षीय दीपक मिश्रांनी मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेननला फाशीची शिक्षा, निर्भया गँगरेप प्रकरण, सिनेमागृहातील राष्ट्रगीत या महत्वाच्या प्रकरणांमध्ये निर्णय दिले आहेत. […]\nबलात्कारी रामरहीमवर रहम नाही: वीस वर्षांचा कारावास\nदेशाचे लक्ष लागून राहिलेल्या गुरमीत राम रहीम सिंग केस मध्ये, रोहतक येथील सुनारिया कैदेत भरलेल्या सीबीआय च्या विशेष न्यायालयात न्यायाधीश जगदीप सिंग यांनी आरोपी गुरमीत राम रहीमला दोन गुन्ह्यासाठी प्रत्येकी दहा अशा वीस वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. या दोन्ही शिक्षा एकानंतर एक अशा भोगायची आहेत, असे स्पष्टीकरण न्यायालयाने आता दिले आहे. डेरा च्या दोन महिला समर्थकांवर बलात्कार केल्���ाप्रकरणी २५ ऑगस्टला न्यायालयाने त्याला दोषी […]\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nभारत पाक तिसऱ्या युद्धात पकिस्तानची सपशेल शरणागती (१९७१) आणि बांग्लादेशची निर्मिती\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nमंत्रपुष्पांजली अर्थात राष्ट्रप्रार्थना: मराठी रूपांतर हर्षद माने हिंदू धर्मातील विचार भव्य आहेत हे हिंदू धर्माच्या कुठल्याही पुस्तकातून जाणवते. ते व्यापक आहेत, सार्वत्रिक आहेत आणि बहुतांशी कालातीत आहेतच पण त्यांचे दर्शन वैश्विक सुद्धा आहे. मात्र मंत्रपुष्पांजलीमधून हिंदू धर्मातील राजकीय विचारही किती प्रगल्भ होते हे समजून येते. राष्ट्र ही संकल्पना पाश्चिमात्य असल्याचे ज्यांचे म्हणणे आहे, त्यांनी मंत्रपुष्पांजली जरूर […]\nमाणूस एक समाजशील प्राणी आहे. माणसाचे मन अतिशय संवेदनशील आहे. म्हणून माणूस एक संवेदनशील समाजाभिमूख प्राणी आहे. हे समजून घेतले म्हणजे माणसाला श्रध्दा का आवश्यक असते हे समजते. एखाद्या उच्च ठिकाणी आपले मन वाहणे आवडते. तिथे कुणाशी स्पर्धा नसते मद मत्सर राग लोभ वासना तिथे राहत नाही. श्रद्धा माणसाच्या मनाला संतुलित ठेवते. भगवद्गीता सांगते सर्वधर्म […]\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nमहाविद्यालयाने केलेल्या संस्कारमुळे आम्ही यशस्वी झालो - दत्तराज छाजेड\nभारताच्या संविधानाच्या निर्मितीची कथा\nभारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील शेवटचे पान म्हणजे मध्ये १९४६ कॅबिनेट कमिशन नुसार झालेली घटना समितीची स्थापना आणि त्यांच्या प्रयत्नातून तयार झालेले संविधान. भारताचे संविधान एक पवित्र दस्तावेज. ज्या एका दस्तावेजाने, तेंव्हाच्या तेहतीस कोटींच्या आणि आजच्या सव्वाशे कोटींच्या भारताला बांधून ठेवले आहे एका घट्ट धाग्याने, विविधतेने नटलेल्या आणि वळणा-वळणावर वैविध्य असणाऱ्या आपल्या या अजस्त्र, विस्तीर्ण देशाचा गाडा यशस्वीपणे […]\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा मोफत डाऊनलोड करा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रखर बुद्धिवाद संविधानाचे त्यांनी केलेले उत्तुंग कार्य आपल्या सर्वांना माहित आहेच. पण कायदा, अर्थशास्त्र, राजकीय अर्थशास्त्र या विषयात त्यांनी केलेलं काम अतुलनीय आणि अजस्त्र आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळेस मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी त्यांनी केंद्र शासनाने नेमलेल्या समितीसमोर भाषण दिले होते. रुपया, त्याचे मूल्य या विषयवार त्यांचे संशोधन जगप्रसिद्ध आहे. कामगार चळवळीविषयी त्यांचे स्वतःचे विचार होते. हिंदू […]\n अर्थात प्रबोधनकारांचे शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यातील भाषण\nशिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ ला झाली आणि पहिली जाहीर सभा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दादरच्या शिवाजी पार्कवर ३० ऑक्टोबर १९६६ ला झाली. त्या मेळाव्यात प्रबोधनकारांचंही भाषण झालं. “आजपासून हा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण करीत आहे हे त्यांचे तेंव्हाचे प्रसिद्ध वाक्य होते. ” त्यांचे भाषण वाचून त्यांचा आक्रमकपणा, त्वेष आणि ज्वलंत महाराष्ट्रप्रेम दिसून येते. ‘प्रबोधनकारांचे ज्वलंत हिंदुत्व’ […]\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन पुस्तक अभ्यास परीक्षा: पहिले पुष्प: “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री”\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन घेत आहे साहित्यावर आधारित पुस्तक अभ्यास परीक्षा पहिले पुष्प: स.आ. जोगळेकर लिखित “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री” उत्तमोत्तम मराठी साहित्यावर विश्लेषणात्मक अभ्यास व्हावा ह्या उद्देशाने मराठी इंटरनॅशनल (मिओ) पुस्तक अभ्यास परीक्षा हा उपक्रम सुरु करीत आहे. हे पुस्तक परीक्षण नाही. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे एखादे पुस्तक परीक्षेला लावले जाते तत्सम ही पुस्तकावर आधारित परीक्षा आहे. फक्त ही परीक्षा […]\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/supports/futuro+supports-price-list.html", "date_download": "2018-12-16T01:12:29Z", "digest": "sha1:C5JMJG4427DUVKX5VEQVW4QISA3FKOVC", "length": 16812, "nlines": 330, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "फ़ुटूरो सुपपोर्ट्स किंमत India मध्ये 16 Dec 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज ��� होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nIndia 2018 फ़ुटूरो सुपपोर्ट्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nफ़ुटूरो सुपपोर्ट्स दर India मध्ये 16 December 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 8 एकूण फ़ुटूरो सुपपोर्ट्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन फ़ुटूरो स्लिम सिलहौइत्ते एल्बोव सपोर्ट स लीगत ग्रे आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Snapdeal, Shopclues, Homeshop18, Ebay, Naaptol सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी फ़ुटूरो सुपपोर्ट्स\nकिंमत फ़ुटूरो सुपपोर्ट्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन फ़ुटूरो हिंगेड कणी ब्रास कणी सपोर्ट मी ब्लॅक Rs. 1,575 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.260 येथे आपल्याला फ़ुटूरो स्लिम सिलहौइत्ते एल्बोव सपोर्ट ल लीगत ग्रे उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 8 उत्पादने\nबॅकजोय ऑर्थोटिकस ठळक ऊस\nफ़ुटूरो इन्फिनिटी ऍक्टिव्ह कणीत कणी सपोर्ट स ग्रे\nफ़ुटूरो मोदस्तुरे कंट्रोल ऐकले सपोर्ट ल ब्लॅक\nफ़ुटूरो हिंगेड कणी ब्रास कणी सपोर्ट मी ब्लॅक\nफ़ुटूरो हिंगेड कणी ब्रास कणी सपोर्ट ल ब्लॅक\nफ़ुटूरो निघत स्लीप कणी सपोर्ट\nफ़ुटूरो पोलारतेच पॉवर स्ट्रेटच र्क्स ऐकले सपोर्ट मी ब्लॅक\nफ़ुटूरो स्लिम सिलहौइत्ते एल्बोव सपोर्ट स लीगत ग्रे\nफ़ुटूरो स्लिम सिलहौइत्ते एल्बोव सपोर्ट ल लीगत ग्रे\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/program-list/", "date_download": "2018-12-16T02:31:16Z", "digest": "sha1:E6VAGYZMGEGHGUFFG2CTCVMGT3CKY2NU", "length": 16850, "nlines": 124, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "\"स्वच्छंद\" विंदा विशेष, रंगगंध अभिवाचन स्पर्धा व अन्य कार्यक्रम - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\n“स्वच्छंद” विंदा विशेष, रंगगंध अभिवाचन स्पर्धा व अन्य कार्यक्रम\nरविवार ७ जानेवारी रोजी होणा-या ‘स्वच्छंद’ या वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली निर्मित विंदा करंदीकर यांच्या साहित्यावरील विशेष कार्यक्रमांसहित अन्य विविध कार्यक्रमांचे निमंत्रण व कार्यक्रमांची माहिती सोबत आहे. आपण अवश्य यावे.. इतरांनाही सांगावे.\nसर्व कार्यक्रमांना प्रवेश विनामूल्य \n१) विंदा जन्मशताब्दीनिमित्त व्हिजन आयोजित वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान निर्मित “स्वच्छंद”\nरविवार ७ जानेवारी २०१८, संध्या ७.३० वाजता\nमिनी थिएटर, तिसरा मजला, पु. ल. कला अकादमी (रवीन्द्र नाट्य मंदिर), प्रभादेवी\n२) ‘चला, वाचू या’ अभिवाचन उपक्रम – पुष्प २५ वे (रौप्य महोत्सवी कार्यक्रम) आणि ‘व्हिजन’च्या वेब साईटचे अनावरण\nरविवार २१ जानेवारी २०१८, संध्या. ४.३० वा.\nकॉन्फरन्स हॉल – २ (Nano थिएटर), चौथा मजला, पु. ल. कला अकादमी, प्रभादेवी.\n३) “इन्किलाब विरुद्ध जिहाद” – ज्येष्ठ लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या कादंबरीवर विशेष कार्यक्रम\nरविवार २८ जानेवारी २०१८, संध्या ४.१५ वाजता\nमिनी थिएटर, तिसरा मजला, पु. ल. कला अकादमी (रवीन्द्र नाट्य मंदिर), प्रभादेवी\n४) रंगगंध, चाळीसगावची व्हिजन आयोजित पुरुषोत्तम दारव्हेकर अभिवाचन स्पर्धा २०१८ – मुंबई केंद्र\n४ फेब्रुवारी २०१८ : पूर्व प्राथमिक फेरी; ११ फेब्रुवारी २०१८ : प्राथमिक फेरी\nस्थळ : कीर्ति महाविद्यालय, दादर-मुंबई\nअंतिम फेरी : २३-२४-२५ फेब्रुवारी चाळीसगाव येथे.\n(सहभागी इच्छुकांसाठी सोबत स्पर्धेचे माहितीपत्र व प्रवेश अर्ज आहे)\n५) ‘चला, वाचू या’ अभिवाचन उपक्रम – पुष्प २६ वे\nरविवार १८ फेब्रुवारी २०१८, संध्या. ५ वा.\nकॉन्फरन्स हॉल १, चौथा मजला, पु. ल. कला अकादमी, प्रभादेवी.\nडॉ. उत्कर्षा बिर्जे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने विशेष कार्यक्रम\nरविवार ११ मार्च २०१८, संध्या ४.१५ वाजता\nमिनी थिएटर, तिसरा मजला, पु. ल. कला अकादमी (रवीन्द्र नाट्य मंदिर), प्रभादेवी\n७) ‘चला, वाचू या’ अभिवाचन उपक्रम – पुष्प २७ वे\nरविवार १८ मार्च २०१८, संध्या. ५ वा.\nएनीमेशन हॉल, तिसरा मजला, पु. ल. कला अकादमी, प्रभादेवी.\n८) व्हिजन आवाज कार्यशाळा – शनि. ७ व रवि. ८ एप्रिल २०१८ – (बॅच १७ वी)\nस. १० ते रा. ८ (एकूण २० तास)\nसोबत ‘व्हिजन’ आवाज कार्यशाळेचे माहित�� पत्रक.\nमाहितीसाठी… सहभागी होणा-यांसाठी…. इतरांना फॉरवर्ड करण्यासाठी….\nयापूर्वी सहभागी झालेल्यांनी आपले अनुभव शेअर करण्यासाठी….\nअत्यंत माफक शुल्क… वैयक्तिक लक्ष प्राधान्यतेमुळे बॅचमध्ये प्रवेश अत्यंत मर्यादित. साहजिकच प्रथम प्रवेश प्रथम प्राधान्य.\nवैद्यकीय व संगीत सत्र मार्गदर्शक : डॉ. दिलीप नलगे, एम. डी.\nअधिक माहितीसाठी संपर्क: ९३२२४९२६३०\nअसे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज\nआरोग्यरहस्य लेखमाला भाग १\n२६ /११ मुंबई वरील हल्ला: फोटोग्राफर तुषार मानेच्या लेन्समधून\nपहा जीएसबी गणपतीच्या आरतीचा व्हिडिओ..जणू तुम्ही तिथे आहात…\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nभारत पाक तिसऱ्या युद्धात पकिस्तानची सपशेल शरणागती (१९७१) आणि बांग्लादेशची निर्मिती Related\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nमंत्रपुष्पांजली अर्थात राष्ट्रप्रार्थना: मराठी रूपांतर हर्षद माने हिंदू धर्मातील विचार भव्य आहेत हे हिंदू धर्माच्या कुठल्याही पुस्तकातून जाणवते. ते व्यापक आहेत, सार्वत्रिक आहेत आणि बहुतांशी कालातीत आहेतच पण त्यांचे दर्शन वैश्विक सुद्धा आहे. मात्र मंत्रपुष्पांजलीमधून हिंदू धर्मातील राजकीय विचारही किती प्रगल्भ होते हे समजून येते. राष्ट्र ही संकल्पना पाश्चिमात्य असल्याचे ज्यांचे म्हणणे आहे, त्यांनी मंत्रपुष्पांजली जरूर […]\nमाणूस एक समाजशील प्राणी आहे. माणसाचे मन अतिशय संवेदनशील आहे. म्हणून माणूस एक संवेदनशील समाजाभिमूख प्राणी आहे. हे समजून घेतले म्हणजे माणसाला श्रध्दा का आवश्यक असते हे समजते. एखाद्या उच्च ठिकाणी आपले मन वाहणे आवडते. तिथे कुणाशी स्पर्धा नसते मद मत्सर राग लोभ वासना तिथे राहत नाही. श्रद्धा माणसाच्या मनाला संतुलित ठेवते. भगवद्गीता सांगते सर्वधर्म […]\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nमहाविद्यालयाने केलेल्या संस्कारमुळे आम्ही यशस्वी झालो - दत्तराज छाजेड\nभारताच्या संविधानाच्या निर्मितीची कथा\nभारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील शेवटचे पान म्हणजे मध्ये १९४६ कॅबिनेट कमिशन नुसार झालेली घटना समितीची स्थापना आणि त्यांच्या प्रयत्नातून तयार झालेले संविधान. भारताचे संविधान एक पवित्र दस्तावेज. ज्या ���का दस्तावेजाने, तेंव्हाच्या तेहतीस कोटींच्या आणि आजच्या सव्वाशे कोटींच्या भारताला बांधून ठेवले आहे एका घट्ट धाग्याने, विविधतेने नटलेल्या आणि वळणा-वळणावर वैविध्य असणाऱ्या आपल्या या अजस्त्र, विस्तीर्ण देशाचा गाडा यशस्वीपणे […]\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा मोफत डाऊनलोड करा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रखर बुद्धिवाद संविधानाचे त्यांनी केलेले उत्तुंग कार्य आपल्या सर्वांना माहित आहेच. पण कायदा, अर्थशास्त्र, राजकीय अर्थशास्त्र या विषयात त्यांनी केलेलं काम अतुलनीय आणि अजस्त्र आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळेस मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी त्यांनी केंद्र शासनाने नेमलेल्या समितीसमोर भाषण दिले होते. रुपया, त्याचे मूल्य या विषयवार त्यांचे संशोधन जगप्रसिद्ध आहे. कामगार चळवळीविषयी त्यांचे स्वतःचे विचार होते. हिंदू […]\n अर्थात प्रबोधनकारांचे शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यातील भाषण\nशिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ ला झाली आणि पहिली जाहीर सभा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दादरच्या शिवाजी पार्कवर ३० ऑक्टोबर १९६६ ला झाली. त्या मेळाव्यात प्रबोधनकारांचंही भाषण झालं. “आजपासून हा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण करीत आहे हे त्यांचे तेंव्हाचे प्रसिद्ध वाक्य होते. ” त्यांचे भाषण वाचून त्यांचा आक्रमकपणा, त्वेष आणि ज्वलंत महाराष्ट्रप्रेम दिसून येते. ‘प्रबोधनकारांचे ज्वलंत हिंदुत्व’ […]\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन पुस्तक अभ्यास परीक्षा: पहिले पुष्प: “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री”\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन घेत आहे साहित्यावर आधारित पुस्तक अभ्यास परीक्षा पहिले पुष्प: स.आ. जोगळेकर लिखित “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री” उत्तमोत्तम मराठी साहित्यावर विश्लेषणात्मक अभ्यास व्हावा ह्या उद्देशाने मराठी इंटरनॅशनल (मिओ) पुस्तक अभ्यास परीक्षा हा उपक्रम सुरु करीत आहे. हे पुस्तक परीक्षण नाही. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे एखादे पुस्तक परीक्षेला लावले जाते तत्सम ही पुस्तकावर आधारित परीक्षा आहे. फक्त ही परीक्षा […]\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-news-470544-2/", "date_download": "2018-12-16T01:13:39Z", "digest": "sha1:MTG7KNE5PQMZX4TSRXMW3R6TPFP3TPDG", "length": 15405, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाथर्डीतील दुष्काळ�� स्थिती पाहून केंद्रीय पथक निःशब्द | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपाथर्डीतील दुष्काळी स्थिती पाहून केंद्रीय पथक निःशब्द\nकेंद्रीय दुष्काळी पथकाकडून पाहणी; सरकार जनतेच्या मागे – ना. शिंदे\nप्रसंगी रेल्वेने चारा आणू\nकेंद्रीय पथक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याने ना. शिंदे व आ. राजळे हे सुमारे अडीच तास समितीची वाट पहात शासकीय विश्रामगृहावर थांबले. यावेळी अनौपचारिक बोलतांना ना. शिंदे म्हणाले, केंद्र सरकारच्या तरतुदीनुसार चारा छावण्या राज्यात सुरु कराव्या लागतील. सर्रासपणे शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर पैसे देणे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाने शक्‍य होणार नाही. मागणी आराखडा केंद्राकडून मंजुर होताच सर्व उपाय योजना सुरु केल्या जातील. छावणी चालकाकडून कुठेही गैरव्यवहार होणार नाही. यासाठी कडक उपाय योजना केल्या जातील. जिल्ह्यात चारा कमी पडल्यास रेल्वेने चारा उपलब्ध करु.\nपाथर्डी – केंद्रीय पथक दुष्काळी पहाणी समितीकडून आज तालुक्‍यातील शिरसाठवाडी, रांजणी व केळवंडी या गावाचा पहाणी दौरा केला. जळालेले कांदे, कपाशी, शिरसाटवाडीचा कोरडा पडलेला पाझर तलाव, नापेर शेती, टॅंकरद्वारे होत असलेला पाणीपुरवठा असे विदारक चित्र पाहुन केंद्रीय समितीचे सदस्य नि:शब्द झाले.\nराज्य सरकारने दुष्काळ निवारणासाठी केलेल्या मागणीला केंद सरकारने सकारात्मकता दाखवत केंद्रीय समितीला राज्यात पाठवले असल्याने केंद्राकडून लवकरच निधी प्राप्त होवून जिल्ह्यात सर्व प्रकारच्या दुष्काळी उपाययोजना केल्या जातील. जनतेच्या मागे राज्य व केंद्र सरकार भक्कमपणे उभे राहील असा विश्वास पालकमंत्री राम शिंदे यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला.\nराज्य सरकारने केंद्र सरकारकडे सात हजार कोटी रुपयाचा प्रस्ताव दुष्काळ निवारणासाठी पाठवल्यानंतर आज केंद्रीय पथकाने संपूर्ण राज्यात दुष्काळी पाहाणी दौरा केला.पाथर्डीत आलेल्या पथकात सह संचालक सुभाषचंद्र मिना, वरिष्ठ उपसंचालक एम.जी. टेंभुर्णे, कृषीतज्ज्ञ विजय ठाकरे यांचा समावेश होता. पालकमंत्री प्रा.राम शिंदे, आ. मोनिका राजळे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, प्रातांधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार नामदेव पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत शिर्के, माजी जि.प. सदस्य सोम���ाथ खेडकर, अर्जुन शिरसाठ, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, नगरसेवक प्रविण राजगुरू, भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर आदि सहभागी झाले होते.\nपाथर्डी येथे 3 वाजण्याच्या सुमारास पथक दाखल झाले. त्यानंतर शिरसाठवाडी येथील पूर्णपणे पाण्याअभावी कोरडा पडलेला तलाव पाहिला. यावेळी उपस्थितांनी सांगितले की, 1972 नंतर पहिल्यांदा हा तलाव कोरडा पडला आहे. भीषण अशी पाणीटंचाई यावर्षी निर्माण झाली आहे. तलाव आटल्याने शेकडो एकर क्षेत्रावरील पिके जळाली आहेत. त्यांनतर रांजणी येथील नापेर झालेली शेती, उजाड झालेले डोंगर, जळालेल्या फळबागा, टॅंकरद्वारे होत असलेला पाणीपुरवठा पाहिला. रांजणी येथे चतुराबाई घोडके व प्रभुनाथ घोडके यांनी आपल्या व्यथा मांडल्या.\nसंजय सोनवणे या शेतकऱ्यांचा दोन एकर कपाशीचा प्लॉट पाहून केंद्रीय समितीकडून देखील अस्थेने शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची साधने, मुलांचे शिक्षण, मिळत असलेले उत्पन्न याची माहिती घेतली. कपाशीचे उत्पन्न पावसाअभावी सात ते आठ टक्‍केवर आल्याने तालुक्‍यातील लोकांना उसतोडणीसाठी साखर कारखान्यावर स्थलांतरीत व्हावे लागले असल्याचे तहसीलदार नामदेव पाटील यांनी केंद्रीय समितीच्या निदर्शनास आणून दिले.\nकेळवंडी येथील रामदास कोठे यांचे जळालेले कांदा पिकाची पहाणी केली. नगरपालिका हद्दीत दुष्काळी कामे सुरु व्हावीत, छावण्या सुर व्हाव्यात, रोजगार हमी योजनेची कामे व्हावीत, पालिका हद्दीतील शेतकऱ्यांना अनुदान मिळावे अशा मागणीचे निवेदन बांधकाम समितीचे सभापती रमेश गोरे, रामनाथ बंग, सभापती दिपाली बंग, नामदेव लबडे, अनिल बोरुडे यांनी दिले. तर पंचायत समितीच्या वतीने रोहयोचे नियम शिथील करावेत अशा आशयाचे निवेदन उपसभापती विष्णूपंत अकोलकर, गोकुळ दौंड, पं.स. सदस्य सुनिल ओव्हळ, सुभाष केकाण यांनी दिले.\nकेंद्रीय समितीचे समन्वयक अधिकारी म्हणून शिर्डीचे उपजिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी सुनिल तुभांरे उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleलोकप्रतिनिधींना गावबंदीचा इशारा\nNext articleजांबूत येथे बीटस्तरीय मैदानी स्पर्धा उत्साहात\nबारहाटे यांना बेस्ट ऍप्रेंटिस\nकॉंग्रेसच्या यशाबद्दल कर्जतला कार्यकर्त्यांच��� जल्लोष\nस्वस्थ भारत सायकल यात्रा नगरमध्ये दाखल\nपत्रकारास मारहाण करणाऱ्या पोलिसाचे निलंबन करा\nसोशल मिडीया हे आभासी जग – कापरे\nप्रदर्शनामधूनच भावी कलाम, भाभा तयार होतील\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nपुलवामा जिल्ह्यात धुमश्‍चक्री; काश्‍मीरात सात नागरीकांसह अकरा ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.eenaduindia.com/State/NorthMaharashtra", "date_download": "2018-12-16T02:32:51Z", "digest": "sha1:TAN5VKHLKAVQ5KJM26IQNXWSJZQIVEUY", "length": 15494, "nlines": 239, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Eenadu Marathi Districts", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nसोल्जरॅथॉन : वीरांच्या स्मरणार्थ दिल्लीत 'हाफ मॅरॅथॉन'चे आयोजन\nमुख्‍य बातम्‍या उत्तर महाराष्‍ट्र\n--Select District-- नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर\n'महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एकही शेतकरी मंत्री नाही, गिरीश महाजन म्हणजे पिस्तुल्या'\nअहमदनगर - भाजप हे शेतकऱ्यांचे सरकार नाही. या सरकारमधील कुठलाही मंत्री शेतकरी वाटतो का, अशा शब्दांत विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे. गिरीश महाजन म्हणजे पिस्तुल्या आहेत, अशा शेलक्या शब्दांत मुंडे यांनी सरकारचा समाचार घेतला. चिचोंडी-शिराळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात मुंडे बोलत होते.\nनंदूरबारात मत्स्यपालन कार्यशाळेचे आयोजन, शेतकऱ्यांची मोठ्ठी गर्दी\nस्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षकाच्या नावाने लाखोंची रक्कम हडप\nरणजी सामना पाहण्यासाठी नाशिककरांनी केली गर्दी\nनाशिक - शहरातील अनंत कान्हेरे मैदानावर\nस्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षकाच्या नावाने लाखोंची रक्कम हडप\nरणजी सामना पाहण्यासाठी नाशिककरांनी केली गर्दी नाशिक - शहरातील अनंत कान्हेरे मैदानावर\nनाशिकात पुन्हा हेल्मेट ड्राईव्ह, नियमांचा भंग करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई नाशिक -\nइलेक्ट्रीकल दुकान फोडून लांबवले २५ हजार, चोरटा सीसीटव्हीत कैद\nधुळे- शहरातील बारा पत्थर\nधुळे शहरातील हुडको भागात ७ घरांना आग, जीवितहानी नाही धुळे - शहरातील चाळीसगाव रोड भागातील\nसदावर्ते यांच्यावरील हल्ल्याचा धुळे बार कौन्सिलकडून निषेध धुळे - मराठा आरक्षणाविरोधात\nनंदूरबारात मत्स्यपालन कार्यशाळेचे आयोजन, शेतकऱ्यांची मोठ्ठी गर्दी\nसंघर्षमय कहाणी : शाहरुखच्या जिद्दीपुढे आकाशही ठेंगणे नंदुरबार - शहादा शहरातील मुख्य\nनवापुरात जनावरांच्या हाडांनी भरलेला ट्रक पकडला नंदुरबार - नवापूर तालुक्यातील नागपूर-सुरत\nवीज दरवाढीविरोधात जळगावात उद्योजकांचे उपोषण\nजळगाव - वीज दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करत\nजिल्हा परिषदेच्या शाळा होणार 'डिजिटल', गावकऱ्यांच्या सहकार्याने पालटणार परिसराचे रुपडे जळगाव - जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांची स्थिती वाईट आहे. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी देखील जागा नाही. खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुविधा कमी आहेत. त्यामुळे विद्यार्थींच्या पटसंख्या देखील विपरीत परिणाम होतो. हे चित्र बदलण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील १५० शाळा डिजिटल करण्यात येणार आहेत. ही संकल्पना मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणार आहे.\nनिवडणूक प्रक्रियेविरोधात शेंदूर्णीमध्ये निषेध मोर्चा, पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी जळगाव\n'महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एकही शेतकरी मंत्री नाही, गिरीश महाजन म्हणजे पिस्तुल्या'\nअहमदनगर - भाजप हे शेतकऱ्यांचे सरकार नाही. या सरकारमधील कुठलाही मंत्री शेतकरी वाटतो का, अशा शब्दांत विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे. गिरीश महाजन म्हणजे पिस्तुल्या आहेत, अशा शेलक्या शब्दांत मुंडे यांनी सरकारचा समाचार घेतला. चिचोंडी-शिराळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात मुंडे बोलत होते.\nखंडाळा येथील विहिरीत अल्पवयीन मुलीचा मृतदेह, घातपात की आत्महत्या अहमदनगर - खंडाळा येथील\nअहमदनगरच्या उपनगरात घरफोडी, मुद्देमालासह चोरटा जेरबंद अहमदनगर - शहरातील नोबेल\nनिर्भया हत्याकांडाचा थरार ; अंगावर शहारा आणणारा 'दिल्ली बस' चा पाहा व्हिडिओ\n'यो यो हनी सिंग'चे धमाकेदार कमबॅक, पहा नव्या गाण��याचा ट्रेलर मुंबई - 'चार बोतल व्होडका',\n'देसी गर्ल' नंतर आता परिणीतीही अडकणार लग्नबंधनात मुंबई - 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा\nबिग बॉसमध्ये 'बअुआ सिंग' बनुन शाहरुखची सलमानसोबत धमाल, पाहा व्हिडिओ बिग बॉसचे १२वे पर्व\n१० वर्षाच्या प्रतीक्षेनंतर 'द फकीर ऑफ वेनिस' येणार प्रेक्षकांच्या भेटीला मुंबई - फरहान\nवाचा, लग्नानंतर काय म्हणाला रणवीर सिंग मुंबई - लग्नामुळे आपल्या व्यक्तीमत्वात काहीच बदल\n'झुंड'च्या सेटवर अमिताभची २०२२ च्या विश्वचषकाची तयारी मुंबई - नागराज मंजुळे यांचा पहिलाच\nलोणचे जास्त काळ टिकवण्यासाठी 'या' टिप्स ठरतील उपयोगी\nकैरीचे लोणचे म्हटलं, की लगेच तोंडाला\nनवरात्री स्पेशल: उपवासासाठी बटाट्याचे हे खास पदार्थ व्रत करत असताना एकच प्रकारचे जेवण\nआज जागतिक हृदय दिवस हे १० अन्नपदार्थ ठरतील फायदेशीर आज २९ सप्टेंबर, जगभरात आज 'जागतिक\n'या' आहाराने मिळते शरीराला ऊर्जा सात्विक, राजसिक आणि तामसिक असे आहाराचे तीन प्रकार आहेत.\n'हे' पदार्थ एकत्र खाणे आरोग्यास ठरते धोकादायक चांगले आरोग्य आपल्या रोजच्या आवडीनिवडीवर\nकांदा रडवणार नाही.. जाणून घ्या स्मार्ट टिप्स हैदराबाद - कांदा हा स्वंयपाक घरातील महत्वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-shivar-sahitya-award-75374", "date_download": "2018-12-16T01:55:46Z", "digest": "sha1:Z3RCRNWFTND2DSW5UZOXRWMGDDGZ6HQ3", "length": 11339, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news shivar sahitya award बाल साहित्यिकांसाठी शिवार पुरस्कार योजना | eSakal", "raw_content": "\nबाल साहित्यिकांसाठी शिवार पुरस्कार योजना\nमंगळवार, 3 ऑक्टोबर 2017\nऔरंगाबाद - महाराष्ट्रातील मुला-मुलींनी लिहिलेल्या व पुस्तकरूपाने प्रकाशित झालेल्या बाल साहित्याला \"शिवार साहित्य पुरस्कार' दिला जाणार आहे. पाच हजार रुपये रोख, गुणवत्ता प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.\nऔरंगाबाद - महाराष्ट्रातील मुला-मुलींनी लिहिलेल्या व पुस्तकरूपाने प्रकाशित झालेल्या बाल साहित्याला \"शिवार साहित्य पुरस्कार' दिला जाणार आहे. पाच हजार रुपये रोख, गुणवत्ता प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.\nया पुरस्कारासाठी लेखक, लेखिकेला आपले पुस्तक पाठविता येईल, अथवा अन्य कुणालाही पुस्तकाची शिफारस करता येईल. लेखक-लेखिकेचे वय 1 जानेवारी 2014 रोजी सोळा वर्षांपेक्षा अधिक नसावे. तसेच सबंधित पुस्तक 2014 पूर्वी प्रकाशित झालेले नसावे. एक नोव्हेंबरपर्यंत यासाठी पुस्तक पाठविता येईल. शिफारस करणाऱ्यांनी पुस्तके पाठविण्याची आवश्‍यकता नाही; मात्र पुस्तकाचा तपशील प्रेरणा संदीप दळवी (द्वारा ः रा. रं. बोराडे, शिवार, 17, विद्यानिकेतन कॉलनी, जालना रोड, औरंगाबाद) यांच्याकडे पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.\nदेश बदल रहा है... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे....\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nचंद्रपुरातील वाघांची नव्या अधिवासात रवानगी\nचंद्रपूर : जिल्ह्यात वाढलेल्या वाघांमुळे मानव-वन्यजीव संघर्ष टोकाला पोहोचला आहे. रोज माणसांवर वाघांचे हल्ले होत आहेत. ताडोबा व्याघ्र प्रकल्प वगळता...\nसाहित्यिकांची विविध रूपं (विजय तरवडे)\nसाहित्य संमेलन असो, की अन्य सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय नेत्यांचा त्यात हस्तक्षेप नसावा अशी भावना अनेक साहित्यिक बोलून दाखवत असतात. नेत्यांकडून...\nगोरेवाडा रेस्क्‍यू सेंटरमध्ये बिबट, अस्वलाचा मृत्यू\nनागपूर : गोरेवाडा रेस्क्‍यू सेंटरमधील बिबट्याच्या छातीत झालेल्या जखमेमुळे हृदय आणि श्‍वसनक्रिया बंद पडल्याने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनानंतर उघडकीस...\n''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक'' : मुख्यमंत्री\nपुणे : ''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. राज्य सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी राहील. ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-llb-result-76858", "date_download": "2018-12-16T02:18:11Z", "digest": "sha1:IDB5RBLGLLGBDU2YQI5LGATYXDIDQ2WS", "length": 12403, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news llb result प्रलंबित निकाल सहा दिवसांत | eSakal", "raw_content": "\nप्रलंबित निकाल सहा दिवसांत\nगुरुवार, 12 ऑक्टोबर 2017\nमुंबई - एलएलबीचा पहिल्या वर्षाचा प्रलंबित निकाल अद्याप जाहीर न झाल्याने संतप्त झालेल्या अमेय मालश या विद्यार्थ्याने बुधवारी दुपारी काही विद्यार्थी व पालकांसह मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलात उपोषणास सुरवात केली. निकाल तातडीने न लागल्यास प्रसंगी आत्महत्या करण्याचा इशाराही त्याने यापूर्वी दिला होता. त्यामुळे धास्तावलेल्या विद्यापीठ प्रशासनाने सर्व रखडलेले निकाल सहा दिवसांत लावण्याचे आश्‍वासन त्याला दिले. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घेतले.\nमुंबई - एलएलबीचा पहिल्या वर्षाचा प्रलंबित निकाल अद्याप जाहीर न झाल्याने संतप्त झालेल्या अमेय मालश या विद्यार्थ्याने बुधवारी दुपारी काही विद्यार्थी व पालकांसह मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलात उपोषणास सुरवात केली. निकाल तातडीने न लागल्यास प्रसंगी आत्महत्या करण्याचा इशाराही त्याने यापूर्वी दिला होता. त्यामुळे धास्तावलेल्या विद्यापीठ प्रशासनाने सर्व रखडलेले निकाल सहा दिवसांत लावण्याचे आश्‍वासन त्याला दिले. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घेतले.\nपनवेलमधील \"बीसीटी कॉलेज ऑफ लॉ'मध्ये शिकणारा अमेय एलएलबीच्या पहिल्या वर्षाचा प्रलंबित निकाल अद्याप जाहीर न झाल्याने निराश झाला होता. त्याने सोमवारी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना पत्र लिहून उपोषण करण्याचा, प्रसंगी आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. निकाल प्रक्रियेतील गोंधळास कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्यासह काही अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करतानाच विद्यापीठाच्या कार्यशैलीची लाज वाटते, अशा शब्दांत त्याने संताप व्यक्त केला होता.\n'शिवसेनेतून जागा मिळेल म्हणून त्या तिकडे गेल्या असाव्यात'\nपुणे : ''काही लोकांना काहीही झाले तरी खासदारकीला उभे राहायचे असते. गेल्या वेळी राजू शेट्टी एनडीएतून लढले होते, मात्र, यावेळी एनडीएत झालेल्या...\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\nअश्‍लील संदेश आत्महत्येचे कारण ठरू शकत नाही\nमुंबई : पती-पत्नीच्या दुरावलेल्या संबंधांमध्ये पत्नीने तिच्या मित्रांना पाठविलेले अश्‍लील संदेश पतीसाठी त्रास देणारे ठरू शकतात. मात्र ते...\nपंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण होतेय 'चकाचक'\nकल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण नगरीत येणार आहेत. त्यासाठी सभास्थानांची तसेच ते ज्या मार्गावरून येणार आहेत, त्या ठिकाणाची साफसफाई...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nराजकीय वादात रखडले कोस्टल रोडचे भूमिपूजन\nमुंबई - मुंबईतील प्रस्तावित कोस्टल रोडचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करायचे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या, हे निश्‍चित होत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/14027/by-subject", "date_download": "2018-12-16T01:18:09Z", "digest": "sha1:DZJQRG5TFZBGADLTPBRS5LBQONZQQXCE", "length": 2960, "nlines": 72, "source_domain": "www.maayboli.com", "title": "महिला दिन - सर्व्हे विषयवार यादी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /महिला दिन - सर्व्हे /महिला दिन - सर्व्हे विषयवार यादी\nमहिला दिन - सर्व्हे विषयवार यादी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमहिला दिन - सर्व्हे\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-mla-rajesh-kshirsagar-62012", "date_download": "2018-12-16T01:47:10Z", "digest": "sha1:6UEH4U5CYTLHAC4XRFRYO3RE63GB7V6S", "length": 15320, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news MLA Rajesh Kshirsagar अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमा | eSakal", "raw_content": "\nअंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमा\nमंगळवार, 25 जुलै 2017\nकोल्हापूर - \"कोल्हापूरची महालक्ष्मी नव्हे तर अंबाबाई' असा नारा देत आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज मुंबईत लक्ष वेधले. विधिमंडळाच्या दारात त्यांनी फलक फडकावून अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याची मागणी केली.\nविधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आजपासून प्रारंभ झाला. अंबाबाई मंदिरासंबंधी क्षीरसागर यांनी लक्षवेधी सूचना दिली आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईला विष्णुपत्नी महालक्ष्मी करण्याचे कारस्थान रचले गेले आहे. अंबाबाई मंदिरातील पुजारी हटवून तेथे शिर्डी, तुळजापूर, पंढरपूरच्या धर्तीवर पगारी पुजारी नेमावेत, अशी मागणी त्यांनी केली.\nकोल्हापूर - \"कोल्हापूरची महालक्ष्मी नव्हे तर अंबाबाई' असा नारा देत आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज मुंबईत लक्ष वेधले. विधिमंडळाच्या दारात त्यांनी फलक फडकावून अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याची मागणी केली.\nविधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आजपासून प्रारंभ झाला. अंबाबाई मंदिरासंबंधी क्षीरसागर यांनी लक्षवेधी सूचना दिली आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईला विष्णुपत्नी महालक्ष्मी करण्याचे कारस्थान रचले गेले आहे. अंबाबाई मंदिरातील पुजारी हटवून तेथे शिर्डी, तुळजापूर, पंढरपूरच्या धर्तीवर पगारी पुजारी नेमावेत, अशी मागणी त्यांनी केली.\nलाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबाबाई मंदिरात गेल्या अनेक वर्षांपासून गैरव्यवहार होत आहे. श्रद्धेने दान केलेले दागिने, रोख रकमेची लूट पुजाऱ्यांकडून होत आहे. वर्षाला 348 कोटींचे उत्पन्न पुजाऱ्यांना मंदिराच्या माध्यमातून मिळते. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी 210 कोटींची गरज आहे. मंदिरातील उत्पन्नातून विकास आराखडा राबविला जाऊ शकतो. शासनाकडे निधी मागण्याची गरजच उरणार नाही. अंबाबाई मंदिरातील पुजाऱ्यांच्या प्रश्‍नावरून कोल्हापूर शहर दोन-तीन महिने अस्वस्थ आहे. अंबाबाईच्या पोशाखावरून भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मंदिरात ठाण मांडून बसलेल्या पुजाऱ्यांनी भाविकां��ी लूट केली आहे. राजर्षि शाहू महाराजांनी पूजेसाठी काही पूजकांची नेमणूक केली होती. त्यांतील एकही पुजारी सध्या कोल्हापुरात नाही. कमिशन बेसवर पुजाऱ्यांनी इतरांची नेमणूक केली आहे, पुजारी हटवून शिर्डी, तुळजापूर, पंढरपूरच्या धर्तीवर पगारी पुजारी नेमावेत.\nपश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या एसआयटीच्या चौकशीचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी पूर्ण करावे. देवस्थान समितीत लाखो-करोडो रुपयांचा जमिनींचा अपहार झाला आहे. मार्च 2015 च्या अधिवेशनात त्यासंबंधी लक्षवेधी मांडली होती. मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीद्वारे चौकशीचे आश्‍वासन दिले होते, त्यावर कार्यवाही झालेली नाही. मुख्यमंत्री भ्रष्ट लोकांना पाठीशी घालत आहे का अशी शंका या निमित्ताने येते, असाही आरोप क्षीरसागर यांनी केला आहे.\n'शिवसेनेतून जागा मिळेल म्हणून त्या तिकडे गेल्या असाव्यात'\nपुणे : ''काही लोकांना काहीही झाले तरी खासदारकीला उभे राहायचे असते. गेल्या वेळी राजू शेट्टी एनडीएतून लढले होते, मात्र, यावेळी एनडीएत झालेल्या...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nपॅरोलवरील कैद्याकडून मुलीवर बलात्कार\nमुंबई - हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर सुटल्यावर पुण्यात अल्पवयीन मुलीचे...\nप्रकल्पाच्या घोषणा अन्‌ अंमलबजावणीत अंतर\nनाशिक - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षात एकाच पिकावर अवलंबित्व असलेली अन्‌ एरवी मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या वाड्या-पाड्यांवरील कुटुंबे प्रकाशमान...\nलातूरचा रेणा साखर कारखाना सर्वोत्कृष्ट\nपुणे - वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील रेणा...\nलातूरच्या 'रेणा'ला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार\nपुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4688291517850796169&title=This%20year%20earn%20profit&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-12-16T01:26:59Z", "digest": "sha1:TEKRQ75KW7K4XZXRJUKO6DNR5UTPWOZY", "length": 13868, "nlines": 124, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "हे वर्ष नफा कमावण्याचे...", "raw_content": "\nहे वर्ष नफा कमावण्याचे...\nआता पडत्या भावात चांगले शेअर्स घेतले व वर्षभर घायकुतीला न येता ठेवून दिले, तर डिसेंबरअखेर अनेक शेअर्स ३० ते ३५ टक्के वाढ दाखवतील. हे वर्ष नफा कमावण्याचे आहे; मात्र रोज भाव वाढण्याची उत्कंठा दाखवू नये. ग्राफाइट इंडिया, हेग आदी कंपन्यांचे शेअर आत्ता जरूर घ्यावेत. अधिक माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात...\nगेल्या आठवड्यात गुरुवारी व शुक्रवारी महावीर जयंती व गुड फ्रायडेनिमित्त सुट्ट्या होत्या. त्यामुळे २०१७-१८च्या आर्थिक वर्षाचे व्यवहार बुधवारी, २७ तारखेलाच बंद झाले. वर्षअखेर निर्देशांक ३२ हजार ९६८वर, तर निफ्टी १० हजार ११३वर बंद झाला. गेल्या बारा महिन्यांत निर्देशांकाने ३६ हजार ४४३ ही पातळी गाठली होती व किमान पातळी २९ हजार २४१ होती. ‘निफ्टी’ची न्यूनतम पातळीवर नऊ हजार ७५ वर होती, तर वर्षभरात उच्चांक ११ हजार १७१ होता. नवीन वर्ष भारतीय पंचांगानुसार ‘विलंबी नाम’ संवत्सर असल्याने सर्वच गोष्टींत विलंब दिसून येईल; पण त्याचबरोबर एक महिना ‘अधिक’ असल्याने अधिकात अधिक फळही मिळेल. त्यामुळे दिवाळीपर्यंत निर्देशांक ३६ हजारच्या वर व निफ्टी ११ हजार ५००च्या वर जावा; मात्र हे आकडे गाठताना निर्देशांक, निफ्टी कमी जास्त होत रहातील. त्यामुळे गुंतवणूकदारांना वर्षभर सावधानतेने व्यवहार करावे लागतील.\nया वर्षात जागतिक व भारतीय आर्थिक स्थितीत बरेच चढ-उतार राजकीय व नैसर्गिक कारणांमुळे दिसतील. अमेरिकेत ‘फेडरल रिझर्व्ह’ने नुकतीच व्याजात पाव टक्का वाढ केली आहे. वर्षभरात अशी वाढ दोनदा करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकही व्याजदरात वाढच करील. बँकांना त्याचा फटका बसणार नसला, तरी केंद्��� सरकारला कर्जरोखे जास्त व्याजदराने काढावे लागतील. त्यामुळे वित्तीय तूट वाढण्याची शक्यता आहे. बँकाही कर्जावरील व्याजदर वाढवतील. वाढत्या अनार्जित कराच्या तरतुदींसाठी त्यांना आपले उत्पन्न वाढवावे लागणार आहे.\nमात्र कंपन्यांचे मार्च, जून, सप्टेंबर, डिसेंबर तिमाहीचे विक्रीचे व नफ्याचे आकडे उत्तम येणार आहेत. त्यामुळे आता पडत्या भावात चांगले शेअर्स घेतले व वर्षभर घायकुतीला न येता ठेवून दिले, तर डिसेंबरअखेर अनेक शेअर्स ३० ते ३५ टक्के वाढ दाखवतील. भागभांडारात अनावश्यक खोगीरभरती नसावी. नेमके १० ते १५ शेअर्सच असावेत व ते दीर्घ मुदतीच्या हिशेबाने घेतलेले हवेत. शेअर बाजारात भाव वाढतील, यावर श्रद्धा हवी. तसेच योग्य फळ मिळण्यासाठी सबुरी हवी. ‘सब्र का फल मीठाही होता है’ ही म्हण लक्षात ठेवायला हवी.\nसध्या ग्राफाइट धातूच्या विक्रीच्या जगभरातील मागणीमुळे व या क्षेत्रातील कित्येक चिनी कंपन्या बंद पडलेल्या असल्याने भारतातील ग्राफाइट इंडिया व हेग या कंपन्यांत सध्याच्या अनुक्रमे ७४५ व ३१०० रुपये भावाला जरूर गुंतवणूक हवी. मार्चमध्ये कंपन्यांनी ग्राफाइट धातूच्या विक्रीचा दर टनाला चौदा हजार रुपये केला आहे. त्याचा परिणाम जून, सप्टेंबर या तिमाहीच्या आकड्यात दिसेल. ‘ग्राफाइट इंडिया’चा शेअर सध्या ७५० रुपयांपर्यंत मिळत आहे. वर्षभरात तो नऊशे ते नऊशे ५० रुपयांची पातळी ओलांडेल. ‘हेग’चा शेअर तीन हजार ते एकतीसशे रुपयाच्या दरम्यान खरेदी केला, तर वर्षभरात चार हजार रुपयांचा भाव दाखवून जाईल. याखेरीज रेन इंडिया, जिंदाल स्टील अँड पॉवर, जिंदाल सॉ (इस्सार), स्टरलाइट टेक्नॉलॉजी व ‘केपीआयटी टेक्नोलॉजिज’मध्ये गुंतवणूक हवी. हे वर्ष नफा कमावण्याचे आहे; मात्र रोज भाव वाढण्याची उत्कंठा दाखवू नये.\n- डॉ. वसंत पटवर्धन\n(लेखक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)\n(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवा���ेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)\nटीसीएस, पेट्रोलियम कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य कंपन्यांचे तिमाही निकाल शेअर खरेदीला अनुकूल संपत्तीवाढीचे गणित लक्ष्य साध्य होण्याकडे लक्ष द्या ... हे शेअर्स गुंतवणूकयोग्य\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n‘स्वरसाधक’ दिनदर्शिकेचे ‘सवाई’मध्ये प्रकाशन\nअरुअप्पा जोशी स्पर्धा अकादमीच्या २० विद्यार्थ्यांची जिल्हा न्यायालयात निवड\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-news-470574-2/", "date_download": "2018-12-16T00:48:57Z", "digest": "sha1:PRMAYRJTBCU2TSCLBGWULKXYDWSX5YRU", "length": 11418, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पालकमंत्री शिंदे, आ. राजळे यांचा गौरव | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपालकमंत्री शिंदे, आ. राजळे यांचा गौरव\nजायकवाडी पाणी योजना सुरळीत\nपाथर्डी : राक्षी येथील जायकवाडी योजनेचा उद्भव सुरू होण्यासाठी आ. मोनिका राजळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. माजी आ.स्व.राजीव राजळे यांच्या जयंतीनिमित्त मतदारसंघातील सर्वात किचकट प्रश्न सुटल्याने आगामी टंचाई काळात पाण्याचे टॅंकर भरण्यातील अडचण दूर झाली, यामुळे पाथर्डी शेवगाव पाणीप्रश्‍नासह विविध पाणी योजना सुरळीत होणार असल्याने पालिकेच्यावतीने नगरसेवक दिपाली रामनाथ बंग यांनी पालकमंत्री राम शिंदे व आमदार मोनिका राजळे यांचा गौरव करत शहराच्या वतीने जाहीर आभार मानले.\nशासकीय विश्रामगृहावर कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली, यावेळी ज्येष्ठ नेते अर्जुन शिरसाठ व सोमनाथ खेडकर, पंचायत समितीचे उपसभापती विष्णुपंत अकोलकर, पंचायत समिती सदस्य सुनील ओव्हळ, भाजप तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, गोकुळ दौंड, नगरसेवक रमेश गोरे, जमीर आतार ,अनिल बोरुडे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.\nयावेळी बोलतांना बंग म्हणाले, आमदार मोनिका राजळे यांनी राक्षी उद्भव सुरू करण्यासाठी सुमारे दोन महिने अहोरात्र परिश्रम घेतले.\nपाथर्डी शेवगाव तालुक्‍यातील टंचाईग्रस्त भागाला टॅंकरचा शाश्वत उद्भव सुरू झाल्याने टंचाईचा आगामी कालावधीत पाण्याचा उद्भवसाठी आता विस्कळित होणार नाही. शासनाने प्रथमच असा धाडसी निर्णय केवळ राजळे यांच्याकडून वेधण्यात आलेल्या समस्येचा तिव्रतेमुळे घेऊन सर्वच पाणी योजनांचा वीजपुरवठा टंचाईसाठी सुरू झाला. प्रश्नाचे श्रेय घेण्याची धडपड विरोधकांकडून होऊन पाणीप्रश्‍नात राजकारण आणले जात आहे.\nनिव्वळ ठरावावर वीजपुरवठा सुरू झाला असता तर वीज वितरण कंपनीने कायमस्वरूपी वीज खंडित करण्याचे प्रकार कायमस्वरूपी थांबवले असते. राजळे यांचे कार्य व त्यांचा जनाधार बघुन विरोधकांकडे टीकेचे मुद्दे उरले नाहीत. त्यामुळे विकास कामांमध्ये लुडबूड करून विरोधक राजकीय अस्तित्व जपण्याची धडपड करीत आहेत.\nआमदार राजळे यांनी दुष्काळाशी संबंधित प्रशासकीय यंत्रणा, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, व सर्व कार्यकर्ते एकदिलाने काम करीत असल्याने तीव्र टंचाईच्या काळात लोकांना दिलासा मिळत आहे. पालिका हद्दीतील शासकीय हातपंपाची खोली वाढविण्यासाठी आमदारांनी आदेश देण्याची बंग यांनी मागणी केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleचरण्यासाठी सोडलेल्या जनावरांमुळे अपघातांमध्ये वाढ\nNext articleशिर्डी पोलिसांकडून सराईत गुन्हेगारास अटक\nबारहाटे यांना बेस्ट ऍप्रेंटिस\nकॉंग्रेसच्या यशाबद्दल कर्जतला कार्यकर्त्यांचा जल्लोष\nस्वस्थ भारत सायकल यात्रा नगरमध्ये दाखल\nपत्रकारास मारहाण करणाऱ्या पोलिसाचे निलंबन करा\nसोशल मिडीया हे आभासी जग – कापरे\nप्रदर्शनामधूनच भावी कलाम, भाभा तयार होतील\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nअशा या ढिसाळ कामकाजामुळेच आरोपी सुटतात : सीबीआय तपासावर हायकोर्ट नाराज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5353039127749661549&title=Yashwant%20Date&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-12-16T01:11:44Z", "digest": "sha1:LYUQLGLTZDJMIZMZCULHDKQLNUQYOLKY", "length": 7843, "nlines": 124, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "यशवंत दाते", "raw_content": "\nआपल्या एकाहून एक उत्तम आणि सरस ज्ञानकोशांमधून माहितीचा खजिना मराठी वाचकांसमोर आणणारे ज्येष्ठ कोशकार यशवंत रामकृष्ण दाते यांचा १७ एप्रिल हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...\n१७ एप्रिल १८९१ रोजी किन्हळमध्ये (रत्नागिरी) जन्मलेले यशवंत रामकृष्ण दाते हे श्रेष्ठ मराठी कोशकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकरांबरोबर ‘ज्ञानकोश’ तयार करण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. त्यांनी ‘विद्यासेवक’ मासिकाचं संपादनही केलं होतं.\nज्ञानकोशाच्या अनुभवातून पुढेही त्यांनी अनेक प्रकारच्या कोशांची चिकाटीने आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने निर्मिती केली. महाराष्ट्र शब्दकोश (सात खंड), सुलभ विश्वकोश (सहा खंड), महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश (दोन खंड), शास्त्रीय परिभाषा कोश, सुलभ हिंदी-मराठी कोश असे अनेक कोश त्यांनी तयार केले.\n१९१९ साली त्यांनी तयार केलेल्या ‘महाराष्ट्रीय वाङ्‌मयसूची’मध्ये १८१० ते १९१७ या कालखंडात प्रकाशित झालेल्या मराठी मासिकांची, त्यातल्या लेखांची, तसंच मराठी ग्रंथांची आणि ग्रंथकार नामांची सूची होती.\n१९४१ साली सोलापूरमध्ये भरलेल्या मुद्रक संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसंच महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार मंडळाचे ते अध्यक्ष होते.\n२१ मार्च १९७३ रोजी त्यांचं निधन झालं.\n(यशवंत रामकृष्ण दाते यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)\n(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)\nTags: BOIDinmaniदिनमणीयशवंत दातेYashwant Dateमहाराष्ट्र वाक्संप्रदाय कोशज्ञानकोश\nमंगेश राजाध्यक्ष, सुमती पायगावकर जेम्स हेरीअट अनंत काणेकर, डॉ. अनंत वर्टी विठ्ठल वाघ, उत्तम बंडू तुपे, नामदेव कांबळे विल्यम ट्रेव्हर\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n२२ प्रतिज्ञा अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5389460008460361421&title=Udyojak-%20Shivaji%20Maharaj&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2018-12-16T01:05:56Z", "digest": "sha1:7WVQQFWY7W7ICS2EBYEKYXXLHYCR3RFF", "length": 7076, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "उद्योजक- शिवाजी महाराज", "raw_content": "\nशिवाजी महाराजांचे आचार-विचार, कर्तृत्व, कारकीर्द, साहस यांचा अभ्यास केला, तर त्यातून आपल्याला प्रेरणा मिळते. प्रा. नामदेवराव जाधव यांनी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करून त्यांच्या उद्योजकतेचा परिचय करून दिला आहे.\nउद्योगधंदा, व्यवसाय उभा करण्यासाठी जी दूरदृष्टी आणि दृढनिष्ठा लागते, ती महाराजांकडे होती. संधीचा शोध घ्या, माणसे ओळखायला शिका अशा अनेक गोष्टी प्रा. जाधव यांनी या चरित्राच्या आधाराने सांगितल्या आहेत.\nव्यवसायासाठी जागा कशी निवडावी, प्रोजेक्ट प्लॅनिंग कसे करावे, प्रोजेक्ट हळूहळू कसे वाढवायचे आदींची ओळख होते. स्वराज्य हाच व्यवसाय आहे, हे लक्षात घेऊन त्याचा विस्तार कसा करायचा, ताळेबंद कसा मांडायचा, दौलत हिशेब कसा मांडायचा, धोरण कसे आखायचे हे लक्षात आणून दिले आहे. प्रादेशिक समतोल. समतोल, समानता, कार्यक्षमता, उत्पन्न आदींसंबंधीचे मार्गदर्शन महाराजांच्या चरित्रातून मिळते.\nप्रकाशक : राजमाता प्रकाशन\nकिंमत : २०० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: उद्योजक- शिवाजी महाराजप्रा. नामदेवराव जाधवबिझनेस आणि व्यवस्थापनऐतिहासिकराजमाता प्रकाशनUdyojak- Shivaji MaharajNamdevrao JadhavRajmata PrakashanBOI\nउद्योजक शिवाजी महाराज जिजाऊ- द मदर ऑफ ऑल गुरुज् शिवाजी महाराजांचे अर्थशास्त्र श्रीकृष्ण द मॅनेजमेंट गुरू रिच मदर रिच सन\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\nअरुअप्पा जोशी स���पर्धा अकादमीच्या २० विद्यार्थ्यांची जिल्हा न्यायालयात निवड\n२२ प्रतिज्ञा अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BF/", "date_download": "2018-12-16T00:41:24Z", "digest": "sha1:GDNBCSCCZHHMR5XDANN3FQ5MIQRDSHWM", "length": 9598, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिव व्यापारी सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी रामनारायण अग्रवाल | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशिव व्यापारी सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी रामनारायण अग्रवाल\nश्रीरामूपर – शिवसेना प्रणित शिव व्यापारी सेनेच्या नगर जिल्हाध्यक्षपदी येथील सुपर गॅस या दुकानाचे चालक रामनारायण बन्सीलाल अग्रवाल यांची नियुक्‍ती झाली आहे. व्यापारी सेनेचे संस्थापक अध्यक्ष चिंटू शेख (मुंबई) यांनी या नियुक्‍तीचे पत्र दिले असून एक वर्षासाठी ही नियुक्‍ती आहे.\nशिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिव व्यापारी ही राज्यव्यापी संघटना आहे. व्यापाऱ्यांना खंबीर नेतृत्वाची गरज व विश्‍वासहर्ता जपणे व जनतेला अभिप्रेत असणारी व्यापारी शिवव्यापारी सेनेच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना संघटीत करण्याचे काम संघटनेने हाती घेतले आहे. जिल्ह्यात संघटनेच्या ध्येयधोरणाची व्यापाऱ्यांना माहिती देवून त्यांना संघटीत करून त्यांच्या हिताचे कार्यक्रम राबविण्यासाठी कार्य करावे. शिवव्यापारी सेनेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांकडून समाजाला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे पत्रात नमूद केले आहे.\nनगर जिल्हा शिवव्यापारी सेनेची कार्यकारीणी करण्यासाठी जिल्हा दौरा करून तालुका व शहर पातळीवर शाखा स्थापन करण्यात येतील. व्यापाऱ्यांना संघटीत करुन त्यांच्यावरील अन्याय, दुकानदाराच्या चोऱ्यांचे तपास व शासनाच्या कायद्याअंतर्गत येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी संघटीतपणे काम करणार असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअखेर लेखी आश्‍वासनान��तर घारगावकरांच्या आंदोलन स्थगिती\nNext articleऑनलाइन सात-बारा संगणकीय प्रणालीत जिल्हा नाशिक विभागात दुसऱ्या क्रमांकावर\nरामदास कदम हे उद्धव ठाकरेंचे पाळलेलं कुत्र; नितेश राणेंचं ट्विट\nशिवसेना उपशहरप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी\nराम मंदिरावरून राज ठाकरेंचे व्यंगचित्रातून राजकीय फटकारे\nउद्धव ठाकरे सहपरिवार अयोध्येकडे रवाना\nनगर महापालिका रणसंग्राम 2018 : महापालिकेत आता रंगणार तिरंगी लढत\nनगर महापालिका रणसंग्राम २०१८ : हर्षवर्धन कोतकर यांचा शिवसेनेसोबतच ‘जय महाराष्ट्र’\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nअशा या ढिसाळ कामकाजामुळेच आरोपी सुटतात : सीबीआय तपासावर हायकोर्ट नाराज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.petrpikora.com/2018/03/", "date_download": "2018-12-16T01:23:17Z", "digest": "sha1:BZPSMRGUNAOAM5LCMT5OF6YCPEF66KS7", "length": 12263, "nlines": 132, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "मार्च 2018 - विनामूल्य संगीत बाजार डाउनलोड", "raw_content": "सुचालन जा सामग्री वगळा\nआर अँड बी आणि सोल संगीत\nसर्व श्रेणी फोटो आणि व्हिडिओ संगीत आणि गाणी व्हिडिओ\nसर्व श्रेणी फोटो आणि व्हिडिओ संगीत आणि गाणी व्हिडिओ\nमशीन शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता\t 31.3.2018 1.4.2018\nटेंसरफ्लो - Tensorflow.org - जेई सॉफ्टवॉर्व्ह ग्वांग्लो ग्वांग्लो फॉर मेमोडी डेटा फ्लो ग्राफ म्हणून क्रमांकित आहे. मी एक नवीन वर्षाचा अभ्यास केला आहे, मी नवीन कायद्याच्या नवीनतम अनुप्रयोग आहेत, मी तुम्हाला काय शिकवलं पाहिजे आहे. सिस्टिम\nMinecraft मुली संगीत बंदी बँड\nमशीन शिक्षण वापरून स्वयंचलितरित्या तयार केलेल्या गाण्याचे उदाहरण. आमचे स्वयंचलित सॉफ्टवेअर आपले स्वत: चे संगीत तयार करते आणि व्हिडिओ थोडक्यात असाइनमेंटवर आधारित. आपल्यासाठी प्रयत्न करण्यासाठी लवकरच येथे उपलब्ध होईल\nफ्री फ्लाईट एक्स XXX डाउनलोड\nखूप मोठे अंतर खूप मोठे अंतर 5 5 आगामी क्रिया FPS खुल्या जागतिक विकसित स्टुडिओ Ubisoft मंट्रियाल आणि मायक्रोसॉफ्ट विंडोज प्लॅटफॉर्म, 4 प्लेस्टेशन, Xbox एक Ubisoft प्रकाशित आहे\nव्हिडिओ निर्माता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता\nकृत्रिम बुद्धिमत्ता\t 22.3.2018 22.3.2018\nजिझस ब्राझीलच्या झुंबीचे जेवण नवीन कायदे, कॅटरिंग व्ही विस्कॉन्सिन डेब्यू टुस्न टेक्सिंग डॉक्युसिनेम. Sledujte tento projekt, कायद्याचे पोकोसिओ पोकोसिलेहो स्ट्रोझोव्हेहो स्कोजो स्कायोज़ स्कोझो स्केजेस स्केनेर व्हेटवॅरेट\nकृत्रिम बुद्धिमत्ता\t 20.3.2018 1.4.2018\nउमटणे इंटेलिजेन्स (UI, अँग्लिक कृत्रिम बुद्धिमत्ता, एआय) जेणेकरून माहिती नसलेली माहिती सहजतेने उपलब्ध होईल. Definice pojmu \"inteligentní chování\" जेणेकरून डिस्कस् वापरणे आवश्यक आहे\nस्टीफन हॉकिंग यांचे निधन झाले\nआरामशीर संगीत आणि गोठवलेल्या जिझरा\nब्लॉग, पर्वत, व्हिडिओ\t 1.3.2018\nझमझ्झा जिझरा आणि स्प्लावु वि डोल्नी सिटोव्ह डोप्रोवाझना आरामदायी हडबौ. डॉल्नी सिटोवा (नीमेकी निएडर-सिट्टू) जे ओसाडा, कॅटर जे मेनिन्नी částí obcee Háje nad Jizerou v okrese Semily v Libereckém kraji. नॅशनल कॉन्फरन्स मध्ये XIXX किमी आणि नॅव्हिगेट नुसार Jizerou,\n4K 2018 archivbox dji djs जा डीजी माविक डीजी माविक प्रो Dji अभ्यास DJI प्रेत 4 आळशी आळशी EMBA EMBA spol. चे ro गुळगुळीत पुठ्ठा hrad Haje त्यांचा Jizerou Jablonec त्यांचा Jizerou राक्षस पर्वत पर्वत kvadroptéra दोरासंबंधी पुठ्ठा त्याचे झाड Lysa hora स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे मावसिक माविक प्रो पार्किंगची जागा पार्किंग Paseky त्यांचा Jizerou बनावट बनावट 3 बनावट 4 प्रगत अभ्यास पुस्तके बांधणारा Rokytnice skipas पास स्की रिसॉर्ट wreckage निवास व्यवस्था दोरीने ओढणे हिवाळा वरील पासून चेक नंदनवन\nवृत्तपत्र साइन अप करा\n... आणि प्राप्त प्रथम खरेदीसाठी $ 20 कूपन\n 24 / 7 ईमेल लिहा\nआम्ही सुरक्षित पैसे वापरत आहोत\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. या वेबसाइटचा वापर करून चालू ठेवून, आपण त्यांच्या वापराशी सहमत होता.\nकुकीज कशा नियंत्रित कराव्यात यासह अधिक शोधण्यासाठी, येथे पहा: कुकी धोरण\nरेटिंग: 5.0/ 5 21 मते\nरेटिंग: 5.0/ 5 12 मते\nरेटिंग: 5.0/ 5 11 मते\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nकॉपीराइट © 2018 फ्री प्रीमियम उत्तरदायी वर्डप्रेस थीम डाउनलोड्स थीम. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/latur-news-weather-marathwada-agriculture-64260", "date_download": "2018-12-16T02:14:11Z", "digest": "sha1:NSZNHMJH77NTZY2WFAYZQOBITEZKGTKB", "length": 12898, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "latur news weather marathwada agriculture हिरव्या शिवारात सुकली मने | eSakal", "raw_content": "\nहिरव्या शिवारात सुकली ��ने\nगुरुवार, 3 ऑगस्ट 2017\nभादा - चालू खरीप हंगामात सोयाबीन, उडीद, मूग, कपाशी ही शेतकऱ्यांसाठी नगदी समजली जाणारी पिके पावसाच्या लहरीपणामुळे दिवसेंदिवस बेभरवशाची वाटत असून फूल आणि फळ लागण्याच्या मोसमातच पावसाने जवळपास तीन आठवड्यांचा विसावा घेतल्याने या पिकांचे उतपन्न शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. पावसाच्या या लहरीपणात गावोगावचा शिवार जरी हिरवा दिसत असला, तरी अनेक शेतकऱ्यांची मने मात्र सुकलेली जाणवत आहेत.\nभादा - चालू खरीप हंगामात सोयाबीन, उडीद, मूग, कपाशी ही शेतकऱ्यांसाठी नगदी समजली जाणारी पिके पावसाच्या लहरीपणामुळे दिवसेंदिवस बेभरवशाची वाटत असून फूल आणि फळ लागण्याच्या मोसमातच पावसाने जवळपास तीन आठवड्यांचा विसावा घेतल्याने या पिकांचे उतपन्न शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. पावसाच्या या लहरीपणात गावोगावचा शिवार जरी हिरवा दिसत असला, तरी अनेक शेतकऱ्यांची मने मात्र सुकलेली जाणवत आहेत.\nभादा व परिसरात मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्यानंतर या भागातील अनेक शेतकऱ्यांनी मूग, सोयाबीन, उडीद, या पिकांची पेरणी केलेली आहे. तर कपाशीसारख्या नगदी पिकाची लागवडही या भागात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. कापसाला तर शेतकऱ्यांचं पांढरं सोनं म्हटलं जातं; मात्र भरमसाट लागवड खर्च, दोन-दोनदा खुरपणी अन महागडी औषध फवारणी या पांढऱ्या सोन्याला करून थकलेले शेतकरी आता पावसाची वाट बघता बघताच थकले आहेत. तर माळरानचे सोयाबीनही वरचेवर माना टाकत आहेत. येत्या काही दिवसांत पावसाने उघाड दिलीच तर मूग आणी उडिदाचे उत्पादन शेतकऱ्यांना धोका देऊ शकते. खरीप हंगामातील या पिकांबरोबरच या पावसाच्या लहरीपणाचा उसावरही मोठा परिणाम होत असून उसाची वाढ पावसाअभावी मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. एवढेच नव्हे, तर पावसाच्या या विसाव्याने ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहारही मोठ्या प्रमाणात कमी होत आहेत; तसेच शेतकऱ्यांकडेच कामे कमी असल्याने शेतमजुरांनाही याची आर्थिक झळ बसत आहे.\nकंधाणे येथील शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांना मनिऑर्डर\nकंधाणे - येथील रवींद्र भावराव बिरारी या तरुण शेतकऱ्याने 17 क्विंटल कांदा विकून हातात अवघे 370 रुपये...\nशेतकरी संघटनांनी वाटले बीडमध्ये कांदे\nबीड : सध्या जिल्ह्यात तीव्र दुष्काळात शेतकरी होरपळत असताना, कमी प्रमाणात आलेल्या पिकांना भाव मिळत न��ल्याने विविध संघटनांनकडून सोमवारी (ता....\nराज्यात एकीकडे दुष्काळाच्या झळांची तीव्रता वाढत असताना सरकारने दुधासाठी प्लॅस्टिकबंदीचे घोडे पुढे दामटल्याने शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होणार आहे....\nदुष्काळाच्या धगीत होरपळले शेतकरी अन्‌ जनावरेही\nजळगाव ः यंदाच्या भीषण दुष्काळाची धग आता खऱ्या अर्थाने जाणवू लागली असून, या धगीत शेतकरी आणि जनावरेही होरपळून निघत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून...\nदुष्काळाच्या धगीत होरपळले शेतकरी अन्‌ जनावरेही\nजळगाव : यंदाच्या भीषण दुष्काळाची धग आता खऱ्या अर्थाने जाणवू लागली असून, या धगीत शेतकरी आणि जनावरेही होरपळून निघत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून...\nकेंद्रीय पथकाकडे शेतकऱ्यांनी मांडल्या दुष्काळाच्या व्यथा\nबदनापूर (जालना) : जालना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने बुधवारी (ता. 5) बदनापूर तालुक्यातील जवसगावला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-health-chikungunyaa-fever-69918", "date_download": "2018-12-16T02:28:44Z", "digest": "sha1:3UCLN4BDT3DTZ7QMINGU6WL54QDEEE7S", "length": 13269, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news health Chikungunyaa fever चिकुनगुनियाचा ‘ताप’ | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 2 सप्टेंबर 2017\nपुणे - शहरात गेल्या आठ महिन्यांमध्ये चिकुनगुनियाचे २३९ रुग्ण आढळल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण ३५ ते ४४ वयोगटातील असल्याचा निष्कर्षही पुढे आला आहे. चिकुनगुनियाचा पुरुषांना सर्वाधिक संसर्ग झाल्याचेही यातून स्पष्ट होत आहे.\nपुणे - शहरात गेल्या आठ महिन्यांमध्ये चिकुनगुनियाचे २३९ रुग्ण आढळल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण ३५ ते ४४ वयोगटातील असल्याचा निष्कर्षही पुढे आला आहे. चिकुनगुनियाचा पुरुषांना सर्वाधिक संसर्ग झाल्याचे��ी यातून स्पष्ट होत आहे.\nशहरात डेंगीपाठोपाठ डासामुळे पसरणाऱ्या चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्याही वेगाने वाढत आहे. जानेवारीपासून ऑगस्टपर्यंत प्रत्येक महिन्यात याचे रुग्ण आढळले आहेत. मात्र, पावसाला सुरवात झाल्यापासून म्हणजे जूनपासून या रोगाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याची माहिती महापालिकेने दिलेल्या आकडेवारीवरून दिसते. एकट्या ऑगस्टमध्ये १२८ रुग्णांची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागात झाली आहे. त्याचे लिंग आणि वयानुसार विश्‍लेषण महापालिकेने केले आहे.\nपाच वर्षांपर्यंतचे १४ रुग्ण आहेत.\n३५ ते ४४ वयोगटातील ४६ रुग्णांना चिकुनगुनियाचा संसर्ग\nमध्यम वयीन आणि बाहेर फिरणाऱ्या व्यक्तींना धोका\nसहा ते १४ वयोगटात रुग्ण संख्या समान\nचिकुनगुनियाचा संसर्ग झालेले पुरुष रुग्ण १३० आणि महिला १०९\nचिकुनगुनिया हा ‘अरबो व्हायरस’ या विषाणूमुळे होणारा आजार आहे. एडीस इजिप्ती या डासामुळे या विषाणूंचा संसर्ग होतो.\nएडीस इजिप्ती या डासाची मादी चावल्याने चिकुनगुनिया आजार होतो. ही डासाची मादी चिकुनगुनियाचा संसर्ग झालेल्या रुग्णाचे रक्‍त शोषून घेते. त्यातून हा संसर्ग होतो.\nघरातील पाणी साठविण्याची सर्व भांडी आठवड्यातून रिकामी करा.\nपाणी साठविण्याची सर्व भांडी योग्य पद्धतीने झाकून ठेवा.\nघराच्या भोवतालचा परिसर स्वच्छ व कोरडा ठेवावा.\nनिरुपयोगी व टाकाऊ वस्तू घराच्या छतावर आणि परिसरात ठेवू नका.\nपूर्ण अंग झाकणारे कपडे वापरावेत.\nबेचिराख घरांत फुटले अश्रूंचे बांध\nरात्रंदिवस कष्ट करून उभे केलेले संसार बुधवारी दुपारी आगीने कवेत घेतले. संसाराची राख झालेल्या रहिवाशांची रात्र भरलेल्या डोळ्यांनी आपल्या लेकराबाळांसह...\n#PuneHealth वातावरण बदलले, आजार वाढले\nशहरात स्वाइन फ्लू, डेंगी, चिकुनगुनियाबरोबरच इतर विषाणूंच्या संसर्गामुळे डोकेदुखी, ताप, सर्दी, खोकला अशा रुग्णांची संख्या काही दिवसांपासून सातत्याने...\nलागण राजस्थानात; उपचार सोलापुरात\nसोलापूर : शहर व परिसरात डेंगीसदृश आजाराची लागण झालेले 27 रुग्ण आढळले. त्यापैकी सहा जणांचा अहवाल \"पॉझिटिव्ह' आला आहे. पैकी दोन जण राजस्थान व...\nइचलकरंजीत ५ जणांना डेंगी\nइचलकरंजी - शहरातील विकासनगर भागातील तब्बल पाच जणांना डेंगीची लागण झाली आहे. या सर्व रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ���ाच परिसरातील एका...\nसोलापुरात डेंगीसदृश आजाराचे 103 रुग्ण\nसोलापूर : शहर व हद्दवाढ भागात 1 जानेवारी ते 15 जून 2018 या साडेसहा महिन्यांच्या कालावधीत डेंगीसदृश आजाराची लागण झालेले 103 रुग्ण...\nसांगली जिल्ह्यातील आठ गावात डासच डास - सीईओ अभिजीत राऊत\nसांगली - जिल्ह्यात अमरापूर, भिलवडी, नांद्रे, जत, मणेराजुरी, येळावी, अंकलखोप, कसबे डिग्रज या आठ गावांत डासांची घनता जास्त आहे. मेमध्ये कवठेपिरान,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/career-selection/", "date_download": "2018-12-16T00:41:33Z", "digest": "sha1:3D2K257QMR7AY5GV46NUN3JVIDNFYHVF", "length": 6283, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Career Selection Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nकरिअरमधे पदरी अपयश पडू नये असं वाटत असेल तर ह्या १० प्रश्नांवर विचार करायलाच हवा\nनोकरी नसल्यास पैसे कमावण्याचे दुसरे कोणते पर्याय आहेत तेही तपासून ठेवणे गरजेचे आहे.\nजगातील सर्वात वादग्रस्त आणि क्रूर परंपरा: स्पेनमधील ‘रनिंग ऑफ द बुल’ उत्सव\nप्रजासत्ताक दिनाबद्दलच्या या महत्तवपूर्ण गोष्टी तुम्हाला माहित आहेत का \nशेर ए म्हैसुर टिपू सुलतानः वादाचा खरा मुद्दा काय\nतुषार दामगुडेंचा मनुस्मृती समर्थक परंपरावाद्यांना खडा सवाल : “धर्मग्रंथ की माणसं\nGST वर बोलू काही: भाग २ – अप्रत्यक्ष कर म्हणजेच Indirect Taxes\n“तो” – जगण्यासाठी शरीराचा सौदा करणाऱ्या ‘तिचा’ मुलगा\nमाणुसकीचा साक्षात्कार – २२ एड्सग्रस्त मुलांना घेतले दत्तक\nतुम्हाला पिनकोडच्या मागचं लॉजिक माहिती आहे का\nशरद पवारांना लाख शिव्या घाला, पण त्यांच्यासारखी “विद्या”नगरी कुणीच उभारली नाही हे मान्य करा\nप्रिय रतन टाटांना एक “सहिष्णू” पत्र\n२०२२ मध्ये भारतातील माणसांना अंतराळात पाठवण्याची तयारी करतेय एक भारतीय महिला\n“मोनालिसा”च्या पलीकडचा ख्रिश्चन पुरोगामी वैज्ञानिक -लियोनार्दो दा विंची\nतुमच्या कमी झोपेचा परिणाम चक्क तुमच्या देशाच्या आर्थिक परिस्थितीवर कसा होतो \n१० फायदेशीर व्यवसाय जे तुम्ही अवघ्या १०,००० रुपयांपासून सुरु करू शकता\nअल्पावधीत लोकप्रिय झालेल्या “whatsapp”च्या निर्मात्यांच्या जिद्दीची थक्क करणारी कहाणी\nगरिबांचा सुपरहिरो रॉबिनहूड, त्याचे साथीदार आणि त्यांचं “खास झाड” \nसामुहिक बलात्काराची जगाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी घटना आजही अंगावर काटा आणते\nपाकिस्तानचा हट्ट धरणाऱ्या जिनांना फाळणीचा पश्चाताप वाटला होता का\nलोकशाहीच्या नावाने गळा काढणाऱ्यानो, पश्चिम बंगालकडे पाहण्याचा प्रामाणिकपणा दाखवाल का\nटीप टीप बरसा पानी… : रविना नामक पिवळ्या साडीत भिजलेल्या मेनकेची चिरतरूण आठवण…\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A1/", "date_download": "2018-12-16T00:41:22Z", "digest": "sha1:5AQPJEAXY4XEXA4Y24KJXH6BPBSF3HSC", "length": 7798, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नाहीतर हिंदू समाज खोटारडय़ांचे ‘राम नाम सत्य’ केल्याशिवाय राहणार नाही -शिवसेना | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनाहीतर हिंदू समाज खोटारडय़ांचे ‘राम नाम सत्य’ केल्याशिवाय राहणार नाही -शिवसेना\nमुंबई: राष्ट्रपतींपासून उत्तर प्रदेशच्या राज्यपालापर्यंत, पंतप्रधानांपासून उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रत्येक पदावर भारतीय जनता पक्षाचाच निष्ठावंत बसला आहे. मग अयोध्येतील राममंदिर उभारणीच्या वचनपूर्तीत अडचण कसली आहे असा प्रश्न शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.\nकेंद्रात भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये याच पक्षाची सरकारे आहेत. बाबरीवर हातोडा शिवसैनिकांनी मारला. बाबरी उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी शिवसेनाप्रमुखांनी घेतली. आता तुमचे राज्य आले तर राममंदिर तरी उभारा. नाहीतर हिंदू समाज खोटारडय़ांचे ‘राम नाम सत्य’ केल्याशिवाय राहणार नाही, अशी आक्रमक भूमिका शिवसेनेने घेतली आहे.\nराम मंदिरावरून शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त ‘जय श्रीराम’च्या घोषणा देतात, पण राममंदिराच्या उभारणीबाबत एक शब्द���ी बोलत नाहीत. त्यांच्याकडून राममंदिर उभारले जाईल असे वाटत नाही, असे परखड मत अयोध्येतील राममंदिराच्या मुख्य पुजाऱ्याने व्यक्त केले असल्याचे सामनात स्पष्ट करण्यात आले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे पोलीस दलात रोबोट दाखल\nNext articleजेसीबी साहित्य पुरस्काराची शॉर्टलिस्ट जाहीर\nअशा या ढिसाळ कामकाजामुळेच आरोपी सुटतात : सीबीआय तपासावर हायकोर्ट नाराज\nमुंबई विमानतळावर बॉम्ब असल्याची धमकी\nरामदास कदम हे उद्धव ठाकरेंचे पाळलेलं कुत्र; नितेश राणेंचं ट्विट\nशाळकरी मुलांना पट्टय़ाने जबरदस्त मारहाण\nस्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ उभारणार रिसॉर्ट\n“झोपडपट्टी हटाव’ मोहिमेला स्थगिती ; नाशिक महापालिकेला उच्च न्यायालयाचा दणका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/mp-supriya-sule-direct-dialogue-with-the-pulic/", "date_download": "2018-12-16T01:47:25Z", "digest": "sha1:TCP4MP4FIYA2JR3XYKJJYMEQDFPILZ2Z", "length": 11176, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खासदार सुळेंनी जनतेशी साधला थेट संवाद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nखासदार सुळेंनी जनतेशी साधला थेट संवाद\nकाटी-वडापुरी गटात गावभेट दौरा : नागरिकांच्या दु:खात झाल्या सहभागी\nरेडा – इंदापूर तालुक्‍यात खासदार सुप्रिया सुळे यांनी गावभेट दौऱ्यात प्रत्येक गावात जाण्याचा मानस ठेवला आहे. पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य अभिजीत तांबिले यांच्या काटी-वडापुरी गटातील गावांचा दौरा करीत, थेट जनतेच्या अडचणी जाणून घेत, संवाद साधत सामान्य जनतेला आपलेसे केले आहे. गावभेट दौऱ्यात भाटनिमगाव, बेडशिंग, अवसरी, वडापुरी या गावातील लोकांशी थेट गावांत जावून खासदार सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला.\nयाप्रसंगी पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रदिप गारटकर, मंगलसिद्धि परिवाराचे प्रमुख अध्यक्ष राजेंद्र तांबिले, बांधकाम व आरोग्य विभागाचे सभापती प्रवीण माने, इंदापूर तालुका अध्यक्ष महारुद्र पाटिल, कार्यध्यक्ष अमोल भिसे, युवकांचे अध्यक्ष सचिन सपकळ , विद्यार्थी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष शुभम निबांळकर, पंचायत समिती सदस्य सतिश पांढरे, महिला अध्यक्ष रहिना मुलाणी, दत्तात्रय शेंडे , साहेबराव मोहिते, जावळे बापू, छगन तांबिले, हनुमंत कोकाटे, सचिन देवकर आदी मान्यवर उपस्थित होते.\nकाटी-वडापुरी गटात सुप्रिया सुळे यांनी गोर���रिब, जनतेची आपुलकीने विचारपूस केली. स्त्रीभ्रुणहत्या जनजागृती, महिला आरोग्या, हिमोग्लोबिन तपासणी, महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे, कर्णबधिर लोकांसाठी तपासणी, श्रवण यंत्र वाटप, अंपग व्यक्तींसाठी तीनचाकी सायकल वाटप व कृत्रिम अवयव पुरवठा, आर. आर. आबा कॅन्सर मुक्त योजना, त्याचबरोबर बारामती लोकसभा मतदार संघामध्ये शिक्षणाकरीता लाबून येणाऱ्या शाळेतील मुलींना जवळजवळ 3 हजार सायकलींचे वाटप, लहान मुलांच्या हृदय छीद्र बंद शस्रक्रीया करणे अशा प्रकारच्या अनेक विषयां संदर्भातील पुरक योजना सुप्रिया सुळे यांनी राबविल्या आहेत. त्यासंदर्भात अडिअडचणी समजून घेतल्या, तसेच स्थानिक गावातील महिलांच्या समस्या व वयस्कर लोकांच्या समस्या त्यांनी प्रामुख्याने जाणून घेण्याचा प्रयत्न केला.\nनागरिकांशी जोडली आपुलकीची नाळ\nभाटनिमगाव येथील पंजाब गायकवाड यांच्या घरी एक दु:खद घटना घडल्यामुळे खासदार सुळे त्यांच्या दु:खात सहभागी होऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर बिडशिंगे येथे बबन रंगनाथ यादव यांची प्रकृती गंभीर असल्या कारणाने त्यांच्या घरी जाऊन घरातील कुटुबांतील लोकांना आधार दिला. तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ता महेश तिकोटे यांना पक्षघात व मेंदुविकाराची शस्रक्रिया झाल्याचे सुप्रिया सुळे यांना समजाताच त्यांनी तिकोटे यांची घरी जाऊन भेट घेतली व त्यांच्या तब्यतीची विचारपूस केली. त्यामुळे सामन्य कार्यकर्त्यासह बारामती लोकसभा मतदारसंघामधील नागरिकांशी त्यांची आपुलकीची नाळ जोडली गेली असल्याची आधोरेखीत झाले.\nकाटी-वडापुरी (ता. इंदापूर) : गटात खासदार सुप्रिया सुळे यांनी जनतेशी संवाद साधला. याप्रसंगी जिल्हा परिषदिचे सदस्य अभिजीत तांबिले व मान्यवर उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजिल्ह्यामध्ये “भटक्‍या कुत्र्यांची’ दहशत\nNext articleआंबेलीतील तिहेरी अपघातात पाच जखमी\n‘नॅचरल्स’ची 10 नवी ‘हेअर अँड ब्यूटी सलोन’\nVideo : गोळीबारातील आरोपी पकडण्यास गेलेल्या पोलीस निरीक्षकावरच गोळीबार\nमुळशी पॅटर्न चित्रपटाच्या दिग्दर्शकास मारहाण\nराष्ट्रीय, मराठा युद्धस्मारकांना ‘हेरिटेज’ दर्जा\nशाळेतील विद्यार्थ्यांना ‘टेड टॉक्स’ ने प्रेरणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.petrpikora.com/tag/benesov/", "date_download": "2018-12-16T00:45:19Z", "digest": "sha1:IA32DV4VG23YPFDXNK2P36YTYALAMEZV", "length": 10300, "nlines": 117, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "Benešov – Free music market downloads", "raw_content": "सुचालन जा सामग्री वगळा\nआर अँड बी आणि सोल संगीत\nसर्व श्रेणी फोटो आणि व्हिडिओ संगीत आणि गाणी व्हिडिओ\nसर्व श्रेणी फोटो आणि व्हिडिओ संगीत आणि गाणी व्हिडिओ\nजेजेरेओवर गोठवून पूल ब्रिस्ट्रेस बायस्ट्राना नाड जेजरू आणि हाजे नेड जेसेरु\nब्लॉग, पर्वत, व्हिडिओ\t 27.2.2018 27.2.2018\nबायस्ट्रे नाड जैझरौ आणि इंडेक्सचे लाकडी पुल जेजेरुओवर जेजेउवर हजे नद जिजरो येथे धातू. बस्टर ब्रिजमध्ये बर्याच संरचनात्मक वैशिष्ट्यांचा समावेश आहे जो वर्षाच्या शेवटी संपला आहे\nXIXXK व्हिडिओ चाचणीसाठी DJI Mavic\nब्लॉग, पर्वत, व्हिडिओ\t 31.1.2018 1.2.2018\nडीजेआय मॅव्हिक प्रो जे माईक, डेव्हिड कॅरेमेम से ड्रॉ, डेकी कॅटरिम सेझ ओबॉहो स्टेव्हा प्लॅटो व्हेनी क्रिएटिव्हिटी, स्नॅन्डो बेज स्टार्स्टी, एक स्पीड फॉर स्पीड फॉर स्पीड पॅट लेटे. Kompaktní schránka uchovává\nबायस्ट्रेट कडून रिप्नेस आणि लूकोवा\nब्लॉग, चेक नंदनवन, पर्वत, व्हिडिओ\t 27.1.2018\nBystro, Rybnice आणि Loukov 26.01 च्या हिवाळी दृश्य.2018 दुपारी. हेगे नाद जिजरौ हे गाव सेमिली व जिलेमनीस या शहरांच्या संबंधाच्या मध्यभागी लिबेरेक भागातील सेमिली जिल्ह्यात स्थित आहे.\nहाजे नाद जेजेरो, लूकोव, रिबि्निस, बेनेसोवो यू सिमिल\nब्लॉग, चेक नंदनवन, पर्वत, व्हिडिओ\t 20.1.2018\nSemily आणि Jilemnice, नदी Jizera (ग्रोव्ह बँका डाव्या तीरावर वर, इतर शहरे दरम्यान एक दुवा मध्यभागी गावात Haje त्यांचा Jizerou लिबेरेक प्रदेशात Semily जिल्हा मध्ये स्थित आहे,\n4K 2018 archivbox dji djs जा डीजी माविक डीजी माविक प्रो Dji अभ्यास DJI प्रेत 4 आळशी आळशी EMBA EMBA spol. चे ro गुळगुळीत पुठ्ठा hrad Haje त्यांचा Jizerou Jablonec त्यांचा Jizerou राक्षस पर्वत पर्वत kvadroptéra दोरासंबंधी पुठ्ठा त्याचे झाड Lysa hora स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे मावसिक माविक प्रो पार्किंगची जागा पार्किंग Paseky त्यांचा Jizerou बनावट बनावट 3 बनावट 4 प्रगत अभ्यास पुस्तके बांधणारा Rokytnice skipas पास स्की रिसॉर्ट wreckage निवास व्यवस्था दोरीने ओढणे हिवाळा वरील पासून चेक नंदनवन\nवृत्तपत्र साइन अप करा\n... आणि प्राप्त प्रथम खरेदीसाठी $ 20 कूपन\n 24 / 7 ईमेल लिहा\nआम्ही सुरक्षित पैसे वापरत आहोत\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. या वेबसाइटचा वापर करून चालू ठेवून, आपण त्यांच्या वापराशी सहमत होता.\nकुकीज कशा नियंत्रित कराव्य��त यासह अधिक शोधण्यासाठी, येथे पहा: कुकी धोरण\nरेटिंग: 5.0/ 5 21 मते\nरेटिंग: 5.0/ 5 12 मते\nरेटिंग: 5.0/ 5 11 मते\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nकॉपीराइट © 2018 फ्री प्रीमियम उत्तरदायी वर्डप्रेस थीम डाउनलोड्स थीम. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/independence-of-india/", "date_download": "2018-12-16T00:49:52Z", "digest": "sha1:LKKFWISIJ7BVUBOSXZZF34JZWIQMJVJZ", "length": 6767, "nlines": 76, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Independence Of India Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nभगतसिंग-आझाद सर्वांना माहिती असतात, पण अपूर्व त्याग करणारा हा क्रांतिकारक विस्मरणात जातो\nजगण्याला पुरतील एवढे पैसे मिळणारी नोकरी मिळावी म्हणून त्यांना कित्येक वर्षे हेलपाटे घालावे लागले.\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतीय स्वातंत्र्याची “जागतिक” नोंद: कुठे कर्जाची उजळणी तर कुठे मृत्युमुखी पडलेल्यांची आठवण\nअखेर वसाहतवादाच्या काळात आणखी एका बातमीने वृत्तपत्रांमध्ये आपली जागा बनविली.\nएजंटशिवाय ड्रायव्हिंग लायसन्स कसं काढावं\nमाणसाच्या आठवणी ‘खोट्या’ असू शकतात\nभारतीय सैन्याबद्दल १३ रंजक गोष्टी ज्या वाचून अभिमानाने ऊर भरून येतो\nनोबेल विजेते रामन का करायचे नेहरूंचा जाहीररीत्या दुस्वास इतिहासाच्या अज्ञात पानाचा आढावा\n१७ वर्ष चिवटपणे लढून, माणसाने निसर्गावर मिळवलेल्या विजयाची (आणखी एक\nप्रेमाच्या ५ स्टेजेस- ह्या माहीत नसल्या तर जोडपी ह्या सुंदर नात्याचा आनंद मिळवू शकत नाहीत\nमनाला भुरळ घालणारा मोती तयार कसा होतो\nगुगलची जॉब ऑफर, राज्य सरकार+मिडीयाची वावटळ आणि १२ वीच्या पोराची वाताहत\nकधी प्रेडिक्टेबल, तर कधी परिणामकारक : मुक्काबाज चा रसास्वाद\nआदिमानवाची ओळख पुन्हा नव्याने पटणार \nडीझेल इंजिन रेल्वे चालवणारी आशियातील पहिली ‘महिला लोको पायलट’- मुमताज काझी\nसर्दी झाल्यावर, रडताना आपलं नाक का वहातं\nप्रेमात पाडतील असे भारतातील सर्वात सुंदर रेल्वेमार्ग\nआरोग्यास हानीकारण म्हणून बदनाम असणारं पेय आहे ह्या आजीचं “हेल्थ सिक्रेट”\nऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये ‘ह्या’ मराठी शब्दांचा समावेश\nबाबा सिद्दिकी ह्या बांद्र्याच्या “व्हाईट कॉलर गुंडाची” पडद्यामागे लपवली गेलेली सत्यकथा\nसाला मैं तो ‘President’ बन गया: Donald Trump च्या निवडणुक विजयाचा प्रवास\nप्रसिद्धी पासून वंचित राहिलेली एक शूर क्रांतिकारी : राणी गाइदिनल्यू\nइंद���रा गांधी, हिटलर आणि (अप)प्रचारतंत्र\nविदर्भाव्यतिरिक्त भारतातील असे काही प्रदेश जे वेगळ्या राज्यासाठी आग्रही आहेत\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://mr.wikiscan.org/?menu=dates&date=2006&list=pages&filter=meta&sort=hits", "date_download": "2018-12-16T01:05:12Z", "digest": "sha1:ZF6HPFHSCIYELVMVWFW3SR5YJ5CJOKJS", "length": 15356, "nlines": 168, "source_domain": "mr.wikiscan.org", "title": "2006 - Project pages - Wikiscan", "raw_content": "\n50 397 51 k 344 k 50 k विकिपीडिया:चावडी/प्रगती\n16 135 13 k 16 k 17 k विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ\n14 55 21 k 21 k 38 k विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा १\n10 75 25 k 24 k 24 k विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/मराठीकरण\n7 74 31 k 30 k 30 k विकिपीडिया चर्चा:विकिसंज्ञा\n10 42 11 k 13 k 11 k विकिपीडिया:प्रकल्प\n6 31 22 k 22 k 22 k विकिपीडिया चर्चा:शीर्षकलेखन संकेत\n7 13 7.4 k 7.2 k 7.2 k विकिपीडिया चर्चा:सदर/डिसेंबर ७, २००६\n4 70 23 k 22 k 22 k विकिपीडिया:विकिसंज्ञा\n7 35 4 k 5 k 4 k विकिपीडिया:आंतरविकि दूतावास\n6 17 11 k 10 k 10 k विकिपीडिया चर्चा:प्रबंधक\n9 16 922 1.1 k 2.2 k विकिपीडिया:आवश्यक चित्रे\n6 14 6.2 k 6 k 6 k विकिपीडिया चर्चा:मुखपृष्ठ/धूळपाटी\n5 14 8.8 k 8.6 k 8.6 k विकिपीडिया चर्चा:साचे सुसूत्रीकरण प्रकल्प\n5 31 4.2 k 6.1 k 4.1 k विकिपीडिया:साचे सुसूत्रीकरण प्रकल्प\n6 13 5.2 k 5.1 k 5.1 k विकिपीडिया चर्चा:वृत्तपत्रीय मासिक आवाहन\n5 12 2.3 k 32 k 2.2 k विकिपीडिया चर्चा:भाषांतर प्रकल्प/मराठीकरण\n4 24 2.7 k 11 k 2.6 k विकिपीडिया:सदर/डिसेंबर ७, २००६\n6 12 2.3 k 2.3 k 2.5 k विकिपीडिया:कसेकरायचे\n3 15 9.1 k 8.9 k 8.9 k विकिपीडिया चर्चा:विक्शनरी नमुना पत्र१\n3 32 6 k 7 k 5.8 k विकिपीडिया:मराठी संकेतस्थळे परस्पर सहकार्य प्रकल्प\n4 10 3.9 k 3.8 k 4.3 k विकिपीडिया चर्चा:समाज मुखपृष्ठ\n2 3 135 k 132 k 132 k विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा २\n3 8 8.5 k 9.6 k 8.3 k विकिपीडिया:विक्शनरी नमुना पत्र१\n4 10 2.1 k 2.1 k 2.1 k विकिपीडिया:इतरांनाही सांगायचेय\n3 16 4.7 k 4.6 k 4.6 k विकिपीडिया:सदर/ऑक्टोबर १५, २००६\n4 9 1 618 1.6 k 1.4 k विकिपीडिया:नवीन माहिती/जुलै ४, २००५\n2 3 16 k 16 k 16 k विकिपीडिया:दिनविशेष/ऑक्टोबर\n3 5 4.8 k 4.7 k 4.7 k विकिपीडिया चर्चा:प्रकल्प\n3 12 1.2 k 1.2 k 1.2 k विकिपीडिया:नवीन माहिती/डिसेंबर ७, २००६\n3 7 2.7 k 4 k 2.7 k विकिपीडिया:मासिक सदर/जानेवारी २००७\n2 15 4 k 4.7 k 3.9 k विकिपीडिया:मुखपृष्ठ/धूळपाटी\n3 6 2.5 k 2.6 k 2.5 k विकिपीडिया:आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन - २००६\n1 3 58 k 57 k 57 k विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ६\n1 2 55 k 54 k 54 k विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा ३\n3 3 631 631 3.2 k विकिपीडिया:सफर\n1 2 46 k 45 k 45 k विकिपीडिया:प्रेस नोट-१\n2 4 4.2 k 4.1 k 4.1 k विकिपीडिया:चावडी/कालगणना पाने चर्चा\n3 7 30 100 1.3 k विकिप���डिया:निवेदन/जून १२,२००५\n2 6 1 2 k 2.7 k 3.9 k विकिपीडिया:पारिभाषिक संज्ञा\n1 2 32 k 31 k 31 k विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ४\n1 3 26 k 27 k 25 k विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा २\n1 3 23 k 23 k 23 k विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ५\n2 4 3.1 k 3.1 k 3.1 k विकिपीडिया:वृत्तपत्रीय मासिक आवाहन\n3 3 306 306 306 विकिपीडिया:आगामी मासिक सदर/फेब्रुवारी २००६\n1 2 17 k 17 k 16 k विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर\n3 3 228 228 228 विकिपीडिया:ओळख\n2 2 3.1 k 3 k 3.2 k विकिपीडिया चर्चा:चावडी/प्रगती/जुनी चर्चा १\n2 6 3.3 k 3.3 k 3.3 k विकिपीडिया:सदर/जानेवारी १९, २००६\n1 3 9.6 k 9.4 k 9.4 k विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ३\n1 1 17 k 16 k 16 k विकिपीडिया:दिनविशेष/जानेवारी\n1 1 17 k 16 k 16 k विकिपीडिया:दिनविशेष/फेब्रुवारी\n1 1 15 k 15 k 15 k विकिपीडिया:दिनविशेष/मार्च\n2 4 906 906 906 विकिपीडिया:विकिपीडियाची वैगुण्ये\n2 3 1.2 k 1.2 k 1.2 k विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर २३\n2 3 1.1 k 1.1 k 1.1 k विकिपीडिया:दिनविशेष/जानेवारी ४\n2 4 2.1 k 2.1 k 2 k विकिपीडिया चर्चा:सांगकाम्या\n2 5 646 646 646 विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर ६\n2 3 826 826 826 विकिपीडिया चर्चा:सदर/मे ९\n2 3 2.3 k 2.3 k 2.3 k विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प\n2 3 625 625 625 विकिपीडिया चर्चा:नवीन माहिती/मे ७, २००५\n2 2 700 700 700 विकिपीडिया चर्चा:प्रेस नोट-१\n2 2 596 596 917 विकिपीडिया चर्चा:चावडी\n2 4 67 1.2 k 67 विकिपीडिया:दिनविशेष/जुलै 11\n2 4 147 147 304 विकिपीडिया:प्रबंधक\n2 5 126 230 1.4 k विकिपीडिया:दिनविशेष/जून २६\n2 2 250 250 2.8 k विकिपीडिया:आवाहन\n1 10 1.4 k 1.4 k 1.4 k विकिपीडिया:सांगकाम्या\n2 2 158 158 158 विकिपीडिया:मराठी व्याकरण\n2 2 0 21 k 0 विकिपीडिया:अपूर्ण लेख विकास\n2 2 84 84 84 विकिपीडिया:दिनविशेष/ऑगस्ट 8\n1 2 4.3 k 4.2 k 4.2 k विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा १\n1 4 3.1 k 3 k 3 k विकिपीडिया:सदर/मे १०, २००६\n1 3 2.2 k 2.2 k 2.2 k विकिपीडिया:सदर/फेब्रुवारी १, २००६\n2 2 0 772 0 विकिपीडिया चर्चा:Help\n1 3 1.1 k 1.1 k 1.1 k विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर १५\n1 2 1.3 k 1.3 k 1.3 k विकिपीडिया चर्चा:आंतरविकि दूतावास\n1 3 1.1 k 1.1 k 1.1 k विकिपीडिया:व्यवसाय\n1 3 1.1 k 1.1 k 1.1 k विकिपीडिया:दिनविशेष/जुलै ११\n1 2 1.2 k 1.2 k 1.2 k विकिपीडिया:दिनविशेष/जानेवारी ५\n1 2 1.1 k 1.1 k 1.1 k विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर २१\n1 2 1 k 1016 1016 विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर २६\n1 3 830 892 830 विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर १३\n1 3 963 963 963 विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर ४\n1 1 2.5 k 2.4 k 2.4 k विकिपीडिया:वर्ग सुसूत्रीकरण\n1 2 935 935 935 विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर ३\n1 3 871 871 871 विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर १९\n1 3 543 1.6 k 543 विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर २०\n2 2 3 29 548 विकिपीडिया:नवीन माहिती/जून ५, २००५\n1 3 789 789 789 विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर ३\n1 4 742 750 742 विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर ११\n1 4 687 687 687 विकिपीडिया:दिनविशेष/ऑक्टोबर २१\n1 2 886 886 886 विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर ३०\n1 5 687 771 687 विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर १२\n1 4 740 740 740 विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर १६\n1 2 690 702 690 विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर १\n1 1 1.4 k 1.3 k 1.3 k विकिपीडिया:नवीन माहिती/डिसेंबर २००६\n1 1 1.3 k 1.3 k 1.4 k विकिपीडिया:दिनविशेष/मे ७\n1 3 620 620 620 विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर २\n1 2 763 763 763 विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर ७\n1 2 719 719 719 विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर १८\n1 2 674 674 674 विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर २८\n1 2 670 670 670 विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर ९\n1 3 603 613 603 विकिपीडिया:दिनविशेष/ऑक्टोबर २७\n1 2 521 521 521 विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर ८\n1 4 556 562 556 विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर ८\n1 2 -597 597 732 विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर २१\n1 2 586 586 586 विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर १३\n1 2 568 568 568 विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर २९\n1 3 176 188 2.9 k विकिपीडिया:मराठी-इंग्लिश पारिभाषिक संज्ञा\n1 1 806 806 806 विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर २\n1 1 793 793 793 विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर २७\n1 1 764 764 764 विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर १०\n1 1 718 718 718 विकिपीडिया:दिनविशेष/ऑक्टोबर ३१\n1 1 716 716 716 विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर २४\n1 1 710 710 710 विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर ६\n1 1 693 693 693 विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर २२\n1 1 683 683 683 विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर १४\n1 1 682 682 682 विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर १७\n1 1 673 673 673 विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर १९\n1 1 652 652 652 विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर २८\n1 1 639 639 639 विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर ५\n1 1 636 636 636 विकिपीडिया:दिनविशेष/ऑक्टोबर २६\n1 1 629 629 629 विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर ११\n1 1 627 627 627 विकिपीडिया:दिनविशेष/ऑक्टोबर ३०\n1 1 622 622 622 विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर ७\n1 3 67 89 67 विकिपीडिया:दिनविशेष/जानेवारी 4\n1 3 67 69 67 विकिपीडिया:दिनविशेष/जानेवारी 5\n1 1 599 599 599 विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर २२\n1 2 70 70 70 विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर 6\n1 2 70 70 70 विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर 1\n1 2 67 67 67 विकिपीडिया:दिनविशेष/ऑक्टोबर 30\n1 2 51 51 51 विकिपीडिया:नवीन माहिती/एप्रिल २००५\n1 1 378 378 378 विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत\n1 1 170 170 170 विकिपीडिया:निशाण\n1 1 129 129 1.4 k विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर २०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/show?id=1198", "date_download": "2018-12-16T01:55:55Z", "digest": "sha1:7EUYGC3FPHVBPFL7WXBZI456WKJ2XLH7", "length": 2644, "nlines": 44, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "विश्वातील १० सर्वांत मोठे हिरे| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nविश्वातील १० सर्वांत मोठे हिरे (Marathi)\nजगात एकापेक्षा एक सरस असे हिरे आहेत. त्यांच्यातील कित्येकांची तर किंमत देखील करता येणार नाही. जगातील सर्वांत मोठा आणि अनमोल हिरा दक्षिण आफ्रिकेचा आहे, ज्याचे नाव आहे 'द गोल्डन ज्युबिली'. हा अतिशय चमकदार हिरा आहे. मायनिंग ग्लोबल च्या अहवालाच्या आधारे आम्ही तुम्हाला जगातील सर्वांत मोठ्या १० हिऱ्यांची माहिती देणार आहोत...\nद कल्लिनन - २\nद कल्लिनन - १\nद स्पिरिट ऑफ दे ग्रिसोगोनो\nमहाभारतातील ऐकिवात नसलेल्या कथा\nमुलींना कसे मुलगे आवडतात\nनेहमी गुपीत असव्यात अशा ७ गोष्टी\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ४\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ३\nसंत तुकाराम अभंग - संग्रह २\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5046699861302241534&title=MLA%20Kulkarni's%20Meeting%20with%20'PMC'%20Commissioner&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-16T01:06:18Z", "digest": "sha1:X56WFOYFEVP5LOUQ6564G44KELTYBYYI", "length": 12320, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "विविध प्रश्नांबाबत आमदार कुलकर्णी यांची बैठक", "raw_content": "\nविविध प्रश्नांबाबत आमदार कुलकर्णी यांची बैठक\nपुणे : कोथरूड मतदारसंघातील विविध महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकाराने पुणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव व संबधित विभागाचे अधिकाऱ्यांसमवेत नुकतीच बैठक घेण्यात आली.\nया बैठकीत कोथरूड मतदारसंघातील अनधिकृत टपऱ्या व हातगाड्यांबाबत, चांदणी चौक उड्डाणपूल, शृंगेरी मठाची जागा चांदणी चौक उड्डाणपूलामध्ये गेल्याने मिळणाऱ्या मोबदल्याबाबत, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुतळा सुशोभिकरण व नूतनीकरण, डॉ. वैशाली जाधव यांच्या फेक पदव्या व त्यांनी केलेला पदाचा दुरुपयोग आणि डॉ. चौधरी यांच्यावर होणारी कारवाई याबाबत चर्चा करण्यात आली.\nत्याचप्रमाणे रामबाग कॉलनी व गोपीनाथनगर, कोथरूड, महात्मा सोसायटी येथील टेकडीवरील अनधिकृत बांधकामाबाबत व अतिक्रमण, चांदणी चौकातून कोथरूड डेपोकडे जाणारा रस्त्यावर डावीकडे राजरोसपणे टेकडी फोडून बांधकाम चालू असलेल्या इमारतीचे काम तातडीने थांबवावे व टेकडीफोड करून बांधकामाचे नकाशे मंजूर केलेले आहेत त्याचे चौकशीचे आदेश देणे, नदीपात्र रस���त्याबाबत कोर्टाने दिलेल्या अनुषंगाने प्रलंबित कामे, पिनाक सोसायटी व म्हातोबानगर, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या मागील डी. पी. रस्ता, कुंबरे गार्डन व पंचवटी बाणेर येथे जेष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देणे, बालेवाडी येथील पार्क एक्सप्रेस फेज एकच्या मंजूर नकाशामध्ये पार्किंग दाखवलेल्या जागेवर नवी इमारत उभारली गेली असल्याबाबत, तसेच फेज दोनचे बांधकाम थांबवण्याबाबत, ड्रेनेज लाईन तोडली असे विषय बैठकीत मांडण्यात आले.\nतसेच शांतादुर्गा सोसायटीच्या एचसीएमटीआर रोडच्या अलाइनमेंटबाबत, आयडियल कॉलनी येथील रस्ता रुंदीकरणाला विरोध असल्याबाबत, पुर्नविकसित करण्यात येत असलेल्या झेलम सहकारी गृहरचना संस्था या संस्थेच्या सभासदांना मुदत संपूनही विकासकाकडून घराचा ताबा मिळाला नसल्याबाबत, यशश्री कॉलनी रहिवासी संघ कर्वेनगर येथील २० वर्षांपासून राहात असलेली नागरिकांची घरे नियमित करून देणेबाबत, कोथरूड येथील शिवनेरी सहकारी गृह रचना संस्थेच्या मोकळ्या भूखंडाचे गुंठेवारी अंतर्गत सन २००३ मुदतीमध्ये पुणे मनपा यांचेकडे पैसे भरून मंजुरीसाठी सादर केलेल्या प्रस्तावाबाबत व कमिटेड डेव्हलपमेंट अंतर्गत बीडीपी आरक्षण उठवून मंजुरी मिळण्याबाबत, माधवबाग सहकारी गृहरचना संस्थेच्या रस्त्यासाठी गेल्या २० वर्षांत खर्च झालेल्या निधीबाबत अशा अनेक प्रमुख प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आदेश आयुक्तांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले.\nया बैठकीस कोथरूड मतदार संघातील नगरसेवक जयंत भावे, दिलीप वेडे-पाटील, किरण दगडोजीराव पाटील, नगरसेविका मंजूश्री खर्डेकर, माधुरी सहत्रबुद्धे, अध्यक्ष प्रकाश बालवडकर, अनिता तलाठी, राहुल कोकाटे, बाळासाहेब टेमकर, सचिन पाषाणकर, ओमकार कदम, सचिन फोलाने, त्रिगुण रेणावीकर, बाळासाहेब धनवे, अपर्णा लोणारे, सुलभ जगताप, श्रीराम बेडकिहाळ, धारवाडकर, तसेच रामबाग कॉलनी, पिनाक सोसायटी, आयडियल कॉलनी, यशश्री कॉलनी, माधवबाग सहकारी गृहरचना संस्था, शिवनेरी सहकारी गृह रचना, शांतादुर्गा सोसायटी, झेलम सहकारी गृहरचना संस्था, पार्क एक्सप्रेस-बालेवाडी, कुंबरे गार्डन, पंचवटी बाणेर आदी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nTags: Medha KulkarniBJPPuneMadhuri SahasrabuddheSourabh RaoPMCपुणेमाधुरी सहस्रबुद्धेसौरभ ��ावपुणे महानगरपालिकामेधा कुलकर्णीप्रेस रिलीज\nपौड फाटा येथे मोफत आरोग्य शिबीर ‘बीडीपीचे संरक्षण, संवर्धन करू’ ‘पालिका कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोगाचा फरक द्या’ पुणे शहरात स्वच्छ भारत अभियान साहित्यिक कट्ट्यावर मुलांची किलबिल\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\nअरुअप्पा जोशी स्पर्धा अकादमीच्या २० विद्यार्थ्यांची जिल्हा न्यायालयात निवड\n२२ प्रतिज्ञा अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/electricity-theft-chhatrapati-chowk-17196", "date_download": "2018-12-16T02:22:48Z", "digest": "sha1:EHZXGVTXXLHBIKIMOZD2CHAIDRXODN73", "length": 11750, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "electricity theft in chhatrapati chowk छत्रपती चौकात वीजचोरी | eSakal", "raw_content": "\nरविवार, 20 नोव्हेंबर 2016\nनागपूर - मेट्रो रेल्वेच्या मार्गासाठी छत्रपती चौक उड्डाणपूल पाडला जात आहे. रात्रंदिवस पूल तोडण्याचे काम सुरू असून, लावण्यात आलेल्या फ्लडलाइटसाठी विजेची चोरी केली जात असल्याचे महावितरणच्या पथकाने आज उघडकीस आणले.\nनागपूर - मेट्रो रेल्वेच्या मार्गासाठी छत्रपती चौक उड्डाणपूल पाडला जात आहे. रात्रंदिवस पूल तोडण्याचे काम सुरू असून, लावण्यात आलेल्या फ्लडलाइटसाठी विजेची चोरी केली जात असल्याचे महावितरणच्या पथकाने आज उघडकीस आणले.\nमेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत छत्रपती चौकात डबलडेकर पूल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी अस्तित्वातील उड्डाणपूल तोडण्यात येत आहे. गेल्या चार दिवसांपासून दिवस रात्र तोडकाम सुरू आहे. रात्रीच्या वेळी थेट ‘फीडर पिलर’मध्ये वायर टाकून चोरीच्या विजेवर फ्लडलाइट सुरू करण्यात येत होते. तोडकामाचे कंत्राट असलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून ही वीजचोरी सुरू होती. सजग नागरिकांकडून या प्रकाराची माहिती महावितरणच्या कार्यालयाला देण्यात आली. त्या आधारावर महावितरणचे पथक रात्री ८.३० वाजताच्या घटनास्थळी धडकले. इथे उघडपणे वीजचोरी सुरू असल्याचे आढ��ून आले. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. परंतु, जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने वीजचोरीच्या किमतीचे असेसमेंट होऊ शकले नाही. रविवारी वीजचोरीच्या किमतीबाबत स्पष्टता होऊ शकेल, असे महावितरणकडून सांगण्यात आले.\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\nसौरऊर्जेतून वर्षाला 45 लाख युनिट वीज\nजळगाव ः विजेची दिवसेंदिवस वाढणारी मागणी आणि अचानक होणाऱ्या भारनियमनाचा त्रास यातून सुटका होण्यासाठी सौरऊर्जेच्या वापरावर भर दिला जात आहे. या दृष्टीने...\nवीज कनेक्‍शनसाठीची ऑनलाइन प्रक्रिया ठप्प\nकऱ्हाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना नवीन आणि जुन्या विहिरींवर वीज कनेक्‍शन घेण्यासाठी वीज कंपनीकडे ऑनलाइन अर्ज करून...\nपाण्याची चोरी रोखण्यासाठी भरारी पथके\nकऱ्हाड - जिल्ह्यातील नदी, तलाव, बंधारे आणि कालव्यांतील पाण्याची होणारी चोरी, उपसा रोखण्याची जबाबदारी शासनाच्या जलसंपदा विभागाने जिल्हाधिकाऱ्यांवर...\nसिमेंट रस्ते, नाल्याचे काम थांबवा\nनागपूर : ग्रामपंचायतींनी पाणीटंचाईच्या काळात सिमेंट रोड, नाल्यांची कामांना ब्रेक लावण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना...\nम्हाळगीनगर चौकातील अतिक्रमणावर बुलडोझर\nनागपूर : म्हाळगीनगर चौकात नागरिकांच्या जिवावर उठलेले अतिक्रमण आज महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासने हटविले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/push-for-make-in-india-armed-forces-says-no-to-advanced-versions-of-indigenous-tejas-fighter-jets-and-arjun-tanks-117111300019_1.html", "date_download": "2018-12-16T01:58:49Z", "digest": "sha1:A32AHIEBUUZA3DS6RGS2Z6LHPLIVKHCS", "length": 8841, "nlines": 110, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "तेजस, अर्जुन रणगाड्याची निर्मिती थांबवणार | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nतेजस, अर्जुन रणगाड्याची निर्मिती थांबवणार\nलष्कराकडून लाईट कॉम्बॅट विमान तेजस आणि अर्जुन रणगाड्याची निर्मिती थांबवण्याची तयारी सुरु आहे. तेजस आणि अर्जुनच्या सुधारित श्रेणीची निर्मिती थांबवण्याबद्दलचा प्रस्ताव लष्कराकडून देण्यात आला आहे. मेक इन इंडिया आणि सामरिक भागीदारीच्या धोरणांतर्गत परदेशी कंपन्यांकडून सिंगल इंजिन फायटर जेट्स आणि रणगाडे खरेदी करण्याचा प्रस्ताव लष्कराकडून देण्यात आला आहे.\nगेल्याच आठवड्यात लष्कराने १,७७० रणगाड्यांसाठी प्राथमिक स्तरावरील निविदा मागवली आहे. या रणगाड्यांना फ्युचर रेडी कॉम्बॅट व्हेईकल्सदेखील म्हटले जाते.\nयुद्धजन्य परिस्थितीत शत्रू सैन्यावर वरचढ ठरण्यासाठी या रणगाड्यांचा उपयोग होऊ शकतो.\nवैष्णो देवी दर्शनासाठी केवळ पन्नास हजार भक्तांना परवानगी\nहे आहे पद्मावतीचे जोहर स्थळ, अजूनही येते किंचाळ\nकृष्णा नदीमध्ये बोट उलटल्याने १६ ठार\nउपराष्ट्रपतीही सरकारच्या शेेतकरीविरोधी असण्याबाबत नाराज\nदिल्ली प्रदूषण : अखेर वाहनांसाठी सम-विषम अर्थात ऑड-ईव्हन योजना लागू\nयावर अधिक वाचा :\nराम मंदिर झालेच पाहिजे मराठवाड्यात लातुरात हुंकार सभेत\nमागच्या सत्तर वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. ...\nकांद्याची आयात शेतकऱ्यांच्या मुळावर\nदुष्काळामुळे त्रासलेला शेतकरी कांद्याला मिळालेल्या तुटपंज्या भावामुळे दुहेरी कात्रीत ...\nखासदार पूनम महाजन यांनी आयआयटी मुंबईच्या बेटीक विभागाला ...\nखासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या दत्तकखेड्यांत कमी खर्चातील वैद्यकीयउपकरणांविषयी शिबीर ...\nविजय मल्ल्या प्रत्यार्पण : सीबीआय, ईडीचे पथक ब्रिटनला रवाना\nभारतीय बँकांचे 9 हजार कोटींहून जास्त रक्कम बुडवून फरार झालेला सम्राट विजय मल्ल्याच्या ...\nभारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...\nभारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...\nमुंबईत अतिवृष्टी (बघा फोटो)\nबाबा रामपालची दोन प्रकरणात सुटका\n'नायगावचा राजा' पाहताना भाविक��ंना मिळते शिर्डीचे भव्य दर्शन\nब्लू व्हेलचा आणखी एक बळी, पंख्याला लटकून केली आत्महत्या\nमी राम रहीमला घाबरत नाही : पिडीत महिला\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5263905067112625656&title='Honda'%20Decleared%20Price%20of%20'Honda%20X-Blade'&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-16T02:01:16Z", "digest": "sha1:ISJWNQFH7LPSUL3IU45CHWL2UHMZISB6", "length": 11400, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘होंडा’ची नवी ‘एक्स-ब्लेड’ दाखल", "raw_content": "\n‘होंडा’ची नवी ‘एक्स-ब्लेड’ दाखल\nगुरुग्राम (हरियाणा) : ‘होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.’ने नव्या १६० सीसी स्पोर्टी मोटरसायकल ‘एक्स-ब्लेड’ची किंमत जाहीर केली. ऑटो एक्स्पोमध्ये पहिल्यांदाच प्रदर्शित करण्यात आलेल्या स्टायलिश ‘एक्स-ब्लेड’ची किंमत ७८ हजार ५०० रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) आहे.\n‘एक्स-ब्लेड’विषयी सांगताना ‘होंडा’चे सेल्स व मार्केटिंग उपाध्यक्ष यादविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘आक्रमक व भविष्यात्मक नवी ‘एक्स-ब्लेड’ विशेषतः तरुण पिढीसाठी तयार करण्यात आली आहे. आम्ही आश्वासन दिल्याप्रमाणे, ‘एक्स-ब्लेड’ डिस्पॅच करण्यास आम्ही मार्च २०१८मध्ये सुरुवात केली आहे. आकर्षक स्टाइल, ‘होंडा’चे लोकप्रिय एचईटी १६० सीसी इंजिन व दर्जेदार तंत्रज्ञान ही वैशिष्ट्ये असलेल्या ‘एक्स-ब्लेड’ने नवा मैलाचा टप्पा निर्माण केला आहे आणि तोही ७८ हजार ५०० (एक्स-शोरूम दिल्ली) इतक्या रास्त दरामध्ये.’\n‘एक्स-ब्लेड’चे डिझाइन अत्यंत आकर्षक आहे. या श्रेणीत प्रथमच वापरलेले भविष्यात्मक एलईडी हेडलँम्स एखाद्या रोबोप्रमाणे भासतात. सर्रास वापरल्या जाणाऱ्या हॅलोजन लँपच्या तुलनेत ‘एक्स-ब्लेड’चा प्रकाश अधिक प्रखर आहे. नऊ एलईडी पोझिशन लँपमुळे ‘एक्स-ब्लेड’ सर्वांमधून उठून दिसते. रेझर एज्ड एलईडी टेललँप व इंधनाची टाकी यामुळे ‘एक्स-ब्लेड’चे रूप अधिक खुलते. ग्रॅब रेलचे डिझाइन मोटरसायकलच्या मागील भागाची आक्रमकता वाढवते, तर रिअर टायर हगर फेंडर चिखल साचू देत नाहीत. ड्युएल आउटलेट मफलर व क्रोम टिप यांचा वापर केल्यामुळे ही मोटरसायकल स्पोर्टी दिसते.\n‘एक्स-ब्लेड’ला ‘होंडा’च्या विश्वासार्ह १६२.७१ सीसी एचईटी इंजिनाचे बळ दिले असून, ते कामगिरी व कार्यक्षमता यांचे संतुलन साधण्यासाठी आदर्श आहे. आठ हजार ५०० ‘आरपीएम’ने १३.९३ बीएचपी निर्मिती करणे व सहा हजार ‘आरपीएम’ने १३.९ एनएमची निर्मिती करणे, यामुळेही जलद अक्सिलरेशन होते व भार वाहण्याची क्षमता अधिक राहते. कमी व मध्यम पल्ल्याची कामगिरी करण्याच्या दृष्टीने इंजिनाची रचना करण्यात आली आहे.\nस्पोर्टी वैशिष्ट्ये व उपयुक्तता यांचे संतुलन साधण्यासाठी ‘एक्स-ब्लेड’मध्ये अचूक व अलगद शिफ्टसाठी लिंक टाइप गिअर शिफ्टर बसवला आहे. १३० मिमी रूंद टायर व मोनो शॉक रिअर सस्पेन्शन यामुळे कॉर्नरिंगच्या वेळी योग्य प्रकारे मोटरसायकल हाताळता येते. अष्टपैलू असलेल्या स्टायलिश ‘एक्स-ब्लेड’ने लांब सीट, सील चेन व हझार्ड स्विच यांचा समावेश करून आरामदायीपणा व सुरक्षा यावरही भर दिला आहे. स्ट्रीट टेक डिजिटल मीटरमुळे सर्व्हिस ड्युएल इंडिकेटर, डिजिटल क्लॉक व गिअर पोझिशन इंडिकेटरच्या मदतीने अधिकाधिक सोय मिळते.\nदेशातील सर्व होंडा डीलर्समध्ये पाच हजार रुपये भरून ‘एक्स-ब्लेड’चे बुकिंग करता येऊ शकते. मॅट मार्वल ब्लू मेटॅलिक, मॅट फ्रोझन सिल्व्हर मेटॅलिक, पर्ल स्पार्टन रेड, पर्ल इग्नेस ब्लॅक व मॅट मार्शल ग्रीन मेटॅलिक या पाच स्पोर्टी रंगांमध्ये ‘एक्स-ब्लेड’ उपलब्ध आहे.\nTags: GurgaonHaryanaGurugramHonda Motorcycle and Scooter India Pvt. LtdHondaHonda X-BladeAuto Expoगुरूग्रामहरियाणागुडगावऑटो एक्स्पोहोंडाऑटो एक्स्पोहोंडा एक्स-ब्लेडप्रेस रिलीज\n‘होंडा’तर्फे सीबीआर, सीबी हॉर्नेटची नवी आवृत्ती दाखल ‘होंडा’तर्फे तीन दुचाकींच्या नवीन आवृत्त्या बाजारात ‘होंडा’ने जागतिक व्यवसायात केला विस्तार ‘होंडा’च्या टू-व्हीलरच्या विक्रीमध्ये वाढ ‘ऑटो एक्स्पो’मध्ये ‘होंडा’च्या नव्या मॉडेल्स\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n२२ प्रतिज्ञा अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.ranjeetparadkar.com/2015/07/movie-review-bajrangi-bhaijaan.html", "date_download": "2018-12-16T01:26:37Z", "digest": "sha1:VQN62XE4JBBYIRED67IKC5S2EWEVLMWY", "length": 23005, "nlines": 239, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): सुसह्य मेलोड्रामा (Movie Review - Bajrangi Bhaijaan)", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (104)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (57)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\nअनपेक्षित धनलाभाचा आनंद खरं तर अतुलनीय असतो, पण तरी जर तुलना करायचीच झाली तर, 'तद्दन गल्लाभरू, व्यावसायिक आणि अक्कलदिवाळखोर असेल', अश्या धारणेने एखादा 'सलमानपट' बघावा आणि तो व्यावसायिक असला तरी अगदीच अक्कलदिवाळखोर न निघाल्याची भावना ही अनपेक्षित घबाड मिळाल्याच्या आनंदाच्या जवळपास जात असावी, असं मला 'बजरंगी भाईजान'मुळे जाणवलं.\nचित्रपटातली एक कव्वाली अदनान सामीने गायली आहे. पडद्यावरही अदनान स्वत:च आहे. कोणे एके काळी तंबूइतका घेर असलेला अदनान सामी इतका बारीक झाला आहे की स्वत:च्या जुन्या कपड्यांत आता तो एका वेळी किमान चार वेळा मावू शकेल. अदनान सामीने बारीक होऊन जो सुखद आश्चर्याचा धक्का दिला आहे, तसाच, किंबहुना त्याहूनही मोठा धक्का सलमान खानने दिला आहे प्रथेप्रमाणे शर्ट न काढून नव्हे, शर्ट तर उतरतोच. पण त्याने चक्क बऱ्यापैकी अभिनय केला आहे प्रथेप्रमाणे शर्ट न काढून नव्हे, शर्ट तर उतरतोच. पण त्याने चक्क बऱ्यापैकी अभिनय केला आहे मला जाणीव आहे की हे विश्वास ठेवायला थोडं जड आहे. पण असं झालंय खरं \nअर्थात ह्यामध्ये दिग्दर्शक कबीर खानचं अभिनंदन करायला हवं. कारण माझ्या मते, चांगले दिग्दर्शक सामान्य अभिनेत्यांकडूनही चांगलं काम करून घेऊ शकतात. (गुलजार साहेबांनी काही चित्रपटांत तर जम्पिंग जॅक जितेंद्रकडून अभिनय करून घेतला होता ) कबीर खानने सलमानच्या नाकावर 'एक था टायगर'मध्येही माशी बसू दिली नव्हती आणि 'काबुल एक्स्प्रेस' आणि 'न्यू यॉर्क'मध्ये त्याने जॉन अब्राहमच्या चेहऱ्यावर आठ्यांबरोबर अभिनयरेषाही उमटवल्या होत्या. 'न्यू यॉर्क'मध्ये तर मख्ख नील नितीन मुकेशसुद्धा त्याने यशस्वीपणे हाताळला होता \nकहाणीवर घट्ट पकड असणे, सर्वांकडून चांगला अभिनय करवून घेणे, कथानक एका विशिष्ट गतीने पुढे नेणे, अनावश्यक गाणी, प्रसंग टाळणे वगैरे कबीर खानची, किंबहुना कुठल्याही चांगल्या दिग्दर्शकाची वैशिष्ट्यं. 'बजरंगी भाईजान' मध्ये मात्र मध्यंतरापूर्वीच्या बहुतांश भागात कबीर भाईजान आपल्या एखाद्या सहाय्यकाला जबाबदारी सोपवून डुलकी घेत होते की काय, असं वाटलं. त्या वेळात मंद आचेवर शिजणाऱ्या 'मटन पाया'सारखं कथानक शिजत राहतं. शेवटी कुठे तरी कबीरसाहेबांना जाग येते आणि ते ताबा घेतात. मग मध्यंतरानंतर घटना पटापट घडत जातात आणि खऱ्या अर्थाने उत्तम दिग्दर्शकाचा चित्रपट सुरु होतो.\nचित्रपटाचे ट्रेलर इतके बुद्धिचातुर्याने बनवले आहेत की कथानक कुणापासूनही लपलेलं नाही \nएक पाच-सहा वर्षांची पाकिस्तानी मुकी मुलगी एकटीच भारतात पोहोचते, हरवते. ती पवन कुमार चतुर्वेदी (सलमान) ऑल्सो नोन अ‍ॅज 'बजरंगी'ला भेटते. अल्पावधीतच त्या गोंडस मुलीवर प्रचंड माया करायला लागलेल्या बजरंगीला, ती पाकिस्तानातून चुकून भारतात आलेली आहे, हे समजल्यावर तो तिला तिच्या घरापर्यंत पोहोचवण्याची शप्पथ घेतो आणि तिला घेउन पाकिस्तानात पोहोचतो.\n- हे कथानक तर चित्रपटगृहात शिरण्याच्याही आधीपासून प्रत्येकाला माहित असतं. मला तरी एकदाच ट्रेलर पाहून समजलं होतं. त्यामुळे साहजिकच जे काही घडतं, ते कसं घडतं हे पाहणं हाच एक उद्देश उरतो. बजरंगी त्या लहान मुलीला घेऊन पाकिस्तानात कसा जातो तिला पोहोचवू शकतो का तिला पोहोचवू शकतो का परत येतो का नवाझुद्दिन सिद्दिकीची काय भूमिका आहे सीमारेषेवर असलेला जीवाचा धोका तो कसा पार पाडतो सीमारेषेवर असलेला जीवाचा धोका तो कसा पार पाडतो वगैरे वगैरे लहान-मोठे प्रश्न पडत असल्यास 'बजरंगी भाईजान' अवश्य पाहावा.\nपहिला अर्धा भाग खुरडत, लंगडत चालला असला तरी त्या भागाला अगदीच कंटाळवाणा न होऊ देण्याचीही खबरदारी घेतलेली आहे. ह्या भागात टिपिकल सलमानछाप पांचट कॉमेडी न दाखवता खुसखुशीत प्रसंगांच्या पेरणीतून विनोदनिर्मिती केली आहे.\nअधूनमधून करीना बोअर करते. पण सध्या तिने असंही खर्चापुरतंच किरकोळ काम करायचं ठरवलेलं असल्याने तिच्या भूमिकेची लांबी तिच्या 'झीरो फिगर' प्रमाणे 'कंट्रोल्ड' आहे. तिच्या ओव्हर अ‍ॅक्टिंगला एक-दोन ठिकाणीच केंद्रित करून ठेवून एरव्ही तिला सलमान किंवा शरत सक्सेनाच्या जोडीला सहाय्यक म्हणूनच काम करायला दिलेलं आहे. जिच्याकडे काही काळापूर्वी एक आश्वासक अभिनेत्री म्हणून पाहिलं जात होतं, तिला अशी दुय्यम कामं मिळणं, ह्यामागे इतरांचा दोष वगैरे काही नसून तिचं तिनेच ठरवलेलं 'खर्चापुरतंच किरकोळ काम' आहे. त्यामुळे ���ो सहानुभूती \nलहान मुलगी 'मुन्नी/ शाहिदा' म्हणून झळकलेली चिमुरडी 'हर्षाली मल्होत्रा' अमर्याद गोंडस व निरागस दिसते. बजरंगीच्या आधी आपलाच तिच्यावर जीव जडतो. तिचा टवटवीत फुलासारखा चेहरा आणि डोळ्यांतला निष्पाप भाव ह्यांमुळे ती मुकी वगैरे वाटतच नाही. कारण ती गप्प बसूनही खूप बोलते.\nएका पाकिस्तानी पत्रकाराच्या भूमिकेत नवाझुद्दिन सिद्दिकीची एन्ट्री उत्तरार्धात होते. गच्च भरलेल्या लोकलच्या डब्यात 'आता अजून कुणीही शिरू शकत नाही' वाटत असतानाही शिरलेला एखादा किमयागार जसा आपल्यापुरती जागा करूनच घेतो, तसा पहिल्या प्रसंगापासूनच नवाझुद्दिन कथानकात स्वत:साठी एक कोपरा पकडतोच. त्याचा 'चांद नवाब' खरं तर चित्रपटाच्या दुसऱ्या भागात बजरंगीच्याच बरोबरीचं मुख्य पात्र बनला आहे. अर्थात, नवाझुद्दिन हा एक हीरा आहे आणि सलमान 'हीरो', अभिनेता नाही. हीरा आकाराने कितीही छोटा असला तरी महाकाय दगड त्याच्यासमोर कधीही फिकाच. त्यामुळे ही तुलना खरं तर दुर्दैवी आहे.\nकरीनाच्या वडिलांच्या भूमिकेत शरत सक्सेनाची भूमिकाही मर्यादित आहे, ती ते जबाबदारीने पार पाडतात.\nछोट्या छोट्या भूमिकांत सीमारेषेवरील अधिकारी, पोलीस अधिकारी, बस कंडक्टर वगैरे अनोळखी चेहरे धमाल करतात.\nबहुचर्चित 'सेल्फी ले ले' गाणं चित्रपटगृहात शिट्ट्यांचा पाऊस पाडतं. मात्र इतर गाणी जास्त चांगली आहेत. 'चिकन सॉंग' तर मस्तच जमून आलं आहे आणि त्याची पेरणीही अगदी अचूक झाली आहे. 'ह्या जागी एक गाणं हवंच होतं' असं क्वचित वाटतं, ते ह्या गाण्याबाबत वाटलं. एकूणच सर्व गाण्यांत मेलडी आहे. पण संगीत प्रीतम चक्रवर्तीचं असल्याने नेमकं कौतुक कुणाचं करावं की करूच नये, हे समजत नसल्याने मी हात आखडता घेतो \nउत्तरार्धात 'गदर'ची कॉपी मारायचा फुटकळ प्रयत्न तर केलेला नाही ना, अशीही एक भीती मला होती. पण सुदैवाने तसं काही झालेलं नाही. अर्थात, काही ठिकाणी अतिशयोक्ती आहे, काही ठिकाणी मेलोड्रामाही आहे. पण हे सगळं सहनीय आहे. डोळ्यांत येणारं पाणी जर मेलोड्रामामुळे असेल, तर तो नक्कीच जमून आलेला आहे असं म्हणावं लागेल. ह्याचं श्रेय लेखक व्ही. विजयेंद्र प्रसाद आणि संवादलेखक कबीर खानला द्यायला हवं. संवाद अगदी लक्षात राहतील असे नसले, तरी मार्मिक आहेत, खुमासदार आहेत. तडातड उडणारी माणसं (एक किरकोळ अपवाद), गाड्या आणि फुटणाऱ्या भिंती वगैरे ट��ईप हाणामाऱ्या इथे नाहीत.\nउत्तुंग पर्वतराजी डोळ्यांचं पारणं फेडतात आणि नजरेच्या पट्ट्यात न मावणारी रखरखीत वाळवंटं थक्क करतात. छायाचित्रण अप्रतिमच झालेलं आहे.\n'बाहुबली' आणि 'बजरंगी भाईजान' ह्यांच्या शक्तिप्रदर्शनात चित्रपटगृह चालकांची चांदी आहे, हे ओसंडून वाहणारे पार्किंग लॉट्स सांगत आहेत. सर्वत्र परवापर्यंत चर्चा होती की 'बाहुबलीमुळे बजरंगी मार खाणार की बजरंगीमुळे बाहुबली', प्रत्यक्षात दोघांमुळे इतरांना मार बसणार आहे.\nथोडक्यात, सलमानभक्तांना 'बजरंगी' आवडेल ह्यात तिळमात्र शंका नाही आणि सलमानत्रस्तांनाही तो असह्य होणार नाही, अशी खात्री वाटते.\nकाबुल एक्स्प्रेस, न्यू यॉर्क आणि एक था टायगर ह्या हॅटट्रिकनंतरच कबीर खान माझ्यासाठी 'Must watch Director' च्या यादीत विसावला होता. 'बजरंगी'ने त्याचं स्थान अजून भक्कम केलं आहे \nरेटिंग - * * *१/२\nहे परीक्षण दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज (१९ जुलै २०१५) रोजी प्रकाशित झाले आहे -\nआपलं नाव नक्की लिहा\nअनिश्चिततेचा सोहळा (Movie Review - Masaan)\nएक जुनी कविता आठवली\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\nनिलेश पंडित - मराठी कविता\nनाविन्यशून्य अतिरंजित भडकपणाचा कडेलोट - मिर्झापूर (Mirzapur - Amazon Prime Web Series)\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-cricket-news/indvsnz-virat-kohli-and-ms-dhonis-bromance-caught-in-camera-117102300009_1.html", "date_download": "2018-12-16T02:01:41Z", "digest": "sha1:WQP7Y73C7B3HZPBD4SXGVMGCNKXDTYEY", "length": 10075, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अशी आहे विराट आणि धोनी ची मैत्री | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअशी आहे विराट आणि धोनी ची मैत्री\nक्रिकेटच्या मैदानात आणि मैदानाबाहेर विराट कोहली-महेंद्र सिंग धोनी यांची मैत्री सर्वश्रुत आहे.\nभारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या वन-डे सीरिजमधील पहिल्या मॅचमध्ये विराट आणि धोनीच्���ा मैत्रीचा एक नजारा पुन्हा एकदा पाहायला मिळाला.\nयावेळी न्यूझीलंड विरोधात बॅटिंगसाठी मैदानात उतरेल्या महेंद्रसिंग धोनी याच्या डोळ्यात अचानक कचरा गेला. त्यानंतर तो कचरा डोळ्यातून काढण्यासाठी क्रिजवर उपस्थित असलेला विराट कोहली पूढे सरसावला.विराट कोहली धोनीजवळ गेला आणि त्याच्या डोळ्यात फूंकर मारत कचरा काढला. दोन्ही क्रिकेटर्समधील हे मित्रप्रेम कॅमेऱ्यातही कैद झालं. बीसीसीआयने हा व्हिडिओ आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.\nबच्चा पार्टीसाठी सचिनचे 'कॉमिक बुक'\nभारताविरुद्ध मालिकेसाठी न्यूझीलंड संघ जाहीर\nविराटमुळे युवराज, रैना बाहेर: कमाल खान\nयुवराज सिंग दुटप्पी, सोशल मिडीयावर केले टार्गेट\nमितालीचे नाव विसरला आमिर\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nभारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...\nभारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...\nविराटचे करवां चौथचे ट्विट यंदाचे गोल्डन ट्विट\nकाही दिवसापूर्वी विराटने ट्विटरवर त्यांच्या पहिल्या करवां चौथा फोटो शेअर केला होता. या ...\nतर बीसीसीआय खेळाडूवर कारवाई करणार\nअनेकदा अॅडमिशन घेण्यासाठी वय लपवलं जातं. तर काहीवेळेला खेळामधील विविध वयोगटांतील स्पर्धा ...\nमितालीप्रमाणे मलाही संघाबाहेर काढले होते\nभारतीय महिला क्रिकेटमधील सर्वांत वरिष्ठ खेळाडू असलेल्या मिताली राजला इंग्लंडविरुद्धच्या ...\nऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारत पराभूत\nऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये भारताचा ४ रननी निसटता पराभव झाला आहे. विजयासाठी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/show?id=314", "date_download": "2018-12-16T00:45:47Z", "digest": "sha1:5SHFO2CAF3N5GU2GSW4SUYJXQ6R5UHOD", "length": 5508, "nlines": 90, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संगीत स्वयंवर| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nश्री रूक्मिणीस्वयंवराच्या सर्वश्रुत कथानकातील, श्रीकृष्ण व रूक्मिणी यांच्या चरित्रातील उदात्त तत्वे श्री कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी नाटकाद्वारे प्रेक्षकांपुढे मांडली.\nधीरवीर-पुरुष-पदा नमन असो ...\nशांत हरि हास्य धरि; सौख्य...\nनच कधी रस जेवाया, सोडा स्...\nकृष्णगुरु जसा कुंडिनपुरि ...\nजरि दिसला दुर्जन मला येथे...\nनाथ हा माझा मोही खला. शिश...\nमी वज्र-मुष्टि, रिपुगण चू...\nरमनी मजसि निजधाम , सन्मुख...\nमम आत्मा गमला हा , नकळत न...\nमिळविन विजया सुकर्म -योगे...\nस्वकुलतारक सुता ; सुवरा व...\nविनति , नृपांनो ऐका , आता...\nकाजा करिल घात , गवळी कुटि...\nसुधा दहिदुधि विलोका , समज...\nउग्रमुख बहु बिकट धर्म ; म...\nनृपवर रमला , वळविला फिरवि...\nदिपले नरेश , लागेल दृष्ट ...\nएकला नयनाला विषय तो झाला ...\nरूप -बली तो नर -शार्दुल स...\nधष्टपुष्ट नश्ट नवरडा , मा...\nजा , भय न मम मना ; मंडप स...\nमम सुखाची ठेव , देवा , तु...\nविदर्भा खरा थोर आनंद झाला...\nबहुजन -सुख पाही शुभविवाही...\nसुंदर -मुख ललना , निजजनक ...\nजरि वरिल अजि ही मलिन काळा...\nकांता मजसि तूचि , गुरुहि ...\nनरवर कृष्णासमान घेतसे जन्...\nबहु नवल , जरि नेई यदुसि क...\nयेतां अशुभसा काल नवा , तप...\nमम मनी कृष्णसखा रमला ; नच...\nअनृतचि गोपाला मृत्यु आला,...\nअति आनंद फुलवि कलिका; करी...\nकरीन यदुमनी सदना; रुचिर स...\nजनक नव सुखासि दावी मनाला ...\nबोल होईल फोल , अनुभवाने ...\nप्रेम नच जाई तेथे , जिवास...\nईश घेई अवताराला ; तव प्रा...\nअमर अजर वपु -धर कंस मीच ,...\nतुजला कर माझा , आज करि त्...\nअवतार जीव घेत असे , कारण ...\nहोईल विवाह हा , न मानी दा...\nलपविला लाल गगन -मणि , परि...\nबघ शिके लता मी नगरची कला ...\nअजि राधा बाला मीच गोपाला ...\nनृपकन्या तव जाया , आर्या ...\nवैरि मारायाला , ही गोशाला...\nगुरु सुरस गोकुळी , राधिक ...\nजरि या तव धरशील विरोधा ; ...\nसाहस-मति, भय अति; बहु विग...\nत्वरा करा , नाथा , तुझिया...\nगवळण होउनिया फिरता , धरति...\nअचला विचला , दाविल तव अचु...\nपुरुषशक्ति जोडावी ; खरी भ...\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ४\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ३\nसंत तुकाराम अभंग - संग्रह २\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.eenaduindia.com/Forms/Feedback.aspx", "date_download": "2018-12-16T02:33:57Z", "digest": "sha1:3RIFJRSCUQ3JAJ6KN4Q52ULYAQXEOWSR", "length": 11892, "nlines": 191, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Feedback To Us", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nसोल्जरॅथॉन : वीरांच्या स्मरणार्थ दिल्लीत 'हाफ मॅरॅथॉन'चे आयोजन\n-- Select -- अनिवासी अनिवासी आहार रुचकर इंद्रधनू RainbowTopNews अध्‍यात्म करिअर गृहसजावट गॅजेटविश्‍व फॅशन स्‍ट्रीट भटकंती राहा फिट रुचकर सौंदर्य क्रीडा Fifa World Cup 2018 IPL 2018 SportsTopNews इतर क्रीडावृत्त क्रिकेट गुन्‍हेवृत्त Crime Top News इतर स्‍थानिक गुन्‍हेवृत्त फोटो आणि व्हिडिओ कलांगण घडामोडी चित्रपट छोटा पडदा स्‍टार्स क्रीडा इतर क्रिकेट खेळाडू ग्‍लॅमर तडका फॅशन स्‍टाईल बातम्‍यांमधून देश राज्‍य स्टाईल स्पॉटलाइट गॅलरी बॉलिवूड घडामोडी चित्रपट छोटा पडदा स्‍टार्स हॉलिवूड घडामोडी चित्रपट स्‍टार्स भ्रमंती Travel Time Top News अनुभव पॅकेज टुर्स मधुचंद्र महाराष्‍ट्र दर्शन यात्रा विदेश दर्शन शहर दर्शन साहस मनोरंजन EntertainmentTopNews इतर मनोरंजन कलांगण बॉलिवूड महाराष्‍ट्र अर्थकारण अर्थव्‍यवस्‍था उद्योग शेती इतर प्रसिद्ध व्यक्ती भौ‍गोलिक महत्वाची धरणे महत्वाची बंदरे महाराष्ट्राचा इतिहास राष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये जिल्‍हे जिल्हे संकीर्ण महाराष्‍ट्र राजकीय नगरपालिका न्यायसंस्था महत्वाची शहरे महानगरपालिका राज्‍य प्रशासन संस्‍कृती उत्सव आणि यात्रा पर्यटन स्‍थळे लोककला सिनेमा मुख्‍य पान मैत्रिण EvezonelyTopNews अभिव्‍यक्ती आरोग्‍य नातीगोती पालकत्व मेकअप राज्य अकोला Others In Akola अकोला अकोला जिल्‍हा अमरावती Others In Amravati अमरावती अमरावती जिल्‍हा अहमदनगर OthersIn Ahmad nagar अहमदनगर अहमदनगर जिल्‍हा उस्मानाबाद Others In Osmanabad उस्मानाबाद उस्‍मानाबाद जिल्‍हा औरंगाबाद Others In Aurangabad औरंगाबाद औरंगाबाद जिल्‍हा कोल्हापूर Others In Kolhapur कोल्हापूर कोल्‍हापूर जिल्‍हा गडचिरोली Others In Gadchiroli गडचिरोली गडचिरोली जिल्‍हा गोंदिया Others In Gondia गोंदिया गोंदिया जिल्‍हा चंद्रपूर Others In Chandrapur चंद्रपूर चंद्रपूर जिल्‍हा जळगाव Others In Jalgaon जळगाव जळगाव जिल्‍हा जालना Others In Jalna जालना जालना जिल्‍हा ठाणे Others In Thane ठाणे ठाणे जिल्‍हा धुळे Others In Dhule धुळे धुळे जिल्‍हा नंदुरबार Others In Nandurbar नंदुरबार नंदुरबार जिल्‍हा नांदेड Others In Nanded नांदेड नांदेड जिल्‍हा नागपूर Others In Nagpur नागपूर नागपूर जिल्‍हा नाशिक Others In Nasik नाशिक नाशिक जिल्‍हा परभणी Others In Parbhani परभणी परभणी जिल्‍हा पालघर Others in Palghar पालघर शहर पुणे Others In Pune पुणे पुणे जिल्‍हा बीड Others In Beed बीड बीड जिल्‍हा बुलडाणा Others In Buldana बुलडाणा बुलडाणा जिल्‍हा भंडारा Others In Bhandara भंडारा भंडारा जिल्‍हा मुंबई Others In Mumbai मुंबई यवतमाळ Others In Yavatmal यवतमाळ यवतमाळ जिल्‍हा रत्नागिरी Others In Ratnagiri रत्नागिरी रत्नागिरी जिल्‍हा रायगड Others In Raigarh अलिबाग रायगड जिल्‍हा लातूर Others In Latur लातूर लातूर जिल्‍हा वर्धा Others In Wardha वर्धा वर्धा जिल्‍हा वाशिम Others In Washim वाशिम वाशिम जिल्‍हा सांगली Others In Sangli सांगली सांगली जिल्‍हा सातारा Others In Satara सातारा सातारा जिल्‍हा सिंधुदुर्ग Others In Sindhudurg सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्‍हा सोलापूर Others In Solapur सोलापूर सोलापूर जिल्‍हा हिंगोली Others In Hingoli हिंगोली हिंगोली जिल्‍हा वृत्त TopNews اردو خبریں आयपीएल कारभारी कोण कारभारी कोण देश बाप्पा मोरया महाकुंभ 2015 रिओ २०१६ विदेश व्‍यापार ગુજરાતી ન્યૂઝ *\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/videos/mumbai/journalists-and-workers-st-program/", "date_download": "2018-12-16T02:42:43Z", "digest": "sha1:OZFFK66HB2P4IM34YL7SNGHQRCMVB2LP", "length": 21691, "nlines": 300, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Journalists And Workers At St Program | एसटीच्या कार्यक्रमात पत्रकार आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १६ डिसेंबर २०१८\nसाने गुरुजी कथामाला चळवळीला समर्पण\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\n‘ऑनलाइन डेटिंग’ करताना जरा जपून... कुठे सेक्स रॅकेट तर कुठे फसवणुकीचे जाळे\nमुख्यमंत्र्यांची शिवसेनेला युतीसाठी पुन्हा हाक\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आ��े बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nAll post in लाइव न्यूज़\nएसटीच्या कार्यक्रमात पत्रकार आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची\nएसटीच्या कार्यक्रमात पत्रकार आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची\nमुंबई - अभिनेता अक्षय कुमार यांच्या हस्ते मुंबई सेंट्रल एसटी बसस्थानकावर सँनिटरी नँपकीन \"च्या स्वयंचलित मशीनचे उद्घाटन करण्यात आले. परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. तथापि कार्यक्रम निमुळत्या जागेत असल्यामुळे पत्रकार आणि उप���्थित कार्यकर्ते यांच्यात धक्काबुक्की झाली. यामुळे काही इलेक्ट्रॉनिक माध्यमातील प्रतिनिधींच्या कॅमेरा साहित्याचे देखील नुकसान झाले. (व्हिडिओ - महेश चेमटे)\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nरजनीकांतचा बहुचर्चित 2.0 हा सिनेमा प्रदर्शित झाला असून या सिनेमाबाबत प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात LIVE\nअमृताकडे कुणी तरी येणार येणार गं अमृताकडे आहे गुड न्युज\nकाशिनाथ घाणेकर यांची मुलगी रश्मी सांगतेय, बाबा गेल्याचे अनेक वर्षं आईने माझ्यापासून लपवून ठेवले होते\n#MeToo त्याने माझ्या पाठीला स्पर्श केला आणि...\nIND vs AUS Test : विराट कोहलीला खुणावतोय विक्रम\nसुपर मॉम मेरी कोम 'जगातील बेस्ट बॉक्सर'\nचाळीशीतही तळपतेय वासीम जाफरची बॅट \nIND vs WI 2nd T20 : 530 कोटी रुपयांचे लखनौमधील 'अटल' स्टेडियम\nसचिन झाला 'गुरू'; शिकवणार क्रिकेटचं तंत्र अन् जगण्याचा मंत्र\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nWorld Heart Day 2018 : हार्ट स्ट्रोक असण्याची शक्यता वर्तवतात ही 5 लक्षणं\nBeing Bhukkad या फूड व्हिडिओ सीरिजमध्ये आज भेट देऊया लोअर परेल येथील 'ढाबा कॅफे'ला\nभारतातील सर्वात उंच गाव तुम्हाला माहीत आहे का\n तुम्हाला होऊ शकतात 'हे' गंभीर आजार\nInternational Yoga Day 2018 : विपरीत करणी मुद्रेमुळे मेंदूला होतो योग्य प्रमाणात रक्तपुरवठा\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nआधुनिक कचरापेटीच्या सहा सेन्सर चीप चोरीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/flowers?sort=favorited", "date_download": "2018-12-16T01:15:06Z", "digest": "sha1:ZTGNMET5DZ34RBL7V6SRJRD2CYWT45RW", "length": 3693, "nlines": 112, "source_domain": "krushikranti.com", "title": "krushi kranti", "raw_content": "\nझेंडूची फुले विकणे आहे झेंडूची फुले विकणे आहे\nउत���तम प्रकारची झेंडूची फुले विकणे आहे. पिवळा -गोल्ड स्पाॅट -2 भगवा -अष्टगंधा 8379900577\nउत्तम प्रकारची झेंडूची फुले…\nSolapur 15-12-18 झेंडूची फुले विकणे आहे ₹70\nझेंडूची फुले झेंडूची फुले\nउत्तम प्रतीची झेंडूची फुले विकणे आहे\nउत्तम प्रतीची झेंडूची फुले…\nझेंडू फुले विकने आहे\nझेंडू फुले विकने आहे\nझेंडू विकणे आहे झेंडू विकणे आहे\nउत्तम प्रतीचा दर्जेदार झेंडू विकणे आहे कुणाला पाहिजे असल्यास त्वरित संपर्क साधावा.\nउत्तम प्रतीचा दर्जेदार झेंडू…\nझेंडुची फुले विकणे आहे झेंडुची फुले विकणे आहे\nऊत्तम प्रतीची कलकत्ता झेंडुची फुले विकणे आहे. संपर्क: वैभव पाटील. 09922026107.\nऊत्तम प्रतीची कलकत्ता झेंडुची…\nSangli 14-09-18 झेंडुची फुले विकणे आहे ₹60\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/agro/every-farmer-should-be-agriculture-university-129341", "date_download": "2018-12-16T01:47:25Z", "digest": "sha1:AGMQCR5KURM3KF35JW7SYXQPQ3UYF6VL", "length": 25298, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "Every farmer should be Agriculture University प्रत्येक शेतच व्हावे कृषी विद्यापीठ | eSakal", "raw_content": "\nप्रत्येक शेतच व्हावे कृषी विद्यापीठ\nसोमवार, 9 जुलै 2018\nप्रत्येक शेत हे पुन्हा मुक्त कृषी विद्यापीठ होईल का याचे उत्तर ‘हो’ असेच आहे. प्रयत्न केला तर हे शक्य आहे. भुतानसारख्या छोट्या राष्ट्राने केवळ तीन दशकांमध्ये अशी शेकडो कृषी विद्यापीठे प्रत्येक शेतामध्ये निर्माण केली आहेत.\nआमच्या सदनिकेच्या गॅलरीमध्ये विराजमान असणारी आराम खुर्ची ही माझी विश्रांतीची आणि चिंतनाची आवडती जागा. भल्या सकाळी याच खुर्चीत बसून घरी येणाऱ्या इंग्रजी आणि मराठी दैनिकांचे नियमित वाचन करणे हा माझा कित्येक वर्षांचा परिपाठ आहे. मी फक्त सकारात्मक वाचन करत असल्याने तास दीड तासात वृतपत्रे वाचून बाजूला होतात. वाचन चालू असताना सोबत एक पेन आणि डायरी हमखास असतेच, कारण तिच्यामध्ये वृतपत्रात येणाऱ्या सकारात्मक विचारांची नोंद मी करत असतो. प्रत्येक दिवसाची ही माझी डायरी माझ्यासाठी हरिपाठच असते. नोंद केलेल्या विचारांवर मनात मंथन सुरू असते. त्यातूनच लेखांची निर्मितीही होत असते.\n२१ जून २०१८ चा दिवस माझ्यासाठी प्रेरणा दिन ठरला. आवडता ‘अॅग्रोवन’ हातात पडताच पान तीनवरील नाशिक येथील ‘अॅग्रोवन’च्या ‘जपाल माती तर पिकतील मोती’ या विषयावरील चर्चासत्र वाचण्यात आले. यामधील ‘‘शेताला मी कृषी विद्यापीठ मानले असून, निसर्गाला कुल���ुरू मानले. शेतामधील जीवजंतू, पशुपक्षी, झाडे, वेली, पाणी, हवा हेच माझे प्राध्यापक आहेत,’’ हे सुभाष शर्मा यांचे विचार वाचले आणि त्या दिवसाची सुरवात छान होईल असे वाटत असतानाच दुधात साखर पडावी तसे झाले. सुभाष शर्मा हे निसर्गशेती अभ्यासक. माझी त्यांची ओळख नाही. मात्र, व्यक्तींच्या विचारामधून त्यांची ओळख आणि त्यांचे विशाल, प्रसन्न, आनंदी मन कळते. एवढे शुद्ध विचार आणि आचरणाच्या पद्धतीमधील मोहकता केवळ निसर्गावर प्रेम करणारा माणूसच करू शकतो. वाटले कुठेतरी ही व्यक्ती आपणास जरूर भेटावी. ओढीची आतुरता निर्माण व्हावी हेच विचारांचे खरे सामर्थ्य असते. ‘ज्ञानेश्वरी’, ‘तुकोबांची गाथा’ यांचे पारायण करूनच माझा शेतकरी आषाढीला पंढरीस जातो. संतांचे हे विचारधनच त्याची खरी शिदोरी असते. या संतांना प्रत्यक्ष कुणी पाहिलेय\nग्रामीण भागामधील माझ्या लहान गावात बालवाडी आणि शाळेत असताना मी माझ्या आई- वडिलांबरोबर आमच्या शेतात असेच कृषी विद्यापीठाचे शिक्षण घेत होतो. या उघड्यावरील निसर्ग शिक्षणासाठी बालवयात प्रतिदिनी पाच- सहा कि.मी. चालत जात असे. मातीची माझी खरी नाळ जोडली गेली ती अशी. आजही तो वावरामधील पहिल्या पावसाचा सुगंध आठवला की डोळे पाणावतात. माती जैवविविधतेने समृद्ध असेल तरच तिला सुगंध प्राप्त होतो, हे मला विद्यापीठामधील बंद वर्गात आणि प्रयोगशाळेत पाहावयास मिळाले. मात्र, हा आनंद घेण्यासाठी जेव्हा मी वावरात गेलो तेव्हा तेथे आणि परिसरात फक्त रासायनिक खते आणि कीटकनाशकांचाच दर्प येत होता. ज्याला मी माझे कृषी विद्यापीठ समजत होतो, ते कृषी विज्ञान न समजल्यामुळे वाळवंटीकरणाच्या दिशेने प्रवास करताना दिसत होते.\nशेतकऱ्याचे शेत हे स्वतःच्या मालकीचे मुक्त कृषी विद्यापीठ व्हावे; पण कसे ते पारंपरिक पिकांनी आणि सेंद्रिय खताने समृद्ध असावे. या कृषी विद्यापीठामधील शेतकरी हा विद्यार्थ्याच्या रूपात कायम प्रयोगशील आणि आनंदी असावा. बांधावरील वृक्ष हे त्याचे सहयोगी प्राध्यापक असावेत. विश्रांतीच्या काळात या विद्यार्थ्यांनी कायम त्यांच्याशी संवाद साधावा. झाडावरील पक्षीरूपी साहाय्यक शिक्षकांना त्याने सांगावे, की प्रयोगामधील माझ्या प्रयत्नांना किडीचा अडथळा येत आहे, तो निर्मूलन करावा. अशा कृषी विद्यापीठात शिक्षक हा नेहमीच शेतकरीरूपी विद्यार्थ्याच्��ा मदतीस न सांगता धावून येत असतो. निसर्ग हा खरंच कुलगुरू आहे. विद्यार्थ्याच्या कृषी प्रयोगासाठी लागणारा पाऊस, भूगर्भातील पाणी, आवश्यक थंडी आणि सहज सहन होणारा उन्हाळा याची योजना करणे हे याचे काम. शेतजमिनीमधील कायम टिकणारा ओलावा हे या विद्यापीठाचे प्रकुलगुरू. निसर्ग कुलगुरूंनी केलेली सर्व मदत शेतकरी विद्यार्थ्यांना योग्य वेळी, योग्य ठिकाणी पोचविणे हे यांचे कार्य. या प्रकुलगुरूंच्या सहवासात नत्र, स्फुरद आणि पालाश या मूलद्रव्यांचे वरिष्ठ प्राध्यापक शेतकऱ्यांचे प्रयोग यशस्वी करत असतात. यांना सेंद्रिय जमिनीत कितीतरी साहाय्यक प्राध्यापकांचे विविध मूलद्रव्यांच्या रूपाने साहाय्य मिळत असते. या कृषी विद्यापीठात निसर्गरूपी कुलगुरूच प्रयोगाचे सर्व साहित्य शेतकऱ्यांना देतात. मात्र उद्देश एकच, ही शेताची प्रयोगवही स्वच्छ, निटनेटकी आणि सकारात्मक निष्कर्षाने भरलेली असावी आणि तिचे अनुकरण इतरांनी करावे. शेकडो वर्षांपासून अस्तिवात असलेली ही कृषी विद्यापीठे फक्त आनंदी आणि समाधानी विद्यार्थ्यांचीच निर्मिती करत होती. कितीतरी पिढ्या याच्या साक्षीदार आहेत. मीही त्यापैकीच एक चार दशकांपूर्वीचा कदाचित शेवटचाच साक्षीदार असावा.\nनिसर्गच कुलगुरू असलेली शेतामधील ही मुक्त कृषी विद्यापीठे आणि त्यामधील आनंदी विद्यार्थी आता शोधणे केवळ अशक्य आहे. शेतामधील कृषी विद्यापीठे सर्वत्र आढळतात. मात्र, ती मुक्त नसून उजाड आहेत. सेंद्रिय प्रयोगशाळा कुठेही दिसत नाही, दिसते ती रासायनिक प्रयोगशाळाच आणि तिच्यामध्ये बाहेरून आयात केलेली नत्र, स्फुरद आणि पालाशरूपी उच्च वरिष्ठ प्राध्यापक मंडळी. पूर्वी पारंपरिक पीकपद्धतीमध्ये खरीप, रब्बीमध्ये प्रयोगशील शेतकरी कमीत कमी दहा- पंधरा तरी प्रयोग या कृषी विद्यापीठात करत असत. आता या आयात रसायनशास्त्राच्या प्राध्यापकांच्या नियंत्रणाखाली जेमतेम दोन- तीन प्रयोग होतात. काही शेतकरी विद्यार्थी तोच तो प्रयोग अनेक वर्षं करत असतात. विद्यार्थीरूपी शेतकऱ्यांच्या प्रयोगवह्या कायम अपयशाच्या डागांनी भरलेल्या असतात. निसर्गरूपी कुलगुरूंना हे अनेक वेळा आवडत नाही, म्हणून उभ्या शेतामधील प्रयोग मध्येच मोडले जातात. कीटकरूपी बाह्य शक्ती प्रयोगात अडथळे आणतात. पूर्वीच्या मुक्त कृषी विद्यापीठात घरामधील आणि गावामध��ल वरिष्ठ अनुभवी माणसे समृद्ध ग्रंथालयासारखी कामं करत. दुर्दैवाने आजच्या या उजाड कृषी विद्यापीठांना ग्रंथालयेच नाहीत. म्हणून शेतकरी विद्यार्थी दुःखी आणि सैरभैर झाला आहे. बांधावरील सर्व वेली, झाडे तोडून, पक्ष्यांना दूरदेशी पाठवून आम्ही आमचे विद्यापीठ फक्त विद्यार्थ्यांचेच केले आहे. कुठेही आमचा आवडता प्राध्यापक, साहाय्यक प्राध्यापक, प्रयोगशाळा मदतनीस ठेवलेला नाही. मग कुलगुरू रागावले तर दोष कुणाचा\nखरंच प्रत्येक शेत हे पुन्हा मुक्त कृषी विद्यापीठ होईल का याचे उत्तर ‘हो’ असेच आहे. प्रयत्न केला तर हे सहज शक्य आहे. भुतानसारख्या छोट्या राष्ट्राने केवळ तीन दशकांमध्ये अशी शेकडो कृषी विद्यापीठे प्रत्येक शेतामध्ये निर्माण करून तेथील शेतकऱ्यांना आनंदी, सुखी केले आहे. सिक्कीम हे राज्यसुद्धा पूर्णतः याच मार्गावर आहे. हे सर्व तेथील शासन आणि शेतकरी विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळेच शक्य झाले. आपणाससुद्धा हे शक्य आहे. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात एक लहान का होईना; पण एक मुक्त सेंद्रिय कृषी विद्यापीठ सुरू करावे. दहा- बारा पारंपरिक पिकांच्या प्रयोगांची आखणी करावी. जमिनीखालील उच्च प्राध्यापक मंडळी तुमच्यासाठी विनावेतन काम करतील. बांधावरील वेली, झाडे, पक्षी प्रयोगशाळा मदतनीस म्हणून तुमच्याकडे धावत येतील आणि निसर्ग कुलगुरूंचा तुम्हास कायम आशीर्वाद राहील. अशा या मुक्त कृषी विद्यापीठाचा विद्यार्थी होण्याचे भाग्य तुम्हास लाभो, ही शुभेच्छा\n(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)\nकृषी विद्यापीठात विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या\nपरभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने वसतीगृहातील एका खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...\nकृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमात नितीन गडकरी यांना भोवळ\nराहुरी विद्यापीठ - महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळ्यात आज दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना...\nपारंपरिक पीकपद्धती बदला : नितीन गडकरी\nराहुरी विद्यापीठ : \"देशात साखर, तांदूळ, गहू, डाळींचे उत्पादन प्रचंड वाढले आहे. परदेशातील या वस्तूंचे भाव भारतापेक्षा कमी आहेत. यातील अनेक...\nमाझी प्रकृती स्थिर : नितीन गडकरी\nराहुरी विद्यापीठ (नगर) : रक्तातील साखरेचे प्रम��ण कमी झाल्याने मला त्रास झाला होता. डॉक्टरांनी माझ्यावर उपचार केले आहेत. आता माझी स्थिर आहे, अशा...\nहंगामानुसार पिकनिमा भरावा : डॉ. अजीतकुमार देशपांडे\nमोहोळ : जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी व तीचा पोत टिकवुन ठेवण्यासाठी शेतक-यांनी जास्तीत जास्त सेंद्रीय खताचा वापर करावा, तसेच शेतकऱ्यांनी हंगामानुसार...\nजपूया काळ्या आईचे आरोग्य\nऔरंगाबाद : जमिनीतील प्लॅस्टिकचा वेळीच बंदोबस्त न करणे किंवा ते जमिनीत जाळणे, मृदेची धूप यातून काळ्या आईचे आरोग्य बिघडले आहे. असेच सुरू राहिल्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/oxygen/running-dream-ranjit/", "date_download": "2018-12-16T02:44:17Z", "digest": "sha1:ZU7TTXFS2ES6BW2Y2ENOCBZ673GJ6M7P", "length": 39821, "nlines": 380, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Running Dream: Ranjit | धावणारी स्वप्न : रणजित | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १६ डिसेंबर २०१८\nसाने गुरुजी कथामाला चळवळीला समर्पण\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\n‘ऑनलाइन डेटिंग’ करताना जरा जपून... कुठे सेक्स रॅकेट तर कुठे फसवणुकीचे जाळे\nमुख्यमंत्र्यांची शिवसेनेला युतीसाठी पुन्हा हाक\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती च��प्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nउत्तर भारतीय महापंचायतचे अध्यक्ष विनय दुबे पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ता योगेंद्र तिवारीही पोलिसांच्या ताब्यात. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी दादरहून घेतले ताब्यात.\nपर्थ - अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला चौथा झटका, 51 धावांवर बाद\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nउत्तर भारतीय महापंचायतचे अध्यक्ष विनय दुबे पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ता योगेंद्र तिवारीही पोलिसांच्या ताब्यात. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी दादरहून घेतले ताब्यात.\nपर्थ - अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारत��ला चौथा झटका, 51 धावांवर बाद\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nAll post in लाइव न्यूज़\nधावणारी स्वप्न : रणजित\nतो मूळचा उत्तर प्रदेशातला. छत्तीसगडमध्ये राहायचा, झारखंडकडून खेळला, कर्नाटकात शिक्षण घेतोय, आता नाशिकला आलाय आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतोय. वयाच्या बाराव्या वर्षापासून पळतोय, मैदानातही, मैदानाबाहेरही.\nरात्री साधारण आठची वेळ. नाशिकच्या पंचवटी परिसरातील गल्लीबोळातील वळणावळणाचा रस्ता. गोदावरीच्या काठावरची रंग उडालेली एक जुनीपुरानी बिल्डिंग. याच इमारतीत दुस-या मजल्यावर रणजित पटेल राहातो. आंतरराष्ट्रीय दर्जाचा धावपटू. राज्य, राष्ट्रीय स्पर्धांत त्यानं खो-यानं पदकं लुटलेली, नुसती नॅशनलचीच किमान तीस पदकं त्याच्या खिशात आहेत. गेल्या वर्षी; आॅगस्ट २०१७ मध्ये तैपेई चायना येथे झालेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये २१ किलोमीटर स्पर्धेत तर त्यानं १५ व्या क्रमांकापर्यंत झेप घेतली...\nवन बीएचके फ्लॅट. दार ढकलून आत आलो; पण उजेड फक्त झिरो बल्बचा. तिथेच एकमेव तुटकी प्लॅस्टिकची खुर्ची. अंधाराला सरावल्यावर आजूबाजूला पाहिलं तर पाय तुटलेला एक लाकडी कॉट. त्यावर फाटकी अस्ताव्यस्त बेडशीट. जमिनीवर सगळीकडे लहान लहान संत्री, मोसंबी इतस्तत: विखुरलेली. बरीचशी सडलेली. हा त्याचा ‘खुराक’ त्याचा सडका वास रूममध्ये भरलेला. जवळच हातानं ज्यूस काढायची दोन यंत्रं पडलेली. त्यातलं एक नादुरुस्त. चप्पल, बुटांचा ढीग. इथं चार-पाच अ‍ॅथलिट्स राहतात.\nपाच मिनिटं होऊनही ट्यूब न लावल्यानं रणजितला म्हटलं, ट्यूब का बटन कहा है.. त्यानं सांगितल, कुछ दिनोसे ट्यूब बंद है..\nत्याच्या बेडरूमध्ये फरशीवर चार पातळ गाद्या शेजारी शेजारी टाकलेल्या. मग तिथेच बसलो.\nरणजित मूळचा उत्तर प्रदेशचा. वय २५ वर्षे. परमानंदपूर या छोट्याशा खेड्यातला. तालुका सदर, जिल्हा वाराणसी (बनारस). कर्नाटकच्या मंगलोर युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेतोय. बीएच्या शेवटच्या वर्षाला आहे.\nत्याचे वडील आजही मजुरी करतात. मनरेगाच्या कामावर जातात. कधी बांधकामावर, कधी रस्ता दुरुस्ती.. काम मिळेल तेव्हा साधारण तिनशे रुपये रोज. तिघं भाऊ. मोठ्या भावाला लहानपणी अपघात झाला. मेंदूला मार बसला. त्याच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत. लहान भाऊ लग्नात मंडप डेकोरेशनचं काम करतो.\nरणजित लहानपणापासून पळायला चांगला. आठवीत असताना धावण्याची एक कुठलीशी स्पर्धा होती. छत्तीसगडच्या भिलई स्टील प्लान्टनं ही स्पर्धा भरवली होती. या स्पर्धेत रणजित पहिला आला. त्यांनी विचारलं, येतोस का आमच्याकडे आमच्या शाळेत राहाणं फुकट, कपडेलत्ते फुकट, जेवण फुकट आणि शिक्षणही फुकट\nएवढं सारं फुकट म्हटल्यावर रणजितनं तत्काळ होकार दिला. घरच्यांनी नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. त्यांनी सांगितलं, तुझं तू ठरव. रणजितनं आपली पिशवी भरली आणि उत्तर प्रदेशातल्या आपल्या छोट्याशा खेड्यातून तो छत्तीसगडच्या भिलई येथील शाळेत दाखल झाला...\nधावण्याच्या शर्यतीत अंडर फोरटीन, अंडर सिक्सटीन स्पर्धा त्यानं गाजवल्या. राष्टÑीय स्पर्धांत पदकंही पटकावली.\nनववीपासून तर बारावीपर्यंतचं शिक्षण रणजितनं भिलईत घेतलं. नंतर तिथेच कॉलेजच्या पहिल्या वर्षाला अ‍ॅडमिशन घेतली. त्य��च वर्षी कर्नाटकात मंगलोरला इंटर युनिव्हर्सिटी राष्टÑीय स्पर्धा होती. २१ किलोमीटरची. या स्पर्धेत रणजितनं गोल्ड मेडल पटकावलं. मंगलोरच्या अल्वास कॉलेजनं लगेच त्याला विचारलं, आमच्याकडे येतोस का स्कॉलरशिपही देऊ केली. रणजितनं मग मंगलोरच्या अल्वास कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घेतली; पण तो राहात मात्र भिलईच्या होस्टेलमध्येच होता..\nइथे असतानाच खेळाच्या राजकारणाचाही विदारक अनुभव त्यानं घेतला. त्यामुळेच अंडर एटीन आणि अंडर ट्वेंटी, एकाही राष्टÑीय स्पर्धेत त्याला भाग घेता आला नाही. रणजित सांगतो, ‘माझ्याऐवजी दुसºयाच कोणातरी वशिल्याच्या तट्टूला निवडलं जायचं मी काहीच करू शकलो नाही..’\nया कालावधीत विविध गटांतील किमान दहा राष्टÑीय स्पर्धांना त्याला मुकावं लागलं. अंडर ट्वेंटी गटात त्यावर्षी त्याचा शेवटचा चान्स होता. त्याच्या होस्टेलच्या शिक्षकांनी शेवटी अगदी ऐनवेळी त्यांच्या ओळखीच्या झारखंडच्या एका ‘मॅडम’ला विचारलं. त्यांनी खटपट करून त्याला स्पर्धेत खेळण्याची परवानगी मिळवून दिली. त्यावर्षी अंडर ट्वेंटीची त्याची पहिली आणि शेवटची राष्टÑीय स्पर्धा तो झारखंडकडून खेळला\nरणजित स्पर्धा खेळत होता. चांगली कामगिरी करीत होता; पण त्याला समाधन नव्हतं. म्हणावा तसा सराव होत नव्हता. चांगलं कोचिंग मिळत नव्हतं. वातावरण नव्हतं. सारं काही स्वत:च्याच भरवशावर. त्यानं नाशिकचं नाव, इथल्या खेळाडूंविषयी ऐकलं होतं. त्याला नाशिकला यायचं होतं.. पण कसं जायचं\nथोड्याच कालावधीत पटियाळा येथे एक स्पर्धा होणार होती. १२ किलोमीटरची. याच स्पर्धेतील कामगिरीवरून वर्ल्ड युनिव्हर्सिटी क्रॉस कंट्री चॅम्पियनशिपसाठी सिलेक्शन होणार होतं. पहिल्या चौघांची निवड होणार होती. या स्पर्धेत रणजित चौथा आला.\nरणजित सांगतो, ‘या स्पर्धेत पहिले तिघंही नाशिकचे होते. त्यानंतर नॅशनल कॅम्पसाठी आमचं सिलेक्शन झालं. कॅम्प होता चिपळूणला. नाशिकचे कोच विजेंद्र सिंग यांच्याशी माझी तिथे भेट झाली. त्यांनीही विचारलं, येतोस का नाशिकला मी याच संधीची वाट पाहात होतो मी याच संधीची वाट पाहात होतो पण प्रश्न सुटलेला नव्हता. गेली सात वर्षं मी भिलईच्या होस्टेलमध्ये राहात होतो. त्यांना विचारणं गरजेचं होतं. ते सोडायला तयार नव्हते. मी तिथल्या संयोजकांना विनंती केली, ‘सर, तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत; पण मल�� आणखी पुढे जायचंय, प्लीज मला परवानगी द्या. त्यांनी परवानगी दिली आणि जुलै २०१५ मध्ये मी नाशिकला आलो पण प्रश्न सुटलेला नव्हता. गेली सात वर्षं मी भिलईच्या होस्टेलमध्ये राहात होतो. त्यांना विचारणं गरजेचं होतं. ते सोडायला तयार नव्हते. मी तिथल्या संयोजकांना विनंती केली, ‘सर, तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत; पण मला आणखी पुढे जायचंय, प्लीज मला परवानगी द्या. त्यांनी परवानगी दिली आणि जुलै २०१५ मध्ये मी नाशिकला आलो\nगेली तीन वर्षं रणजित नाशिकमध्ये आहे. भाड्याचा वन बीएचके छोटासा फ्लॅट. भाडं महिना सहा हजार रुपये. चौघं खेळाडू एकत्र राहतात. एकत्र प्रॅक्टिसला जातात. एकत्र रोजचा स्वयंपाक करतात. कोणी भाजी, कोणी पोळी, कोणी भाजीबाजार करतं. त्यासाठीही ते मेन मार्केटला जातात. आठवडाभराचा भाजीपाला, फळं घेऊन येतात. कारण खूपच स्वस्त पडतं.\nज्या ठिकाणी ते सरावाला जातात, ते भोसला मिलिटरी स्कूल, सिंथेटिक ट्रॅक, रोडवरचा सराव.. ही सारी ठिकाणं पाच ते दहा किलोमीटरच्या अंतरावर. पहाटे ५ ला मैदानावर हजर राहावं म्हणजे राहावंच लागतं. रणजितसह सारे रूममेट मग पहाटे चार-साडेचारलाच घरून निघतात आणि पळत पळतच सरावाच्या ठिकाणी येतात\nमे २०१८ मध्ये होणाºया सिनिअर नॅशनल स्पर्धेची तयारी रणजित सध्या करतोय; पण त्याचं ध्येय आहे ते २०२० चं आॅलिम्पिक. २०१६ च्या रिओ आॅलिम्पिकसाठी दहा किलोमीटरसाठी क्वॉलिफाय टाइम होता २८ मिनिटे. या टायमिंगपासून रणजित सध्या दीड मिनिट मागे आहे..\n२०१५ च्या आॅगस्टपासून मंगलोर युनिव्हर्सिटीकडून रणजितला स्कॉलरशिप म्हणून दरमहा १५ हजार रुपये दिले जातात; पण वर्षातून साधारण सात-आठ महिनेच हे पैसे मिळतात. कारण दरवर्षी नवीन कागदपत्रं, रणजित दुसरीकडे कुठे नोकरी वगैरे करतोय की काय याची चाचपणी, त्यानंतरच हे पैसे दिले जातात. हेच पैसे साठवून आजही वर्षभराचा आपला सारा खर्च तो करतोय. साधी शूजची गोष्ट. वर्षाला किमान पाच ते सहा तरी शूज लागतातच. शिवाय मातीवरच्या सरावासाठीचे शूज वेगळे, रोडवरचे वेगळे, सिंथेटिक ट्रॅकवरचे वेगळे. प्रत्येकाची किंमत किमान दहा ते पंधरा हजारांच्या घरात\nपण रणजित जसा घराबाहेर पडला, तेव्हापासून आजवर घरून पाच पैसेही त्यानं कधी मागवले नाहीत, कारण घरची परिस्थिती त्याला चांगलीच ठाऊक आहे. राष्टÑीय स्पर्धांत खोºयानं मिळवलेल्या पदकांपेक्षाही घरून ��पण कधीच पैसे मागवले नाहीत याचाच त्याला जास्त अभिमान आहे..\nदोन महिन्यांपूर्वीच रणजितला स्पोर्ट्स कोट्यातून नोकरी मिळाली. खरं तर त्यानं नोकरी धरली. कारण रोजचा खर्च आणि भविष्य. नोकरीचा पहिला पगारही अजून त्याच्या हातात यायचाय. नोकरी सांभाळून तो आता धावेल...\nविशेषांक लेखन - समीर मराठे\n(लेखक लोकमत वृत्तसमुहात उपवृत्त संपादक marathesam@gmail.com)\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n मॅजेण्टा यलो आणि B & W\nदीपिकाचा डिटॅचेबल ड्रेस, थर्टीफस्टसाठी नवा ड्रेसिंग फॉर्म्युला \nइन बिटवीन- डोक्याला भुंगा लावणारी ही शॉर्टफिल्म पाहिली का\n.आणि पाऊस बरसला तेव्हा\nपहिल्या पिढीतल्या ग्रामीण भागातल्या नवउद्योजकांचा खंबीर प्रवास.\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आ���ि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nआधुनिक कचरापेटीच्या सहा सेन्सर चीप चोरीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/abhilash-tomy-rescued/", "date_download": "2018-12-16T00:46:55Z", "digest": "sha1:Q5U3CX3DWWXUBRGFUXWLCVGLYTW3A4WC", "length": 6138, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Abhilash tomy rescued Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nहिंदी महासागराच्या मध्यभागी चार दिवस अडकलेल्या नेव्ही कमांडरच्या सुटकेची रोमहर्षक कहाणी\nतोपर्यंत कमांडर अभिलाष त्याच परिस्थितीत बोटीतच काही उपचाराविना पडून होते.\n“तुमच्या नेत्याचा प्रताप बघा” : खासदार सुप्रियाताई सुळे यांना पत्र\n राजकीय पक्ष/संघटना तुम्हाला वापरून घेताहेत\nआता समुद्राचं पाणी पिता येणार : भारतीय वंशाच्या तरुणाचा शोध\nकडू मेथीचे आरोग्यदायी गुण : आहारावर बोलू काही – भाग 15\nपृथ्वीवर ऑक्सिजनची निर्मिती कधीपासून होऊ लागली\nभारतातून हद्दपार होत असलेल्या ‘पत्रावळ्या’ विदेशामध्ये ठरतायत सुपरहिट\nभटाब्राह्मणांना बोलावून, खर्चात पडून पितृपक्ष का पाळायचा : एक असाही दृष्टिकोन\nतुमच्या मृत्युनंतर “आपला मृत्यू झालाय” याची तुम्हाला कल्पना असते- शास्त्राज्ञांचा अचाट शोध\nविमानाची जमिनीपासूनची उंची मोजण्याचे अफलातून तंत्रज्ञान\nभारतरत्नापासून वंचित असलेला दुर्लक्षित ‘जादुगार’\nविराट कोहलीचा साईड बिझनेस\nपांडुरंग आपल्या मनी असेल ते करीलच : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ४२\nअंगठ्यांच्या वाढत्या किमतींमुळे प्रचलित झालाय हा धोकादायक ट्रेंड \nहा व्हिडीओ बघितला तर तुम्ही परत कधीच ट्रेनमध्ये चहा पिणार नाही\nवाय-फाय पेक्षा शंभर पट वेगवान असलेले तंत्रज्ञान ‘लाय-फाय’ नक्की काय आहे\n’ चार्ली चाप्लीन जीवन प्रवास – भाग ४\nनोकरी करत बिझनेस करायचाय ह्या १३ सिनेताऱ्यांनी जे केलं, ते तुमच्यासाठी दिशादर्शक ठरू शकेल\nलॉर्ड्सवर दादाने टी शर्ट काढून साजरा केलेल्या विजयामागाचा अविस्मरणीय किस्सा \nहातात गन घेऊन फिरायचंय हे १० देश तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहेत\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/nokia-5800-price-mp.html", "date_download": "2018-12-16T01:21:26Z", "digest": "sha1:GJICE7WPZCPRLVZGBZZ2OFNMQNZATRTN", "length": 12266, "nlines": 338, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "नोकिया 5800 India मध्ये ऑफर , Pictures & पूर्ण वैशिष्ट्यमध्येकिंमत | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनोकिया 5800 वरIndian बाजारात सुरू 2009-01-08 आणि खरेदी करण्यासाठी उपलब्धआहे..\nनोकिया 5800 - चल यादी\nनोकिया 5800 क्सप्रेसमुसीक Black\nसर्वोत्तम 1,999 तपशील पहा\nनोकिया 5800 - किंमत अस्वीकार\nवर उल्लेख केलेल्या सर्व दर ## आहे.\nनवीनतम किंमत नोकिया 5800 वर 07 2017 डिसेंबर प्राप्त होते.\nकिंमत आहे _SEO_CITIES_ समावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना तपासा.\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nनोकिया 5800 - वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 3.2 Inches\nरिअर कॅमेरा 3.15 MP\nइंटर्नल मेमरी 81 MB\nऑपरेटिंग सिस्टिम Symbian OS v9.4\nबॅटरी कॅपॅसिटी 1320 mAh\nसिम ओप्टिव Single SIM\n( 19 पुनरावलोकने )\n( 4472 पुनरावलोकने )\n( 3421 पुनरावलोकने )\n( 8438 पुनरावलोकने )\n( 1445 पुनरावलोकने )\n( 4332 पुनरावलोकने )\n( 3700 पुनरावलोकने )\n( 1926 पुनरावलोकने )\n( 632 पुनरावलोकने )\n( 151 पुनरावलोकने )\nनोकिया 5800 क्सप्रेसमुसीक Black\n3/5 (1 रेटिंग )\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nतेव्हामला इशारा उपलब्ध आहे\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://humanliberty.co.in/author/sachin/page/2/", "date_download": "2018-12-16T02:13:45Z", "digest": "sha1:MOFEGB6ACQJTSTSACQUB2QQ6F34SP2DM", "length": 4346, "nlines": 106, "source_domain": "humanliberty.co.in", "title": "Sachin More, Author at HUMAN LIBERTY - Page 2 of 4", "raw_content": "\nजातीअंतातील अडथळे दूर करणे आवश्यक\nजातीअंतातील अडथळे दूर करणे आवश्यक जातीअंतातील अडथळे या विषयाचा परामर्श आपण या ठिकाणी...\nजाती निर्मुलन उपाय – संस्था संघटनांसाठी\nजाती निर्मुलन उपाय – संस्था संघटनांसाठी जाती निर्मुलन हे संस्था संघटनांसाठी खूप...\nजातीचा शेवट शासनामार्फतच होऊ शकतो.\nजातीचा शेवट शासनामार्फतच होऊ शकतो. जातीचा शेवट करण्याबाबत शासन महत्वपूर्ण भूमिका...\nजातीअंत उपाय – समाजासाठी आवश्यक\nजातीअंत उपाय – समाजासाठी आवश्यक जातीअंत करण्याचा प्रयत्न जसा शासनाने करायला हवा...\nआंबेडकर जयंती : काय चूक काय बरोबर\nआंबेडकर जयंती : काय चूक काय बरोबर दिवसेंदिवस आंबेडकर जयंती उत्साहात साजरी होत आहे...\nजात का नष्ट व्हायला हवी\nजात का नष्ट व्हायला हवी : कारणमीमांसा जातीअंत व्हावा यासाठी बरेच जण आपआपली भूमिका...\nजातीचे सद्य स्वरूप : अर्थात जातीयवादाचे निरीक्षण\nजातीचे सद्य स्वरूप : अर्थात जातीयवादाचे निरीक्षण आपण पहाणार आहोत जातीचे सद्य स्वरूप...\nमार खाल्ल्याशिवाय सुधारणार नाही का\nमार खाल्ल्याशिवाय सुधारणार नाही का मार खाल्ल्याशिवाय सुधारणार नाही का मार खाल्ल्याशिवाय सुधारणार नाही का\nहिंदू मुस्लीम दंगल आणि भारतीय राजकारण\nहिंदू मुस्लीम दंगल आणि भारतीय राजकारण बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, राजस्थान...\nएल्गार मार्च : नवपेशवाईच्या अंतासाठी लाखोंची हाक\nएल्गार मार्च : नवपेशवाईच्या अंतासाठी लाखोंची हाक एल्गार मार्च : नवपेशवाईच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5296950961851623026&title=Dr.Gangadhar%20Pantawane&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-12-16T01:25:35Z", "digest": "sha1:3QYZ7ISGRTEFDQAVDNV7TCYUWOJXW7AP", "length": 7910, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "डॉ. गंगाधर पानतावणे", "raw_content": "\nप्रसिद्ध विचारवंत साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांचा २८ जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...\n२८ ज���न १९३७ रोजी नागपूरमध्ये जन्मलेले डॉ. गंगाधर विठोबाजी पानतावणे हे समीक्षक, संपादक आणि विचारवंत म्हणून ओळखले जातात. ‘पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टरेट मिळवली होती. दलित साहित्याचे मुखपत्र असलेल्या अस्मितादर्श या वाङ्मयीन नियतकालिकाचे संस्थापक संपादक म्हणून त्यांनी अनेक वर्षं काम पाहिलं होतं.\nसॅन होजेमध्ये भरलेल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना फाय फाउंडेशन पुरस्कार, राज्य शासन पुरस्कार, आचार्य अत्रे समीक्षा पुरस्कार, मूकनायक पुरस्कार, डॉ. भालचंद्र फडके पुरस्कार, डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार, बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.\nआंबेडकरी जाणिवांची आत्मप्रत्ययी कविता, साहित्य निर्मिती : चर्चा आणि चिकित्सा, साहित्य : प्रकृती आणि प्रवृत्ती, अर्थ आणि अन्वयार्थ, चैत्य, दलित वैचारिक वाङ्मय, दुसऱ्या पिढीचे मनोगत, धम्मचर्चा, मूल्यवेध, लेणी, लोकरंग, वादळाचे वंशज, विद्रोहाचे पाणी पेटले आहे, स्मृतिशेष, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.\n२७ मार्च २०१८ रोजी त्यांचं औरंगाबादमध्ये निधन झालं.\n(गंगाधर पानतावणे यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)\nमंगेश राजाध्यक्ष, सुमती पायगावकर जेम्स हेरीअट अनंत काणेकर, डॉ. अनंत वर्टी विठ्ठल वाघ, उत्तम बंडू तुपे, नामदेव कांबळे विल्यम ट्रेव्हर\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n‘स्वरसाधक’ दिनदर्शिकेचे ‘सवाई’मध्ये प्रकाशन\nअरुअप्पा जोशी स्पर्धा अकादमीच्या २० विद्यार्थ्यांची जिल्हा न्यायालयात निवड\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://sharadjoshi.in/taxonomy/term/71", "date_download": "2018-12-16T01:45:48Z", "digest": "sha1:MKAGZZAVFW4OK2FNPMQC26M6L5TS73ZX", "length": 5224, "nlines": 150, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "महिला | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\nसंपादक यांनी गुरू, 14/11/2013 - 21:31 ह्यावेळी प्रकाशित केले.\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about महिला आघाडीची प्रतिज्ञा\n६ वे महिला अधिवेशन - रावेरी\nसंपादक यांनी शुक्र, 11/01/2013 - 06:52 ह्यावेळी प्रकाशित केले.\n६ वे महिला अधिवेशन - रावेरी\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about ६ वे महिला अधिवेशन - रावेरी\nसंपादक यांनी गुरू, 21/06/2012 - 21:26 ह्यावेळी प्रकाशित केले.\nशेतकरी महिला अधिवेशन : ९, १० नोव्हेंबर १९८६\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about चांदवड महिला अधिवेशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/show?id=912", "date_download": "2018-12-16T01:49:44Z", "digest": "sha1:QM2XEEDYNAI6KA2IJRXTHC5N7YQCQP3W", "length": 4159, "nlines": 51, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "दुर्घटनाग्रस्त| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nभारताच्या इतिहासात कित्येक अशा दुर्घटना घडल्या आहेत ज्यामध्ये अपरिमित अशी जीवित आणि वित्त हानी झाली आहे. चला पाहूयात अशाच काही दुर्घटना..........\n२६ डिसेंबर क्वीन ऑफ द सी ट्रेन (२००० मृत्यू)\n६ जून १९८१ – बिहार रेल्वे दुर्घटना (३००-८०० लोकांचा मृत्यू)\n९ सप्टेंबर २००२ – हावडा - नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेस (१४० मृत्यू)\n२२ मे २०१० - एयर इंडिया एक्स्प्रेस फ्लाइट ८१२ (१५८ मृत्यू)\n२१ जून १९८२ - एयर इंडिया फ्लाइट ४०३ (१७ मृत्यू)\nऑगस्ट २०१३ – आय. एन. एस. सिंधुरक्षक (१८ मृत्यू)\n२६ फेब्रुवारी २०१४ आय एन एस सिन्धुरत्न (२ मृत्यू)\nमार्च २०१६ – आय एन एस विराट विमान (१ मृत्यू)\n१४ फेब्रुवारी १९९० इंडियन एयरलाइन्स फ्लाइट ६०५ (९२ मृत्यू)\nफेब्रुवारी २००८ – आय एन एस जल्श्वा (५ मृत्यू)\n२० ऑगस्ट १९९५ – फिरोजाबाद रेल्वे दुर्घटना (३५८ लोकांचा मृत्यू)\n२ ऑगस्ट १९९९ : अवध – आसाम एक्स्प्रेस आणि ब्रम्हपुत्र मेल यांची टक्कर (२६८ मृत्यू)\n२६ नोव्हेंबर १९९८ : खांना रेल्वे दुर्घटना (२१२ मृत्यू)\n१७ जुलै २००० - अलायन्स एयर फ्लाइट ७४१२ (६० मृत्यू)\n१२ नोव्हेंबर १९९६ – सौदी अरेबियन एयरलाइन्स फ्लाईट ७६३ (३४९ मृत्यू)\n१७ जुलै २००० - अलायन्स एयर फ्लाइट ७४१२ (६० मृत्यू)\n१२ नोव्हेंबर १९९६ – सौदी अरेबियन एयरलाइन्स फ्लाईट ७६३ (३४९ मृत्यू)\nमहाभारतातील ऐकिवात नसलेल���या कथा\nमुलींना कसे मुलगे आवडतात\nनेहमी गुपीत असव्यात अशा ७ गोष्टी\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ४\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ३\nसंत तुकाराम अभंग - संग्रह २\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.petrpikora.com/free-mp3-celtic-music-download/", "date_download": "2018-12-16T02:19:14Z", "digest": "sha1:A6YBM5A64MJ53ZSGFL4LY6X5FQ56XWEV", "length": 10153, "nlines": 117, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "विनामूल्य एमपीएक्सएनएक्सएक्स सेल्टिक संगीत डाउनलोड - विनामूल्य संगीत बाजार डाउनलोड", "raw_content": "सुचालन जा सामग्री वगळा\nआर अँड बी आणि सोल संगीत\nसर्व श्रेणी फोटो आणि व्हिडिओ संगीत आणि गाणी व्हिडिओ\nसर्व श्रेणी फोटो आणि व्हिडिओ संगीत आणि गाणी व्हिडिओ\nघरडाउनलोड करण्यासाठी संगीतविनामूल्य MP3 सेल्टिक संगीत डाउनलोड डाऊनलोड करा\nविनामूल्य MP3 सेल्टिक संगीत डाउनलोड डाऊनलोड करा\tएक टिप्पणी द्या\nडाउनलोड करण्यासाठी संगीत\t 11.8.2018\nफ्री एमपीएक्सएक्सएक्स सेल्टिक संगीत डाऊनलोड - व्यावसायिक आणि अव्यावसायी वापरासाठी आपण वर क्लिक करुन विनामूल्य डाउनलोड करू शकता हा दुवा. आपण संगीत विनामूल्य वापरू शकता, उदाहरणार्थ, आपल्या YouTube व्हिडिओंमध्ये, वैयक्तिक आणि व्यावसायिक व्हिडीओमध्ये, अमर्यादितपणे आणि स्त्रोताशिवाय. आमच्या सदस्यतेसाठी साइन अप करा YouTube चॅनेल आणि आमच्या नवीनतम संगीत मिळवा व्हिडिओ विनामूल्य आपल्या प्रोजेक्टसाठी\nमाझ्याशी संपर्क साधण्यासाठी, संपर्क फॉर्म वापरा\n← फायरप्लेस फ्री एमएक्सएक्सएक्सएक्स संगीत डाउनलोड\nहजार वर्षांच्या लिंडन तातोबिट →\nप्रत्युत्तर द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nईमेलद्वारे पाठपुरावा टिप्पण्या मला सूचना द्या\nईमेलद्वारे नवीन पोस्ट मला सूचना द्या.\nवर्तमान तुम्ही @ R *\nहे क्षेत्र रिक्त सोडा\n4K 2018 archivbox dji djs जा डीजी माविक डीजी माविक प्रो Dji अभ्यास DJI प्रेत 4 आळशी आळशी EMBA EMBA spol. चे ro गुळगुळीत पुठ्ठा hrad Haje त्यांचा Jizerou Jablonec त्यांचा Jizerou राक्षस पर्वत पर्वत kvadroptéra दोरासंबंधी पुठ्ठा त्याचे झाड Lysa hora स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे मावसिक माविक प्रो पार्किंगची जागा पार्किंग Paseky त्यांचा Jizerou बनावट बनावट 3 बनावट 4 प्रगत अभ्यास पुस्तके बांधणारा Rokytnice skipas पास स्की रिसॉर्ट wreckage निवास व्यवस्था दोरीने ओढणे हिवाळा वरील पासून चेक नंदनवन\nवृत्तपत्र साइन अप करा\n... आणि प्राप्त प्रथम खरेदीस��ठी $ 20 कूपन\n 24 / 7 ईमेल लिहा\nआम्ही सुरक्षित पैसे वापरत आहोत\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. या वेबसाइटचा वापर करून चालू ठेवून, आपण त्यांच्या वापराशी सहमत होता.\nकुकीज कशा नियंत्रित कराव्यात यासह अधिक शोधण्यासाठी, येथे पहा: कुकी धोरण\nरेटिंग: 5.0/ 5 21 मते\nरेटिंग: 5.0/ 5 12 मते\nरेटिंग: 5.0/ 5 11 मते\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nकॉपीराइट © 2018 फ्री प्रीमियम उत्तरदायी वर्डप्रेस थीम डाउनलोड्स थीम. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B8", "date_download": "2018-12-16T02:02:46Z", "digest": "sha1:3QB7EMI4SUXLDXSUIUDXOMJMNWHHLIBE", "length": 3802, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अमोर्गोस - विकिपीडिया", "raw_content": "\nअमोर्गोस हे ग्रीसजवळचे बेट आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० नोव्हेंबर २०१८ रोजी ११:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/indian-lancers-in-haifa/", "date_download": "2018-12-16T02:24:18Z", "digest": "sha1:YXCZJ2LPHLF5URVDHTDMCYS66E56EU4E", "length": 6451, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Indian Lancers in Haifa Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतीय सैनिकांचं निर्विवाद कर्तृत्व – इस्राईलची मुलं गिरवतात आपल्या सैन्याचा धडा\nअधुनिक शस्त्रे असलेल्या सैन्यावर आपल्या घोडदळाने फक्त भाल्याचा वापर करून “हायफा” शहर ताब्यात घेतले.\nया महाशिवरात्रीला जाणून घ्या, ज्योतिर्लिंग आणि शिवलिंग यांच्यामधील फरक\n११० दक्षलक्ष वर्षांपूर्वी जिवंत असलेल्या ‘त्याचा’ शोध लागला आणि वैज्ञानिक जगतात खळबळ माजली\nख्रिसमस ट्री सजवताना, विवीध वस्तूंचा वापर का केला जातो\nकर्नाटक गोंधळात, पडद्याआड, मोदी सरकार २०१९ साठी ह्या मास्टरस्ट्रोकची तयारी करताहेत\nनेट पॅक संपल्यानंतर मोठ्या रकमेचा भुर्दंड सहन करायचा नसेल तर हे नक्की वाचा\n चांगले दिवस आलेत…कारण मोदीजी फक्त आवाहनं करत आहेत\nदक्षिण आशियामधील सर्वात मोठ्या तिहा��� जेलबद्दल काही रंजक गोष्टी\nज्यू कत्तलीचा बदला: इजराईलच्या गुप्तचरांचा रोमांचक इतिहास – भाग ३\n“कॅश-लेस”वर “ब्लॅकमनी” वाल्यांचा “जुगाड” : ही क्लृप्ती वापरून “काळ्याचे पांढरे” करताहेत\nबख्तियार खिलजीची ‘भारतीय’ असूया आणि नालंदा विद्यापीठाची राखरांगोळी\nरेल्वे स्थानकावरील फ्री वायफायचा वापर करून कुली झालाय क्लास वन ऑफिसर \nकाम न करणारा टीव्ही रिमोट दोनतीनदा आपटला की काम करू लागतो. असं का होतं\n“Horn OK Please” : शब्दप्रयोगाच्या जन्ममागची कथा\nअतिप्राचीन काळापासून पृथ्वीवरील अस्तित्वात असलेला चमत्कार : ‘गिळकृंत करणारी गुहा’\nएका ‘खोट्या’ मायकल जॅक्सनची गोष्ट \nतुम्हालाही बोटं मोडायला मजा वाटते ना मग हे नक्की वाचा\nपंडित जवाहरलाल नेहरू आणि CIA मधील गुप्त करार, जो जगाला माहिती नव्हता\nनेताजी सुभाषचंद्रांसाठी चक्क इंग्रजांची हेरगिरी करणाऱ्या “महिला डिटेक्टीव्ह”ची अज्ञात कथा\nMAN vs Wild वाल्या ‘बेअर ग्रिल्स’ नामक भटक्याबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी\nपाकिस्तानचा कडेलोट जवळ – भारत यातून शिकतोय ना\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/2951?page=1", "date_download": "2018-12-16T02:12:09Z", "digest": "sha1:WPF2O6FSXKGLWEJZFXIPAHIWDGXFWRPI", "length": 21267, "nlines": 117, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "प्रीतिसंगम | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nकराड (सातारा जिल्हा) येथे कृष्णा-कोयना नद्यांचा संगम झाला आहे. त्या ठिकाणास प्रीतिसंगम असे म्हटले जाते. कराडचे नाव यशवंतराव चव्हाण यांनी भारतात प्रसिद्ध केले. कराडच्या व सातारा जिल्ह्याच्याही शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रगतीत यशवंतराव चव्हाण यांचा वाटा मोठा आहे. यशवंतराव हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र. त्यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द गाजली, यशस्वी ठरली. त्यांच्याकडे सांस्कृतिक जाण होती, विकासात्मक दूरदृष्टी होती. यशवंतराव चव्हाण यांची समाधी प्रीतिसंगमावर आहे. समाधी उघड्यावर असून मुक्त आहे. तिच्यावर छत्र नाही. चावडी चौक परिसरातील मनोरे, सोमवार पेठेतील भुईकोट किल्ला आणि त्याच परिसरातील नकट्या रावळाची विहीर यामुळे आजही कराडचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होत आहे. बहामनी राजवटीत कराडला भुईकोट किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले. बुरुज त्या किल्ल्याच्या भव्य���ेची साक्ष देत उभे आहेत.\nप्रीतिसंगम हे उद्यान साडेपाच एकर जागेत आहे. उद्यानाच्या सर्व बाजूंनी भक्कम असे कंपाऊंड करण्यात आलेले आहे. उद्यानाच्या प्रवेशद्वाराकडून समाधीकडे जाण्यासाठी पंधरा फूट रुंदीचा रस्ता आहे. त्याच्या दुतर्फा पाच फूट रुंदीचे ‘फ्लॉवर बेड’ तयार करण्यात आले आहेत. त्याच्या दोन्ही बाजूंस सिल्व्हर ओकची झाडे लावलेली आहे. रस्त्याच्या दक्षिणेस विस्तीर्ण पटांगणामध्ये अद्ययावत उद्यान तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये विशिष्ट आकार असणारे गोलाकार, नागमोडी वळणे असलेले रस्ते आहेत. बाकीच्या भागामध्ये विस्तीर्ण अशी हिरवळ तयार करण्यात आली आहे. तेथे झाडे लावताना ती विशिष्ट आकार व विशिष्ट ॠतूत फुलांचा बहार असणारी अशी निवडण्यात आली आहेत. त्यामध्ये शिरीष, कांचन, बहावा, कौशिया, बॉटल, ब्रश, गुलमोहर, पांगारा, सिंगापूर चेरी, चिचकारी अशी वैशिष्ट्यपूर्ण झाडे आहेत.\nउद्यानामध्ये विद्युत प्रकाशाची योजना विशिष्ट प्रकारची करण्यात आली आहे. उद्यानाच्या दक्षिण बाजूला पंतकोटाच्या तिरक्या भागावर निलगिरीची झाडे लावलेली आहेत. त्यामुळे तो भाग हिरवी भिंत असल्यासारखा भासतो. उतार संपल्यानंतर रिटेनिंग वॉल व उतारामध्ये विविध फुलांची लहान लहान रोपे लावण्यात आली आहेत. बागेच्या विस्तीर्ण जागेमध्ये काही ठिकाणी विशिष्ट आकाराच्या झगमगत्या कांरज्यांची योजना केलेली आहे.\nकराडचा प्रीतीसंगम म्हणजे निसर्गाची कलाकृतीच आहे. उत्तरेहून वाहत येणारी कृष्णा आणि दक्षिणेहून येणारी कोयना, दोघी अगदी आमने-सामने येऊन एकमेकींना घट्ट मिठी मारतात आणि नंतर एकत्र पूर्वेला वाहत जातात. असे काटकोनात वाहणे सहसा नद्यांच्या स्वभावातील नाही. पण कराडचा प्रीतीसंगम मात्र त्याला अपवाद आहे असे म्हंटले तर कृष्णा आणि कोयना सख्या बहिणीच. महाबळेश्वर दोघींचेही उगमस्थान आहे.\nकृष्णा-कोयनेचा संगम हा पवित्र मानला जातो. प्रीतिसंगमाच्या जवळ कृष्णामाई या कराडच्या ग्रामदेवतेचे मंदिर आहे. तेथील वातावरण शांत असल्यामुळे तेथे संध्याकाळच्या वेळी लोक गर्दी करतात. ते कराडचे प्रेक्षणीय स्थळ बनले आहे.\nतेथेच ‘नकट्या रावळाची विहीर’ आहे. कराडचा ऐतिहासिक वारसा याच नकट्या रावळाची विहिरीमुळे सोमवार पेठेतील पंताच्या कोट परिसरात टिकून असल्याचे पाहण्यास मिळते. तेथील भुईकोट किल्ल्य���त अप्रतिम अशी ती पायविहीर आहे. तिला नकट्या रावळ्याची विहीर असे म्हणतात. बाराव्या शतकातील शिलाहार राजवटीत बांधलेली ती विहीर कोटाच्या पश्चिम टोकाला कोयनेच्या पात्रात असून सुमारे पंचाहत्तर फूट उंचीवर आहे. विहिरीची लांबी एकशेवीस बाय नव्वद फूट आहे. विहिरीत उतरण्यासाठी पायर्‍यांच्या चोहोबाजूंनी मार्ग असून वरून बारवेचा आकार सुरेख दिसतो. मुख्य विहीर अकराशेअकरा चौरस मीटरची आहे. तिच्या ईशान्य बाजूचा भाग थोडा गोलाकार दिसतो. एकूण ब्याऐंशी पायऱ्या असून प्रत्येक वीस पायर्‍या संपल्यावर मोठी पायरी म्हणजे थांबण्याची जागा आढळते. पायर्‍यांच्या अखेरीस दोन दगडी खांब असून त्यावर सुरेख कमान दिसते. विहिरीचे बांधकाम रेखीव अशा चिऱ्यांचे आहे. ते चुन्यात घट्ट केले आहे. बांधकामामध्ये ठरावीक अंतरावर पाणी सोडले जात असावे, त्यामुळे तिची खोली कोयनेच्या पात्राइतकी असावी. अनेक मजल्यांच्या विहिरीचा उपयोग पाणी पुरवठ्यासाठी किंवा वस्तूंच्या साठ्यासाठी करत असावेत, अशी नोंद गॅझेटियरमध्ये पाहण्यास मिळते.\nविहिरीतील घडीव दगडांच्या प्रशस्त पायर्‍या संपल्यानंतर दोन मोठे दगडी स्तंभ असून त्यावर कमान आहे. कमानीत दोन उपमार्ग आहेत. विहीर केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे राष्ट्रीय स्मारक म्हणून नोंद आहे. राष्ट्रीय स्मारकात आठ प्रकारच्या वर्गवारी असून त्यातील सातव्या वर्गवारीत या विहिरीचा समावेश असल्याचे सांगितले जाते. विहिरीची देखभाल; तसेच, तिची डागडुजी करण्याचा प्रयत्न स्थानिक लोकांनी केला होता. केंद्रीय पुरातत्त्व विभागाने उपाययोजना 2005 नंतर करत त्या परिसरात काही निर्बंध घातले आहेत. मात्र, तत्पूर्वीच काही बांधकामे त्या परिसरात झाली आहेत. विहीर केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे वर्ग झाल्यानंतर तिच्या डागडुजीचे काम करण्यात आले आहे. त्याचबरोबर विहिरीसभोवताली भिंती घालण्यात आल्या असून प्रवेशव्दाराला ग्रील व लोखंडी दरवाजा बसवण्यात आला आहे. नकट्या रावळाची विहीर हे नाव तेथील राजाच्या नावावरून पडले असावे असे म्हटले जाते.\nचौऱ्याऐंशी चौरस मीटर क्षेत्रावर कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगम परिसरातील भुईकोट किल्ला थोरल्या शाहू महाराज यांच्या राजवटीत प्रतिनिधींच्या ताब्यात गेला. किल्ल्याच्या तटबंदीचे काही अवशेष भग्नावस्थेत आहेत. किल्ल्यातील प्र���िनिधींचा वाडा पूर्णपणे उध्वस्त झालेला आहे. किल्ल्यातील प्रतिनिधींचा वाडा म्हणजे मराठाकालीन वास्तुशैलीचे अप्रतिम उदाहरण होते. वाड्याच्या दक्षिणेस दोनशे एकोणसाठ मीटर लांब-रुंद व चार मीटर उंच असा दरबार हॉल होता. त्याच्या दोन्ही बाजूंस दोन स्वतंत्र दालने होती व पूर्वेस भवानीदेवीची छत्री. मंदिरातील मूर्तीचे मूळ अधिष्ठान हे तेराव्या शतकातील असावे. दरबाराच्या तक्तपोशीवर जाळीदार नक्षीकाम होते. परशुराम निवास प्रतिनिधींच्या मातोश्री काशीबाई यांनी या वास्तूच्या बांधकामास 1800 च्या सुमारास सुरुवात केली व वडिलांनी ते काम पूर्ण केले. किल्ल्याच्या परिसरात स्लॅबची घरे, इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळेच किल्ला तेथे होता का हा प्रश्न उभा राहतो. कोयना पात्रालगतची तटबंदी 1875 च्या महापुरात नष्ट झाली असावी असे सांगितले जाते. विहिरीचे अस्तित्व कायम आहे. मात्र भुईकोट किल्ला जवळपास नामशेष झाला आहे.\n(नकट्या रावळाची विहीर ही माहिती महाराष्ट्रातील मंदिरे, प्रेक्षणीय स्थळे, फेसबुक आणि ‘पुढारी’ वर्तमानपत्र सातारा आवृत्ती यांमधून)\n- माहिती संकलक : नितेश शिंदे\nलेख छान आहे, विहिरीला नाकाट्या रावळाची विहीर का म्हणतात ते सांगता येईल का \nनितेश शिंदे हे 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' चे उपसंपादक आहेत. ते इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहेत. त्यांना वाचनाची आणि लेखनाची आवड आहे. त्यांनी अनेक महाविद्यालयीन कार्यक्रमांत वक्तृत्व स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली आहेत. त्यांनी के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स या महाविद्यालयात N.C.C आणि N.S.S मध्ये अनेक स्ट्रीटप्ले आणि लघुनाटके तयार केली आहेत. त्यांनी 2017 मध्ये 'आशय' या विद्यार्थी नियतकालिकाच्या मुंबई विषयाच्या अंकाचे संपादन केले.\nदुशेरे – जाधवांचे गाव\nसंदर्भ: गावगाथा, कराड शहर\nखेड्याचे दर्शन – कोल्हापूरचे सिद्धगिरी संग्रहालय\nसंदर्भ: संग्रहालय, पर्यटन स्‍थळे\nसंदर्भ: कोपरगाव तालुका, गावगाथा\nसंदर्भ: गावगाथा, sinnar tehsil, सिन्‍नर तालुका\nमाणगंगाकाठचा पायी प्रवास : शोध आणि बोध\nसंदर्भ: कुळकजाई गाव, माणगंगा, नदी\nसंदर्भ: कराड तालुका, लेणी\nसंदर्भ: जायकवाडी धरण, नदी, शेती, जलसंवर्धन, तलाव\nतुळसण - निसर्गाच्या कुशीतील ऐतिहासिक गाव\nलेखक: दिलीपकुमार रघुनाथ वीर-पाटील\nसंदर्भ: गावगाथा, कराड तालुका\nनीरा-भीमेच्या संगमावरील ��्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान\nसंदर्भ: नद्यांचा संगम, देवस्‍थान, महाराष्‍ट्रातील मंदिरे, नरसिंह मंदिर, पर्यटन स्‍थळे\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-st-conductor-suicide-attempt-63652", "date_download": "2018-12-16T02:09:23Z", "digest": "sha1:E4X4OD7RRBYW6G42UDGHOVCQDYJD2DWZ", "length": 17485, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad news st conductor suicide attempt वरिष्ठांच्या छळाला कंटाळून वाहकाचा आत्महत्येचा प्रयत्न | eSakal", "raw_content": "\nवरिष्ठांच्या छळाला कंटाळून वाहकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nसोमवार, 31 जुलै 2017\nऔरंगाबाद: ओव्हर टाईमच्या फरकाचा मोबदला देण्यात यावा, असे कामगार उपायुक्‍तांचे आदेश असतानाही त्याकडे दूर्लक्ष केलेच. उलट आगारप्रमुख, स्थानक प्रमुख यांनी अपमानास्पद वागुणूक दिल्याने एका तरुण वाहकाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना आज (सोमवार) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकारानंतर त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.\nऔरंगाबाद: ओव्हर टाईमच्या फरकाचा मोबदला देण्यात यावा, असे कामगार उपायुक्‍तांचे आदेश असतानाही त्याकडे दूर्लक्ष केलेच. उलट आगारप्रमुख, स्थानक प्रमुख यांनी अपमानास्पद वागुणूक दिल्याने एका तरुण वाहकाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना आज (सोमवार) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकारानंतर त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.\nभाऊसाहेब केशवराव ताठे असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्याऱ्या सिडको बसस्थानकातील वाहकाचे नाव आहे. घटनेपूर्वी त्यांनी लिहलेल्या पत्रात वरिष्ठांकडून छळ झाल्याचे नमुद केले आहे. मागील काही दिवसापासून ओव्हर टाईम व अंतरची नोंद कमी दाखविले जात होती. त्यामुळे ही बाब कामगार अधिकाऱ्यांकडे तक्रारीव्दारे मांडली होती. त्यांनी याबाबतची सुनावणी घेऊन नियमाप्रमाणे मागील मोबदला देण्यात यावा, असा आदेश विभाग नियंत्रकांना दिला. महामंडळाच्या कामगार अधिकाऱ्यांनी लेखी मान्यही केले. मात्र, वरिष्ठां��डे तक्रार केल्यामुळे आगार प्रमुख पठाण व स्थानक प्रमुख घोडे यांनी खुप त्रास दिला. याची विभाग नियंत्रकांकडे तक्रार करूनही त्यांनी काहीच कारवाई न केल्याने संबधित दोघांनी त्रास सुरुच ठेवला. दोन दिवसांपूर्वी ओव्हरटाईम केला. याची पुस्तिकेवर नोंद करणाऱ्या कर्मचाऱ्यास संबधिताने खडसावले. याची माहिती घेण्यास गेलो असता सर्वासमक्ष माझा पुन्हा अपमान करण्यात आला. या प्रकारानंतर मी खुप तणावात होतो, त्यातूनच मी आत्महत्येचे पाऊल उचलले. यासाठी आगारप्रमुख, स्थानक प्रमुख व या दोघांना पाठीशी घालणारे विभाग नियंत्रक हेच जबाबदार असतील, असे पत्रात नमुद केले आहे. या घटनेनी एकच खळबळ उडाली आहे. विभाग नियंत्रक आर. एन. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, \"मला आताच कळाले' माहिती घेतो, असे सांगून त्यांनी वेळ मारुन नेली. दरम्यान, ताठे यांची प्रकृती धोक्‍याबाहेर असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनी सांगीतले.\nश्री. ताठे यांनी विष प्राशन केल्याचे समजताच एसटी विभागातील अनेक कर्मचाऱ्यांनी घाटीत गर्दी केली होती. यावेळी उपस्थित पत्रकारांसमोर कर्मचाऱ्यांनी तक्रारींचा पाढा वाचला. सध्या रझकारी सुरु असून आम्ही नोटा बदलाची तक्रार केली व न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे माझी बढती रोखल्याचा आरोप चालक मोहम्मद अक्रम यांनी केला. तर तीन प्रवाशांचे पैसे घेवून तिकीट फाडले नाही असा आरोप करत वाहक दत्ता रंगनाथ कुलकर्णी यांना बडतर्फ केल्याचे त्यांनी सांगितले. ताठे सोबत राहतो म्हणून माझी गंगापूरला बदली केली. असे पुरी यांनी सांगीतले. तसेच अधिकारी जाणीवपूर्वक छळ करतात, असा आरोप करीत मी देखील आत्मदहन करणार असल्याचे विजय राठोड यांनी म्हटले.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:\nमुंबई विद्यापीठाच्या कारभाराला कंटाळून संचालकांची स्वेच्छानिवृत्ती\nभाषिक हुकूमशाही... दुसऱ्या भाषेचा द्वेष करणे आवश्‍यक आहे\nबाबासाहेबांना पोलिस संरक्षणात फिरावे लागते, हे दुर्दैवी: राज ठाकरे\nकोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला\nमोदींची 'पाठशाला' नि 'मौन की बात'\nजळगाव : गिरणा धरणात 51 टक्के साठा​\nमुंबई विद्यापीठाचे १५३ निकाल जाहिर, ९० टक्के मुल्यांकन पूर्ण​\nउस्ताद सईदुद्दीन डागर यांचे निधन​\nमेट्रोचे काम सुरू आहे- तिकडे अन्‌ इकडेही​\nकिल्ले रायगडच्या संवर्धनासाठी प्राधिकरण​\nसमुद्रात 3500 कोटींचे हेरॉईन जप्त​\nशरद पवार, गणपतराव देशमुख यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडणार​\nरेल्वे कर्मचाऱ्याचा मुलगा झाला ‘आयएएस’​\nलाच घेताना वैद्यकीय अधिकारी, मिश्रक जाळ्यात\nअंबाजोगाई : थकित वेतन व भविष्य निर्वाह निधीचा धनादेश देण्यासाठी कर्मचाऱ्याकडून 25 हजार रूपयांची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी व मिश्रकास...\nराज्यात २ हजार ९३० चालक तीन महिन्यांकरिता निलंबित मुंबई - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दोन हजार ९३० बेशिस्त चालकांचे वाहन परवाने तीन महिन्यांकरिता...\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून\nपुणे - चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी...\nचालकांच्या मर्जीनुसार रिक्षातून अवैध वाहतूक\nऔरंगाबाद - शालेय विद्यार्थ्यांची रिक्षा आणि व्हॅनमधून अक्षरश: कोंबून वाहतूक केली जात आहे. त्यामुळे अशा वाहनांमध्ये चालकाच्या मर्जीनुसार वाटेल तेवढ्या...\nतुर्भे - पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी परिवहन विभागाने सुरू केलेल्या अबोली रिक्षा योजनेला...\nपुण्यात सीएनजी गॅसच्या स्फोटमध्ये रिक्षा जळून खाक (व्हिडिओ)\nपुणे : ऑटोरिक्षाला मोटारीने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात रिक्षातील सीएनजी गॅस टाकीचा स्फोट होऊन रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. हा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://reviews.rummycircle.com/maharashtra-reviews.html", "date_download": "2018-12-16T01:30:36Z", "digest": "sha1:P7K257G673ESNJQ6GOXVGWDBPW6FAABQ", "length": 6066, "nlines": 70, "source_domain": "reviews.rummycircle.com", "title": "Rummycircle Reviews in Marathi / English From Maharashtra", "raw_content": "\n“ही टुनार्मेंट जिंकून मला भाग्यशाली वाटत आहे. मी २ वर्षाहून अधिक काळापासून खेळत आहे. माझा ह्या साइटवर विश्वास आहे. मी जिंकलेली रक्कम लगेचच माझ्या खात्यामध्ये जमा होते. प्रमोश���ल टुनार्मेंट्स खेळण्याचा अनुभव खूप छान होता. बोनस ऑफर तर फारच आकषर्क आहे. ”\n“मी गेल्या सप्ताहात डायमंड क्लब एक्स-अप टुनार्मेंटमध्ये r. ४७०० जिंकले. मी ह्या साइटवर ३ वर्षापासून खेळत आहे आणि माझ्या पैशांच्या बाबतीत माझा रमीसर्कलवर पूर्ण विश्वास आहे.”\n“हा खूपच चांगला अनुभव होता. २०० खेळाडूंमध्ये ३१ वे स्थान मिळवताना छान वाटले. मोठी टुनार्मेंट जिंकून मोठे बक्षिस मिळवून टेस्टिमोनिअलचा हिस्सा बनायचे आहे.”\n“सुरुवातीला केवळ टाइमपास म्हणून मी रमीसर्कलवर रमी खेळायचो कारण मी तेव्हा ट्रेनमध्ये खेळायचो. पण मग टुनार्मेंट जिंकल्यानंतर आणि रमीसर्कल.कॉमवर बक्षिस जिंकल्यानंतर हे आता माझ्या निवृत आयुष्याचा एक भाग बनले आहे.”\n- अशोक रामचंद्र परब\n- सन्डे मास्टर्स टुनार्मेंट\n“रमीसर्कलवर खेळायला मजा येते. मी २०११ पासून रमीसर्कलवर खेळत आहे आणि इथे भरपूर बक्षिसे जिंकतो. एवढ्या धमालमस्तीसाठी मी रमीसर्कलचा आभारी आहे. रमीसर्कलला माझ्या मनापासून शुभेच्छा…”\n- सिल्वर क्लब टुनार्मेंट\n“मला रमीसर्कलवर रमी खेळायला आणि खूप सारी बक्षिसे जिंकायला मजा येते. रमीसर्कल.कॉमवर रमी खेळताना मजा येते आणि नेहमीच येईल. रमीसर्कलवर आणखी बक्षिसे जिंकण्याची माझी इच्छा आहे.”\n- सिल्वर क्लब टुनार्मेंट\n“गेल्या ५ वर्षापासून मी ह्या साइटवर गेम्स खेळत आहे. मी इथे खरी रोख बक्षिसे जिंकली आहेत आणि २ दिवसांत माझ्या खात्यातून ही रक्कम मला काढता आली. तोपर्यंत ही रक्कम बॅंकेच्या खात्यात जमा राहिली. मागच्या रविवारी मी माझ्या सोनी मोबाइल फोनवर खेळून r. ३९०० जिंकले. रमीसर्कलवर बक्षिसे आणि रोख रक्कम मला जिंकता आली याचा मला आनंद आहे.”\n- तुमचे टेस्टिमोनिअल आमच्यापर्यंत पोहोचू द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/donation/", "date_download": "2018-12-16T00:55:47Z", "digest": "sha1:I45FOLG64ANLPZYOWFORI7CFI75V4QKY", "length": 7578, "nlines": 81, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Donation Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\n“सेक्स स्लेव्ह” म्हणून काम केलेल्या ‘तिने’ नोबेल जिंकला आणि त्यानंतर जे केलं ते अभिमानास्पद आहे\nतिला जे भोगावे लागले ते आणखी कुठल्याही मुलीच्या वाट्याला येऊ नये हीच तिची इच्छा आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\nआता खोटे आकडे पसरवणारी शाहरुख खानचीही आयटी सेल\nकुठल्याही गोष्टीची पक्की खात्री असल्याशिबाय बोलू नये हेच खरं\nयाला जीवन ऐसे नाव\nमंदिरात भिक मागून जमवलेले अडीच लाख दिले त्याच मंदिरात दान : दानशूर महिलेची अशीही कथा\nहे पैसे मंदिरात येणाऱ्या भाविकांना आणखी चांगल्या सुविधा मिळाव्यात तसेच त्यांना प्रसाद देण्याकरिता दान केले आहेत.\nना जिम ना खुराक; तरीही या पठ्ठ्याने कमावली भल्याभल्यांना लाजवेल अशी बॉडी\n‘ह्या’ खेळाडूंनी देखील एकेकाळी देशासाठी पदक मिळविले होते, पण आज ते जगताहेत हलाखीचे जीवन\nहिंदू ‘योगशास्त्र’ आणि ख्रिश्चन धर्म : परस्पर विरोधी तत्वज्ञान\nरॉयल इनफिल्ड बुलेट का खरेदी करू नये\n“शेतकरी प्रश्नावर शहरी लोकांनी बोलू नये” : गर्विष्ठ मूर्खपणा\nअफजल गुरू अन टायगर मेमन प्रेमींना रविंद्र म्हात्रे माहित आहेत काय\n“जंगल जंगल बात चली है” – नाना पाटेकर, इरफान, ओम पुरी आणि प्रियांका चोप्राची \nभारतीय संसद भवन ह्या शिव मंदिराची प्रतीकृती आहे\nहेरगिरी करण्यासाठी पाकिस्तानी आर्मी अधिकाऱ्याशी लग्न करणाऱ्या धाडसी महिलेची कथा\nरॉयल इनफिल्ड बुलेट का खरेदी करावी\nकेसगळतीच्या या अफवांवर बिलकुल विश्वास ठेवू नका, नुकसान तुमचंच आहे\nपावसाळ्यात स्वतःच्या वाहनाने प्रवास करताना ह्या चुका आवर्जून टाळा..अन्यथा…\nशॉपिंग मॉलमधील चित्रपटगृहे टॉप’फ्लोअरवर असण्यामागे ‘चलाख’ व्यावसायिक कारण आहे\nतिच्याशिवाय मोदींचा कोणताही विदेश दौरा पूर्ण होत नाही कोण आहे ती\nसौंदर्याचे वरदान लाभलेली शापित यक्ष कन्या : लीला नायडू\nसर्वोत्तम जीवन जगण्यासाठी पृथ्वीवरची सर्वात परिपूर्ण जागा \n“रंगपर्व” : होळीच्या रंगोत्सवाचे आजपर्यंतचे सर्वात अफलातून फोटोज\nमनपा निकाल : भाजपची सेनेला अप्रत्यक्ष मदत आणि “देवेन्द्रयुग” घोषणेची घाई\nविमान प्रवासातल्या या महत्वाच्या गोष्टी विमान कंपनीने तुमच्यापासून लपवून ठेवल्या आहेत\nविमानातील स्टाफच्या “अचूक” निरीक्षणामुळे प्रवाशी हृदयविकाराच्या झटक्यातून वाचतो तेव्हा..\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/panasonic-lumix-dmc-fh3-point-shoot-digital-camera-silver-price-phUUJ1.html", "date_download": "2018-12-16T01:40:17Z", "digest": "sha1:5NBWQZQAGLHJVREJWGXFUKL6XC3BMY23", "length": 15483, "nlines": 348, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "पॅनासॉनिक लुमिक्स दमच फह३ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपश���ल | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह३ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह३ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह३ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह३ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये पॅनासॉनिक लुमिक्स दमच फह३ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर किंमत ## आहे.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह३ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह३ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वरएबाय उपलब्ध आहे.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह३ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर सर्वात कमी किंमत आहे, , जे एबाय ( 4,990)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह३ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर दर नियमितपणे बदलते. कृपया पॅनासॉनिक लुमिक्स दमच फह३ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह३ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह३ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर वैशिष्ट्य\nअपेरतुरे रंगे F2.8 - F6.9\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 14.1 MP\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/1600 sec\nकाँटिनूपूस शॉट्स Yes, 4.6 fps\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 2.7 inches\nईमागे डिस्���्ले रेसोलुशन 230,000 Dots\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 4:3, 3:2, 16:9\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nफ्लॅश रंगे 0.6 - 6.8 m\n( 7 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 629 पुनरावलोकने )\n( 788 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 270 पुनरावलोकने )\n( 369 पुनरावलोकने )\n( 542 पुनरावलोकने )\n( 1658 पुनरावलोकने )\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह३ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/photos/cricket/indian-youth-players-ready-prove-themselves/", "date_download": "2018-12-16T02:46:42Z", "digest": "sha1:F4MUMVJGCKPGRPFQOSGPA33ZWIROCUAZ", "length": 22174, "nlines": 303, "source_domain": "www.lokmat.com", "title": "रविवार १६ डिसेंबर २०१८", "raw_content": "\nदेवा सुंदर जगामंदी कारं माणूस घडविलास\n...तर गोदावारीच्याच दशक्रियेची वेळ\nसाने गुरुजी कथामाला चळवळीला समर्पण\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\n‘ऑनलाइन डेटिंग’ करताना जरा जपून... कुठे सेक्स रॅकेट तर कुठे फसवणुकीचे जाळे\nमुख्यमंत्र्यांची शिवसेनेला युतीसाठी पुन्हा हाक\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nउत्तर भारतीय महापंचायतचे अध्यक्ष विनय दुबे पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ता योगेंद्र तिवारीही पोलिसांच्या ताब्यात. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी दादरहून घेतले ताब्यात.\nपर्थ - अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला चौथा झटका, 51 धावांवर बाद\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nउत्तर भारतीय महापंचायतचे अध्यक्ष विनय दुबे पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ता योगेंद्र तिवारीही पोलिसांच्या ताब्यात. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी दादरहून घेतले ताब्यात.\nपर्थ - अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला चौथा झटका, 51 धावांवर बाद\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nAll post in लाइव न्यूज़\nभारताचे युवा खेळाडू स्वत:ला सिद्ध करण्यास सज्ज\nभारताचे युवा खेळाडू स्वत:ला सिद्ध करण्यास सज्ज\nकोलंबो : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताचा युवा संघ मंगळवारी तिरंगी निधास टी-२० कप स्पर्धेच्या सलामी लढतीत श्रीलंकेच्या आव्हानाला सामोरे जाणार आहे.\nपुढील वर्षी होणा-या विश्वकप स्पर्धेत निवड समितीचे लक्ष वेधण्याची युवा खेळाडूंना संधी आहे. यंदाच्या मोसमात भारताने श्रीलंकेविरुद्ध मायदेशात व श्रीलंकेत १८ आंतरराष्ट्रीय (६ कसोटी, ८ वन-डे आणि ४ टी-२०) सामने खेळले आहेत.\nबांगलादेश या मालिकेत सहभागी झालेला तिसरा संघ आहे. भारताने या मालिकेसाठी आघाडीच्या सहा खेळाडूंना विश्रांती दिली आहे. त्यामुळे युवा खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे.\nरिषभ पंत, दीपक हुड्डा व मोहम्मद सिराज यांचा संघात समावेश आहे. आयसीसी विश्वकप स्पर्धेला केवळ १६ महिन्यांचा कालावधी शिल्लक असून प्रत्येक खेळाडू निवड समितीचे लक्ष वेधण्यास प्रयत्नशील आहे.\nभारतीय संघाने जास्तीतजास्त वेळा श्रीलंका संघाला पराभूत केले आहे. कार्यवाहक कर्णधार रोहित शर्माकडे जेतेपद पटकावण्याची चांगली संधी आहे. दक्षिण आफ्रिका दौ-यात निराशाजनक कामगिरीनंतर रोहित शर्माला सूर गवसण्याची आशा आहे.\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्��ा प्रेमात\nईशा अंबानीच्या लग्नात असा होता बॉलिवूड कपलचा थाट\nIsha Ambani-Anand Piramal wedding : ईशा अंबानी आणि आनंद पिरामलचा वेडिंग अॅल्बम\nकॅटरिना कैफसोबत या अंदाजात दिसला ‘झिरो’चा हिरो शाहरुख खान\nHappy Anniversary Virushka : पाहा,सुंदर जोडप्याचे सुंदर फोटो\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nपर्थच्या दुसऱ्या युद्धासाठी भारत सज्ज\nयुवराजच्या बहिणीबरोबर केलं रोहित शर्माने लग्न, साजरा करतोय लग्नाचा वाढदिवस\nयुवराजची बॉलीवूडमधली अफेअर्स तुम्हाला माहिती आहेत का...\nविराट-अनुष्का साजरा करत आहेत लग्नाचा पहिला वाढदिवस\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\n'सुंदर ते स्थान'.... नदीया किनारे\nघरातील टाकाऊ रश्शीचा वापर करून तयार करा टिकाऊ इंटिरियर\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nआधुनिक कचरापेटीच्या सहा सेन्सर चीप चोरीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-marathi-websites-kolhapur-news-radhanagari-dam-68563", "date_download": "2018-12-16T01:39:26Z", "digest": "sha1:5IA7F2IRHXFK43OHJC452I4PJGL6TWA5", "length": 11798, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi websites Kolhapur News Radhanagari Dam राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले | eSakal", "raw_content": "\nराधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले\nशनिवार, 26 ऑगस्ट 2017\nकोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. दुपारी साडेबाराला 3 नंबर व 6 नंबरचा स्वंयचलित दरवाजा उघडला आहे.\nया दोन्ही दरवाजांतून अनुक्रमे 2200 व 2856 असा एकूण 5056 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग होत होत आहे. त्यामुळे भोगावती, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीवर झपाट्याने वाढ होणार आहे.\nकोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. दुपारी साडेबाराला 3 नंबर व 6 नंबरचा स्वंयचलित दरवाजा उघडला आहे.\nया दोन्ही दरवाजांतून अनुक्रमे 2200 व 2856 असा एकूण 5056 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग होत होत आहे. त्यामुळे भोगावती, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीवर झपाट्याने वाढ होणार आहे.\nकोल्हापूर जिल्ह्यातील समृध्दी वाढविण्यासाठी कारणीभूत असणारे राधानगरी धरण आज पूर्ण क्षमतेने भरल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील तुळशी, कडवी, जंगमहट्टी, घटप्रभा, कोदे हे तीन लघु पाटबंधारे पूर्ण भरले आहेत.\nआज दुपारी 1.30 पर्यंतचा धरणातील सध्याचा आणि कंसात एकूण पाणीसाठा क्षमता:\nराधागरी - 8.36 (8.36 टीएमसी),\nतुळशी 3.47 (3.47 टीएमसी)\n'राधानगरी धरण भरले आहे. दोन स्वंयचलित दरवाजे उघडले आहेत. पाण्याचा विसर्ग वाढला असून नदीपात्रातील पाणी पातळी वाढत आहे. त्यामुळे लोकांना सर्तकतेचा इशारा दिला आहे', अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली.\n'शिवसेनेतून जागा मिळेल म्हणून त्या तिकडे गेल्या असाव्यात'\nपुणे : ''काही लोकांना काहीही झाले तरी खासदारकीला उभे राहायचे असते. गेल्या वेळी राजू शेट्टी एनडीएतून लढले होते, मात्र, यावेळी एनडीएत झालेल्या...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nपॅरोलवरील कैद्याकडून मुलीवर बलात्कार\nमुंबई - हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर सुटल्यावर पुण्यात अल्पवयीन मुलीचे...\nप्रकल्पाच्या घोषणा अन्‌ अंमलबजावणीत अंतर\nनाशिक - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षात एकाच पिकावर अवलंबित्व असलेली अन्‌ एरवी मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या वाड्या-पाड्यांवरील कुटुंबे प्रकाशमान...\nलातूरचा रेणा साखर कारखाना सर्वोत्कृष्ट\nपुणे - वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील रेणा...\nलातूरच्या 'रेणा'ला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस��कार\nपुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-business-news/mukesh-ambani-richest-person-117110200009_1.html", "date_download": "2018-12-16T02:27:38Z", "digest": "sha1:6XOH5XZGJCYTHOHD656JCEAIK7DFPK6C", "length": 10223, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "'मुकेश अंबानी' अशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n'मुकेश अंबानी' अशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती\nरिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी अशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी चीनच्या हुई का यान यांना पाठिमागे टाकले आहे.\nफोर्ब्सने रियल टाईम बिलियनर्सच्या लिस्टनुसार ४२.१ अरब डॉलर म्हणजेच २,७१७ कोटी रूपये इतकी संपत्ती असलेल्या हुई का यान हे अशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. मात्र, बुधवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये १.२२ टक्क्यांचा फायदा होऊन तो ९५२.३० कोटी रूपयांवर पोहोचला त्यामुळे अंबानी यांची संपत्ती ४६६ मिलियन डॉलरवर पोहोचली.\nदरम्यान, चीनच्या एव्हरग्रॅंण्ड ग्रुपचे चेअरमन हुई का यान यांची संपत्ती १,२८ बिलियन डॉलरवरून घटून ती ४०.०६ अरब डॉलरवर पोहोचली आहे. सद्या जगभराचा विचार करता श्रीमंतांच्या यादीत अंबानी १४व्या स्थानावर आहेत.\nअनुदानित सिलेंडर साडेचार रुपयांनी महाग\nव्यक्तीच्या भविष्यातील उत्पन्नाचा विचार करुन विमा भरपाई\nजवळपास फक्त २५ टक्के एल ई डी बल्ब चांगले बाकी घातक\nफ्रीज, एसी, वॉशिंग मशिन महागणार\nमारुती सुझुकीचा नफा वाढला\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरा�� आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nदोन महिन्यांऐवजी सहा महिन्यांची ‘फ्री’ पास\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याना ...\nशरद पवार यांची बीजू जनता दलाच्या शिष्टमंडळासोबत बैठक\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बीजू जनता दल पक्षाच्या शिष्टमंडळाने बैठक ...\nइंडिगो एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब असल्याची अफवा\nमुंबई विमानतळावरुन इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने, विमानात ...\nसायना नेहवाल- पी. कश्यप विवाह बंधनात अडकले\nभारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पी. कश्यप लग्नबंधनात अडकले. ...\nभय्यू महाराजांना एक तरुणी करत होती ब्लॅकमेल, 40 कोटी ...\nइंदूर- राष्ट्रसंत भय्यू महाराजांच्या आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. पाच कोटीची ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/daughter-of-cop-couple-gang-raped-in-bhopal-117110300019_1.html", "date_download": "2018-12-16T01:46:50Z", "digest": "sha1:Q47AX4EK5FYVMUPHPYND3L5FC3UJCHFA", "length": 9153, "nlines": 117, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पोलिसाची मुलगी गँगरेपची शिकार, तासंतास भटकली FIR साठी | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपोलिसाची मुलगी गँगरेपची शिकार, तासंतास भटकली FIR साठी\nभोपाळ- पोलिस विभागाचे काय हाल आहे हे पुन्हा एकदा मध्यप्रदेशातील भोपाळ येथे बघायला मिळाले जेव्हा गँगरेप पीडितेला FIR साठी तासंतास भटकावे लागले. पोलिस��र्मीची मुलगी तिची ही फरफट झाली. तसेच घटनेत गँगरेपची पृष्ठी झालेली नाही आणि आरोपींनी हे कृत्य नाकारले आहे.\nजेव्हा तासंतास भटकूनही ‍एफआयआर नोंदवण्यात आली नाही तरी पीडिताने स्वत: संभावित स्थळांवर पोहचून एक आरोपीला धरले आणि त्याला खेचडत पोलिस ठाण्यात घेऊन गेली.\nपोलिस मुख्यायलाने पीडिताला तात्काळ मदत न केल्याची घटना गंभीरतेने घेत चौकशी करण्याचे निर्देश दिले आहे. या प्रकरणात एमपी नगर ठाण्यातील सब इंस्पेक्टर टेकाम व जीआरपी टीआई मोहित सक्सेना यांचा बेजबाबदारपणा समोर आला आहे.\nतसेच गँगरेपची पृष्ठी न झाल्याने आरोपींनी पीडिताला केवळ लूटच्या नीयतीने पकडले होते असे वक्तव्य दिले आहे.\nअंत्ययात्रेतच मृत झाला पुन्हा जिवंत\nदेशातले ‍पहिले खासगी रेल्वेस्टेशन\nदिल्लीत महिलेवर गँगरेप, भितीमुळे बाल्कनीतून उडी मारली\nजन्मानंतर आईने मुलाला टॉयलेटमध्‍ये केले फ्लश\nयावर अधिक वाचा :\nराम मंदिर झालेच पाहिजे मराठवाड्यात लातुरात हुंकार सभेत\nमागच्या सत्तर वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. ...\nकांद्याची आयात शेतकऱ्यांच्या मुळावर\nदुष्काळामुळे त्रासलेला शेतकरी कांद्याला मिळालेल्या तुटपंज्या भावामुळे दुहेरी कात्रीत ...\nखासदार पूनम महाजन यांनी आयआयटी मुंबईच्या बेटीक विभागाला ...\nखासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या दत्तकखेड्यांत कमी खर्चातील वैद्यकीयउपकरणांविषयी शिबीर ...\nविजय मल्ल्या प्रत्यार्पण : सीबीआय, ईडीचे पथक ब्रिटनला रवाना\nभारतीय बँकांचे 9 हजार कोटींहून जास्त रक्कम बुडवून फरार झालेला सम्राट विजय मल्ल्याच्या ...\nभारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...\nभारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...\nमुंबईत अतिवृष्टी (बघा फोटो)\nबाबा रामपालची दोन प्रकरणात सुटका\n'नायगावचा राजा' पाहताना भाविकांना मिळते शिर्डीचे भव्य दर्शन\nब्लू व्हेलचा आणखी एक बळी, पंख्याला लटकून केली आत्महत्या\nमी राम रहीमला घाबरत नाही : पिडीत महिला\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://patrakarsangh.com/index.php/2012-04-11-08-11-15", "date_download": "2018-12-16T01:21:24Z", "digest": "sha1:QJLPRFJA4VFDDSKIQXKZ2WYHMMTOSAVF", "length": 2440, "nlines": 38, "source_domain": "patrakarsangh.com", "title": "श्रीमती वैयजंती आपटे - patrakarsangh.com", "raw_content": "\nकार्यकारी मंडळ व विश्वस्त\nप्रकाशने आणि दर्पण अंक\nपत्रकार संघातर्फे प्रकाशित पुस्तके\nदर्पण अंकातील लेखांची सूची\nसंस्थेची वास्तु पुनर्रचना (नियोजीत)\nमुख्यपान श्रीमती वैयजंती आपटे\nमुंबई मराठी पत्रकार संघ\nमराठी पत्रकारिता इतिहासाचे टप्पे\nपत्रकार संघ इतिहास आणि परंपरा\nपत्रकार संघ अध्यक्ष परंपरा\nपत्रकार संघ विश्वस्त परंपरा\nपत्रकारिता अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण\nपत्रकार परिषद व कार्यक्रमांसाठी सभागृह\nसंपर्क व संकीर्ण माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-16T01:38:26Z", "digest": "sha1:PUHPGSBSDAEWIB7SDXAJWXLB6ELW6IRQ", "length": 8807, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“ब्रेक अप’झाल्याचा कतरिनाला आनंद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n“ब्रेक अप’झाल्याचा कतरिनाला आनंद\nरणबीर आणि आलियाची जोडी जुळण्यापूर्वी रणबीर आणि कतरिना हे समिकरण खूप गाजले होते. पण का कोणास ठाऊक त्यांच्यात “ब्रेक अप’ झाले. हे ब्रेक अप झाले ते खूप चांगले झाले, असे आता कतरिना म्हणायला लागली आहे. ब्रेकअप ही गोष्ट आता माझ्यासाठी आशीर्वाद ठरली आहे असं म्हणत ती यावर व्यक्त झाली आहे.\nब्रेकअप हे माझ्यासाठी खऱ्या अर्थाने आशीर्वाद ठरला आहे. आयुष्यात पहिल्यांदाच यामुळे मी स्वत:वर लक्ष केंद्रीत करायला सुरूवात केली आहे. मला स्वत:बद्दल कित्येक गोष्टी नव्याने कळू लागल्या आहेत. आपल्याला स्वत:बद्दल काही गोष्टी ठावूक नसतात पण या सगळ्यात मी स्वत:ला नव्याने ओळखू लागले. आता या गोष्टी माझ्यासाठी फारच दुय्यम आहेत’ असं कतरिना म्हणाली.\nगेल्या सहा वर्षांपासून ती अभिनेता रणबीर कपूरला डेट करत होती. मात्र कतरिनाशी ब्रेकअप झाल्यानंतर त्याने तिच्याच जवळच्या मैत्रिणीला डेट करायला सुरूवात केली. विशेष म्हणजे आलियाने रणबीरसोबतचे तिचे नाते सगळ्यांपासून लपवून ठेवले होते. यामुळे कतरिना खूपच दुखावली होती. पण आता मात्र या सगळ्यातून सावरून तिने नवीन सुरूवात केली आहे.\nमला इतरांना दोष द्यायला आवडत नाही. माझी जबाबदारी माझ्या स्वतःवरच आहे. आपण स्वतःबाबत कसा विचार करतो, यावरच आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोनही अवलंबून असतो. जर आपल्याविषयी आ��्मियता नसलेले कोणी भेटले तर आपोआपच मध्ये भिंत उभी राहते, हे आता जाणवायला लागले असल्याचे कॅट म्हणाली.\nसध्या ती “भारत’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. तर याच महिन्यात तिची महत्त्वाची भूमिका असलेला “झिरो’ हा चित्रपटही प्रदर्शित होत आहे. तिच्या कामातून तिला मिळणारा आनंद हा ब्रेक अपचे दुःख विसरायला लावणारा आहे, हे तिच्या लक्षात आले आहे.\nकतरिनासारख्याच भावना काही महिन्यांपूर्वी दीपिकानेही व्यक्‍त केल्या होत्या. आता ती देखील रणवीरबरोबरच्या संसारामध्ये रमण्यास सिद्ध झाली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआम्ही जातो अमुच्या गावा\nNext articleमला स्टार किड म्हणू नका – सारा अली खान\nईशाच्या लग्नात अमिताभ, आमीर वाढपी\nपरिणीती चोप्रा अडकणार विवाह बंधनात\nयो यो हनी सिंहची “मखना…’तून वापसी\nMovieReview : ‘माऊली’ नाराज नाही करणार\n‘सिम्बा’ चित्रपटाचे तेरे बिन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला\n‘परफ्युम’ चित्रपटाचे पोस्टर लाँच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://hindijaankaari.in/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2018-12-16T00:47:17Z", "digest": "sha1:H2FU2M33X5CWOHR6CJW33TINYNCPWW5D", "length": 21042, "nlines": 67, "source_domain": "hindijaankaari.in", "title": "वाचन प्रेरणा दिन माहिती 2018 - Vachan Prerna Din Information in Marathi", "raw_content": "\n15 ऑक्टोबरला वाचन आणि लेखन आवडणारे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली देण्यासाठी ‘प्रार्थना प्रेरणा दिवस’ किंवा वाचन दिवस साजरा केला जातो. हा दिवस पाळला जातो जेणेकरुन मुलांना वाचन करण्याचे महत्त्व समजते आणि त्यांना छंद म्हणून विकसित करण्याचे प्रोत्साहन दिले जाते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून, तंत्रज्ञान आणि गॅझेट जवळजवळ वाचन करण्याची सवय घेतात, शैक्षणिक संस्थांना शैक्षणिक संस्थांना विचार करणे आणि विद्यार्थ्यांना वाचन करण्याची सवय विकसित करण्यासाठी प्रोत्साहन देणे. माहिती कोणत्या ती कक्षा 1, 2, 3, 4 , 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी दिले आहेत जिंझी फेसबुक, व्हाट्सप्पप वर आपले मित्र आणि कुटुंबीय लोगो देखील शेअर करू शकता|\nवाचन प्रेरणा दिन माहिती मराठी\nदेशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस राज्यातील शाळा, महाविद्या���यांमध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. डॉ. कलाम यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे वाचन यादिवशी शाळा, महाविद्यालयांमध्ये केले जाणार आहे.\nडॉ. कलाम यांचे लेखन विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार करण्याची दृष्टी, शक्तिशाली कृती करण्याची प्रेरणा आणि चेतना देण्याचे काम करतील, या दृष्टिकोनातून वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन केले जाणार आहे. प्रत्येक शाळेतील तिसऱ्या इयत्तेपुढील प्रत्येक विद्यार्थ्याने वाचन प्रेरणा दिनी किमान १० छोटी पुस्तके (१६ पानी) वाचावी. या बेताने मुलांना वाचन, वाचनाची गती व वाचनाची सवय शिकवावी. जेणेकरुन प्रत्येक वर्षी वाचन प्रेरणा दिनी राज्यातील शाळांमध्ये २० कोटी पुस्तके वाचली जातील, अशी योजना आहे. राज्यात सध्या २.२५ कोटी मुले शाळेत आहेत. त्यातील १.८५ कोटी मुले इयत्ता तिसरी ते आठवीच्या वर्गामध्ये आहेत. त्यामुळे वाचन प्रेरणा दिनी शाळेतील प्रत्येक विद्यार्थी पुस्तकाचे वाचन करणार आहेत.\nवाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने शाळेत डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचन कट्टा निर्माण करावा, समाज सहभागातून या कट्ट्यासाठी पुस्तके गोळा करुन शाळेत पुस्तकपेढी तयार करावी, डॉ. कलाम यांना आदरांजली वाहण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने एक पुस्तक वाचण्याचा संकल्प करावा, प्रत्येक ‍शिक्षकाने ऑक्टोबरअखेर डॉ. कलाम यांनी लिहिलेल्या किमान एका पुस्तकाचे वाचन करावे, एक व्यक्ती एक पुस्तक भेट हा उपक्रम राबविला जावा, प्रत्येक व्यक्तीने, शिक्षकांनी, माजी विद्यार्थ्यांनी, पालकांनी एका विद्यार्थ्याला किंवा शाळेला विद्यार्थ्यांच्या वयाला अनुरुप होतील अशी पुस्तके भेट द्यावीत, विद्यार्थ्यांना आनंदाने वाचन करता यावे म्हणून ‘वाचू आनंदे’ या तासिकेचे आयोजन करणे, चांगल्या पुस्तकांविषयी चर्चासत्रांचे आयोजन करणे, डॉ. कलाम यांच्या पुस्तकांवर आधारित व्याख्यानाचे आयोजन करणे, परिसरातील लेखक, कवींना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित करणे, पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करणे, महान व्यक्तींच्या आयुष्यात वाचनामुळे घडलेले संस्कार याविषयीची माहिती देणे, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय नेते व वाचन यांची उदाहरणे देऊन चर्चासत्रे घडवून आणणे, पुस्तकांचे वाटप करुन ‘वाचक दिन’ आणि ‘अध्यापन दिन’ साजरा करणे, विद्यार्थ्यांचे गट करुन ��िविध पुस्तकांवर चर्चासत्रे घडवून आणणे, शाळांनी पुढाकार घेवून ‘पुस्तके तुमच्या भेटीला’ अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे असे विविध उपक्रम आणि या व्यतिरिक्त देखील विविध उपक्रम शाळा स्तरावर आयोजित करता येणार आहेत.\nसर्व शिक्षा अभियानांतर्गत वाचनाची आवड व सवय निर्माण करणे या उपक्रमांसाठी जिल्हास्तरावर पाच लाख रुपये निधी उपलब्ध आहे. तसेच राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाअंतर्गत ग्रंथमहोत्सवासाठी एक लाख रुपये प्रति जिल्हा उपलब्ध असून या निधीचा उपयोग उपरोक्त उपक्रमाचे आयोजन जिल्हास्तरावर करण्यासाठी उपयोगात आणता येणार आहे.\n15 ऑक्टोबर रोजी माजी अध्यक्ष डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त राज्य सरकारने सर्व शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयांना ‘वाचना प्रेरणा दिवस’ (वाचन दिवस प्रेरणा) पाळण्याचे आवाहन केले आहे. तंत्रज्ञानाचा आणि गॅझेटचा वाचन करण्याची सवय जवळजवळ घेण्यात आल्याची मागणी सरकारने शैक्षणिक संस्थांना विचार आणि कार्यक्रम विकसित करण्यास आवाहन केले आहे जे पुन्हा एकदा युवकांमध्ये वाचण्याची सवय वाढवतील. उच्च आणि तांत्रिक शिक्षणाच्या विभागाने महिन्यातून ‘ना गॅझेट डे’ पाळण्याचे नियोजन केले आहे, ज्यामध्ये फेसबुक, ट्विटर आणि त्याऐवजी पुस्तके वाचण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा कोणताही फॉर्म न वापरण्याची विद्यार्थ्यांना विनंती केली जाईल.\nशैक्षणिक संस्थांना पुस्तके महत्त्वपूर्ण गोष्टी आयोजित करण्यासाठी आणि निमंत्रणाच्या पूर्वसंध्येला निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यास सांगितले आहे.\nकाही सूचना होत्या: त्यांच्या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून, महाविद्यालये सातारा जिल्ह्यातील भिलार गावाच्या भ्रमणची योजना आखू शकतात, ज्याची अलीकडेच भारतातील पहिली ‘पुस्तक गाव’ म्हणून ओळखली गेली.\nशाळा व महाविद्यालयातील सर्व ग्रंथालयांनी ‘एपीजे अब्दुल कलाम वाचन कट्टा’ किंवा अनौपचारिक मंच तयार केला आहे जेथे विद्यार्थी पुस्तक, लेखक आणि साहित्यिक कामांवर चर्चा करू शकतात आणि चर्चा करू शकतात.\nशैक्षणिक संस्थांचे व्यवस्थापन अतिथींना आणि विशेष प्रसंगी व कार्यासाठी उपहारगृह किंवा इतर गोष्टींसह भेटवस्तू देण्याऐवजी गिफ्ट बुक देऊ शकते.\nवाचन महत्वाचे का आहे हे महत्वाचे आहे कारण ही एक सवय आहे जी आपल्याला एक चांगले व्यक्ती बनवू शकते. महान पुरुष आणि स्त्रियांच्या जीवनातून आपल्याला हे शिकायला मिळते की त्यांच्यापैकी बहुतेकजण पुस्तके वाचण्यापासून प्रेरणा मिळाल्यामुळे विशेषत: त्यांच्या बालपणाच्या काळात. 15 डिसेंबरला दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो कारण आपल्या उरलेल्या डॉ. ए.पी.जे. यांचे जयंती आहे. अब्दुल कलाम यांनी ‘केवळ वाचन’ फक्त एक छंद करण्याऐवजी गरज म्हणून अधिक वाचन केले.\nपुस्तके केवळ आम्हाला प्रेरित करतात, परंतु ते ज्ञान देखील देतात. जरी आपण वाचलेल्या पद्धतीने तंत्रज्ञानामुळे अनेक बदल झाले असले, तरीही वाचनद्वारे ज्ञानाच्या वेगवेगळ्या स्रोतांशी जोडणी करण्याची आमची क्षमता वाढवली आहे. वाचन मध्ये अनेक गुण आहेत. हे आम्हाला बाह्य जगाशी जोडलेले ठेवते. हे आमच्या शब्दसंग्रह समृद्ध आणि विस्तारित करते आणि एकाग्रतेची कौशल्ये विकसित करते. वाचन आपल्याला शुद्ध आनंद आणि तीव्र आनंद प्रदान करते. हे लक्षात घेणे आवश्यक आहे की वाचन आपल्या मते जगाच्या विविध संस्कृती आणि भाषेकडे उघड करते. आशिया आणि मध्य पूर्व, अमेरिका, युरोप आणि आफ्रिकेसारख्या जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला उत्तम ऑफरिंग करण्यास मदत होते. जसजसे आपले मन वाचनद्वारे अशा प्रकारच्या संपत्तीचा उगम झाला आहे, तसतसा ते आपल्याला विचारांच्या गहनतेसह आणि भावनिक रंगांचे विस्तृत मिश्रण संवाद साधण्यास मदत करते.\nपुन्हा वाचन आपल्याला मनोरंजन देते. कादंबरी, लघु कथा, कविता, प्रवासभाव आणि अगदी कॉमिक्स आपल्या मनाचे मनोरंजन करतात. हे आम्हाला आराम करण्यास मदत करते. त्याहूनही अधिक म्हणजे आपले मन त्या मार्गाने गुंतलेले नाही. जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपली कल्पना जागृत होते. आम्ही कथांचे सह-निर्माते बनतो कारण आपण आपल्या मनात वाचलेल्या गोष्टींचे चेतना करतो. हे निश्चितपणे मनावर एक निरोगी व्यायाम आहे. म्हणूनच, मी तुमच्यापैकी प्रत्येकाने वाचण्याची सवय वाढवण्याची विनंती करतो की त्यातून जास्तीत जास्त फायदा मिळवा.\nवर्ल्ड ह्यूमन राइट्स डे स्पीच 2018 – World Human...\nशादी की बधाई संदेश - Shaadi Marriage Wedding SMS Wishes Shayari विवाह शादी मुबारक हार्दिक शुभकामनाएं\nहैप्पी बर्थडे शायरी इन हिंदी - जन्मदिन शुभ कामनाएं संदेश एसएमएस\nधोखेबाज दोस्त शायरी इन हिंदी - विश्वासघात शायरी - Dhokebaaz dost shayari in hindi & Urdu Download\nमैरिज एनिवर्सरी विशेस इन हिंदी शायरी - शादी ���े सालगिरह की शुभकामनाएं - Marriage Anniversary Wishes in Hindi Shayari\nमतलबी लोग शायरी - मतलबी दुनिया शायरी इन हिंदी - Matlabi Dosti Shayari - Selfish Friends\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/konkan-news-crime-driver-63026", "date_download": "2018-12-16T01:56:49Z", "digest": "sha1:R4MC5VAX5QIAHWBWDLMMF7OSZ5Y3MS5K", "length": 14662, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "konkan news crime on driver बेलगाम वाहनचालकांवर कारवाई | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 28 जुलै 2017\nचिपळुणात विशेष मोहीम - महिनाभरात पावणेदोन लाख दंड वसुली\nचिपळूण - दुचाकीवर तीनजण, नो एंट्रीमधून प्रवास करणे, अगर रस्त्याच्या कडेला कोठेही मोटार उभी करणाऱ्यांच्या विरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाईची विशेष मोहीम हाती घेतली आहे. आगामी काळात ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असून दंडात्मक कारवाईवर भर देण्यात येणार असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांनी दिली.\nचिपळुणात विशेष मोहीम - महिनाभरात पावणेदोन लाख दंड वसुली\nचिपळूण - दुचाकीवर तीनजण, नो एंट्रीमधून प्रवास करणे, अगर रस्त्याच्या कडेला कोठेही मोटार उभी करणाऱ्यांच्या विरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाईची विशेष मोहीम हाती घेतली आहे. आगामी काळात ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असून दंडात्मक कारवाईवर भर देण्यात येणार असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांनी दिली.\nमहिन्याभरात ८०९ जणांवर दंडात्मक कारवाई करून १ लाख ७२ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. महाविद्यालयाला दांडी मारून अनेक विद्यार्थी दुचाकीवर तीन-तीन जण पावसाळी पर्यटनाला जातात. शहरातही तसेच फिरतात. मोठमोठ्याने दुचाकींचे हॉर्न वाजवित जाणारे हे तरुण रस्त्यावरून जात असलेल्या वाहनचालक व पादचाऱ्यांवर दांडगाई करतात.\nअनेकदा महिला, तरुणी आणि ज्येष्ठ नागरिकांना ध्वनी प्रदूषणाबरोबरच अतिवेगाने दुचाकी हाकणाऱ्यांचा त्रास सहन करावा लागतो. शहरात विरुद्ध बाजूने ये-जा करणे, तीन-तीन जण बसल्याने तोल सावरताना अडचण, यामुळे अनेकदा किरकोळ आणि गंभीर स्वरूपाचे अपघात घडत आहेत. यामुळे अन्य वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विरुद्ध बाजूने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांचे विशेषत: दुचाकीचालकांचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले आहे. सरळ जात असलेल्या वाहनचालकांना अनेकदा विरुद्ध बाजूने आलेल्या वाहनचालकांमुळे अपघातांचा सामना करावा लागतो.\nसरळ जात असताना वेग अ���िक असल्याने अनेकदा वाहनचालकांना सावरण्याची संधी मिळत नाही. याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे.\nआजवर ३०० हून अधिक वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलणे, हेल्मेट न घालता प्रवास करणे, लायसन्स नसताना गाडी चालविणे आदी गुन्ह्याबाबत पोलिसांची कारवाई सुरू आहे. रस्त्याच्या कडेला कुठेही मोटारी उभ्या करण्याचेही प्रमाण वाढले असून त्यामुळे वाहतूक कोंडीमध्ये भर पडत चालली आहे. याचा गांभीर्याने विचार करून वाहतूक पोलिसांनी रस्त्यात गाडी लावणाऱ्यांच्या विरोधातही कारवाईची विशेष मोहीम हाती घेतली आहे, अशी माहिती शहर वाहतूक शाखा चिपळूणचे सहायक पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांनी दिली.\nद्राक्ष, भाताला अवकाळीचा फटका\nपुणे - राज्याच्या बहुतांश भागांत काल व सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे खरिपाच्या पिकांना फटका बसला. मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर...\nदिवाळीसाठी एसटीकडून जादा बस\nपुणे : दिवाळीनिमित्त पुण्यातून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी प्रादेशिक परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाने जादा बस सोडण्याची व्यवस्था...\n#mynewspapervendor पेपर विक्रेता ते सनदी अधिकारी\nपुणे : पाचवीपासून घरोघरी पेपर टाकून त्याने अभ्यास केला. बी. ए. एम. एस.चे शिक्षण पूर्ण करून डॉक्‍टरही झाला. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर...\nचिपळूण पालिकेत ग्रॅव्हिटी योजनेच्या पाण्यावर वीजनिर्मिती\nचिपळूण - ग्रॅव्हिटीच्या पाणी योजनेसाठी कोळकेवाडी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर वीजनिर्मिती करण्याचा विचार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने...\nकोल्हापूरचा सोहम खासबारदार अजिंक्य तर सातारचा ज्योतिरादित्य जाधव उपविजेता\nकोल्हापूर - येथे आयोजित केलेल्या पंधराशे गुणांकनाखालील एक दिवशीय खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत सातवा मानांकित कोल्हापूरच्या सोहम खासबारदारने आठ...\nभास्कर जाधवांचा शिवसेना प्रवेश थांबला\nचिपळूण -गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवण्याची मागणी पक्षाकडे केली आहे.त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसक��ळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/85-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%B2%E0%A5%80-400-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95-%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3/", "date_download": "2018-12-16T01:41:48Z", "digest": "sha1:7WXEK7LVEENYXACG3NHQ7KUHVEP4EBDK", "length": 8286, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "85 दिवसात काढली 400 ट्रक जलपर्णी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n85 दिवसात काढली 400 ट्रक जलपर्णी\nपिंपरी – रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या ‘जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई या अभियानाचा आज (रविवार, दि. 28 जानेवारी) रोजी 85 वा दिवस उत्साहात पार पडला. अभियानाच्या 85 व्या दिवशी तब्बल 400 ट्रक जलपर्णी बाहेर काढण्यात रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या स्वच्छतादूतांना यश आले आहे.\nआज (रविवार) अभियानाचा 85 वा दिवस होता. यावेळी 7 ट्रक जलपर्णी काढून टाकण्यात आली. जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई या अभियानात रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे पदाधिकारी व सदस्यांसह इंदिरा महाविद्यालयाचे 25 विद्यार्थी, रोट्रॅक्ट क्लब ऑफ इ.एन.टी. मॉडर्न कॉलेजचे विद्यार्थी, तसेच पीसीसीएफ, सावरकर मित्र मंडळ, पोलीस नागरिक मित्र, भावसार व्हिजन इंडिया, लेवा पाटील महासंघ, संस्कार प्रतिष्ठान आदी सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व सदस्य, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अभियंता प्रवीण लडकत, हरीश मोरे आणि मित्र परिवार आदींनी सहभाग घेतला.\nआजच्या अभियानात विविध संघटनांचे सुमारे 350 लोक सहभागी झाले. सोमनाथ मुसुडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज 40 ते 50 मजूरांमार्फत जांबे ते चिंचवड दरम्यान असलेल्या विविध घाटांवर हे अभियान राबविण्यात येत आहे. येत्या रविवारी (दि. 4 फेब्रुवारी) रावेत बंधा-यावर हे अभियान राबविण्यात येणार आहे. परिसरातील सर्व पर्यावरण प्रेमी आणि पवनामाई भक्तांनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे प्रोजेक्ट डायरेक्टर रो. मयूर बाळासाहेब वाल्हेकर यांनी केले.\nसंस्कार प्रतिष्ठानच्या संदीप रांगोळे यांचा येत्या 30 जानेवारी रोजी वाढदिवस आहे. आपल्या वाढदिवसादि��शी समाजोपयोगी काम आपल्या हातून घडावे या उद्देशातून त्यांनी या अभियानास 1001 रुपयांची वैयक्तिक मदत दिली. जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई अभियानात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे संस्थापक अध्यक्ष रो. प्रदीप वाल्हेकर यांनी आभार व्यक्त केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमानांकितांना धक्‍का देत अनिकेत, अभय उपांत्य फेरीत\nNext articleविजयानंतर कोहलीने असा साजरा केला आनंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-asaniye-waterfall-monsoon-tourism-126789", "date_download": "2018-12-16T01:54:56Z", "digest": "sha1:FH5XW7DSEWAJ6M23OGMWCUJZ42NAVQRZ", "length": 14321, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News Asaniye waterfall monsoon tourism #MonsoonTourism असनियेच्या धबधब्याला पर्यटकांची प्रतीक्षा | eSakal", "raw_content": "\n#MonsoonTourism असनियेच्या धबधब्याला पर्यटकांची प्रतीक्षा\nगुरुवार, 28 जून 2018\nबांदा - सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या व निसर्ग सौंदर्याने नटलेल्या असनिये-कणेवाडी येथील धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाही झाला आहे. त्याला आता पर्यटकांची प्रतीक्षा आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा धबधबा आणि परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित होण्यासाठी स्थानिकांची मानसिकता तयार झाली असली, तरी त्याला राजाश्रय न मिळाल्याने हे सुंदर स्थळ दुर्लक्षित आहे.\nबांदा - सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या व निसर्ग सौंदर्याने नटलेल्या असनिये-कणेवाडी येथील धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाही झाला आहे. त्याला आता पर्यटकांची प्रतीक्षा आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा धबधबा आणि परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित होण्यासाठी स्थानिकांची मानसिकता तयार झाली असली, तरी त्याला राजाश्रय न मिळाल्याने हे सुंदर स्थळ दुर्लक्षित आहे.\nबारमाही पाण्याचे स्रोत असलेल्या या गावात शेती बागायती मोठ्या प्रमाणात आहे. गावात ८३ नैसर्गिक पाण्याचे बारमाही झरे आहेत. नैसर्गिक पाण्याबरोबरच दुर्मीळ वनौषधींनीही गाव समृद्ध आहे. या ठिकाणी जंगली प्राण्यांचा वावरही मोठ्या प्रमाणात आहे. गावात पट्‌टेरी वाघाचे दर्शनही ग्रामस्थांनी घेतले आहे.\nअसनिये-घारपी मार्गावरील कणेवाडी येथील धबधबा पर्यटकांना भुरळ घालत आहे. असनिये-घारपी मार्गावरून या धबधब्याचे विहंगम दर्शन होते. डोंगरातून वाहणारा हा धबधबा असनिये गावाच��या सौंदर्यात अधिकच भर टाकतो. या धबधब्याकडे जाण्यासाठी पक्‍की वाट नसून जंगलातून मार्ग काढत या धबधब्याकडे जावे लागते. धबधब्याच्या पायथ्याशी पोहोचल्यावर या धबधब्याची भव्यता लक्षात येते.\nतब्बल ४० फुट उंचावरून दगडातून वाहणाऱ्या या धबधब्यामुळे पर्यटकही याकडे आकर्षित होतात. सुट्‌टीच्या दिवशी स्थानिकांसह परिसरातील पर्यटक या धबधब्याच्या ठिकाणी वर्षा पर्यटनाचा मरमुराद आनंद लुटण्यासाठी गर्दी करतात; मात्र याठिकाणी प्राथमिक सुविधाही नसल्याने पर्यटक नाराजी व्यक्‍त करतात.\n‘‘या धबधब्याचा पर्यटन दृष्टिकोनातून विकास करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पर्यटन विभागाकडे पाच वर्षापूर्वी प्रस्ताव पाठविला आहे. याबाबत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वेळोवेळी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्यात येत आहे. दोन वर्षे ग्रामपंचयायतीतर्फे धबधब्याकडे जाणारी पायवाट दुरस्ती केली जाते.’’\n- गजानन सावंत, माजी सरपंच, असनिये\nवडिलांच्या निधनानंतर षडयंत्र झाले, तेव्हा...- उदयनराजे\nसातारा: \"माझ्या वडिलांच्या निधनानंतर माझ्यावर विरोधकांनी षडयंत्र रचले तेव्हा त्या षडयंत्राच्या विरोधात चिमणराव कदम यांनी आवाज उठवला होता. चिमणराव कदम...\n#DecodingElections : कट्टर हिंदुत्ववादाला लगाम\nधडा शिकावा लागतो. शिकण्याची एक किंमत असते. किंमत मोजून शिकलेला धडा टिकावू असतो. काँग्रेसच्या बाबतीत हे लागू पडेल, असे आज जाहीर झालेल्या पाच...\nराज्यातील व्याघ्र प्रकल्पांत येणार आता विजेवरील वाहने\nकऱ्हाड - महाराष्ट्र हे कमी प्रदुषण करणारी वीजेवरील जास्तीत जास्त वाहने वापरणारे राज्य व्हावे यासाठी सध्या राज्य शासनामार्फत प्रयत्न सुरु आहेत....\nमल्टिप्लेक्‍स, मॉलपेक्षा रनिंग करण्यात संडे जावा\nमी हिमालय- सह्याद्रीत ट्रेकिंग केले आहे. याशिवाय सायकलिंग आणि पॅराग्लायडिंगचीही मला आवड आहे. मी डॉक्‍टर आहे. पाच वर्षांपूर्वी मला अचानक कॅन्सर झाला,...\nसप्तश्रृंगी (वणी) गडास वनविभागाची १० एकर जमिन\nवणी (नाशिक) : सप्तश्रृंगी गडावरील प्रस्तावित विविध विकासकामे व प्रकल्पासाठी वनविभागाने सुमारे १० एकर जमिन उपलब्ध करुन दिल्याने सप्तश्रृंगी गडाच्या...\nजैवविविधतेवर आधारित पुस्तकाचे वनमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रकाशन\nओतूर ता. जुन्नर - जैव विविधतेवर आधारीत जुन्नर तालुक्यातील ���ुर्गावाडी पठाराची माहिती देणारे 'बायोडाव्हर्सीटी ऑफ दुर्गावाडी प्याटुज' या पुस्तकाचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/film-ringan-budget-esakal-news-55634", "date_download": "2018-12-16T02:16:32Z", "digest": "sha1:QABWGAZH32RJR73T4PTMPDBBCPATT4VK", "length": 16016, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Film Ringan budget esakal news प्रदर्शनाआधीच 'रिंगण'ची झाली रिकव्हरी; अवघ्या 40 लाखांत बनला सिनेमा. | eSakal", "raw_content": "\nप्रदर्शनाआधीच 'रिंगण'ची झाली रिकव्हरी; अवघ्या 40 लाखांत बनला सिनेमा.\nमंगळवार, 27 जून 2017\nराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिनेमांना काही किंमत नसती असं चित्र गेले काही वर्ष मराठीत आहे. पण रिंगण या चित्रपटाने आपलं वेगळं माॅडेल उभं करून एक नवं गणित मांडलं आहे. म्हणूनच येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार्या या चित्रपटाने आपली सगळी काॅस्ट आधीच वसूल केली आहे.\nपुणे : मराठी सिनेमा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला तसा त्या सिनेमाला असलेलं ग्लॅमर कमालीचं वाढलं. त्यामुळे सिनेमाचं बजेट वाढलं. सिनेमा तयार करायचा असेल तर हाताशी किमान 3 कोटी रूपये लागतात असं बोललं जाऊ लागलं. निर्मातेही तयार होऊ लागले. बजेट वाढल्यामुळे सगळ्यांचे रेट वधारले. इकडे सरकारी अनुदानासाठी लायनीत उभं रहायचं आणि तिकडे वाट्टेल तेवढा पैसा खर्च करायचा असा प्रकार सुरू झाला. भलेभले निर्माते देशाेधडीला लागले. काहींनी एकाच सिनेमात तोंड पोळल्यानंतर गप घरचा रस्ता धरला. रिकव्हरी काॅस्ट नसल्यामुळे सिनेमाचं बजेट कमी करायला हवं असं एन. चंद्रांपासून अनेक अनुभवी लोक सांगत होते. पण ऐकतो कोण पण अशाही परिस्थितीत चांगला सिनेमा करायची इच्छा असेल, तर कमीतकमी पैशात चांगला सिनेमा बनू शकतो हे रिंगण या सिनेमाने दाखवून दिलं आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त हा सिनेमा बनला आहे, तो अवघ्या 40 लाखांत.\nआजकाल 40 लाखांत काय येतं म्हणा. पण हे नवीन माॅडेल उभं कर���्यासाठी दिग्दर्शक मकरंद माने आणि त्यांच्या मित्रमंडळींनी नवी कल्पना लढवलीय. परिणामी सिनेमाचा खर्च कमी झाला. खरेतर प्रत्येक सच्च्या निर्माता, दिग्दर्शकाने हे माॅडेल अभ्यासायला हवं. या सिनेमासाठी इनिशिअल लागणारं कॅपिटल गुंतवलं ते विठ्ठल पाटील यांनी. सिनेमाचं काम सुरू झालं. मकरंद माने या सिनेमाचे लेखक, दिग्दर्शक आहेत. त्यांनी कोणतंही मानधन न घेता काम सुरु केलं. त्यांच्यासोबत अभिजीत अब्दे यांनी कॅमेर्याची जबाबदारी सांभाळली. सिनेमाचा विषय आणि एकूण पैशाची सुरू असलेली जुळवाजुळव पाहता, त्यांनीही कोणतेही मानधन न घेता काम सुरु केलं. सोबत गणेश फुके, संकलक सुचित्रा साठे, कार्यकारी निर्माता संजय डावरा, महेश येवले यांनी मोबदला न घेता काम सुरू केलं. सिनेमा पूर्ण झाला. या सर्वांना आपआपलं मानधन ठरवून घेतलं होतं. सिनेमाला मिळणारी पारितोषिकं, अनुदान आणि सॅटेलाईट राईट्स याची एकूण बेरीज करून प्रत्येकाने आपल्या कामाचा मोबदला घ्यायचं ठरलं.\nआज सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. अनुदान मिळणार हे ओघाने आलंच. शिवाय या सिनेमाचे सॅटेलाईट राइटस ही गेले आहेत. मिळलेल्या माहितीनुसार ही रक्कम 70 लाखांच्या आसपास आहे. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच या सिनेमाचा खर्च वसूल झाला आहे. याबद्दल बोलताना मकरंद माने म्हणाला, सिनेमा चांगला होणे महत्वाचे होते. सिनेमाचे बजेट फार नव्हते. आलेला पैसा मोबदला देण्यात जाण्यापेक्षा तो सिनेमा बनण्यात जावा असं वाटत होतं. म्हणून आम्ही सर्व कामाला लागलो. आमची रक्कम आम्ही ठरवली होती. पण एकूण सिनेमाला मिळणारं यश लक्षात घेऊन तो आम्ही नंतर घेणार होतो. आज आमचं हे माॅडेल आमच्यापुरतं यशस्वी झालं आहे.\nमराठी सिनेमाला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता सर्वांनीच सिनेमाच्या बजेटवर पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे. तसं झालं तरच निर्मात्याने टाकलेले पैसे आणि रिकव्हरी आवाक्यात येईल.\nदेश बदल रहा है... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे....\nअर्थ आणि 'अनर्थ' (भरत फाटक)\nरिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकार आमनेसामने आल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. ऊर्जित पटेल यांनी गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकूणच या ��ोन...\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\nसाखर उद्योगाबाबत सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री\nपुणे : राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. सरकार या उद्योगाच्या पाठीशी असून, ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने आणि...\nरसायनीत वायुगळती होऊन जवळपास 40 माकडांचा मृत्यू\nरसायनी (रायगड)- रसायनी येथील इस्त्रो कंपनीत गुरुवार ( ता. 13 ) रोजी रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास वायुगळती झाली. यामध्ये माकडं आणि कबूतरांचा...\n''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक'' : मुख्यमंत्री\nपुणे : ''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. राज्य सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी राहील. ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-one-arrested-molestation-case-126109", "date_download": "2018-12-16T01:41:51Z", "digest": "sha1:LCZONC2L26CC3VVZCWUXZSHKV4SQO4YB", "length": 13226, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News one arrested in Molestation case विनयभंग प्रकरणी रागोळीतील एकास अटक | eSakal", "raw_content": "\nविनयभंग प्रकरणी रागोळीतील एकास अटक\nसोमवार, 25 जून 2018\nइचलकरंजी - रांगोळी येथील मुल्लाणीवाडीमधील तरुणाने एका विवाहितेचा विनयभंग केला. याप्रकरणी पिडीत महिला संबंधीत आरोपीविरोधी पोलिसात फिर्याद देण्यासाठी आली. त्यावेळी विनयभंग करणारा आरोपी व त्याचा मुलग्यासह पाच जणांनी पिडीत महिलेसह तिच्या घरच्यांना पोलिस ठाण्याच्या आवारात शिवीगाळ आणि धक्काबुक्की करीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.\nइचलकरंजी - रांगोळी येथील मुल्लाणीवाडीमधील तरुणाने एका विवाहितेचा विनयभंग केला. याप्रकरणी पिडीत महिला संबंधीत आरोपीविरोधी पोलिसात फिर्याद देण्यासाठी आली. त्यावेळी विनयभंग करणारा आरोपी व त्याचा मुलग्यासह पाच जणांनी पिडीत महिलेसह तिच्या घरच्यांना पोलिस ठाण्याच्या आवारात शिवीगाळ आणि धक्काबुक्की करीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.\nयाप्रकरणी पोलिसानी विनयभंग करणारा बालम सरदार मुल्लाणी या आरोपीसह मुलगा सोहेल सरदार मुल्लाणी, नातेवाईक सुरज बाळासो जमादार, तैमुर दादुलाल मुजावर, अझरुद्दीन हारुण मुल्लाणी (सर्व रा. मुल्लाणीवाडी, रांगोळी, ता.हातकणंगले) यांना अटक केली. त्याचबरोबर सोहेल मुल्लाणी, सुरज जमादार, तैमुर मुजावर, अझरुद्दीन मुल्लाणी यांना पोलिस खाक्‍या दाखवित त्यासर्वाना आज दुपारपर्यत पोलिस ठाण्यात कानगड्डे धरुन बसायला लावले.\nरांगोळी-हुपरी रस्त्यावरील मुल्लाणीवाडी नजीक पाण्याच्या नळावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या विवाहितेबरोबर रांगोळी मुल्लाणीवाडी येथील बालम मुल्लाणी यांने लज्जा उत्पन्न होईल असे कृत केले. या प्रकारानंतर पिडीते महिलेने घरच्यांना माहिती दिली. पिडीत महिला आणि तिचे घरची मंडळी येथील शिवाजीनगर पोलिसात फिर्याद देण्यासाठी गेले यावेळी हा प्रकार घडला.\nपोलिसांनी विनयभंग केल्याप्रकरणी बालम मुल्लाणी याला अटक केली आहे. तर सार्वजनिक ठिकाणी दंगा केल्याप्रकरणी सोहेल मुल्लाणी, सुरज जमादार, तैमुर मुजावर, अझरुद्दीन मुल्लाणी या चौघाना अटक केली. त्याच्याविरोधी कॉन्स्टेबल प्रविण कांबळे यांनी फिर्याद दिली आहे.\nअडीच वर्षांपूर्वी विनयभंग; आज सक्तमजुरीची शिक्षा\nनांदेड : एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरूणास येथील जिल्हा न्यायाधीश (दुसरे) के. एन. गौत्तम यांनी तीन वर्षे सक्तमजुरी व दंडाची...\nअल्पवयीन बालिकेच्या विनयभंग प्रकरणात तीन वर्ष सक्त मजुरी\nनांदेड : घरात एकटी असलेल्या सोळा वर्षीय अल्पवयीन बालिकेचा विनयभंग करणाऱ्या युवकास तीन वर्ष सक्त मजुरी व पंधरा हजाराच्या दंडाची शिक्षा...\nविवाहितेचा कटरने कापला गळा\nऔरंगाबाद - पतीपासून वेगळे राहणाऱ्या विवाहितेचा तिच्या ओळखीतील तरुणानेच गळा कापून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना हडको, एन-१२ येथे गुरुवारी (ता. सहा...\nमहिला पोलिसाला पुण्यात फ्लॅट, कार आणि एक कोटींची ऑफर\nनागपूर : शारीरिक संबंधासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी एक कोटी रुपये रोख, पुण्यात चांगल्या परिसरातील इमारतीत...\nएसीबीच्या एसपीवर विनयभंगाचा गुन्हा\nनागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पोलिस अधीक्षकाने एका महिला पोलिस कर्मचाऱ्याला शारीरिक सुखाची मागणी केली. या प्रकरणी चौकशीअंती सदर...\nसराईत गुन्हेगाराला पोलिसांनी केले एक वर्ष स्थानबद्ध\nपुणे : विविध प्रकारचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर खडक पोलिसांनी महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (एमपीडीए) कारवाई केली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/61708", "date_download": "2018-12-16T01:26:54Z", "digest": "sha1:IWNGBSPK5PTTNZ6L62OAWF2XK2UBXIQ5", "length": 5479, "nlines": 106, "source_domain": "www.maayboli.com", "title": "फुलों के रंग से ... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /फुलों के रंग से ...\nफुलों के रंग से ...\nफुलों के रंग से दिल कि कलम से ... खरंच हे गाणं ऐकतांना डोळ्यासमोर फुलांची अनेकरंगी दुनिया राहते . गेल्या तीन चार वर्षात घेतलेली हि विविध फुलांची प्रकाशचित्रे . नावं माहीत नाहीत. जाणकारांनी कृपया माहिती द्यावी (विशेषतः: तिसर्या क्रमांकावरील )\nहे बहुधा वॉटर लिलि\nहे तर झेंडूचं आहे\nहे हेदवी च्या प्रसिद्ध देवळा बाहेर च्या भितिंवरच चिमुकलं फुल\nतिस॑र्‍या क्रमांकाचे ऑरनमेंटल कॅबेज आहे\nदुसरं बहुतेक कुडाचं फुल आहे. कोकणात तरी कुडाचं फुलं म्हणतात.\nसहा नंबरचं रानफुल आहे. नाव माहित नाही.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/skateboards/cheap-nivia+skateboards-price-list.html", "date_download": "2018-12-16T01:42:10Z", "digest": "sha1:JVS3ILDJMGJJOS3KFUIV5ROWSLPWI7V3", "length": 11083, "nlines": 230, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये निविदा स्काटबोर्डस | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap निविदा स्काटबोर्डस Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त स्काटबोर्डस India मध्ये Rs.2,868 येथे सुरू म्हणून 16 Dec 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. निविदा कॅट क्लब इन लीने शकतेस सिझे 35 38 युरो Rs. 2,868 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये निविदा स्केटबोर्ड आहे.\nकिंमत श्रेणी निविदा स्काटबोर्डस < / strong>\n0 निविदा स्काटबोर्डस रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 1,149. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.2,868 येथे आपल्याला निविदा कॅट क्लब इन लीने शकतेस सिझे 35 38 युरो उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nनिविदा कॅट क्लब इन लीने शकतेस सिझे 35 38 युरो\nनिविदा सुपर रोलर इन लीने शकतेस सिझे 40 43 युरो\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://dainikaikya.com/SearchNews.aspx?tag=mn3", "date_download": "2018-12-16T02:30:50Z", "digest": "sha1:76FGBS53OQMUJSEWLJVX6L2OPSEUQXBQ", "length": 14318, "nlines": 40, "source_domain": "dainikaikya.com", "title": "Dainik Aikya", "raw_content": "छोट्या जाहिराती | ई-पेपर | मागोवा | आपला अभिप्राय | Download Font | लॉग-इन | लोग आउट\nजानेवारीत 25 हजार शिक्षकांची भरती\n5मुंबई, दि. 13 (प्रतिनिधी) : राज्य सरकारी सेवेतील 72 हजार पदांच्या मेगाभरतीबरोबरच गेल्या दहा वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरतीही सुरू होणार आहे. 25 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असून जानेवारी महिन्यात ही भरती सुरू होणार आहे. याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. राज्यात एक लाख 78 हजार डीएड्, बीएड् उमेदवार भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या राज्यभरात शिक्षकांच्या 35 हजारांहून अधिक जागा रिक्त आहेत. 70 टक्के शिक्षक भरती स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये करण्यात येणार आहे. 72 हजारांची मेगाभरती एकाच टप्प्यात होणार आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आधीच 25 हजार शिक्षकांच्या जागा भरण्याचे जाहीर केले आहे. मराठा समाजालाही या भरतीमध्ये आरक्षण देण्यात येणार असून जानेवारीत ही भरती पूर्ण करण्यात येणार असल्याचे शिक्षण खात्यातील सूत्रांनी सांगितले. निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधीच ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.\nगांधी-आंबेडकरांवरुन वाद निर्माण करण्याचे भाजपकडून प्रयत्न : खा.पवार\n5पुणे, दि. 9 (प्रतिनिधी) : भाजपची विचारधारा देशाच्या ऐक्याला घातक ठरणारी आहे. हिंदू आणि मुस्लीम समाजात अंतर निर्माण करण्याचे काम सध्या केले जात आहे. गांधी आणि आंबेडकर यांच्यावरून वाद घालण्याचे प्रकार केले जात आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी भाजपवर केली. या सर्व घडामोडींमुळे देशात वेगळे वातावरण निर्माण झाले आहे. या विरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहनही त्यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आयोजित एकदिवसीय ‘निर्धार विजयाचा, लक्ष 2019’ या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आ. अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, आ. दिलीप वळसे-पाटील, पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर तसेच आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. खा. पवार म्हणाले, देशात साडेचार वर्षे भाजपचे सरकार असताना इतके दिवस त्यांनी काय केले निवडणुका आल्या की यांना राम मंदिराची आठवण येते. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनीच आता अन्याय सुरू केला आहे. दुष्काळातून शेतकर्‍यांना बाहेर काढण्याचे काम आम्ही केले. मात्र हे सरकार त्याचा विचार करत नाही.\nमी लोकप्रिय नेता असल्याने हल्ला : ना. रामदास आठवले\n5मुंबई, दि. 9 (प्रतिनिधी) : अंबरनाथमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर शनिवारी रात्री एका कार्यक्रमानंतर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी बोलताना, ‘मी लोकप्रिय नेता असल्याने कोणीतरी एखाद्या मुद्द्यावरुन नाराज होत माझ्यावर हल्ला केला असावा. कार्यक्रमस्थळी पोलिसांनी आवश्यक तेवढी सुरक्षा व्यवस्था ठेवली नव्हती, असा आरोप करत मी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, रिपाइंच्यावतीने रविवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. अंबरनाथमध्ये सकाळपासूनच कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. अंबरनाथ येथील नेताजी मैदानावर ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’च्यावतीने संविधान गौरव महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आठवले उपस्थित होते. रात्री 10 वाजता हा कार्यक्रम संपल्यानंतर ते व्यासपीठावरून खाली येत असताना प्रवीण गोसावी या तरुणाने त्यांच्या अंगावर धावून जात मारहाण केली. या प्रकारानंतर ‘आरपीआय’च्या कार्यकर्त्यांनी गोसावीला बेदम मारहाण करत गंभीर जखमी केले.\nदुष्काळाबाबत केंद्र व राज्य सरकार गंभीर नाही\nशरद पवार यांचा आरोप 5मुंबई, दि. 7 (प्रतिनिधी) : राज्यात दुष्काळाची परिस्थिती विदारक आहे. अशा परिस्थितीत केंद्राची मदत मागताना राज्यातील वस्तुस्थिती सांगितल्यानंतर केंद्र सरकार पथक पाठवत आहे. त्यामुळे दुष्काळाबाबत केंद्र व राज्य सरकार गंभीर नाही, हे स्पष्ट होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. राज्यातील दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक आले आहे. त्यांच्या दौर्‍यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता पवार यांनी केंद्र आणि राज्याच्या दुष्काळी समस्येबाबत असलेल्या अनास्थेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. दुष्काळाच्या पाहणीसाठी आलेले पथक रात्रीची पाहणी करत आहे. राज्य सरकार हव्या त्या योजना करताना दिसत नाही. आघाडी सरकार होते, तेव्हा मी स्वतः दुष्काळी भागाचा दौरा केला होता. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी तातडीने मदत केली होती. मात्र, हे सरकार दुष्काळप्रश्‍नी गंभीर नाही, असे पवार म्हणाले. मुस्लिमांना आरक्षण दिलेच पाहिजे मुस्लिमांना आरक्षण दिलेच पाहिजे.\nहिंदू राष्ट्र निर्मितीसाठीच दहशतवाद\nएटीएसचा दावा नालासोपारा स्फोटक प्रकरणी आरोपपत्र 5मुंबई, दि. 5 (वृत्तसंस्था) : नालासोपारा अवैध शस्त्र व स्फोटक साठा प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाने वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगरकर यांच्यासह 12 आरोपींविरोधात तब्बल सहा हजार 842 पानांचे आरोपपत्र आज राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयात दाखल केले. हिंदू राष्ट्र निर्माण करण्याच्या उद्देशाने या तरुणांनी दहशतवादी टोळी बनवली, असा आरोप महाराष्ट्र एटीएसने केला आहे. या आरोपींवर भादंवि, स्फोटके कायदा, महाराष्ट्र पोलिस कायदा आणि बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांन्वये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान आणि अशा प्रकारच्या अन्य संस्थांशी संबंधित आहेत. ‘क्षात्र धर्मसाधना’ या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे ‘हिंदू राष्ट्र निर्माण करण्याच्या’ उद्देशाने त्यांनी दहशतवादी तरुणांची टोळी बनवली, असे एटीएसने आरोपपत्रात नमूद केले आहे. या प्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली असून आणखी तीन आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती आरोपपत्रात देण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/all-india-council-for-technical-education-comment-on-colleges-name-117110900014_1.html", "date_download": "2018-12-16T01:20:20Z", "digest": "sha1:CJNICRPUP5KLCBPHBG7VJ6NNHSOPFWLE", "length": 9846, "nlines": 111, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "राज्यात एका नावाचे एकच महाविद्यालय असावे | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nराज्यात एका नावाचे एकच महाविद्यालय असावे\nएकाच नावाची एकापेक्षा अधिक महाविद्यालये असल्यामुळे विद्यार्थ्यांचा होणारा गोंधळ टाळण्यासाठी आता महाविद्यालयांची नावेच बदलून टाकण्याची सूचना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने दिली आहे. ‘राज्यात एका नावाचे एकच महाविद्यालय असावे,’ असे परिषदेने म्हटले आहे. त्यामुळे एका महाविद्यालयासाठी परवानगी घ्यायची आणि त्याच नावाने इतर काही महाविद्यालये अनधिकृतपणे चालवायची, हा शिक्षणसंस्थांचा गैरप्रकारही आटोक्यात येण्याची शक्यता आहे.\nतंत्रशिक्षण म्हणजेच अभियांत्रिकी, व्यवस्थापन, वास्तुकला, औषधनिर्माणशास्त्र या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राज्यपातळीवर केंद्रीय पद्धतीने करण्यात येते. प्रवेश अर्जात महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरताना एकाच नावाची किंवा नावाशी साधम्र्य असलेली महाविद्यालये यादीत एकाखाली एक सलग असतात.\nनावातील साधम्र्यामुळे विद्यार्थ्यांचा महाविद्यालयांचे पर्याय देण्यात गोंधळ उडतो. त्याचप्रमाणे मोठय़ा, नामांकित महाविद्यालयांच्या नावाशी साधम्र्य असलेली महाविद्यालये छोटय़ा संस्थांकडूनही सुरू करण्यात येतात. त्यातूनही विद्यार्थ्यांची फसवणूक होते.\nप्रियंका आणि तिच्या आईचे नाव मतदार यादीतून वगळले\nहिमाचल प्रदेश : निवडणुकीसाठी मतदान सुरु\nनवा खुलासा : परीक्षा टाळण्यासाठी प्रद्युम्नची हत्या\nनोटबंदीचे यश सांगणारे भाजपचे व्हिडीओ प्रसिद्ध\nहिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकाच प्रचाराच्या तोफा थंडावल्या\nयावर अधिक वाचा :\nराम मंदिर झालेच पाहिजे मराठवाड्यात लातुरात हुंकार सभेत\nमागच्या सत्तर वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. ...\nकांद्याची आयात शेतकऱ्यांच्या मुळावर\nदुष्काळामुळे त्रासलेला शेतकरी कांद्याला मिळालेल्या तुटपंज्या भावामुळे दुहेरी कात्रीत ...\nखासदार पूनम महाजन यांनी आयआयटी मुंबईच्या बेटीक विभागाला ...\nखासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या दत्तकखेड्यांत कमी खर्चातील वैद्यकीयउपकरणांविषयी शिबीर ...\nविजय मल्ल्या प्रत्यार्पण : सीबीआय, ईडीचे पथक ब्रिटनला रवाना\nभारतीय बँकांचे 9 हजार कोटींहून जास्त रक्कम बुडवून फरार झालेला सम्राट विजय मल्ल्याच्या ...\nभारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...\nभारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...\nमुंबईत अतिवृष्टी (बघा फोटो)\nबाबा रामपालची दोन प्रकरणात सुटका\n'नायगावचा राजा' पाहताना भाविकांना मिळते शिर्डीचे भव्य दर्शन\nब्लू व्हेलचा आणखी एक बळी, पंख्याला लटकून केली आत्महत्या\nमी राम रहीमला घाबरत नाही : पिडीत महिला\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/bihar-news-nitish-kumar-won-trust-motion-63127", "date_download": "2018-12-16T01:33:42Z", "digest": "sha1:QXDSKIN4SRBWTJEQYAD7L3X2UZA54I65", "length": 15621, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "bihar news Nitish Kumar won a trust motion नितीशकुमारांनी विश्‍वासदर्शक ठराव जिंकला | eSakal", "raw_content": "\nनितीशकुमारांनी विश्‍वासदर्शक ठराव जिंकला\nशनिवार, 29 जुलै 2017\nगुप्त मतदानाची मागणी विधानसभाध्यक्षांनी फेटाळली\nपाटणा: सलग सहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या नितीशकुमार यांनी आज विश्‍वासदर्शक ठराव जिंकत भाजपच्या साथीने मिळवलेले सिंहासन आणखी मजबूत केले. या मतदानात सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बाजूने 131 मते पडली, तर विरोधी पक्षांना 108 मतांवरच समाधान मानावे लागले. या वेळी विरोधकांनी केलेली गुप्त मतदानाची मागणी विधानसभाध्यक्षांनी फेटाळून लावत सभागृहामध्ये सदस्यांना उभे करून मत मोजणी केली.\nगुप्त मतदानाची मागणी विधानसभाध्यक्षांनी फेटाळली\nपाटणा: सलग सहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या नितीशकुमार यांनी आज विश्‍वासदर्शक ठराव जिंकत भाजपच्या साथीने मिळवलेले सिंहासन आणखी मजबूत केले. या मतदानात सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बाजूने 131 मते पडली, तर विरोधी पक्षांना 108 मतांवरच समाधान मानावे लागले. या वेळी विरोधकांनी केलेली गुप्त मतदानाची मागणी विधानसभाध्यक्षांनी फेटाळून लावत सभागृहामध्ये सदस्यांना उभे करून मत मोजणी केली.\nया वेळी सभागृहामध्ये बोलताना विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी सरकारवर आमदारांच्या अपहरणाचा आरोप केला. सभागृहामध्ये गुप्त मतदान घेण्यात आले असते तर निकाल वेगळा लागला असता, असे ते म्हणाले. राज्य सरकार आणि भाजपची बाजू मांडताना उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी भ्रष्टाचारामुळे राष्ट्रीय जनता दलास हा दिवस पाहण्याची वेळ आल्याचे सांगितले. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही आपल्या भाषणामध्ये राष्ट्रीय जनता दलाचा समाचार घेतला. जातीयवादाचा मुद्दा पुढे करत भ्रष्टाचाराशी केली जाणारी हातमिळवणी आम्ही कधीही सहन करणार नाही, असे त्यांनी निक्षुन सांगितले.\nचौघांनी मतदान केले नाही\nबिहारच्या 243 सदस्यीय विधिमंडळातील चार सदस्यांनी आज मतदान केले नाही. त्यामुळे मतदान करणाऱ्या सदस्यांची संख्या 239 एवढी होती. राष्ट्रीय जनता दलाचे नेते र���वभल्लव यादव हे तुरुंगात असल्याने त्यांना मतदान करता आले नाही, तर भाजपचे आनंद शंकर पांडे हे शस्त्रक्रियेमुळे सभागृहात उपस्थित राहू शकले नाहीत. काही कारणांमुळे सभागृहाच्या बाहेर अडकून पडलेले कॉंग्रेस नेते सुदर्शन हेदेखील मतदानापासून दूर राहिले, तर विधानसभाध्यक्ष विजयकुमार चौधरी यांनीही मतदानात सहभाग घेतला नाही. मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी हे दोघेही विधान परिषदेचे सदस्य असल्याने त्यांनी मतदानात भाग घेतला नाही; पण ते सभागृहामध्ये मात्र उपस्थित होते.\nबिहारमधील लोकांनी सेवेसाठी जनादेश दिला होता, राज \"भोग' घेण्यासाठी निवडून दिले नव्हते.\n- नितीशकुमार, मुख्यमंत्री बिहार\nराज्यातील जनतेने महाआघाडीच्या बाजूने कौल दिला होता. नितीश यांनी तो कौल झुगारून बिहारचा अवमान केला आहे.\n- तेजस्वी यादव, विरोधी पक्ष नेते\n120... बहुमतासाठी आवश्‍यक संख्याबळ\n108... विरोधकांच्या बाजूने पडलेली मते\n4... सदस्यांनी मतदान केले नाही\nबलात्कारप्रकरणी राजद आमदार दोषी\nपाटणा- बिहारचे माजी मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) आमदार राधावल्लभ यादव यांच्यासह पाच जणांना एका बलात्कारप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. 21...\nदेश बदल रहा है... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे....\nपाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांना समावेशक वृत्ती अंगीकारण्याशिवाय पर्याय नाही, हे स्पष्ट झाले आहे. संवाद हे...\n#DecodingElections : 'राजतिलक की करो तैयारी आ रहे है नितीन गडकरी'\nदेशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम व तेलंगणा या पाच राज्यांतील निकालाचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. या निकालाने भारतीय जनता...\nइतना सन्नाटा क्‍यों है भाई ; सातशेहून अधिक गावे निर्मनुष्य\nडेहराडून : सत्तेवर येणारे प्रत्येक पक्षाचे सरकार विकासाची गंगा प्रत्येक गावात नेण्याचे आश्‍वासन देत असले, तरी अनेक गावांपर्यंत ही गंगा अद्यापही...\nभारतीय लष्करामध्ये नवे अधिकारी दाखल\nडेहराडून : भारतीय लष्करी अकादमीमध्ये (आयएमए) शनिवारी झालेल्या दीक्षान्त संचलनातून 427 अधिकारी (जंटलमन कॅडेट) लष्करात दाखल झाले. प्रशिक्षण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://dainikaikya.com/SearchNews.aspx?tag=mn4", "date_download": "2018-12-16T02:29:53Z", "digest": "sha1:EU53WCOSZBPZVPZCHF62DG7CMI2L5IXP", "length": 14414, "nlines": 40, "source_domain": "dainikaikya.com", "title": "Dainik Aikya", "raw_content": "छोट्या जाहिराती | ई-पेपर | मागोवा | आपला अभिप्राय | Download Font | लॉग-इन | लोग आउट\nजलाशयातील पाण्याचा बेकायदा उपसा करणार्‍यांवर फौजदारी गुन्हा\nदुष्काळी स्थितीमुळे निर्णय भरारी पथके स्थापन 5मुंबई, दि. 12 (प्रतिनिधी) राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे नागरिकांपुढे पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे. दुष्काळी परिस्थितीशी सामना करण्यासाठी राज्य सरकारने विविध उपाययोजना हाती घेतल्या असून याचाच एक भाग म्हणून जलाशय आणि कालव्यांमधील पाण्याचा बेकायदा उपसा रोखण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. जलाशय आणि कालव्यांमधील पाणी चोरणार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असून त्यासाठी भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. यंदा अपेक्षापेक्षाही कमी पाऊस पडल्याने राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती ओढावली आहे. राज्याच्या 151 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळामुळे पुढील काही दिवसांमध्ये पाण्याची परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची चिन्हे आहेत. राज्याच्या अनेक भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाल्यास पाण्याचा अनधिकृत उपसा वाढतो. परिणामी पाणी वितरणाचे नियोजन कोलमडते आणि पाणी योजनांवर परिणाम होतो.\nदत्तक लोकांच्या जोरावर आम्ही घर चालवत नाही\nशरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला 5मुंबई, दि. 7 (प्रतिनिधी) : नाशिकमधील माजी मंत्री प्रशांत हिरे, माजी आमदार अपूर्व हिरे आणि अद्वैत हिरे यांनी आज भाजपला सोडचिठ्ठी देऊन पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. बाहेर गेलेले लोक परत येतायत. दत्तक लोकांच्या बळावर आम्ही घर चालवत नाही, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. नाशिकमधील माजी मंत्री प्रशांत हिरे, माजी आमदार अपूर्व हिरे आणि अद्वैत हिरे व त्यांच्या हजारो समर्थकांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. नाशिक जिल्हा दत्तक घेतल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती पण या जिल्ह्याचा त्यांनी विकास केला नाही, असा आरोप पवार यांनी केला. भाऊसाहेब हिरे यांनी नाशिकसाठी दिलेल्या योगदानाचीही पवार यांनी प्रशंसा केली. हिरे कुटुंबीयांची विचारधारा चांगली आहे. ते दुसर्‍या पक्षात गेले, तो अपघात होता. त्या अपघातातून सावरून त्यांनी त्यांची गाडी योग्य वळणावर आणली आहे.\nकांदा निर्यातीसाठी अनुदानाची केंद्राकडे मागणी\nपंतप्रधान कार्यालयाच्या पत्रानंतर राज्य सरकारला जाग 5मुंबई, दि. 5 (प्रतिनिधी) : कांद्याचे उतरलेले भाव सावरण्यासाठी निर्यात अनुदान 10 टक्के करावे आणि निर्यात शुल्क आकारू नये, अशी मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येणार असल्याची माहिती कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज दिली. महाराष्ट्रातील एका शेतकर्‍याने कांदा विक्रीची रक्कम मनिऑर्डरने पंतप्रधान कार्यालयाला पाठवली होती. त्याची गंभीर दखल घेऊन पंतप्रधान कार्यालयाने पाठवलेल्या पत्रानंतर राज्य सरकारला जाग आली आहे. कांद्याचे बाजारभाव कोसळल्याने शेतकरी संकटात सापडला असून कांदा रस्त्यावर फेकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. निफाड गावातील संजय साठे या शेतकर्‍याने तर एक क्विंटलला अत्यल्प दर मिळाल्याने उद्विग्न होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कांदा विकून आलेले 1118 रुपये मनिऑर्डरने पाठवले होते. पंतप्रधान कार्यालयाने याची गंभीर दखल घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज निर्यातीबाबतची सद्य स्थिती आणि नाशिक विभागातील कांदा चाळ योजनेचा आढावा घेतला.\nअवास्तव फी वाढीविरोधात दाद मागण्याचा पालकांना अधिकार\nविधानसभेत विधेयकाला मंजुरी 5मुंबई, दि. 26 (प्रतिनिधी) : शिक्षण संस्थांच्या मनमानी फी आकारणीविरुद्ध दाद मागण्याचा अधिकार पालकांना देणारे व���धेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आले. फी वाढीनंतर 30 दिवसांत सरकारच्या कार्यकारी समितीकडे पालकांना दाद मागता येईल. या अपिलाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत शैक्षणिक संस्थांना 15 टक्क्यांपेक्षा अधिक शैक्षणिक शुल्क आकारता येणार नाही. शिक्षण संस्थांच्या अवास्तव फी वाढीविरोधात पालकांकडून वारंवार आवाज उठवला जात होता. शाळा व्यवस्थानानाने केलेल्या फी वाढीविरोधात पालकांना अपील किंवा तक्रार दाखल करण्याची संधी दिली जात नव्हती. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील अनिष्ट प्रथा रोखण्यासाठी, शिक्षण संस्थाचालकांच्या बाजारीपणाला आळा घालण्यासाठी आणि शिक्षणाचा दर्जा सर्वोत्तम करण्यासाठी राज्य सरकारने कायदा करण्याचा निर्णय घेतला आहे. या पिळवणुकीविरोधात आवाज उठविण्याचा अधिकार महाराष्ट्र शैक्षणिक संस्था सुधारणा विधेयकाने दिला आहे. या विषयीच्या शैक्षणिक संस्था सुधारणा विधेयकाला आज विधानसभेने मंजुरी दिली.\nहिंदू-मुस्लीम नव्हे तर देशाचे संविधान धोक्यात : कन्हैया कुमार\n5मुंबई, दि. 25 (प्रतिनिधी) राजधानी दिल्लीत देशाचे संविधान दिवसाढवळ्या जाळले गेले. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात घोषणाबाजी केली गेली. तरीही या विरोधात कोणी आवाज उठवला नाही. केंद्रातल्या मोदी सरकारने यावर गप्प राहणे पसंत केले. या विरोधात एक शब्दही बोलले नाही. वृत्तवाहिन्यांनी याची गंभीर दखल घेतली नाही. यावरुन हे स्पष्ट झाले आहे, की देशातील हिंदू-मुस्लीम धोक्यात नसून संविधान धोक्यात आले आहे’, असे प्रतिपादन जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी परिषदेचा नेता कन्हैया कुमार याने रविवारी मुंबईत केले. युनायटेड यूथ फ्रंटच्यावतीने आयोजित ‘संविधान बचाव रॅली’त सहभागी होण्यासाठी ते आज मुंबईत आले होते. संविधान दिनानिमित्त दादर येथील राजगृह ते चैत्यभूमी अशी संविधान बचाव रॅली काढण्यात आली. चैत्यभूमी येथे पोहोचल्यानंतर एका छोटेखानी सभेला उपस्थित नेत्यांनी संबोधित केले. यावेळी गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल, गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आ.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://humanliberty.co.in/shaaley-sanskaar/", "date_download": "2018-12-16T02:16:03Z", "digest": "sha1:7NUI2FSWLIZZ4PNABSLP5U2ORELANFYF", "length": 28803, "nlines": 110, "source_domain": "humanliberty.co.in", "title": "शालेय संस्कार : जातीय द्वेष नव्हे जातीय प्रेम - HUMAN LIBERTY", "raw_content": "\nशालेय संस्कार : जातीय द्वेष नव्हे जातीय प्रेम\nशालेय संस्कार : जातीय द्वेष नव्हे जातीय प्रेम\nबऱ्याचदा मुलांवर स्वत:चे आईवडीलच संस्कार करतात. की आपण ब्राह्मण, मराठा किंवा उच्च जातीचे आहोत. आपण श्रेष्ठ आहोत. पराक्रमी, ज्ञानी इ प्रकारचे आहोत. इतर जातीचे तसे नाहीत. म्हणून ते नीच किंवा कमी प्रतीचे आहेत. असे मुलांना शिकविणे सामाजीक दृष्ट्या चूक आहे. तरी उच्च जातीतील लोक मात्र असेच प्रकार मुलांना शिकवीत असतात. तसेच खालच्या जातीतील लोकही वरच्या जातीचे लोक आपल्याला कमी समजतात, आपला द्वेष करतात. असे शिकवत असतील. तर अशा दोन्ही जातींनी ते थांबवायला हवे. कारण यामुळे जातीजातीत द्वेष निर्माण होईल. जातीजातीत प्रेम निर्माण झाले. तरच या जाती एकत्र येवू शकतील. आणि योग्य प्रकारचे शालेय संस्कार मुलांवर होतील.\nनवीन प्रयोगांद्वारे शालेय संस्कार\nयामध्ये शाळा कॉलेज काहीशी निर्णायक भूमिका घेवू शकतात. अनेक शिक्षण संस्था आपल्या शाळांमध्ये काही नविन प्रयोग करत असतात. मात्र जात ही भावना नष्ट करण्याचे प्रयोग फारसे कुठे होत नाहीत. पूर्वी कर्मवीर भाऊराव पाटील त्यांच्या शाळा, कॉलेज आणि वसतिगृहात असे प्रयोग करत असत. सर्व मुलांना एकाच मोठ्या ताटात एकत्र जेवायला बसवणे. आळी पाळीने सगळ्यांना कामे सांगणे. सर्व जातींचे मिक्स ग्रुप बनविणे. यामुळे त्याकाळातील अस्पृश्यता नष्ट व्हायला मदत झाली.\nआज अस्पृश्यता नष्ट झाली आहे. त्यामुळे आता त्याची आवश्यकता नाही. पण उच्च नीचतेची भावना, दुसरा व्यक्ती हा आपल्या पेक्षा वेगळ्या जातीचा आहे. त्याच्या आणि आपल्या नातेवाईकांमध्ये फरक आहे. आपले आपसात विवाह होऊ शकत नाहीत. ही भावना आणि संस्कार पुसून टाकण्याचे प्रयत्न बाल मनावर व्हायला हवेत. विशेषत: उच्च जातीत जन्माला आलेल्या मुलांवर हे संस्कार आग्रहाने व्हायला हवेत. यासाठी काही नवीन प्रयोग शोधून काढावे लागतील. मुलांना आरक्षण, विशेष सवलतींचे समता प्रस्थापित करण्यासाठीचे महत्व समजावे. यासाठी नाविन्यपूर्ण प्रयोग शाळेत व्हायला हवेत. आणि या माध्यमातून समतेचे शालेय संस्कार मुलांवर करायला हवेत.\nशालेय विद्यार्थ्यांना जात विचारु नये\nशाळेतच शिक्षक त्यांचे रेकॉर्ड लिहिण्यासाठी मुलाना जात विचारतात. अशावेळी ���ुलांना आपली जात कोणती व इतरांची कोणती हे चटकन कळते. व आपल्या आणि इतरांच्या जातीचा स्तर देखील त्यांना समजतो. यासाठी शिक्षकांनी फक्त पालकांशीच संपर्क करावा. असे सक्त आदेश शिक्षकांना द्यायला हवेत. केरळमध्ये लाखो विद्यार्थ्यांनी आपली जात आणि धर्म हा रकाना रिकामा ठेवणे पसंद केले आहे. हे इतर राज्यांनीही सुरु करायला हवे. तरच जात, धर्म विरहित समाजाचे शालेय संस्कार मुलांवर होतील.\nमागास विद्यार्थ्यांना शिक्षकांनी करुणापुर्वक शिकवावे.\nबऱ्याचदा हुशार, चुणचुणीत, देखण्या मुलांना शिक्षक पुढे बसवतात. त्यांचे कौतूक करतात. त्यांना विविध प्रकारची संधी उपलब्ध करून देतात. मात्र असे विद्यार्थी बऱ्याचदा उच्च जातीतून व उच्च वर्गातून आलेले असतात. त्यांना फ़ार लक्ष देण्याची आवश्यकता नसते. कारण त्यांचे आई वडील सुशिक्षित, घरची परिस्थिती चांगली, घरी वर्तमानपत्रे, पुस्तके, टीव्ही, संगणक इ. ची उपलब्धता असते. मात्र गरीब मागास घरात असे काही नसते. अडाणी व गरीब पालकांनी आपल्या मुलांना केवळ शाळेत घालणे. हीच मोठी बाब असते.\nअशावेळी ही मुले मागे बसणारी. ढ समजली जाणारी असतात. आणि वह्या पुस्तकांचा अभाव असणारी अशी असतात. शिक्षकांनी करुणापुर्वक त्यांचेकडे जास्त लक्ष द्यायला हवे. त्यांना हुशार मुलांच्या बरोबरीला आणण्यासाठी विशेष प्रयत्न व्हायला हवेत. आणि याद्वारे समतेचे शालेय संस्कार मुलांवर करायला हवेत.\nशाकाहाराचे स्तोम बालमनावर माजवू नये.\nकोणी काय आहार घ्यावा ही ज्याची त्याची आवड आहे. मात्र मी ब्राह्मण, सोनार, वाणी इ. जातीचा (जाणवेवाला) आहे. म्हणून मी शाकाहारी आणि म्हणून मी उच्च आहे. आणि बाकीचे शुद्र जातीचे असल्यामुळे ते मांसाहारी आहेत आणि नीच आहेत. असे मानणे. व शाकाहार चांगला, उच्च व मांसाहार घाणेरडा, नीच असे संस्कार मुलांवर करणे. व त्यातून जातीय द्वेष मुलांमध्ये रुजविणे. कितपत योग्य आहे याचा पालकांनी विचार करून मुलांवर समतेचे संस्कार करावेत.\nआपण मांसाहार करत नाही. कारण आपणास ते आवडत नाही. किंवा बुद्धीस पटत नाही. असे कुणाचे मत असेल तर हरकत नाही. मात्र मांसाहार खाण्यायोग्य नाही. घाणेरडा आहे. ते खाणारे लोक पण मग घाणेरडे आणि कमी प्रतीचे आहेत. असे संस्कार करणे चूक तर आहेच. शिवाय हे संस्कार पुसून जावेत .यासाठी घर आणि शाळेतून सतत नव्या स्वरूपाचे शालेय संस्कार होण्याची गरज आहे.\nविषयांच्या निवडीबाबत भेदभाव नसावा\nअनेक शाळेत संस्कृत हा विषय शिकविला जातो. यामध्ये हुशार मुलांना संस्कृत विषय दिला जातो. बऱ्याचदा ब्राह्मण मुलांना जाणीवपूर्वक संस्कृत विषय दिला जातो. आणि बहुजन आणि ब्राह्मण हा भेद केला जातो. त्याच सोबत एनसीसी, स्काउट, समाजसेवा याबाबतीतही अशाच स्वरूपाच्या भेदभावांना मुलांना सामोरे जावे लागते. याबाबतीत निर्णय शिक्षकांनी त्यांचे मार्क, हुशारी व जात इ. पाहून घेवू नये. यावेळी मुलांनी संस्कृत शिकावे की हिंदी शिकावे. किंवा कोणता विषय निवडावा हे सर्वस्वी मुलांवर सोडून द्यावे. तरच मुलांमध्ये भेदभाव रहित, समतेचे आणि योग्य निर्णय घेण्याचे शालेय संस्कार मूळ धरतील.\nसंस्कृत भाषा शाळेत शिकवू नये.\nमुळात प्रश्न असा आहे. संस्कृत भाषा ही हिंदी भाषेला पर्याय कशी काय ठरू शकते हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. त्यासोबत इंग्रजीला राष्ट्रभाषेचा दर्जा का नको हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. त्यासोबत इंग्रजीला राष्ट्रभाषेचा दर्जा का नको पाली देखील भारतातील प्राचीन भाषा आहे. जगभरातील लोक पाली शिकतात. मग पाली का शिकवली जायला नको पाली देखील भारतातील प्राचीन भाषा आहे. जगभरातील लोक पाली शिकतात. मग पाली का शिकवली जायला नको उर्दू देखील अनेक लोक बोलतात. व्यवहारात वापरतात मग हिंदीला उर्दू किंवा पाली हा पर्याय का नको उर्दू देखील अनेक लोक बोलतात. व्यवहारात वापरतात मग हिंदीला उर्दू किंवा पाली हा पर्याय का नको फक्त संस्कृतच हा पर्याय का फक्त संस्कृतच हा पर्याय का असे प्रश्न उभे राहतात. तात्पर्य संस्कृत भाषा शाळेत शिकविण्यात येवू नये. आणि त्यामध्ये पुन्हा संस्कृत भाषेच्या तुकडीत ब्राह्मण मुले. अर्धसंस्कृत मध्ये वैश्य मुले आणि हिंदी भाषेसाठी शुद्र अतिशूद्र मुले अशी प्रतवारी करू नये. आणि मुलांमध्ये चुकीचे शालेय संस्कार करू नयेत.\nअनेकदा ब्राह्मण शिक्षक हे ब्राह्मण मुलांना जास्त मार्क्स देणे. त्यांचे वर्गात कौतुक करणे. ब्राह्मण मुलांनाच विविध स्पर्धेत सहभागी करून घेणे. ब्राह्मण मुलांनाच स्पर्धामध्ये नंबर देणे. असे करतात. यामुळे अन्य मुलांमध्ये आपण कमी आहोत अशी भावना निर्माण होते. यासाठी सर्व प्रकारच्या स्पर्धात सर्वाना सहभाग मिळावा. आणि भेदभाव न करता निवड व्हावी. यासाठी जातीय मानसिकता बाळगणाऱ्या शिक्षकांवर कार्यवाही व्हायला हवी. आणि प्रेमळ, जातीभेद न करणाऱ्या शिक्षकांना शाळेत भरती करून घ्यायला हवे. तरच जातीअंताचे शालेय संस्कार मुलांवर होतील.\nशासनाने मागास समाज घटक आणि मागास प्रदेशाकडे लक्ष द्यावे.\nदलित, आदिवासी, भटके विमुक्त, खाण कामगार, ऊस तोड कामगार, वीट मजूर यांच्या मुलांची शाळेची मोठी अडचण आहे. काही अंशी दलितांनी स्वत:हूनच पुढाकार घेवून आपला शिक्षणाचा प्रश्न तात्पुरता का होईना सोडवला आहे. मात्र आदिवासी आणि भटकेविमुक्तांची मोठी अडचण आहे.\nआदिवासी लोकांची वस्ती जंगलात असते. त्यामुळे त्यांच्या निवासी शाळा देखील जंगलात असतात. तिथे शिक्षक आळीपाळीने दांड्या मारतात. दारू पिऊन शाळेत येतात. अशी अनेक उदाहरणे आहेत. शाळेत मुलांना जेवण व्यवस्थित मिळत नाही. अन्य सुविधा असत नाहीत. कित्येक शाळेत साधे पिण्याचे पाणी, शौचालये, बाथरूम इ. ची देखील सोय असत नाही. अन्य बाबतीत देखील बराच मोठा भ्रष्टाचार आहे. कारण तिकडे कोणी देखरेख करण्यास नाही. टार्गेट नाही. शासनाने या बाबींकडे गंभीरपणे दखल द्यायला हवी. आणि त्या बदलायला हव्यात.\nआदिवासी, भटके विमुक्त, ऊस तोड कामगार, खाण कामगार यांच्या मुलांच्या शिक्षणाचा मोठा बिकट प्रश्न आजही आ वासून उभा आहे. या शाळात विद्यार्थी संख्या जास्त असली. तरी तिथे दोनच शिक्षक हा न्याय आहे का\nदुसऱ्या बाजूला शाळेत एक किंवा दोन विद्यार्थी असूनही त्या शाळा चालू आहेत. वास्तविक कमी विद्यार्थी असणाऱ्या शाळांचा क्लब करायला हवा. जवळपासच्या गावातील मुलांना स्कूल बस सुरु करून द्यावी. व मुख्य शाळेत त्यांना आणून बसवावे. आणि उर्वरित शिक्षकांना मुख्य शाळेत भरती करावे. त्यामुळे मुलांना वर्गवार आणि विषयावर शिक्षक मिळतील. मुलेही चांगली शिकतील. व आनंदाने बसनी घरी जातील. त्या शाळांवरचा अनाठाई खर्च ही वाचेल. तो पैसा मुख्य शाळेत लावल्यास विद्यार्थ्यांना अनेक सुविधा उत्पन्न होतील\nतसेच असे अनेक शिक्षक यातून मिळतील की ज्यांना आता काम उरले नाही. त्यांना दुर्गम भाग, आदिवासी, भटकेविमुक्तांच्या शाळा, मजुरांच्या मुलाच्या शाळा इ. ठिकाणी रुजू करावे. त्याठिकाणी शिक्षकांची सोय करून त्या मुलांची गुणवत्ता सुधारावी. शासनाने योग्य निर्णय घेवून मुलांमध्ये समतेचे शालेय संस्कार घडवावेत.\nअभ्यासक्रम बनवताना याचा विचार व्हावा…\nआदिवासी, भटके व��मुक्त यांच्या घरात ते वेगळी भाषा बोलतात. आणि शिक्षक त्यांना वेगळ्याच भाषेत शिकवतात. पुस्तकातही त्यांची बोली भाषा नसते. त्यांचे शब्द, त्यांचे अर्थ, सभ्यता या नागरी समाजापेक्षा वेगळ्या आहेत. हे लक्षात घेतले जात नाही.\nनागरी मुलांचाच अभ्यासक्रम यांना देखील ठेवला जातो. त्यामुळे ही मुले मागे पडतात. यासाठी मुलांची बोली भाषा, त्यांच्या घरातील संस्कृती, व्यवसाय, समाजाच्या सवयी, त्यांच्या समाजाचे विशेष ज्ञान आणि अज्ञान या सर्व बाबींचा शिक्षणतज्ञांनी विचार करायला हवा. आणि अभ्यासक्रम, विषय आणि शिकविण्याची पध्दती निश्चित करायला हवी. एव्हाना त्यांचे शिक्षक हे त्यांची भाषा आणि संस्कृतीची जाणीव असणारे असायला हवेत. पण हे लक्षात घेतले जात नाही. आणि त्यामुळे त्यांची शिक्षणात प्रगती वेगाने होत नाही. ही एक प्रमुख समस्या आहे.\nतसेच मागास घटकातील मुलांचा मानसिक कल, आवड निवड, सवयी यांचाही अभ्यासक्रम बनवताना विचार केला जात नाही. यामध्ये क्रांतिकारक बदल व्हायला हवा. यासाठी सामाजिक संस्था, कार्यकर्ते यांनी नाविन्यपूर्ण प्रयोग करायला हवेत. मागास मुले मुख्य प्रवाहात येतील. आणि ते विकसित समाजातील मुलांशी स्पर्धा करू शकतील. त्या स्पर्धेत टिकू शकतील अशी घडावीत. यासाठी मुलांवर योग्य शालेय संस्कार व्हावेत. म्हणून शिक्षणपध्दती मध्ये अमुलाग्र बदल करणे आवश्यक आहे.\nशाळेत जातीय भेदभाव नसावा\nउत्तर भारतातील काही शाळांमध्ये दलित मुलांना वेगळे गणवेश बनविले जातात. दलित मुलांना स्वच्छतेची कामे सांगितली जातात. त्यांना स्वतंत्रपणे बसविले जाते. यामुळे जातीय भेदभाव तीव्र स्वरूप धारण करू शकतात. अशा शाळा आणि या शाळातील कर्मचारीवर्ग यांच्या विरोधात कठोर कार्यवाही व्हायला हवी. तरच जातीय द्वेष आणि भेदभाव रहित समाज व्यवस्थेचे शालेय संस्कार मुलांवर रुजतील.\nकळत नकळतपणे समाजातील सर्वच घटक काळा गोरा हा भेद करत असतात. त्यामुळे असा भेद शिक्षक करत नाहीत. असे म्हणता येणार नाही. मुळात ब्राह्मण लोक हे गोऱ्या रंगाचे, निळ्या डोळ्यांचे, सरळ नाकाचे असतात. त्यामुळे असेच लोक सुंदर असतात. असा समज हजारो वर्षांपासून त्यांनी समाजमनावर रुजवला आहे. त्यामुळे समाजालाही गोरे लोकच सुंदर वाटतात. आणि काळे लोक हे कुरूप असतात. असा समज निर्माण केला आहे. त्यामुळे सामान्य लोक देखील तसेच समजतात.\nवास्तविक शाळांमध्येही गोऱ्या मुलांना नाटके, गाणी, नृत्य, वक्तृत्व, खेळ इ. स्पर्धांमध्ये संधी दिली जाते. किंवा अशाच मुलांना उजवे माप दिले जाते. की जे अन्य काळ्या मुलांवर अन्याय करण्यासारखे आहे. आपण हे लक्षात घेवूयात. सरासरी काळी मुले ही मागासवर्गीय असतात. आणि रंगाच्या माध्यमातून अशा मागासवर्गीय मुलांवर अन्याय होतो. तो देखील शिक्षकांनी टाळायला हवा.\nयाउलट काळा रंग हा सुंदर रंग आहे. काळ्या रंगाचे लोक देखील सुंदर असतात. असेच शालेय संस्कार मुलांवर व्हायला हवेत. असे काही प्रयोग शाळांमध्ये सुरु होणे आवश्यक आहे.\nशालेय संस्कार : जातीय द्वेष नव्हे जातीय प्रेम\nअभ्यासक्रम काळा गोरा भेद नवीन प्रयोग निवडप्रक्रियेत भेदभाव प्रेम मागास प्रदेश मागास समाज घटक विषयांच्या निवडीबाबत भेदभाव शाकाहाराचे स्तोम शालेय विद्यार्थ्यांना जात विचारु नये शालेय संस्कार संस्कृत\nजातीअंतासाठी अनुकूल बाब – एक विश्लेषण\nक्रांती (kranti) : धम्म, साम्यवाद ते नवयान सिध्दांत\nब्राह्मणी मानसिकता बदलने आवश्यक\nअस्पृश्य मुळचे कोण आणि ते अस्पृश्य कसे बनले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8/", "date_download": "2018-12-16T01:26:18Z", "digest": "sha1:PFVJ2UQXRSCVX3UO43FRZA5QTTWDW7X3", "length": 11812, "nlines": 176, "source_domain": "www.marathimati.net", "title": "जागतिक दिवस | मराठीमाती", "raw_content": "\nTag Archives: जागतिक दिवस\nशामू, सीवर्ल्डमधील ओर्का देवमासा\n१३०५ : देशद्रोहाच्या आरोपावरुन स्कॉटलंडच्या विल्यम वॉलेसचा वध.\n१६३२ : विजापूरच्या आदिलशहाचा वजीर मरार जगदेव याने परिंडा किल्ल्यावर मोगलांच्या ताब्यात असलेली मुलुक-ए-मैदान तोफ विजापूर येथे आणली.\n१७०८ : मैडिंग्नु पम्हैबाचा मणिपूरच्या राजेपदी राज्याभिषेक.\n१७७५ : इंग्लंडच्या राजा तिसर्‍या जॉर्जने अमेरिकेतील वसाहतींनी उठाव केल्याचे अधिकृतपणे जाहीर केले.\n१८६६ : प्रागचा तह – ऑस्ट्रिया व प्रशियातील युद्ध संपुष्टात आले.\n१९१४ : पहिले महायुद्ध – जपानने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले व चीनच्या किंग्दाओ शहरावर बॉम्बफेक केली.\n१९२९ : हेब्रॉन हत्याकांड – हेब्रॉन शहरात अरब दहशतवाद्यांनी सुमारे ६५ ज्यू व्यक्तींना ठार मारले व उरलेल्यांची हकालपट्टी केली.\n१९३८ : इंग्लंडच्या लेन हटनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेट सामन्यात ३६४ धावांची विक��रमी खेळी केली.\n१९३९ : दुसरे महायुद्ध-मोलोटोव्ह-रिबेनट्रॉप करार – या कराराच्या गुप्त अटींनुसार जर्मनी व सोवियेत संघाने बाल्टिक देश, फिनलंड, रोमेनिया व पोलंडची आपापसात वाटणी करून घेतली.\n१९४२ : दुसरे महायुद्ध-स्टालिनग्राडची लढाई सुरू.\n१९४३ : दुसरे महायुद्ध-खार्कोव्ह शहराचा वेढा फुटला.\n१९४४ : दुसरे महायुद्ध-मार्सेल शहराचा वेढा फुटला.\n१९४४ : दुसरे महायुद्ध – रोमेनियाने अक्ष राष्ट्रांचा साथ सोडून दोस्त राष्ट्रांशी संधान बांधले.\n१९४४ : अमेरिकन सैन्याचे बी-२४ प्रकारचे विमान इंग्लंडच्या फ्रेकलटन शहरातील शाळेवर पडले. ६१ ठार.\n१९५८ : मराठवाडा विद्यापिठाचा प्रारंभ.\n१९७५ : लाओसमध्ये उठावात साम्यवादी पक्षाने सत्ता काबीज केली.\n१९८९ : एस्टोनिया, लात्व्हिया आणि लिथुएनियातील सुमारे वीस लाख लोकांनी व्हिल्नियस-तालिन रस्त्यावर मानवी साखळी निर्माण केली.\n१९८९ : ऑस्ट्रेलियातील १,६४५ वैमानिकांनी सामूहिक राजीनामा दिला.\n१९९० : आर्मेनियाने सोवियेत संघापासून स्वतःला स्वतंत्र जाहीर केले.\n१९९४ : पहिल्या महायुद्धातील एकमेव श्यामवर्णीय वैमानिक युजीन बुलार्ड याला मृत्युपश्चात सेकंड लेफ्टनंटचे पद देण्यात आले.\n२००० : गल्फ एर फ्लाइट ७२ हे विमान इराणच्या अखातात मनामाजवळ कोसळले. १४३ ठार.\n१७५४ : लुई सोळावा, फ्रांसचा राजा.\n१८५२ : क्लिमाको काल्देरॉन, कोलंबियाचा राष्ट्राध्यक्ष.\n१८६४ : एलेफ्थेरियोस व्हेनिझेलोस, ग्रीसचा पंतप्रधान.\n१९०९ : सिड बुलर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९१७ : टेक्स विल्यम्स, अमेरिकन गायक.\n१९२१ : सॅम कूक, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९३१ : हॅमिल्टन ओ. स्मिथ, अमेरिकन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ.\n१९३२ : हूआरी बूमेदियेन, अल्जीरियाचा राष्ट्राध्यक्ष.\n१९५१ : अखमद कादिरोव, चेच्न्याचा राष्ट्राध्यक्ष.\n१९५१ : नूर, जॉर्डनची राणी.\n१९६३ : रिचर्ड इलिंगवर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९६७ : रिचर्ड पेट्री, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.\n१९७३ : केरी वॉल्म्सली, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.\n१९७३ : मलाइका अरोरा खान, हिंदी चित्रपट अभिनेत्री.\n६३४ : अबु बकर, अरब खलीफा.\n११७६ : रोकुजो, जपानी सम्राट.\n१३०५ : विल्यम वॉलेस, स्कॉटलंडचा क्रांतिकारी.\n१३८७ : ओलाफ चौथा, नॉर्वेचा राजा.\n१८०६ : चार्ल्स ऑगुस्तिन दि कूलंब, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ.\n१८९२ : देओदोरो दा फॉन्सेका, ब्राझिलचा पहिला राष्ट्र��ध्यक्ष.\n१९७१ : मूळ शामू, सीवर्ल्डमधील ओर्का देवमासा.\nThis entry was posted in दिनविशेष and tagged जन्म, जागतिक दिवस, ठळक घटना, दिनविशेष, मलाइका अरोरा, मलाइका अरोरा खान, मृत्यू, २३ ऑगस्ट on ऑगस्ट 23, 2013 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/delhi-superchor-steal-cars-for-girlfriends-117102500018_1.html", "date_download": "2018-12-16T01:31:08Z", "digest": "sha1:XB47Q3NPZGGZBOWRGSOJQJCAX3BSM3ZY", "length": 9630, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "गर्लफ्रेंड्सचे लाड पुरविण्यासाठी गाड्यांची चोरी | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nगर्लफ्रेंड्सचे लाड पुरविण्यासाठी गाड्यांची चोरी\nएक हजारापेक्षाही जास्त चोरीच्या घटनांमध्ये सामील असणार्‍या सुपरचोरला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, पोलिसांना चकवा देण्यासाठी या चोराने प्लास्टिक सर्जरी केली होती. मात्र पोलिसांनी कारवाई करत ‍दक्षिण दिल्लीतून त्याला अटक केली आहे.\nकुणाल असे या सुपरचोराचे नाव असून गेल्या 20 वर्षात एक हजराहून जास्त चोर्‍या त्याने केल्या आहेत. पोलिस उपायुक्त रोमिल बानिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीचा रहिवासी असणार्‍या कुणालला दक्षिण दिल्लीमधील नेहरु प्लेस येथून अटक करण्यात आली. 13 ऑक्टोबर रोजी ही अटकेची कारवाई करण्यात आली. कुणालसोबत त्याच्या दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे.\nदिल्ली आणि जवळपासच्या परिसरामधील 62 कारचोरीच्या घटनांमध्ये कुणालचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आपला आणि आपल्या गर्लफ्रेंड्सचा खर्च भागवण्यासाठी त्याने चोरीचा मार्ग निवडला होता, असे पोलिसांनी सांगितले आहे. कुणालला अटक केल्यानंतर चौकशी केली असता, इरशाद अली आणि मोहम्मद शादाब यांची माहिती पोलिसांच्या हाती लागली.\nहुशार व्यक्तीने या 5 गोष्टी कुणालाही सांगू नये\nसोहा आणि कुणाल खेमूला कन्यारत्न\nबोधकथा : कुणाला कमी समजू नये\nपुस्तक परिचय : घुसमट\nयावर अधिक वाचा :\nराम मंदिर झालेच पाहिजे मराठवाड्यात लातुरात हुंकार सभेत\nमागच्या सत्तर वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. ...\nकांद्याची आयात शेतकऱ्यांच्या मुळावर\nदुष्काळामुळे त्रासलेला शेतकरी कांद्याला मिळालेल्या तुटपंज्या भावामुळे दुहेरी कात्रीत ...\nखासदार पूनम महाजन यांनी आयआयटी मुंबईच्या बेटीक विभागाला ...\nखासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या दत्तकखेड्यांत कमी खर्चातील वैद्यकीयउपकरणांविषयी शिबीर ...\nविजय मल्ल्या प्रत्यार्पण : सीबीआय, ईडीचे पथक ब्रिटनला रवाना\nभारतीय बँकांचे 9 हजार कोटींहून जास्त रक्कम बुडवून फरार झालेला सम्राट विजय मल्ल्याच्या ...\nभारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...\nभारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...\nमुंबईत अतिवृष्टी (बघा फोटो)\nबाबा रामपालची दोन प्रकरणात सुटका\n'नायगावचा राजा' पाहताना भाविकांना मिळते शिर्डीचे भव्य दर्शन\nब्लू व्हेलचा आणखी एक बळी, पंख्याला लटकून केली आत्महत्या\nमी राम रहीमला घाबरत नाही : पिडीत महिला\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://sharadjoshi.in/main?order=name&sort=desc", "date_download": "2018-12-16T01:28:30Z", "digest": "sha1:IHXK2PP7T6T2AZGVXWYWYKOX7WURDE4D", "length": 14593, "nlines": 288, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "मुखपृष्ठ | योद्धा शेतकरी", "raw_content": "\n\"शेतकऱ्यांचे मरण हेच सरकारचे अधिकृत धोरण\" - युगात्मा शरद जोशी\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या बळीराजावर 0 सदस्य ऑनलाईन आहेत.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\n- संक्षिप्त पथदर्शिका -\n02-07-12 छायाचित्र ५ वे अधिवेशन, औरंगाबाद संपादक\n21-07-12 शेतकरी संघटक पाक्षिक शेतकरी संघटक २१ जुलै २०१२ संपादक\n02-01-13 फोरम विषय शेतकरी संघटनेचे १२ वे संयुक्त अधिवेशन संपादक\n01-02-12 वृत्तांत शेतकरी संघटक ६ जानेवारी २०१२ संपादक\n13-08-14 शेतकरी संघटना पिंपळगाव बसवंतचा रास्तारोको व बैठकीचा वृत्तांत संपादक\nचलो दिल्ली - २० मार्च २०१३\nशेतकरी संघटना रोखणार आता साखर \nशेतकरी संघटनेचे १२ वे संयुक्त अधिवेशन\nअध्यक्षांचा आगामी प. महाराष्ट्र दौरा\nशेतकरी संघटना-स्वभाप अध्यक्षांचा संयुक्त मराठवाडा दौरा\n16/12/2015 योद्धा शेतकरी शेतकर्‍यांचा महात्म्याला अखेरचे दंडवत\n10/02/2015 Video मा. शरद जोशी यांना एबीपी माझा जीवनगौरव पुरस्कार\n24/12/2014 भाषणे ११ वे संयुक्त अधिवेशन, औरंगाबाद\n14/07/2014 शेतकरी संघटना शेगाव येथील संयुक्त कार्यकारिणीच्या बैठकीचा वृत्तांत\n21/06/2012 चांदवड महिला अधिवे��न संपादक\n10/01/2013 गावबंदी - सुरेगाव संपादक\n22/01/2012 कापूस व धान उत्पादक परिषद - सचित्र वृत्तांत संपादक\n12/01/2013 भारतीय जवारी परिषद, अंबाजोगाई संपादक\n13/01/2013 विदर्भ प्रचार यात्रा - १९८७ संपादक\n18/02/2012 जग बदलणारी पुस्तके शरद जोशी\n28/01/2012 अंगारमळा - आत्मचरित्र शरद जोशी\n23/01/2012 खुल्या व्यवस्थेकडे - खुल्या मनाने शरद जोशी\n20/06/2012 चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न शरद जोशी\n12/07/2012 स्वातंत्र्य का नासले\n13/08/2014 संघाच्या तावडीतून मोदींना सोडवणे गरजेचे - शरद जोशी संपादक\n12/04/2012 शरद जोशी - औरंगाबादचे भाषण संपादक\n23/01/2012 प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट शरद जोशी\n24/12/2014 ११ वे संयुक्त अधिवेशन, औरंगाबाद गंगाधर मुटे\n22/07/2012 योद्धा शेतकरी 'योद्धा शेतकरी' विमोचन समारंभ संपादक\n28/01/2012 योद्धा शेतकरी मा. शरद जोशी यांचा जीवनपट संपादक\n11/09/2015 योद्धा शेतकरी बळीराज्याचे पाईक आम्ही, होऊ रे कृतार्थ संपादक\n03/09/2012 योद्धा शेतकरी शेतकऱ्यांना स्वातंत्र्याची दिशा दाखविणारा नेता संपादक\n31/08/2015 योद्धा शेतकरी ऐंशीतले सिंहावलोकन संपादक\nलोकसत्ता सदर : राखेखालचे निखारे\n20-02-13 स्त्रियांचा प्रश्न : आम्ही मरावं किती\n09-01-13 राखेखालचे निखारे : उलटी पट्टी ते रंगराजन अहवाल शरद जोशी\n06-03-13 कायदा आणि सुव्यवस्थेची ऐशीतैशी शरद जोशी\n23-01-13 शेतकऱ्याला वाली नाहीच : राखेखालचे निखारे शरद जोशी\n06-02-13 स्त्रियांचे प्रश्न अन् 'चांदवडची शिदोरी' : राखेखालचे निखारे शरद जोशी\nवाचकांच्या काय अपेक्षा आहेत,\nकोणकोणत्या बाबींचा समावेश असावा,\nयाविषयी सुचना आमंत्रित आहेत.\nसंकेतस्थळाच्या संरचनेत महत्वाच्या ठरू शकतात.\nआपल्या सुचना प्रतिसादामध्ये लिहाव्यात.\nआर्वी छोटी - ४४२३०७\nत. हिंगणघाट जि. वर्धा.\nभरभरून सहकार्य मिळेल या अपेक्षेने.\nमी शपथ घेतो की,\nशेतकर्‍यांचे लाचारीचे जिणे संपवून\nसन्मानाने व सुखाने जगता यावे\nयाकरिता ’शेतीमालाला रास्त भाव’\nया एक कलमी कार्यक्रमासाठी\nमी सर्व शक्तीने प्रयत्न करेन.\nपक्ष, धर्म, जात वा\nअडथळा येऊ देणार नाही.\nअंक पाहण्यासाठी क्लिक करा.\nसंपादक - सुरेशचंद्र म्हात्रे\nवार्षिक वर्गणी - रु. २००/- फ़क्त\nअंक पाहण्यासाठी क्लिक करा.\nसंकेतस्थळ शुभारंभ : दिनांक २२ जुलै २०१२ रोजी दुपारी १.०० वाजता\n© लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.©", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/rahul-gandhi/", "date_download": "2018-12-16T02:33:36Z", "digest": "sha1:O53PZFQMFB7AXF2HGEGCAOE4YSBGMHZQ", "length": 46693, "nlines": 101, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "राहुल,बाळा ,तुला वास्तव कधी समजणार ? - अरविंद विठ्ठल कुळकर्णी - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nराहुल,बाळा ,तुला वास्तव कधी समजणार – अरविंद विठ्ठल कुळकर्णी\nदिल्लीत गेले दोन दिवस म्हणजे १७ आणि १८ मार्च दिवशी भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या ८४ व्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरुन बोलतांना जवाहरलाल नेहरू ह्यांचे पणतू राहुल गांधी ह्यांनी व्यक्त केलेल्या विचाराचा समाचार घेतला पाहिजे ० राहुल गांधी ह्यांची पक्षप्रमुख म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी केलेले हे पहिलेच मोठे भाषण आहे ० पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या संदर्भात तासभर चाललेल्या ह्या भाषणाला विशेष महत्व आहे ०\nराहुल गांधी ह्यांनी त्यांचा काँग्रेस पक्ष महाभारतातील पांडवांचे प्रतिनिधित्व करीत असून तो सत्याचा कैवारी आहे तर भाजप कौरवांप्रमाणे वागत असून त्याला कसेही करून केवळ सत्ता मिळवायची आहे , लोकांची सेवा करण्यात त्याला स्वारस्य नाही असे म्हटले आहे ० एक राजकीय विश्लेषक म्हणून मला ही तुलना तार्किकदृष्ट्या पुढे न्यावी असे वाटते ० पांडवांनी कौरवांकडे पाचच गावे त्यांच्या चरितार्थासाठी मागितली होती ० त्यांच्या आणखी काही मागण्या नव्हत्या ० परंतु सुईच्या अग्रावर राहील इतकीही भूमी पांडवांना देणार नाही अशी घोषणा कौरवांनी केली ० त्यांनी पांडवांच्या पत्नीची ,महाराणी पांचालीची विटंबना केली ० पांडवांना वनवासास पाठविले ० सुदैवाने साक्षात कृष्ण पांडवांचा मार्गदर्शक आणि सद्सद्विवेकबुद्धीचा रक्षणकर्ता होता ० त्यांने पांडवांना कर्तव्य काय आणि तुष्टीकरण म्हणजे काय ह्याविषयीची गीता सांगितली ० झोप उडविली ,पुरुषार्थ जागा केला आणि युद्धास प्रवृत्त केले ० काँग्रेस पक्षाचा कृष्ण तेव्हा कोण होता आणि सध्या कोण आहे \nइंग्रज राज्यकर्ते हा तेव्हा काँग्रेस पक्षाचा कृष्ण होता ० त्यानेच काँग्रेस पक्षाची १८८५ मध्ये स्थापना केली ० इंग्रजांच्या आदेशानुसार स्थापनावर्षातच काँग्रेसने अधिकृतपणे हिंदुत्वाचा त्याग केला ० त्यानंतर आजपर्यंत हिंदुत्वनिष्ठ संघटना , नेते आणि कार्यकर्ते ह्यांची विटंबना करणे , त्यांच्याविषयी सतत खोटानाटा प्रचार करीत राहून त्यांना देशोधडीला लावणे हा एकच कार्यक्रम काँग्रेस पक्ष राष्ट्रीय स्तरावर अत्यंत उत्साहाने राबवीत आला आहे ० जगातली कोणतीही शक्ती पाकिस्तानची मागणी रोखू शकत नाही , काँग्रेस कार्यकारिणीची तर ती हिंमत नाही ही मोहनदास गांधींची घोषणा आहे ० म्हणजे काँग्रेसचा कृष्ण जो राज्यकर्ता इंग्रज त्यांने आत्मरक्षणासाठी काँग्रेसला युद्धास प्रवृत्त केले नाही ० उलट मुस्लिम लीगच्या हातावर पाकिस्तानचे उदक सोडण्यास काँग्रेसला भाग पडले ० ह्या पापात हिंदुमहासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सहभागी झाले नाहीत ० म्हणून काँग्रेसने त्यांना आजपर्यंत शत्रूवत मानले ० फाळणी झाल्यावर पाकिस्तानात हिंदू स्त्रियांवर जगात दुसरीकडे कोठेही झाले नसतील असे बीभत्स अत्याचार झाले ० त्यावेळी हिंदू स्त्रियांनी हाका मारूनही काँग्रेस त्यांच्या रक्षणासाठी धावून गेली नाही ० मात्र संघाच्या असंख्य स्वयंसेवकांनी आपल्या जिवावर उदार होऊन पाकिस्तानी गुंडांशी दोन हात केले आणि हिंदू स्त्रियांना आणि आबालवृद्धांना जमेल तसे सुखरूप भारतात आणण्याचे मिशन अंगावर घेतले आणि ते पार पाडून दाखविले ० हिंदूंनी अहिंसाव्रताचे पालन करावे, प्रतिकार करू नये असा उपदेश गांधींनी केला होता ० हिंदी राष्ट्र निर्मितीसाठी हिंदूंनी धीरोदात्तपणे आपल्या प्राणांचे बलिदान करावे ,\nइतिहास त्याची दखल घेईल असे आवाहन आणि आशावाद गांधींनी व्यक्त केला होता ० परंतु संघाने असे हकनाक बलिदान उघड्या डोळ्यांनी पाहणे पसंत केले नाही ० त्यांनी संघर्ष केला आणि काँग्रेसने फसवून उघड्यावर टाकलेल्या हिंदूंना कोणीतरी वाली आहे हे सिद्ध केले ० पुढे नेहरूंनी पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली खान ह्यांच्याशी संधी केला आणि उभयतांनी एकमेकांच्या अंतर्गत व्यवहारात हस्तक्षेप करावयाचा नाही असे मान्य केले ० त्याचा व्यवहारात अर्थ असा झाला की भारतात मुसलमानांवर सतत अन्याय होत असल्याची खोटी टीका खरी वाटेल अशा अभिनिवेशाने पाकिस्तानने प्रत्येक व्यासपीठावरून करावयाची पण पाकिस्तानात हिंदूंचा निर्वंश होत असतांनाही भारत सरकारने त्यांच्या साह्यासाठी धावून जावयाचे नाही ० नेहरूंच्या ह्या तटस्थतेच्या धोरणाने पाकिस्तानात हिंदूंवर होत असलेले शासकीय आणि अशासकीय अत्याचार ���पल्याला कसे निमूटपणे पाहावे लागले आणि त्याचा आपल्याला कसा मानसिक त्रास झाला ते त्यावेळचे पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त श्रीप्रकाश ह्यांनी आत्मचरित्रात लिहून ठेवले आहे ० हिंदुहिताविषयी उदासीनता की आत्मीयता हा काँग्रेस आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना ह्यांच्यातील गंभीर मतभेदाचा मुद्दा नेहमी राहिला आहे हे राहुल गांधी ह्यांनी कौरव-पांडव शब्दप्रयोग करण्यापूर्वी लक्षात घेतले पाहिजे ०\nराहुल गांधी काँग्रेसला पांडवांच्या ठिकाणी बघतात ० म्हणून सांगितले पाहिजे की कौरव-पांडव महायुद्धात रामाच्या ३२ व्या पिढीने प्रत्यक्ष भाग घेतला होता ० तरी राम हे काल्पनिक पात्र आहे अशी भूमिका काँग्रेस पक्षाने रामजन्मभूमी वादात कशी काय घेतली काश्मीरवर पांडवांच्या वंशजांनी राज्य केले आहे ० तरीदेखील काश्मीरचा काही भाग पाकिस्तानला भेट म्हणून द्यावा असे नेहरूंना का वाटले काश्मीरवर पांडवांच्या वंशजांनी राज्य केले आहे ० तरीदेखील काश्मीरचा काही भाग पाकिस्तानला भेट म्हणून द्यावा असे नेहरूंना का वाटले त्यासाठी भारताच्या समर्थ सैन्याला पाकिस्तानशी युद्ध करू नका असे नेहरूंनी युद्ध चालू असतांना आणि भारतीय सैन्याची सरशी होत असतांना मध्येच का सांगितले त्यासाठी भारताच्या समर्थ सैन्याला पाकिस्तानशी युद्ध करू नका असे नेहरूंनी युद्ध चालू असतांना आणि भारतीय सैन्याची सरशी होत असतांना मध्येच का सांगितले नेहरूंच्या प्रपौत्राला संधी मिळेल तेव्हा हा प्रश्न विचारावा लागेल आणि ह्याचे उत्तर मिळवावे लागेल ० आजही काश्मीर खोऱ्यात हिंदूंचा निर्वंश होत आहे ० त्यावर राहुल गांधींना काही बोलतांना कधी कोणी ऐकले आहे काय नेहरूंच्या प्रपौत्राला संधी मिळेल तेव्हा हा प्रश्न विचारावा लागेल आणि ह्याचे उत्तर मिळवावे लागेल ० आजही काश्मीर खोऱ्यात हिंदूंचा निर्वंश होत आहे ० त्यावर राहुल गांधींना काही बोलतांना कधी कोणी ऐकले आहे काय काँग्रेस सत्तेवाचून जगू शकत नाही ० सत्तेपासून वंचित राहावे लागत असल्याने आलेल्या नैराश्यातून राहुल गांधींनी कालचे भाषण केले असावे ० पाकिस्तानसारखी काही उलट्या काळजाची कृतघ्न राष्ट्रे सोडली तर अन्य राष्ट्रात राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष इतक्या बेशरमपणे पक्षाच्या अधिवेशनात बोलत असेल असे वाटत नाही०\nसावरकरांनी ब्रिटिशा���ची माफी मागितली असा एक जुनाच आरोप राहुल गांधींनी केला आहे ० हा आरोप सिद्ध करता नाही तरीही काँग्रेसकडून तो पुनःपुन्हा केला जातो ० आमचे गांधींसारखे नेते कारावासात होते आणि भूमीवर झोपत होते त्यावेळी सावरकर ब्रिटिशांना पत्र लिहीत होते असे राहुल गांधी ह्यांचे वाक्य आहे ० त्यांचे मानसिक वय अजूनही लहान मुलासारखे आहे आणि त्यामुळे आपल्या बाष्कळ बडबडण्याने आपण आपल्या पक्षाला आणि आपल्या पूर्वजांना संकटात टाकीत आहोत हे त्यांच्या लक्षात येत नाही ० सावरकरांनी एकही माफीचे पत्र इंग्रजांना लिहिले नाही ; लिहिले असते तर इंग्रजांनीच त्यातील आशय जगात सगळ्यांना माहीत होईल अशी व्यवस्था केली असती ० त्यांच्या राजकीय उद्दिष्टांच्या दृष्टीने तसे करणे त्यांना आवश्यकआणि शहाणपणाचे वाटले असते ० सावरकरांना दोन जन्मठेपेची म्हणजे ५० वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती ० तेथे सडत न राहता तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणे हा त्यांचा हक्क होता ० त्यादृष्टीने इंग्रज सरकारशी बोलणी करणे ह्याला माफी मागणे म्हणत नाहीत ० वास्तव हे आहे की तत्कालीन राज्यकर्ते शेवटपर्यंत त्यांना ब्रिटिश साम्राज्याचा सगळ्यात मोठा आणि धोकादायक शत्रू समजत होते ० राजकारणात भाग घ्यायचा नाही ह्या अटीवर सावरकरांना रत्नागिरी जिल्ह्यात १९२४ ते ३७ अशी तेरा वर्षे स्थानबद्ध करण्यात आले ०\nसावरकरांनी समाजसुधारणांचा एरव्ही अशक्यप्राय वाटावा असा पर्वत उभा केला ० परंतु त्यांचे सशस्त्र क्रांतीचे आणि इंग्रजांविरुद्ध असंतोष संघटित करण्याचे अन्य प्रकारचे राजकारण त्या स्थानबद्धतेतही व्यवस्थितपणे चालू होते असे इतिवृत्त प्रत्येक दोन वर्षांनी सावरकरांच्या स्थानबद्धतेचा आढावा घेतला जाई तेव्हा असे गुप्तहेरांकडून कळविले जात असे ० सावरकर कधीही बदलणार नाहीत , भारताहिताला प्रतिकूल आणि इंग्रजहिताला अनुकूल असे कधीही वागणार नाहीत अशा निष्कर्षाला राज्यकर्त्यांना यावे लागे आणि आणखी दोन वर्षांनी स्थानबद्धतेत वाढ होई ० भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनातील सर्वोच्च पराक्रम, सर्वोच्च त्याग आणि सृजनशीलतेचा सर्वोच्च आविष्कार सावरकरांच्या नावावर जमा आहे ० विश्वासार्हता ह्या एकाच विषयावर गांधी,सावरकर आणि नेहरू ह्यांचे तौलनिक कर्तृत्व काय आहे ह्याची एकदा प्रगट चर्चा होऊन जाऊ द्या ० म्हणजे कारागृहात सहकुटुंब कोण राहत होते , मद्यप्राशन कोणाला करता येत होते आणि आपला सख्खा भाऊ त्याच कारागृहात आहे ही बातमीही कोणाला काही वर्षे कशी कळू दिली गेली नव्हती असे धक्कादायक तपशील पुढे येतील आणि काँग्रेसवाल्यांना रस्त्यातून मान वर करून फिरणे कठीण होईल ०\nनरेंद्र मोदी हे काँग्रेसचे मुख्य दुखणे आहे ० ह्या माणसाला कसलाही स्वार्थ नाही ० देशहित आणि लोकसेवा ह्यावाचून ह्या माणसाला दुसरे काही सुचत नाही ० एकाही दिवसाची रजा न घेता प्रतिदिवशी १८ तास हा माणूस काम करतो आणि अंथरुणाला पाठ टेकल्यावर काही मिनिटात त्याला गाढ झोप लागते ह्यामुळे अनेकांना निद्रानाश आणि बद्धकोष्टता असे विकार जडणे साहजिक आहे ० प्रत्येक मतदार हा उत्तम नागरिक असला पाहिजे आणि खासगी तसेच सार्वजनिक जीवनात त्याचा सहवास अन्यांना सुखकारक वाटेल अशा चांगल्या सवयी त्याने प्रयत्नपूर्वक जोपासल्या पाहिजेत ह्यासाठी मोदींची वेगवेगळी अभियाने निष्ठांपुर्वक जोरात चालू आहेत ० स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकांना चांगल्या सवयी लावण्याचे अभियान लगेच हातात घ्यायला हवे होते ० पण राहुल गांधी ह्यांच्या पणजोबांना ते सुचले नाही ० १५ ऑगस्ट १९४७ चा लाल किल्ल्यावरचा स्वातंत्र्य सोहळा आटोपून नेहरू खाली उतरत होते ० त्यांच्या समवेत काका कालेलकर होते ० जिन्यामध्ये ठिकठिकाणी पान खाऊन थुकलेले दिसत होते ० नेहरूंनी काकांना विचारले की ” हे काय आहे कालपर्यंत असे नव्हते ० ” काका म्हणाले की आपण स्वतंत्र झाल्याचे हे लालभडक लक्षण आहे ० नेहरूंनी बोध घ्यायला हवा होता आणि स्वच्छता अभियान सुरु करायला हवे होते ० पण त्यांना जागतिक राजकारणात अधिक रस होता ०त्यामुळे लोकांची मानसिकता बदलावी असे त्यांना वाटले नाही ०\nनेहरू पंतप्रधान म्हणून अलिगढ मुस्लिम विद्यापीठात विद्यार्थ्यांसमोर भाषणासाठी गेले होते ० रामायण-महाभारताचा ऊर्जस्वल वारसा आपल्याला मिळाला ह्याचा मला अभिमान वाटतो असे तेथे नेहरू म्हणाले ० त्यावर विद्यार्थ्यांकडून अपेक्षित आणि उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला नाही ० नेहरूंच्या ठिकाणी मोदी असते तर दुसऱ्या दिवशी त्यांनी शिक्षणमंत्र्याला बोलावून अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील विद्यार्थ्यांना रामायण आणि महाभारताविषयी आपुलकी वाटेल ह्यासाठी काय करता येईल ह्याच�� चर्चा केली असती ० मग रामजन्मभूमीचा प्रश्न इतका प्रदीर्घ काळ अनिर्णीत राहू शकला नसता ० नरेंद्र मोदी हे भारतीयांची मानसिकता सकारात्मक आणि विजिगीषू करू पाहत आहेत ० इंग्रजांनी हिंदूंकडून त्यांचे राष्ट्रीयत्व काढून घेतले ० हिंदूंच्या मनात त्यांच्या पूर्वजांच्या कर्तृत्वाविषयी संशय निर्माण केला ०\nत्यांना अकर्मण्यवादी बनविले ० त्याचवेळी त्यांनी मुसलमानांच्या राजकीय महत्वाकांक्षा अमर्याद फुलविल्या आणि ते हिंदूंशी शांततामय सहजीवनास होकार देणार नाहीत ह्याची व्यवस्था केली ० मोदींना हे बदलायचे आहे ० ब्रिटिशांनी केलेल्या व्यवस्थेत ज्यांचा स्वार्थ दडलेला आहे त्या सर्व वर्गांचा मोदींना विरोध आहे आणि तो वाढणार आहे ० मोदींना विरोध प्रामुख्याने दलालांचा आहे ० ज्यांचे उत्पन्नाचे घाणेरडे स्रोत बंद झाले त्यांना मोदी डोळ्यासमोर नको आहेत ० सामान्य माणसाला मात्र मोदी हवे आहेत ० हा माणूस आपल्या बारीकसारीक सुखाचाही विचार करील आणि फसवणार नाही ह्याची त्याला निश्चिती पटली आहे ० तथापि दलालांचा वर्ग एखाद्याविषयी अपसमज पसरविण्यात पटाईत आहे ० त्याचे काही दाखले राहुल गांधींच्या भाषणात मिळतात का पाहू ०\nमोदी भगवान नाही असे राहुल गांधी म्हणाले ० लोकांच्या ऐहिक सुखात भर पडेल आणि त्याने राष्ट्राच्या संसाधनात वाढ होईल अशा प्रकारे विधायक दृष्टीने सतत काम करीत राहण्याची मोदींची वृत्ती लोंकाना भुरळ पाडते ० म्हणून ते चुका करू शकतात असे लोकांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न राहुल गांधींसारख्या नेत्यांकडून होत असतो ० मोदींचा निस्पृहपणा लोंकांना अतिशय आवडतो ० विजयालक्ष्मी , इंदिरा,राजीव,संजय,सोनिया आणि राहुल ही नावे सोडाच पण जवाहरलाल नेहरूंनी आपल्या जवळच्या आणि लांबच्या शंभराहून अधिक नातेवाईकांना आपल्या पदाचा दुरुपयोग करून सरकारी सेवेत सामावून घेतले होते ० ती नावे प्रसिद्ध झाली होती ० मोदींचा एकही नातेवाईक त्यांच्या पदाचा उपयोग करून घेतांना दिसत नाही ० हे राहुल गांधी ह्यांचे मुख्य दुखणे आहे ०\nयुवकांना रोजगार हवा असतांना मोदी त्यांना योगासने करायला सांगतात अशी टीका राहुल गांधी ह्यांनी केली ० रोजगार आणि योग ह्यांची सांगड घालायची आवश्यकता नव्हता ० दोन स्वतंत्र विषय आहेत आणि योगाची सवय शरीराच्या आणि मनाच्या संतुलनाच्या दृष्टीने चांगली आहे ० तथापि मुसलमान आणि काही प्रमाणात ख्रिस्ती समाज योग आत्मसात करायला त्यांच्या धर्मगुरूंच्या सांगण्यावरून उत्सुक नाही ० म्हणून त्यांना भडकावण्यासाठी योगाविषयी काहीबाही बोलण्याचे धाडस ते करीत आहेत ० रस्त्यावरून फिरणारे सामान्य काँग्रेस कार्यकर्ते आणि हेलिकॉप्टर मधून फिरणारे काँग्रेस नेते ह्यांच्यातील भिंत तोडून सामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या जवळ जाण्यास आपण सहकार्य करणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले ० तसे असेल तर स्वतः: राहुल गांधींनी लगेच पक्षाध्यक्षपद सोडले पाहिजे आणि अन्य योग्य आणि तरुण व्यक्तीची निवड केली पाहिजे ० नेहरू कुटुंबातील व्यक्तीवांचून काँग्रेस पक्ष चालू शकणार नाही असे मानसिक पांगळेपण काँग्रेस पक्षाला आले आहे ० ते पक्षालाच नव्हे तर देशाला घातक आहे ० राजीव गांधींचा मुलगा ,इंदिरा गांधींचा नातू आणि जवाहरलाल नेहरूंचा पणतू ह्यांवाचून आपल्यात असे काय गुण आहेत की काँग्रेस पक्षाने आपले नेतृत्व मान्य करावे हा प्रश्न राहुल गांधींनी अंतर्मुख होऊन स्वतःला विचारला पाहिजे ० वर्षानुवर्षे काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकांचे प्रश्न सोडविण्याचे काम करणारे,प्रशासनाची माहिती असणारे आणि सकारात्मक विचार करू शकणारे कितीतरी कार्यकर्ते काँग्रेस पक्षात असतील ० त्यांना नेतृत्वाची संधी मिळाली पाहिजे ० नेहरू कुटुंबीय हा एकच गुण प्रमाण मानून एखाद्याला पक्षात सर्वोच्च पदावर नियुक्त करणे हा लोकशाहीचा आणि असंख्य सत्पात्र कार्यकर्त्यांचा म्हणजे भारताच्या सृजनशक्तीचा अपमान आहे ०\nकाँग्रेस पक्ष हा विचार आहे आणि संघ तसेच भाजप केवळ संघटन आहे असे वक्तव्य राहुल गांधींनी केले ० काँग्रेसचा विचार देशघातक आहे हे लक्षात आल्यावर डॉ हेडगेवारांनी संघाची स्थापना केली हे लक्षात ठेवले पाहिजे ० गांधींनी स्वातंत्र्य आंदोलन बाजूला सारून खिलाफत चळवळ सुरु केली ० त्यातून मोपल्यांचे बंड झाले ० हिंदूंवर अनन्वित अत्याचार झाले ० गांधींनी काँग्रेसला त्या अत्याचाराचा निषेध करू दिला नाही ० मोपल्यांना संरक्षण दिले ० तेव्हा काँग्रेसकडून हिंदूंहिताला वाऱ्यावर सोडले जाणार हे ओळखून संघाने दैनंदिन शाखेचे काम सुरु केले ० आज भारतातील सगळ्यात मोठी सेवाभावी संघटना म्हणून संघ लोकांना माहीत झाला आहे ० शाखेचा वटवृक्��� झाला आणि त्याच्या छत्रछायेखाली हिंदू संस्कृती आणि हिंदूंचे भवितव्य सुरक्षित झाले असल्याचा विश्वास कोट्यवधी नागरिकांना मिळत आहे ० काँग्रेसचा विचार एकात्मतेला बाधक आहे ० मुसलमानांच्या फुटीरतावादावर काँग्रेसकडे लांगूलचालनावाचून दुसरे उत्तर नाही ० सबका साथ सबका विकास ह्याचा अर्थ संघ आणि भाजप मुसलमानांना परके समजत नाही तर त्यांना बरोबर घेऊनच पुढची मार्गक्रमणा होणार आहे ० काँग्रेसला हे परिवर्तन नको आहे ० काँग्रेसला मुसलमान हे मुसलमानच राहायला हवे आहेत ० मोदींना ते लवकरात लवकर भारतीय व्हायला हवे आहेत ० मुसलमानांनाही तेच हवे आहे ० तीच काँग्रेसची आणि राहुल गांधींची पोटदुखी आहे ० काँग्रेसने गांधींचे आणि नेहरूंचे दैवतीकरण करण्याचा सरकारी खर्चाने खटाटोप केला ० त्यांना मोदींना लोक आपला उद्धारकर्ता मानत असतील तर ते कसे सहन होईल अधिक काय लिहिणार \n– अरविंद विठ्ठल कुळकर्णी\nचवदार तळ्याचा महाड सत्याग्रह (२० मार्च १९२७)\nपुन्हा एकदा ‘जय श्रीराम’- एड. हरिदास उंबरकर\nशिवसेना-भाजप युती झाली नाही तर…\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nभारत पाक तिसऱ्या युद्धात पकिस्तानची सपशेल शरणागती (१९७१) आणि बांग्लादेशची निर्मिती Related\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nमंत्रपुष्पांजली अर्थात राष्ट्रप्रार्थना: मराठी रूपांतर हर्षद माने हिंदू धर्मातील विचार भव्य आहेत हे हिंदू धर्माच्या कुठल्याही पुस्तकातून जाणवते. ते व्यापक आहेत, सार्वत्रिक आहेत आणि बहुतांशी कालातीत आहेतच पण त्यांचे दर्शन वैश्विक सुद्धा आहे. मात्र मंत्रपुष्पांजलीमधून हिंदू धर्मातील राजकीय विचारही किती प्रगल्भ होते हे समजून येते. राष्ट्र ही संकल्पना पाश्चिमात्य असल्याचे ज्यांचे म्हणणे आहे, त्यांनी मंत्रपुष्पांजली जरूर […]\nमाणूस एक समाजशील प्राणी आहे. माणसाचे मन अतिशय संवेदनशील आहे. म्हणून माणूस एक संवेदनशील समाजाभिमूख प्राणी आहे. हे समजून घेतले म्हणजे माणसाला श्रध्दा का आवश्यक असते हे समजते. एखाद्या उच्च ठिकाणी आपले मन वाहणे आवडते. तिथे कुणाशी स्पर्धा नसते मद मत्सर राग लोभ वासना तिथे राहत नाही. श्रद्धा माणसाच्या मनाला संतुलित ठेवते. भगवद्गीता सांगते सर्वधर्म […]\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांड���लात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nमहाविद्यालयाने केलेल्या संस्कारमुळे आम्ही यशस्वी झालो - दत्तराज छाजेड\nभारताच्या संविधानाच्या निर्मितीची कथा\nभारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील शेवटचे पान म्हणजे मध्ये १९४६ कॅबिनेट कमिशन नुसार झालेली घटना समितीची स्थापना आणि त्यांच्या प्रयत्नातून तयार झालेले संविधान. भारताचे संविधान एक पवित्र दस्तावेज. ज्या एका दस्तावेजाने, तेंव्हाच्या तेहतीस कोटींच्या आणि आजच्या सव्वाशे कोटींच्या भारताला बांधून ठेवले आहे एका घट्ट धाग्याने, विविधतेने नटलेल्या आणि वळणा-वळणावर वैविध्य असणाऱ्या आपल्या या अजस्त्र, विस्तीर्ण देशाचा गाडा यशस्वीपणे […]\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा मोफत डाऊनलोड करा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रखर बुद्धिवाद संविधानाचे त्यांनी केलेले उत्तुंग कार्य आपल्या सर्वांना माहित आहेच. पण कायदा, अर्थशास्त्र, राजकीय अर्थशास्त्र या विषयात त्यांनी केलेलं काम अतुलनीय आणि अजस्त्र आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळेस मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी त्यांनी केंद्र शासनाने नेमलेल्या समितीसमोर भाषण दिले होते. रुपया, त्याचे मूल्य या विषयवार त्यांचे संशोधन जगप्रसिद्ध आहे. कामगार चळवळीविषयी त्यांचे स्वतःचे विचार होते. हिंदू […]\n अर्थात प्रबोधनकारांचे शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यातील भाषण\nशिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ ला झाली आणि पहिली जाहीर सभा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दादरच्या शिवाजी पार्कवर ३० ऑक्टोबर १९६६ ला झाली. त्या मेळाव्यात प्रबोधनकारांचंही भाषण झालं. “आजपासून हा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण करीत आहे हे त्यांचे तेंव्हाचे प्रसिद्ध वाक्य होते. ” त्यांचे भाषण वाचून त्यांचा आक्रमकपणा, त्वेष आणि ज्वलंत महाराष्ट्रप्रेम दिसून येते. ‘प्रबोधनकारांचे ज्वलंत हिंदुत्व’ […]\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन पुस्तक अभ्यास परीक्षा: पहिले पुष्प: “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री”\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन घेत आहे साहित्यावर आधारित पुस्तक अभ्यास परीक्षा पहिले पुष्प: स.आ. जोगळेकर लिखित “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री” उत्तमोत्तम मराठी साहित्यावर विश्लेषणात्मक अभ्यास व्हावा ह्या उद्देशाने मराठी इंटरनॅशनल (मिओ) पुस्तक अभ्यास परीक्षा हा उपक्रम सुरु करीत आहे. हे पुस्तक परीक्षण नाही. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे एखादे पुस्तक परीक्षेला लावले जाते तत्सम ही पुस्तकावर आधारित परीक्षा आहे. फक्त ही परीक्षा […]\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A1-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%82-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-16T01:50:44Z", "digest": "sha1:4MA67D4CYS4IIADIHNKQFTJ5MKAXI7SR", "length": 8912, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मला स्टार किड म्हणू नका – सारा अली खान | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमला स्टार किड म्हणू नका – सारा अली खान\nसाराच्या पदार्पणाचा “केदारनाथ’ रिलीज होतो आहे. या सिनेमापूर्वीपासूनच तिची ओळख सैफची मुलगी अशी निर्माण झाली आहे. पण साराला अशी ओळख रुढ व्हायला नको आहे. स्वतःची वेगळी ओळख निर्माण व्हायला हवी, असा तिचा आग्रह आहे.\nसिनेमात काम करायचे तिने निश्‍चित केलेले नव्हते. आपल्याला बघून एखादा फिल्ममेकर एखादा प्रस्ताव देईल, असे तिला वाटत होते. लहानपणापासून म्हणजे अगदी वयाच्या चौथ्या वर्षापासून अॅक्‍टर बनण्याचे स्वप्न होते. पण लहानपणी त्याबाबत फारसे गांभीर्य नव्हते. विदेशात शिक्षण पूर्ण करून भारतात परतल्यावर तिने त्याबाबत विचार करायला सुरुवात केली. त्याच दरम्यान “केदारनाथ’चा प्रस्ताव समोर आला आणि बॉलिवूड करिअरला सुरुवात झाली. फिल्मी फॅमिलीशी संबंधित असल्याने अॅक्‍टिंगबाबत तिच्यावर एकप्रकारचे दडपण होते. पण हे दडपण म्हणणे तिला जरा अवघड वाटते. अमृता सिंह आणि सैफची मुलगी, एक अॅक्‍टर अशी वेगळी ओळखच यामुळे नष्ट होते. पण आपल्या माता-पित्यांपासून दूर पळण्याचा प्रयत्न ती करते आहे, असा याचा अर्थ असा नाही. पण ही गोष्टही खरी आहे की बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी “केदारनाथ’च्या निमित्ताने जी संधी मिळाली आहे, ती अगदी सहज मिळाली आहे. आता आपोआपच आपल्या आईवडिलांच्या नावाला साजेसा परफॉर्मन्स करण्याची जबाबदारीही आपल्यावर येऊन पडली आहे, याचीही तिला जाणीव आहे.\n“स्टार किड’ म्हणण्यापेक्षा एका गोष्टीवर साराने विशेष भर दिला. आपल्याला आई अमृता सिंहच्या नावाने ओळखले जायला हवे, अशी तिची अपेक्षा आहे. आपल्या आईकडून झालेल्या संस्कारांना ती अधिक महत्व देते. अभिनयाच्या बाबतीत वडील सैफ यांच्यापेक्षा आई अमृता सिंहची कारकिर्द अधिक परीणामकारक होती, हे तिच्या बोलण्यातून स्वाभाविकपणे लक्षात येते. अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यामुळे इतक्‍यातच स्वतःला काही सर्टिफिकेट देऊन टाकायला तिची तयारी नाही. “स्टार किड’ म्हटल्याने ही प्रगती थांबेल, अशी भीती तिला वाटते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article“ब्रेक अप’झाल्याचा कतरिनाला आनंद\nNext articleअवकाळीची भीती @ नऊ डिसेंबर पर्यंत\nप्रिया वॉरियर “गुगल’वर टॉप\nईशाच्या लग्नात अमिताभ, आमीर वाढपी\nपरिणीती चोप्रा अडकणार विवाह बंधनात\nयो यो हनी सिंहची “मखना…’तून वापसी\nMovieReview : ‘माऊली’ नाराज नाही करणार\n‘सिम्बा’ चित्रपटाचे तेरे बिन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/vacuum-cleaners/expensive-bergmann+vacuum-cleaners-price-list.html", "date_download": "2018-12-16T02:04:36Z", "digest": "sha1:RHPNG2S4O7C6T64HVOSTXZRN7SUEHQ37", "length": 13680, "nlines": 336, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग बेर्गमनन वाचव कलेअर्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive बेर्गमनन वाचव कलेअर्स Indiaकिंमत\nIndia 2018 Expensive बेर्गमनन वाचव कलेअर्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 1,796 पर्यंत ह्या 16 Dec 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग वाचव कलेअर्स. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग बेर्गमनन वाचकम क्लिनर India मध्ये बेर्गमनन टोर्नेडो कार वाचव क्लिनर ब्लू Rs. 990 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी बेर्गमनन वाचव कलेअर्स < / strong>\n1 बेर्गमनन वाचव कलेअर्स रुपये अधिक उपलब्ध आहेत. 1,077. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 1,796 येथ�� आपल्याला बेर्गमनन हुर्रीकॅने कार वाचव क्लिनर ब्लू उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nवाचव अँड विंडो कलेअर्स\nशीर्ष 10बेर्गमनन वाचव कलेअर्स\nबेर्गमनन हुर्रीकॅने कार वाचव क्लिनर ब्लू\nबेर्गमनन टोर्नेडो कार वाचव क्लिनर ब्लू\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/sexual-misconduct/", "date_download": "2018-12-16T02:23:32Z", "digest": "sha1:V5OPSBEMUHNY4OZ3AVCWW7HPA4XJPQSL", "length": 5891, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Sexual Misconduct Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nपुरुषांनो, “#Me Too” सारख्या आरोपात अडकायचं नसेल तर हे १३ नियम तुम्ही पाळायलाच हवेत\nघराघरातल्या कचरा धुणीभांडी करणाऱ्या मोलकरीण स्त्रिया यात पडतील तेंव्हा जास्त बरं होईल.\nचिरंतन चित्रपट : ३) Arrival\nमानवी शुक्राणू वर्षानुवर्षे साठवून ठेवता येतात ही आहे त्याची रंजक प्रक्रिया\nइंटरनेटवरील “कुकी” फाईल्स काय असतात त्याने काय होतं\n“अमित शहा जी, मला ‘मेकॉले’ शिक्षण घेतल्याचा अभिमान वाटतो आणि त्यामागे “ही” कारणं आहेत”\nआपल्या आवडीचे हे १२ प्रसिद्ध लोक मृत्यूनंतर देखील पैसा कमावत आहेत\nधोक्याची घंटा : चीनच्या रुपात नवी विश्वव्यापी वसाहतवादी ताकद जन्माला येतेय\nसंस्कृतमधे ऐका “मामाच्या गावाला जाऊ या” \nसमुद्रात पाण्याखाली विराजमान असलेलं अद्भुत भारतातील अद्भुत शिव मंदिर\nदिवसातून केवळ २ तासांसाठी खुला होतो हा ‘अजब रस्ता’ \nVLC प्लेयरचा उपयोग करून आता Youtube Videos डाउनलोड करा\nशेतकरी नेत्यांची शेतीचे प्रश्न सोडवण्याची प्रामाणिक इच्छा आहे का\nभारत-रशिया संबंध: केवळ फायद्याच्या वायद्याचा इतिहास\nह्या ६ गोष्टी करत राहिलात तर करिअरमध्ये १००% यशस्वी व्हाल\n ह्या फोटोग्राफरने चक्क मोबाईलने टिपले लग्नाचे अद्भुत क्षण\nहोंडा, हिरो या कंपन्यांनी बाईक्सवर तब्बल १०-१२ हजारांची सुट देण्यामागचं गौडबंगाल\nहे लॉज जगातील सर्व लॉजपेक्षा खूपच वेगळे आहे, का \nएका ‘खोट्या’ मायकल जॅक्सनची गोष्ट \nसर्व पालक-शिक्षक-जागरूक नागरिकांसाठी : शिकण्या-शिकवण्याच्या पद्धतींचा धांडोळा (१)\n‘हे’ पदार्थ फ्रीजमध्ये न ठेवलेत तरच उत्तम \nमोदी सरकारचे तथाकथित ‘अच्छे दिन’ आणि माध्यमांची गळचेपी\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.ranjeetparadkar.com/2011/10/blog-post_18.html", "date_download": "2018-12-16T02:05:34Z", "digest": "sha1:UMNNQJ6CZSS2MEW4ZBJHBOLY3UHKROMC", "length": 10282, "nlines": 264, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): मनात स्वत:शीच हसता का?", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (104)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (57)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\nमनात स्वत:शीच हसता का\nरोज सकाळी तुम्ही स्वत:ला आरश्यात बघता का\nआरश्याकडे बघून मनात स्वत:शीच हसता का\nपुन्हा एकदा एक नवीन सूर्य तुमची वाट पाहात असतो\nतुमच्या रस्त्यावरती उजेडाच्या पायघड्या पसरून बसतो\nनवीन फुललेल्या कळ्यांसारखी डोळ्यांत स्वप्नं माळता का\nसूर्याकडे बघून मनात स्वत:शीच हसता का\nगरम चहाच्या घोटासोबत सुस्ती उतरत जाते\nकुठलंसं गाणं डोक्यात रुंजी घालत असते\nशब्द काही आठवत नाहीत, पण गाणं पूर्ण करता का\nचहाकडे बघून मनात स्वत:शीच हसता का\nनेहमीच तुमची ऑफीससाठी टंगळमंगळ असते\nढकलत ढकलत बायको तुम्हाला बाथरूममध्ये लोटते\nनाईलाजाने का होईना, चकाचक तयार होता का\nबायकोकडे रागाने बघून मनात स्वत:शीच हसता का\n\"आपल्याएव्हढं अख्ख्या जगात कुणीच सुखी नाही\"\nइतकं ज्याला कळलं त्याला काहीच कमी नाही\nकुणा दु:खी मित्राच्या खांद्यावर हात ठेवता का\nत्याचं हसू बघून मनात स्वत:शीच हसता का\nखूप थकता, खूप झिजता, आजचा दिवस कठिण जातो\nपण बायको-मुलं पाहताक्षणी पुन्हा एकदा उत्साह येतो\nमेहनतीच्या थकव्याने शांत झोपी जाता ना\nरोज सकाळी तुम्ही स्वत:ला आरश्यात बघता ना \nआरश्याकडे बघून मनात स्वत:शीच हसता ना \n\"आपल्याएव्हढं अख्ख्या जगात कुणीच सुखी नाही\"\nइतकं ज्याला कळलं त्याला काहीच कमी नाही\nआपलं नाव नक्की लिहा\nबेसन की सोंधी रोटी पर.... - भावानुवाद\n\"लेक लाडकी \" - एक अभूतपूर्व ई-पुस्तक\nमनात स्वत:शीच हसता का\nबिन फटाक्यांची अजून एक ���िवाळी\nअशीच येते उडुन कुठुनशी \nमी नसतो तेव्हा.. (थोडासा \"माज\"..\nह्या पहाटेच्याच वेळी रोज माझी रात होते\nजरी म्हणालो सुखात आहे..\nतुझे ते मला पाहणे काय सांगू\nती भेटते, हरवून जाते\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\nनिलेश पंडित - मराठी कविता\nनाविन्यशून्य अतिरंजित भडकपणाचा कडेलोट - मिर्झापूर (Mirzapur - Amazon Prime Web Series)\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://transport.maharashtra.gov.in/1213/Seniority-List?Doctype=764499e6-ee23-42d2-bf49-ebf1d0db21a0", "date_download": "2018-12-16T01:39:13Z", "digest": "sha1:6M4DV66BWOBUODIS22QY7WSH2P6I3AP4", "length": 10917, "nlines": 154, "source_domain": "transport.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "\nमहाराष्ट्र मदत केंद्र: 022-62426666\nमोटार वाहन अनुज्ञप्तीची वैधता\nअनुज्ञप्ती वर विभागीय क्रिया\nविद्यमान अनुज्ञप्तीशी संबंधित सेवा\nअनुज्ञप्ती देणाऱ्या प्राधिकाऱ्याचे अपात्र ठरवण्याचे अधिकार\nराज्या बाहेरील वाहनाची नोंदणी आणि नवीन नोंदणी क्रमांक देणे (RMA)\nमोटार वाहन मालकी हस्तांतरण\nजनहित याचिका क्र १२८/२००४ ​\nमहाराष्ट्र सिटी टॅक्सी नियम २०१७ 04.03.2017\n​भारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती करण्याबाबत ​\nसार्वजनिक सुट्टी दिनांक 19, 25, 26 व 28 मार्च 2017 या दिवशी कार्यालय सुरू ठेवण्याबाबत\nबदली - प्रोत्साहन आदेश\n​परस्पर वाहतूक करार ​\nलिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांची विभागीय परीक्षा -२०१७\nअनुकंपा नियुक्ती प्रतिक्षा यादी\nऑटोरिक्षा परवाना धारकांची महिती\nऑटो रिक्षा परमिट धारकांचा तपशील\nआपल्या आरटीओ जाणून घ्या\nआपले सरकार सेवा केंद्र ​\nरस्ता सुरक्षा कार्यशाळा दि २१-०३-२०१७\nCSC सेंटर मार्फत पुरविल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेवांकरिता शुल्क\nमोबाईल अॅप्लीकेशन द्वारे तक्रारी अँड्रॉइड\nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nवैध सीएनजी-एलपीजी किट उत्पादक कंपन्या\nइलेक्ट्रिकल वाहन नोंदणी पोर्टल\nआरटीएस अंतर्गत सेवांची यादी\nतुम्ही आता येथे आहात :\n1 बृहन्म��ंबई कार्यालयातील चतुर्थ श्रेणी संवर्ग कर्मचाऱ्यांची दि​. ​ 01/01/2018 रोजीची ​​अंतिम सेवा जेष्ठता सूची 30/06/2018 1.00\n2 मुख्य टंकलेखक सेवाजेष्ठता यादी 01/01/2018 रोजीची ​​अंतिम सेवा जेष्ठता सूची 30/06/2018 0.21\n3 मोटर वाहन विभागातील ​बृहन्मुंबतील लघुलेखक (उचाश्रेणी/निम्नश्रेणी ) व लघुटंकलेखक यांची दि. 01/01/2018 रोजीची ​​अंतिम सेवा जेष्ठता सूची 30/06/2018 0.29\n4 मोटर वाहन विभागातील बृहन्मुंबईतील वाहन चालकांची दि. ०१/०१/२०१8 रोजीची अंतिम सेवा जेष्ठता सूची 30/06/2018 0.53\n5 मोटर वाहन विभागातील ​बृहन्मुंबतील उपलेखापाल /कनिष्ठ लेखापरीक्षक यांची दि. 01/01/2018 रोजीची ​​अंतिम सेवा जेष्ठता सूची 30/06/2018 0.87\n6 मोटर वाहन विभागातील ​बृहन्मुंबतील मुख्य लिपिक (शहर )/लेखापाल शहर/ वरिष्ठ लेखापरीक्षक/सहायक प्रक्रिया योजनाक/कार्यालयीन अधीक्षक/वरिष्ठ लेखापाल दि. 01/01/2018 रोजीची अंतिम​​ सेवा जेष्ठता सूची 30/06/2018 0.30\n7 वरिष्ठ लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांची दिनांक ०१/०१/२०१8 रोजी अंतिम सेवाजेष्ठता सूची 30/06/2018 1.45\n8 मोटर वाहन विभागातील ​बृहन्मुंबतील कनिष्ठ लिपिक/कर अन्वेक्षक/ सहायक रोखपाल दि. ०१/०१/२०१8 रोजीची ​​अंतिम सेवा जेष्ठता सूची 30/06/2018 5.78\n9 मोटर वाहन विभागातील संपूर्ण राज्यातील मुख्य लिपिक (शहर )/लेखापाल शहर/ वरिष्ठ लेखापरीक्षक/सहायक प्रक्रिया योजनाक/कार्यालयीन अधीक्षक \\वरिष्ठ लेखापाल यांची दि. ०१/०१/२०१8 रोजीची अंतिम​​ सेवा जेष्ठता सूची 30/06/2018 0.34\n10 मोटर वाहन विभागातील बृहन्मुंबईतील वाहन चालकांची दि. ०१/०१/२०१७ रोजीची अंतिम सेवा जेष्ठता सूची 30/05/2017 2.04\nया संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली माहिती फक्त मार्गदर्शक स्वरूपाची आहे. कोणत्याही कायदेशीर बाबी साठी मोटार वाहन कायदा 1988 व तदनुषांगीक कायदे व नियम लागू राहतील.\n​भारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती करण्याबाबत ​\n© मोटार वाहन विभाग महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\nएकूण दर्शक: ५२८१ आजचे दर्शक: १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/blog/entertainment/rip-sridevi-whenever-she-becomes-celebration/", "date_download": "2018-12-16T02:44:34Z", "digest": "sha1:N3MFHNR56XLBZE6RO6F2Z2J4OJGHE4Y7", "length": 33883, "nlines": 382, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Rip Sridevi: Whenever She Becomes A Celebration ...! | Rip Sridevi : ‘ती’च्या जाण्याचाही सोहळा होतो तेव्हा...! | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १६ डिसेंबर २०१८\nसाने गुरुजी कथामाला चळवळीला समर्पण\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\n‘ऑनलाइन डेटिंग’ करताना जरा जपून... कुठे सेक्स रॅकेट तर कुठे फसवणुकीचे जाळे\nमुख्यमंत्र्यांची शिवसेनेला युतीसाठी पुन्हा हाक\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nउत्तर भारतीय महापंचायतचे अध्यक्ष विनय दुबे पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ता योगेंद्र तिवारीही पोलिसांच्या ताब्यात. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी दादरहून घेतले ताब्यात.\nपर्थ - अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला चौथा झटका, 51 धावांवर बाद\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सह��� झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nउत्तर भारतीय महापंचायतचे अध्यक्ष विनय दुबे पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ता योगेंद्र तिवारीही पोलिसांच्या ताब्यात. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी दादरहून घेतले ताब्यात.\nपर्थ - अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला चौथा झटका, 51 धावांवर बाद\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nAll post in लाइव न्यूज़\nRIP Sridevi : ‘ती’च्या जाण्याचाही सोहळा होतो तेव्हा...\n | RIP Sridevi : ‘ती’च्या जाण्याचाही सोहळा होतो तेव्हा...\nRIP Sridevi : ‘ती’च्या जाण्याचाही सोहळा होतो तेव्हा...\nसाऊथमधून ‘ती’ आली. तेलगु, मल्याळम, कन्नडा अशा विविध भाषांमधील सिनेमांनी ‘ती’ची सुरुवात झाली. अनेक चित्रपट करताना ‘ती’चा 1979 साली ‘सोलवा सावन’ हा हिंदी सिनेमा आला.\nRIP Sridevi : ‘ती’च्या जाण्याचाही सोहळा होतो तेव्हा...\nसौंदर्याच्या ज्या काही कथित व्याख्या असतील त्यात ‘ती’ चपखल बसणारी अशी नव्हतीही, गोबरे गोबरे गाल, बोलण्यात एक खट्याळपणा, अडखळ बोलण्याची ‘ती’ची स्वत:ची अशी एक वेगळी सवय, तरीही ‘ती’च्यात काहीतरी वेगळेपणा होता. सिनेमा कोणताही असो, त्यात ‘ती’चा रोल काहीही असो, पण लक्षात मात्र ‘ती’ रहायचीच.. अगदी जितेंद्रच्या सिनेमांमध्ये हंडय़ा, घागरींच्या भोवती नाचणं असो की कमल हसनसोबतचा सदमा.. ‘ती’ कायम आपल्या आजूबाजूला असायची. प्रत्येक भारतीयांच्या मनाच्या खोल कप्प्यात ‘ती’ने ‘‘ती’ची स्वत:ची अशी एक जागा स्वत: तयार करुन ठेवली होती. ‘ती गेली’ ही बातमी आली आणि त्या कप्प्यातल्या ‘ती’च्या अनेक भूमिकांनी समोर फेरच धरला...\nसाऊथमधून ‘ती’ आली. तेलगु, मल्याळम, कन्नडा अशा विविध भाषांमधील सिनेमांनी ‘ती’ची सुरुवात झाली. अनेक चित्रपट करताना ‘ती’चा 1979 साली ‘सोलवा सावन’ हा हिंदी सिनेमा आला. त्याचवेळी ‘ती’चे वेगळेपण बॉलीवूडच्या लक्षात आले. पुढे चार वर्षे ‘ती’ने हिंदीकडे पाठ फिरवली ऐवढे ‘ती’चे अन्य भाषिक चित्रपट सुरुच होते आणि मग चार वर्षानी #जितेंद्र सोबत ‘हिंम्मतवाला’ आला. तो काळ जितेंद्रचा होता. नाचगाण्याच्या पलिकडे हिरोईनला फार काही महत्व नसायचे. मात्र त्या सिनेमाने असे काही गारुड केले की ते पुढेही कायम राहीले. नंतर अनेक सिनेमे आले. पण प्रत्येक सिनेमात अनेक स्टार असूनही ‘ती’कायम लक्षात रहायला लागली. मग अमिताभच्या खुदागवाह मध्ये ‘तू ना जा मेरे बादशाह.. एक वादे के लिये.. एक वादा तोडके..’ म्हणणारी ‘ती’ अमिताभपेक्षाही काकणभर जास्त भाव खाऊन गेली...\nवेगळे सिनेमे पाहण्यासाठी तयार झालेल्या भारतीयांचा काळ सुरु झाला आणि त्याचवेळी ‘ती’चा सदमा आला. 'सुरमयीं आखीयोंसे नन्हा मुन्ना एक सपना दे जारे...' असे म्हण�� 'ती' आली... त्यातून स्वत:च्या अभिनयाची वेगळी छाप पाडणाऱ्या ‘ती’च्यासाठी पुढे पुढे भूमिका लिहील्या जाऊ लागल्या. #लम्हे, #चांदनी सारख्या सिनेमातून ‘ती’ने भारतीय महिलांची वेगळी प्रतिमा समोर आणली. ‘लम्हे’ हा त्या काळातला तसा बोल्ड सिनेमा होता. त्यावर टीकाही खूप झाली पण ‘ती’च्या अभिनयाविषयी कोणी चकार शब्द चुकीचा काढला नाही... चांदनीमध्ये ‘ती’ #ऋषीकपूर सोबत इतक्या सहजपणो वावरली की अनेक प्रसंगात ऋषीकपूर आखडून गेल्यासारखा दिसला. एका गाण्यात पाच पन्नास स्वेटर बदलणाऱ्या ऋषी कपूरपेक्षाही चार दोन प्लेन साड्यांचे लांबच लांब पदर हवेत उडवणाऱ्या ‘ती’ने ने जी प्रतिमा कायम कोरली ती कोरलीच...\nमि. इंडिया हा खरे तर पूर्णपणे अनिलकपूरचा सिनेमा. मात्र त्यातही लक्षात राहीलही ‘ती’च... नंतर काही काळ ती पडद्याआड गेली. लोक फक्त ‘ती’च्या आठवणी अधूनमधून काढू लागले, मात्र पुन्हा अचानक ‘ती’ आली. ‘इंग्लीशविंग्लीश’ घेऊन. इंग्रजी न येणारी पण शिकण्याची धडपड करणारी ‘ती’ घराघरात गेली. याच काळात आपल्या मुलांना परदेशी पाठवणाऱ्या आईबापांची संख्या टीपेला गेली होती. त्यांच्यातला नेमका कमीपणा शोधत त्यावर मात करण्याची प्रेरणा देणारा हा सिनेमा घराघरात गेला नाही तर नवल...\nया सगळ्या काळात कोणी ‘ती’च्या मेकअप बद्दल बोलायचे, कोणी ‘ती’च्या गाडीबद्दल आणि कपड्याच्या आवडीनिवडीबद्दल बोलायचे... जीवंतपणी दंतकथा बनण्याचे भाग्य ‘ती’ला लाभले होते. ‘ती’ चित्रपटसृष्टीतील लेडी अमिताभ होती... ‘ती’च्या असण्याचा एक आनंद असायचा... ‘ती’च्या वावरण्याचा एक उत्साह असायचा... ‘ती’ अवखळपणो बोलायची तेव्हा अंतरीच्या तारा झंकारायच्या... ‘ती’ जीवनावरचं गंभीर भाष्य करायची तेव्हा कोणीतरी मोठं माणूस चार अनुभवाचे बोल सांगतयं असं भासायचं... ‘ती’च्या असण्याचा ही सोहळा असायचा... आणि आज ‘ती’च्या नसण्याचाही सोहळा होतोय.. कारण ‘ती’ #श्रीदेवी होती...\nये लम्हे, ये मौसम, बरसो याद रहेंगे\nये मौसम चले गये तो, हम फिर याद करेंगे....\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n‘चांदनी’च्या आठवणीने भावुक झाला ‘बादशाह’, या कारणामुळे शाहरुख श्रीदेवी यांना मिस करतो\nश्रीदेवी यांच्या जाण्याच्या धक्क्यातून अजूनही सावरली नाही जान्हवी, इफ्फीमध्ये शेअर केल्या २०१८ सालातील कडू गोड आठवणी\nBirthday Special : श्रीदेवींच्या जवळ राहण्यासाठी बोनी कपूर यांनी दिली होती दुप्पट फी\nश्रीदेवींच्या २० मिनिटांच्या भूमिकेसाठी रकुल प्रीत सिंगने घेतले इतके कोटी\nबॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रींमुळे सिम्पल साड्यांना मिळाला ग्लॅमरस लूक\nस्वित्झर्लंड उभारणार श्रीदेवीचा पुतळा; बॉलीवूडचे कौतुक\nउद्या इफ्फीत सलीम खान यांचा गौरव\n'मिर्जापूर' वेबसीरीजमधील हे कडक डायलॉग्स ऐकलेत का\n'शेती इकायची नसती वो, राखायची असती', वास्तववादी 'मुळशी पॅटर्न'चा ट्रेलर सुसाट\n८ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृति संगीत समारोह; विठ्ठल उमप फाऊंडेशन मृदगंध पुरस्काराची घोषणा\nअखेर अभिनेत्री ऐश्वर्या राणेंना मदत मिळणार, शिक्षण उपसंचालक कार्यालय आधार देणार\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्त��\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nआधुनिक कचरापेटीच्या सहा सेन्सर चीप चोरीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/organic-only?sort=favorited", "date_download": "2018-12-16T01:53:48Z", "digest": "sha1:TJ3D4O6LVBFGK4HY53MAO3OEVJAEKM3O", "length": 5249, "nlines": 118, "source_domain": "krushikranti.com", "title": "krushi kranti", "raw_content": "\nसेंद्रिय खते व किटनाशके सेंद्रिय खते व किटनाशके\nलागवडी पासून काढणी पर्यंत सर्व काही एकाच ठिकाणी ते पण सेंद्रीय पद्धतीत\nलागवडी पासून काढणी पर्यंत सर्व…\nMaharashtra 28-09-18 सेंद्रिय खते व किटनाशके\nसेंद्रिय शेती विषमुक्त शेती सेंद्रिय शेती विषमुक्त शेती\nसेंद्रिय शेती विषमुक्त शेती खर्च कमी ऊतपन्न जास्त मिळते रोग कमि जमिनिचा पोत सुधारतो, सर्व सेंद्रिय खते (NPK), किटकनाक्षके, बुरशिनाक्षके. सर्व विक्रीसाठ उपलब्ध संपुर्ण मार्गदर्शन मिळेल. काॅल:— योगेश नलावडे. 8888167755 , 9834869192\nसेंद्रिय शेती विषमुक्त शेती…\nMaharashtra 21-09-18 सेंद्रिय शेती विषमुक्त शेती ₹780\nजैविक पद्धतीने तयार केलेले कीटकनाशक(दशपर्णी अर्क) विक्रीस आहे, पॅकिंग 1ली. किंमत 30 रु, फवारणी चे प्रमाण 15ली पाण्यात 500मिली अर्क या प्रमाणात फवारणी या अर्क ची 8 दिवसाला फवारणी केल्यास रासायनिक औषधावरील खर्च 50-60% कमी होतो.\nजैविक पद्धतीने तयार केलेले…\nआता सेंद्रीय शेती करून मिळवा भरगोस उत्पादन कमी खर्चात आपल्या गावात सुरू करा सेंद्रीय जैविक लिक्वीड खतांचा व्यवसाय रासायनिक च्या खर्चात 40% ते 50% बचत व उत्पादनात 20% ते 30% वाढ,उत्पादन रासायनिक च्या तुलनेत लवकर व सर्वोत्कृष्ट येते.* Green Planet ची…\nआता सेंद्रीय शेती करून मिळवा…\nसेंद्रिय खते सेंद्रिय खते\nपितांबरी कंपनीचे गोमय सेंद्रिय खत 1kg/5kg/40kg पॅकमध्ये उपलब्ध. ���िबोंळीखत , गांडुळ खत उपलब्ध आहेत\nपितांबरी कंपनीचे गोमय सेंद्रिय…\nAyurveda plants (आयुर्वेदिक वनस्पतीया )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/india-rejects-chinas-offer-play-constructive-role-over-kashmir-59364", "date_download": "2018-12-16T02:17:46Z", "digest": "sha1:4C5577VLCZ3KIRDLEJIIXTKSJWIPQ6GD", "length": 12359, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "India rejects China's offer to play 'constructive role' over Kashmir काश्‍मीरप्रश्‍नी हस्तक्षेप नको:भारताने चीनला ठणकावले | eSakal", "raw_content": "\nकाश्‍मीरप्रश्‍नी हस्तक्षेप नको:भारताने चीनला ठणकावले\nगुरुवार, 13 जुलै 2017\nकाश्‍मीर हा भारत व पाकिस्तानमधील द्विपक्षीय प्रश्‍न असल्याच्या भारताच्या भूमिकेत तसूभरही फरक पडला नसल्याचे भारताकडून ठणकावून सांगण्यात आले\nनवी दिल्ली - काश्‍मीरप्रश्‍नी हस्तक्षेप करण्याचा चीनचा प्रस्ताव भारताकडून आज (गुरुवार) स्प्पष्ट शब्दांत फेटाळण्यात आला. काश्‍मीर हा भारत व पाकिस्तानमधील द्विपक्षीय प्रश्‍न असल्याच्या भारताच्या भूमिकेत तसूभरही फरक पडला नसल्याचे भारताकडून ठणकावून सांगण्यात आले.\nभारत व पाकिस्तानमधील संबंध सुधारण्याच्या उद्दिष्टार्थ काश्‍मीरप्रश्‍नी \"संरचनात्मक भूमिका' पार पाडण्यास तयारी चीनकडून काल (बुधवार) दाखविण्यात आली होती. याचवेळी, काश्‍मीरप्रश्‍नी पाकिस्तानशी द्विपक्षीय चर्चा करण्याची तयारीही भारताकडून दाखविण्यात आली.\n\"भारत व पाकिस्तान हे दक्षिण आशियामधील प्रमुख देश आहेत. मात्र काश्‍मीर प्रश्‍नाकडे जागतिक समुदायाचे लक्ष वेधले गेले आहे. काश्‍मीरमधील प्रत्यक्ष ताबारेषेजवळ होत असलेल्या संघर्षामुळे केवळ या दोन देशांमधील संबंधच तणावपूर्ण होत आहेत असे नव्हे; तर एकंदरच या प्रदेशाची शांतता व स्थिरता धोक्‍यात येत आहे,'' असे चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी म्हटले होते.\nभारत-भूतान-चीन या ट्रायजंक्‍शनजवळ चिनी सैन्याने केलेल्या आगळिकीमुळे भारतीय लष्कर व चिनी सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकल्याने गेल्या काही दिवसांत भारत व चीन संबंध तणावपूर्ण झाल्याचे आढळून आले आहे. याच वेळी चीनकडून करण्यात आलेला काश्‍मीरचा उल्लेख अत्यंत संवेदनशील मानला जात आहे.\n'कारगिल युद्ध होणार हे अडवाणींना माहीत होते'\nचंडिगड : \"कारगिल युद्ध होणार असल्याची गुप्त माहिती तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी यांना होती,'' असा गौप्यस्फोट \"रॉ' या ग��प्तचर...\nआता 'रावी'चे पाणी पाकिस्तानला नाही\nनवी दिल्ली : पंजाबमधील शाहपूरकंदी येथे रावी नदीवर धरण बांधण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास केंद्र सरकारने काल (गुरुवार) हिरवा कंदिल दिला. या...\n\"हनीट्रॅप'च्या मदतीने काश्‍मिरी युवकांचा वापर\nश्रीनगर : काश्‍मिरी युवकांना दहशतवादी संघटनांकडे ओढण्यासाठी हनीट्रॅपचा वापर केला जात असून, या माध्यमातून काश्‍मीर खोऱ्यातील सक्रिय...\nखेळ काश्‍मिरी... (श्रीराम पवार)\nजम्मू आणि काश्‍मीर या राज्यात पीडीपी आणि भाजपचं सरकार कोसळल्यानंतर पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स सातत्यानं \"नव्यानं निवडणुका घ्याव्यात; त्यासाठी...\nजवानांविरुद्ध एफआयआर न करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली\nनवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीर आणि मणिपूरमध्ये अस्फा लागू असलेल्या ठिकाणी जवानांविरुद्ध एफआयआर दाखल करता येणार नाही, अशी मागणी करणारी 300 लष्करी...\nभारताबरोबर सर्व विषयांवर चर्चेस तयार : इम्रान खान\nइस्लामाबाद : भारताबरोबर सर्व विषयांवर चर्चेस तयार असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्पष्ट केले आहे. दहशतवादाला पाकिस्तानने दिलेले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/online-marketing-varsha-shivale-157520", "date_download": "2018-12-16T01:30:28Z", "digest": "sha1:7G7MVC7GMVW3ITEZF4FCHWMIBAJJWUMG", "length": 14221, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Online Marketing Varsha Shivale ‘ऑनलाइन मार्केटिंग’साठी प्रयत्नशील | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 29 नोव्हेंबर 2018\nशिरूर - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमार्फत बचत गटांच्या उत्पादनांना विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत. भविष्यात महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी ‘ॲमेझॉन’, ‘फ्लिपकार्ट’च्या धर्तीवर ‘ऑनलाइन मार्केटिंग’साठीही संचालक मंडळामार्फत प्रयत्न केले ज��णार आहेत. जिल्हा बॅंकेच्या संचालिका डॉ. वर्षा शिवले यांनी ही माहिती दिली.\nशिरूर - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमार्फत बचत गटांच्या उत्पादनांना विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत. भविष्यात महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी ‘ॲमेझॉन’, ‘फ्लिपकार्ट’च्या धर्तीवर ‘ऑनलाइन मार्केटिंग’साठीही संचालक मंडळामार्फत प्रयत्न केले जाणार आहेत. जिल्हा बॅंकेच्या संचालिका डॉ. वर्षा शिवले यांनी ही माहिती दिली.\nग्रामीण भागात महिला बचत गटांमार्फत उत्पादित झालेल्या वस्तू व मालाची नेमकी गरज कुठे आहे, याबाबतची माहिती नसल्याने बचत गटांमार्फत तयार झालेल्या मालाला उठाव मिळत नाही. त्यामुळे हा माल कुठे व कसा विकायचा, याची विवंचना अनेक महिला बचत गटांना पडली आहे. महिला बचत गटांची ही गरज ओळखून लवकरच जिल्हा बॅंकेमार्फत बचत गटांच्या उत्पादन विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रगत युगाची गरज ओळखून बचत गटांच्या उत्पादन विक्रीसाठी ‘ऑनलाइन मार्केटिंग’साठी प्रयत्न केले जात आहेत. संचालक मंडळाची याबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचे डॉ. शिवले यांनी सांगितले. मेळाव्यात तालुक्‍याच्या विविध भागांतील १५ बचत गटांतील तीनशे महिलांना कागदी व कापडी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण जिल्हा बॅंकेतर्फे देण्यात आले. बचत गटांच्या क्षेत्रीय समन्वयक ललिता पोळ, प्रशिक्षक अरुणा जाधव, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा संगीता शेवाळे; बॅंकेचे विभागीय अधिकारी रंगनाथ टेमगिरे, संसाधन अधिकारी रमेश बांडे, श्रीमती तेजश्री देशमुख, शाखा व्यवस्थापक म्हस्के, मीना कोरेकर, वैशाली चव्हाण, सौ. वीरशैव, परवीन शेख, जनाबाई मल्लाव आदी उपस्थित होते.\nग्रामीण भागातील महिला बचत गटांत कार्यरत महिलांना विविध व्यवसायांचे, उत्पादन निर्मितीचे प्रशिक्षण विनामूल्य दिले जात आहे. ऑनलाइन बॅंकिंग, ऑनलाइन मार्केटिंगबाबतही प्रशिक्षणही सुरू केले आहे.\n- डॉ. वर्षा शिवले, संचालक, पुणे जिल्हा बॅंक\nजिल्हा परिषद शाळांत धोक्याची घंटा\nपुणे - जिल्ह्यात अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. तेथे धोका पत्करून शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत आहेत....\nहुतात्मा बाबू गेनू यांच्यामुळेच स्वातंत्र्याचा लढा गतिमान झाला : दिलीप वळसे पाटील\nमंचर : \"देशभक्त हुतात्मा बाबू गेनू मुंबई येथे गिरणीत कामाला होते. पण मनात स्वातंत्र्याचा सतत ध्यास होता. १९३० मध्ये वडाळा येथे झालेल्या...\nमूळ ओबीसींच्या आरक्षणासाठी ४६ संघटना एकवटल्या\nलातूर : राज्य सरकारने मराठा समाजाचा ओबीसी आरक्षण जाहीर केल्यानंतर राज्यातील अस्तित्वातील ओबीसी समाजामध्ये संभ्रम व भीतीचे वातावरण निर्माण झालेले...\nरांजणगाव सांडस - शिरूर तालुक्‍यातील रांजणगाव सांडस परिसरातील आलेगाव पागा, नागरगाव, आरणगाव, उरळगाव, राक्षेवाडी आदी गावांत बिबट्याचे पाळीव प्राण्यावर...\nग्रामीण पोलिस दलातून राधा, राणी निवृत्त\nलोणी काळभोर - जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या हद्दीत मागील दहा वर्षांच्या कालावधीत अनेक गुंतागुतींच्या गुन्ह्यांची उकल करण्यात अत्यंत महत्त्वपूर्ण...\nजिल्ह्याच्या पूर्व भागात तीव्र टंचाई (व्हिडिओ)\nबारामती - जिल्ह्यात डिसेंबरच्या सुरवातीलाच २३ टॅंकर सुरू झाले आहेत. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, शिरूर तालुक्‍यांत दुष्काळाच्या झळा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/star-tv/", "date_download": "2018-12-16T01:15:18Z", "digest": "sha1:HK6EFND3OBSK5T5R7EJHC7E47D7MVTYK", "length": 5681, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Star TV Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nहे ब्रॅण्ड्स तुम्हाला “भारतीय वाटतात – पण अजिबातच भारतीय नाहीत\nहे सगळे वाचून आपल्या भ्रमाचा भोपळा नक्कीच फुटला असेल.\nबख्तियार खिलजीची ‘भारतीय’ असूया आणि नालंदा विद्यापीठाची राखरांगोळी\nविमानात बसल्यावर मोबाईल Airplane Mode वर का सेट करावा लागतो\n‘ह्या’ कारणामुळे गणपती बाप्पाला ‘तुळस’ वर्ज्य आहे\nगुगलच्या कर्मचाऱ्यांना भारतीय व्यंजनांची मेजवानी देणारा ‘बादल कॅफे’\nजगातील सर्वात जुन्या झाड���चे वय किती असेल हा आकडा थक्क करून टाकणारा आहे \nसिलेंडर किती सुरक्षित आहे हे केवळ लिकेज चेक करून कळत नसतं \nअर्थसंकल्प २०१७ – भविष्याकडे जाण्याचा सकारात्मक संकल्प\nजाणून घ्या पॅनकार्ड वरील नंबर मागचं लॉजिक\nतर या कारणामुळे फाईव्ह स्टार हॉटेल्स आता बाथ टबची सुविधा देणार नाहीत\nघटस्फोट घेणं, वेगळं होणं एवढं वाईट आहे का काय चूक आहे त्यात\nआता केवळ ३० मिनिटांत होणार कॅन्सरचे निदान \n एखाद्या गोष्टीबद्दल आपल्या मनात फोबिया का तयार होतो\n“फक्त हिंदू धर्म चिकित्सा” – विरुद्ध – “इस्लाम चिकित्सासुद्धा”\nहिमालय पर्वतातील अज्ञात देवदूत : खास संस्कृती, खास ओळख असणारे…\nह्या प्रसिद्ध व्यक्ती ज्या एकेकाळी अतिशय गरीब होत्या\nभारतीय वायुसेनेचे एकमेव “परमवीरचक्र” विजेते फ्लायिंग ऑफिसर निर्मलजीतसिंह यांची थरारक कथा\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुदृढ आरोग्याचे रहस्य\nमिलिटरी गाड्यांवरच्या नंबर प्लेट्स वेगळ्या का असतात\n या ८ गोष्टी लक्षात ठेवल्या तर ट्रिप फुल ऑन एन्जॉय कराल\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/indias-edison-dr-shankar-abaji-bhise/", "date_download": "2018-12-16T02:31:05Z", "digest": "sha1:L6IQMUCVLVM6GWT7LFUKMI5TVCXEZ6BU", "length": 24774, "nlines": 105, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "'भारताचे एडिसन' शंकर आबाजी भिसे - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\n‘भारताचे एडिसन’ शंकर आबाजी भिसे\nAuthor: टीम स्मार्ट महाराष्ट्र No Comments Share:\nस्मृतिदिन: ७ एप्रिल १९३५\nभारताचे एडिसन म्हणून ओळखले जाणारे मराठी वैज्ञानिक आणि संशोधक शंकर आबाजी भिसे. भौतिक, रसायन आणि औषधशास्त्रात त्यांनी लावलेले शोध आणि काळापुढे विचार करण्याची त्यांची खासियत पहिली की भारताचा एडिसन म्हणून गौरवलेला हा शास्त्रज्ञ मराठी होता हे पाहून आपली छाती अभिमानाने भरून येते.\nशंकररावांचे वडील धुळ्याला मॅजिस्ट्रेट होते. तिथल्या शाळेत शंकररावांचे प्राथमिक शिक्षण झाले. मुलाची यंत्राची आवड पाहून वडिलांना फार आनंद होत असे. त्यामुळे उत्तेजनार्थ त्यांनी शंकररावांना महिना ३० रुपये पगारावर अकाउन्टन्ट जनरलच्या ऑफिसमध्ये कारकून म्हणून चिकटवले.\n१८९७मध्ये ‘ इन्व्हेन्टर रिव्ह्यू ॲन्ड सायंटिफिक रेकॉर्ड’ नामक ��ासिकाने ‘स्वयंमापन यंत्र’ करण्याची एक स्पर्धा जाहीर केली होती. शंकररावांनी अशा यंत्राचा आराखडा करून मासिकाकडे पाठवला. त्यावेळी शंकररावांच्या त्या यंत्राला प्रथम क्रमांक मिळाला. शंकर आबाजी भिसे यांच्या संशोधक कारकिर्दीची सुरुवात झाली.\nशंकर आबाजी भिसे यांनी दोनशेच्यावर निरनिराळे शोध लावले आहेत आणि ४० हून अधिक पेटंट त्यांच्याकडे आहेत.\n१९०० साली मद्रास येथे भरलेल्या ‘इंडियन इंडस्ट्रियल काँग्रेस’चे ते अध्यक्ष होते. त्या काली प्रचलित असलेल्या लायनो, मोनो, स्ट्रिंजरटाइप, विक्स आणि त्या काळच्या इतर मुद्रण यंत्रांच्या रचना आणि त्यांच्या वापराच्या कमाल कार्यमर्यादा यांचा अभ्यास करून शंकरराव भिसे यांनी ’भिसेटाइप’ हे छापण्यासाठीचे खिळे पाडण्यासाठी आणि जुळवण्यासाठीचे यंत्र शोधले. त्याचे पहिले पेटंट इंग्लंडमध्ये त्यांना मिळाले. नंतर त्यांनी अमेरिका, जर्मनी, फ्रान्स आदी देशांतही ’भिसोटाइप’ची पेटंट घेतली. या यंत्राच्या उत्पादनासाठी आणि एकूण भारताच्या वैज्ञानिक प्रगतीसठी त्यांनी रतन टाटा यांच्या भागीदारीत ’टाटा-भिसे इन्व्हेन्शन सिंडिकेट’ या कंपनीची लंडन येथे स्थापना केली . या यंत्राचे पहिले ’गुणित मातृका’ नावाचे मॉडेल मिनिटाला १२०० अक्षरे छापी.\n१९१६साली भिसे अमेरिकेला गेले. तिथे युनिव्हर्सल टाइप मशीन कंपनीच्या विनंतीनुसार ’आयडियल टाइप कास्टरया यंत्राचा आविष्कार केला, व अमेरिकेत त्याचे पेटंट घेतले. १९२० साली त्यांनी ‘अमेरिकन भिसे आयडियल टाइप कास्टर कॉर्पोरेशन’ची स्थापना करून १९२१साली पहिले यंत्र विक्रीस आणले. अशा अनेक मुद्रण यंत्रांचे आराखडे डॉ. भिसे यांनी बनविले. त्यांच्या टाइप कास्टिंगच्या शोधाचा अमेरिकेच्या तत्कालीन पाठ्यपुस्तकातही समावेश करण्यात आला होता ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. १९२७ मध्ये न्यूयॉर्क विद्यापीठाने डॉक्टर भिसे यांना डी.एस्‌सी. ही पदवी दिली.\nवैज्ञानिक विचारांचा त्यांनी उद्योगातही वापर केला. त्यांनी काचेचा कारखाना आणि १८९० मध्ये आग्रा लेदर फॅक्टरी काढली होती. सौरऊर्जेवर चालणाऱ्या मोटारी तयार करण्याची मूळ कल्पना डॉ. डॉक्टर भिसे यांची होती.\nभिसे यांनी सामाजिक कार्य देखील केले. धी सायंटिफिक क्लबची स्थापना केली. दादाभाई नौरोजींच्या सहाय्याने भिसे यांनी १९०१ साली ‘पेटंट सिंडिकेट’ नावाची कंपनी काढली.\nअगदी आजारी असतानाही त्यांच्यातील वैज्ञानिक शास्त्रज्ञ शांत नव्हता. १९१०मध्ये ते आजारी पडले. त्यावेळी त्यांना देण्यात आलेले एक भारतीय औषध त्यांना फार गुणकारी वाटले. त्या औषधाचे त्यांनी रासायनिक पृथक्करण केल्यावर त्यात आयोडीन असल्याचे त्यांना कळले. १९१४ मध्ये त्यांनी एक नवीन औषध तयार करून त्याला ’बेसलीन’ हे नाव दिले. हे औषध उपयुक्त वाटल्याने अमेरिकेच्या लष्कराने या औषधाचा पहिल्या महायुद्धात पुरेपूर उपयोग केला. याच औषधावर संशोधन करून आयोडीन हा घटक असलेले पण पोटात घेता येण्यासारखे एक औषध त्यांनी बनवले. या औषधाला त्यांनी’ॲटोमिडीन’ (ॲटॉमिक आयोडीन) हे नाव दिले होते. १९२७मध्ये या औषधाच्या उत्पादनाचे आणि वितरणाचे हक्क भिसे यांनी शेफलीन या कंपनीला विकले. हे औषध बऱ्याच रोगांवर गुणकारी आहे.\nआगगाडीच्या स्वयंचलित दरवाजाचा शोध डॉ. भिसे यांनी १८९८ मध्ये लावला होता. त्याचे झाले असे, पुण्याहून मुंबईस येत असताना कल्याण स्टेशनवर उतरताना एका प्रवाशाची बोटे दरवाजात चिरडली. त्यामुळे रेल्वेवर टीका झाली. अशा प्रकारचा अपघात टळावा म्हणून डॉ. भिसे यांनी असा शोध लावला की, प्रवाशाने गाडीच्या दरवाजात मुद्दाम बोट घातले वा कोणी निष्काळजीपणे दरवाजा लावला तरीही प्रवाशास इजा होणार नाही. या शोधाचे पेटंट भिसे यांनी घेतले नाही. मुंबईतील प्रदर्शनात त्यांनी या स्वयंचलित दरवाजाचे नमुने ठेवले व त्यास बक्षीस मिळाले.\nस्वयंचलित आगामी स्थानदर्शक यंत्र – त्यांच्या या यंत्रामुळे रेल्वे प्रवाशांना पुढच्या स्टेशनचे नाव आधीच कळणार होते. पण एका भारतीयाने शोध लावल्याने ब्रिटिश रेल्वे कंपनीने हे यंत्र वापरण्यास नकार दिला. आज आपण प्रत्येक रेल्वे प्लॅटफॉर्मवर ‘इंडिकेटर’ बोर्ड पाहतो. त्या इंडिकेटर बोर्डाचे निर्माते डॉ. भिसे आहेत.\nसमुद्राच्या तळाशी भरपूर प्रकाश देणारा दिवा, वातावरणातील विविध वायू वेगळे करणारे यंत्र, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विजेच्या साहाय्याने छायाचित्रे पाठविणारे यंत्र, धुण्यासाठी ‘ रोला ‘ नावाचा रासायनिक पदार्थ, जखमांवर लावण्यासाठी ’बेसलीन’ आणि पाण्यात विरघळणारे पोटात घेण्यासाठी ’ॲटोमिडीन’ (आण्विक आयोडीन) जे आपण वर पहिले आहे, बॉडी मसाजर (डोके दुखू लागल्यास शिरा चेपणारे यंत्र, ‘चटण्या’ वग��रे वाटणारे ‘मिक्सर’, थोडक्यात फिजिक्स, आणि केमिस्ट्रीच्या सर्व प्रांतात मुक्त संचार करणारा हा शास्त्रज्ञ होता.\nजागतिक दर्जाच्या ‘हूज हू’ या संदर्भग्रंथात ‘भारताचे एडिसन’ असे म्हणून शंकर आबाजी भिसे यांना गौरवण्यात आले आहे. डॉ. भिसे खर्‍या अर्थाने आपले ‘एडिसन’ होते, पण स्वातंत्र्यानंतर हा एडिसन उपेक्षित राहिला. थॉमस अल्व्हा एडिसननेही डॉ भिसे २३ डिसेंबर १९३० रोजी न्यू जर्सी येथे भेट घेतली होती. २९ एप्रिल१९२७ रोजी, म्हणजे भिसे यांच्या साठाव्या वाढदिवसाच्या दिवशी अमेरिकन वैज्ञानिकांच्या उपस्थितीत ’अमेरिकेतील भारताचे पहिले शास्त्रज्ञ’ म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला.\nया मराठी शास्त्रज्ञाचे ७ एप्रिल १९३५ रोजी हृदयक्रिया बंद पडल्याने निधन झाले.\nया थोर मराठी शास्त्रज्ञास स्मार्ट महाराष्ट्राचा मानाचा मुजरा\nमीरा कुलकर्णी यांना अविनाशी सेवा पुरस्कार\nनांदगाव -येथील महाविद्यालयात प्रेरणादिन संपन्न\nटीम स्मार्ट महाराष्ट्र\tView all posts\nआचार्य विनोबा भावे अर्थात विनायक नरहरी भावे\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nभारत पाक तिसऱ्या युद्धात पकिस्तानची सपशेल शरणागती (१९७१) आणि बांग्लादेशची निर्मिती Related\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nमंत्रपुष्पांजली अर्थात राष्ट्रप्रार्थना: मराठी रूपांतर हर्षद माने हिंदू धर्मातील विचार भव्य आहेत हे हिंदू धर्माच्या कुठल्याही पुस्तकातून जाणवते. ते व्यापक आहेत, सार्वत्रिक आहेत आणि बहुतांशी कालातीत आहेतच पण त्यांचे दर्शन वैश्विक सुद्धा आहे. मात्र मंत्रपुष्पांजलीमधून हिंदू धर्मातील राजकीय विचारही किती प्रगल्भ होते हे समजून येते. राष्ट्र ही संकल्पना पाश्चिमात्य असल्याचे ज्यांचे म्हणणे आहे, त्यांनी मंत्रपुष्पांजली जरूर […]\nमाणूस एक समाजशील प्राणी आहे. माणसाचे मन अतिशय संवेदनशील आहे. म्हणून माणूस एक संवेदनशील समाजाभिमूख प्राणी आहे. हे समजून घेतले म्हणजे माणसाला श्रध्दा का आवश्यक असते हे समजते. एखाद्या उच्च ठिकाणी आपले मन वाहणे आवडते. तिथे कुणाशी स्पर्धा नसते मद मत्सर राग लोभ वासना तिथे राहत नाही. श्रद्धा माणसाच्या मनाला संतुलित ठेवते. भगवद्गीता सांगते सर्वधर्म […]\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nमहाविद्यालयाने केलेल्या संस्कारमुळे आम्ही यशस्वी झालो - दत्तराज छाजेड\nभारताच्या संविधानाच्या निर्मितीची कथा\nभारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील शेवटचे पान म्हणजे मध्ये १९४६ कॅबिनेट कमिशन नुसार झालेली घटना समितीची स्थापना आणि त्यांच्या प्रयत्नातून तयार झालेले संविधान. भारताचे संविधान एक पवित्र दस्तावेज. ज्या एका दस्तावेजाने, तेंव्हाच्या तेहतीस कोटींच्या आणि आजच्या सव्वाशे कोटींच्या भारताला बांधून ठेवले आहे एका घट्ट धाग्याने, विविधतेने नटलेल्या आणि वळणा-वळणावर वैविध्य असणाऱ्या आपल्या या अजस्त्र, विस्तीर्ण देशाचा गाडा यशस्वीपणे […]\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा मोफत डाऊनलोड करा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रखर बुद्धिवाद संविधानाचे त्यांनी केलेले उत्तुंग कार्य आपल्या सर्वांना माहित आहेच. पण कायदा, अर्थशास्त्र, राजकीय अर्थशास्त्र या विषयात त्यांनी केलेलं काम अतुलनीय आणि अजस्त्र आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळेस मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी त्यांनी केंद्र शासनाने नेमलेल्या समितीसमोर भाषण दिले होते. रुपया, त्याचे मूल्य या विषयवार त्यांचे संशोधन जगप्रसिद्ध आहे. कामगार चळवळीविषयी त्यांचे स्वतःचे विचार होते. हिंदू […]\n अर्थात प्रबोधनकारांचे शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यातील भाषण\nशिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ ला झाली आणि पहिली जाहीर सभा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दादरच्या शिवाजी पार्कवर ३० ऑक्टोबर १९६६ ला झाली. त्या मेळाव्यात प्रबोधनकारांचंही भाषण झालं. “आजपासून हा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण करीत आहे हे त्यांचे तेंव्हाचे प्रसिद्ध वाक्य होते. ” त्यांचे भाषण वाचून त्यांचा आक्रमकपणा, त्वेष आणि ज्वलंत महाराष्ट्रप्रेम दिसून येते. ‘प्रबोधनकारांचे ज्वलंत हिंदुत्व’ […]\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन पुस्तक अभ्यास परीक्षा: पहिले पुष्प: “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री”\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन घेत आहे साहित्यावर आधारित पुस्तक अभ्यास परीक्षा पहिले पुष्प: स.आ. जोगळेकर लिखित “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री” उत्तमोत्तम मराठी साहित्यावर विश्लेषणात्मक अभ्यास व्हावा ह्या उद्देशाने मराठी इंटरनॅशनल (मिओ) पुस्तक अभ्यास परीक्षा हा उपक्रम सुरु करीत आहे. हे पुस्तक परीक्षण न��ही. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे एखादे पुस्तक परीक्षेला लावले जाते तत्सम ही पुस्तकावर आधारित परीक्षा आहे. फक्त ही परीक्षा […]\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-jamkhed-news-8/", "date_download": "2018-12-16T00:40:34Z", "digest": "sha1:U6D6KMHU4SUS3UHOKUMWKXCRXVOR7FHB", "length": 10365, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "केंद्रीय पथकाकडून अरणगावची पाहणी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकेंद्रीय पथकाकडून अरणगावची पाहणी\nशेतकऱ्यांशी पथकातील सदस्यांनी संवाद साधत जाणून घेतली परिस्थिती\nजामखेड – पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या तीन सदस्यीय पथकाने आज तालुक्‍यातील अरणगाव येथील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला.\nकेंद्रीय विभागाचे सहसंचालक सुभाषचंद्र मीना यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्य पथकाने जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. पथकात पशुधन व दुग्धविकास विभागाचे एल. जी. टेंभुर्ण, विजय ठाकरे यांचा समावेश होता. राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह हेही पथकासोबत होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने यांनीही पथकाशी चर्चा करुन जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती दिली.\nतालुक्‍यातील अरणगाव शिवारातील महादेव श्रीरंग शिंदे या शेतकऱ्याच्या शेतास पथकाने भेट दिली. कपाशी व लिंबू पिकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांकडून परिस्थितीची माहिती घेतली. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह कृषी विभागाचे पंडित लोणारे, प्रांताधिकारी अर्चना नष्टे शिर्डीचे प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे, सभापती सुभाष आव्हाड, तहसीलदार विशाल नाईकवाडे, कृषी अधिकारी शिंदे, गटविकास अधिकारी जगताप, बिरगळ, सरपंच अंकुश शिंदे, ग्रामसेवक महेश जगताप, तलाठी शेख, माजी सरपंच अजिनाथ ननावरे, नवनाथ ससाणे, उपसरपंच सोमनाथ दळवी, शिवाजी कारडे, अमोल निगुडे व अधिकारी उपस्थित होते.\nपथकाने शेतकऱ्यांशी संवाद साधत परिस्थितीची माहिती घेत दिलासा दिला. या संदर्भात केंद्र शासन निश्‍चितपणे उपायोजना करेल, अशी ग्वाही दिली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती, पशुधन व चाऱ्याची व्यवस्था या अनुषंगाने संपूर्ण माहितीचा अहवाल सादर करण्यात यावा, अशी मागणी सरपंच अंकुश शिंदे यांनी केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशरीराने अपंग असलोत तरी मनाने आम्ही सक्षम\nNext articleलोकप्रतिनिधींना गावबंदीचा इशारा\nबारहाटे यांना बेस्ट ऍप्रेंटिस\nकॉंग्रेसच्या यशाबद्दल कर्जतला कार्यकर्त्यांचा जल्लोष\nस्वस्थ भारत सायकल यात्रा नगरमध्ये दाखल\nपत्रकारास मारहाण करणाऱ्या पोलिसाचे निलंबन करा\nसोशल मिडीया हे आभासी जग – कापरे\nप्रदर्शनामधूनच भावी कलाम, भाभा तयार होतील\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nअशा या ढिसाळ कामकाजामुळेच आरोपी सुटतात : सीबीआय तपासावर हायकोर्ट नाराज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/mailapur-khandoba/", "date_download": "2018-12-16T01:45:37Z", "digest": "sha1:E5DKR3IQZ7SBRHQILNVFRNFVGCGD5QIZ", "length": 10393, "nlines": 143, "source_domain": "www.marathimati.net", "title": "मैलापूर खंडोबा | Mailapur Khandoba", "raw_content": "\nमैलारलिंग याची गाव वस्ती २ हजार. हे २०० फूट उंचीच्या डोंगरावर दगडाच्या खालच्या भागात, दगडाचे खोबणीत मल्हारीची मूर्ती आहे व पुढे २०० फूट उंचीवर दगडाचे टोकावर ज्योत पेटविली जाते असे अवघड काम आहे. गावापासून २५’ चालल्यावर चढण लागते. देवस्थान २६० पायऱ्या चढून गेल्यावर लागते. तेथे वीज, पाणी आहे. रायचूर स्टेशनला उतरून मैलारलिंगला जाता येते. प्रत्येक वर्षी १४ जानेवारीला भव्य यात्रा भरते व लाखो भाविक दर्शनास येतात.\nसर्वसाधारणपणे प्रत्येक घराण्यात कुलाचारानुसार आणि रीतिरिवाजप्रमाणे खंडोबाची उपासन केली जाते. सर्व साधारण माहिती खालीलप्रमाणे संकलित आहे.\nसर्वसाधारणपणे श्री. खंडोबा हा मूळ भगवान शंकराचा अवतार आहे. त्याची उपासना शाळुंका व पिंड – तांदळा – मूर्ती – टाक व लिंग या स्वरूपात करतात. श्री खंडोबाची मूर्ती चत्‌र्भुज असून अश्वारूढ आहे. त्यास ��हाराष्ट्रात मल्हारी मार्तंड म्हाळसाकांत या नावाने व कर्नाटकात मल्लय्या या नावाने ओळखतात. खंडोबाच्या परिवारात कुत्र्याला स्थान असून तो भैरवाचा आवडता प्राणी आहे. खंडोबास रुद्राभिषेक केला जातो. त्यास महानैवेद्य म्हणून ठोंबरा (जोंधळे शिजवून त्यात दही मीठ घालून केलेला पदार्थ ), कणकीचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण याचा दाखविला जातो. तसेच पुरणपोळीचा पण नैवेद्य दाखविला जातो. खंडोबाची तळी भरली जाते. एका ताम्हनांत पान, सुपारी, भंडारा व खोबरे हे घेऊन येळकोट म्हणून तीन वेळा ताम्हन उचलून खाली ठेवतात. नंतर खोबऱ्याचे तुकडे करून भंडारा उधळला जातो. पाच पावले पुढे चालत गेल्यास क्षेत्र जेजुरीस गेल्याचे श्रेय मिळते. श्री मल्हारी वर्षातील खालीलप्रमाणे उत्सव साजरे केले जातात. चैत्री पौर्णिमेस खंडोबाने अवतार घेतला. श्रावणी पौर्णिमा हा बाणाई-मल्हारीचा विवाह दिवस तसेचह माघी पौर्णिमा म्हाळसाचे व खंडोबाचे लग्न पाली या क्षेत्री झाले व भैरवाचा वार मल्हारी मार्तंड हा शिवाचा अवतार म्हणून रविवार दिवस व वरील सर्व पौर्णिमा हे उपासना म्हणून धरले जातात. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते चंपाषष्ठी या ६ दिवसांत मल्लमणी यांचे युद्धात षष्ठीला दोन्ही राक्षसाचा वध केला म्हणून वरील ६ दिवसांत नवरात्र उत्सव केला जातो. वाघ्या मुरळी हे खंडोबाचे सेवेकरी. अपत्य प्राप्तीसाठी नवस करतात व त्यानुसार पहिले अपत्य देवास अर्पण करतात. त्यातील मुलास वाघ्या व मुलीस मुरळी म्हणतात.\nमैलार लिंग जाण्यासाठी रायचूर रेल्वे स्टेसनवरून उतरून रस्त्याने जाता येते.\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in धार्मिक ठिकाणे and tagged खंडोबा, खंडोबाची स्थाने, मैलापूर on जानेवारी 15, 2011 by प्रशासक.\n← भाजणीचे थालिपीठ प्रेम एक खूळ असतं →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/latur/", "date_download": "2018-12-16T01:32:24Z", "digest": "sha1:ES2FYZVTIS2OGJRIHGLIHM22DW2WNMU5", "length": 6854, "nlines": 76, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Latur Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nकिल्लारी भूकंप…ज्याची आठवण आजही आपल्या सर्वांना हादरवून सोडते\nजगातल्या काही मोठ्या पुनर्वसानांपैकी एक असणाऱ्या या गावांत आजही रस्ते नाही ही सत्य परिस्थिती आहे.\nदेशातील सर्वात भयानक घटनांपैकी एक लातूर भूकंपाबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी\nलातूरमध्ये झालेल्या भूकंपानंतरच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण स्थापित करण्यात आले होते.\nआणि माझा नवरा म्हणाला – “तू लकी नाहीयेस. आपण समान आहोत\n५० करोड रुपयांची डील करणारी पी.व्ही. सिंधू ठरली पहिली महिला बॅडमिंटनपटू\n“ही पिढी नुसती वाया गेली आहे” असं वाटणाऱ्यांनी हे वाचाच\nमराठी चित्रपटांनी प्रेक्षकांना नावं ठेवणं सोडून ह्या चुका सुधारायला हव्यात\nभारतमातेसाठी लढा त्यांनीही दिला होता, पण जणू ‘इतिहास’ त्यांची दखल घ्यायला विसरला\nभारतात PNB घोटाळा रोजचाच दर चार तासाला एक बँक कर्मचारी देशाला लुबाडतो\n‘रणजी ट्रॉफी’ या नावामागची तुम्हाला माहित नसलेली कहाणी\nकुलभूषण जाधवांच्या कुटुंबाची प्रतारणा : आतातरी खैरात वाटप थांबवा\n“बचेंगे तो और भी लडेंगे” म्हणणाऱ्या दत्ताजी शिंदेंच्या अतुलनीय शौर्याची कहाणी\nपैसे गुंतवण्याचा विचार करण्याआधी जाणून घ्या : गुंतवणुकीच्या भविष्यदिशा\nरामायणावर विश्वास नसणाऱ्यांनो…जा श्रीलंकेत…\nआणि तब्बल ६ वेळा भारतीय खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांचे दात त्यांच्याच घशात घातले\n“युवा” : सडलेल्या सिस्टिमला दोष देण्यापेक्षा स्वतः पावले उचलली पाहिजेत हे शिकवणारा चित्रपट\nका असतात बिस्किटांवर छिद्र कधी विचार केलायं का\nडिकोडिंग कार्ती चिदम्बरम प्रकरण : भ्रष्टाचाराचा जबरदस्त खेळ\n‘बॉर्डर’ मध्ये सनी देओलने ज्यांची भूमिका केली, ते ब्रिगेडियर निवर्तले, आपल्याला त्याचा पत्ताच नाही\n“मुस्लिम तरुणींनी बँक कर्मचाऱ्यांशी लग्न करणे धर्मविरोधी”- नवा फतवा\nWWE स्टारचा गूढ मृत्यू – ज्यामुळे WWE इंडस्ट्री कायमची बदलली (भाग ३)\nआपल्या आवडत्या “टेडी बेअर” च्या जन्माची कथा\nसृष्टीसौंदर्याचा अप्रतिम नमुना : जगातील १० सर्वात सुंदर सापांच्या प्रजाती \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/suroskie+mp3-players-ipods-price-list.html", "date_download": "2018-12-16T02:22:31Z", "digest": "sha1:GX4SQS4GGOUXU67YQU4IYRJCASZKGOSC", "length": 22372, "nlines": 578, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सुरोस्कीने पं३ प्लायर्स & इपॉड्स किंमत India मध्ये 16 Dec 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघ�� आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसुरोस्कीने पं३ प्लायर्स & इपॉड्स Indiaकिंमत\nIndia 2018 सुरोस्कीने पं३ प्लायर्स & इपॉड्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसुरोस्कीने पं३ प्लायर्स & इपॉड्स दर India मध्ये 16 December 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 23 एकूण सुरोस्कीने पं३ प्लायर्स & इपॉड्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन सुरोस्कीने सरक 510 8 गब पं३ प्लेअर मुलतीकोलोर आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Naaptol, Snapdeal, Homeshop18, Indiatimes सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी सुरोस्कीने पं३ प्लायर्स & इपॉड्स\nकिंमत सुरोस्कीने पं३ प्लायर्स & इपॉड्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन सुरोस्कीने सरक 512 8 गब पं३ प्लेअर मुलतीकोलोर Rs. 499 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.185 येथे आपल्याला सुरोस्कीने रस 20 4 गब पं३ प्लेअर मुलतीकोलोर उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 23 उत्पादने\nबेलॉव रस & 2000\n8 गब अँड बेलॉव\n8 गब तो 16\nशीर्ष 10सुरोस्कीने पं३ प्लायर्स & इपॉड्स\nताज्यासुरोस्कीने पं३ प्लायर्स & इपॉड्स\nसुरोस्कीने रस 27 4 गब पं३ प्लेअर मुलतीकोलोर\n- मेमरी 4 GB\n- डिस्प्ले 0 inch\nसुरोस्कीने स्मार्ट Digital 4 गब पं३ प्लेअर पिंक 1 2 डिस्प्ले\n- मेमरी 4 GB\n- डिस्प्ले 1.2 inch\nसुरोस्कीने Digital 4 गब पं३ प्लेअर प्लेअर ब्लॅक 1 2 डिस्प्ले\n- मेमरी 4 GB\n- डिस्प्ले 1.2 inch\nसुरोस्कीने स्पोर्टझ 01 8 गब पं३ प्लेअर ब्लॅक\n- मेमरी 8 GB\n- डिस्प्ले 0 inch\nसुरोस्कीने रस 23 पं३ प्लेअर ४गब ब्लू\n- मेमरी 4 GB\n- डिस्प्ले 1.5 inch\nसुरोस्कीने सरक 509 8 गब पं३ प्लेअर मुलतीकोलोर\n- मेमरी 8 GB\n- डिस्प्ले 0 inch\nसुरोस्कीने Digital 4 गब पं३ प्लेअर ब्लू 1 2 डिस्प्ले\n- मेमरी 4 GB\n- डिस्प्ले 1.2 inch\nसुरोस्कीने स्पोर्ट्स सुपरमे 001 8 गब पं३ प्लेअर प्लेअर ब्लू\n- मेमरी 8 GB\n- डिस्प्ले 0 inch\nसुरोस्कीने रस 21 4 गब पं३ प्लेअर मुलतीकोलोर\n- मेमरी 4 GB\n- डिस्प्ले 0 inch\nसुरोस्कीने सरक 512 8 गब पं३ प्लेअर मुलतीकोलोर\n- मेमरी 8 GB\n- डिस्प्ले 0 inch\nसुरोस्कीने रस व१ पं३ प्लेअर ८गब ग्रीन\n- डिस्प्ले 0 inch\nसुरोस्कीने सरक 513 8 गब पं३ प्लेअर मुलतीकोलोर\n- मेमरी 8 GB\n- डिस्प्ले 0 inch\nसुरोस्कीने स्पोर्टझ 02 8 गब पं३ प्लेअर रेड\n- मेमरी 8 GB\n- डिस्प्ले 0 inch\nसुरोस्कीने Digital 4 गब पं३ प्लेअर सिल्वर 1 2 डिस्प्ले\n- मेमरी 4 GB\n- डिस्प्ले 1.2 inch\nसुरोस्कीने वर पं७ 4 गब पं३ प्लेअर ब्लॅक 1 5 डिस्प्ले\n- मेमरी 4 GB\n- डिस्प्ले 1.5 inch\nसुरोस्कीने स्पोर्टझ 03 8 गब पं३ प्लेअर ब्लू\n- मेमरी 8 GB\n- डिस्प्ले 0 inch\nसुरोस्कीने रस 20 4 गब पं३ प्लेअर मुलतीकोलोर\n- मेमरी 4 GB\n- डिस्प्ले 0 inch\nसुरोस्कीने रस व५ 8 गब पं३ प्लेअर मुलतीकोलोर\n- डिस्प्ले 0 inch\nसुरोस्कीने पं३सिल्व्ही 8 गब पं३ प्लेअर सिल्वर 1 2 डिस्प्ले\n- मेमरी 8 GB\n- डिस्प्ले 1.2 inch\nसुरोस्कीने स्मार्ट Digital 4 गब पं३ प्लेअर ग्रीन 1 2 डिस्प्ले\n- मेमरी 4 GB\n- डिस्प्ले 1.2 inch\nसुरोस्कीने सरक 510 8 गब पं३ प्लेअर मुलतीकोलोर\n- मेमरी 8 GB\n- डिस्प्ले 0 inch\nसुरोस्कीने बव 501 8 गब पं३ प्लेअर प्लेअर ब्लू\n- मेमरी 8 GB\n- डिस्प्ले 0 inch\nसुरोस्कीने र्व 501 8 गब पं३ प्लेअर प्लेअर रेड\n- मेमरी 8 GB\n- प्लेबॅक तिने 4 hrs\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B8", "date_download": "2018-12-16T01:56:23Z", "digest": "sha1:G6G5LOVA3RQ2WBPPDTNNJURZG7OQFV4T", "length": 6062, "nlines": 212, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑन्री मातीस - विकिपीडिया", "raw_content": "\nडिसेंबर ३१, इ.स. १८६९\nनोव्हेंबर ३, इ.स. १९५४\nऑन्री मातीस (मराठी लेखनभेद: आँरी मातीस ; फ्रेंच: Henri Matisse) (डिसेंबर ३१, इ.स. १८६९ - नोव्हेंबर ३, इ.स. १९५४) हा एक फ्रेंच कलाकार होता. तो चित्रकला, शिल्पकला इत्यादी अनेक कलांमध्ये निपुण असला तरीही एक चित्रकार हीच त्याची सर्वात प्रसिद्ध ओळख आहे. आधुनिक कलेमध्ये त्याचे योगदान अत्यंत मौ��्यवान मानले जाते.\n\"ऑन्री मातीस - म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट\" (इंग्लिश मजकूर).\nइ.स. १८६९ मधील जन्म\nइ.स. १९५४ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ मार्च २०१३ रोजी २३:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://patrakarsangh.com/index.php/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B3%E0%A5%87", "date_download": "2018-12-16T00:50:09Z", "digest": "sha1:RQGKKCH3AKWXMBNQWL2LWQYORAAFCKZN", "length": 4592, "nlines": 68, "source_domain": "patrakarsangh.com", "title": "मुंबईतील वाहतुकविषयक संकेतस्थळे - patrakarsangh.com", "raw_content": "\nकार्यकारी मंडळ व विश्वस्त\nप्रकाशने आणि दर्पण अंक\nपत्रकार संघातर्फे प्रकाशित पुस्तके\nदर्पण अंकातील लेखांची सूची\nसंस्थेची वास्तु पुनर्रचना (नियोजीत)\nमुख्यपान मुंबईतील वाहतुकविषयक संकेतस्थळे\nमुंबई मराठी पत्रकार संघ\nमराठी पत्रकारिता इतिहासाचे टप्पे\nपत्रकार संघ इतिहास आणि परंपरा\nपत्रकार संघ अध्यक्ष परंपरा\nपत्रकार संघ विश्वस्त परंपरा\nपत्रकारिता अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण\nपत्रकार परिषद व कार्यक्रमांसाठी सभागृह\nसंपर्क व संकीर्ण माहिती\nअ. क्र माहिती विषय\nवेब-दुवा (लिंक) / संकेतस्थळ\n१ मुंबई वाहतूक पोलिस\n२ मुंबई मेट्रो रेल प्रकल्प\n३ मुंबई मोनोरेल प्रकल्प\nमुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन\n७ छत्रपती शिवाजी आंतराष्ट्रीय\n८ मुंबई रेल्वे लोकल गाड्यांचे वेळापत्रक http://mumbailifeline.com/\nमुंबई शहर महत्ताची सेवा संकेतस्थळे\nमहत्त्वाचे राज्य शासकीय संकेतस्थळे\nमहत्त्वाचे केंद्र शासकीय संकेतस्थळे\nविकीपेडिया (इंग्रजी) वरील ‘मुंबई’ विषयीचे महत्त्वाचे लेख\nविकीपेडिया (मराठी) वरील ‘मुंबई’ विषयीचे महत्त्वाचे लेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2018-12-16T01:34:39Z", "digest": "sha1:5XZUV4PFS5FTLPSOUASSSXLTDA4X4RHR", "length": 10785, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ग्रेट पुस्तक : टाईमपास | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nग्रेट पुस्तक : टाईमपास\nअस्मिताच्या वाचकांना पुन्हा एकदा नमस्कार…\nती आली, तिने पाहिले, तिने जिंकून घेतले सारे… मुक्त छंद जगणारी मॉडेल, म्हणून जी सत्तरीच्या दशकात कायम चर्चेत राहिलेली ओडिसी नृत्यांगना प्रोतिमा बेदी यांचे “टाइमपास’ हे आत्मचरित्र वाचण्यात आले. सहज समोर दिसले म्हणून खरे तर हातात घेतले.\nएकदम नवीन विषय, वादग्रस्त व्यक्तीचे आत्मचरित्र उत्सुकतेने वाचायला सुरुवात केली. तसे पाहिले तर या पिढीला फारशी तिची कारकीर्द नक्कीच माहीत नसेल. पण सत्तरीच्या दशकात ती तिच्या स्वछंदी जगण्यामुळे प्रसिद्ध नक्कीच होती… बिनधास्त मॉडेल म्हणून ती सुरुवातीला चर्चेत राहिली त्यानंतर तिच्या अथक प्रयत्नाने तिने उडिसा नृत्यांगना म्हणून लोकांच्या मनात आदर निर्माण केला.\nतिने या आत्मचरित्राला “टाइमपास’ हे नाव का दिले असावे, याचा प्रश्नच पडला होता, पण जसे जसे ते वाचत गेले तसे तसे उलगडा होत गेला. आयुष्यालाच “टाईमपास’ समजणाऱ्या प्रोतिमाने तिच्या आत्मचरित्रात तिच्या आयुष्याचा एक ना एक कोपरा एका एका शब्दातून व्यक्त केला आहे. धाडसी, बुद्धिमत्ता आणि सौंदर्य या तिन्हींचा मिलाफ असलेली तिने कबीर बेदी सोबत विवाह केला. दोन मुले झाल्यानंतर त्यांच्यात समजुतीने घटस्फोटही झाला. पुढे मित्र म्हणून ते कायम सोबत राहिले.\nसमाज मान्यता देणार नाही अशा प्रत्येक गोष्टी तिने केल्या, कोणत्याही बंधनाला ना जुमानता ती सपाटून जगली. तिच्या बुद्धिमत्तेने आणि तारुण्याने तिने अनेकांना घायाळ केले, पंडित जसराज यांच्यासारखे अनेक मोठे नामवंत तिच्या आयुष्याला वेगळी कलाटणी देऊन गेले. तिच्या आयुष्याचा मोठा भाग होऊन गेले.\nलग्न, वैवाहिक आयुष्य, अनेक पुरुषांसोबत आलेले संबंध, किती तरी जणांची आयुष्य समृद्ध केल्याचेही तिने स्पष्टपणे परखडपणे, बिनधास्त लिहले आहे…तिच्या मुलाच्या मृत्यूने तिच्यामध्ये कमालीचा बदल घडवून आणला.\nजगा स्वछंद पण स्वैराचाराला आळा घालता आला पाहिजे. आयुष्याच्या कथानकावर फक्त आणि फक्त तुमचाच हक्क आहे. चुका करा पण त्या मान्य करण्याची, सुधारण्याची ताकद ही तुमच्यात असू द्या, ध्येय गगनाला भिडणारे असले तरी तुमचे पाय जमिनीवर असू द्या, मुक्त जगत असला तरी मर्यादाचे भान ठेवा, कोणाला इजा होईल हे वर्तन तर चुकीचेच.. पुस्तकं कोणतेही असो ज्ञान अवश्‍य मिळते शेवटी तुमचा दृष्टिकोन ही महत्त्वाचा, काय बोध घ्यायचा, कुठे थांबायचे हेही कळले पाहिजे.. आयुष्याला टाइमपास समजणारी त��� ललना जेव्हा आयुष्याकडे गांभीर्याने पाहू लागते, आयुष्य टाइमपास नाही या विचाराने प्रेरित होते तेव्हा तिचे जीवन पूर्ण बदलते. तिचा धक्कादायक मृत्यू ही तिच्या मनासारखाच झाला, असे पूजा बेदी म्हणते.\nआईच्या आठवणीला तिनेही पुस्तकाच्या शेवटी शेवटी उजाळा दिला आहे पुस्तक छान आहे, बिनधास्त लिखाण आहे याचा मराठी अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे.\nपुस्तक नक्की वाचा, धन्यवाद…\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिप : तेरा वर्षीय ईशाने पटकावले सुवर्णपदक\nNext articleनवीन ट्रांसफार्मर बसवल्याने शेतकरी आनंदात\nग्रेट पुस्तक : तोत्तोचान\n“मीटू’चं वादळ थंडावलं का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/maharashtra-state-teacher-award-2010-2011/", "date_download": "2018-12-16T02:36:19Z", "digest": "sha1:M6GLLD5LRYR5GRAEIE35YECANDE7LFFU", "length": 16591, "nlines": 175, "source_domain": "www.marathimati.net", "title": "राज्य सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर | Maharashtra State Teacher Award 2010-2011", "raw_content": "\nराज्य सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर\nराज्य सरकारने २०१०-२०११ या वर्षाकरिता आदर्श शिक्षक पुरस्कारांच्या मानकर्‍यांची नावे जाहीर केली आहेत. राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालयीन, तंत्र, व्यवसायशिक्षण व प्रशिक्षण आणि कला क्षेत्रातील शिक्षकांना हे पुरस्कार दिले जातात. या पुरस्काराची रक्कम पाच हजार रुपयांवरून १० हजार रुपये करण्यात आली असून पुरस्कार वितरण येत्या शिक्षकदिनी (५ सप्टेंबर) होणार आहे.\nविद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षक :\n1) मुंबई विद्यापीठ- डॉ. सौ. उषा मुकुंदन, प्राचार्य, झुनझुनवाला महाविद्यालय, मुंबई व डॉ. भारतभूषण शर्मा, प्राचार्य, वि. ग. वझे महाविद्यालय, ठाणे.\n2) पुणे विद्यापीठ – डॉ. लॉरेन्स मधुकर देवदास, प्राचार्य, मराठवाडा मित्रमंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, पुणे व डॉ. किशोर पवार, प्राचार्य, शांतारामबापू वारे महाविद्यालय, नाशिक\n3) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर- डॉ. कला आचार्य, प्राचार्य (संस्कृत विद्यापीठ), के. जे. सोमय्या भारतीय संस्कृती पीठम, विद्याविहार, मुंबई (महाकवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ) व डॉ. जोसेफ बेंजामिन प्राध्यापक, एस.एफ.एस. महाविद्यालय, नागपूर,\n4) सोलापूर विद्यापीठ – प्रा. डॉ. प्रदीप बाबुराव जोशी, संचालक, विज्ञान विभ��ग, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व डॉ. विजयकुमार पांडुरंग उबाळे, सहयोगी प्राध्यापक, दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर.\n5) शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – डॉ. मधुकर बाबुराव देशमुख, प्राध्यापक शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व डॉ. सुभाष मधुसूदन कारंडे, प्राचार्य, आटपाडी कॉलेज, सांगली.\n6) डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद – डॉ. सुरेशचंद्र मेहरोत्रा, प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद,\n7) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड – डॉ. नामदेवराव व्यंकटराव कल्याणकर, प्राचार्य, यशवंत महाविद्यालय, नांदेड.\n8) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव- डॉ. रघुनाथ तोताराम महाजन, प्रपाठक, मुळजी जेठाराम महाविद्यालय, जळगाव.\n9) संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती – डॉ. फुलसिंह चंदनसिंह रघुवंशी, प्राचार्य, विद्याभारती महाविद्यालय, अमरावती,\n10) श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई- डॉ. रुबीना लाल, सहयोगी प्राध्यापक, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई.\nअभियांत्रिकी महाविद्यालयातील (फार्मसीसह) शिक्षक :\n1) अभियांत्रिकी महाविद्यालय (फार्मसीसह) – डॉ. श्रीमती माधुरी अरुणकुमार जोशी, प्रोफेसर, विद्युत संचरण विभाग, डीन (आर ऍण्ड डी) अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे.\n2) डॉ. श्रीमती कमलेंदर के. सिंग, प्र. प्राचार्य व प्राध्यापक, सी. यू. शहा कॉलेज ऑफ फार्मसी, सांताक्रूझ, मुंबई व डॉ. प्रकाश मनोहरराव खोडके, प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती.\nशासकीय तंत्रनिकेतन संस्थांमधील शिक्षक :\n1) विलास कृष्णाजी हर्लापूर, अधिव्याख्याता, विद्युत अभियांत्रिकी, शासकीय तंत्रनिकेतन, कोल्हापूर.\n2) डॉ. गजानन गोविंद सराटे, अधिव्याख्याता, अणुविद्युत अभियांत्रिकी, शासकीय तंत्रनिकेतन, अमरावती.\n3) मोहनकुमार पी. हंपाली, अधिव्याख्याता, स्थापत्य, अभियांत्रिकी, शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, तासगाव व श्री. अरविंदकुमार कुंदनलाल बंदवार, अधिव्याख्याता, भूगर्भशास्त्र, शासकीय तंत्रनिकेतन, नागपूर.\nऔद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील शिक्षक :\n1) मुंबई विभाग (कोकण) – प्रमोद संपत ताळकर, शिल्प निदेशक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुलुंड, मुंबई 32.\n2) पुणे विभाग – धनाजी गोविंद बोगं, शिल्प निदेशक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकलुज, ता. माळशिरस, जि. सोलापूर.\n3) नाशिक विभाग – निवृत्ती बाहरसू राणे, शिल्प निदेशक, ओद्योगिक प्रशिक्षण संस्था सातपूर, नाशिक.\n4) औरंगाबाद विभाग – गंगाधर पिराजी दुम्पलवार, गटनिदेशक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड.\n5) अमरावती विभाग – प्रकाश जयराम ओईबे, शिल्प निदेशक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चांदूर बाजार, अमरावती.\n6) नागपूर विभाग – अनिल ठमा कदम, प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भिवापूर, नागपूर\nशासकीय तांत्रिक विद्यालयातील शिक्षक :\n1) मुंबई विभाग (कोकण)- श्रीमती अनुपमा सुशील चव्हाण, शिक्षक, नरसी मोनजी वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, विलेपार्ले (प.) मुंबई.\n2) पुणे विभाग – मनोहर मुरलीधर पायगुडे, पूर्णवेळ शिक्षक, अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर, पुणे.\n3) नाशिक विभाग – सुरेश भिगा बारी, पूर्णवेळ शिक्षक, शासकीय तांत्रिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, भुसावळ, जळगाव.\n4) औरंगाबाद विभाग ज्ञानेश्‍वर मुरलीधर कोठावदे, पूर्णवेळ शिक्षक, शासकीय तांत्रिक विद्यालय केंद्र नि औद्योगिक शाळा केंद्र, औरंगाबाद.\n5) अमरावती विभाग – प्रमोद बंडोपंत भंडारे, पूर्णवेळ शिक्षक, शासकीय तांत्रिक माध्यमिक शाळा केंद्र, यवतमाळ.\n6) नागपूर विभाग – मुक्तेश्‍वर सखारामजी सार्वे, सहायक अधिव्याख्याता, शासकीय तांत्रिक माध्यमिक शाळा केंद्र, गोंदिया.\n1) प्रा. अ. सु. दारोकर, प्र. अधिष्ठाता, शासकीय चित्रकला महाविद्यालय, नागपूर.\n2) अ. भा. देशमुख, अधिव्याख्याता, शासकीय कला महाविद्यालय, औरंगाबाद.\nया वर्गातील आणखी काही लेख\nगुटखाबंदीवर अखेर राज्य सरकारचा निर्णय\nमहाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ\nपद्म पुरस्कार २०११ जाहीर\nलता मंगेशकर यांना ‘स्वरभास्कर’ पुरस्कार\nThis entry was posted in घडामोडी and tagged आदर्श शिक्षक, पुरस्कार, महाराष्ट्र, महाराष्ट्र शासन, राज्य सरकार on फेब्रुवारी 1, 2011 by प्रशासक.\n← दोन कोंबडे ग्रामिण स्त्रिचे आरोग्य प्रश्न →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/purvi-mandirachya-gabharyat/", "date_download": "2018-12-16T01:43:47Z", "digest": "sha1:BSG5WV2TZEVROEGIZHWL2SA2OTXOCK7E", "length": 9261, "nlines": 178, "source_domain": "www.marathimati.net", "title": "पूर्वी मंदिराच्या गाभार्‍यात | Purvi Mandirachya Gabharyat", "raw_content": "\nपूर्वी मंदिराच्या गाभार्‍यात जाऊन\nदेवाचं मनोभावे दर्शन घेणार तो\nआता फक्त मंदिराच्या पायर्‍यांवर बसून असतो\nयेणार्‍या जाणार्‍या भक्ताकड��� पाहत\nत्याच्या चेहऱ्यावरून ओसंडत नाही आता\nकुणासाठीही आपुलकीची शुभ्र धार\nदिसतही नाही त्याच्या चेहर्‍यावर\nकिंवा हसतही नाही तो स्वतःच्या आयुष्यावर\nबांधलेल्या घरात राहमन सुद्धा\nमी पाहतो त्याच्या चेहऱ्यावर\nपडलेल्या घराची भगनता ओथंबून आलेली\nएका जागी बसून सुद्धा नेहमीच मी पाहतो त्याला\nकुठे तरी दूर दूर … एकटं…. एकाकी भटकतांना\nयुवकांच्या बरबाद जिंदगीचा प्रतिनिधी\nआयुष्यावर कसा जंग चढतो\nह्याच्या उदाहरणाचा तो असतो\nलाचखाऊ लोकांच्या खेळाचं साधन असतो तो\nसखीचं उघडं अंग झाकण्यास\nअसमर्थ असलेला साजन असतो तो…\nएम्पलॉयमेन्ट ऑफिसला चकरा घालून घालून\nझिजलेल्या स्वतःच्या स्लीपरच्या तळव्यंकडे\nकधी हात ही फिरवितो स्वतःच्या\nतसा त्याचा राग ही नसतो\nकुणावर अन भारही नसतो\n… फक्त साप मेल्यावर वळवळत रहावी\nतसाचा तो वळवळत असतो\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in मराठी कविता and tagged ऑफिस, कविता, खेळ, गाभारा, दाढी, देव, प्रतिनिधी, मंदिर, माती, संतोष सेलुकर, स्लीपर on मार्च 27, 2011 by संतोष सेलुकर.\nसध्या प्रार्थमिक शिक्षक. चार वर्ष सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमात विषयतज्ञ म्हणून कार्य. कविता संग्रह \"दुरचे गाव\" प्रकाशित झाला असुन अनेक वृत्तपत्रे मासिके यामधून कविता व ललित लेख प्रसिद्ध. १] राज्यस्तरीय कविता स्पर्धेत प्रथम क्रमांक. २] अखिल भारतिय साहित्य संमेलन नाशिक येथे कविता वाचन - विठ्ठल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली. ३] जागल प्रतोष्ठाण पेठशिवणी, तेजोमयी प्रतिष्ठाण परभणी, चक्रधर स्वामी वाचनालय पालम यांच्या विविध कार्यक्रमांचे(वाड़मयीन) आयोजन व सहभाग. ४] विविध शैक्षणिक प्रशिक्षणातून तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले.\n← नैवद्य धरून देतो अनेक पोती माकड आणि मासा →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Rajiv_Jain_2.jpg", "date_download": "2018-12-16T02:11:23Z", "digest": "sha1:UJYPNYJDGLJL62P7L72BFIAUGUHVQRXU", "length": 6158, "nlines": 95, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चित्र:Rajiv Jain 2.jpg - विकिपीडिया", "raw_content": "\nया झलकेचा आकार: ४०१ × ५९९ पिक्सेल पिक्सेल. इतर resolutions: १६१ × २४० पिक्सेल | ५०५ × ७५४ पिक्सेल.\nमूळ संचिका ‎(५०५ × ७५४ पिक्सेल, संचिकेचा आकार: ९२ कि.बा., MIME प्रकार: image/jpeg)\nही संचिका Wikimedia Commons येथील असून ती इतर प्रकल्पात वापरलेली असू शकते. तिचे तेथील संचिका वर्णन पान खाली दाखवले आहे.\nदिनांक फेब्रुवारी ३, इ.स. २०१���\nसामायिक करा – नक्कल, वितरण आणि पारेषित करण्यास\nपुर्नमिश्रीत करण्यास – काम गरजेनुसार अनुकुलीत करण्यास\nखालील अटींच्या अधिन राहून:\nरोपण – आपण लेखकाने किंवा परवानाधारकाने दिलेल्या पद्धतीनुसारच त्याच्या कामाचे श्रेय द्यावे (परंतु, अशा स्वरुपात की, त्या कामाशी तुमचा कसल्याही प्रकारचा संबंध नाही).\nजसेहोते-वाटातसेच (शेअर अलाईक) – जर तुम्ही या कामात काही बदल केलात, काटछाट केलीत, किंवा भर घातली, तर असे करून बनलेले नवीन काम तुम्ही केवळ या किंवा यासारख्याच परवान्याअंतर्गत प्रसारित करू शकतात.\nसंचिकेची त्यावेळची आवृत्ती बघण्यासाठी त्या दिनांक/वेळेवर टिचकी द्या.\nखालील पाने या संचिकेला जोडली आहेत:\nसंचिकाचे इतर विकिपीडियावरील वापरः\nया संचिकेत जास्तीची माहिती आहे. बहुधा ही संचिका बनवताना वापरलेल्या कॅमेरा किंवा स्कॅनर कडून ही माहिती जमा झाली आहे. जर या संचिकेत निर्मितीपश्चात बदल करण्यात आले असतील, तर कदाचित काही माहिती नवीन संचिकेशी पूर्णपणे जुळणार नाही.\nयेथे काय जोडले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-business-news/cashless-transaction-decline-117110700020_1.html", "date_download": "2018-12-16T02:27:40Z", "digest": "sha1:WRSI6MOTTRE6ESM7HGVM3FJ3VKHLHLPG", "length": 10579, "nlines": 127, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कमी होऊ लागले कॅशलेस व्यवहार | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकमी होऊ लागले कॅशलेस व्यवहार\nवर्ष 2016, तारीख 8 नोव्हेंबर, संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला संबोधित केले. आपल्या संबोधनात त्यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या नोटांवरून मध्यरात्रीपासून बंदी घालण्यात आली होती.\nनोटाबंदी नंतर डिजीटल पेमेंटमध्ये वाढ झाली आहे. पेमेंट्स काउंसिल ऑफ इंडियाप्रमाणे नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहाराचा वेग 40 ते 70 टक्के वाढली आहे. आधीही हा वेग 20 ते 50 टक्के होती. नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहाराचा वेग वाढताना दिसला तरी काही महिन्यानंतर यात कमी येऊ लागली आणि लोकं पुन्हा कॅश वापरू लागली.\nनंतर या व्यवहारामध्ये चांगलीच कमी येऊ लागली. मागील नोव्हेंबर महिन्यात 67.149 कोटी डिजीटल व्यवहार झाले होते. डिसेंबर महिन्यात हे वाढून 95.750 कोटीपर्यंत पोहचले. तसेच या जुलैमध्ये ही आकडेवारी कमी होऊन 86.238 कोटीपर्यंत ���ली. रेकॉर्ड्सप्रमाणे आरटीजीएस आणि एनईएफटी ट्रांसफर 2016-17 मध्ये क्रमश: 6 टक्के आणि 20 टक्के वाढले आहेत.\nसहा महिने अजून वाट बघा\nजयंत सिन्हा मोदी सरकारच्या पाठिशी\nरेल्वे तिकीट आरक्षणासाठी ‘डिजिटल पेमेंट’\nतीन दिवस सर्व बँका बंद, करा डिजिटल पेमेंट\nडिजीटल पेमेंटला आज मिळणार चालना\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nदोन महिन्यांऐवजी सहा महिन्यांची ‘फ्री’ पास\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याना ...\nशरद पवार यांची बीजू जनता दलाच्या शिष्टमंडळासोबत बैठक\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बीजू जनता दल पक्षाच्या शिष्टमंडळाने बैठक ...\nइंडिगो एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब असल्याची अफवा\nमुंबई विमानतळावरुन इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने, विमानात ...\nसायना नेहवाल- पी. कश्यप विवाह बंधनात अडकले\nभारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पी. कश्यप लग्नबंधनात अडकले. ...\nभय्यू महाराजांना एक तरुणी करत होती ब्लॅकमेल, 40 कोटी ...\nइंदूर- राष्ट्रसंत भय्यू महाराजांच्या आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. पाच कोटीची ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-business-news/gst-goods-117111000021_1.html", "date_download": "2018-12-16T00:56:23Z", "digest": "sha1:W2D6ZT5DTGY43VQWMBZJXND72YOMF76Y", "length": 10592, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "खुशखबर : 177 वस्तूंवरील जीएसटी 28 टक्क्यांवरुन 18 टक्के | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nखुशखबर : 177 वस्तूंवरील जीएसटी 28 टक्क्यांवरुन 18 टक्के\nकेंद्र सरकारने 177 वस्तूंवरील जीएसटी 28 टक्क्यांवरुन 18 टक्के करण्यात आला आहे. तर आता केवळ 50 महागड्या वस्तूंवरच 28 टक्के जीएसटी लागेल.गुवाहाटीमध्ये झालेल्या जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीत जीएसटी संरचनेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.\nजीएसटी काऊंसिलने शेव्हिंग क्रीम, टूथपेस्ट, शॅम्पू, चॉकलेट, मार्बल इत्यादी वस्तूंना 28 टक्के स्लॅबमधून हटवलं आहे. त्यामुळे आता केवळ 50 लग्झरी प्रॉडक्टच 28 टक्के श्रेणीत राहतील.\n1 जुलै 2017 पासून लागू झालेल्या जीएसटीचे सध्या 0.25%, 3%, 5%, 12%, 18% आणि 28% अशी एकूण सहा दर आहेत. यामध्ये सर्वात जास्त वाढ 28 टक्के आहे. 28 टक्के जीएसटी वाहनं, लग्झरी वस्तूंसह जवळपास 200 वस्तूंवर लावण्यात आला आहे.\nतर दैनंदिन आयुष्यातील अनेक गोष्टींवर जीएसटी 28 टक्के असल्याने सामान्यांमध्ये नाराजी आहे. उदाहरणार्थ सिलिंग फॅनवर 28 टक्के जीएसटी आणि एअर कूलरवर 18 टक्के जीएसटी आहे.\nनोटाबंदीनंतर २६०० किलो सोने आणि चांदी पकडली\nखुशखबर : एचडीएफसीकडून ऑनलाईनचा ट्रान्झॅक्शन चार्ज रद्द\nनोटाबंदीनंतर 17,000 कोटी रुपये जमा करवणार्‍या 35,000 कंपन्यांवर शिकंजा\nसहा महिने अजून वाट बघा\nनोटाबंदी आणि जीएसटी नंतर काय होईल मोदी सरकारचे पुढील पाऊल ...\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nदोन महिन्यांऐवजी सहा महिन्यांची ‘फ्री’ पास\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याना ...\nशरद पवार यांची बीजू जनता दलाच्या शिष्टमंडळासोबत बैठक\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बीजू जनता दल पक्षाच्या शिष्टमंडळाने बैठक ...\nइंडिगो एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब असल्याची अफवा\nमुंबई विमानतळावरुन इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने, विमानात ...\nसायना नेहवाल- पी. कश्यप विवाह बंधनात अडकले\nभारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पी. कश्यप लग्नबंधनात अडकले. ...\nभय्यू महाराजांना एक तरुणी करत होती ब्लॅकमेल, 40 कोटी ...\nइंदूर- राष्ट्रसंत भय्यू महाराजांच्या आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. पाच कोटीची ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/second-test-cricket-match-16680", "date_download": "2018-12-16T01:58:31Z", "digest": "sha1:3D2ZDIRLHSCT77ICYVZAAQ62AC2GYUHH", "length": 13268, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "second test cricket match गौतमला वगळण्याबाबत व्यवस्थापन ‘गंभीर’ | eSakal", "raw_content": "\nगौतमला वगळण्याबाबत व्यवस्थापन ‘गंभीर’\nबुधवार, 16 नोव्हेंबर 2016\nदुसऱ्या कसोटीसाठी राहुलला दाखल होण्याचे आदेश\nविशाखापट्टणम - न्यूझीलंडविरुद्धच्या मालिका विजयानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिलीच कसोटी वाचवण्यासाठी धडपड करावी लागल्यानंतर भारतीय संघ व्यवस्थापनास नियोजन बदलणे भाग पडले. प्रथम कोहलीचा संताप झाल्यावर खेळपट्टीवरील गवत काढण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर मंगळवारी गौतम गंभीरचे अपयश लक्षात घेता त्यांनी रणजी सामन्यात खेळत असलेल्या लोकेश राहुलला तातडीने संघात दाखल होण्याचे आदेश दिले.\nदुसऱ्या कसोटीसाठी राहुलला दाखल होण्याचे आदेश\nविशाखापट्टणम - न्यूझीलंडविरुद्धच्या मालिका विजयानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिलीच कसोटी वाचवण्यासाठी धडपड करावी लागल्यानंतर भारतीय संघ व्यवस्थापनास नियोजन बदलणे भाग पडले. प्रथम कोहलीचा संताप झाल्यावर खेळपट्टीवरील गवत काढण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर मंगळवारी गौतम गंभीरचे अपयश लक्षात घेता त्यांनी रणजी सामन्यात खेळत असलेल्या लो��ेश राहुलला तातडीने संघात दाखल होण्याचे आदेश दिले.\nराहुलची निवड ही संघातील अतिरिक्त खेळाडू म्हणून करण्यात आली. एकूणच दुसऱ्या कसोटीसाठी गंभीरला वगळण्याचे संकेत संघ व्यवस्थापनाने दिले.\nराजकोटच्या खेळपट्टीवर गवत ठेवल्याचे पाहून आश्‍चर्यचकित झालेला कर्णधार विराट कोहलीने आपला संताप व्यक्त केला होता. अर्थात, तो याबाबत थेट बोलला नाही. पण, त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला आणि विशाखापट्टणम खेळपट्टीवरील गवत कापण्याचे आदेश देण्यात आले. कमी गवत आणि त्यामानाने कमी पाणी खेळपट्टीवर मारले गेले, तर दुसऱ्या दिवशीपासून खेळपट्टी फिरकीला साथ देऊ शकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.\nदुसऱ्या कसोटीसाठी दोन्ही संघ येथे दाखल झाले आहे. पाच दिवसांचे खडतर क्रिकेट आणि प्रवास करून थकल्यानंतरही सरावाला जास्त करून राखीव खेळाडू आणि फॉर्मशी झगडत असलेले भारतीय फलंदाजांनी प्राधान्य दिल्याचे जाणवले. गौतम गंभीरने पुनरागमनाच्या संधीचे सोने केले नसल्याने के एल राहुलला भारतीय संघात तातडीने समावेश करण्यात आला आहे.\nदेश बदल रहा है... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे....\nअर्थ आणि 'अनर्थ' (भरत फाटक)\nरिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकार आमनेसामने आल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. ऊर्जित पटेल यांनी गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकूणच या दोन...\nआपण एखादा साधासुधा समज हेच सत्य मानतो. इतकंच नव्हे, तर अनेकदा हा आपला साधा समज हे सत्य नाहीच, तर एक आभास असं कोणी सिद्ध करून दाखवलं, तर आपल्याला त्या...\nप्रवास एका ध्यासाचा (सतीश व्यास)\n\"गानतपस्वी पंडित सी. आर. व्यास यांच्याकडून संगीताचा वारसा मला मिळाला. मात्र, एका विशिष्ट वयात संतूरच्या सुरांनी मोहिनी घातली आणि त्याचा ध्यासच लागला...\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\n''विज्ञान संवाद वाढवायला हवा'' : खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन\nपुणे : \"अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/cheese-nell-16985", "date_download": "2018-12-16T02:06:22Z", "digest": "sha1:CHOIY3S7LG5NGIY6SOTRQDJQWX3XLKMP", "length": 12142, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "cheese Nell चूझी तरुणींसाठी चीज नेल | eSakal", "raw_content": "\nचूझी तरुणींसाठी चीज नेल\nशुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016\nमहिन्यातून किंवा पंधरा दिवसांतून एकदा तरी ब्युटी पार्लरमध्ये चक्‍कर मारल्याशिवाय तरुणींचे मन भरत नाही. स्टायलिश राहण्यासाठी हेअर स्टाइल, मेनीक्‍युअर, पेडीक्‍युअर, कर्लिंग, स्पा या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मेनीक्‍युअर केल्याने नखांचे आरोग्य आणि सौंदर्य आणखी खुलते. यासाठी अनेक तरुणी ही थेरपी सर्रास घेत आहेत.\n- हॉलिवूड आणि बॉलिवूड हे फॅशनचे महत्त्वाची स्रोत असल्याने आपल्या आवडत्या अभिनेत्रीची फॅशन फॉलो करण्याकडेच आपला कल असतो.\n- मेकअप आणि केशरचनेसोबत सध्या मेनीक्‍युअरमध्येही एक नवा ट्रेंड येत आहे तो म्हणजे फुडी लोकांसाठी चिझी नेल्सचा.\nमहिन्यातून किंवा पंधरा दिवसांतून एकदा तरी ब्युटी पार्लरमध्ये चक्‍कर मारल्याशिवाय तरुणींचे मन भरत नाही. स्टायलिश राहण्यासाठी हेअर स्टाइल, मेनीक्‍युअर, पेडीक्‍युअर, कर्लिंग, स्पा या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मेनीक्‍युअर केल्याने नखांचे आरोग्य आणि सौंदर्य आणखी खुलते. यासाठी अनेक तरुणी ही थेरपी सर्रास घेत आहेत.\n- हॉलिवूड आणि बॉलिवूड हे फॅशनचे महत्त्वाची स्रोत असल्याने आपल्या आवडत्या अभिनेत्रीची फॅशन फॉलो करण्याकडेच आपला कल असतो.\n- मेकअप आणि केशरचनेसोबत सध्या मेनीक्‍युअरमध्येही एक नवा ट्रेंड येत आहे तो म्हणजे फुडी लोकांसाठी चिझी नेल्सचा.\n- जपानमधील एका नेल आर्टिस्टने चीज लव्हर, फुडी लोकांसाठी स्विस चीज मेनीक्‍युअर आर्ट केले आहे.\n- सध्या मेनीक्‍युअरमध्येही फुडी आर्ट करण्याचा ट्रेंड जास्त आहे. यामध्ये पिझ्झा, डोनट, स्विस चि��ी नेल्स, कॅंडीजसारखे कलरफुल नेल आर्ट केल्यास कोणत्याही कॅज्युअल वेअरवर सूट होते.\nलाच घेताना वैद्यकीय अधिकारी, मिश्रक जाळ्यात\nअंबाजोगाई : थकित वेतन व भविष्य निर्वाह निधीचा धनादेश देण्यासाठी कर्मचाऱ्याकडून 25 हजार रूपयांची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी व मिश्रकास...\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीने दलित व आदिवासी समाजाच्या निधीचा कॉलनी परिसरात गैरवापर केल्याची चौकशी...\nभटक्‍या कुत्र्यांना हिरवा पट्टा\nपुणे - शहरातील भटक्‍या कुत्र्यांना आता तीन वर्षांपर्यंत प्रतिकारशक्ती राहील असे अँटिरेबीजचे इंजेक्‍शन देण्यात येणार आहे. यासह त्यांना सहज ओळखता यावे...\n‘रोशनी’मुळेच इंग्लडच्या राणीची भेट\nबारामती - ‘वडिलांच्या कंपनीचा पगार तीन-तीन महिने व्हायचा नाही...घर चालवण्यासाठी माझ्यावर भिस्त म्हणून मी अभियांत्रिकीत प्रवेश घेतला आणि नापास झालो....\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nवेलतूर (नागपूर) : गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे प्रभावित झालेल्या कुही तालुक्‍यातील टेकेपारवासींनी जलसत्याग्रहात शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-ganesh-festival/ganesh-festival-2017-kolhapur-ganesh-utsav-belgaum-ganesh-0", "date_download": "2018-12-16T02:28:04Z", "digest": "sha1:GFTAP3OQRMEMMIHYC5KPEHRT7CUVQXTV", "length": 15896, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ganesh Festival 2017 Kolhapur Ganesh Utsav Belgaum Ganesh Utsav बेळगाव: विसर्जन मिरवणुकीमध्ये डॉल्बीला परवानगी | eSakal", "raw_content": "\nबेळगाव: विसर्जन मिरवणुकीमध्ये डॉल्बीला परवानगी\nशुक्रवार, 1 सप्टेंबर 2017\nबेळगाव : यंदाच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणूकीत बेळगाव शहरात 2 बेस व 2 टॉपसह डॉल्बी वापरण्यास पोलिस आयुक्त टी. जी. कृष्णभट्ट यानी परवानगी दिली आहे. पण त्यावर 75 डेसीबलपर्यंतची मर्यादाही घालण्यात आली आहे.\nतब्बल दहा अटी घालून पोलिस आयुक्तांनी 5 सप्टेंबरपासून 6 सप्टेंबर रोजी सकाळपर्यंत डॉल्बी लावण्यास परवानगी दिली आहे. पण या डॉल्बीमुळे कोणताही अनुचीत प्रकार घडला तर संबंधित गणेशोत्सव मंडळासाठी ज्या पदाधिकाऱ्याच्या नावे परवानगी दिली असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 6 तारखेनंतर पुन्हा डॉल्बी बंदीचा आदेश कायम राहणार आहे.\nबेळगाव : यंदाच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणूकीत बेळगाव शहरात 2 बेस व 2 टॉपसह डॉल्बी वापरण्यास पोलिस आयुक्त टी. जी. कृष्णभट्ट यानी परवानगी दिली आहे. पण त्यावर 75 डेसीबलपर्यंतची मर्यादाही घालण्यात आली आहे.\nतब्बल दहा अटी घालून पोलिस आयुक्तांनी 5 सप्टेंबरपासून 6 सप्टेंबर रोजी सकाळपर्यंत डॉल्बी लावण्यास परवानगी दिली आहे. पण या डॉल्बीमुळे कोणताही अनुचीत प्रकार घडला तर संबंधित गणेशोत्सव मंडळासाठी ज्या पदाधिकाऱ्याच्या नावे परवानगी दिली असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 6 तारखेनंतर पुन्हा डॉल्बी बंदीचा आदेश कायम राहणार आहे.\nडॉल्बी बंदीचा विषय शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यात गाजतो आहे. अशा स्थितीत बेळगावात मात्र पोलिसानी डॉल्बीबाबत सौम्य भूमिका घेतली आहे. बेळगावातील साऊंड ऍन्ड लाईट्‌स असोसिएशनतर्फे पोलिस आयुक्ताना निवेदन देण्यात आले होते. त्यात डॉल्बी वापरावर बंदी न घालण्याची मागणी करण्यात आली होती. त्या मागणीची दखल घेवून यावेळी पोलिस प्रशासनाने अटी घालून डॉल्बी वापरण्यास मुभा दिली आहे. याबाबतचा आदेश 31 ऑगस्ट रोजी पोलिस आयुक्तानी बजावला आहे.\nवस्तुतः डॉल्बी बंदीचा आदेश 4 जुलै रोजी बजावण्यात आला आहे. पण त्या बंदी आदेशातील काही तरतुदी शिथील करून यंदा डॉल्बीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणूकीत यंदा डॉल्बी वापरणे गणेशोत्सव मंडळांसाठी शक्‍य होणार आहे.\nपोलिस आयुक्तानी घातलेल्या अटींनुसार मिरवणूकीवेळी पोलिसांकडून दिलेल्या सर्व सूचनांचे पालन गणेश मंडळाना करावे लागणार आहे. 2 टॉप व 2 बेससह डॉल्बी वापरावी लागेल, आवाज 75 डेसीबलच्या पुढे जाता कामा नये.\nकर्नाटक पोलिस कायदा 1963 मधील कलम 36 व 37 मधील तरतुदींचे उल्लंघन केले जावू नये ���सेही सांगण्यात आले आहे. मिरवणूकीच्या काळात शहरात जमावबंदी आदेश लागू झाला तर मात्र डॉल्बी वापरण्यास मुभा देणारा आदेश रद्द केला जाईल. डॉल्बीमुळे नागरीकाना त्रास होणार नाही याची दक्षता मंडळाना घ्यावी लागेल. मिरवणूकीत मद्यपान व धुम्रपान केल्यास कारवाई केली जाईल\nमिरवणूकीवेळी कोणतेही स्फोटक पदार्थ बाळगले जावू नयेत, पण अग्नीशामक उपकरण मात्र प्रत्येक मंडळाने सोबत ठेवणे आवश्‍यक आहे. अन्य धर्मियांच्या भावना दुखावतील अशा प्रकारची गाणी वाजवू नये किंवा नृत्य करू नये. कायदा व सुव्यवस्थेचा भंग होईल असा कोणताही प्रकार करू नये असा इशाराही देण्यात आला आहे.\nसीमा लढ्याला मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा द्यावा - धनंजय मुंडे\nमुंबई - महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह साडेआठशे गावांतील मराठी भाषिक जनतेवर कर्नाटक सरकारकडून होत असलेल्या...\nआराम बसची ट्रकला धडक, बसचालक ठार\nबेळगाव : धारवाड येथील अपघाची घटना ताजी असतानाच मंगळवारी (ता. 20) पहाटे पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आणखी एका आराम बसला अपघात झाला. अपघातात बस...\nभीषण अपघातात मुंबईचे सहा जण ठार\nबेळगाव : लॉरी आणि आरामबसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघात मुबंईचे सहा पर्यटक जण ठार झाले. तर 21 जण जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी...\nमिक्सर आणि ग्राइंडरच्या युगात पाटा-वरवंटा, जाते बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय अजूनही तग धरून\nपाली - मिक्सर आणि ग्राइंडरच्या युगात पाटा-वरवंटा, जाते बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय अजूनही तग धरून आहे. प्रचंड मेहनत, शारीरिक त्रास, मागणीत घट आणि...\nबेळगावच्या पांगूळ गल्लीत मास्टरप्लॅन सुरू\nबेळगाव - पांगूळ गल्लीतील मास्टरप्लॅनला सोमवारी (ता.12) सुरूवात झाली. इमारत मालकांनी स्वतःहून जंप्स व बांधकाम हटविण्यास सुरूवात केली....\nपुण्यातील ठेकेदाराच्या खूनप्रकरणी दोघांना तुरुंगवास\nरत्नागिरी : ठेकेदाराच्या डोक्‍यात दगड घालून त्याचा खून केल्या प्रकरणातील आरोपींपैकी न्यायालयाने एकाला जन्मठेपेची; तर पुरावा नष्ट केल्याप्रकरणी अन्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांस���ठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.eenaduindia.com/State/WesternMaharashtra/Satara", "date_download": "2018-12-16T02:36:18Z", "digest": "sha1:QB3VFBXRLOK2RB7QXHNGZ3WH3OTEBNWU", "length": 20893, "nlines": 249, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Satara", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nसोल्जरॅथॉन : वीरांच्या स्मरणार्थ दिल्लीत 'हाफ मॅरॅथॉन'चे आयोजन\nमुख्‍य पान राज्य सातारा\n--Select District-- कोल्हापूर पुणे सांगली सोलापूर\n‘विजय दिवस’ला दिमाखदार प्रारंभ\nसातारा - कराड येथे विजय दिवस समारोहास भव्य शोभायात्रा, रंगारंग कार्यक्रम व प्रेक्षकांच्या अलोट गर्दीत सुरुवात झाली आहे. बांगलादेश मुक्ती संग्रामात भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ गेली २१ वर्षे कराडमध्ये विजय दिवस समारोह आयोजित केला जातो.\nसिद्धनाथ-माता जोगेश्वरीचा रथोत्सव; भक्तांकडून गुलाल खोबऱ्याची उधळण\nसातारा - 'सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं', 'देवाच्या घोड्याचं चांगभलं'च्या गजरात आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत म्हसवड (ता. माण) येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरीचा रथोत्सव संपन्न झाला. यावेळी भक्तांनी केलेल्या गुलाल खोबऱ्यांच्या उधळणीत सिद्धनाथ नगरी न्हाहून निघाली.\n'साताऱ्यात फक्त मीच चालतो' फाईट चित्रपटाच्या डायलॉगवरुन उदयनराजे समर्थकांचा राडा\nसातारा - 'फाईट' या मराठी चित्रपटातील संवाद काढून टाकण्याची मागणी करत खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी निर्मात्यांची गाडी फोडली आहे. चित्रपटाची प्रसिद्धीसाठी राधिका पॅलेस येथे पत्रकार परिषद सुरू असताना हा प्रकार घडला.\nस्वतःच्या मुलासमोरच पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या\nसातारा - महाबळेश्वर येथे फिरायला आलेल्या पतीने पत्नीचा गळा चिरून खून केला. त्यानंतर त्याने स्वतःला शस्त्राने भोसकून घेत आत्महत्या केली. हा सर्व प्रकार त्यांच्या मुलासमोरच घडला.\nमहाबळेश्वरमध्ये रानगव्यांमुळे स्ट्रॉबेरीचे नुकसान\nसातारा - महाबळेश्वरमध्ये सध्या स्ट्रॉबेरी पिकांचे रानगव्यांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वरची ओळख आहे. दरवर्षी देशविदेशातून २० ते २२ लाख पर्यटक महाबळेश्वरला येतात. पर्यटनाचा आनंद घेण्यासोबतच स्ट्रॉबेरीची चव चाखणे हे पर्यटकांची आवडती गोष्ट. स्ट्रॉबेरीची चव चाखली नाही असा पर्यटक\nतारळी प्रकल्पग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन\nसातारा - तारळी प्रकल्पग्रस्तांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नांसाठी धरणग्रस्तांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.\nपुणे-कोल्हापूर पॅसेंजर रेल्वेचे इंजिन रुळावरून घसरले, जीवितहानी नाही\nपुणे - सातारा जिल्ह्यातील वाठार येथे पुणे-कोल्हापूर पॅसेंजर रेल्वेचे इंजिन रुळावरून घसरल्याने पुणे-मिरज मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत झाली. रविवारी दुपारी पुण्याहून कोल्हापूरकडे जाणारी पॅसेंजर वाठार रेल्वे स्थानकाजवळून साताराकडे जात असताना रेल्वे इंजिन रुळावरून घसरले. यावेळी वेग कमी असल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही. मात्र, दुरुस्तीचे काम सुरू असल्याने रात्री उशिरापर्यंत या मार्गावरील रेल्वे\nअखेर, १२ वर्षे साखळीने बांधून ठेवलेल्या ४ माकडांची सुटका, वनविभागाने केले जंगलात मुक्त\nसातारा - शिखर शिंगणापूरमध्ये तब्बल १२ वर्षे साखळीने बांधून ठेवलेल्या ४ माकडांची वन विभागाने सुटका केली. सुटकेनंतर त्या चारही माकडांना जंगलात सोडून देण्यात आले.\nलोणंद रेल्वे स्थानकानजीक रेल्वे प्रशासनाची अतिक्रमण हटाव मोहीम\nसातारा - लोणंद रेल्वे स्थानकानजीक रेल्वेच्या शासकीय जागेतील अनेक वर्षापासूनच्या झोपड्या हटवण्यात आल्या आहेत. या मोहिमेत सुरक्षादलांसह ३ जेसीबी, ट्रॅक्टर व ७० रेल्वे कर्मचारी सहभागी झाले होते. रेल्वे प्रशासनाने रेल्वे सुरक्षा दल, पोलीस, लोणंद पोलीस तसेच शीघ्र कृती दलाच्या सहकार्याने ही मोहीम पार पाडली.\nउरमोडी उपसा सिंचन योजनेचे खरे नायक वसंतराव पाटील\nसातारा - उरमोडी उपसा सिंचन योजनेचे पाणी सध्या माणमध्ये पोहचले आहे. किरकसाल बोगद्यातून हे पाणी पिंगळी कालव्यात सोडण्यात आले. या कामाचे श्रेय घेण्यासाठी राजकारण्यांची झुंबड उडाली आहे. मात्र, या सगळ्या गदारोळात उरमोडी उपसा सिंचन योजनेचा खरा नायक दुर्लक्षितच राहिला आहे. गोंदवले बुद्रु���चे सुपुत्र दिवंगत वसंतराव पाटील यांच्या प्रयत्नांनी ही योजना अखेर पूर्ण झाली आहे.\n'आरक्षण कोणी दिले नाही, तर कमावले आहे'\nसातारा - ऐतिहासिक मराठा आरक्षण विधेयक आज अधिवेशनात एकमताने मंजूर झाले. यामुळे मराठ्यांची अनेक वर्षांची एक मागणी पूर्ण झाली आहे. मिळाल्यालेल्या १६ टक्के आरक्षणाचे श्रेय हे रस्त्यावर मोर्चात सहभागी झालेल्या कोट्यावधी अबाल-वृद्धांचे आहे, असे मत मराठा मूक मोर्चाच्या समन्वयकांनी व्यक्त केले. तसेच हे आरक्षण कोणीही दिले नाही, तर ते आंदोलकांनी रस्त्यावर उतरून कमावल्याचीही भावना मराठा बांधवांकडून व्यक्त\nकृषी प्रदर्षण शेतकऱ्यांसाठी मेजवानी - प्रभाकर देशमुख\nसातारा - कृषी प्रदर्शन हे सर्व शेतकऱ्यांसाठी मेजवानी आहे. शेतीवरील खर्च कमी करुन उत्पन्न वाढविण्यासाठी असे प्रदर्शन अतिशय उपयुक्त ठरतात, असे मत माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी केले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात यशवंतराव चव्हाण कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कृषी प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.\nसाताऱ्यात महात्मा ज्योतिबांच्या जन्मगावी पुण्यतिथी साजरी\nसातारा - सर्वसामान्यांना विशेषत: महिलांना शिक्षण देण्याची मुहूर्तमेढ रोवण्याचे मोठे काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले, असल्याचे वक्तव्य सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले. ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १२९ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या जन्मगावी कटगुण (ता. खटाव) येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.\n दोघा सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू\nसातारा - खड्ड्यात साठवलेल्या पाण्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना सोळशी गावात घडली. एकाचवेळी दोन्ही लहान मुलांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मंथन म्हसे (वय ४ वर्षे) व सोहम म्हसे (वय २ वर्षे) अशी मृत भावडांची नावे आहेत.\n‘विजय दिवस’ला दिमाखदार प्रारंभ\nसातारा - कराड येथे विजय दिवस समारोहास भव्य शोभायात्रा,\nजाणून घ्या डबवालीच्या प्रसिद्ध पादत्राणांविषयी, देशभरात होत आहे प्रसिद्ध\nट्रॅव्हलिंगदरम्यान या टिप्सच्या मदतीने क्लिक करा सुंदर फोटो ट्रॅव्हलिंगदरम्यान पोझ ���\nन पाहिलेला महाराष्ट्र बघायचा असेल तर 'या' ठिकाणांना द्या भेटी हैदराबाद - तुम्ही जर\nया फळांच्या फक्त वासानेच होईल तुमचे वजन कमी\nअनेकजण वाढलेल्या वजनाने त्रस्त असतात. वजन कमी\n'या' लोकांना बदाम खाणे ठरू शकते धोकादायक आजपर्यंत तुम्ही बादाम खाण्याचे अनेक फायदे ऐकले\nमधुमेह रुग्णही आनंदाने खाऊ शकतील हे ७ गोडपदार्थ मधुमेह रुग्णांना डॉक्टर नेहमी गोड\nनिर्भया हत्याकांडाचा थरार ; अंगावर शहारा आणणारा 'दिल्ली बस' चा पाहा व्हिडिओ\n'यो यो हनी सिंग'चे धमाकेदार कमबॅक, पहा नव्या गाण्याचा ट्रेलर मुंबई - 'चार बोतल व्होडका',\n'देसी गर्ल' नंतर आता परिणीतीही अडकणार लग्नबंधनात मुंबई - 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.petrpikora.com/2018/04/", "date_download": "2018-12-16T02:30:35Z", "digest": "sha1:G5HFWD6UIH7HZ7KIG6KABDUZRCOMPIRW", "length": 18581, "nlines": 177, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "एप्रिल 2018 - विनामूल्य संगीत बाजार डाउनलोड", "raw_content": "सुचालन जा सामग्री वगळा\nआर अँड बी आणि सोल संगीत\nसर्व श्रेणी फोटो आणि व्हिडिओ संगीत आणि गाणी व्हिडिओ\nसर्व श्रेणी फोटो आणि व्हिडिओ संगीत आणि गाणी व्हिडिओ\nलेस क्रालोव्हस्टी जल जलाशय - कार्प रॉड व प्रागा V3S\nवन साम्राज्य एल्बे नदीवर 1920 मध्ये बांधले जाणारे धरण आहे. हे कॅल्स्ट्रल क्षेत्र बिला टेरेमेस्ना मध्ये एकाकी Tešnov येथे आहे, शहर Dvur Králové पासून 4 किमी अपस्ट्रीम\nपर्वत (जर्मन रिझेंबेरबेज, पोलिश कार्कोनोझ) ही भौगोलिकदृष्ट्या एकूण आणि चेक आणि डोंगराळ प्रदेशात सर्वात उंच पर्वत श्रृंखला आहे. हे पूर्वोत्तर बोहेमिया (पश्चिमेकडील भाग लिबेरेक प्रदेशामध्ये आहे, क्रॉलोव्हेरेडेकीच्या पूर्वेकडील भागात आहे) आणि\nरोकीटनीस नेड जेजरू, लिसा हॉरा, स्कायरेला हॉर्नी डोमकी, स्ट्रॉज़्निक\nRokytnice nad Jizerou आणि वरील पासून वसंत ऋतु च्या वसंत ऋतु दृश्य Rokytnice (जर्मन रॉक्लिट्झ) पश्चिम आणि पश्चिमेकडील माउंटन रिजॉर्ट आहे राक्षस पर्वत. जिल्ह्यातील Liberec प्रदेशात स्थित\nहाड कॅडेस्ट्रल Podkost मध्ये चेक नंदनवन मध्ये स्थित एक गॉथिक किल्लेवजा वाडा, नगरपालिका Libošovice भाग, जिल्हा Jicin, मध्य बोहेमिया आणि ह्रडेक क्रालोव प्रदेश सीमेपासून अवघ्या काही मीटर आहे. खाजगी\nहंप्रेच्च्ट जेझ्केक व ओकेसेज जिसीन व व्हिएरझानो एलिप्सोविटू स्टेव्हेबनी डिसोझिक्सी, विस्टावेन व्हीटेक्स 1666-1668. लेझो v CHKO सीएक्सई रेज, एएसई 0,5 किमी severozápadně od Sobotky, stejnojmenném kastastálním území.\nWindows 10 स्प्रिंग निर्माते डाउनलोड्स अद्यतनित करा\nमायक्रोसॉफ्ट मायक्रोसॉफ्ट विंडोज आणि विंडोज 10 विंडोज ऑपरेटिंग सिस्टम ऑपरेटिंग सिस्टम. Ta Měla do systému přinést celou řadu vylepšení a nové funkce. नॅन्किन्सी ऑफिसिअल नॅपॉर्व्हर्ली.\nगोल्फ कोर्स गोल्फ क्लब सेमिली\nचेक नंदनवन, फोटो, व्हिडिओ\t 15.4.2018 15.4.2018\nगोल्फ कोर्स गोल्फ क्लब संक्षिप्तपणे 14.04 उंची पासून.2018. सेमिली गोल्फ कोर्स 1970 पासून जिझरा नदीच्या मैदानामध्ये स्थित आहे. सभोवतालचे क्षेत्र सेमिल नदीच्या किनार्यासह खोल खोऱ्याचे एक क्षेत्र आहे\nफोटो, राक्षस पर्वत, व्हिडिओ\t 15.4.2018 15.4.2018\nसुशी हे सर्नना देस्ना नदीवरील बाण असलेल्या जलाशया आहे. हे लॉडे नदी बोर्ड, ह्राडेक क्रालोवे येथे स्थित एक सरकारी मालकीचे उद्योग आहे. जब्लोनेक प्रकल्पाद्वारे वॉटरवर्कवर ऑपरेशन केले जाते\nजाइंट पर्वत ऐतिहासिक छायाचित्रण\nफोटो, ऐतिहासिक छायाचित्रे\t 14.4.2018 14.4.2018\nआजच्या सहित व्यापक पर्वतरांगा पर्वत प्राचीन Sudetenland, किंवा बाल्कन मूळ कदाचित (सर्वात सामान्यपणे डोंगरावर डुक्कर म्हणून अनुवादित) सेल्टिक मूळ नाव आहे म्हणून वर्णन केले पासून तो आहे (शेळी अनुवादित\nकोरडी EMBA स्पोल एस ro Paseky त्यांचा Jizerou leží na území dvou chráněných oblastí - राक्षस पर्वतराष्ट्रीय उद्यान आणि संरक्षित क्षेत्रे राक्षस पर्वत v údolí řeky जिझरी. Tato ओब्लास्ट je nejen významným turistickým,\nXXXX च्या उंचीवरून हजे नाद जेजेरु\nSemily आणि शहरे दरम्यान एक दुवा मध्यभागी गावात Haje त्यांचा Jizerou लिबेरेक प्रदेशात Semily जिल्हा मध्ये स्थित आहे, Jilemnice, नदी Jizera बँका (ग्रोव्ह डाव्या तीरावर, इतर भागांवर\nस्मार्ट ड्रोन - 4K कॅमेर्याचे 3-osou स्टॅबिलिझी, लाइटब्रिज, डोस ऍज एक्सएमएक्सकेएम, एक्सएमएक्सएमएम एक्सएमएक्सएमएम, क्विक. रिक्लस्टोस्ट 5m / एस, एचएमओटीएनओस्ट 28G, जीपीएस, मायक्रो एसडी (मॅक्स.एक्सटीएक्सबीजी), मॅग्नेशिय स्कालेट, अँटिकोलिझनी चाइल्डला, फंककेस टॅपफ्लाई\nझ्रायसीना हिराडु ट्रॉस्की से नाचॅजी ना व्रोकोलु स्टीजनोजमेन हॉरी (488 मी एनएम), व्ही कॅटस्ट्रू ओब्रेस ट्रॉस्कोव्हिस व्ही ओकेसे सेमिली लिब्रेकेहो क्रायजे. जेवढे वस्तुनिष्ठ आहेत (नॅरोन्नी पॅमेटकॉवी\nस्मार्ट ड्रोन - 4K कॅमेराचे 3OSO स्थिरता, दहावीच्या 7km, 27min वर जास्तीत जास्त XXXMI, कमाल. Rychlost 65km / एचओडी, एचएमटीएनओस्ट 734G, जीपीएस, मायक्रो एसडी (अधिकतम .64GB), फाइल्स क्लिक करा, funkce एक ActiveTrack Tapfly. इंटेलिजेंट्���ी ड्रॉन से\nवरुन पेसकी नाड जेजरू\nPaseky त्यांचा Jizerou 06.04 च्या उंचीवरून पहा.2018. Paseky त्यांचा Jizerou पश्चिमेकडील लिबेरेक प्रदेशात, सेमिली जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेश आहे राक्षस पर्वत याजेरच्या डोंगराळ प्रदेशातील याजेर पर्वताच्या माथ्यावर\nआपल्या संगणकावरील माहिती (PetrPikora.com) आणि इतर माहिती (मशीन लर्निंग) एक सर्वसाधारण माहिती (कृत्रिम बुद्धिमत्ता), आपल्या स्वत: च्या इच्छेनुसार माहिती मिळविण्यास सक्षम आहे.\n4K 2018 archivbox dji djs जा डीजी माविक डीजी माविक प्रो Dji अभ्यास DJI प्रेत 4 आळशी आळशी EMBA EMBA spol. चे ro गुळगुळीत पुठ्ठा hrad Haje त्यांचा Jizerou Jablonec त्यांचा Jizerou राक्षस पर्वत पर्वत kvadroptéra दोरासंबंधी पुठ्ठा त्याचे झाड Lysa hora स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे मावसिक माविक प्रो पार्किंगची जागा पार्किंग Paseky त्यांचा Jizerou बनावट बनावट 3 बनावट 4 प्रगत अभ्यास पुस्तके बांधणारा Rokytnice skipas पास स्की रिसॉर्ट wreckage निवास व्यवस्था दोरीने ओढणे हिवाळा वरील पासून चेक नंदनवन\nवृत्तपत्र साइन अप करा\n... आणि प्राप्त प्रथम खरेदीसाठी $ 20 कूपन\n 24 / 7 ईमेल लिहा\nआम्ही सुरक्षित पैसे वापरत आहोत\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. या वेबसाइटचा वापर करून चालू ठेवून, आपण त्यांच्या वापराशी सहमत होता.\nकुकीज कशा नियंत्रित कराव्यात यासह अधिक शोधण्यासाठी, येथे पहा: कुकी धोरण\nरेटिंग: 5.0/ 5 21 मते\nरेटिंग: 5.0/ 5 12 मते\nरेटिंग: 5.0/ 5 11 मते\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nकॉपीराइट © 2018 फ्री प्रीमियम उत्तरदायी वर्डप्रेस थीम डाउनलोड्स थीम. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/12000-crore-rupees-foreign-investment-158334", "date_download": "2018-12-16T01:52:28Z", "digest": "sha1:HKJZMH7J7PO3NNI2A7K7KLXAAF2TP3MM", "length": 11658, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "12000 crore rupees foreign investment बारा हजार कोटींची परकी गुंतवणूक | eSakal", "raw_content": "\nबारा हजार कोटींची परकी गुंतवणूक\nसोमवार, 3 डिसेंबर 2018\nनवी दिल्ली - तेजीच्या लाटेवर स्वार होत परकी गुंतवणूकदारांकडून भांडवली बाजारात नोव्हेंबर महिन्यात १२ हजार २६० कोटींची गुंतवणूक झाली आहे. गेल्या दहा महिन्यांतील ही सर्वाधिक गुंतवणूक आहे.\nनवी दिल्ली - तेजीच्या लाटेवर स्वार होत परकी गुंतवणूकदारांकडून भांडवली बाजारात नोव्हेंबर महिन्यात १२ हजार २६० कोटींची गुंतवणूक झाली आहे. गेल्या दहा महिन्यांतील ही सर्वाधिक गुंतवणूक आहे.\nजागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ��मी होत आहे. याच कालावधीत चलन बाजारात रुपयाची कामगिरी उंचावली आहे. या सर्व घडामोडी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी पोषक ठरत असल्याने परकी गुंतवणूकदारांनी बाजारातील ओघ वाढवला असल्याचे जाणकारांचे म्हणने आहे. ‘डिपॉझिटरी‘च्या आकडेवारीनुसार परकी गुंतवणूकदारांनी ६ हजार ९१३ कोटी भांडवली बाजारात आणि ५ हजार ३४७ कोटी डेट बाजारात गुंतवले आहेत. याआधी सप्टेंबर अणि ऑक्‍टोबर या दोन महिन्यांमध्ये परकी गुंतवणूकदारांनी तब्बल ६० हजार कोटी बाजारातून काढून घेतले होते. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात एकूण ७ हजार ३०० कोटींची गुंतवणूक केली होती. नोव्हेंबरमधील गुंतवणूक गेल्या १० महिन्यांतील उच्चांकी गुंतवणूक ठरली. परकी गुंतवणूकदारांनी जानेवारी महिन्यात बाजारात २२ हजार २४० कोटींची गुंतवणूक केली होती. चालू वर्षात परकी गुंतवणूकदारांनी भांडवली आणि रोखे बाजारात असे एकूण ८८ हजार कोटींची गुंतवणूक केली आहे.\nशेअर बाजाराकडून निवडणूक निकालाचे स्वागत\nमुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा आणि पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालाच्या या पार्श्वभूमीवर सकाळच्या सत्रात ६५०...\nनागपूर : एका कंपनीने बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देऊन नोकरी लावून देण्याची हमी दिली. मात्र, प्रशिक्षणाच्या नावाखाली 1 ते दीड लाख रुपये उकळल्यानंतर...\nनिवडणूक निकालांचा काय परिणाम होईल\nचालू आठवडा शेअर बाजारासाठी महत्त्वाचा असून, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल आपल्या शेअर बाजाराची दिशा ठरविणारे असतील. जागतिक पातळीवरून...\nफोर्टिस हेल्थकेअर: सिंग बंधूंमधील वाद चिघळला\nनवी दिल्ली: फोर्टिस हेल्थकेअरचे प्रवर्तक बंधू असलेले मालविंदर सिंग आणि शिविंदर सिंग यांच्यातील वाद आता आणखी चिघळला आहे. दोन्ही बंधूंनी आता...\nमुंबई - शेअर बाजारातील घसरणीचे वारे गुरुवारी कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ५७२ अंशांनी कोसळून ३५ हजार ३१२ अंशांवर बंद झाला....\nनवी मुंबई - दळणवळणाच्या साधनांची कमतरता, प्राथमिक सुविधांचा अभाव आदी समस्यांमुळे सिडकोने वसवलेल्या उलव्यातील रहिवासी त्रस्त आहेत. त्यानंतरही या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्नि���ग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/ipl-premier-league-cricket-competition-chennai-delhi-vivian-richards-113109", "date_download": "2018-12-16T01:28:56Z", "digest": "sha1:EDUUEGK33JHWJ5PVH2PVMKRSYIRKPKEO", "length": 13863, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "IPL premier league cricket competition Chennai with Delhi vivian richards चेन्नईविरुद्ध लागणार दिल्लीकरांची कसोटी | eSakal", "raw_content": "\nचेन्नईविरुद्ध लागणार दिल्लीकरांची कसोटी\nसोमवार, 30 एप्रिल 2018\nआयपीएलच्या या अकराव्या पर्वातही क्रिकेटचा मनमुराद आनंद आणि गुणवत्ता पाहायला मिळत आहे. या दोन्ही आघाड्यांवर हे पर्वही कुठे कमी पडलेले नाही. प्रत्येक सामना आपापल्या परीने सर्वोत्तम ठरला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये कमालीचे सातत्य राखणारा चेन्नई संघ आज यंदा अडथळ्याची शर्यत करणाऱ्या दिल्लीशी खेळणार आहे. दोन्ही संघ चांगले आहेत; पण आपली एकत्रित गुणवत्ता मैदानात उतरविण्याची दोघांची पद्धती वेगळी आहे.\nआयपीएलच्या या अकराव्या पर्वातही क्रिकेटचा मनमुराद आनंद आणि गुणवत्ता पाहायला मिळत आहे. या दोन्ही आघाड्यांवर हे पर्वही कुठे कमी पडलेले नाही. प्रत्येक सामना आपापल्या परीने सर्वोत्तम ठरला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये कमालीचे सातत्य राखणारा चेन्नई संघ आज यंदा अडथळ्याची शर्यत करणाऱ्या दिल्लीशी खेळणार आहे. दोन्ही संघ चांगले आहेत; पण आपली एकत्रित गुणवत्ता मैदानात उतरविण्याची दोघांची पद्धती वेगळी आहे.\nआघाडीच्या भक्कम खेळींमुळे प्रत्येक सामन्यात चांगल्या धावा झाल्या आहेत. चेन्नईविरुद्ध मुंबईने ज्या पद्धतीने आव्हानाचा पाठलाग केला ते बघता टी २० क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते, याची आठवणच क्रिकेट चाहत्यांना झाली असेल. एक काळ आयपीएलचा विशेषज्ञ मानला जाणाऱ्या सुरेश रैनाला या सामन्यात बऱ्याच दिवसांनी लय गवसली. अष्टपैलू जडेजा आणि ब्राव्हो यांना फलंदाजी आणि गोलंदाजी यातील फरक कळला असेल. खास शैलीत सामना संपविण्याची क्षमता असणाऱ्या धोनीलाही प्रथम फलंदाजी आणि आव्हानाचा पाठलाग करण्यातील फरक कळाला असेल.\nदुसरीकडे दिल्लीला कोलकताविरुद्ध विजयाचा मार्ग गव��ला. नेतृत्वाची संधी मिळालेला श्रेयस अय्यर आणि भारतीय १९ वर्षांखालील संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ या दोन युवा खेळाडूंनी दिल्लीचे दरवाजे अजून बंद झालेले नाहीत याचीच आशा चाहत्यांना दाखवली. ट्रेंट बोल्टची गोलंदाजीदेखील अचूक होती. त्यांच्याबाबतीत आणखी एक विषय चर्चेचा होऊ शकतो, पण ते सत्य आहे. गंभीरला वगळल्यामुळे संघाला आपले आव्हान अजून संपलेले नाही याचा विश्‍वास निश्‍चित मिळाला. आता धोनी आणि त्याच्या शिलेदारांविरुद्ध श्रेयस अय्यर काय कल्पना लढवतो, हे पाहणे रंगतदार ठरेल.\nअर्थ आणि 'अनर्थ' (भरत फाटक)\nरिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकार आमनेसामने आल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. ऊर्जित पटेल यांनी गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकूणच या दोन...\nसंकटांवर जिद्दीनं मात करण्याची कहाणी\nचित्रकार आई व उद्योगपती वडील यांच्या पोटी जन्मलेल्या एका सुशिक्षित, खानदानी, ऐश्‍वर्यसंपन्न मुलीची कथा जया जोग यांच्या \"शून्य उत्तराची बेरीज' या...\nइंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये वटवाघूळांचा द्राक्षावरती डल्ला\nवालचंदनगर - दुष्काळी परस्थितीमुळे पक्षांनी ही खाद्यासाठी द्राक्ष बागेकडे मोर्चा वळविला असून गतवर्षी तुलनेमध्ये पक्षांनी द्राक्ष मोठ्या प्रमाणात फस्त...\nनागपूरच्या रस्त्यांवर धावेल सौरऊर्जेवरील बस\nनागपूर : वर्षातील जवळपास दहा महिने उकाडा सहन करणाऱ्या नागपूरकरांना उन्हाची काहिली नकोशी होते. परंतु, याच उन्हापासून सौरऊर्जा तयार करून तिचा वापर...\nपैसा आणि रसिकता (सुनंदन लेले)\nक्रिकेट वार्तांकन करताना इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटशी संबंधित संग्रहालयांना किंवा मैदानांना भेट देण्याचा योग येतो, तेव्हा \"किती छान...\nमहिलांचे नेतृत्व ‘लिज्जत’ने तयार केले\nपुणे - महिलांचे नेतृत्व तयार करण्याचे काम ‘लिज्जत पापड’ने केले, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी येथे केले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/extra-marital-affair/", "date_download": "2018-12-16T02:13:01Z", "digest": "sha1:MUKEJNJ5KIYX3JNFCAD6CXKXO637O574", "length": 6166, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Extra marital affair Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nविवाहबाह्य संबंध म्हणजेच “व्यभिचारासाठी” देशोदेशी दिल्या जातात या कठोर शिक्षा\nअशा प्रकरणात पुरुष आढळून आला तर त्याचा गुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी त्याच्या पत्नीवर असते.\nSci-fi movies: वाटतात त्याहून गहिऱ्या, दिसतात त्याहून भव्य\n‘ह्या’ व्यक्तीने चक्क दोन वेळा आयफेल टॉवर विकले होते\nप्रत्येक ऑलम्पिकवीर आपले पदक का चावतो जाणून घ्या यामागचे रंजक कारण\nयशासाठी बुद्धी (I.Q.) पेक्षा वृत्ती (Attitude) महत्वाची\nहॉटेलमधील बेडवर नेहमी पांढरंच बेडसीट असण्यामागचं हे आहे चलाख कारण\nआणि तब्बल ६ वेळा भारतीय खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांचे दात त्यांच्याच घशात घातले\nफेब्रुवारीमध्ये फक्त २८ दिवस असण्यामागचा ‘रोमनकालीन रंजक इतिहास’ जाणून घ्या\nकाश्मीरवरील भारतीय दावा : पाकिस्तान धारणा आणि वास्तव (भाग ५)\nमिडीयाचं असत्य – ‘बोस, पटेल, नेहरू फाशीवर चढले’ असं प्रकाश जावडेकर म्हणालेच नव्हते\nवाय-फाय पेक्षा शंभर पट वेगवान असलेले तंत्रज्ञान ‘लाय-फाय’ नक्की काय आहे\n१०० वर्षानंतर पहिल्यांदाच बनणार एक ‘स्त्री’ लखनऊची महापौर\nचूक रस्त्यावर थुंकणाऱ्या आणि सिग्नल तोडणाऱ्या माणसाची नाहीच\nमुगलांचा “वारसा” जपणारी, बहादूर शाह जफर ची सहावी पिढी\nदोन विनोदवीरांच्या घरच्या विचित्र चोऱ्या : पु. ल. आणि चार्ली – एक अशीही आठवण\nक्रिकेट मॅचची धुंदी, राष्ट्रगीताचा विसर\nज्यू हत्याकांडाचा गुन्हेगार अडोल्फ आईशमनच्या खटल्यावर प्रकाश टाकणारा जर्मन चित्रपट : हॅना आरेण्ट \nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनप्रवासातील काही महत्त्वाच्या घटना\nकेरळमधील ही कंपनी आता जुन्या ५०० आणि १००० च्या नोटा विकत घेणार\nसचिनने ६ वर्षांचा पगार पंतप्रधान निधीस केला दान, जाणून घ्या इतर दानशूर भारतीयांबद्दल..\nटीव्ही चॅनेलचा “टीआरपी” म्हणजे काय तो कसा मोजतात\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/lingayat/", "date_download": "2018-12-16T02:31:43Z", "digest": "sha1:LIBD4V5FUF44URHQTDA2ZE2XUFHEOJKU", "length": 33146, "nlines": 93, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "लिंगायतांनो ,तुम्ही दूर जात आहात का ? : अरविंद विठ्ठल कुळकर्णी - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nलिंगायतांनो ,तुम्ही दूर जात आहात का : अरविंद विठ्ठल कुळकर्णी\nAuthor: टीम स्मार्ट महाराष्ट्र No Comments Share:\nलिंगायत धर्म हा हिंदुधर्माचा भाग नसून तो स्वतंत्र धर्म आहे अशा आशयाचे विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ह्यांनी काही दिवसापूर्वी केले असून त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले दिसत आहे ० काही लोक काहीतरी जडीबुटी उपयोगात आणून गेलेली मर्दानगी पुन्हा प्राप्त करून घेण्याच्या खटपटीत असतात ० तशा अवस्थेत काँग्रेसला बघावे लागण्याची पाळी लोकांवर आली आहे आणि हे सध्याच्या काँग्रेस नेतृत्वाला शोभादायक निश्चितच नाही ० भारताचे गेल्या शंभर वर्षाचे राजकारण सावरकर विचार संकुल आणि गांधी विचार संकुल ह्याच दोन गटात स्पष्टपणे विभागले गेले आहे आणि काही हिंदुत्ववादी संघटनांच्या काही दखलपात्र गटांवर गांधीवादाचा प्रभाव काम करीत असल्याचे दिसत असल्याने लिगायत समाजाच्या ह्या वादाकडे राष्ट्रहिताच्या म्हणजेच हिंदुहिताच्या दृष्टिकोनातून कसे बघता येईल हे तपासले पाहिजे ०\n पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरितिस्मृत:\nअशी स्वातंत्र्यवीर वि दा सावरकरांनी हिंदूंची व्याख्या केली आहे ० सिंधू नदीपासून समुद्रापर्यंत पसरलेली ही भारतभूमी ज्याची पितृभूमी आणि पुण्यभूमी आहे तो हिंदू अशी ही व्याख्या आहे ० ती हिंदुधर्माची व्याख्या नाही ० लिंगायत लोकांनी आपला लिंगायत धर्म स्वतंत्र धर्म आहे असे म्हटल्याने हिंदुत्वाची ,हिंदू समाजाची आणि हिंदू संस्कृतीची आपल्याला प्रथमदर्शनी वाटते तेव्हढी हानी होत नाही ० येथे धर्म ह्याचा अर्थ उपासना पद्धती ,पारलौकिकाविषयीचे चिंतन आणि त्यादृष्टीने पाळावयाचे आचारविचार असा घेतला आहे ० हिंदू धर्म म्हणून जो म्हटला जातो त्यात असे उपासना स्वातंत्र्य सर्वांना मुक्तपणे दिलेले आहे ० हिंदू आध्यात्मिक प्राणी आहे आणि त्यासाठी त्याला असे स्वातंत्र्य हवे असते ० तो सत्याचा शोध घेत असतो ० हा शोध संपलेला नाही आणि संपेल असे वाटत नाही ० म्हणून कोणतेही एक धर्ममत अं���िम सत्य म्हणून तो बंधनकारक मानत नाही ० त्याच्या दृष्टीने सर्व सापेक्ष आहे आणि प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा समान अधिकार आहे ० वैज्ञानिक कसोट्या लावून खंडनमंडन पद्धतीने अंतिम सत्याच्या शोधार्थ मार्गक्रमणा करावयाची हा हिंदूंचा विचार हजारो वर्षाच्या अभ्यासातून प्रगल्भ आणि परिपक्व झाला आहे ० भारत ज्यांची पुण्यभूमी आहे अशा हिंदुंमध्ये माझाच ईश्वर, माझाच प्रेषित आणि माझाच धर्मग्रंथ खरा बाकीच्यांचा पाखंडी म्हणून नष्ट झाला पाहिजे असे प्रतिपादणारा कोणी सुदैवाने जन्माला आला नाही ० तेव्हा लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे असे म्हटल्याने बिघडत नाही ० तथापि कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानाला राजकीय पैलूही आहेत ० त्या संदर्भात त्यांचे विधान आणि काँग्रेसच्या वर्तुळात उठलेल्या प्रतिक्रिया अभ्यासल्या की काँग्रेस आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना ह्यांच्यातील अंतर आणि वेगळेपण प्रकर्षाने लक्षात येते ० लिंगायत लोक त्याचा विचार करणार आहेत की नाही तसेच आपण त्यांना तो विचार करायला लावणार आहोत की नाही हा कळीचा मुद्दा आहे ०\nसावरकरांनी स्वतंत्रता देवीच्या स्तोत्रामध्ये , ” जे जे उत्तम,उदात्त ,उन्नत ,महन्मधुर ते ते स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी होते ” असे म्हटले आहे ० पाकिस्तानच्या हिताच्या दृष्टीने फाळणी करून स्वतंत्र झाल्यावर भारताची पुढची वाटचाल उदात्त आणि उन्नत म्हणून उत्तम अशी झाली नाही ० तुम्ही जेव्हढे लहान व्हाल तेव्हढे राजकीय लाभ अधिक अशी विविध समाजघटकांना लालूच दाखविणारे राज्यकर्ते काँग्रेसच्या रूपाने सत्तेवर ठाण मांडून बसले ० म्हणून विविध समाजघटकांमध्ये आपल्याला अल्पसंख्यांक म्हणून सरकारने मानावे अशी इच्छा प्रादुर्भूत झाली ० त्यामुळे किती अधोगती झाली ते पाहिले पाहिजे ० हिंदू धर्म हा पर्यावरणवादी, वैज्ञानिक जीवनशैलीशी सुसंगत वागणारा .प्रत्येकात ईश्वर वास करतो आहे समजून त्याचा आदर करणारा , पूर्णपणे मानवतावादी, राक्षसी राजकीय महत्वाकांक्षा नसलेला ,सहिष्णू ,परमताच्या स्वातंत्र्याचा आग्रही ,शांततावादी , पूर्वपक्ष आणि उत्तरपेक्ष ह्या तंत्राने वाद करणारा आणि सहजीवनासाठी दुसऱ्यांना हवाहवासा वाटणारा असा सर्वोत्तम धर्म असल्याचे स्वामी विवेकानंद ह्यांनी उच्चरवाने शिकागोच्या सर्वधर्मपरिषदेत घोषित क���ले ० भारत इंग्रजांच्या केवळ राजकीयच नव्हे तर सर्व बाजूंनी पारतंत्र्यात असतांना आणि इंग्रजांचे साम्राज्य सर्व पृथ्वीवर पसरलेले असतांना एका संन्याशाने हिंदू जीवनशैलीचे माहात्म्य सर्वदूर परिणामित केले ०अत्यंत सुसंस्कृतपणे त्यांनी इंग्रजांवर मात करून दाखविली ० विवेकानंद हे आत्मविलोपी विरक्त होते ० भारतभूमीपेक्षा आपण मोठे आहोत हा भ्रम त्यांच्यात नव्हता ० दुर्दैवाने भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे नेते आणि स्वतंत्र भारताचे राज्यकर्ते आत्मकेंद्रित आणि इतिहासाचा अभ्यास नसलेले निघाले ० त्यांना आपले माहात्म्य देशापेक्षा मोठे वाटत होते ० जगाने आपल्याला प्रेषित मानावे म्हणून भारताची स्वातंत्र्य चळवळ बाजूला सारून त्यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्याचा प्रयोग श्रद्धाविषय म्हणून भोळ्या हिंदूंच्या माथी मारला ० तो फसला तरी स्वतंत्र भारतातही त्यांनी तो प्रयोग अट्टाहासाने पुढे चालू ठेवला ० जगभरात फसलेल्या हिंदू-मुस्लिम ऐक्याची सिद्धी भारतात आम्ही यशस्वीपणे करून दाखविली असा डंका त्यांना वाजवायचा होता ० वास्तविक दोन मने फाटल्याने देश विभाजन झाले होते ० स्वतंत्र भारतात दोनच नव्हे तर अनेकानेक मने घट्ट जोडली जाण्याची सुरवात व्हायला हवी होती ० प्रत्यक्षात उलटे झाले ० स्वतःला काही ना काही कारणाने वेगळे समजणाऱ्या लहान गटांनी मुख्य प्रवाहात सामील व्हावे असे आवाहन केले जाण्याऐवजी मुख्य प्रवाहाशी फटकून वागून जो स्वतःला अल्पसंख्यांक म्हणवून घेईल त्याच्यावर सुखसोयींचा वर्षाव होईल असे क्रयविक्रीचे वातावरण निर्माण करण्यात आले ० परिणामी विवेकानंदानी स्थापन केलेल्या आणि रक्ताचे पाणी करून वाढविलेल्या रामकृष्ण मिशनला आपण हिंदू नसून आपला स्वतंत्र धर्म आहे आणि आपण अल्पसंख्यांक आहोत असे घोषित करण्याचा आणि त्याला न्यायालयात जाऊन अधिमान्यता मिळविण्याचा मोह झाला ० ज्या विवेकानंदांनी धार्मिक आणि बौद्धिक पातळीवर इंग्रजांचा पराभव केला त्या विवेकानंदांचा एकात्मतेच्या पातळीवर पराभव करण्यात काँग्रेसजनांनी आनंद मानला ० लिंगायत लोकांनी हे विसरू नये ० काँग्रेस हिंदुहिताविषयी नेहमी उदासीन राहिली त्याचे किती घातक परिणाम झाले हेही लिंगायत लोकांनी आपल्या स्मरणातून जाऊ देऊ नये ०\nपाकिस्तानात १९५१ मध्ये हिंदूंचे लोकसंख्येतील ���्रमाण २१ प्रतिशत होते आज ते एक प्रतिशतही नाही ० काश्मीर खोऱ्यातून चार लाख पंडितांना सहकुटुंब नेसत्या वस्त्रानिशी हाकलवून देण्यात आले ० काँग्रेसने निषेधाचा शब्दही उच्चारला नाही ० काँग्रेस शासनाच्या सक्रिय आशीर्वादाने ईशान्य भारतातील अनेक राज्ये आज पूर्णपणे ख्रिस्ती झाली आहेत आणि ती तेथील हिंदूंशी सामंजस्याचे सहजीवन जगायला उत्सुक दिसत नाहीत ० हिंदू धर्म तुम्हाला स्वतंत्र विचार करण्याचे स्वातंत्र्य देतो ० पण इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म तुम्हाला ते स्वातंत्र्य देत नाहीत ० तुम्ही लहान दिसलात की तुम्हाला ते धर्म गिळून टाकतात ० अशी विषमता भारतात अस्तित्वात आहे ० हिंदुधर्म बाटवाबाटवी करीत नाही ० म्हणून राज्यकर्त्यांनी वंचित हिंदू समाज घटक आक्रमक आणि सर्वभक्षक धर्मांकडून फसविले जाणार नाहीत ह्याची व्यवस्था करायला हवी होती ० ते न्यायाला धरून झाले असते ० लिंगायतांना धर्माचे स्वातंत्र्य हवे आहे ० ते त्यांना हिंदू परंपरेने केव्हाच दिले आहे ० तथापि स्वातंत्र्यही संघटन पाठीशी असेल तर जिवंत राहते ० लिंगायत धर्म जिवंत राहण्यासाठी लिंगायत लोक लिंगायत म्हणून जिवंत राहायला हवेत० ते हिंदुत्वाच्या कक्षेत परिभ्रमण करीत राहतील तोपर्यंत त्यांना कोणी धक्का लावू शकणार नाही०\nजसा इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म इतरांपासून वेगळा अशा स्वरूपात स्पष्टपणे दाखविता येतो तसा हिंदुधर्म दाखविता येत नाही ० हिंदूंच्या चिंतनाच्या पद्धतीत प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे ० त्यामुळे अनेक उपासना पद्धती येथे जन्माला आल्या आणि शतकानुशतके गुण्यागोविंदाने सहजीवन जगल्या ० ह्या सगळ्या उपासना पद्धतीचे जे सार ते म्हणजे हिंदुधर्म असे साधारणपणे मानण्याची रीत आहे ० अमुक एक हिंदुधर्म पाळतो तो हिंदू असे नसून हिंदू पाळतात तो हिंदुधर्म असे आहे ० तरीसुद्धा असा हिंदुधर्म जिवंत आहे ० इस्लाम आणि ख्रिस्ती धर्माच्या आक्रमणापुढे भले भले टिकले नाहीत ० नामशेष झाले ० टिकला केवळ हिंदुधर्म कारण त्याला हिंदुत्वाचे संरक्षक कवच होते ० धर्मस्वातंत्र्य देणाऱ्या हिंदुत्व विचाराशी कृतज्ञपणे सर्व घटक जोडलेले राहिले ० हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व.० राष्ट्रीयत्व म्हणजे एकत्वाची जाणीव ० आपण हिंदू आहोत आणि सगळे एक आहोत कारण हजारो वर्षांपासून ह्या देशातील ऋषीमुनींनी ,र���ज्यकर्त्यांनी ,योद्ध्यांनी आणि हुतात्म्यांनी , कलाकारांनी ,शेतकऱ्यांनी आणि कामगारांनी ,महिलांनी आणि लहान मुलांनी आणि विशेष म्हणजे साहित्यिकांनी ज्या उदात्ततेच्या ,वीरश्रीच्या ,चारित्र्याच्या ,वत्सलतेच्या आणि कठोरतेच्या परंपरा घालून दिल्या त्या स्न्हेबंधनांनी आपले रम्य भावविश्व गुंफले गेले आहे ० ही भूमी आपली पितृभूमी आणि पुण्यभूमी आहे ० आपल्याला काही प्रेरणा घेऊन जगण्यासाठी रोमकडे किंवा मक्केकडे बघावे लागत नाही ० काशीस जावे नित्य वदावे हा मंत्र आपल्याला पुरतो ० मग आपण वैदिक असो की लिंगायत असो ० आमचा धर्म स्वतंत्र आहे असे म्हणतांना आम्ही हिंदुत्वाच्याही कक्षेत येत नाही असे लिंगायतांना सांगायचे असेल तर इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मापुढे लाचार होणारी काँग्रेस संस्कृती त्यांना फार काळ संरक्षण देऊ शकणार नाही ० निवडणुकीच्या काळात होणारे लाभ हे प्रेयस असतात ० धर्म श्रेयस काय ते सांगतो ० सावरकरांचे ‘ हिंदुत्व ‘ वाचले की श्रेयस काय आणि प्रेयस काय ह्यावर छान प्रकाश पडतो आणि दृष्टी स्वच्छ होते ० ईश्वर लिंगायतांना सद्बुद्धी देओ आणि देईल असा विश्वास आहे ० इत्यलम ०\nआमची चूक झाली, फेसबुकचा सर्वेसर्वा झुकरबर्गचा माफीनामा\nटीम स्मार्ट महाराष्ट्र\tView all posts\nपंढरपूर आणि हज यात्रा…\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nभारत पाक तिसऱ्या युद्धात पकिस्तानची सपशेल शरणागती (१९७१) आणि बांग्लादेशची निर्मिती Related\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nमंत्रपुष्पांजली अर्थात राष्ट्रप्रार्थना: मराठी रूपांतर हर्षद माने हिंदू धर्मातील विचार भव्य आहेत हे हिंदू धर्माच्या कुठल्याही पुस्तकातून जाणवते. ते व्यापक आहेत, सार्वत्रिक आहेत आणि बहुतांशी कालातीत आहेतच पण त्यांचे दर्शन वैश्विक सुद्धा आहे. मात्र मंत्रपुष्पांजलीमधून हिंदू धर्मातील राजकीय विचारही किती प्रगल्भ होते हे समजून येते. राष्ट्र ही संकल्पना पाश्चिमात्य असल्याचे ज्यांचे म्हणणे आहे, त्यांनी मंत्रपुष्पांजली जरूर […]\nमाणूस एक समाजशील प्राणी आहे. माणसाचे मन अतिशय संवेदनशील आहे. म्हणून माणूस एक संवेदनशील समाजाभिमूख प्राणी आहे. हे समजून घेतले म्हणजे माणसाला श्रध्दा का आवश्यक असते हे समजते. एखाद्या उच्च ठिकाणी आपले मन वाहणे आवडते. तिथे कुणाशी स्पर्धा नसते मद मत्सर राग लोभ वासना तिथे राहत नाही. श्रद्धा माणसाच्या मनाला संतुलित ठेवते. भगवद्गीता सांगते सर्वधर्म […]\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nमहाविद्यालयाने केलेल्या संस्कारमुळे आम्ही यशस्वी झालो - दत्तराज छाजेड\nभारताच्या संविधानाच्या निर्मितीची कथा\nभारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील शेवटचे पान म्हणजे मध्ये १९४६ कॅबिनेट कमिशन नुसार झालेली घटना समितीची स्थापना आणि त्यांच्या प्रयत्नातून तयार झालेले संविधान. भारताचे संविधान एक पवित्र दस्तावेज. ज्या एका दस्तावेजाने, तेंव्हाच्या तेहतीस कोटींच्या आणि आजच्या सव्वाशे कोटींच्या भारताला बांधून ठेवले आहे एका घट्ट धाग्याने, विविधतेने नटलेल्या आणि वळणा-वळणावर वैविध्य असणाऱ्या आपल्या या अजस्त्र, विस्तीर्ण देशाचा गाडा यशस्वीपणे […]\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा मोफत डाऊनलोड करा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रखर बुद्धिवाद संविधानाचे त्यांनी केलेले उत्तुंग कार्य आपल्या सर्वांना माहित आहेच. पण कायदा, अर्थशास्त्र, राजकीय अर्थशास्त्र या विषयात त्यांनी केलेलं काम अतुलनीय आणि अजस्त्र आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळेस मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी त्यांनी केंद्र शासनाने नेमलेल्या समितीसमोर भाषण दिले होते. रुपया, त्याचे मूल्य या विषयवार त्यांचे संशोधन जगप्रसिद्ध आहे. कामगार चळवळीविषयी त्यांचे स्वतःचे विचार होते. हिंदू […]\n अर्थात प्रबोधनकारांचे शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यातील भाषण\nशिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ ला झाली आणि पहिली जाहीर सभा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दादरच्या शिवाजी पार्कवर ३० ऑक्टोबर १९६६ ला झाली. त्या मेळाव्यात प्रबोधनकारांचंही भाषण झालं. “आजपासून हा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण करीत आहे हे त्यांचे तेंव्हाचे प्रसिद्ध वाक्य होते. ” त्यांचे भाषण वाचून त्यांचा आक्रमकपणा, त्वेष आणि ज्वलंत महाराष्ट्रप्रेम दिसून येते. ‘प्रबोधनकारांचे ज्वलंत हिंदुत्व’ […]\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन पुस्तक अभ्यास परीक्षा: पहिले पुष्प: “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री”\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन घेत आहे साहित्यावर आधारित पुस्तक अभ्यास परीक्षा पहिले पुष्प: स.आ. जोगळेकर लिखित “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री” उत्तमोत्तम मराठी साहित्यावर विश्लेषणात्मक अभ्यास व्हावा ह्या उद्देशाने मराठी इंटरनॅशनल (मिओ) पुस्तक अभ्यास परीक्षा हा उपक्रम सुरु करीत आहे. हे पुस्तक परीक्षण नाही. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे एखादे पुस्तक परीक्षेला लावले जाते तत्सम ही पुस्तकावर आधारित परीक्षा आहे. फक्त ही परीक्षा […]\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.petrpikora.com/tag/fotografie/", "date_download": "2018-12-16T02:22:15Z", "digest": "sha1:RFAUULD3LNSYAA5LGXYSBSITQELK44ZD", "length": 9850, "nlines": 122, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "फोटोग्राफी - विनामूल्य संगीत बाजार डाउनलोड", "raw_content": "सुचालन जा सामग्री वगळा\nआर अँड बी आणि सोल संगीत\nसर्व श्रेणी फोटो आणि व्हिडिओ संगीत आणि गाणी व्हिडिओ\nसर्व श्रेणी फोटो आणि व्हिडिओ संगीत आणि गाणी व्हिडिओ\nआपण वैयक्तिक ठिकाणी मार्गदर्शन करत आहात\nबेनेको लुक आउट टॉवर Žalý फोटोग्राफी\nMěsto Jablonec त्यांचा Jizerou लिबेरेक प्रदेशात सेमिली जिल्ह्यात स्थित आहे. हे सुमारे 1 700 राहते. जवळील जब्बोनिक नाड निसोऊ (जब्बोनिक नाद जैजरौ म्हणूनही ओळखले जाते)\nआजच्या सहित व्यापक पर्वतरांगा पर्वत आपल्या साइटवर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचू शकता (कृपया या पृष्ठावर क्लिक करा), नॅब बल्कॅन्होही प्यॉवॉड (डाउनलोड करा)\n4K 2018 archivbox dji djs जा डीजी माविक डीजी माविक प्रो Dji अभ्यास DJI प्रेत 4 आळशी आळशी EMBA EMBA spol. चे ro गुळगुळीत पुठ्ठा hrad Haje त्यांचा Jizerou Jablonec त्यांचा Jizerou राक्षस पर्वत पर्वत kvadroptéra दोरासंबंधी पुठ्ठा त्याचे झाड Lysa hora स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे मावसिक माविक प्रो पार्किंगची जागा पार्किंग Paseky त्यांचा Jizerou बनावट बनावट 3 बनावट 4 प्रगत अभ्यास पुस्तके बांधणारा Rokytnice skipas पास स्की रिसॉर्ट wreckage निवास व्यवस्था दोरीने ओढणे हिवाळा वरील पासून चेक नंदनवन\nवृत्तपत्र साइन अप करा\n... आणि प्राप्त प्रथम खरेदीसाठी $ 20 कूपन\n 24 / 7 ईमेल लिहा\nआम्ही सुरक्षित पैसे वापरत आहोत\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. या वेबसाइटचा वापर करून चालू ठेवून, आपण त्यांच्या वापराशी सहमत होता.\nकुकीज कशा नियंत्रित कराव्यात यासह अधिक शोधण्यासाठी, येथे पहा: कुकी धोरण\nरेटिंग: 5.0/ 5 21 मते\nरेटिंग: 5.0/ 5 12 मते\nरेटिंग: 5.0/ 5 11 मते\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nकॉपीराइट © 2018 फ्री प्रीमियम उत्तरदायी वर्डप्रेस थीम डाउनलोड्स थीम. सर्व हक्क राख���व.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/authors/sharad-d-geet", "date_download": "2018-12-16T01:13:01Z", "digest": "sha1:AJFZXZEN4PEE3G372DI7GF5J3NOFNUMB", "length": 14250, "nlines": 407, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक शरद डी.गीत यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nप्रोफ. शरद डी.गीत ची सर्व पुस्तके\nप्रोफ. शरद डी.गीत, अस्मिता ए देशपांडे\nरुपाली जे. खैरे, प्रोफ. शरद डी.गीत\nप्रोफ. शरद डी.गीत, अस्मिता ए देशपांडे\nप्रोफ. शरद डी.गीत, के.आर.शाह\nप्रोफ. शरद डी.गीत, अस्मिता ए देशपांडे ... आणि अधिक ...\nप्रोफ. शरद डी.गीत, अस्मिता ए देशपांडे\nप्रोफ. शरद डी.गीत, अस्मिता ए देशपांडे ... आणि अधिक ...\nप्रोफ. शरद डी.गीत, अस्मिता ए देशपांडे\nप्रोफ. शरद डी.गीत, अस्मिता ए देशपांडे\nप्रोफ. शरद डी.गीत, अस्मिता ए देशपांडे\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B6:WhatLinksHere/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-12-16T02:30:29Z", "digest": "sha1:QUDNQYKF6TWBJMFJEM7U73GXUTGN7DL7", "length": 2872, "nlines": 49, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "\"सीरिया\" हाका जोडणी आशिल्लीं पानां - विकिपीडिया", "raw_content": "\n\"सीरिया\" हाका जोडणी आशिल्लीं पानां\nहाका कितें जुळटा पान: नांव-थोळ सगळें (मुखेल) चर्चा वापरपी वापरपी चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा फायल फायल चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा प्रारूप प्रारूप चर्चा आदार आदार चर्चा वर्ग वर्ग चर्चा एकक एकक चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk विशय विपरीत प्रवरण\nगाळणे लिपयात दूस्रात-समावेश | लिपयात जोडण्यो | लिपयात पुनर्निर्देशन\nमुखावेली पानां सीरिया: हाका जोडणी करतात\nप्रारूप:देश आँकड़े सीरिया ‎ (← जोडण्यो | बदल)\nSyria ‎ (← जोडण्यो | बदल)\nवापरपी:Dcljr/Deva ‎ (← जोडण्यो | बदल)\nखंयचेंय आदलें मदलें पान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-grampanchayat-election-76944", "date_download": "2018-12-16T01:42:17Z", "digest": "sha1:V5NVM6CRZEBVW5ODLFGWZUKQ7JRX3ANW", "length": 16180, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Grampanchayat election शब्द विकासाचा,‘लक्ष्मी’दर्शनाचाही | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 12 ऑक्टोबर 2017\nकोल्हापूर - दिवसा प्रचार आणि रात्री जोडण्या असे चित्र गावोगावी नजरेस पडत आहे. प्रत्येक पॅनेलच्या नावात ‘ग्रामविकास’ या शब्दाचा आवर्जून उल्लेख. निवडणूक लागली की विकास आठवतो. इतके दिवस कुठे होता असाच सवाल मतदार करू लागले आहेत.\nकोल्हापूर - दिवसा प्रचार आणि रात्री जोडण्या असे चित्र गावोगावी नजरेस पडत आहे. प्रत्येक पॅनेलच्या नावात ‘ग्रामविकास’ या शब्दाचा आवर्जून उल्लेख. निवडणूक लागली की विकास आठवतो. इतके दिवस कुठे होता असाच सवाल मतदार करू लागले आहेत.\nग्रामपंचायत निवडणुकीचा दिवस जवळ येत आहे, तशी प्रचार यंत्रणा गतिमान होत आहे. पुलाची शिरोली, उचगाव, सरनोबतवाडी या गावांचा विस्तार पाहता येथे ग्रामपंचायत आहे, यावर कुणाचा विश्‍वास बसणार नाही. मूळ गावठाण जेवढे आहे, त्याच्या दुप्पट लगतची वस्ती वाढली. उपनगर विकास आघाडी स्थापन झाली. पूर्वी ग्रामपंचायत निवडणूक म्हटले की, राजकीय ईर्षा ही गावाच्या फाट्यापर्यंत मर्यादित असायची. शहरालगतच्या गावांचा इतका विस्तार झाला, की मूळ गावठाण कुठले आणि नव्याने विस्तारित झालेला भाग कोणता, हे समजत नाही.\nपुलाची शिरोली येथे सरपंचपदासाठी तीन उमेदवार प्रभागांतील सतरा जागांसाठी ३८ उमेदवार रिंगणात आहेत. महाडिक विरूद्ध खवरे अशी पारंपरिक लढत आहे. शिरोली फाट्याजवळच पोस्टर वॉर रंगले आहे. गावात लोक जाहीरपणे काही बोलत नाहीत, पण मार्मिक भाष्य करायलाही मागेपुढे पाहत नाही. गाव तसे मोठे. दिवाळी तोंडावर आहे, ग्रामस्थ सणाच्या गडबडीत आहेत. प्रचाराला कुणी आले तर निवेदन स्वीकारून ‘काही काळजी नको, चिन्ह लक्षात आहे’ असे सांगून वेळ मारून नेली जाते. मतदानाचा दिवस जवळ येत आहे तसे शिरोलीचे वातावरण तापू लागले आहे. निकालादिवशीच या जोर-बैठकांचा किती उपयोग झाला हे स्पष्ट होईल.\nउचगावात विधानसभेची रंगीत तालीम\nउचगाव राजकीयदृष्ट्या ईर्षेचे गाव. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात निर्णायक ठरते तेच उचगावच. निवडणूक ग्रामपंचायतीची असली तरी महाडिक गट विरूद्ध आमदार सतेज पाटील गट यांच्यातच विधानसभा निवडणुकीपूर्वीची ही रंगीत तालीम आहे. पाटील गटाने शिवसेनेशी युती केली आहे. दोन्ही गटांनी जुन्या चेहऱ्याऐवजी नव्यांनाच संधी दिली. पॅनेल टू पॅनेल मतदान व्हावे, यासाठी दोन्ही गट प्रयत्नशील आहेत.\nसरनोबतवाडीत वेगवेगळ्या पॅनेलमध्ये लढत होत आहे. सरनोबतवाडी विकास आघाडी, ग्रामविकास, परिवर्तन आणि संघर्ष अशी बहुरंगी लढत आहे. सायंकाळी सहानंतर प्रचाराला येथे खऱ्या अर्थाने गती येते. ‘भावा, भिऊ नकोस आम्ही तुझ्या पाठीशी आहे’, असा उल्लेख एका उमेदवाराच्या प्रचार फलकावर आहे.\nउजळाईवाडीत महाडिक-सतेज गटात लढत\nउजळाईवाडी येथे आमदार सतेज पाटील विरुद्ध महाडिक गटात लढत आहे. कोपऱ्याकोपऱ्यावर पोस्टर वॉर रंगले आहे. उपनगर विकास आघाडी रिंगणात आहे. सगळेच जण गावाच्या विकासाचा शब्द देत आहेत. सायंकाळी प्रचार थांबतो न थांबतो तोपर्यंत रात्रीच्या जोडण्यांना सुरवात होते. गावातील प्रमुख चौक हे चर्चेचे मुख्य ठिकाण बनले आहे.\nशिट्टी चिन्ह गमतीचाच विषय\nअलीकडे शिट्टी हे चिन्ह गमतीचाच विषय ठरले आहे. मागील लोकसभा निवडणुकीत खासदार राजू शेट्टी यांचे शिट्टी हे चिन्ह होते. पोरं शिटी वाजवतच गावभर फिरायची. या निवडणुकीत असेच चित्र दिसते. पोरं शिटी का वाजवतात हेच ध्यानात येत नाही.\n'शिवसेनेतून जागा मिळेल म्हणून त्या तिकडे गेल्या असाव्यात'\nपुणे : ''काही लोकांना काहीही झाले तरी खासदारकीला उभे राहायचे असते. गेल्या वेळी राजू शेट्टी एनडीएतून लढले होते, मात्र, यावेळी एनडीएत झालेल्या...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्���गत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nपॅरोलवरील कैद्याकडून मुलीवर बलात्कार\nमुंबई - हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर सुटल्यावर पुण्यात अल्पवयीन मुलीचे...\nप्रकल्पाच्या घोषणा अन्‌ अंमलबजावणीत अंतर\nनाशिक - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षात एकाच पिकावर अवलंबित्व असलेली अन्‌ एरवी मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या वाड्या-पाड्यांवरील कुटुंबे प्रकाशमान...\nलातूरचा रेणा साखर कारखाना सर्वोत्कृष्ट\nपुणे - वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील रेणा...\nलातूरच्या 'रेणा'ला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार\nपुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8", "date_download": "2018-12-16T01:13:22Z", "digest": "sha1:77S3TZVKAWW6RLNXLTXPSA3JP4XULORR", "length": 5105, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नेपोटियानस - विकिपीडिया", "raw_content": "\nअँटोनियस पायस · ऑगस्टस · ऑरेलियन · कालिगुला · कॉन्स्टन्टाईन पहिला, रोमन सम्राट · कॉन्स्टान्शियस क्लोरस, रोमन सम्राट · कॉन्स्टान्शियस दुसरा, रोमन सम्राट · कॉन्स्टान्स · कोमॉडस · क्लॉडियस · गॅल्बा · जुलियस सीझर · जोव्हियन · ज्युलियन, रोमन सम्राट · टायटस · ट्राजान · डोमिशियन · टायबीअरिअस · थियोडोसियस पहिला · नर्व्हा · नीरो · नेपोटियानस · पर्टिनॅक्स · पेट्रोनियस मॅक्झिमस · फ्लाव्हियस ऑनरियस · फ्लाव्हियस व्हॅलेरियस सेव्हेरस · माजोरियन · मार्कस ऑरेलियस · मार्कस साल्व्हियस ओथो · मार्कस सेव्हेरस डिडियस ज्युलियानस · मॅक्झेंटियस · मॅक्���िनस · मॅक्सिमिनस · रोमन सम्राट · लिसिनियस · लुसियस व्हेरस · व्हिटेलियस · व्हॅलेंटिनियन पहिला · व्हॅलेंटिनियन तिसरा · व्हॅलेन्स · व्हेस्पासियन · सेप्टिमियस सेव्हेरस · हेड्रियान\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ ऑगस्ट २०१७ रोजी ०३:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87", "date_download": "2018-12-16T01:23:59Z", "digest": "sha1:QMOQILUE3IS67N47GBPUA5P6WJFJVLFA", "length": 7141, "nlines": 195, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:आंतरविकि दुवा साचे - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गाच्या यादीतील पाने ही साचे आहेत.\nहे पान विकिपीडियाच्या प्रशासनाचा भाग आहे व तो विश्वकोशाचा भाग नाही.\nपुढील साचा वर्ग नोंदी\nया वर्गात साचा नामविश्वाची पाने आहेत.त्याचा वापर लेखाचे वर्गीकरण किंवा इतर नामविश्वातील पानांसाठी करण्यात येऊ नये.\nया वर्गात साचा जोडण्यास:\nजर त्या साच्यास वेगळे दस्तावेजीकरण पान (बहुदा, \"साचा:template name/doc\" असे असलेले) असेल, तर\nअसे त्या पानाच्या खाली असलेल्या विभागात जोडा, तसे नसेल तर,\nहे साचा संकेताच्या शेवटी जोडा. त्यापूर्वी याची खात्री करा कि, ते त्याच ओळीत सुरु होते ज्यात संकेताचा शेवटचा वर्ण आहे.\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► विक्शनरी साचे‎ (३ प)\n\"आंतरविकि दुवा साचे\" वर्गातील लेख\nएकूण १४ पैकी खालील १४ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ ऑगस्ट २०१७ रोजी २०:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://stateexcise.maharashtra.gov.in/1204/Nashik", "date_download": "2018-12-16T02:31:54Z", "digest": "sha1:SUD24Z4VXHHVW5WKXS3DOKRMSIGDBQDY", "length": 10151, "nlines": 176, "source_domain": "stateexcise.maharashtra.gov.in", "title": "नाशिक-महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क\nअनुज्ञप्ती धारक लॉग इन\nमहाराष्ट्र प्रतिबंधक कायद्यान्वये अंतर्गत नियम १९४९\nमळी व मद��यार्क (इथेनॉल)\nदेशी व विदेशी मद्य, बिअर आणि वाईन (उत्पादक घटक)\nठोक व किरकोळ विक्री अनुज्ञप्तीविषयक धोरण\nअंमलबजावणी, गुन्हा अन्वेषण व तपास\nताडी, औषधे व सौंदर्य प्रसाधने (एनडीपीएस)\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५\nउत्पादन शुल्क लोक माहिती अधिकारी\nमहाराष्ट्र राज्य माहिती आयोग\nमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ चे कलम ४(ख) नुसार माहिती\nअनुज्ञप्तींचे प्रकार आणि त्या प्राप्त करण्याची कार्यपद्धती\nसध्याचे कर संरचना आणि शुल्क संरचना\nपूर्वीचे कर संरचना आणि शुल्क संरचना\nइज ऑफ डुईंग बिजनेस\nऑनलाईन लेबल नोंदणी प्रणाली\nतुम्ही आता येथे आहात :\nपंचवटी पोलिस स्टेशन, सरकारवाडा पोलिस स्टेशन, भद्रकाली पोलिस स्टेशन\nदुय्यम निरीक्षक नाशिक अ-1\nपंचवटी पोलिस स्टेशन मधील 20 अनुज्ञप्त्या, सरकारवाडा पोलिस स्टेशन\nदुय्यम निरीक्षक नाशिक ब-2\nपंचवटी पोलिस स्टेशन मधील 11 अनुज्ञप्त्या व भद्रकालि पोलिस स्टेशन\nनिरीक्षक नाशिक \"ब \"‍ विभाग\nअंबड पोलिस स्टेशन, सातपूर पोलिस स्टेशन, गंगापूर पेालिस स्टेशन, त्रिंबक पोलिस स्टेशन, वाडीवऱ्हे पोलिस स्टेशन, घोटी पोलिस स्टेशन, इगतपुरी पोलिस स्टेशन, नाशिक तालुका, दंवळाली कॅम्प\nदुय्यम निरीक्षक नाशिक ब-1\nअंबड पोलिस स्टेशन, दंवळाली कॅम्प\nदुय्यम निरीक्षक नाशिक ब-2\nसातपूर पोलिस स्टेशन, गंगापूर पोलिस स्टेशन, त्रिंबक पोलिस स्टेशन, इगतपुरी पोलिस स्टेशन नाशिक तालुका पोलिस स्टेशन\nनिरीक्षक नाशिक \" क\" विभाग\nनाशिक रोड पोलिस स्टेशन, सिन्नर तालुका आणि वावी पोलिस स्टेशन\nदुय्यम निरीक्षक नाशिक क-1\nनाशिक रोड (द्वारका ते जेलरोड)\nदुय्यम निरीक्षक नाशिक क-2\nसिन्नर व वावी, व मुक्तिधाम समोरील रस्ता ते रेल्वे स्टेशन पर्यंत\nनांदगाव तालुका, मनमाड, येवला तालुका ग्रामीण व शहर, फिाड तालुका (पिंपळगाव व ओझर पोलीस स्टेशन वगळून), विंचूर येथील वाईन पार्क\nदुय्यम निरीक्षक येवला क्र. 1\nनांदगाव तालुका, मनमाड शहर, येवला शहर\nदुय्यम निरीक्षक येवला क्र. 2\nयेवला तालुका व ग्रामीण, निफाड तालुका व शहर, (पिंपळगावं व ओझर पोलीस स्टेशन वगळून)\nमालेगांव शहर , मालेगाव तालुका , सटाणा तालुका, सटाणा शहर\nदुय्यम निरीक्षक मालेगांव क्र. 1\nमालेगांव शहर व मालेगांव 1/2 ग्रामीण\nदुय्यम निरीक्षक मालगांव क्र. 2\nसटाणा तालुका व शहर , मालेगांव1/2 ग्रामीण\nकळवण तालुका, देवळा तालुका, चांदवड तालुका, पिंपळगाव (ब) पोलिस स्टेशन हद्द, दिंडोरी तालुका, पेठ तालुका, सुरगाणा तालुका व ओझर पोलिस स्टेशन\nदुय्यम निरीक्षक कळवण क्र. 1\nकळवण तालुका, देवळा तालुका, चांदवड तालुका, पिंपळगांव (ब) पोलिस स्टेशन\nदुय्यम निरीक्षक कळवण क्र.2\nदिंडोरी तालुका, पेठ तालुका, सुरगाणा तालुका, ओझर पोलिस स्टेशन (पीएलएल व वाईनरीज यांचा समावेश)\n© राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://humanliberty.co.in/samrat-ashok/", "date_download": "2018-12-16T02:06:33Z", "digest": "sha1:KCJUK7GPDS2ERJV7MWPPNWQMVJLCBMZP", "length": 31217, "nlines": 125, "source_domain": "humanliberty.co.in", "title": "सम्राट अशोक आणि आधुनिक समृद्ध भारत - HUMAN LIBERTY", "raw_content": "\nसम्राट अशोक आणि आधुनिक समृद्ध भारत\nसम्राट अशोक आणि आधुनिक समृद्ध भारत\nसम्राट अशोक ची आज २०१८ सालात देखील आठवण येत आहे. अशोकाने केलेले कार्यच तसे उत्तुंग आहे. अशोकाने केलेली क्रांती आणि त्यानंतर पुष्यमित्र श्रुंगाची प्रतिक्रांती. त्यानंतर क्रांती प्रतीक्रांतीची चाललेली अखंड शृंखला. कुठतरी थांबावा हा खेळ. असं प्रकर्षान जाणवतंय.\nबाबासाहेबांनी हा खेळ थांबावा म्हणूनच सम्राट अशोकाची राजवट राज्य घटनेच्या माध्यमातून लोकशाहीत रुपांतरीत केली. पण आता त्याला EVM चं ग्रहण लागलंय. पुन्हा एकदा देश प्रतीक्रांतीच्या उंबरठ्यावर येवून ठेपलाय. त्यामुळेच सम्राट अशोकाची त्याकाळची राजवट समजून घ्यावीशी वाटतेय. कदाचित तेंव्हाच बाबासाहेबांच्या मनातील भारत दृष्यमान होईल.\nसम्राट अशोकाचा जन्म इ.स. पूर्व ३०४ ला झाला. इ.स. पूर्व २७२ ते इ.स. पूर्व २३२ हा ४० वर्षांचा राज्यकाल. वयाच्या ७२ व्या वर्षी इ.स. पूर्व २३२ ला मृत्यू.\nसम्राट अशोक हे जगातील सर्वात कमी वयाचे सम्राट म्हणून उदयास आले. अत्यंत शूर असे सम्राट अशोक आपल्या आयुष्यात एक ही युद्ध हरले नाहीत. ४० वर्षांच्या राज्यकाळात त्यांनी भारत, अफगाणिस्तान, इराण, पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, भूतान, म्यानमार, इराण, ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या आताच्या देशांमध्ये तर हिंदुकुश पर्वत, कंदहार, काबुल, हिरात व बलुचीस्थान, ग्रीक प्रदेश इ. प्रदेशात अशोकाचे साम्राज्य होते.\nकाश्मीर मधील श्रीनगर अशोकाने वसविलेले शहर आहे. सम्राट अशोकाने नेपाळमध्ये ‘ललितपुर’ नावाचे शहर वसविले हे आजसुद्धा कायम आहे. त्या ठिकाणी अशोका���े बांधलेले स्तूप व विहार आजही अस्तित्वात आहेत. सम्राट अशोकांना ‘चक्रवर्ती सम्राट’ असे म्हणतात, चक्रवर्ती सम्राट म्हणजे ‘सम्राटांचा सम्राट’\nत्यांच्या राज्याचे केंद्रस्थान मगध अर्थात आत्ताचा बिहार. तर पाटलीपुत्र (आत्ताचे पटना) ही राजधानी. चक्रवर्ती सम्राट अशोकाने एवढ्या विशाल प्रदेशावर एकछत्री साम्राज्य प्रस्थापित केले. असा संपूर्ण भारतीय इतिहासात एकमेव सम्राट आहे.\nराज्यकारभाराच्या सोयीसाठी सम्राट अशोकाने वायव्य, मध्य (माळवा), दक्षिणी, कलिंग अशी प्रांतवार रचना केली होती.\nसम्राट अशोकाची जनहिताची कामे :\nअशोकाच्या साम्राज्यात जातीरहित, नैतिक, शिलसंपन्न गुणांचा सामाजिक विकास ९२% होता. जगातील इतर देशांमध्ये आर्थिक गुंतवणुकीचा विकास ६५% होता. सामाजिक आणि आर्थिक विषमता नाही च्या बरोबर होती. आणि अशोकाचे साम्राज्य जागतिक महाशक्ती होते. अशोकाच्या काळात भारताची अर्थव्यवस्था खूप मजबूत होती. त्यावेळी जगातील अर्थव्यवस्थेत भारताची ३५ % भागीदारी होती. सम्राट अशोक आपल्या प्रजेला चोख न्याय देई. मृत्यूदंडाची शिक्षा नसेच.\nशिक्षणाच्या प्रसाराकरिता त्याने पुष्कळ पैसा, धन दौलत खर्च केली. तक्षशीला, नालंदा, गांधार, विक्रमशीला अशा २३ विश्वविद्यालयांची त्याने स्थापना केली. यामध्ये दर्जेदार शिक्षण मिळत असे. त्यामुळे अनेक देश विदेशातून विद्यार्थी येथे शिक्षण घेण्यास येत असत. प्रवाशांच्या सोयीकरिता रस्त्याच्या दोन्ही बाजूस त्याने झाडे लावली. ठिकठिकाणी विहिरी व धर्मशाळा बांधल्या.\nत्याने ठिकठिकाणी दवाखाने उघडले. औषधांचा पुरेसा पुरवठा व्हावा म्हणून औषधांच्या बागा ठिकठिकाणी लावल्या. अनेक धरणे बांधली. त्याच्या काळात जातीवाद नव्हता.\nकलिंग युद्ध आणि हृदय परिवर्तन\nप्राचीन कलिंग (ओडिशा, छत्तीसगड व झारखंड) भिषण युद्धानंतर अशोकाने काबीज केले. अशोकाने कलिंगचे युद्ध पार पडल्यानंतर जिकलेल्या रणांगणाची व शहरांची पहाणी केली. त्यावेळेस त्याने सर्वत्र प्रेतांचे ढीग, सडण्याचा दुर्गंध, जळलेली शेती, घरे व मालमत्ता पाहिली. आणि अशोकाचे मन उदास झाले. हा विजय नाही तर पराजय आहे. असे म्हणून स्वतःला त्याने या प्रचंड विनाशाचे कारण मानले. ही दंगल, बायका मुले व इतर अबलांचा हत्या यात कसला प्रराक्रम एका राज्याची श्रीमंती वाढवण्यासाठी दुसर्‍या राज्या��े अस्तित्वच हिरावून घ्यायचे एका राज्याची श्रीमंती वाढवण्यासाठी दुसर्‍या राज्याचे अस्तित्वच हिरावून घ्यायचे असे स्वतःलाच प्रश्न विचारले\nह्या विनाशकारी युद्धानंतर त्याने प्रचलित वैदिक परंपरा झुगारून हिंसेचा त्याग केला. शांती, अहिंसा, प्रेम, दया ही मूलभूत तत्त्वे असलेल्या मानवतावादी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. व नंतरच्या आयुष्यात त्यांनी स्वतःला बौद्ध धर्माच्या प्रसारास समर्पित केले.आशिया खंडात तसेच इतर प्रत्येक खंडात पसरवला होता.\nचक्रवर्ती सम्राट अशोकाने केलेले धम्मपरिवर्तन :\nकलिंगच्या लढाईनंतर विजय मिळवून सम्राट अशोक पाटलीपुत्र येथे आला. विजयादशमीचा तो दिवस होता. त्या दिवशी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर स्त्री-पुरुष आणि मुले मैदानावर जमा होत होती. सर्व प्रजेच्या मनामध्ये कलिंग विजयाचा जल्लोष करण्यासाठी जमली होती. परंतु त्या मैदानात महाथेरो मोगलीपुत्त तिस्स यांच्या समवेत सम्राट अशोक आले होते. सम्राट अशोकाने विशाल जनसमुदायासमोर सर्व प्रजाजनासमक्ष महाथेरो मोगलीपुत्त तिस्स यांचेकडून बुद्ध धम्माची दीक्षा घेतली.\nअशोकाने धम्म दीक्षेनंतर उपस्थित विराट जनसमुदायाला उद्देशून भाषण केले. बुद्ध धम्मा विषयी विवेचन ऐकून विराट जनसमुदायाने अशोकाप्रमाणे बुद्ध धम्माचा स्वीकार केला. तेव्हापासून “विजयादशमी” हा उत्सव नावारूपाला आला. धम्मविजय या नावाने तो दिवस मगध साम्राज्यात साजरा केला जात असे. हे इ. स. पूर्व २६१ मध्ये सम्राट अशोकाने केलेले बुद्धानंतरचे दुसरे धम्मचक्र प्रवर्तन होय.\nकाही काळ चक्रवर्ती सम्राट अशोक हे अंगावर चीवर परिधान करून भिक्खू बनले होते. त्या काळात त्यांनी पायी प्रवास केला. लुंबिनी, कपिलवस्तू, श्रावस्ती, सारनाथ, कुशिनारा, बुद्धगया, नालंदा ते पाटलीपुत्र असा त्यांनी प्रवास केला. नालंदा मध्ये त्यांनी संघाराम बनविले. जिथे जिथे बुद्धाचे पाऊल पडले होते. तिथे तिथे सम्राट अशोकाने यात्रा केली.\nभगवान बुद्धाचे ८४००० स्कंध (उपदेश) आहेत. असे महाथेरो मोगलीपुत्त तिस्स यांनी अशोकाला सांगितले. त्यानुसार प्रत्येक स्कंधासाठी एक याप्रमाणे ८४०००विहारे मी बांधेन अशी त्यांनी प्रतिज्ञा केली. आणि ती आमलात आणली. अमेरिका ते जपान, इंग्लड ते आफ्रिका, या सर्व जागी त्याने स्तूप आणि विहारे प्रस्थापित केली. मगध येथे त्य��ने इतके विहार बनविले की त्या भागाचे नावच विहार म्हणजे बिहार असे पडले आहे. त्याने तक्षशीला येथे ३ मोठे स्तूप बनविले. ते स्तूप १००-१०० फुट उंच आहेत.\nतसेच मथुरा, थारीश्वर, कनोज, साकेत (अयोध्या), श्रावस्ती, प्रयाग, कोसंबी, श्रीनगर, कपिलवस्तू, कुशिणारा, काशी, सारनाथ, वैशाली, राजगृह, बुद्धगया, हिरण्यपर्वत, अशा अनेक ठिकाणी त्याने स्तूप बांधले. अशोकांच्या संदर्भातील अनेक शिलालेख भारताच्या काना कोपऱ्यात सापडतात. स्तंभ, गुहांचे दरवाजे, पर्वत इ. ठिकाणी आतापर्यंत ३३ शिलालेख प्राप्त झाले आहेत. आजही आपण ते पाहू शकतो. हे अभिलेख बांगलादेश, भारत, अफगाणिस्तान, नेपाळ, पाकिस्तान मध्ये जागोजागी सापडतात. या लेखांमुळे आपणाला भारतीय इतिहासाचे ज्ञान प्राप्त होते. या शिलालेखातून या काळची लोकभाषा, लिपी, समाजस्थिती, सभ्यता, आर्थिक व्यवहार आणि धम्म यासंबंधी सत्य माहिती मिळते.\nधम्माचा विचारविनिमय होण्यासाठी सम्राट अशोकाने तिसरी धम्मसंगिनी भरवली. त्यामध्ये १००० हून अधिक भिक्खुनी भाग घेतला. ही संगिनी जवळपास ९ महिने चालली. तसेच धम्म प्रचारासाठी त्याने कित्येक देशात धम्मदूत पाठविले. असे महान कार्य सम्राट अशोकाने केले.\nमहेंद्र हा सम्राट अशोकाचा मुलगा पुढे ‘महिंद्र महास्थवीर’ या नावाने प्रसिद्ध झाला. श्रीलंकेचे लोक देशात बुद्ध धम्माचे आगमन महेंद्राकरवी सांची या बौद्ध स्थळावरून झाले असे समजतात आणि महेंद्राला ‘द्वितीय बुद्ध’ समजून त्याचे स्मरण करतात. राजा देवानामपियतिस्सा याचं त्यांनी धर्मांतर केलं. आजही महेंद्रचा श्रीलंका आगमनाचा दिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.\nसंघमित्रा हे अशोकाची मुलगी. महेंद्रानंतर संघमित्रा श्रीलंकेतील राजकुमारी ‘अनुला’ व इतर राजकुलीन महिलांना दीक्षित करण्यासाठी इ. स. पूर्व २५२ मध्ये श्रीलंकेला गेली. तिने जातांना बुद्धगया येथील प्रसिद्ध बोधीवृक्षाची एक शाखा (फांदी) सोबत घेऊन गेली. ती फांदी तिने अनुराधापूरम या नगरात लावली. तिचा झालेला विशाल वृक्ष आजही तेथे विद्यमान आहे.\nसंघमित्रा एक अरहंत पद प्राप्त भिक्खुणी होती. सध्याच्या बोधगया येथील बोधिवृक्ष देखील मोगल आक्रमणात नष्ट करण्यात आला होता. सुमारे चारशे वर्षापूर्वी संघामित्राने श्रीलंकेत नेलेल्या वृक्षापासून फांदी आणून सध्याच्या बोधीवृक्षाचे निर्���ाण करण्यात आले आहे. म्हणजेच या ऐतिहासिक बोधीवृक्षाचे जतन करण्याचे श्रेय देखील या गौरवशाली सम्राट अशोकाच्या कन्येकडे जाते.\nइ.स. पूर्व २३२ ला सम्राट अशोकाचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्युनंतर मौर्य राजवट ५० वर्षे चालली. त्याचा नातू सम्राट बृहद्रथ. त्याचा सेनापती पुष्यमित्र श्रुंग (ब्राह्मण) याने खून केला. आणि त्यानेच या देशात प्रतिक्रांती केली. पुष्यमित्राने बौध्द भिक्खुंचे मुंडके छाटून आणणाऱ्यास शंभर सोन्याच्या मोहरा बक्षीस ठेवल्या होत्या. या काळात लाखो बौध्द भिक्खूच्या कत्तली करण्यात आल्या. तसेच मनुस्मृती नावाचा कायदा करून नागवंशियांचा वंश विच्छेद करण्याचे कार्य केले.\nअशा या वंश, धम्म विद्ध्वंसक पुष्यमित्र श्रुंग याचे आज देखील भारताचे शेजारील बौद्ध राष्ट्र चीनमध्ये नाव घेणे देखील पसंत केले जात नाही. इतकी त्याच्याबाबत घृणा आहे. पुष्यमित्र श्रुंग याला बौद्ध धम्मावरचा शाप मानले जाते.\nआपण प्रतीक्रांतीच्या प्रभाव क्षेत्रामध्ये राहत असून पुष्यमित्र श्रुंगाच्या प्रतिक्रांतीचे परिणाम आपण भोगत आहोत. त्याने याच काळात रामायण, महाभारत, पुराणे इ. लिहून काढली. सर्व बौद्धांना वैदिक धर्मात जबरदस्तीने सामावून घेतले. जे आले नाहीत त्यांच्यावर अस्पृश्यता लादली. ब्राह्मण पुरुष सोडून इतरांना शिक्षणास बंदी केली. चातुर्वर्ण्य व्यवस्था प्रस्थापित केली.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर, सम्राट अशोक, आणि भारतीय राज्यघटनेची निर्मिती\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सम्राट अशोकाचा आदर्श समोर ठेवून भारतीय राज्यघटनेची निर्मिती केली. राज्यघटनेनुसार देशाच्या राष्ट्रध्वजावर अशोकचक्राचा देशाने स्वीकार केला आहे व देशाची राजमुद्रा म्हणून सारनाथ येथील स्तंभावरील चार सिंहाच्या प्रतिकृतीचा राजचिन्ह सन्मान पूर्वक स्वीकार करण्यात आला. तसेच राष्ट्रपती भवनात ‘धम्मचक्र प्रवर्तनाय’ या सम्राट अशोकाचा दिव्य संदेशाला सन्माननीय स्थान दिले. पाली भाषेला राष्ट्रीय भाषेत स्थान दिले. मगध साम्राज्यामध्ये विशेषकरून सम्राट अशोकाच्या कालखंडात जी राज्यव्यवस्था होती ती राज्यव्यवस्था समाविष्ठ करण्याचा प्रयत्न केला. अशोकाच्या काळात जनतेला जे हक्क प्राप्त होते आणि जे स्वातंत्र्य जनता भोगत होती ते सर्व बाबासाहेबांनी राज्यघटनेत नमूद केले.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ‘धम्मचक्र प्रवर्तन’\nतसेच १४ ऑक्टोबर १९५६ रोजी अशोक विजयादशमी दिनी ऐतिहासिक ‘धम्मचक्र प्रवर्तन’ करून बौध्द धम्माचे पुनरुत्थान केले. व भारतातील नागवंशियांच्या गौरवशाली वारश्यासोबत भूमिपुत्रांना जोडण्याचे कार्य केले. आजही त्यांचे भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न अधुरेच राहिले आहे.\nEVM मशीनचा गैरवापर अर्थात भारतीय राज्यघटनेस धोका\nअतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्ष करून बाबासाहेबांनी आपल्याला जे हक्क अधिकार मिळवून दिले ते सध्याची ब्राह्मणी व्यवस्था आपल्याकडून हिसकावून घेत आहे. आणि ते हिसकावून घेण्यासाठी EVM मशीनचा गैरवापर करत आहे. आता या EVM मशिन विरुद्ध तीव्र लढा उभारावा लागणार आहे. कारण सध्या भारतावर जे राज्य करत आहेत ते भाजप आणि कॉंग्रेसचे लोक EVM मशिन हॅक करून म्हणजेच त्याचा दुरुपयोग करून निवडून येत आहेत. आणि या देशाची संपत्ती आणि करोडो लोकांचे श्रम भांडवलदाराना खिरापत म्हणून मोफत वाटत आहेत. आणि ब्राह्मणी राजवट प्रस्थापित करू पहात आहेत.\nहे प्रतीक्रांतीकारक ब्राह्मण लोक नुसते हे करून थांबणार नाहीत. तर त्यांना पुष्यमित्र श्रुंग किंवा पेशवाईची राजवट पुन:प्रस्थापित करायची आहे. एनकेन प्रकारेन या ब्राह्मणांना ताळ्यावर आणावं लागेल. अन्यथा अत्यंत क्रूर अशी मनुस्मृतीची राजवट या भारत देशात पुन:प्रस्थापित झाल्या शिवाय राहणार नाही. पुष्यमित्र श्रुंग आणि पेशव्यांचे हे वारसदार हिटलर आणि मुसोलिनी पेक्षाही अधिक क्रूर आहेत.\nसम्राट अशोक आणि आधुनिक समृद्ध भारत\nashok samrat ashok samrat ashok cast samrat ashok full movie samrat ashok history in gujarati samrat ashok history in marathi samrat ashok images samrat ashok in marathi samrat ashok jayanti samrat ashok ki patni ka naam samrat ashok movie samrat ashok serial samrat ashok son name samrat ashok video samrat ashok wikipedia in hindi अशोक अशोक चक्र अशोकस्तंभ सम्राट अशोक सम्राट अशोक का इतिहास सम्राट अशोक का जीवन परिचय सम्राट अशोक की कहानी सम्राट अशोक की जाती सम्राट अशोक की जीवनी सम्राट अशोक की मांँ सम्राट अशोक के गुरु का नाम सम्राट अशोक जयंती सम्राट अशोक जीवनसाथी सम्राट अशोक पाटलीपुत्र सम्राट अशोक मराठी सम्राट अशोक माहिती सम्राट अशोक सिरीयल सम्राट अशोकाचे शिलालेख\nगुढीपाडवा : आढावा शिवशाही ते लोकशाही\nएल्गार मार्च : नवपेशवाईच्या अंतासाठी लाखोंची हाक\nPingback: अस्पृश्य मुळचे कोण आणि ते अस्पृश्य कसे बनले\nब्राह्मणी मानसिकता बदलने आवश्यक\nअस्पृश्य मुळचे कोण आणि ते ���स्पृश्य कसे बनले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-business-news/modi-new-step-after-demonetisation-and-gst-117110700016_1.html", "date_download": "2018-12-16T01:16:24Z", "digest": "sha1:A7RXO5W726LTSCWDY3FSKK7ECJ2HVRC5", "length": 10723, "nlines": 128, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "नोटाबंदी आणि जीएसटी नंतर काय होईल मोदी सरकारचे पुढील पाऊल ... | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनोटाबंदी आणि जीएसटी नंतर काय होईल मोदी सरकारचे पुढील पाऊल ...\nनोटाबंदी आणि जीएसटी नंतर मोदी सरकार एक अजून मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. असे सांगण्यात येत आहे की हे अभियान अनामित मालमत्तेच्या\nसूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार सरकार अनामित मालमत्तेच्या विरोधात लवकरच\nमोठे अभियान सुरू करू शकते. येणार्‍या दिवसांमध्ये मालिकाना हक्काचे कायदेशीर पुरावा न मिळाल्यानंतर सरकार अनामित मालमत्ता कब्ज्यात घेऊ शकते. कब्ज्यात घेणार्‍या संपत्तींना गरिबांना एखाद्या योजनेशी जोडण्यात येऊ शकते.\nमहत्त्वाचे म्हणजे नुकतेच गुजरात आणि हिमाचल प्रदेशात बर्‍याच जागेवर रॅलीत पंतप्रधान मोदी यांनी अनामित मालमत्तेच्या बहाणे विरोधकांवर वार केला आहे.\n8 नोव्हेंबर रोजी नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर भाजप याला कालाधन विरोधी दिवस साजरा करण्याच्या तयारीत आहे. या दिवशी भाजप नोटाबंदीच्या फायद्याला सांगण्याचा प्रयत्न करेल तर विरोधी या दिवशी नोटाबंदीच्या विरोधात देशभरात विरोध प्रदर्शन करणार आहे.\nतेलातील तेजीमुळे भारताचा बोनस संकटात\nओलाच्या ऑटोमध्ये मोफत वायफाय\nस्पाईसजेटने कॅन्सलेशन चार्जेस वाढवले\n'मुकेश अंबानी' अशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक��रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nदोन महिन्यांऐवजी सहा महिन्यांची ‘फ्री’ पास\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याना ...\nशरद पवार यांची बीजू जनता दलाच्या शिष्टमंडळासोबत बैठक\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बीजू जनता दल पक्षाच्या शिष्टमंडळाने बैठक ...\nइंडिगो एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब असल्याची अफवा\nमुंबई विमानतळावरुन इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने, विमानात ...\nसायना नेहवाल- पी. कश्यप विवाह बंधनात अडकले\nभारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पी. कश्यप लग्नबंधनात अडकले. ...\nभय्यू महाराजांना एक तरुणी करत होती ब्लॅकमेल, 40 कोटी ...\nइंदूर- राष्ट्रसंत भय्यू महाराजांच्या आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. पाच कोटीची ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%97/", "date_download": "2018-12-16T00:53:42Z", "digest": "sha1:BKDR3CGL5LGPTQVFNENVGZAM2QJ534QR", "length": 10490, "nlines": 135, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कुंदन गायकवाड यांच्या नगरसेवकपदाचा चेंडू कायदा विभागात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकुंदन गायकवाड यांच्या नगरसेवकपदाचा चेंडू कायदा विभागात\nपिंपरी – महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भाजप नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे नगरसेवक पद रद्द केले आहे. मात्र, जात पडताळणी समितीच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने नगरसेवक पद रद्द झाले नसल्याचा दावा गायकवाड यांनी केला आहे. तर महापालिका आयुक्त हर्डीकर यांनी मात्र उच्च न्यायालयाच्या या आदेशावर कायदा विभागाचा अभिप्राय मागविला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी या प्रकरणी “वेट ऍण्ड वॉच’ चे धोरण अवलंबले आहे.\nगायकवाड यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द ठरविण्याच्या बुलढाणा जिल्हा जात पडताळणी समितीच्या या निर्णयाविरोधात कुंदन गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या ���ागपूर खंडपीठात आव्हान दिले होते. नागपूर खंडपीठाने गायकवाड यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याच्या निर्णयाला 1 सप्टेंबर 2018 पर्यंत स्थगिती आदेश दिले होते. त्यामुळे नगरसेवक गायकवाड यांना दिलासा मिळाला होता. परंतु, ही मुदत संपताच बुलडाणा जिल्हा जात पडताळणी समितीने 29 सप्टेंबर 2018 रोजी नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे जात प्रमाणपत्र रद्द केल्याचा अंतिम निकाल दिला आहे. गायकवाड यांचा कैकाडी अनुसूचित जातीचा दावा समितीने अमान्य केला आहे. त्यांना अनुसूचित जातीचे म्हणून दिलेले फायदे तत्काळ काढून घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गायकवाड यांचे पद रद्द केले होते.\nमहापालिका आयुक्त यांनी पाच ऑक्‍टोबरला गायकवाड यांचे नगरसेवक पद रद्द केले होते. त्याच दिवशी गायकवाड यांनी जात पडताळणी समितीच्या आदेशाविरोधात दुसऱ्यांदा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाद मागितली होती. मात्र त्यापूर्वीच महापालिका आयुक्तांनी गायकवाड यांचे नगरसेवक पद रद्द केल्यान सत्ताधारी भाजपसमोर पेच निर्माण झाला आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी आयुक्त हर्डीकर यांची भेट घेत, उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत दाखवत, ही कारवाई मागे घेण्याची मागणी आहे. मात्र, ही बाब आता आयुक्तांच्या अखत्यारितील नसल्याने, त्यांनी उच्च न्यायालयाचा या आदेशावर कायदा विभागाचा अभिप्राय मागविला आहे.\nराजकीय दबावामुळे कारवाईचा आरोप\nकुंदन गायकवाड यांचे नगरसेवकपद रद्द करण्यासाठी दोन खासदार आणि एका आमदार यांनी जात पडताळणी समितीवर दबाव आणला असल्याचा आरोप सभागृह नेते एकनाथ पवार यांनी केला आहे. मात्र या लोकप्रतिनिधींची नावे जाहीर करण्यावर त्यांनी सोयीस्कर मौन बाळगले.\nसर्वसाधारण सभेच्या उपस्थितीबाबत साशंकता\nकुंदन गायकवाड यांचे नगरसेवक पद आयुक्तांनी रद्द केल्यानंतर उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीनंतर नगरसेवक पद शाबूत असल्याचा दावा गायकवाड यांनी केला आहे. तरी देखील येत्या 20 ऑक्‍टोबरला होणाऱ्या महापालिका सर्वसाधारण सभेला गायकवाड उपस्थित राहणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. येत्या आठ दिवसांत होणाऱ्या घडामोडीनंतर हे चित्र स्पष्ट होणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकृषी विभागाच्���ा परवानगीनंतरच अवजारे खरेदी करा\nNext articleकाय सांगताय महापालिका कर्मचाऱ्यांना हेलिकॉप्टर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saralabet.in/bhagvat", "date_download": "2018-12-16T01:18:08Z", "digest": "sha1:CSRS54YQIRNXW6FAHZHFCZ4QLA24U7DP", "length": 5766, "nlines": 65, "source_domain": "www.saralabet.in", "title": "Sarlabet", "raw_content": "\nसाईबाबा व गंगागिरीजी महाराजा विषयी थोडेसे ......\nगंगागिरीजी महाराज पुण्य तिथी २०१६\nगोदावरीच्या कुशीत वसलेले सराला बेट महाराजांच्या अधिपत्याखाली गांगागीरीजी महाराज यांनी सुरु केलेली वारकरी पंथाची अध्यात्मिक परंपरा दिवसेंदिवस अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती पथावर आहे. देशाच्या कान्याकोपऱ्यातून लाखोच्या संखेने वारकरी मोठ्या ऊत्साहाने सरला बेटावर दर्शनास येतात.\nसप्ताहाची परंपरा सदगरु गंगागीरीजी महाराज यांच्या नतंर महंत हरीगीरीजी महाराज, महंत सोमेश्वरगरी महाराज व महंत गुरुवर्य परमपुज्य नारायणगीरीजी महाराज यांनी अखंडित चालू ठेवली. ब्रम्हलीन महंत गुरुवर्य परमपुज्य नारायणगीरीजी महाराज यांनी त्यांच्या कालखंडात सप्ताहाची भव्य दिव्य अशी व्याप्ती वाढविली. महाराज दिनांक १९ मार्च २००९ रोजी समाधीस्थ झाले.\nब्रम्हलीन महंत गुरुवर्य परमपुज्य नारायणगीरीजी महाराजांच्या नंतर महंत रामगीरीजी महाराज यांनी अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा अधिक भव्य दिव्य स्वरुपात पुढे चालवीली आहे.\nमार्च २००९ मधे गुरुवर्य महंत रामगिरी महाराज सरला बेटाचे मठाधिपती झाल्यानंतर त्यांच्या अधिपत्याखाली १६२ व्या सप्ताहा पासून सुरुवात झाली. त्यानंतर अवघ्या नऊ (9) वर्षात महाराजांनी अखंड हरिनाम सप्ताहाची व्याप्ती त्यांच्या अमृत वाणीने कीर्तनाच्या प्रवचनाच्या आणि भागवत कथेच्या माध्यमातून केलेल्या कार्यक्रमांतर्गत इतकी भव्य दिव्य वाढविली कि राज्याच्या व देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोच्या संख्येने भाविक सप्ताहास कोणतेही आमंत्रण न देता स्वयं स्फुर्थीने स्वखर्चाने स्वतःच्या व्यवस्थेवर येत असतात. आणि भजन कीर्तन आणि आमटी भाकरीचा स्वाद घेतात.\nसाईबाबा व गंगागिरीजी महाराजा विषयी थोडेसे ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/power-banks/expensive-micro-usb+power-banks-price-list.html", "date_download": "2018-12-16T01:20:19Z", "digest": "sha1:35XTI4JJYL5MHZDWPYCPSAPT22XX3FJB", "length": 20458, "nlines": 476, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग मायक्रो उब पॉवर बॅ��क्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive मायक्रो उब पॉवर बॅंक्स Indiaकिंमत\nIndia 2018 Expensive मायक्रो उब पॉवर बॅंक्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 4,999 पर्यंत ह्या 16 Dec 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग पॉवर बॅंक्स. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग मायक्रो उब पॉवर बॅंक्स India मध्ये आसूस झेनपॉवर १००५०मः गोल्ड Rs. 1,999 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी मायक्रो उब पॉवर बॅंक्स < / strong>\n3 मायक्रो उब पॉवर बॅंक्स रुपये अधिक उपलब्ध आहेत. 2,999. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 4,999 येथे आपल्याला थे फापाय स्टोरे टफ्पब्३१४ आयर्न मन हॅन्ड पॉवर मुलतीकोलोर उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 31 उत्पादने\nशीर्ष 10मायक्रो उब पॉवर बॅंक्स\nताज्यामायक्रो उब पॉवर बॅंक्स\nथे फापाय स्टोरे टफ्पब्३१४ आयर्न मन हॅन्ड पॉवर मुलतीकोलोर\n- बॅटरी कॅपॅसिटी 800 mAh\n- बॅटरी कॅपॅसिटी 12000 mAh\nअँकर ७९अं७९०२ या अस्तो 6000 मह पॉवर बँक एक्सटेर्नल ब\n- आउटपुट पॉवर 5V, 2A\nआसूस झेनपॉवर १००५०मः गोल्ड\n- बॅटरी तुपे NA\n- स्टॅन्डबी तिने NA\nपाणी 10400 मह ब्लू ब्लू\n- बॅटरी कॅपॅसिटी 10400 mAh\nदौसें पॉवर बँक २६००मः ब्लॅक\n- आउटपुट पॉवर 5V, 1A\n- बॅटरी कॅपॅसिटी 2600 mAh\nइट्स और स्टुडिओ पोर्ट्रॉनिकस चार्जे वने ब्लॅक रेड\n- बॅटरी कॅपॅसिटी 5200 mAh\nझुओक पॉवर बँक १००००मः झप पब१०००० व्हाईट\nथे फापाय ��्टोरे टफ्पब्३०४ ब्लू टेक्सट्यूरेड पॉवर बँक ब्लू\n- बॅटरी कॅपॅसिटी 6000 mAh\nअंकितते फ्युएल कार्ड पोर्टब्ले पॉवर बँक 2500 मह व्हाईट\n- आउटपुट पॉवर 5.0V, 1A\nपोर्ट्रॉनिकस पोर 353 उब चार्जेर ब्लू\n- असा चार्जिंग तिने 5.5 hrs\n- आउटपुट पॉवर 5 V\nपोर्ट्रॉनिकस चार्जे वने ब्लॅक\nअडव्हेंट ए२००ई पोर्टब्ले चार्जेर व्हाईट औरंगे\n- आउटपुट पॉवर DC 5V, 1A\nसोनी कॅप व्३ वसा उल विवलेत\n- आउटपुट पॉवर 5V, 1.5A\nसोनी कॅप व्३या वसा उल विवलेत\n- आउटपुट पॉवर DC 5V, 1.5A\nअडव्हेंट ए२००ई पोर्टब्ले चार्जेर व्हाईट ग्रीन\n- आउटपुट पॉवर DC 5V, 1A\nइट्स और स्टुडिओ पोर्ट्रॉनिकस चार्जे वने व्हाईट ब्लू\n- बॅटरी कॅपॅसिटी 5200 mAh\nपाणी 5200 मह ग्रीन ग्रीन\n- बॅटरी कॅपॅसिटी 5200 mAh\nडगबा हाफलिंगेर दौस पब 13000 पॉवर बँक व्हाईट ग्रे\nपोर्ट्रॉनिकस पोर 353 उब चार्जेर रेड\n- असा चार्जिंग तिने 5.5 hrs\n- आउटपुट पॉवर 5 V\nअंकितते फुल्ल पॉवर पोर्टब्ले उब चार्जेर व्हाईट\n- आउटपुट पॉवर 5.0V, 1A\nअडव्हेंट ए२००ई पोर्टब्ले चार्जेर व्हाईट ब्लू\n- आउटपुट पॉवर DC 5V, 1A\nझुओक पॉवर बँक ५०००मः झप पब५००० व्हाईट\nकॅमेलिऑन पॉवर बँक 2600 मह प्स६२५फ\n- बॅटरी कॅपॅसिटी 2600 mAh\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://transport.maharashtra.gov.in/1137/Renewal-of-Driving-License", "date_download": "2018-12-16T02:15:39Z", "digest": "sha1:YPGWMVZ3FY5Y57Y46NNYIF5YFAHNRDHH", "length": 9600, "nlines": 151, "source_domain": "transport.maharashtra.gov.in", "title": "अनुज्ञप्ती नुतनीकरण - मोटार वाहन विभाग, महाराष्ट्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र मदत केंद्र: 022-62426666\nमोटार वाहन अनुज्ञप्तीची वैधता\nअनुज्ञप्ती वर विभागीय क्रिया\nविद्यमान अनुज्ञप्तीशी संबंधित सेवा\nअनुज्ञप्ती देणाऱ्या प्राधिकाऱ्याचे अपात्र ठरवण्याचे अधिकार\nराज्या बाहेरील वाहनाची नोंदणी आणि नवीन नोंदणी क्रमांक देणे (RMA)\nमोटार वाहन मालकी हस्तांतरण\nजनहित याचिका क्र १२८/२००४ ​\nमहाराष्ट्र सिटी टॅक्सी नियम २०१७ 04.03.2017\n​भारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती करण्याबाबत ​\nसार्वजनिक सुट्टी दिनांक 19, 25, 26 व 28 मार्च 2017 या दिवशी कार्यालय सुरू ठेवण्याबाबत\nबदली - प्रोत्साहन आदेश\n​परस्पर वाहतूक करार ​\nलिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांची वि��ागीय परीक्षा -२०१७\nअनुकंपा नियुक्ती प्रतिक्षा यादी\nऑटोरिक्षा परवाना धारकांची महिती\nऑटो रिक्षा परमिट धारकांचा तपशील\nआपल्या आरटीओ जाणून घ्या\nआपले सरकार सेवा केंद्र ​\nरस्ता सुरक्षा कार्यशाळा दि २१-०३-२०१७\nCSC सेंटर मार्फत पुरविल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेवांकरिता शुल्क\nमोबाईल अॅप्लीकेशन द्वारे तक्रारी अँड्रॉइड\nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nवैध सीएनजी-एलपीजी किट उत्पादक कंपन्या\nइलेक्ट्रिकल वाहन नोंदणी पोर्टल\nआरटीएस अंतर्गत सेवांची यादी\nतुम्ही आता येथे आहात :\nवाहनचालक अनुज्ञप्तिची वैधता समाप्त होण्याच्या ३० दिवसांपूर्वी अर्जदाराला वाहनचालक अनुज्ञप्तिचे नूतनीकरण करता येईल.\nनूतनीकरणासाठी ऑनलाईन अर्ज करा :\nनमूना १-अ मध्ये वैद्यकीय प्रमाणपत्र\nअर्जदाराच्या अलीकडच्या छायचित्राच्या ३ प्रती\nवैधता समाप्तीच्या पूर्वी किंवा त्यानंतर ३० दिवसांच्या अतिरिक्त अवधीत वाहनचालक अनुज्ञप्तिचे नूतनीकरण करता येते. अर्जदाराने नूतनीकरणासाठीचा अर्ज अतिरिक्त अवधीनंतर केल्यास वाहनचालक अनुज्ञप्तिचे नूतनीकरण त्या तारखेपासून केले जाते.\nवाहनचालक अनुज्ञप्तीची वैधता संपून पाच वर्षे उलटून गेल्यानंतर तिचे नूतनीकरण करता येत नाही.\nजर अनुज्ञप्ती दुसऱ्या राज्यातली असली तर अर्जदाराने मूळ अनुज्ञप्ती प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र किंवा वाहनचालक अनुज्ञप्तीची खातरजमा करणारे दस्तऐवज सादर करावे.\nया संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली माहिती फक्त मार्गदर्शक स्वरूपाची आहे. कोणत्याही कायदेशीर बाबी साठी मोटार वाहन कायदा 1988 व तदनुषांगीक कायदे व नियम लागू राहतील.\n© मोटार वाहन विभाग महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\nएकूण दर्शक: ५२८१ आजचे दर्शक: १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://stateexcise.maharashtra.gov.in/1235/Total-Sanction-Post", "date_download": "2018-12-16T00:46:02Z", "digest": "sha1:MCCZ4QGDANCQS6A447FEIGCQRYOBVLDW", "length": 8335, "nlines": 376, "source_domain": "stateexcise.maharashtra.gov.in", "title": "एकूण मंजुर पदसंख्या-महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क\nअनुज्ञप्ती धारक लॉग इन\nमहाराष्ट्र प्रतिबंधक कायद्यान्वये अंतर्गत नियम १९४९\nमळी व मद्यार्क (इथेनॉल)\nदेशी व विदेशी मद्य, बिअर आणि वाईन (उत्पादक घटक)\nठोक व किरकोळ विक्री अ���ुज्ञप्तीविषयक धोरण\nअंमलबजावणी, गुन्हा अन्वेषण व तपास\nताडी, औषधे व सौंदर्य प्रसाधने (एनडीपीएस)\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५\nउत्पादन शुल्क लोक माहिती अधिकारी\nमहाराष्ट्र राज्य माहिती आयोग\nमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ चे कलम ४(ख) नुसार माहिती\nअनुज्ञप्तींचे प्रकार आणि त्या प्राप्त करण्याची कार्यपद्धती\nसध्याचे कर संरचना आणि शुल्क संरचना\nपूर्वीचे कर संरचना आणि शुल्क संरचना\nइज ऑफ डुईंग बिजनेस\nऑनलाईन लेबल नोंदणी प्रणाली\nतुम्ही आता येथे आहात :\nमंजुर पदसंख्या- 3606 स्थायी- 2380 अस्थायी - 1226\nअनुज्ञप्तीधारकाचे खर्चाची पदे (अस्थायी)\nगट – अ (राजपत्रित अधिकारी)\nउप-संचालक (सांखिकी व संगणक)\nगट -ड (अराजपत्रित कर्मचारी)\n© राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/mumbai-maharashtra-news-government-misleading-65796", "date_download": "2018-12-16T02:11:09Z", "digest": "sha1:WBWTOY64AT3KOZJARZYG6WK4HTQVXD4Y", "length": 12123, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai maharashtra news the government is misleading सरकार दिशाभूल करतेय ...! - खडसे | eSakal", "raw_content": "\nसरकार दिशाभूल करतेय ...\nशुक्रवार, 11 ऑगस्ट 2017\nमुंबई - भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी राज्य सरकार सतत सहा महिने माहिती दडवत आहे. मी मागितलेली माहिती उद्योगमंत्री देऊच शकत नाहीत, असा संताप विधानसभेत गुरुवारी व्यक्त केला.\nमुंबई - भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी राज्य सरकार सतत सहा महिने माहिती दडवत आहे. मी मागितलेली माहिती उद्योगमंत्री देऊच शकत नाहीत, असा संताप विधानसभेत गुरुवारी व्यक्त केला.\nएमआयडीसीच्या अखत्यारित भोसरीची जागा असल्याचा उद्योग विभागाने दावा केला होता. मात्र, त्याबाबतची कागदपत्रे द्यावीत, अशी मागणी खडसे यांनी विधानसभेत केली होती. 1995मध्ये सरकारच्या परिपत्रकानुसार एमआयडीसीने अधिसूचित केलेली जागा तीन वर्षांत संपादित केली नाही तर ती संबधित मूळ मालकाच्या नावावरच कायम राहते, असा दाखला खडसे यांनी या वेळी दिला. हे परिपत्रक जिवंत आहे की व्यपगत केले आहे, याचा खुलासा सरकारने कागदपत्रांसह करावा, अशी मागणीही त्यांनी केली होती. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी 31 हजार हेक्‍टर जमीन बिगर अधिसूचित केली असेल तर कोणत्या नियमाप्रमाणे केली याची माहिती तरी द्यावी, अशी मागणी खडसे यांनी लावून धरली.\nदर���्यान, उद्योगमंत्री माहिती देऊच शकत नाहीत, असा दावा करत जमीन खरेदी प्रकरणात उद्योग विभागाने सादर केलेला पुरावा वस्तुनिष्ठ नसल्याचे सूतोवाच खडसे यांनी केले.\nया वेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तीन एकर जमिनीसाठी खडसे यांचा राजीनामा घेतला असेल, तर मग 31 हजार हेक्‍टर जमीन बिगर अधिसूचित करणाऱ्या मंत्र्यांना कशासाठी अभय देता, असा सवाल त्यांनी केला.\n‘रेडझोन’च्या भूखंडांची विक्री कशी\nपिंपरी-चिंचवड शहरातील जनतेला भय, भ्रष्टाचार मुक्तीचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपच्या राज्यातच नेमकी परिस्थिती उलटी झालेली दिसते. गुन्हेगारीचे प्रमाण इतके...\nकासारवाडी, चिखलीत सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प\nपिंपरी - शहरासह हिंजवडी, चाकण व तळेगाव दाभाडे एमआयडीसीत रोज निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया...\nपिंपरी - गेल्या आठ दिवसांपासून शहरातील बहुतांश भागात कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, पाणीपुरवठ्याबाबत...\nपिंपरी - पवना धरणात पाणीसाठा कमी असल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात करण्याची सूचना जलसंपदा विभागाने केली आहे. मात्र, राजकीय पक्षांची...\nएमआयडीसीकडून आता ‘ऑनलाइन’च अर्ज\nऔरंगाबाद - राज्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये असलेल्या कामांसाठी करावयाचे अर्ज आता केवळ ऑनलाइन स्वीकारले जाणार आहेत. राज्यभरात शनिवारपासून (ता. एक)...\nसुसह्य उन्हाळ्यासाठी पाणीकपात अपरिहार्यच\nशहरामध्ये पाणीकपात करावीच लागणार आहे. तो निर्णय लांबणीवर टाकून उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढल्यानंतर पाणीकपात करण्याऐवजी हिवाळ्यात पाण्याची मागणी कमी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/bhayyuji-maharaj-swami-vidnananand/", "date_download": "2018-12-16T02:33:24Z", "digest": "sha1:3YRQWTLBQR7ELGCX3X27ALXCZKGVQLMK", "length": 17430, "nlines": 98, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "भय्युजी महाराज आणि स्वामी विज्ञानानंद - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nभय्युजी महाराज आणि स्वामी विज्ञानानंद\nAuthor: टीम स्मार्ट महाराष्ट्र No Comments Share:\nमनशक्ती, लोणावळा चे चिंतक स्वामी विज्ञानानंद यांचे उदाहरण व नाव भय्युजी महाराज प्रकरणात काही ठिकाणी वाचले. मी मनशक्तीशी परिचित आहे व स्वामी विज्ञानानंद यांच्या लेखनाशीही परिचित आहे.\nस्वामी विज्ञानानंद हे वेगळ्या पध्दतीने समाधी घेणार असे सर्वांना आधीच माहीती होते. वयाच्या सुमारे ७४ व्या वर्षी त्यांनी स्व मृत्यु घडवला. त्या आधी आठ वर्षे ते समाधी घेण्याची चर्चा करत होते. ‘शक्तीचर्चा’ या पुस्तकामध्ये त्यांनी अशा बऱ्याच प्रयोगांची माहिती दिली होती. ‘वितळता क्षण’ या पुस्तकातही त्यांनी समाधीच्या त्यांच्या एका फसलेल्या समाधीच्या प्रयत्नाची सविस्तर माहिती लिहिली आहे.\nसमाधीचा तो प्रयोग फसला कारण त्यांनी बहुदा योगमार्गाने प्राण सोडायचा प्रयत्न केला, व अर्धवट बेशुध्दावस्थेत शिष्यांनी त्यांना दवाखान्यात हलवले. तो त्यांनी ध्यान लावून केला पण नेमका कसा केला हे कळू शकले नाही पण त्यांच्या त्या प्रयत्नानंतर झोपेची वा तत्सम औषधे, विष इत्यादी त्यांच्या शरीरात सापडली नाहीत असा अहवाल डॉक्टरांनी दिला. अन्य एका वेळी त्यांच्या समाधीच्या प्रयत्नाची कुणकुण लागल्याने त्यांना पोलिसांनी अटकाव केला होता.\nआपण गेल्यावर कसे वागावे याचे मार्गदर्शन त्यांनी अतिशय सुस्पष्ट पणे शिष्यांना करुन ठेवले. समाधीच्या प्रयत्नांचे वेगवेगळे मार्ग आणि त्यांची नावे त्यांनी एका लेखात लिहून ठेवली आहेत. त्यात खूप उंचावरुन उडी मारुन शरीरातले प्राण बळाने बाहेर काढणे यास प्रकाशसमाधी हे नाव दिले होते, त्यामुळे त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या मृत्युला प्रकाश समाधी हेच नाव दिले. मंत्रालयासमोरील एका अन्य सरकारी इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन त्यांनी हे आत्मसमर्पण केले. तत्कालिन काही वृत्तपत्रांनी त्यास आत्महत्या म्हटले तर काहिंनी त्यास आत्मसमर्पण म्हटले.\nसमाधी म्हणजे काय याचे स्पष्टीकरण स्वत: स्वामी विज्ञानानंद यांनी केले ते सम+धी अशी फोड करुन. धी म्हणजे बुध्दी व सम म्हणजे अर्थातच स्मान, बुध्दी सम ठेऊन, किंवा स्थिर ठेऊन, मला दु:ख ही नको आणि सुख ही नको, मी ��ता या दोन्हीच्या पलिकडे गेलो आहे असा सुख दु:खाविषयी समभाव ठेऊन आयुष्य संपवणे म्हणजे समाधी.\nटिप:- समाधी घेण्याचे स्वामी विज्ञानानंद यांचे जे कारण आहे व त्याचा जो परिणाम त्यांना अपेक्षित होता तो मला अमान्य आहे. मी त्या प्रकाराने कोणी समाधी घ्यावी याच्याशी सहमत नाही, पण तरीही विज्ञानानंद यांच्या मृत्यु प्रकारास आत्महत्या हे नाव मी देणार नाही.\nकेवळ दु:खातिरेक, अपयश, मनावरचा ताण, मानापमानाचा विलक्षण कल्पना किंवा व्यसन व वेड यांच्या भरात स्वताची बळाने केलेली हत्या यासच मी आत्महत्या मानतो, आत्महत्येचा हेतू व त्यामागची विचारसरणी हा महत्वाचा निकष असून त्यानंतरच एखाद्याच्या अशा मृत्युला आत्महत्या, आत्मसमर्पण, समाधी किंवा हौतात्म्य हे शब्द लागू करता येतात.\nअसे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज\nटीम स्मार्ट महाराष्ट्र\tView all posts\nतरच….. पत्रकारांवरील हल्ले थांबतील-लेखक: डॉ. शांताराम पां. कारंडे\nते डीएड चं जीवन:वादविवाद स्पर्धा\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nभारत पाक तिसऱ्या युद्धात पकिस्तानची सपशेल शरणागती (१९७१) आणि बांग्लादेशची निर्मिती Related\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nमंत्रपुष्पांजली अर्थात राष्ट्रप्रार्थना: मराठी रूपांतर हर्षद माने हिंदू धर्मातील विचार भव्य आहेत हे हिंदू धर्माच्या कुठल्याही पुस्तकातून जाणवते. ते व्यापक आहेत, सार्वत्रिक आहेत आणि बहुतांशी कालातीत आहेतच पण त्यांचे दर्शन वैश्विक सुद्धा आहे. मात्र मंत्रपुष्पांजलीमधून हिंदू धर्मातील राजकीय विचारही किती प्रगल्भ होते हे समजून येते. राष्ट्र ही संकल्पना पाश्चिमात्य असल्याचे ज्यांचे म्हणणे आहे, त्यांनी मंत्रपुष्पांजली जरूर […]\nमाणूस एक समाजशील प्राणी आहे. माणसाचे मन अतिशय संवेदनशील आहे. म्हणून माणूस एक संवेदनशील समाजाभिमूख प्राणी आहे. हे समजून घेतले म्हणजे माणसाला श्रध्दा का आवश्यक असते हे समजते. एखाद्या उच्च ठिकाणी आपले मन वाहणे आवडते. तिथे कुणाशी स्पर्धा नसते मद मत्सर राग लोभ वासना तिथे राहत नाही. श्रद्धा माणसाच्या मनाला संतुलित ठेवते. भगवद्गीता सांगते सर्वधर्म […]\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nमहाविद्यालयाने केलेल्��ा संस्कारमुळे आम्ही यशस्वी झालो - दत्तराज छाजेड\nभारताच्या संविधानाच्या निर्मितीची कथा\nभारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील शेवटचे पान म्हणजे मध्ये १९४६ कॅबिनेट कमिशन नुसार झालेली घटना समितीची स्थापना आणि त्यांच्या प्रयत्नातून तयार झालेले संविधान. भारताचे संविधान एक पवित्र दस्तावेज. ज्या एका दस्तावेजाने, तेंव्हाच्या तेहतीस कोटींच्या आणि आजच्या सव्वाशे कोटींच्या भारताला बांधून ठेवले आहे एका घट्ट धाग्याने, विविधतेने नटलेल्या आणि वळणा-वळणावर वैविध्य असणाऱ्या आपल्या या अजस्त्र, विस्तीर्ण देशाचा गाडा यशस्वीपणे […]\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा मोफत डाऊनलोड करा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रखर बुद्धिवाद संविधानाचे त्यांनी केलेले उत्तुंग कार्य आपल्या सर्वांना माहित आहेच. पण कायदा, अर्थशास्त्र, राजकीय अर्थशास्त्र या विषयात त्यांनी केलेलं काम अतुलनीय आणि अजस्त्र आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळेस मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी त्यांनी केंद्र शासनाने नेमलेल्या समितीसमोर भाषण दिले होते. रुपया, त्याचे मूल्य या विषयवार त्यांचे संशोधन जगप्रसिद्ध आहे. कामगार चळवळीविषयी त्यांचे स्वतःचे विचार होते. हिंदू […]\n अर्थात प्रबोधनकारांचे शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यातील भाषण\nशिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ ला झाली आणि पहिली जाहीर सभा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दादरच्या शिवाजी पार्कवर ३० ऑक्टोबर १९६६ ला झाली. त्या मेळाव्यात प्रबोधनकारांचंही भाषण झालं. “आजपासून हा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण करीत आहे हे त्यांचे तेंव्हाचे प्रसिद्ध वाक्य होते. ” त्यांचे भाषण वाचून त्यांचा आक्रमकपणा, त्वेष आणि ज्वलंत महाराष्ट्रप्रेम दिसून येते. ‘प्रबोधनकारांचे ज्वलंत हिंदुत्व’ […]\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन पुस्तक अभ्यास परीक्षा: पहिले पुष्प: “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री”\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन घेत आहे साहित्यावर आधारित पुस्तक अभ्यास परीक्षा पहिले पुष्प: स.आ. जोगळेकर लिखित “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री” उत्तमोत्तम मराठी साहित्यावर विश्लेषणात्मक अभ्यास व्हावा ह्या उद्देशाने मराठी इंटरनॅशनल (मिओ) पुस्तक अभ्यास परीक्षा हा उपक्रम सुरु करीत आहे. हे पुस्तक परीक्षण नाही. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे ए���ादे पुस्तक परीक्षेला लावले जाते तत्सम ही पुस्तकावर आधारित परीक्षा आहे. फक्त ही परीक्षा […]\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/2954?page=1", "date_download": "2018-12-16T02:07:11Z", "digest": "sha1:TNFXRNXDZRNC3IJC735V3DZB2PWMPEM7", "length": 22651, "nlines": 110, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "शंकरराव आपटे - लोकप्रिय खलनायक | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nशंकरराव आपटे - लोकप्रिय खलनायक\nशंकरराव आपटे हे महाराष्ट्रात गाजून गेलेल्या `बालमोहन` व `कलाविकास नाटक मंडळीं`त काम केलेले नट. यांची जन्मशताब्दीदेखील (2012) साली होऊन गेली. त्यानिमित्त बडोद्यात सुरेख कार्यक्रम झाला आणि शंकररावांच्या आठवणींना उजाळा मिळाला ते त्यांचे घारे डोळे, चढलेली भुवई, खर्जातील भरदार आवाज आणि स्वतःचे नाटकाला वाहून देणे या गुणांमुळे नट आणि विशेष करून खलनायक म्हणून गाजले. 'देवमाणूस'मधील सुहास, 'घराबाहेर'मधील भय्यासाहेब या त्यांच्या ‘अमर’ भूमिका. त्यांच्या 'घराबाहेर' या नाटकाने मुंबईच्या रॉयल ऑपेरा हाऊस नाट्यगृहात सव्वाशे सतत प्रयोगांचे रेकॉर्ड केले होते.\n`बालमोहन`च्या रंगभूमीवर चर्चेतील खलनायक अशी कीर्ती शंकरराव आपटे यांनी संपादली. त्यांचा जन्म 5 जानेवारी 1912 रोजी झाला. त्यांचे वडील हरीभाऊ धरमतर येथे सरकारी पाणपोईत चाकरीस होते. आपटे यांचे इंग्रजी चौथीपर्यंत शिक्षण अलिबाग येथे झाले. त्याच सुमारास त्यांची आई गेली आणि त्यांच्या कुटुंबाची वाताहत झाली. वडीलांनी शंकररावांचा धाकटा भाऊ राम (पुढे जॅकी कूगन या नावाने प्रसिद्धीस आलेला) याला `बालमोहन संगीत मंडळी`त पाठवले. त्याच्यासोबत पालक म्हणून गेले. वडीलांनी शंकररावांना मुंबईला एका किराणा मालाच्या दुकानात नोकरीस पाठवले. मात्र शंकररावांना तेथे न करमल्याने त्यांनी जळगावचा रस्ता धरला. तेही `बालमोहन`मध्ये सामील झाले.\nशंकररावांना रंगमंचावर जाण्याची संधी `बालमोहन`मध्ये लगेच मिळाली नाही. त्यांना तेथे पडतील ती कामे करावी लागली. शंकररावांना पहिले काम दोन वर्षांनी मिळाले ते स्त्रीभूमिकेचे. शंकररावांची आयुष्यातील पहिली आणि शेवटची स्त्री भूमिका नंतर त्यांच्या कामाचा आलेख उंचावतच गेला. त्यांनी `स्वर्गावर स्वारी` नाटकात हिरण्यकश्यपू, `कर्दनकाळ`मध्ये हिमसागर, `माझा देश`मध्ये शिवाजीचे काम केले तरी त्यांना नाट्य आणि अभिनय यांची कल्पना फार��ी नव्हती. पुढे, त्यांना `साष्टांग नमस्कार`मध्ये मल्लिनाथची भूमिका मिळाली. ते मल्लिनाथचा बदमाशपणा इतका सफाईने दाखवत, की प्रेक्षकांना त्यांना मारावेसे वाटे. शंकरराव यांनी `घराबाहेर` या नाटकातील भय्यासाहेब या भूमिकेत अनेकविध बारकावे दाखवत साकारली आणि त्यांचे नाव गाजू लागले. त्यांची `भ्रमाचा भोपळा`मधील नागनाथची भूमिका मात्र खास असे वैशिष्ट्य नसल्याने, ती मोठी असूनही प्रेक्षकांच्या लक्षात राहिली नाही.\nशंकरराव आचार्य अत्रे यांच्या `लग्नाची बेडी` नाटकातील तिमिर या खलनायकाची भूमिका करत. त्यांची ती भूमिका प्रेक्षकांना भावली. त्यांच्यानंतरही अनेकांनी ती भूमिका केली, पण त्या नटांना शंकररावांएवढे लोकप्रियतेचे भाग्य लाभले नाही. नंतर काही वर्षांनी, शंकरराव रंगभूमीवर काम करत नव्हते आणि महाराष्ट्रात राहत नव्हते तरी 1958 मध्ये `संयुक्त महाराष्ट्र कलावंत नाट्यशाखे`तर्फे तिमिरच्या भूमिकेसाठी खास त्यांनाच बोलावण्यात आले होते शंकरराव यांच्या `वंदे मातरम` या नाटकामधील पुढारी सदानंद आणि `मी उभा आहे`मधील पीतांबर वकील या भूमिका फारशा गाजल्या नाहीत. त्यांनी `पराचा कावळा` या नाटकात प्रथमच मुलुंडची विनोदी भूमिका केली होती.\nकालांतराने, `बालमोहन संस्थे`च्या प्रमुख नटांनी संस्था सोडली आणि `कलाविकास`ची स्थापना केली. `कलाविकास`च्या `फुलपाखरे` नाटकात शंकरराव यांनी वृद्ध रावसाहेबांची भूमिका केली. त्यांनी `देवमाणूस`मध्ये सुहासची खलनायकी बाजाची भूमिका कुशलतेने रंगवली आणि प्रेक्षकांनीही त्यांना तितकीच मनःपूर्वक दाद दिली. शंकररावांनी `विजय` या नाटकात वृद्ध आणि करारी गंगानाथची भूमिका इतकी छान वठवली, की खुद्द नाटककार नागेश जोशी यांनी त्यांचे कौतुक केले. मात्र ते नाटक यशदायी ठरले नाही. शंकरराव यांनी `भावबंधना`त धनेश्वर आणि `सौभाग्यलक्ष्मी`मध्ये वृद्ध नोकर भगवानची भूमिका केली. `कलाविकास संस्था` 1950मध्ये बंद पडली. त्यांनी कुटुंबाची जबाबदारी आणि व्यावसायिक अनिश्चितता यांमुळे बडोद्याला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.\nशंकररावांनी उत्तर आयुष्यात नाट्य व्यवसायाला रामराम केला असला तरी `नाटक` या विषयाने त्यांना सोडले नाही. त्यांना बडोद्यात आल्यावर स्थानिक नाट्यप्रेमींनी पुन्हा ते नाटकात खेचले. ते त्यात रमले आणि आणि स्थानिक नाट्यसंस्थांना त्यां��्या अनुभवाच्या शिदोरीच्या जोरावर त्यांनी मार्गदर्शन केले. मुलांना नाट्यशिक्षण दिले. तालमी घेतल्या, प्रसंगी, स्वतःही भूमिका केल्या आणि अशा तऱ्हेने तेथील नाट्यक्षेत्र गाजवले.\nबडोद्यातील सुरुवातीचा काळ त्यांना त्यांच्या भूमिका आणि मराठी रंगभूमी यांची फार आठवण येई. पण त्यांनी स्वतःला सावरले. `बडोदेकर`ही त्यांना गुणी नट म्हणून ओळखत होतेच. त्यांनी तेथील वास्तव्यात पन्नास नाटकांचे दिग्दर्शन केले. शिवाय, वेगवेगळ्या भूमिका केल्या. बडोदे येथील वाङ्मय परिषदेच्या एका अधिवेशनाचे अध्यक्ष ग. दि. माडगूळकर होते.\nअधिवेशनानिमित्त शंकररावांनी दिनकर पाटील यांचे `पैसे झाडाला लागतात` हे नाटक बसवले होते. त्यात त्यांनी म्हाताऱ्याची भूमिका केली होती. ते नाटक पाहिल्यावर माडगूळकर खूश होऊन शंकररावांना म्हणाले, की ``तुमचे आजचे काम दिनकर पाटलांनी पाहिले असते, तर त्यांना वाटले असते, की हे नाटक आपण या म्हाताऱ्यासाठी लिहिले आहे.`` त्यांना `हॅम्लेट` नाटक बसवायचे होते आणि जमल्यास त्यात `हॅम्लेट`च्या काकाची भूमिका करायची होती. मात्र ते स्वप्न अधुरे राहिले.\nशंकररावांना उल्हास व धाकटा आनंद हे दोन मुलगे. उल्हास बीई (सिव्हिल) होऊन मुंबई महानगरपालिकेत नोकरीला लागले व तेथेच कार्यपालक इंजिनीयर या पदावरून निवृत्त झाले. आनंद बी.कॉम. झाले व तेही मुंबईला रिझर्व्ह बँकेत नोकरीस लागले. दोघांची लग्ने झाली. मोठया उल्हास आणि अनुराधा यांचा मुलगा अजित एसएससीला ठाणे जिल्ह्यात पहिला आला आणि मुंबईच्या आयआयटीतून पदवीधर होऊन नोकरीस लागला. तर आनंद आणि अल्पना यांना अनिरुद्ध आणि अश्विनी आपटे-बोडस ही मुले. शंकरराव सपत्‍नीक अधुनमधून मुलांकडे जाऊन राहत. शंकरराव वयाची पंचाहत्तरी ओलांडल्यावर थकल्यामुळे ते बडोदे सोडून डोंबिवलीस मुलांकडे राहण्यास गेले. पण योगायोग असा, की ते काही निमित्ताने बडोद्यास गेले आणि तेथेच हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांनी जगाचा निरोप घेतला. ती घटना मोठी विलक्षण होती, असे आपटे कुटुंबीयांना वाटते. त्यांची दोन छायाचित्रे पुण्याच्या भरतनाट्य संशोधन मंदिरात लावण्यात आली आहेत.\nशंकररावांच्या या कार्याची दखल बडोदेकरांनी वेळोवेळी घेतली. एकावन्नाव्या, एकसष्टाव्या व पंचाहत्तराव्या वाढदिवशी कै. वसंतराव भोंडे यांनी लेख लिहिले. पुढे, त्यांची जन्मशताब्दी��ी मोठ्या थाटाने साजरी केली. त्यासाठी शंकररावांचे पुत्र, सून, नातू, तसेच पणतू ही सगळी मंडळी हजर होती. बडोदेकरांनी त्या कार्यक्रमासाठी पैसे उभे करण्याचे कठीण काम केले आणि नंतर आपटे कुटंबीयांना कळवले. तत्प्रसंगी काढण्यात आलेल्या स्मरणिकेत आपटे कुटुंबीयांनी शंकरराव आणि त्यांच्या पत्नी सरलाबाई यांच्यावर लिहिलेल्या लेखांचा समावेश आहे.\nमुख्य म्हणजे आपटे यांचा बारा वर्षाचा पणतू अनिश अजित आपटे याने दिनांक 9 सप्टेंबर 2012 रोजी बडोद्यातील ‘महात्मा गांधीनगर गृहा’त ‘स्वर्गावर स्वारी'चा नाट्यप्रवेश सादर केला. कौतुकाची गोष्ट अशी, की सातवीतल्या त्या बारा वर्षाच्या लहान मुलाने पणजोबांच्या नाटकांची सीडी अनेक वेळा पाहून, पाठांतर करून, तसाच वेश करून स्टेजवर मोठ्या धिटाईने नाटकाचा एक प्रवेश केला; तसेच, नांदीही म्हटली. त्याखेरीज स्थानिक कलावंतांनी 'छूमंतर', 'देवमाणूस' आणि 'बेईमान' या नाटकांचे काही अंक सादर केले. ते कार्यक्रम सादर करण्याची तयारी चार महिन्यांपासून चालू होती. बडोद्यातील नाट्यप्रेमींनी मोठ्या आत्मीयतेने शंकररावांची जन्मशताब्दी साजरी केली, याचे विशेष कौतुक वाटते. लोक साधारणपणे दूर गेलेल्या माणसाला विसरतात आणि त्यांच्य-त्यांच्या उद्योगात रममाण होतात; जन्मशताब्दी कार्यक्रमाचा घाट घातला त्याअर्थी शंकराराव आपटे यांच्यावर सर्व नाट्यप्रेमीं बडोदेकरांचे किती लोभ आणि प्रेम होते, ते लक्षात येते.\n(साभार संदर्भ – हिरव्या चादरीवर – वा. य. गाडगीळ)\nशेतकऱ्यांच्या आत्महत्या - एक आढावा\nज्योती पंडित यांचा पाचवारी पसारा\nमृदूंग-तबल्याची साथ - अपंगत्वावर मात\nसंदर्भ: वादन, भिवंडी तालुका, तबला, मृदंग, तबलावादक\nमराठी भाषा आणि तिचा भाषिक समाज\nअभिनेता विवेक अर्थात गणेश भास्कर अभ्यंकर\nसिद्धार्थ साठे - शिल्पकलेचा सखोल विचार\nचंदेरी दुनियेतला आश्वासक प्रवास... अभिनय देव\nसंदर्भ: अभिनव देव, जाहिरात क्षेत्र, कलाकार, दिग्‍दर्शक, Abhinay Dev\nसंदर्भ: अमेरिका, चित्रकार, कलाकार\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/sewing-machine/selvel+sewing-machine-price-list.html", "date_download": "2018-12-16T01:19:46Z", "digest": "sha1:GAV32DKNQWYQMFYINJAJKGGNZJG2RGIM", "length": 16458, "nlines": 394, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सेलवेल सेविंग माचीच्या किंमत India मध्ये 16 Dec 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसेलवेल सेविंग माचीच्या Indiaकिंमत\nIndia 2018 सेलवेल सेविंग माचीच्या\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसेलवेल सेविंग माचीच्या दर India मध्ये 16 December 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 4 एकूण सेलवेल सेविंग माचीच्या समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन सेलवेल मल्टि पुरपोसे विथ बिल्ट इन स्टीलचेस स 505 इलेक्ट्रिक सेविंग माचीच्या बिल्ट इन स्टीलचेस 12 आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Indiatimes, Homeshop18, Shopclues, Naaptol, Ebay सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी सेलवेल सेविंग माचीच्या\nकिंमत सेलवेल सेविंग माचीच्या आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन सेलवेल मल्टि पुरपोसे विथ बिल्ट इन स्टीलचेस स 505 इलेक्ट्रिक सेविंग माचीच्या बिल्ट इन स्टीलचेस 12 Rs. 3,599 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.975 येथे आपल्याला सेलवेल मिनी पोर्टब्ले कॉर्डलेस विथ रिव्हर्स सेविंग स 988 इलेक्ट्रिक सेविंग माचीच्या बिल्ट इन स्टीलचेस 30 उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 4 उत्पादने\nशीर्ष 10सेलवेल सेविंग माचीच्या\nसेलवेल मल्टि पुरपोसे विथ बिल्ट इन स्टीलचेस स 505 इलेक्ट्रिक सेविंग माचीच्या बिल्ट इन स्टीलचेस 12\n- मॅक्सिमम स्तीतच स्पीड 1250 SPM\nसेलवेल पोर्टब्ले 4 इन 1 विथ फूट पेडल स्२०१ इलेक्ट्रिक सेविंग माचीच्या बिल्ट इन स्टीलचेस 30\n- मॅक्सिमम स्तीतच स्पीड 800 SPM\nसेलवेल मिनी पोर्टब्ले कॉर्डलेस विथ रिव्हर्स सेविंग स 988 इलेक्ट्रिक सेविंग माचीच्या बिल्ट इन स्टीलचेस 30\n- मॅक्सिमम स्तीतच स्पीड 800 SPM\nसेलवेल मिनी सेविंग माचीच्या 4 इन 1\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://humanliberty.co.in/jati-nirmulan-upay/", "date_download": "2018-12-16T02:04:59Z", "digest": "sha1:QB7ULO6JHASI66F5MJ7FQVHQ4GQJ3PVG", "length": 36237, "nlines": 126, "source_domain": "humanliberty.co.in", "title": "जाती निर्मुलन उपाय - संस्था संघटनांसाठी - HUMAN LIBERTY", "raw_content": "\nजाती निर्मुलन उपाय – संस्था संघटनांसाठी\nजाती निर्मुलन उपाय – संस्था संघटनांसाठी\nजाती निर्मुलन हे संस्था संघटनांसाठी खूप चांगल्या प्रकारे करू शकतात. फार मोठ्या प्रमाणात प्रबोधन, विविध सामाजिक प्रकल्पांची अंमलबजावणी, लढे आंदोलने, शासन आणि समाजाशी संवाद. अशा विविध पातळ्यांवर सामाजिक संस्था आणि संघटना काम करत असतात. आपणास या लेखामध्ये जाती निर्मुलन या विषयावर चर्चा करायची आहे. तर मग चला तर पाहूयात. कोणकोणते असे प्रकल्प आहेत. जे केल्यामुळे जाती निर्मुलन होण्यास गती प्राप्त होऊ शकते.\nआंतरजातीय विवाह नोंदणी केंद्र\nआजच्या काळात लोकांनी फार मोठ्या प्रमाणात शहरात स्थलांतर केले आहे. त्यामुळे स्वजातीचे पतीपत्नी मिळणे मुश्कील झाले आहे. अशा वेळी लोक विवाह नोंदणी केंद्राचा सहारा घेतात. मात्र तिकडे देखील चांगले वधू वर मिळणे अवघड झाले आहे. कारण शिक्षण घेत असताना वाढलेले वय, उच्चशिक्षण आणि मोठ्या पगाराची नोकरी करत असताना. त्याअनुरूप स्वजातीय पती किंवा पत्नी मिळेलच याचा काही भरोसा नाही.\nत्यापेक्षा अनुरूप स्वरूपाचा आंतरजातीय जोडीदार मिळाला. तर त्यास स्वीकृती मिळत आहे. अनेक चळवळीतील तरुण कार्यकर्त्यांना आंतरजातीय विवाहाचे महत्व पटलेले आहे. अशा वेळी मोठ्या प्रमाणात आंतरजातीय विवाहेच्छूक तरुणांची नोंदणी करणे. आणि त्यांना योग्य जोडीदार मिळवून देण्यास मदत करणे आवश्यक आहे. असे कार्य जर एखाद्या संस्थेनी निवडल्यासजाती निर्मुलन करण्यास त्यामुळे मदत होऊ शकते.\nजाती निर्मुलन होण्याकरिता ब्राह्मणी धर्माचा त्याग करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण ब्राह्मणी धर्म हा जातीव्यवस्था अधिक बळकट करतो. आणि बुद्ध धम्म हा समतेचा पुरस्कर्ता असल्याने जाती अंताच्या दृष्टीने फार उपयोगी आहे. म्हणून संस्थांनी जर धम्मप्रसाराचे कार्य हाती घेतले तर ते जात नष्ट करण्यासाठी महत्वाचे साधन ठरू शकते. यासाठी काही पूर्ण वेळ कार्यकर्त्यांची त्यास आवश्यकता असेल. गावोगावी भाषणे करणे. पत्रके वाटणे. ग्रंथालये उभी करणे. शाळा चालविणे. हॉस्पिटल्स चालविणे. बुद्ध विहारांची स्थापना करणे. असे कार्य ते करू शकतात.\nशिक्षणाचे महत्व तर आपण जाणतोच. शिक्षणामुळे माणसाला विकासाच्या अनेक संधी उपलब्ध होतात. मागास जाती, भटक्या जाती, दुर्गम भागातील आदिवासी जमाती या आजदेखील शिक्षणापासून वंचित आहेत. जर त्यांच्या मुलांना शिक्षण मिळाले. तर त्यांच्या पिढ्यांपिढ्यांचा उद्धार होऊ शकतो. त्या जाती इतर जातींच्या बरोबरीला येवून पोहोचल्यास. आंतरजातीय विवाहां द्वारे एकमेकात विलीन होऊन जात नष्ट होऊ शकते. त्यासाठी काही संस्थांनी शिक्षण क्षेत्रात काम करून वंचितांच्या मुलांना शिक्षण देण्याचे कार्य करणे. जाती निर्मुलन च्या दृष्टीने आवश्यक आहे. तसेच अशा शाळातून जाती अंतास पूरक असे खेळ, उपक्रम, संस्कारवर्ग इ. घेतले गले. तर जाती निर्मुलन च्या दृष्टीने पुढची पिढी तयार होऊ शकते.\nव्यवसाय प्रशिक्षण आणि करियर गायडन्स\nस्वजातीचे परंपरागत व्यवसाय त्यागून अन्य जातींचे व्यवसाय स्वीकारल्याने वर्गीय दृष्ट्या जाती एकमेकात मिसळून जावू शकतात. आणि जात ही वर्गात बंदितून बाहेर येवून मुक्त होवू शकेल. यासाठी अशा प्रकारे स्व जातीच्या पेक्षा वेगळे व्यवसाय जे करू इच्छितात. अशा व्यक्तींना योग्य प्रकारचे करियर विषयक मार्गदर्शन, व्यवसाय प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे. संस्थेमार्फत अशा स्वरूपाचे कार्य केल्यास जाती निर्मुलन होण्यास मदत होऊ शकते.\nकायदेविषयक सल्ला व मदत केंद्र\nआंतरजातीय विवाह करू इच्छिणाऱ्याना कायदेविषयक सल्ला व मदत लागते. तसेच जातीय प्रश्न ज्या भागात उद्भवले आहेत. अशा ठिकाणी देखील लोकांना का���देविषयक सल्ला व मदत लागते. जर मोफत कायदेविषयक सल्ला देण्याचे कार्य केले गेले. तर जाती मुळे जे लोक लोक पिडीत आहेत. त्यांना मोठी मदत मिळू शकते. आणि जाती निर्मुलन च्या दृष्टीने हे फार मोठे कार्य होऊ शकते.\nआंतरजातीय विवाह करू इच्छिणाऱ्या जोडप्यांच्या जीवाला सतत धोका असतो. त्यांचे आईवडील, नातेवाईक आणि मित्र त्यांना कधीही मारहाण करू शकतात. प्रसंगी जीव घेवू शकतात. मागास मुलाच्या आईवडिलांच्या जीवासही धोका होऊ शकतो. यासाठी अशी जोडपी आणि यामध्ये ज्यांच्या जीवाला धोका आहे. अशा सर्व व्यक्तींना योग्यप्रकारे संरक्षण मिळणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये प्रेमवीर मोठ्या प्रमाणात अडचणीत असतात. अशा प्रेमवीरांना संरक्षण मिळणे. त्यांच्या जिवंत राहण्याच्या दृष्टीने फार महत्वपूर्ण असते.\nबऱ्याचदा यामध्ये पोलीस योग्य प्रकारे साथ देतीलच असे सांगता येत नाही. म्हणून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविणे. आणि त्यांच्या सुरक्षिततेची योग्य ती तजवीज करणे महत्वाचे असते. जर असे कार्य जर एखाद्या संस्थेनी केले.तर ते कार्य जाती निर्मुलन च्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण ठरू शकते.\nअंधश्रद्धा निर्मुलन आणि व्यसनमुक्ती\nअंधश्रद्धा आणि व्यसन यामुळे व्यक्तीची मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी होते. जो पैसा कुटुंबाच्या भरण पोषणासाठी आवश्यक होता. मुलांच्या शिक्षण आणि कुटुंबाच्या प्रगती साठी आवश्यक होता. तो पैसा अंधश्रद्धा आणि व्यसनाच्या मार्गे नष्ट होऊन व्यक्तीचा आर्थिक ऱ्हास होतो. आणि त्यामुळे त्या कुटुंबाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक हानी होते. तसेच अंधश्रद्ध व्यक्ती प्रस्थापित धर्म व्यवस्थेची गुलाम असते. त्यामुळे अशी व्यक्ती जाती निर्मुलन च्या क्रियेत विरोधी भूमिकेत असते. एव्हाना जातीवादी आणि धर्मांध संस्था अशा व्यक्तींना सहजपणे आपल्या जाळ्यात ओढतात.\nमागास वर्गीय जातीमध्येच व्यसन आणि अंधश्रद्धेचे प्रमाण प्रचंड आहे. त्यामुळे एखाद्या संस्थेनी जर अंधश्रद्धा निर्मुलन आणि व्यसनमुक्तीचे कार्य हाती घेतले. तर मागास जातीची उन्नती होण्यास मदत होते. त्यामुळे अशी कुटुंबे उच्च जातींच्या बरोबरीला येण्यास सहकार्य होते. तसेच त्यामुळे जाती निर्मुलन होण्याच्या दृष्टीने वातावरण निर्मिती होऊ शकते.\nशहरात स्थलांतर करू इच्छिणाऱ्या तरुणांना मदत\nबाबासाहेबांनी शहराकडे चला ही हाक मागास जातींच्या उन्नत्ती साठी आणि जाती निर्मुलन करण्यासाठी दिली होती. अनेक मागास जातींचे तरुण तरुणी शिक्षण आणि नोकरीसाठी शहरात स्थलांतरित होऊ इच्छितात. मात्र त्यांना शहरात राहण्यास मोठी अडचण होते. महागडे जेवण, आणि अन्य खर्च त्यांना परवडत नाही. त्यामुळे नाईलाजाने निराश होऊन त्यांना परत गावाकडे फिरावे लागते.\nयासाठी एखाद्या संस्थेनी मोफत हॉस्टेल व जेवणाची सोय केली. ही सोय फक्त विद्यार्थीदशेतील आणि नोकरीसाठी प्रयत्न करणारे मागासवर्गीय तरुण तरुणींना सेवा देण्यापुरती मर्यादित ठेवली. आणि त्यासाठी नोकरी लागल्यावर ठराविक रक्कम दान देण्याची अट ठेवली. तर स्वउन्नत्ती साधने मागासवर्गीय युवकांना सोपे होऊ शकते. आणि त्याचा परिणाम म्हणून मोठ्याप्रमाणात शहराकडे स्थलांतर घडून जाती निर्मुलन च्या दृष्टीने मोठे पाऊल पडू शकते.\nझोपडपट्टी सुधार योजना राबविणे\nझोपडपट्टीतील लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. गरिबी, घाण, शिक्षणाच्या असुविधा, आरोग्याच्या असुविधा, असुरक्षितता, बेकायदेशीर उद्योग, गुंडागर्दी, व्यसन, अंधश्रद्धा इ. या समस्यांवर उपाय करणाऱ्या छोट्या छोट्या संस्था झोपडपट्ट्यामध्ये आवश्यक आहेत. येथे राहणाऱ्या लोकांचे दु:ख दूर करण्यात अशा संस्था मोठी मदत करू शकतात.\nछोटी कर्जे देणे, रोजगार देणे, मुलांचे क्लासेस घेणे, दवाखाने चालविणे, मुलांचे डे केअर सेंटर चालविणे, व्यसनमुक्ती केंद्र चालविणे, जाणीव जागृती व्याख्याने आणि शिबिरे आयोजित करणे, मुलांना मोफत वह्या पुस्तके वाटप करणे, गरीब आणि होतकरू मुलांना स्कॉलरशिप देणे, इ. स्वरूपाचे कार्य केल्यास मागास जातींना स्वउद्धार साधने सोपे होऊ शकेल आणि त्यामुळे हे कार्य जाती निर्मुलन च्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरू शकेल.\nविशेषत: झोपडपट्टीमध्ये राहणारा मोठा वर्ग हा मागास वर्गातूनच आलेला असतो. त्यांची उन्नत्ती होऊन त्यांना इतरांच्या बरोबरीला घेवून जाण्याचे कार्य करणे. हे जाती निर्मुलन च्या दृष्टीने मौल्यवान ठरू शकते.\nजातपंचायती विरोधात लढा उभा करणे\nआज महाराष्ट्रात जात पंचायत विरोधी कायदा अस्तित्वात आला आहे. मात्र तरीही कित्येक जाती या जात पंचायती भरवतात. आणि या जातपंचायती परंपरागत नियम लावून व्यक्तींचे जीवन नरकमय करून टाकतात.मोठ्या रकमेचे दंड किंवा बहिष्कार हे त्यांचे हुकमी एक्के आहेत. भारतीय राज्यघटना आणि भारतीय कायद्यांना आणि न्याय व्यवस्थेला सरळ सरळ हरताळ फासला जातो. आणि व्यक्तींवर मोठा अन्याय केला जातो. त्यापुढे घायाळ होऊन लोक पंचांच्यापुढे अक्षरश: नतमस्तक होतात. अशा जात पंचायतीच खरेतर जात अधिक बळकट करतात.\nआणि या जातपंचायती विशेषकरून मागास जातीतच जास्त करून चालतात. आणि त्यामुळे व्यक्ती मुक्त जीवन जगू शकत नाही. स्वत:चा उद्धार करून इतर जातींच्या बरोबरीला जावू शकत नाही. यासाठी या क्षेत्रात मोठे कार्य उभे राहणे अति आवश्यक आहे. जर काही संस्थांनी या कार्यात पुढाकार घेतला. तर जाती निर्मुलन होण्यास तो मोलाचा सहभाग ठरू शकतो.\nबचतगट आणि मायक्रो फायनान्स\nआपणास आश्चर्य वाटेल, पण बचतगट आणि मायक्रो फायनान्स जाती निर्मुलन च्या दृष्टीने महत्वाचे पाऊल ठरू शकते. घरातील आजारपणे, शिक्षणाचा खर्च, लग्न, व्यावसायिक अडचणी आणि अनेक बाबींसाठी माणसास छोट्या रकमेची गरज भासते. पण वेळेवर ती रक्कम न मिळाल्यास व्यक्ती किंवा कुटुंबाचे दीर्घकालीन नुकसान होऊ शकते. तसेच भाजीवाले, टपरीवाले यांना सतत छोट्या भांडवलाची गरज भासते. ती गरज या माध्यमातून भरून निघू शकते. यासाठी छोटी छोटी कर्जे कमी व्याजदराने जर त्यास उपलब्ध झाली. तर व्यक्ती सावकाराच्या विळख्यातून स्वत:ला वाचवू शकते.\nम्हणूनच बचतगट आणि मायक्रो फायनान्स हे मागास जातीतील व्यक्ती आणि कुटुंबाच्या आर्थिक उन्नत्तीस महत्वपूर्ण भूमिका निभाऊ शकते. विशेषत: झोपडपट्ट्या आणि मागास वस्त्यातून हे कार्य स्वयंसेवी संस्थांनी सुरु केल्यास. जाती निर्मुलन च्या दृष्टीने ते एक महत्वपूर्ण पाऊल ठरू शकते.\nजाती निर्मुलन चे कार्य करण्यासाठी कार्यकर्त्यांना पुस्तकांची गरज भासते. जाती निर्मुलन साठी आवश्यक बौद्धिक खुराक हा ग्रंथातूनच मिळू शकतो. शिवाय दैनंदिन चळवळीच्या कार्यात ग्रंथच कार्यकर्त्याला दिशा दाखवितात. मात्र प्रत्येक कार्यकर्त्याना ग्रंथ विकत घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. म्हणून जर एखाद्या संस्थेनी ग्रंथालय स्थापन केल्यास. असे ग्रंथालय जाती निर्मुलन चे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यास फार उपयोगी पडू शकते.\nजर काही संस्थांनी हॉस्पिटल सुरु केले आणि त्या ठिकाणी आंबेडकरवादी डॉक्टर, नर्स कामास ठेवल्या. तर कळत नकळत जाती निर्मुलन चे संस्कार रुग्णांवर होऊ शकतात. कारण आरोग्याच्या बाबतीत लोक घाबरलेले असतात. आणि अंधश्रद्धांचा सहारा घेतात. जर हॉस्पिटल स्टाफ मुळे माणसे अंधश्रद्धा पासून परावृत्त होऊ लागली. तर अशी विवेकी माणसे आपसूकच जाती निर्मुलन च्या दृष्टीने योग्य भूमिका स्वीकारू शकतात.\nजाती निर्मुलन च्या दृष्टीने पुस्तके फार मोलाची भूमिका निभावतात. वाचकांना उपलब्ध व्हावीत म्हणून कमी किमतीत चांगली पुस्तके छापणाऱ्या संस्थांची फार गरज आहे. त्यासाठी काही संस्थांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. फुले, शाहू आंबेडकर आणि अन्यजाती निर्मुलन ची भूमिका मांडणाऱ्या लेखकांची पुस्तके छापून वितरीत करणे हे जाती निर्मुलन च्या दृष्टीने फार महत्वाचे कार्य आहे.\nप्रस्थापित प्रसारमाध्यमे मग ती वर्तमानपत्रे असोत किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमे असोत. सर्व माध्यमे ही जातीयवाद्यांच्या मालकीची आहेत. त्यामुळे त्या माध्यमातून जात बळकट करणाऱ्या बाबींचा प्रचार प्रसार होतो. या पार्श्वभूमीवर जाती निर्मुलन ची भूमिका मांडणारी प्रसार माध्यमे उभी राहणे आवश्यक आहे. काही संस्थांनी असा प्रयत्न करणे भविष्यात फार महत्वाचे ठरू शकते.\nबुद्ध, अशोक, फुले, शाहू, आंबेडकर आणि अशा अगणित जाती निर्मुलन ची भूमिका घेणाऱ्या महापुरुषांच्या स्मारक, विहारे, स्तूप, लेण्या, ठिकाणे यांना भेट देण्याने व्यक्तींमध्ये प्रेरणा जागी होते. पर्यटनावरून आल्यानंतर अशा व्यक्ती जाती निर्मुलन च्या कार्यात झोकून देतात. तसेच ठोस आणि प्रखर भूमिका घेतात असा अनुभव आहे. म्हणूनच अशा स्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटन संस्था उभ्या राहणे. हे जाती निर्मुलन च्या दृष्टीने महत्वपूर्ण कार्य आहे.\nजाती निर्मुलन च्या दृष्टीने पाली, ब्राह्मी भाषा शिकण्याचे वर्ग चालविणे. आंबेडकर विचारांचे कोर्सेस चालविणे. वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर प्रशिक्षण भरविणे. भाषणे, चर्चासत्र आयोजित करणे. नाटके / सिनेमे प्रदर्शित करणे इ. स्वरूपाचे कार्य करणारे अभ्यासवर्ग. एखाद्या संस्थेनी चालविल्यास ते जाती निर्मुलन च्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकते.\nविविध जाती आणि समाजातील स्तरांचा सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक अभ्यास होणे फार आवश्यक आहे. असा अभ्यास अन्य संस्था आणि शासनास तसेच कार्यकर्त्यास जातीअंताच्या कार्यात मदत करू शकतो. असे संशोधन चळवळीला योग���य दिशा देवू शकते. विविध प्रकारचे सर्वे, फोकस ग्रुप डिस्कशन, आणि अन्य माध्यमातून शास्त्रीय आधारावर संशोधन करण्याची फार मोठी गरज आहे. मुळात जाती निर्मुलन या माध्यमातून विचार करून फार कमी संशोधन होते. ही कमी जर संस्थेनी भरून काढली तर ते महत्वपूर्ण कार्य ठरू शकते.\nकाही संस्थानी मागासवर्गीय लोकांची सहकारी संस्था निर्माण तर जाती निर्मुलन साठी ते फार फायदेशीर ठरू शकते. सहकारी संस्था मार्फत पतसंस्था, उद्योग व्यवसाय, शेती, विविध स्वरूपाचे छोटे बझार किंवा मॉल इ. अनेक उपक्रम सुरु करता येवू शकतात. यामुळे आर्थिक बाबतील मागास घटकातील लोक सक्षम होण्यास मदत होऊ शकते. शिवाय रोजगार निर्मिती देखील होऊ शकते. शासनाच्या विविध योजनांचा लाभ देखील त्यास घेता येऊ शकतो.\nमागासवर्गातील अनेक लोक बेघर आहेत. किंवा झोपडपट्टीत राहण्यास मजबूर आहेत. आणि या झोपडपट्ट्या अनधिकृत असून कोणाच्या तरी खाजगी जागेवर किंवा सरकारी जागेवर उभ्या आहेत. अशा परिस्थितीत जर शासनाने किंवा जागा मालकाने त्यास हुसकून लावले तर लोकांचे फार मोठे हाल होऊ शकतात.\nयासाठी जर त्यांनी गृहनिर्माण संस्था रजिस्टर केली असेल. तर अशा संस्थेस शासन राहण्यासाठी जागा किंवा घरे पुरवू शकते. तसेच या संस्थेस कर्ज मिळू शकते. त्याद्वारे संस्था घरे बांधू शकतात. आणि संस्थेच्या सभासदांना वितरीत करून घरांचा प्रश्न सोडविण्यास मदत होऊ शकते. आणि अशा रितीने मागास जातींना उच्च जातींच्या बरोबरीला आणता येवू शकते. हे कार्य देखील जाती निर्मुलन च्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.\nलहान मुलांवर आपण जे संस्कार करतो. तेच आयुष्यभर मुलांची साथ देतात. यासाठी कोवळ्या वयातच जाती निर्मुलन बाबत आणि बुद्ध, आंबेडकरांच्या विचारांबाबत मुलांवर संस्कार झाल्यास पुढची पिढी देखील तशीच निर्माण होऊ शकते. यासाठी संस्थांनी बाल संस्कार वर्ग सुरु करणे महत्वाचे ठरू शकते.\nजाती निर्मुलन उपाय – संस्था संघटनांसाठी\nअंधश्रद्धा निर्मुलन अभ्यासवर्ग आंतरजातीय विवाह नोंदणी केंद्र कायदेविषयक सल्ला व मदत केंद्र गृहनिर्माण संस्था ग्रंथालये जातपंचायती विरोधात लढा जाती निर्मुलन जोडप्यांना संरक्षण झोपडपट्टी सुधार योजना दवाखाने धम्म प्रसार पर्यटन संस्था पुस्तक प्रकाशन प्रसार माध्यमे बचतगट मायक्रो फायनान्स व्यवसाय प्रशिक्षण आणि करियर ग���यडन्स व्यसनमुक्ती शहरात स्थलांतर शिक्षण संशोधन केंद्र सहकारी संस्थांची निर्मिती हॉस्पिटल\nजातीचा शेवट शासनामार्फतच होऊ शकतो.\nजातीअंतातील अडथळे दूर करणे आवश्यक\nब्राह्मणी मानसिकता बदलने आवश्यक\nअस्पृश्य मुळचे कोण आणि ते अस्पृश्य कसे बनले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/business/reserve-bank-india-fines-axis-bank-iob/", "date_download": "2018-12-16T02:47:44Z", "digest": "sha1:JAH25DD6QUUBWJ4PKVJYL3S74SFXS2IP", "length": 27863, "nlines": 376, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Reserve Bank Of India Fines Axis Bank & Iob | अ‍ॅक्सिस बँक, आयओबीला रिझर्व्ह बँकेने केला दंड | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १६ डिसेंबर २०१८\nदेवा सुंदर जगामंदी कारं माणूस घडविलास\n...तर गोदावारीच्याच दशक्रियेची वेळ\nसाने गुरुजी कथामाला चळवळीला समर्पण\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\n‘ऑनलाइन डेटिंग’ करताना जरा जपून... कुठे सेक्स रॅकेट तर कुठे फसवणुकीचे जाळे\nमुख्यमंत्र्यांची शिवसेनेला युतीसाठी पुन्हा हाक\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nउत्तर भारतीय महापंचायतचे अध्यक्ष विनय दुबे पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ता योगेंद्र तिवारीही पोलिसांच्या ताब्यात. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी दादरहून घेतले ताब्यात.\nपर्थ - अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला चौथा झटका, 51 धावांवर बाद\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प���रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nउत्तर भारतीय महापंचायतचे अध्यक्ष विनय दुबे पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ता योगेंद्र तिवारीही पोलिसांच्या ताब्यात. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी दादरहून घेतले ताब्यात.\nपर्थ - अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला चौथा झटका, 51 धावांवर बाद\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुंबई : म्हाडाच्या 1 हजार 384 घरांची आज सोडत.\nमुंबई - म्हाडाच्या 1384 घरांची आज सोडत, म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचं लाईव्ह प्रक्षेपण\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nAll post in लाइव न्यूज़\nअ‍ॅक्सिस बँक, आयओबीला रिझर्व्ह बँकेने केला दंड\nअनुत्पादक भांडवलाच्या (एनपीए) वर्गीकरण नियमांचा भंग केल्याबद्दल अ‍ॅक्सिस बँकेला ३ कोटींचा तर, केवायसी नियमांचा भंग केल्याप्रकरणी इंडियन ओव्हरसीज बँकेला (आयओबी) २ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली.\nमुंबई - अनुत्पादक भांडवलाच्या (एनपीए) वर्गीकरण नियमांचा भंग केल्याबद्दल अ‍ॅक्सिस बँकेला ३ कोटींचा तर, केवायसी नियमांचा भंग केल्याप्रकरणी इंडियन ओव्हरसीज बँकेला (आयओबी) २ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली.\nआरबीआयने म्हटले की, ३१ मार्च २0१६च्या वित्तीय स्थितीच्या आधारे अ‍ॅक्सिस बँकेचे वैधानिक परीक्षण करण्यात आले. बँकेने एनपीएविषयक अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्याने बँकेवर ही कारवाई करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेच्या ‘इन्कम रिकग्निशन अँड अ‍ॅसेट क्लासिफिकेशन’ नियमांचे अ‍ॅक्सिस बँकेने पालन केलेले नाही. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने २७ फेब्रुवारी २0१८ रोजी एक आदेश जारी करून अ‍ॅक्सिस बँकेला ३0 दशलक्ष रुपयांचा दंड ठोठावला. सरकारी मालकीच्या इंडियन ओव्हरसीज बँकेने केवायसी नियमांचे पालन न केल्याचे एका परीक्षणात आढळून आले आहे. बँकेच्या एका शाखेत हा प्रकार घडला आहे. बँकेच्या व्यवहारांत इतरही काही अनियमिमता आढळून आल्या आहेत. त्यामुळे बँकेला २ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे.\nपंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने व्यावसायिक बँकांवरील निगरा��ी वाढविली आहे. बँकांनी नियमांचे काटेकोर पालन केल्यास घोटाळ्यांना आळा घालणे शक्य होईल, असे रिझर्व्ह बँकेला वाटते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nReserve Bank of Indiabankभारतीय रिझर्व्ह बँकबँक\nनागपुरात आयओबीच्या दोन तत्कालीन अधिकाऱ्यास अटक\nगेल्या वर्षभरात बँकांमध्ये 30 हजार कोटींचे घोटाळे- आरबीआय\nमाल्या म्हणतोय, मला येऊ द्या ना घरी; 13900 कोटींची मालमत्ता विकण्याचीही तयारी\n-तर बँकांमधून शासकीय खाते बंद करू\nनांदेड जिल्ह्यात तेरा दिवसांत १०० कोटींचे पीककर्ज वाटप\nविजय माल्याचं पंतप्रधान मोदींना पत्र; म्हणाला, 'मला कर्जबुडव्यांचा पोस्टर बॉय बनवलंय\n पोस्टानं सुरू केली जबरदस्त सुविधा, 17 कोटी ग्राहकांना होणार फायदा\nSBIची पुन्हा भन्नाट ऑफर आजच्या दिवसात मिळवा 5 लीटर मोफत पेट्रोल\nबँका पाच दिवस राहणार बंद, आजच उरकून घ्या सर्व कामे...\nइंटरपोलची चोक्सीविरुद्ध ‘रेड कॉर्नर’ नोटीस\n'केंद्राचा एफडीआय रिटेल क्षेत्राच्या धोरणात बदलाचा प्रस्ताव नाही'\nअर्थतज्ज्ञ नाहीत गव्हर्नर शक्तिकांत दास, M.A.चा विषय होता इतिहास\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल\nसायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत\nतैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात\n२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nबॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\n“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट\nपाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली\nरोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\n एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत\nमुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nआधुनिक कचरापेटीच्या सहा सेन्सर चीप चोरीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/sakhi/these-5-things-keep-women-happy-and-satisfied-forever/amp/", "date_download": "2018-12-16T02:47:33Z", "digest": "sha1:4DJDWK777L3SABRYCXLNBM7PTI4JM43N", "length": 14827, "nlines": 49, "source_domain": "www.lokmat.com", "title": "These '5' things keep women happy and satisfied forever | या ‘5’ गोष्टी ठेवतात स्त्रियांना कायम आनंदी आणि समाधानी | Lokmat.com", "raw_content": "\nया ‘5’ गोष्टी ठेवतात स्त्रियांना कायम आनंदी आणि समाधानी\nआपल्या आयुष्यातल्या स्त्रीसाठी निराळं व भन्नाट म्हणजे नेमके काय करायचं, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर यासाठी तुम्हाला अधिक असे काही कष्ट करावे लागणार नाहीत.\nमुंबई : 8 मार्च, जागतिक महिला दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. यानिमित्तानं आपल्या आयुष्यातील खास महिलांना काय गिफ्ट देता येईल, या विचारात सध्या तुम्ही मग्न असाल. केवळ महिला दिन म्हणून तुम्ही तिला एखादं गिफ्ट, सरप्राईज द्याल. पण हे सर्व काही फक्त एका दिवसापुरते मर्यादित का तिला सुखी, समाधानी, आनंदी पाहायचं असेल तर नेहमीपेक्षा निराळं आणि भन्नाट काही तरी करा. आता निराळं व भन्नाट म्हणजे नेमके काय करायचं, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर यासाठी तुम्हाला अधिक असे काही कष्ट करावे लागणार न��हीत. केवळ या 5 गोष्टी जरी तुम्ही केल्यात तरी तुमच्या आयुष्यातील खास असलेल्या 'ती'ला स्पेशलवालं फीलिंग येईल, यात काही वाद नाही.\n1. तिला पुरेसा वेळ द्या\nकुणी आपल्या महत्त्व देतंय ही भावनाच एखाद्या स्त्रीला सुखावणारी असते. आपल्याला कुणीतरी प्राधान्य देतंय व क्वॉलिटी टाईम देतंय, हे पाहून कोणत्याही स्त्री जो आनंद होतो तो ती शब्दांत व्यक्त करू शकत नाही. पुष्कळदा काय होतं, पुरूष एखाद्या स्त्रीसोबत रिलेशनशिपमध्ये जाण्यापूर्वी तिला बराच वेळ देतात. पण एकदा का नातेसंबंध निर्माण झाले की एकेकाळी मिळणार भरपूर वेळ अचानक कुठेतरी नाहीसा होता. पण ही वृत्ती टाळा. ज्याप्रमाणे तुम्ही आयुष्यातील महत्त्वपूर्ण गोष्टींसाठी वेळ काढता त्याप्रमाणेच तुमच्या आयुष्यातील खास 'ती'च्याही वेळ नक्की काढावा. तिला बाहेर फिरायला न्यावं, फिरणं शक्य नसल्यास घरातल्या घरातच एखादी डेट प्लान करावी. मस्तपैकी वाफाळलेल्या कॉफीचा मग हातात घेऊन तिच्यासोबत खूप बोला. तिला पुरेसा वेळ दिल्यानंतर ती नक्कीच खूश होईल. पण तिला दिलेल्या वेळेत दुसरी कोणतीही गोष्ट करणं किंवा आणणं कटाक्षानं टाळावं.\n2. तिच्याप्रती कृतज्ञता आणि आदर दाखवणे\nकुटुंबातील प्रत्येक जण आनंदीत राहावा, यासाठी 'ती' अतोनात कष्ट करत असते. प्रत्येकाच्या छोट्या-मोठ्या आवडीनिवडी जपण्याचा 'ती' प्रयत्न करत असते. तुमच्यादेखील कुटुंबात अशी 'ती' असणारच. हो ना. पण अनेकदा तिची मेहनत, तिचं काम, तिच्या प्रत्येक गोष्टीकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. याबाबत ती कधीही तुमच्याकडे तक्रार करणार नाही. या मोबदल्यात तिला केवळ प्रेमाचे काही शब्द, सुखावणा-या काही गोष्टी, ती जे काही करतेय त्याबाबत कृतज्ञता व्यक्त करणे, या साध्या साध्या गोष्टीदेखील तिच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशा असतात. कारण कुटुंबातील प्रत्येकामध्ये तिचा जीव असतो, तेच तिचं विश्व असतं. यामुळे तिला खूश करण्यासाठी एखाद वेळेस मोठमोठे सरप्राईज किंवा गिफ्ट दिले नाहीत तरी चालेल पण ती जे काही तुमच्यासाठी करतेय, त्यासाठी एक थँक यू, एक जादू की झप्पी तो बनती हे ना बॉस.\n3. ती आहे तसा तिचा स्वीकार करा\nतुम्ही रागीट, चिडचिडे तापट किंवा अगदीच शांत आहात, या सगळ्या गोष्टी तिच्यासाठी अगदी नगण्य असतात. तुम्ही आहात तसे तुमचा स्वीकार करते. तुमच्या प्रत्येक सुखदुःखात ती तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहते. तुमच्यासाठी कोणतीही गोष्ट करताना ती स्वतःला झोकून देते. हे सर्व काही करत असताना ती स्वतःचं मन, भावना, मूड यांना कुठेही प्राधान्य देत नाही. पण कधी-न्-कधी तरी या सर्वाचा उद्रेक होतो. आपल्या भावनांकडे दुर्लक्ष होत आहे, आपल्याकडे कुणी लक्ष देत नाहीये, या व यांसारख्या अनेक गोष्टींमुळे तिला त्रास होऊ लागतो. परिणामी चिडचिड होते, काही जणी अबोला धरतात. अशा वेळेस तुझ्या या सवयी बदल असे सांगत तिच्या मागे वारंवार भूणभूण लावण्याऐवजी तिच्या वागण्यामागील नेमकं कारण काय आहे, हे जाणून घ्या. तिचा आधार व्हा. ती आहे तसा तिचा स्वीकार करा. तिच्या भावना जपायला शिका. एखाद बदल जर चांगल्या गोष्टीसाठी असेल तर ती गोष्टी नक्कीच समजून घेईल. पण कारण नसतानाही तिला जवळील एखादी व्यक्ती स्वतःमध्ये बदल करण्यास सांगते, तेव्हा ही गोष्ट तिच्यासाठी त्रासदायक असते. आपल्या काही तरी उणीवा आहेत, असा विचार तिच्या डोक्यात वारंवार येऊ लागते. यामुळे ती स्वतःलाच कमी लेखू लागते. नकारात्मक विचारांमुळे ती खचून जाण्याची शक्यता अधिक आहे. असे होऊ नये यासाठी ‘तू जशी आहेस तशी मला आवडतेस’, असं एकदा तर तिला सांगा आणि मग तिच्या चेहऱ्यावरील येणार आनंद नक्की पाहा.\n4. तिला साथ द्या, मात्र तिच्या कुबड्या बनू नका\nतिची साथ देणं म्हणजे ती जशी आहे आणि ज्या परिस्थितीत आहे तसं तिला स्वीकारणं. ती स्वत:ला घडवण्याच्या प्रक्रियेत असते, स्वत:ला उत्तम बनवू पाहते, तेव्हा तिला साथ द्यावी, तिला पाठिंबा द्यावा. मात्र ती कायम तुमच्या अवलंबून राहील असे वागू नये. आत्मनिर्भर बनवण्यात तिला मदत करा, प्रोत्साहन द्या. तिला प्रत्येक चांगल्यावाईट गोष्टींचा अनुभव घेऊ द्या.\n5. तिला व्यक्त होऊ द्या\nपुरूषांच्या तुलनेत अर्थात निसर्गत: स्त्रियांना बोलायला फार आवडतं. मात्र तिचं म्हणणं ऐकणारे फारच कमी असतात. प्रत्येकीचा स्वभाव निराळा असतो, व्यक्त होण्याच्या सवयी निराळ्या असतात. काहीजणी प्रचंड बडबड करणा-या असतात, मात्र काहींना व्यक्तदेखील होत नाहीत. त्यामुळे जेव्हा केव्हा ती आपल्या भावना व्यक्त करत असेल तेव्हा तिला ऐका, मधे कुठेही थांबवू नका. तिला बोलून मोकळं होऊ द्या.\nकिमान या गोष्टी जरी केल्यात तर नक्कीच तुमच्या आयुष्यातील 'ती' प्रचंड खूश होईल. तिला कायम आनंदी पाहण्यासाठी हे नक्की करा. मग ती आई, बहीण, बायको असो किंवा मुलगी. कुटुंबातील 'ती'चा आनंद नक्कीच जपण्याचा प्रयत्न करा.\nपार्टनरची इतरांशी तुलना केल्याने नातं येतं अडचणीत, पण का\n तिनं प्रियकराचे तुकडे शिजवून कर्मचारी, कुत्र्यांना खाऊ घातले\nमुलांना उठसूट 'झप्पी' देण्याची बळजबरी नको, कारण...\nविनम्र असणं तुमच्या आरोग्यासाठीही चांगलं, पण कसं\nलैंगिक जीवन : काय वारंवारता फायद्याची असते\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nजगण्याचा अधिकारासाठी माहुल वासीयांचा आझाद मैदानात एल्गार\n‘जीत’ प्रकल्पातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट; राज्यातील 13 शहरांचा समावेश\n६८ वर्ष आहे या पक्ष्याचं वय, ३७ वेळा दिली त्याने अंडी\nGoogle सर्च करुन एकट्याने टाकला बॅंकेवर दरोडा आणि मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/thane-news-diwali-festival-food-76496", "date_download": "2018-12-16T02:30:14Z", "digest": "sha1:C7CDWOYR7OGFUOM6IO6NFH2MUZS6OY7V", "length": 15281, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "thane news diwali festival food फराळ तयार आहे; ऑर्डर स्वीकारल्या जातील! | eSakal", "raw_content": "\nफराळ तयार आहे; ऑर्डर स्वीकारल्या जातील\nमंगळवार, 10 ऑक्टोबर 2017\nठाणे - दिवाळी म्हटले, की सर्वात आधी आठवतो तो खमंग फराळ. चिवडा, लाडू, चकली, करंज्या, शंकरपाळ्या, अनारसे आणि बरेच काही... दिवाळीच्या दिवसांत प्रत्येक पदार्थ आवडीने केला आणि खाल्लाही जातोच. सध्या काही नोकरदार महिलांकडून मात्र तयार फराळालाच पसंती दिली जाते. त्यांची गरज ओळखून बाजारात मोठ्या प्रमाणावर तयार फराळ विकला जातो. दिवाळी आठवड्यावर आल्याने फराळाचे पदार्थ दुकानात तयार झाले असून ‘फराळ तयार आहे... ऑर्डर स्वीकारल्या जातील’ असे फलकही लागले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या किमतीत फार बदल झाला नसून गेल्या वर्षीच्या दरातच ग्राहकांना तो मिळणार असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.\nठाणे - दिवाळी म्हटले, की सर्वात आधी आठवतो तो खमंग फराळ. चिवडा, लाडू, चकली, करंज्या, शंकरपाळ्या, अनारसे आणि बरेच काही... दिवाळीच्या दिवसांत प्रत्येक पदार्थ आवडीने केला आणि खाल्लाही जातोच. सध्या काही नोकरदार महिलांकडून मात्र तयार फराळालाच पसंती दिली जाते. त्यांची गरज ओळखून बाजारात मोठ्या प्रमाणावर तयार फराळ विकला जातो. दिवाळी आठवड्यावर आल्याने फराळाचे पदार्थ दुकानात तयार झाले असून ‘फराळ तयार आहे... ऑर्डर स��वीकारल्या जातील’ असे फलकही लागले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या किमतीत फार बदल झाला नसून गेल्या वर्षीच्या दरातच ग्राहकांना तो मिळणार असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.\nदर वर्षीप्रमाणे यंदाही तयार फराळाला मोठी मागणी आहे. दुकानांतही रेडिमेड फराळ दाखल झाला असून महिला बचत गट, पारंपरिक महिला व्यावसायिक, महिला मंडळे, खाद्यपदार्थांचे व्यावसायिक आणि उपाहारगृहांकडून तो तयार केला जात आहे. दिवाळीपूर्वी १५ दिवस आधीच तयारी करून फराळाचे पदार्थ तयार करण्यास सुरुवात केली जाते, असे विक्रेत्यांनी सांगितले. चकली, कडबोळी, शेव आदी पदार्थांच्या किमतीत मात्र ५ ते १० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. महागाई, नोटाबंदी व जीएसटीमुळे मोठा फटका बसत असला, तरी ग्राहक सुटू नये म्हणून किमतीत जास्त वाढ न करण्याचे ठरवले आहे, असे श्रीसमर्थ गृह उद्योगचे प्रवीण रेमाणे यांनी सांगितले. अनेक कुटुंबातील मुले परदेशात वास्तव्यास असल्याने तिथे फराळ पाठवला जातो, शनिवारी (ता. ७) पहिले पार्सल परदेशात रवानाही झाले, अशी माहिती ‘सुरस फूड्‌स’चे सुनील शेवडे यांनी दिली. परदेशात कोठेही फराळ पाठवले, तरी त्यांचे दर सारखे ठेवून विक्रेत्यांनी ग्राहकांना दिलासा दिला आहे. सहा किलोसाठी सात हजार आणि आठ किलोसाठी आठ हजार रुपये असा दर आहे.\nगेल्या काही वर्षांपासून बेक फराळाची मागणी जोर धरू लागली आहे. अर्थात अजूनही पारंपरिक फराळाच्या तुलनेत त्याचे प्रमाण कमीच आहे, असे धनलक्ष्मी महिला बचत गटाच्या संजीवनी पाटील यांनी सांगितले. बेक फराळ बनवणे नेहमीचा फराळ बनवण्यापेक्षा जिकिरीचे असते. बेक फराळामुळे शरीरातील कॅलरी वाढत नाहीत. हे पदार्थ तेला-तुपात तळण्याऐवजी भाजले जातात. आहाराबाबत अधिक जागरूकता येत चालल्याने बेक फराळालाही मागणी वाढू लागल्याचे त्यांनी सांगितले.\nधोलवड दवाखाना ते कोलपाडा खाडी रस्ता वाहतुकीसाठी खुला\nबोर्डी - धोलवड सरकारी दवाखाना ते कोलपाडा खाडी पूलापर्यंतच्या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम अल्पावधीत पुर्ण करण्या आले असुन, बुधवार दिनांक 12...\nअलीची बंदूक जप्तच केली नाही\nनागपूर : अवनीवर गोळी झाडणारा वादग्रस्त शिकारी असगर अली याची बंदूक अद्याप जप्त करण्यात आली नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे...\nज्ञानसाधना हे मानवाचे खास बलस्थान आहे. आज या ज्ञानसाधनेतून उपजलेल्या आधुनिक माहिती-संवाद तंत्रज्ञानामुळे जगात कोठेही राहणाऱ्या कोणाही व्यक्तीला...\nशिष्यवृती परीक्षेची विद्यार्थी संख्या ५० टक्क्यांनी घटली\nनाशिक - महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी आणि आठवीसाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत नोंदणी करणाऱ्या ...\nसिद्धटेकः पत्नीचा खून करुन पतीची आत्महत्या\nसिद्धटेक - सिद्धटेक ग्रामपंचायत हद्दितील वडारवस्ती येथे रहात असलेल्या शिंदे कुटुंबातील पतीने पत्नीच्या डोक्यात टणक वस्तूने प्रहार करुन खून केला. या...\nथंडी वाढलीय.. चला, गरजूंना देऊया मायेची ऊब\nसोलापूर : थंडीचा कडाका वाढला असून किमान तापमान 16 अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे. थंडीमुळे निवारा नसलेल्या बेघर आणि सर्वसामान्यांचे हाल होत आहेत....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/due-to-the-commemoration-of-babri-patna-a-tight-budget-settlement-in-ayodhya/", "date_download": "2018-12-16T02:30:46Z", "digest": "sha1:52LXEQ2KS3BULOMNVJF4DP7672B47UGK", "length": 8781, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बाबरी पतनाच्या स्मृतिदिनानिमित्त अयोध्येत कडेकोट बंदोबस्त | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबाबरी पतनाच्या स्मृतिदिनानिमित्त अयोध्येत कडेकोट बंदोबस्त\nअयोध्या: अयोध्येतील बाबरी मशिद पाडण्याच्या घटनेचा आज स्मृतिदिन आहे. त्यामुळे अयोध्या परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बाबरी ढाचा पाडला गेल्याच्या घटनेला आज 26 वर्षे पूर्ण होत आहेत. सध्या राममंदिराच्या उभारणीच्या मुद्दयावरून राजकीय पक्ष आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्‍त होत आहेत. त्यामुळे अयोध्येच्या परिसरात आणि गल्लीबोळातही सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.\nविश्‍व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने आजचा दिवस “शौर्य दिवस’ आणि “विजय दिवस’ म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. नागरिकांनी आज घरोघरी पणत्या लावाव्यात आणि दिवाळीप्रमाणे प्रकाशोत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तर मुस्लिम संघटनांनी आजचा दिवस “यम ए गम’ (दुःखाचा दिवस) म्हणून “काळा दिवस’ पाळण्याचे ठरवले आहे.\nदोन्ही बाजूंकडून अशाप्रकारच्या घोष्सणा दरवर्षीच केल्या जात असतात. अयोध्येत 25 नोव्हेंबरला झालेल्या धर्मसभेमध्ये राममंदिराच्या उभारणीचा निर्धार पुन्हा एकदा व्यक्‍त करण्यात आला. त्यामुळे स्फोटक बनलेल्या वातावरणात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासनाने सुरक्षा वाढवली आहे.\nसुमारे 2,500 हजार पोलिस कर्मचारी, शीघ्र कृती दल आणि निमलष्करी दलाच्या तुकड्याही अयोध्येत तैनात करण्यात्‌ आल्या आहेत. वादग्रस्त भूभागाच्या बाजूला आणि हनुमानगढी भागाच्या भोवताली बहुस्तरिय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. फैजाबाद- अयोध्या रस्त्यावरही सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सर्व वाहने, हॉटेल आणि धर्मशाळांची तपासणी केली जात आहे. दरवर्षी होणाऱ्या कार्यक्रमांनाच परवानगी दिली गेली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleविविधा: संतकवी दासगणु महाराज\nNext articleमहागणपती पुलावर वाढताहेत अतिक्रमणे\nउपेंद्र कुशवाह यांच्या विरोधात आमदारांचे बंड\nकॉंग्रेसच्या दृष्टीने राष्ट्रीय सुरक्षा पंचिंग बॅग : मोदींचे टीकास्त्र\nकुंभमेळा तयारीची पहाणी करण्यासाठी आज दिल्लीचे पथक जाणार\nपुलवामा जिल्ह्यात धुमश्‍चक्री; काश्‍मीरात सात नागरीकांसह अकरा ठार\nमाझ्या कर्जवसुलीपेक्षा भारताला मला पकडण्यातच जादा रस – मल्ल्याची प्रतिक्रीया\nराफेलवरील कॅगचा अहवाल अजून तयार व्हायचाय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/trump-needs-another-hug-rahul-to-modi-117101600002_1.html", "date_download": "2018-12-16T01:31:11Z", "digest": "sha1:NWEPSBR7SEFJNJ4DFBGLRASF653M2VD4", "length": 8946, "nlines": 114, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "राहुल गांधीची उपहासात्मक टीका | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nराहुल गांधीची उपहासात्मक टीका\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानसंदर्भात केलेल्या एका ट्विटनंतर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानांवर टीका केली आहे. ‘घाई करा करा मोदीजी, अमेरि���ेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना\nपुन्हा एकदा तुमची गळाभेट हवीये’ असा खोचक टोला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी या ट्विट करून लगावला आहे.\nदहशतवादाला समर्थन देणाऱ्या पाकिस्तानचा अमेरिकेकडून कायम निषेध होतो आहे.पण रविवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, ‘पाकिस्तान आणि तिथल्या नेत्यांसोबत चांगल्या संबंधांना आम्ही सुरूवात केली आहे. अनेक आघाड्यांवर ते सहकार्य करत आहेत यासाठी त्यांचे आभार’ असं ट्विट केलं. त्यानंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर उपहासात्मक टीका केली आहे.\nराहुल गांधीना गुजराती वाचता आले नाही , मग झाली चूक\nकाँग्रेसमध्ये आई किंवा मुलगाच अध्यक्ष बनू शकतो\nथापा ऐकून ऐकून विकास वेडा झाला\nराहुल गांधी झाले ट्रोल\nभारतात बरोजगारीची मोठी समस्या: राहुल गांधी\nयावर अधिक वाचा :\nपंत प्रधान नरेंद्र मोदी\nराम मंदिर झालेच पाहिजे मराठवाड्यात लातुरात हुंकार सभेत\nमागच्या सत्तर वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. ...\nकांद्याची आयात शेतकऱ्यांच्या मुळावर\nदुष्काळामुळे त्रासलेला शेतकरी कांद्याला मिळालेल्या तुटपंज्या भावामुळे दुहेरी कात्रीत ...\nखासदार पूनम महाजन यांनी आयआयटी मुंबईच्या बेटीक विभागाला ...\nखासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या दत्तकखेड्यांत कमी खर्चातील वैद्यकीयउपकरणांविषयी शिबीर ...\nविजय मल्ल्या प्रत्यार्पण : सीबीआय, ईडीचे पथक ब्रिटनला रवाना\nभारतीय बँकांचे 9 हजार कोटींहून जास्त रक्कम बुडवून फरार झालेला सम्राट विजय मल्ल्याच्या ...\nभारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...\nभारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...\nमुंबईत अतिवृष्टी (बघा फोटो)\nबाबा रामपालची दोन प्रकरणात सुटका\n'नायगावचा राजा' पाहताना भाविकांना मिळते शिर्डीचे भव्य दर्शन\nब्लू व्हेलचा आणखी एक बळी, पंख्याला लटकून केली आत्महत्या\nमी राम रहीमला घाबरत नाही : पिडीत महिला\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://mobhax.com/mr/download-clash-of-clans-gems-hack-2014-activation-code-txt/", "date_download": "2018-12-16T02:18:05Z", "digest": "sha1:BAMHR6EOWFRYJSPB6MLZLGYSBMUDRCYD", "length": 5577, "nlines": 49, "source_domain": "mobhax.com", "title": "Download Clash Of Clans Gems Hack 2014 सक्रियन Code.txt - Mobhax", "raw_content": "\nपोस्ट: मार्च 24, 2016\nमध्ये: मोबाइल म्हणता (iOS & Android)\nआज आम्ही बद्दल एक लेख लिहा Download Clash Of Clans Gems Hack 2014 सक्रियन Code.txt. आपण Clans खाच च्या फासा शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आहेत हा लेख वाचन सुरू ठेवा, Download Clash Of Clans Gems Hack 2014 सक्रियन Code.txt आणि आपण शोधत आहात काय मिळेल.\nClans च्या फासा एक व्यसन खेळ आहे. हे iOS आणि Android वापरकर्ता ते अतिशय लोकप्रिय खेळ आहे. खूप वेळ लागू आहे जे आपल्या बेस सुधारणा ठेवणे हा खेळ आपण शक्ती. अनेक लोक त्यांच्या बेस अल्प कालावधीत मजबूत करण्यासाठी हिरे खरेदी करून हा खेळ पैसा भरपूर खर्च करू. पण सर्व खेळाडू हा खेळ खर्च पैसा भरपूर आहे.\nआपण Clans च्या फासा मध्ये हिरे मिळविण्यासाठी लढत आहेत आता नाही Clans खाच च्या फासा स्वागत करा. Clans खाच या फासा त्वरित हिरे च्या अमर्यादित रक्कम निर्माण करू शकता. या खाच काम करीत आहे आणि iOS आणि Android व्यासपीठ चाचणी केली गेली आहे. आमच्या खाच साधन ऑनलाइन आधारित खाच साधन आहे. डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही आणि 100% व्हायरस मुक्त. वाचन ठेवा आणि तळाशी मध्ये आपण Clans खाच च्या फासा एक दुवा सापडेल. आपल्या Clans बेस च्या फासा इमारत प्रारंभ आणि ते विनामूल्य हिरे मजबूत करा.\nखाच साधन वापरण्यास सुलभ.\nअँटी बंदी सुरक्षा प्रणाली.\nऑनलाईन खाच साधन. कोणत्याही डाउनलोड आवश्यक.\nनाही निसटणे किंवा रूट आवश्यक आहे\nया खाच साधन कसे वापरावे :\nक्लिक करा “ऑन लाईन खाच” खालील बटण आणि आपण ऑनलाईन खाच निर्देशित केले जाईल.\nआपल्या Clans वापरकर्तानाव फासा ठेवा.\nआपण इच्छुक नाणी रामबाण औषध आणि हिरे रक्कम प्रविष्ट करा.\nसक्षम किंवा विरोधी बंदी संरक्षण अक्षम (सक्षम शिफारस केली आहे).\nबटण व्युत्पन्न क्लिक करा.\nआपले Clans नाणी रामबाण औषध आणि हिरे च्या फासा त्वरित व्युत्पन्न केले आहेत\nटीप : या ऑनलाइन खाच साधन वापरा तो कोणत्याही सॉफ्टवेअर डाउनलोड न कार्य करते. खाली ऑन-लाइन खाच बटणावर क्लिक करा.\nचाचणी केली आणि काम:\nआम्हाला वरून अंतिम, हा लेख शेअर करा, Download Clash Of Clans Gems Hack 2014 सक्रियन Code.txt, हे साधन काम करीत आहे तर\nटॅग्ज: Clans खाच च्या फासा\nसाठी Clans मोफत फासा हिरे एप्रिल 29, 2015\nफिफा 16 अंतिम संघ नाणे खाच Cydia जानेवारी 23, 2016\nRoyale फसवणूक आणि ग्लिचेस फासा एप्रिल 22, 2016\nगेम म्हणता (पीसी, Xbox आणि ता.क.)\nमोबाइल म्हणता (iOS & Android)\nBeatzGaming सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.ranjeetparadkar.com/2016/02/blog-post.html", "date_download": "2018-12-16T02:10:29Z", "digest": "sha1:RIWZSUIOY4HO3QWLA5SMLEGCQ3RFSN5U", "length": 19659, "nlines": 245, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): बल्लीमाराँसे दरिबेतलक", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (104)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (57)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\nचोरों की दिल्ली, हीरों की दिल्ली\nबाजारों की दिल्ली, दीवारों की दिल्ली\nबेचनेवाली दिल्ली, खरीदनेवाली दिल्ली\nछोले कुलचों की दिल्ली, चीला पराठों की दिल्ली\nबड़ी बड़ी सडकों की दिल्ली, भरी भरी गलियों की दिल्ली\nसरकारों की दिल्ली, बेकारों की दिल्ली\nखानेवालों की दिल्ली, पीनेवालों की दिल्ली\nदिलवालों की दिल्ली, बवालों की दिल्ली\nबेगानों की दिल्ली, दीवानों की दिल्ली\nबल्लीमारान की दिल्ली, झंडे वालान की दिल्ली\nग़ालिब की गज़लों की दिल्ली, साहिर की नज्मों की दिल्ली\nज़फर की दिल्ली, जवाहर की दिल्ली\nझांसीवालीयों की दिल्ली, निर्भयाओं की दिल्ली\nसाइकल रिक्शों की दिल्ली, रोल्स रॉईसों की दिल्ली\nइतिहास की दिल्ली, आज की दिल्ली\nखूबसूरत दिल्ली, बदसूरत दिल्ली\nइस की दिल्ली, उस की दिल्ली\nतब की दिल्ली, सब की दिल्ली\nअब की दिल्ली, कब की दिल्ली\n- अशी सगळी दिल्ली तर मी अजून पाहिलेली नाही. पण दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईला एका माळेत का गुंफतात हे मला समजलंय. ह्यांच्याबद्दल तुम्ही उदासीन (Neutral) असू शकत नाही. ही शहरं तुमच्या अंगावर येतात, डोळ्यांत भरतात, उर दडपवतात, तुम्हाला हादरवतात, मोहवतात, बरंच काही करतात. त्यांचा प्रभाव तुम्ही टाळू शकत नाही. ही शहरं भाग पाडतात तुम्हाला, त्यांच्याबद्दल एक मत बनवण्यासाठी. कोणतंही. प्रिय किंवा अप्रिय. पण तुम्ही उदासीन राहू शकत नाही.\nदिल्लीची तुलना मुंबईशी करणं, माझ्यासाठी अपरिहार्य आहे. ही तुलना करताना मला जाणवतं की दोन्ही शहरं काही बाबतींत एकमेकांपेक्षा सरस आहेत. दिल्लीची हवा 'थंड व कोरडी' ते 'उष्ण व कोरडी'पर्यंत बदलते. तर मुंबईची हवा 'उष्ण व दमट'पासून 'उष्ण व दमट'पर्यंत(च) बदलते, हा सगळ्यात महत्वाचा व झटक्यात जाणवणारा फरक रस्त्यांचं म्हणायचं तर दिल्लीचे रस्ते म्हणजे डेल स्टेनचा रन अप आणि मुंबईचे रस्ते म्हणजे आशिष नेहराचा, इतका फरक आहे. दिल्लीकडे भरपूर जमीन आहे, मुंबईकडे असलेली जमीनही समुद्र बुजवून बनवले��ी आहे. कदाचित मोठमोठे रस्ते असणं म्हणूनच दिल्लीला परवडणारं आहे आणि टोलेजंग इमारती असणं हे मुंबईसाठी आवश्यक.\nअर्थात ही सगळी तुलना नव्या दिल्लीशी. पुरानी दिल्ली हे सगळं प्रकरणच वेगळं असावं. मी फक्त चांदनी चौक, क़ुतुब मिनार वगैरे भाग पाहिला. त्यावरून तरी असंच वाटतं. मी मुंबईतल्या बैठ्या चाळी, झोपडपट्ट्यांतून, बाजारांतून खूप फिरलोय. पण लाल किल्ला ते चांदनी चौक आणि मग तिथून दरीबा कलान, बल्लीमारान, जामा मशीद वगैरे भाग फिरताना जे जाणवलं ते फार वेगळंच काही तरी होतं. हा सगळा भाग मुस्लीम बहुल. इथल्या छोट्या छोट्या गल्ल्यांत शहरांतल्या जुन्या बाजारांत असते तशीच प्रचंड गर्दी, कचरा, दाटीवाटी आणि गोंधळ गच्च भरलेली कपडे, दागिने व हर तऱ्हेच्या चीजवस्तूंची दुकानं. त्यांच्या मधल्या चिंचोळ्या बोळांतून तोबा गर्दी आणि अशक्य वाटत असतानाही प्रत्येक ठिकाणाहून पुढे शिरणाऱ्या सायकल रिक्शा गच्च भरलेली कपडे, दागिने व हर तऱ्हेच्या चीजवस्तूंची दुकानं. त्यांच्या मधल्या चिंचोळ्या बोळांतून तोबा गर्दी आणि अशक्य वाटत असतानाही प्रत्येक ठिकाणाहून पुढे शिरणाऱ्या सायकल रिक्शा आम्हीही एका सायकल रिक्शातच होतो. त्यामुळे 'खरेदी' नामक बायकांच्या अत्यंत कंटाळवाण्या व खर्चिक टाईमपासपासून माझी सुटका झाली. आम्ही दोघंही, खरं तर आम्ही अडीच, कारण सव्वा वर्षांचा मुलगाही होता, तर आम्ही अडीचही जण डोळे फाडून चोहो बाजूंना न्याहाळत होतो. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या एकमेकांना गर्दीत माणसांचे माणसांना धक्के लागावेत, तश्या निर्विकारपणे एकमेकांना खेटत, घासत होत्या. डोक्यावर वायरींचे इतके दाट जाळं होतं, की त्यांतून एखादी माशीसुद्धा पार होऊ शकणार नाही. प्रत्येक साईजच्या वायरी इथून तिथे आणि तिथून इथे झुलत होत्या. माझा एक हात कॅमेरा पकडून होता, दुसरा हात मुलाला आणि बारीक लक्ष सगळीकडे होतं. हे वेगळ्या प्रकारचं लक्ष होतं. कोण कुठून कसा येईल आणि आमच्या पाकीट, पर्स, कॅमेरा, गळ्यातल्यावर हात टाकेल किंवा आमच्याच नकळत लंपास करेल, ह्याचा नेम नव्हता. खासकरून 'गली परांठेवाली' नामक अत्यंत ओव्हररेटेड खाऊगल्लीत पायी फिरत असताना तर मी खूपच लक्ष ठेवून होतो. 'गली परांठेवाली'मध्ये आम्ही दोन ठीकठाक पराठे खाल्ले आणि एक अक्षरश: थुकरट लस्सी प्यायलो. ह्यापेक्षा उत्तम पराठा आणि लस्सी करोल बाग��त मिळते आणि ती शांतपणे खाता/पिताही येते, असं आपलं माझं वैयक्तिक मत.\nएकंदरीतच हा सगळा भाग निश्चिंतपणे फिरावं असा वाटलाच नाही. डोक्यावर लटकणाऱ्या वायरींच्या धोक्याप्रमाणे सतत एक अनिश्चितता तुमच्या मागावर आहे असंच वाटत राहतं. बल्ली मारान भागातच गालिबची हवेली आहे. ती बाहेरून किंवा दुरून का होईना पाहावी अशी इच्छा होती. पण त्या चिंचोळ्या गल्ल्यांतून नेमका त्याच दिवशी कसलासा मोर्चा होता त्यामुळे ना गालिबच्या हवेलीकडे जाता आलं ना जामा मशीदीपर्यंत. (त्या मोर्च्याचीसुद्धा एक वेगळीच गंमत होती. मोर्च्याचा बॅनर घेऊन आघाडीला दोघे जण चालत होते. तो रस्ता (गल्ली) इतका लहान होता की तो बॅनर त्यांना सरळ उघडणेही शक्य नव्हते. त्यामुळे ते दोघे एकामागे एक 'Sideways' चालत होते. म्हणजे मोर्च्याला समांतर त्यांचा बॅनर होता ) एका अर्थी बरंही झालं की आम्ही अजून फिरलो नाही. कारण परत लाल किल्ल्याकडे आणून सोडल्यावर रिक्शावाल्याने पैश्यांसाठी हुज्जत घालायला सुरुवात केली. Lesson learnt. एक तर सायकल रिक्शा करूच नका किंवा केलीच तर कुठे कुठे जायचंय ते आधीच सांगून 'वेळेची बोली नाही' हे स्पष्ट करून घेऊन भाडं ठरवा. Well.. तरीही हे चोट्टे काही न काही करून गंडवतीलच ) एका अर्थी बरंही झालं की आम्ही अजून फिरलो नाही. कारण परत लाल किल्ल्याकडे आणून सोडल्यावर रिक्शावाल्याने पैश्यांसाठी हुज्जत घालायला सुरुवात केली. Lesson learnt. एक तर सायकल रिक्शा करूच नका किंवा केलीच तर कुठे कुठे जायचंय ते आधीच सांगून 'वेळेची बोली नाही' हे स्पष्ट करून घेऊन भाडं ठरवा. Well.. तरीही हे चोट्टे काही न काही करून गंडवतीलच नकोच. सायकल रिक्शा करूच नका नकोच. सायकल रिक्शा करूच नका पायी फिरा. कुणी तरी ओळखीचा लोकल माहितगार माणूस शोधा आणि त्याला बरोबर घ्या, तेच बेस्ट \nपुरानी दिल्ली हा गजबजाट आवडण्यासारखा नाहीच. गुलजार म्हणतो 'तुझसे मिलना पुरानी दिल्ली में..' पण परिस्थिती अशी आहे की इथे 'किसी से मिलना..' म्हणजे फक्त 'देखना'च शक्य आहे 'बल्लीमाराँसे दरिबेतलक' इथे आहे फक्त गजबजलेली अनिश्चितता, तीही मुबलक कचऱ्यासह. 'स्वच्छ भारत अभियान' मुळे असेल, पण हा कचरा दर काही अंतरावर गोळा करून एक ढिगारा केलेला असतो, इतकीच काय ती सोय \nमाझ्यासाठी धारावी, क्रॉफर्ड मार्केट, रानडे रोड, फॅशन स्ट्रीटच बरी \nआपलं नाव नक्की लिहा\nसमथिंग इज बेटर दॅन अजिबात नथिंग \nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\nनिलेश पंडित - मराठी कविता\nनाविन्यशून्य अतिरंजित भडकपणाचा कडेलोट - मिर्झापूर (Mirzapur - Amazon Prime Web Series)\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.ranjeetparadkar.com/2016/09/blog-post_8.html", "date_download": "2018-12-16T01:40:27Z", "digest": "sha1:634CPKHMTA45VAKS4TANWOGH4KM2FW57", "length": 26195, "nlines": 260, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): 'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (104)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (57)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\n~ ~ 'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल' ~ ~\nस. न. वि. वि.\nफोनवर एकमेकांशी थेट बोलणं, व्हिडीओ चॅटिंग करणं आताशा इतकं सहज शक्य आणि स्वस्त झालं आहे की गेल्या दोन पिढ्या कुणी एकमेकांना कधी पत्र वगैरे लिहिलं असेल असं मला तरी वाटत नाही. ई-मेल, मेसेंजर, चॅटिंग वगैरेचा जमाना आहे हा. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, हाईक वगैरेचा काळ आहे. जिथे आपण एकमेकांशी मराठीतून बोलतानाही रोमन लिपीत लिहितो, तिथे 'स. न. वि. वि.' माहित असणं अशक्यच इंग्राठलेल्या, हिंद्राठलेल्या व इंद्राठलेल्या लोकांना 'स.न.वि.वि.' म्हणजे 'सप्रेम नमस्कार विनंती विशेष' आणि हे पत्राच्या सुरुवातीला लिहिलं जात असे, हे विशेषत्वाने सांगावं लागायची वेळ सध्या आलेली आहे \nह्या छोट्याश्या प्रास्ताविकातून हा अंदाज यावा की 'स. न. वि. वि.' हा कार्यक्रम म्हणजे नक्की काय असेल एखाद्या पत्राप्रमाणे तो संवादी असणार. तो जुन्या काळात नेणाराही असणार. काही ठिकाणी आवश्यक तितका औपचारिक, तर बहुतकरून अनौपचारिकच असणार. हा कार्यक्रम आठवणी सांगणारा असणार, अनुभवकथन करणारा असणार. तो तुम्हाला विचारात टाकणारा असणार, गुदगुल्या करणारा असणार आणि काही माहित नसलेल्या गोष्टीही सांगणारा असणार. तो बातम्या सांगेल, काही गुपितंही उघडेल, काही गूढांना उकलेल आणि तो तुम्हाला अंतर्मुखही करेल. एक सफर घडवेल अश्या विश्वाची, जे आपल्याला माहित आहे पण समजलेलं नाही.\nज्यांनी आयुष्यात कधी पत्रं लिहिलेली आहेत किंवा ज्यांना कधी पत्रं आलेली आहेत, ते लोक नक्कीच समजू शकतील की 'पत्र लिहिणं किंवा आपल्याला आलेलं पत्र वाचणं', हा एक आगळावेगळा सोहळाच असतो. ते एक खूपच वेगळं मनोरंजन असतं. 'स. न. वि. वि.' हा कार्यक्रमसुद्धा असाच एक आगळावेगळा अनुभव आहे, सोहळा आहे आणि जरा वेगळ्या प्रकारचं मनोरंजन आहे. कारण हा कार्यक्रम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हे 'कौशल इनामदार' आणि 'स्पृहा जोशी' लिखित एक पत्र आहे. हे पत्र ते दोघे मिळून, मंचावरूनच रसिकांना लिहितात.\nजे त्यांच्यासमोर बसलेले असतात आणि जे त्यांच्यासमोर त्या वेळी नसतात, अश्या सगळ्याच रसिकांसाठीचं हे एक सांगीतिक, काव्यात्मक, संवादी, उद्बोधक पत्र आहे.\nही कवितांची, गाण्याची, गप्पांची मैफल हस्तलिखित पत्रासारखीच जराशी अनौपचारिक आहे. पण हे हस्ताक्षर सुंदर, सुवाच्य आहे. त्यात खाडाखोड, गिचमिड नाही. हे पत्र टापटीप, नीटनेटकं आहे आणि उत्स्फूर्त असलं तरी मुद्देसूदही आहे.\nकाल 'स. न. वि. वि.' चा शुभारंभाचा प्रयोग होता. पडदा उघडला आणि समोर एका छोट्याश्या मंचावर फक्त तीन जण. पुढ्यात हार्मोनियम घेऊन कौशल इनामदार, त्यांच्या एका बाजूला स्पृहा जोशी आणि दुसऱ्या बाजूला तबल्याच्या साथीसाठी मंदार गोगटे. वाद्यांचा ताफा नाही की देखाव्यांचा पसारा नाही. एकदम सरळ, साधं, एखाद्या घरगुती मैफलीसारखं मित्रत्वाचं वातावरण. मला का कुणास ठाऊक चटदिशी तलत मेहमूदच्या गाण्यांचीच आठवण झाली. तलतची गाणी ऐकताना मला असंच वाटतं की तो असा समोर बसून कुठलाही अभिनिवेश न आणता 'हे हे असं असं आहे' अश्या पद्धतीचं सरळ साधं कथन करत असतो. त्याला काही अपेक्षा नसते कुठल्या उत्तराची किंवा मदतीचीही. तो एका निरपेक्ष वृत्तीने आणि अतीव हळवेपणाने सांगतो -\n'प्यार पर बस तो नहीं हैं मेरा लेकिन फिर भी\nतू बता दे के तुझे प्यार करूँ या न करूँ'\n'स. न. वि. वि.' मधल्या कौशल इनामदार आणि स्पृहा जोशी ह्यांची भूमिकाही मला अशीच वाटली.\nअनौपचारिक व उत्स्फूर्त संवादी कार्यक्रम असल्याने तात्कालिक स्थिती व घटनांना अनुसरून पुढे जाणं साहजिकच आ��े. पावसाळी वातावरणानुरूप कार्यक्रमाची सुरुवात कवी अशोक बागवेंच्या 'वासाच्या पयला पाऊस अयला' ने झाली आणि पाठोपाठ पहिल्या पावसावरची स्पृहा जोशींची एक कविता -\nरिमझिमत्या सरी आठवणी होऊन वाहायला लागतात..\nजरा कुठे त्याची चाहूल काय लागते, लगेच कविताच सुचायला लागतात \nकविता, गाणी, आठवणी, गंमती जंमती ह्या सर्वांची पखरण पुढील दीड तास चालू राहिली. ऑस्कर वाईल्ड, मार्क ट्वेन आदींची वचनं, तर दुष्यंतकुमार, बालकवी, कुसुमाग्रज, गदिमा, सुरेश भट, शांता शेळके, मंगेश पाडगांवकर, नारायण सुर्वे, अशोक नायगांवकर, नलेश पाटील ह्यांच्या कविता ह्या दीड तासात भेटून गेल्या. अनेक कवितांच्या, गाण्यांच्या व चालींच्या जन्माच्या कथा सांगितल्या गेल्या.\nमुंबईच्या लोकल ट्रेनमधून रात्री उशीरा कविवर्य शंकर वैद्यांसोबत प्रवास करत असताना, पौर्णिमेच्या चंद्राला पाहून वैद्य सरांना आठवलेल्या -\nया शुभ्र विरल अभ्रांचे शशीभवती नर्तन चाले\nगंभीर धवळली रजनी बेभान पवनही डोले\n- ह्या बालकवींच्या ओळी आणि त्यांनी कौशल इनामदारांना ह्या कवितेला चाल लावण्यासाठी उद्युक्त करणं. नंतर ती चार पानी अपूर्ण कविता समजावून देणं, मग ती कविता कौशल इनामदारांमधल्या संगीतकाराला उमगणं आणि तिची चाल बनणं\n'उंच माझा झोका' ह्या रमाबाई रानडेंच्या आयुष्यावर आधारित मालिकेच्या चित्रिकरणादरम्यान आलेले काही अनुभव व मालिकेच्या कथानकाचा, तसेच व्यक्तिरेखांचा स्वत:वर पडलेला प्रभाव ह्यातून स्पृहा जोशींना सुचलेली 'पर्व' ही कविता, ज्यात आपण नेहमीच 'दुसरे' असल्याची एक बोचरी जाणीव मन पोखरत जाते\n'सूर मागू तुला मी कसा\nजीवना, तू तसा मी असा'\n- ह्या कवितेस कौशल इनामदारांनी दिलेली एक नवीन चाल त्यांना कशी सुचली, का द्यावीशी वाटली.\nह्या कार्यक्रमाला निश्चित अशी संहिता नाही. रूपरेषा आहे. बाकी सगळं उत्स्फूर्त - Extempore. अश्या स्वरूपाचा कार्यक्रम सादर करताना भरकटत जाण्याची शक्यता खूप असते. मात्र दोन्ही कलाकारांना कुठे थांबायचं ह्याचं एक भान नेहमीच असल्याने, त्यांचं उत्स्फूर्त बोलणं रसभरीत व अर्थपूर्ण तर होतंच, पण नेमकं असल्याने योग्य परिणामकारकही होतं. अनेकविध कवींच्या कविता, तत्ववेत्त्यांची भाष्यं कौशल इनामदारांना मुखोद्गत असणं निव्वळ थक्क करणारं होतं. 'संगीतकाराकडून त्याची स्वत:ची चाल ऐकणं, ह्याची बातच वेगळी असते कारण त्याला त्या चालीतल्या 'गल्ल्या' माहित असतात', 'गाणारा समाज हा सुखी समाज असतो', 'भाषा प्रवाही राहिली पाहिजेच पण त्यासाठी आधी ती 'राहिली' पाहिजे' अशी कौशल इनामदारांची अनेक वक्तव्यं लक्षात राहणारी होती.\nतर, 'किती रोखा वेडं मन एकटंच गात राहतं' म्हणणाऱ्या स्पृहा जोशींच्या\nरुणझुणले अनुबंध जरासे सरून उरला जरा पूरिया\nनको नको म्हणता बिलगे तुझ्या मिठीची साखरमाया\nहळवे तनमन, सरले 'मी'पण गर्दनिळीही भूल\nनिळसर मोहन, राधा झाली निशिगंधाचे फूल\nअश्या कधी लयबद्ध, कधी मुक्त कविताही मनात रेंगाळल्या. कवितांवर लिहायचं म्हणजे तो एक स्वतंत्र लेखाचा विषय असतो. त्यामुळे इथे जास्त लिहित नाही.\nसांगायचं इतकंच आहे की एक संगीतकार, लेखक आणि एक अभिनेत्री, कवयित्री ह्यांच्या गप्पांतून उलगडत जाणारा त्यांचा सृजनशील प्रवास जाणून घेणं आणि त्यांचे चिंतनशील विचार ऐकणं, हा एक अविस्मरणीय अनुभव 'स.न.वि.वि.' ने दिला. पहिलाच प्रयोग असल्याने इथून पुढे त्यात आणखी बदल होत जातीलच. कदाचित त्यात अजून एका 'आवाजा'ची गरज आहे. सध्या गाण्याची सगळीच जबाबदारी एकाच गळ्यावर आहे. असा जर दुसरा आवाज त्यांनी भविष्यात घेतलाच, तर तो कुणा गायक/ गायिकेचा नसावाच. कौशल इनामदारांच्याच शब्दांत 'गाता गळा' नसावा तर 'गातं नरडं'च असावं, जेणेकरून कार्यक्रमाचा सध्याचा जो अनौपचारिक चेहरा आहे, तो तसाच राहील, असं मात्र वाटलं येणाऱ्या काळात साथसंगतीसाठीही अजून १-२ जण नक्कीच वाढवता येतीलच.\nअर्थात, आत्ताच्या स्वरुपातही जो कार्यक्रम झाला तो सुंदरच झालेला आहे त्यांच्या पुढील प्रयोगांना मनापासून शुभेच्छा \nसरतेशेवटी, एक उल्लेख करणं अत्यावश्यक आहे.\nकार्यक्रमात चित्रकार, कवी नलेश पाटील ह्यांच्या अप्रतिम सुंदर अश्या अनेक कविता सादर झाल्या. पैकी 'माझ्या चातक मैतरा..' आणि 'हिंदकळलं आभाळ..' तर कौशल इनामदारांनी गाऊन सादर केल्या. नलेश पाटील ह्यांचा प्रभाव दाखवणारी स्पृहा जोशींनी स्वत:ची एक कविताही पेश केली आणि हे सगळं मंचावर घडत असताना खुद्द नलेश पाटील मात्र आपल्या अखेरच्या प्रवासासाठी निघून गेले होते कार्यक्रमादरम्यानच ही बातमी येऊन धडकली, जिला कार्यक्रमानंतर जाहीर केलं गेलं. तोपर्यंत ना सादरकर्त्यांना हे माहित होतं ना उपस्थितांना. एखाद्या कवीच्या आयुष्याच्या शेवटच्या घटिकांत त्याच्याच काही सुंदर कविता कुणी ताकदीचे सादरकर्ते उत्स्फूर्तपणे एका मोठ्या श्रोतृवर्गासमोर सादर करत असणं, त्या शब्दांना व सादरीकरणाला भरभरून दाद मिळत असणं हा योगायोग जरी दुर्दैवी वाटत असला तरी विलक्षण काव्यात्मक आहे. एकाहून एक सुंदर कविता व गीतं सादर झाल्यावरही मी घरी येत असताना माझ्या मनात, कार्यक्रमाच्या पूर्वार्धात सादर झालेली 'माझ्या चातक मैतरा शिव फाटलेल्या जागा' ही कविताच घुमत राहावी आणि आतल्या आतच काही तरी उसवत राहावी, ह्याहून मोठी श्रद्धांजली एका कवीसाठी काय असू शकेल \nहा लेखाला महाराष्ट्र टाईम्सने प्रसिद्धी दिली आहे - http://epaperbeta.timesofindia.com/Article.aspx\nआपलं नाव नक्की लिहा\nरसास्वाद सिनेमाचा - एक नोंद\n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'...\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\nनिलेश पंडित - मराठी कविता\nनाविन्यशून्य अतिरंजित भडकपणाचा कडेलोट - मिर्झापूर (Mirzapur - Amazon Prime Web Series)\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.petrpikora.com/tag/hudba/", "date_download": "2018-12-16T01:47:51Z", "digest": "sha1:JGDI3WFVO22IH47BP5HQYPSD4CLP5NPE", "length": 11459, "nlines": 122, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "हुडबा - मोफत संगीत बाजार डाउनलोड", "raw_content": "सुचालन जा सामग्री वगळा\nआर अँड बी आणि सोल संगीत\nसर्व श्रेणी फोटो आणि व्हिडिओ संगीत आणि गाणी व्हिडिओ\nसर्व श्रेणी फोटो आणि व्हिडिओ संगीत आणि गाणी व्हिडिओ\nविनामूल्य MP3 सेल्टिक संगीत डाउनलोड डाऊनलोड करा\nडाउनलोड करण्यासाठी संगीत\t 11.8.2018\nविनामूल्य MP3 सेल्टिक संगीत डाउनलोड - व्यावसायिक आणि व्यावसायिक नसलेल्या वापरासाठी. या दुव्यावर क्लिक करून हे विनामूल्य डाउनलोड करा. आपण संगीत विनामूल्य वापरू शकता, उदाहरणार्थ, आपल्या YouTube व्हिडिओंमध्ये, वैयक्तिक,\nफायरप्लेस फ्री एमएक्सएक्सएक्सएक्स संगीत डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी संगीत\t 11.8.2018 11.8.2018\nफायरफॉक्स विनामूल्य एमपीएक्सएनएक्सएक्स संगीत डाउनलोड - व्यावसायिक आणि बिगर-व्यावसायिक वापरासाठी. या दुव्यावर क्लिक करून हे विनामूल्य डाउनलोड करा. आपण संगीत विनामूल्य वापरू शकता, उदाहरणार्थ, आपल्या YouTube व्हिडिओंमध्ये,\nरौडनिनेस क्रोकोनीझ स्प्रिंग 2018\nरॉडनीस विरुद्ध लघु फेब्रुवारीचे थंडन राक्षस पर्वत. रौडनिनेस हे गाव आहे, जेस्ट्रेलियाच्या गावाचा भाग राक्षस पर्वत सेमिली जिल्हयात हे जेस्ट्राबी विरुद्ध अंदाजे एक्सएक्सएक्स किमी दक्षिण पूर्व मध्ये स्थित आहे राक्षस पर्वत. हे आहे\nMinecraft मुली संगीत बंदी बँड\nमशीन शिक्षण वापरून स्वयंचलितरित्या तयार केलेल्या गाण्याचे उदाहरण. आमचे स्वयंचलित सॉफ्टवेअर आपले स्वत: चे संगीत तयार करते आणि व्हिडिओ थोडक्यात असाइनमेंटवर आधारित. आपल्यासाठी प्रयत्न करण्यासाठी लवकरच येथे उपलब्ध होईल\nआरामशीर संगीत आणि गोठवलेल्या जिझरा\nब्लॉग, पर्वत, व्हिडिओ\t 1.3.2018\nझमझ्झा जिझरा आणि स्प्लावु वि डोल्नी सिटोव्ह डोप्रोवाझना आरामदायी हडबौ. डॉल्नी सिटोवा (नीमेकी निएडर-सिट्टू) जे ओसाडा, कॅटर जे मेनिन्नी částí obcee Háje nad Jizerou v okrese Semily v Libereckém kraji. नॅशनल कॉन्फरन्स मध्ये XIXX किमी आणि नॅव्हिगेट नुसार Jizerou,\n4K 2018 archivbox dji djs जा डीजी माविक डीजी माविक प्रो Dji अभ्यास DJI प्रेत 4 आळशी आळशी EMBA EMBA spol. चे ro गुळगुळीत पुठ्ठा hrad Haje त्यांचा Jizerou Jablonec त्यांचा Jizerou राक्षस पर्वत पर्वत kvadroptéra दोरासंबंधी पुठ्ठा त्याचे झाड Lysa hora स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे मावसिक माविक प्रो पार्किंगची जागा पार्किंग Paseky त्यांचा Jizerou बनावट बनावट 3 बनावट 4 प्रगत अभ्यास पुस्तके बांधणारा Rokytnice skipas पास स्की रिसॉर्ट wreckage निवास व्यवस्था दोरीने ओढणे हिवाळा वरील पासून चेक नंदनवन\nवृत्तपत्र साइन अप करा\n... आणि प्राप्त प्रथम खरेदीसाठी $ 20 कूपन\n 24 / 7 ईमेल लिहा\nआम्ही सुरक्षित पैसे वापरत आहोत\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. या वेबसाइटचा वापर करून चालू ठेवून, आपण त्यांच्या वापराशी सहमत होता.\nकुकीज कशा नियंत्रित कराव्यात यासह अधिक शोधण्यासाठी, येथे पहा: कुकी धोरण\nरेटिंग: 5.0/ 5 21 मते\nरेटिंग: 5.0/ 5 12 मते\nरेटिंग: 5.0/ 5 11 मते\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nकॉपीराइट © 2018 फ्री प्रीमियम उत्तरदायी वर्डप्रेस थीम डाउनलोड्स थीम. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/dhing-tang-basirhat-marathi-news-sakal-editorial-58528", "date_download": "2018-12-16T01:35:02Z", "digest": "sha1:YBMPGT7BJET4Q46FA6T3WRMZSTGA67FM", "length": 16455, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "dhing tang basirhat marathi news sakal editorial बसीरहाट! (ढिंग टांग) | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 10 जुलै 2017\nडोळ्यात तेल घालून राखणाऱ्या\nजळक्‍या फळकुटांची राख सावडताना\nओजोय पाल शोधत राहिला उगीचच...\nचुन्याचं लोटकं, कत्थ्याची पतीली,\nपरवा झालेल्या जातीय दंगलीत\nत्याची दरिद्री पानटपरीसुद्धा संपली.\nचिल्लरीचा धंदा चिल्लरीत गेला...\nडोळ्यात तेल घालून राखणाऱ्या\nजळक्‍या फळकुटांची राख सावडताना\nओजोय पाल शोधत राहिला उगीचच...\nचुन्याचं लोटकं, कत्थ्याची पतीली,\nपरवा झालेल्या जातीय दंगलीत\nत्याची दरिद्री पानटपरीसुद्धा संपली.\nचिल्लरीचा धंदा चिल्लरीत गेला...\n\"\"आमी चिल्लर, आमी चिल्लर...''\nआपले नेमके चुकले काय\nहे त्याला अजूनही नाही कळलेले.\nत्या मूर्खाला साध्या प्रश्‍नाचे\nउत्तरही देता नाही आले...\nएवढेच आठवते त्याला की-\nझुंडीने घेतला घास त्याच्या\nकुणीतरी ओढले त्याचे बखोट\nसावडताना उरले नव्हते भान\nलाल दिवाधिष्ठित सांत्वन किंवा\nदांडका समोर धरून विचारला\nजाणारा अनुत्तरित सवाल :\n\"\"अब आपको कैसा लग रहा है\nपण ओजोय पालला आठवते नक्‍की की-\nपाय रोवत आलेल्या कुण्या\nमुहम्मद नूर इस्लाम गाझीने\nमात्र ठेवला त्याच्या खांद्यावर हात.\n\"\"ओजोयबाबू, जे झालं ते झालं.\nलेकिन हम नाई जॉला.\nथोडं खाऊन घे, आणि पुन्हा\nअसे म्हणून गाझीने घातला\nपुरचुंडी कोंबून म्हणाला :\nखबर आहे मला...पण तरीही\nहाताने ओजोय पाल बघत राहिला,\nत्या पुरचुंडीकडे बराच वेळ.\nएका पक्षाचा नेता आला.\nम्हणाला : ही त्या नतद्रष्टांची करणी.\nदुसऱ्या पक्षाचा नेता आला.\nम्हणाला : हे त्या नालायकांचं राजकारण.\nपहिला दगड कुणी उचलला\nपहिली शिवी कुणी दिली\nपहिला खून कुणी केला\nओजोय पालच्या जळक्‍या प्राक्‍तनाचा\nरीतसर पंचनामा झाला असून\nचौकशीनंतरच कारवाई होईल, सर.\nपण तूर्त साऱ्यांचे म्हणणे एवढेच की,\nधार्मिक तेढीचा हा मामला\nनिषेधार्ह असून असल्या घटना\nपुन्हा घडल्या तर खपवून घेणार नाही.\nसबब, विरोधकांनी खबरदार राहावे.\nओजोय पालच्या जळक्‍या प्राक्‍तनाचे\nकाय करायचे, हे फास्ट ट्रॅक\nपण प्रश्‍न आहे तो\nओजोय पालला उभे करणाऱ्या\nमुहम्मद नूर इस्लाम गाझीचे\nआघाडीसाठी काँग्रेसकडूनच सकारात्मक प्रतिसाद नाही : प्रकाश आंबेडकर\nलातूर : सेक्युलर पक्ष एकत्र यावेत म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेते. त्यामुळे त्यांच्य��सोबत आघाडी करण्यासाठी...\nविजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडेल : जिल्हाधिकारी\nकोरेगाव भीमा : ''येत्या एक जानेवारीला ऐतिहासिक विजयस्तंभ स्थळी होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली असून हा...\nपोलिसांचा प्रतिसाद आणखी जलद\nपिंपरी - घटना घडल्याची माहिती मिळताच अवघ्या सात ते दहा मिनिटांमध्ये पोलिस घटनास्थळी पोचतात. या प्रतिसादाची वेळ आणखी जलद करण्यासाठी शहराच्या विविध...\nसरकार दंगली घडवण्याच्या तयारीत - ऍड.प्रकाश आंबेडकर\nमुंबई - देशातील वातावरण तापवण्याचे काम सरकार करत आहे. भिमा कोरेगाव दंगल त्याचे उदाहरण आहे. देशात एका पोलीस अधिकाऱ्याची हत्या होते. त्यावर चर्चा...\nदंगलीच्या मुद्यांवरून ओवेसींचा राज ठाकरेंवर पलटवार\nनवी दिल्ली- स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी माझ्या नावाचा वापर चालू असल्याचा पलटवार एमआयएमचे नेते ओवेसी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज...\nकोरेगाव भीमा दंगलीतील आरोपींच्या अटकेसाठी \"एसआयटी'\nपुणे : कोरेगाव भीमा दंगलीतील फरारी आरोपींच्या अटकेसाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून विशेष मोहीम हाती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.wikiplanet.click/enciclopedia/mr/%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2018-12-16T00:52:56Z", "digest": "sha1:7CKIBQRX3ZBFAASIKQIL2VXSZ3MUXBZW", "length": 4794, "nlines": 73, "source_domain": "www.wikiplanet.click", "title": "टाटा मोटर्स", "raw_content": "\nटाटा मोटर्स ही भारतातील सर्वांत मोठी व्यावसायिक वाहने बनवणारी टाटा समूहाची कंपनी असून विविध प्रकारचे ट्रक हे या कंपनीचे वैशिष्ट्य आहे. मागील १५ ते २० वर्षात टाटा मोटर्सने लहान व मध्यम गाड्यांमध्ये लाक्षणीक झेप घेतली आहे. या कंपनीने जगातील सर्वांत स्वस्त गाडी बनवण्याचा ध्यास घेतला असून. टाटा नॅनो १ लाख रुपयात सर्��� सामान्यांसाठी चारचाकी गाडी असे सादरीकरण केले आहे. यामुळे प्रथमच भारतीय वाहननिर्मितीची आंतराष्ट्रीय स्तरावर कौतुकास्पद दखल घेतली गेली. तसेच प्रसिद्ध लँड रोव्हर व जॅग्वार ह्या ब्रिटीश वाहन कंपन्या या कंपनीने विकत घेतल्या त्यामुळे टाटा मोटर्स या कंपनीचा व भारताचा आंतराष्ट्रीय वाहन निर्मितीत भारताचा दबदबा वाढला. या कंपनीचा पुणे येथे मोठा कारखाना आहे. किंबहुना पुणे शहराची औद्योगिक शहर म्हणून ओळख होण्यास या कंपनीचा मोठा वाटा आहे. तसेच जमशेदपूर येथेही कारखाना आहे. नॅनोसाठी पश्चिम बंगालमध्ये सिंगूर येथे या कंपनीने घेतलेल्या जागेवर २००७-०८ मध्ये बरेच आंदोलन झाले व टाटा मोटर्स यामुळे माध्यामांमध्ये चर्चेत होता.\n२ इतर प्रसिद्ध ब्रँड\n३ संदर्भ आणि नोंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/crime-mns-117103100007_1.html", "date_download": "2018-12-16T01:12:47Z", "digest": "sha1:QVJXRYKLOWIMW45K5K6XEUVOFDDYZGF3", "length": 12936, "nlines": 149, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "हल्लेखोर फेरीवाल्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी पकडले | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nहल्लेखोर फेरीवाल्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी पकडले\nफेरीवाला आंदोलन विरोधात मनसे आक्रमक भूमिका घेतली आहे. यामध्ये या आंदोलनाचा राग मनात धरत\nमनसेचे मालाडमधील विभाग प्रमुख सुशांत माळवदे यांना जबर\nमारहाण झाली होती. या\nप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. यात विशेष असे की\nमारहाण करणाऱ्या दोघा पर प्रांतीयांना\nमनसे कार्यकर्त्यांनीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.\nया दोन पर प्रांतीय संशयित आरोपींना\nमनसे कार्यकर्त्यांनी भाईंदरमधून पकडलं आहे.तर या दोघांना\nमालाड पोलिसांच्या ताब्यात घेतले\nआहे. मालाड रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाले बसले आहेत की नाही, याची पाहणी करण्यासाठी मनसे कार्यकर्ते गेले होते. त्याचवेळी अचानक फेरीवाल्यांच्या जमावाने सुशांत माळवदे\nत्यांच्या सोबतच्या 4 ते 5 कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला केला होता. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी फेरीवाला विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. हा हल्ला झाला त्या नंतर सोशल मिडीयावर या विरोधात परप्रांतीय विरोधात मोठी टीकेची झोड उठली होती.\nकाँग्रेसकडून ‘फेरीवाला सन्मान मार्च’\n8 नो���्हें : काँग्रेसचा काळा दिवस, भाजपचा ‘काळेधन विरोधी दिन’\nआधारकार्ड बँकेतही बनवून मिळणार\nअशाने क्रिकेटचा नाश होईल : शरद पवार\nविजेंदरच्या प्रश्नाला राहुल गांधींचे उत्तर\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nक्षयरोगमुक्त महाराष्ट्रासाठी 13 शहरांमध्ये \"जीत\" प्रकल्प\n\"जीत\" प्रकल्पाच्या माध्यमातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ...\nअवनी वाघीनीच्या बछड्यांना पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये सोडणार\nटी -1 अवनी वाघीनीच्या मृत्यूनंतर तिच्या दोन बछड्यांना पकडण्याची दुसरी मोहिम वन विभागाने ...\nदोन महिन्यांऐवजी सहा महिन्यांची ‘फ्री’ पास\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याना ...\nशरद पवार यांची बीजू जनता दलाच्या शिष्टमंडळासोबत बैठक\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बीजू जनता दल पक्षाच्या शिष्टमंडळाने बैठक ...\nइंडिगो एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब असल्याची अफवा\nमुंबई विमानतळावरुन इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने, विमानात ...\nदोन महिन्यांऐवजी सहा महिन्यांची ‘फ्री’ पास\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याना ...\nशरद पवार यांची बीजू जनता दलाच्या शिष्टमंडळासोबत बैठक\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बीजू जनता दल पक्षाच्या शिष्टमंडळाने बैठक ...\nइंडिगो एअरलाईन���सच्या विमानात बॉम्ब असल्याची अफवा\nमुंबई विमानतळावरुन इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने, विमानात ...\nसायना नेहवाल- पी. कश्यप विवाह बंधनात अडकले\nभारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पी. कश्यप लग्नबंधनात अडकले. ...\nभय्यू महाराजांना एक तरुणी करत होती ब्लॅकमेल, 40 कोटी ...\nइंदूर- राष्ट्रसंत भय्यू महाराजांच्या आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. पाच कोटीची ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nanod-article-part-1/", "date_download": "2018-12-16T01:56:30Z", "digest": "sha1:M4IVF55F7UV44X7UG34NRUCLROJYDAEI", "length": 11651, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#नोंद – वाढ अल्प पण गरजेची (भाग 1) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#नोंद – वाढ अल्प पण गरजेची (भाग 1)\n-सागर शहा (सनदी लेखपाल)\nदेशातील छोटे गुंतवणूकदार सामान्यतः अल्पबचतीच्या सरकारी योजना पसंत करतात. अधिक परतावा असणाऱ्या म्युच्युअल फंडांसारख्या गुंतवणुकीपेक्षा त्यांना सुरक्षितता आणि वेळेवर रक्कम मिळणे या प्रमुख गरजा वाटतात. अशा गुंतवणूकदारांमध्ये गेल्या सहा वर्षांमध्ये सातत्याने घट होत होती; कारण अल्पबचत योजनांवरील व्याजदर घटत गेले. तथापि, या योजनांवरील व्याजदरांत वाढ करण्याचा निर्णय आता केंद्र सरकारने जाहीर केल्यामुळे अल्पबचतीच्या या योजनांकडे पुन्हा एकदा लोकांचा कल वाढेल, अशी चिन्हे आहेत.\nसर्वसामान्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या अल्पबचत ठेवींवरील व्याजदर वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, तो स्वागतार्ह आहे. अल्पबचतीच्या विविध योजनांवरील व्याजदरात 0.3 ते 0.4 टक्के व्याजदरवाढ करण्यात आली आहे. अल्पबचत करणाऱ्या सर्वसामान्यांसाठी ही सरकारची दिवाळी भेटच मानायला हवी. कारण ऑक्‍टोबर ते डिसेंबर या तिमाहीवरील व्याज नव्या दराने मोजले जाईल. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवर (पीपीएफ) 7.6 टक्‍क्‍यांऐवजी आता 8 टक्के व्याजदर मिळणार आहे.\nसुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदरात 8.1 टक्‍क्‍यांवरून 8.5 टक्के अशी वाढ करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या बचत योजनेवरील व्याजदरात 8.3 टक्‍क्‍यांवरून 8.7 टक्के अशी वाढ करण्यात आली आहे. किसान विकास पत्रावर पूर्वी 7.3 टक्के दराने व्याज मिळत होते, आता ते 7.7 टक्के दराने मिळेल. या व्यतिरिक्त पाच वर्षांची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे आणि मुदत ठेव योजनांवरील व्याजदरातही वाढ करण्यात आली आहे; परंतु पोस्टाच्या बचत खात्यावरील व्याजदर पूर्वीप्रमाणेच चार टक्के राहणार आहे. छोट्या बचतीसाठी उपयुक्त अशा सर्व योजनांवरील व्याजदरात एप्रिल 2012 पासून सातत्याने कपात करण्यात येत होती. त्यामुळे सुमारे सहा वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर आता व्याजदरात झालेली वाढ सर्वसामान्य अल्पबचत गुंतवणूकदारांना दिलासा देणारी ठरली आहे.\nअल्पबचत योजनांचे व्याजदर हे वास्तविक सरकारी बॉंडस्‌वरील प्राप्तीशी संबंधित असतात आणि सरकार दर तीन महिन्यांनी व्याजदरांची समीक्षा करून निर्णय घेत असते. यावर्षी सरकारी बॉंडस्‌वरील प्राप्ती आठ टक्‍क्‍यांहून अधिक झाली असल्यामुळे अल्पबचत योजनांवरील व्याजदरात वाढ होण्याची अपेक्षा केली जात होती. या व्याजदरातील वाढीमुळे आता बॅंकांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरापेक्षा अल्पबचत योजनांवरील व्याजदर अधिक झाले आहेत.\nअर्थात, याचा दुसरा अर्थ असाही आहे की, आगामी काही महिन्यांत कर्जांवरील व्याजदर कमी होण्याची चिन्हे नाहीत. कारण येत्या ऑक्‍टोबरपासून अल्पबचत योजनांवर नवीन दराने व्याजदर दिल्यामुळे त्याचा भार सरकारी तिजोरीवर पडेल. असे असले, तरी सर्वसामान्य अल्पबचत गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा निर्णय स्पृहणीय आहे. गेल्या काही वर्षांपासून ज्या गुंतवणूकदारांना आपल्या अल्पबचतीवर खूपच कमी दराने व्याज मिळत होते आणि जे अन्यत्र गुंतवणूक करण्यास राजी नव्हते, अशा गुंतवणूकदारांना सरकारने दिलासा दिला आहे. असे गुंतवणूकदार एकीकडे कमी व्याजदर तर दुसरीकडे वाढत्या महागाईने त्रस्त होते.\n#नोंद – वाढ अल्प पण गरजेची (भाग 2) #नोंद – वाढ अल्प पण गरजेची (भाग 3)\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#नोंद – वाढ अल्प पण गरजेची (भाग 2)\nNext articleमहात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांना महापालिकेचे अभिवादन\nचर्चा : घसरणीचा दिलासा; पण…\nविचार : ‘हॅपी जर्नी…\nस्मरण : एक आगळी रहस्यकथा\nचिंतन : वाटेवरचे काटे\nपत्रिका अथवा कुंडलीतले विज्ञान ( भाग – 1 )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Shapley,_Lloyd_(1980)_crop.jpg", "date_download": "2018-12-16T01:07:10Z", "digest": "sha1:TLJSB7QE7JDYH7EJ6QEBVKAYCUJHXZSO", "length": 9159, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चित्र:Shapley, Lloyd (1980) crop.jpg - विकिपीडिया", "raw_content": "\nयापेक्षा मोठे चित्र उपलब्ध नाही.\nही संचिका Wikimedia Commons येथील असून ती इतर प्रकल्पात वापरलेली असू शकते. तिचे तेथील संचिका वर्णन पान खाली दाखवले आहे.\nदिनांक ऑक्टोबर १५, इ.स. २०१२, ११:५६ (UTC)\nही संचिका खालील परवान्याअंतर्गत आहे - क्रीएटिव्ह कॉमन्स Attribution-Share Alike 2.0 जर्मनी.\nसामायिक करा – नक्कल, वितरण आणि पारेषित करण्यास\nपुर्नमिश्रीत करण्यास – काम गरजेनुसार अनुकुलीत करण्यास\nखालील अटींच्या अधिन राहून:\nरोपण – आपण लेखकाने किंवा परवानाधारकाने दिलेल्या पद्धतीनुसारच त्याच्या कामाचे श्रेय द्यावे (परंतु, अशा स्वरुपात की, त्या कामाशी तुमचा कसल्याही प्रकारचा संबंध नाही).\nजसेहोते-वाटातसेच (शेअर अलाईक) – जर तुम्ही या कामात काही बदल केलात, काटछाट केलीत, किंवा भर घातली, तर असे करून बनलेले नवीन काम तुम्ही केवळ या किंवा यासारख्याच परवान्याअंतर्गत प्रसारित करू शकतात.\nसंचिकेची त्यावेळची आवृत्ती बघण्यासाठी त्या दिनांक/वेळेवर टिचकी द्या.\nखालील पाने या संचिकेला जोडली आहेत:\nसंचिकाचे इतर विकिपीडियावरील वापरः\nयेथे काय जोडले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/yoga-way-all-round-development-pune-edition-editorial-125084", "date_download": "2018-12-16T01:37:22Z", "digest": "sha1:7QBDTGFIUYWW4EL6TKEJC34VJ3QHTC72", "length": 25932, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "Yoga is the way of All round development Pune Edition Editorial सर्वांगीण विकासाचा \"योग'मार्ग | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 21 जून 2018\nव्यक्तीचा शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक विकास घडवण्याचे सामर्थ्य योगशास्त्रात आहे. आधुनिक जगातील अनेक समस्यांचे उत्तर योगसाधनेत असून, प्रत्येकानेच दैनंदिन आयुष्यात योगाभ्यासाला स्थान द्यायलाच हवे. आजच्या जागतिक योग दिनानिमित्त विशेष लेख.\nयोग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी होय. जगभरातील 170 पेक्षा अधिक देशांमधील नागरिक \"जागतिक योग दिन' उत्साहात साजरा करत आहेत, हे भारतीयांसाठी अभिमानास्पदच. हे प्राचीन योगशास्त्र म्हणजे मनुष्याच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकासाची गुरुकिल्लीच आहे. शारीरिक समतोल साधतानाच व्यक्तीचे परिसर व निसर्गाबरोबरचे नातेही योगच दृढ करतो.\nयोग आणि ध्यान यांच्या एकात्मिक स्वरूपातून व्यक्तीच्��ा अंतर्गत जाणिवेचा बाह्य पर्यावरणाशी समन्वय साधला जातो. त्यामुळे व्यक्ती मनाची एक प्रकारची समाधीवस्था अनुभवते. अनेकांनी योगशास्त्राच्या व्याख्या केल्या आहेत. मात्र, योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांची व्याख्या मनाला भावते. अय्यंगार म्हणतात - \"योग आपल्याला, जे आपण सहन करण्याची अजिबात गरज नाही, ती दूर किंवा बरी करण्यास शिकवितो. त्याचप्रमाणे, बरी न होणारी गोष्ट सहन करण्याची क्षमता प्रदान करतो.'\nसुमारे पाच हजार वर्षांची परंपरा असणारे योगशास्त्र शरीर व मनाला अतिशय लाभकारक आहे. व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम करण्याच्या गुणामुळेच ते सलग इतकी वर्षे भारतीय भूमीत अस्तित्व टिकवून आहे. संयुक्त राष्ट्रसंघातील आमसभेच्या आपल्या पहिल्याच भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगशास्त्राचा गौरव केला होता.\nते म्हणाले होते, \"\"योग म्हणजे प्राचीन भारतीय परंपरेची अनोखी देणगी. शरीर आणि मन, विचार व कृती, संयम आणि समाधान यांचे एकत्रित प्रतीक म्हणजेच योग होय. हा तर एकूणच आरोग्याकडे पाहण्याचा सर्वसमावेशक दृष्टिकोन आहे. योग हा काही व्यायामप्रकार नाही. जीवनशैलीतील बदल आणि स्वजाणीव जागृत करत स्वत:चे निसर्गाबरोबरच संपूर्ण जगाशी ऐक्‍य घडविण्याचा तो निकोप मार्ग आहे. सध्या जगाला भेडसावणाऱ्या हवामानबदलाशी सामना करण्यासाठीही योगशास्त्र आपली मदत करू शकते.\nभारताने 2014 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत 21 जून हा \"आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून घोषित करण्याची मागणी मसुदा ठरावाद्वारे केली होती. त्यानंतर, पुढील वर्षी संयुक्त राष्ट्रांनी 21 जून 2015 हा पहिला \"जागतिक योग दिन' म्हणून घोषित केला. जगातील 175 देशांनी योगदिनाच्या ठरावाला पाठिंबा दिला, हे विशेष. या ठरावात योगशास्त्राचे महत्त्व मांडतानाच वैयक्तिक आणि समूहस्तरावरही आरोग्यदायी पर्याय स्वीकारण्याचे आणि निकोप आरोग्याची जोपासना करणाऱ्या जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित केले होते.\nमनुष्यबळ कसे आहे, त्यावरच देशाच्या विकासाचे स्वरूप अवलंबून असते. निकोप आणि उत्तम आरोग्याचे मनुष्यबळ ही देशाची मोठी साधनसंपत्ती असते. देशात अलीकडच्या काही वर्षांत असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढतेय. \"जागतिक आरोग्य संघटने'चा नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालात दरवर्षी भारतातील एकूण मृत्यूंपैकी 61 टक्के मृत्यू हृदयविकार, कर्करोग, मधुमेह, श्‍वसनाच्या व इतर गंभीर असंसर्गजन्य आजारांमुळे होत असल्याचे म्हटले आहे.\nजीवनशैलीशी संबंधित हे आजार थांबविण्यासाठी योग हा अतिशय उपयुक्त मार्ग आहे. योगशास्त्राच्या अनेक पैलूंचे मला सखोल ज्ञान नाही. तरीही, सर्व धर्मामध्ये, समाजाच्या सर्व थरांमध्ये या प्राचीन शास्त्राची लोकप्रियता आणखी वाढविण्याची गरज आहे. योग म्हणजे निरामय आरोग्यासाठीचा समग्र दृष्टिकोन . केवळ शारीरिक दृष्टिकोनातूनच विचार केला, तर योग हा क्रमबद्ध हालचालींचा शक्तिशाली संच असल्याचे सिद्ध झाले आहे.\nमुले, तरुण तसेच प्रौढ आणि ज्येष्ठही योगासने करू शकतात. नियमित योगाभ्यासातून अनेक मनोशारीरिक आजारांवर मात करता येते, हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. योग मन, वाणी आणि शरीराची शुद्धी घडवतो. त्याचप्रमाणे समाधान, इतरांचा स्वीकार, चिकाटी, स्वयंभ्यास, स्वओळख, वैश्‍विक शक्तीचे चिंतन या सर्व गोष्टी योगशास्त्रातूनच साध्य होतात.\nपतंजली ऋषींनी योगशास्त्राचे तत्त्वज्ञान सर्वप्रथम मांडले. त्यांनी योगशास्त्राची स्वैर, अनियंत्रित विचारांना नियंत्रण करून स्थिरता, शांततेतून अंतर्गत सौहार्द प्रस्थापित करणारे, अशी व्याख्या केली आहे. काही जण व्यवस्थित समजून न घेताच अज्ञानातून योगशास्त्राला धार्मिक रंग देतात, हे दुर्दैवी. खरे तर, योगशास्त्र कुठल्याही धर्माशी संबंधित नसल्याने त्याकडे संकुचित, धर्मांध दृष्टिकोनातून पाहण्याची गरज नाही. नियमित योगाभ्यास व्यक्तीला आरोग्यदायी जीवनशैलीकडे नेतो.\nनुकत्याच लॅटिन अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान पेरू देशाच्या लिमा या राजधानीतील योगवर्गांनी मला आश्‍चर्याचा सुखद धक्का दिला. वस्तुतः व्यक्तीचा सर्वांगीण विकास करणाऱ्या योगशास्त्राकडे केवळ सर्वसामान्य नागरिकच आकर्षित होत नसून, अनेक जागतिक नेते आणि विविध क्षेत्रांतील दिग्गजही त्याचे आरोग्यदायी गुणगान गात आहेत. योगशास्त्राच्या वैश्‍विक साद घालण्याच्या क्षमतेत याचे गुपित दडलेय.\nसध्याच्या आधुनिक जगामध्ये विशेषत: तरुणांसमोर जीवनशैलीशी निगडित आजारांनी मोठेच आव्हान उभे केलेय. योग या आव्हानांचा यशस्वी सामना करू शकते. शारीरिक व मानसिक बदलातून आरोग्य व तंदुरुस्तीचे ध्येय गाठण्यासाठी योग हे महत्त्वाचे साधन ठरू शक���े. आजपर्यंत अनेक संशोधनांतून योगशास्त्राच्या आरोग्यदायी परिणामांवर शिक्कामोर्तब झालेय. योग शारीरिक व मानसिक चापल्य वाढवतोच; पण मानवी जीवनातील सर्व प्रकारच्या चढ-उतारांकडे पाहण्याची संतुलित दृष्टीही देतो.\nदेशाचे खऱ्या अर्थाने आधारस्तंभ असणाऱ्या तरुणांमध्ये आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचे प्रमाण वाढतेय. तरुणाईमध्ये योग आणि ध्यानातून मनःशांती आणि समतोल वृत्ती विकसित करता येऊ शकते. त्यातून, या दुर्दैवी घटनांना आळा बसेल. प्राचीन भारतीय धर्मग्रंथ आणि पुस्तकांमध्येही योगशास्त्राची महती वर्णन केली आहे. एकेकाळी गुरुकुल आश्रमामध्ये योगाभ्यास हा दैनंदिन उपक्रमाचा अविभाज्य भाग होता. मात्र, परकी आक्रमणे आणि त्यानंतर ब्रिटिश राजवटीमुळे भारताने आपला स्वाभिमान गमावला.\nत्यात, योगशास्त्रासारख्या अस्सल भारतीय परंपरेकडेही दुर्लक्ष झाले. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक समुदायाला योगशास्त्र लोकप्रिय करण्याचे आवाहन केले. या आवाहनाच्या पार्श्‍वभूमीवर आता अवघ्या जगानेच त्याचे महत्त्व ओळखल्याचा मला आनंद वाटतो. हृषीकेश येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय योग परिषदेला उपस्थित असलेले अनेक देशांचे प्रतिनिधी म्हणजे योगशास्त्राच्या वाढत्या लोकप्रियतेची साक्षच.\nआता, शालेय अभ्यासक्रमातच विद्यार्थ्यांना योगाचे धडे देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे, येत्या काही वर्षांमध्ये भारत आरोग्यसंपन्न आणि आनंदी नागरिकांचा देश बनेल. योगशास्त्राच्या व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पैलू पाडणाऱ्या, जीवनाचे संपूर्ण तत्त्वज्ञान मांडणाऱ्या मार्गावरून चालण्याची गरज आहे. मनुष्याच्या सर्वांगीण विकासरथाचे ते इंजिन बनू शकते.\n\"योग' हा शब्दातूनच एकता आणि मानवी जीवनाची एकात्मिक दूरदृष्टी प्रतिबिंबित होते. आजचे जग संघर्ष, हिंसाचार, अनारोग्य आदींनी ग्रासले आहे. त्यामुळेच, शरीर, मन व इतरांबद्दलच्या दृष्टिकोनात आमूलाग्र सकारात्मक बदल घडविणारा योग व्यक्तीबरोबरच संपूर्ण समाजासाठीही उपचारात्मक ठरेल. आपण सर्व जण नियमित योगसाधना करत या प्राचीन शास्त्राचे अगणित फायदे शोधूयात. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात योगशास्त्राने अविभाज्य स्थान मिळविल्यावरच समाजाचा सर्वांगीण विकास साध्य होईल.\n(अनुवाद : मयूर जितकर)\n\"स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला राष्ट्रपतींची भेट\nकेवडिया (गुजरात)- देशाचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील...\nदेश बदल रहा है... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे....\n\"लिज्जत'च बचत गटांचा जनक : प्रकाश जावडेकर\nपुणे : \"महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारने महिला बचत गटांची संकल्पना अमलात आणली; पण ही संकल्पना अगदी अलीकडच्या काळातील आहे. लिज्जत...\nसिडको करणार 90 हजार घरांची निर्मिती\nनवी मुंबई : सर्वसामान्यांनाही स्वत:च्या मालकीचे हक्काचे घर असावे यासाठी सिडको आगामी काळात 90 हजार घरांची निर्मिती करणार आहे. मागास आणि अल्प...\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\n\"राजा उदार झाला अन्‌ कोहळा दिला'\nनाशिक : कांद्याच्या कोसळलेल्या भावामुळे अनुदान मिळावे, असा आग्रह थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोचला असला, तरीही राज्य सरकारकडून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/pach-128181", "date_download": "2018-12-16T01:34:35Z", "digest": "sha1:M25TFGPYINSHBRJYPOITUVPQSZYH67RH", "length": 11805, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "pach निवडणूक काळात पाच ठिकाणी नाकाबंदी | eSakal", "raw_content": "\nनिवडणूक काळात पाच ठिकाणी नाकाबंदी\nबुधवार, 4 जुलै 2018\nनिवडणूक काळात पाच ठिकाणी नाकाबंदी\nनिवडणूक काळात पाच ठिकाणी नाकाबंदी\nजळगाव, निवडणूक काळात पैसे व दारू वाटण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडतात. हे प्रकार रोखण्यासाठी शहराबाहे��ून येणाऱ्या मुख्य पाच रस्त्यांवर पोलिस प्रशासन, महसूल, अबकारी विभागातर्फे नाकाबंदी केली जाणार आहे. तसेच तीन भरारी पथकेही तयार केली जाणार असल्याची माहिती आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली.\nमहापालिकेची एक ऑगस्टला निवडणूक असून, आचारसंहिताही लागू आहे. याबाबत आयुक्तांनी पोलिस प्रशासन, महसूल तसेच अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांची आज दुपारी बैठक घेतली. बैठकीत आयुक्तांनी आचारसंहितेबाबत अधिकाऱ्यांनी माहिती दिली. तसेच यावर उपयोजनांबाबत चर्चा झाली. बैठकीत शहराबाहेरून पैसा तसेच दारूची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी शहराबाहेरून येणाऱ्या पाच मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी केली जाणार आहे. तसेच तीन भरारी पथके नेमली जाणार आहेत. प्रत्येक पथकासोबत व्हिडिओ चित्रीकरण करणारा देखील असेल.\nमहापालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. त्यात उद्यापासून (4 जुलै) नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू होत आहे. त्यात शहरात अनेक ठिकाणी राजकीय पक्षांच्या कार्यालयाबाहेरील फलक, होर्डिंग झाकले गेले नाही, याबाबत महापालिकेने पोलिस प्रशासनाला पत्राद्वारे कळविले आहे. फलक व होर्डिंग झाकले न गेल्यास उद्यापासून गुन्हे दाखल होण्याची शक्‍यता आहे.\nदेश बदल रहा है... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे....\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nजागावाटपाबाबत दोन्ही कॉंग्रेसची पुढील आठवड्यात बैठक\nमुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस...\nपुणे - ईव्हीएम (इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिन) आणि व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल) मशिनबाबत असलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी जिल्हा...\nप्रचाराचा मुद्दा ‘क्रॅश’ (अग्रलेख)\nविधानसभा निवडणूक प्रचारातील काँग्रेसच्या ‘राफेल’ विमानखरेदीतील कथित भ्रष्टाचाराच्या घणाघाती प्रचाराचा मुद्दा जिव्हारी लागल्यानंतर, भारतीय जनता पक्ष...\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/23559", "date_download": "2018-12-16T01:16:52Z", "digest": "sha1:LXEEGE5TZFZRQNFDM4OAZSVFQCAJEX42", "length": 3511, "nlines": 68, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गुजराथ निवडणुक २०१७ : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुजराथ निवडणुक २०१७\nगुजराथ निवडणुक २०१७ आणि अन्वयार्थ\nगुजराथ निवडणुक २०१७ आणि अन्वयार्थ\nगुजराथ निवडणुक संपली धुरळा खाली बसतोय. दोन्ही पक्ष निकालाच अवलोकन करत आहेत. भाजपला या निवडणूकीत सत्ता टिकवण्यापुरते यश मिळाले तर कॉग्रेसचे आमदार वाढून विश्वास वाढला. याला ते नैतीक यश म्हणतात.\nRead more about गुजराथ निवडणुक २०१७ आणि अन्वयार्थ\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/portable-music-players/cheap-philips+portable-music-players-price-list.html", "date_download": "2018-12-16T01:13:59Z", "digest": "sha1:57TCBRCASC7EQAEMSDNXZW7MSJ6R2EEK", "length": 11499, "nlines": 240, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये फिलिप्स पोर्टब्ले मुसिक प्लायर्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap फिलिप्स पोर्टब्ले मुसिक प्लायर्स Indiaकिंमत\nस्वस्त फिलिप्स पोर्टब्ले मुसिक प्लायर्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त पोर्टब्ले मुसिक प्लायर्स India मध्ये Rs.2,399 येथे सुरू म्हणून 16 Dec 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. फिलिप्स आज 329 बूम बॉक्स Rs. 3,499 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये फिलिप्स पोर्टब्ले मुलतीमेडीम प्लेअर आहे.\nकिंमत श्रेणी फिलिप्स पोर्टब्ले मुसिक प्लायर्स < / strong>\n0 फिलिप्स पोर्टब्ले मुसिक प्लायर्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 1,449. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.2,399 येथे आपल्याला फिलिप्स झ३०२ 98 बूम बॉक्स उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 3 उत्पादने\nशीर्ष 10फिलिप्स पोर्टब्ले मुसिक प्लायर्स\nताज्याफिलिप्स पोर्टब्ले मुसिक प्लायर्स\nफिलिप्स झ३०२ 98 बूम बॉक्स\nफिलिप्स आज 329 बूम बॉक्स\nफिलिप्स झ५७४० 98 बूम बॉक्स\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://stateexcise.maharashtra.gov.in/1151/Mapping-System", "date_download": "2018-12-16T01:45:51Z", "digest": "sha1:S6TMFYALMEQICAYXLKCJKZSVNQEFC4GT", "length": 5093, "nlines": 111, "source_domain": "stateexcise.maharashtra.gov.in", "title": "मॅपींग प्रणाली-महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क\nअनुज्ञप्ती धारक लॉग इन\nमहाराष्ट्र प्रतिबंधक कायद्यान्वये अंतर्गत नियम १९४९\nमळी व मद्यार्क (इथेनॉल)\nदेशी व विदेशी मद्य, बिअर आणि वाईन (उत्पादक घटक)\nठोक व किरकोळ विक्री अनुज्ञप्तीविषयक धोरण\nअंमलबजावणी, गुन्हा अन्वेषण व तपास\nताडी, औषधे व सौंदर्य प्रसाधने (एनडीपीएस)\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५\nउत्पादन शुल्क लोक माहिती अधिकारी\nमहाराष्ट्र राज्य माहिती आयोग\nमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ चे कलम ४(ख) नुसार माहिती\nअनुज्ञप्तींचे प्रकार आणि त्या प्राप्त करण्याची कार्यपद्धती\nसध्याचे कर संरचना आणि शुल्क संरचना\nपूर्वीचे कर संरचना आणि शुल्क संरचना\nइज ऑफ डुईंग बिजनेस\nऑनलाईन लेबल नोंदणी प्रणाली\nतुम्ही आता येथे आहात :\n© राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-home-remedies/do-you-know-the-benefits-of-bananas-117102600004_1.html", "date_download": "2018-12-16T00:57:17Z", "digest": "sha1:YBBAOIFD2JLCQIAQ43Q4B5EJSKVJDY6J", "length": 9955, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "केळीच्या सालीचे फायदे माहित आहे का? | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकेळीच्या सालीचे फायदे माहित आहे का\nकेळीचे आरोग्यासाठीचे अनेक फायदे आपल्याला माहित आहेत. नाश्त्यामध्ये केळी खाल्ल्याने शरीरास अनेक फायदे होतात. मात्र केळीची साल जी आपण फेकून देतो त्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का त्वचा उजळण्यासाठी तुम्ही केळ्याच्या सालीचा वापर करु शकता.\n* केळ्याची सालीचा आतील भाग चेहरा आणि मानेवर रगडा आणि अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने धुवा. नियमित केल्याने\nत्वचेवरील सुरकुत्या कमी होतील.\n* केळ्याच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्याने डाग दूर होतात. तसेच त्वचेमध्ये चमक येते.\n* केळ्याच्या सालीमधील पांढरे धागे काढून त्याल अॅलोव्हेरा जेल मिसळा. याने डोळ्याखालची काळी वर्तुळे कमी होतील.\n* केळ्याची साल चामखीळवर रगडल्याने ते दबून जातात.\nसाखरेमुळे वाढतो कर्करोगाचा ट्यूमर\nमुखमैथुन करणार्‍या पुरुषांना कँसरचा धोका\nधोका : या 5 वस्तूंनंतर दुधाचे सेवन करु नये\nHealth Tips : आपल्या घरी आहे का हे औषधे\nअल्कोहल मसाजचे 5 सर्वोत्तम फायदे\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आ��क्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nअकबर-बिरबल कथा - जाताना त्याच्या मुठी उघड्या का असतात\nएकदा बादशहाने बिरबलला विचारले, ''बिरबल, खरे तर माणूस जन्माला येताना मुठी बंद करून येतो, ...\nमहागड्या हँड बॅग्स खरेदी करताना घ्या ही खबरदारी\nआजकाल ब्रँडेड कपड्यांच्या जोडीने ब्रँडेड अ‍ॅक्सेसरीजही वापरण्याबाबत महिला जास्त दक्ष होत ...\n'विवाह' ही भारतीय परंपरा व संस्कृतीसाठी एक संस्था असून तो पती पत्नीचा आधार आहे. यात मुलगा ...\nझोपेच्या गोळ्या घेण्याचे Side Effects,माहीत पडल्यावर उडेल ...\nजर तुम्हाला झोप न येण्याची समस्या असेल आणि स्लीपिंग पिल्स घेतल्यावर तुम्हाला लगेचच झोप ...\nकुकिंग टिप्स : घरच्या भाजीला स्वादिष्ट चव देण्यासाठी काही ...\n* तूर डाळ, चणा डाळ, मूग मोगर जरा-जरा प्रमाणात घ्यावी. धणे, जिरा, हिंग, मेथीदाणा, ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://patrakarsangh.com/index.php/2012-04-11-08-21-26", "date_download": "2018-12-16T00:42:29Z", "digest": "sha1:F3ZKY2FR2NW7ZEFWI3U5NFQ4O6UHK46W", "length": 5607, "nlines": 102, "source_domain": "patrakarsangh.com", "title": "कु. कै. मनिषा भावे पुरस्कार - patrakarsangh.com", "raw_content": "\nकार्यकारी मंडळ व विश्वस्त\nप्रकाशने आणि दर्पण अंक\nपत्रकार संघातर्फे प्रकाशित पुस्तके\nदर्पण अंकातील लेखांची सूची\nसंस्थेची वास्तु पुनर्रचना (नियोजीत)\nमुख्यपान कु. कै. मनिषा भावे पुरस्कार\nमुंबई मराठी पत्रकार संघ\nमराठी पत्रकारिता इतिहासाचे टप्पे\nपत्रकार संघ इतिहास आणि परंपरा\nपत्रकार संघ अध्यक्ष परंपरा\nपत्रकार संघ विश्वस्त परंपरा\nपत्रकारिता अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण\nपत्रकार परिषद व कार्यक्रमांसाठी सभागृह\nसंपर्क व संकीर्ण माहिती\nकु. कै. मनिषा भावे पुरस्कार\nकु. कै. मनिषा भावे पुरस्कार\nपुरस्काराचे स्वरुप : समृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ\nनिकष : पत्रकारितेतील वैशिष्���यपूर्ण कामगिरीबद्दलचा महिला पत्रकाराला दिला जाणारा\nडॉ. मृदुला करवडे पुरस्कृत पुरस्कार\nकु. कै. मनिषा भावे पुरस्कार विजेते\nश्रीमती मीरा माधव जाधव\nआप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार\nगो. भा. गुजर स्मृती पुरस्कार\nअनंत हरि गद्रे पुरस्कार\nरमेश रायकर - बोस पुरस्कार\nतोलाराम कुकरेजा वृत्तछायाचित्र पुरस्कार\nकॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्कार\nकु. कै. मनिषा भावे पुरस्कार\nविद्याधर गोखले : ललित लेखन पुरस्कार\nरमेश भोगटे पुरस्कार : राजकीय बातम्या\nसा. कोकण वैभव पुरस्कार\nतुकाराम कोकजे स्मृती पुरस्कार\nपद्मश्री युमनाताई खाडिलकर पुरस्कार\nमनोहर देवधर स्मृती पुरस्कार\nकवीवर्य प्रा. भालचंद्र खांडेकर स्मृती पुरस्कार\nश्री अधिक शिरोडकर पुरस्कार\nआचार्य अत्रे पुरस्कार सन्मानित\nपद्मश्री डॉ. ग. गो. जाधव सन्मान पुरस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-12-16T01:51:22Z", "digest": "sha1:V6KIKKJZY5FKGHZSRGCLGS5S3C6MVLRE", "length": 10580, "nlines": 182, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राजकीय प्रचार - विकिपीडिया", "raw_content": "\nराजकारण मालिकेचा एक भाग\nराजकीय प्रचार हा निवडणुकीचे दरम्यान करण्यात येणारा एखाद्या उमेदवाराचा अथवा राजकीय पक्षाचा प्रचार असतो. त्याचा उपयोग मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी करण्यात येतो. प्रजातंत्रात राजकीय प्रचार हा 'निवडणूक प्रचार' म्हणून समजल्या जातो. आधुनिक काळात, असा प्रचार हा एखाद्या देशाचे अथवा राज्याचे अध्यक्ष अथवा प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्री यावर केंद्रित असतो. या प्रचारात, अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक साधनेही वापरण्यात येतात.\n२ प्रचारास आर्थिक पाठबळ\n५ प्रचाराच्या वेगवेगळ्या व्युहरचना\n८ प्रसार माध्यमांचा वापर\n१० आधुनिक तंत्रज्ञान व आंतरजाल\n११ विरोधी उमेदवाराशी जाहिर चर्चा\n१८ प्रचाराचा पडणारा प्रभाव\n१९ संदर्भ आणि नोंदी\nनिवडणुकीत उभा असणारा उमेदवार हा मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे संदेश देतो. त्याद्वारे, तो आपल्या मनात असलेली गोष्ट मतदारांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतो. असा संदेश मतदारांना आकर्षित करु शकेलच असे नाही.\nअसा प्रचार करण्यास,आर्थिक पाठबळाचे वेगवेगळे प्रकार शोधल्या जातात. सत्तेमधील प्रलोभने दाखविल्या जातात तसेच, सत्तेमार्फत भले करून घेण्या��ी अपेक्षा असणाऱ्या संस्था/व्यक्ति शोधल्या जातात व त्यांचेकडून भरघोस देणग्या मिळविल्या जातात. आवाहन करुन, छोट्या देणगीदारांनाही आकर्षित केल्या जाते.\nनिवडणुकांचा भरपूर अनुभव असणाऱ्या व्यक्तिंना प्रचार प्रमुख म्हणून निवडल्या जाते.\nनिवडणूक प्रचारावर आचारसंहितेचा प्रभाव असतो. त्या त्या देशातील राष्ट्रीय निवडणूक आयोग अथवा तेथील निवडणुकीची जबाबदारी ज्याचेकडे दिली आहे,ती संस्था, याची दखल घेते. याबाबत पूर्वीच ठरवून दिलेल्या नीतींचे व वेळेचे पालन होते किंवा कसे यावर कडक देखरेख ठेवण्यात येते.\nआधुनिक तंत्रज्ञान व आंतरजाल[संपादन]\nविरोधी उमेदवाराशी जाहिर चर्चा[संपादन]\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ फेब्रुवारी २०१७ रोजी १७:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4858860425188289909&title=Dr.%20Kalyan%20Gangwal%20gets%20Aacharya%20Vidyasagar%20Sanyam%20Purskar&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-16T01:08:07Z", "digest": "sha1:3NACNSHBOHHUZ5MZ7SJPH2WKQOWCCP75", "length": 9387, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "डॉ. कल्याण गंगवाल यांना आचार्य विद्यासागर संयम पुरस्कार", "raw_content": "\nडॉ. कल्याण गंगवाल यांना आचार्य विद्यासागर संयम पुरस्कार\nपुणे : दिगंबर जैन आचार्य १०८ विद्यासागरजी यांच्या ५०व्या संयम वर्षानिमित्त दिला जाणारा ‘आचार्य विद्यासागर संयम पुरस्कार’, पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टर आणि ‘सर्व जीव मंगल प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांना प्रदान करण्यात आला.\n‘महावीर मेडिकल फाउंडेशन’, ‘विश्व जैन डॉक्टर्स फोरम’ व ‘विद्यासागर संयम वर्ष समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार दिला जातो. आचार्य विद्यासागर कीर्तिस्तंभ, सन्मानचिन्ह, मानपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराची रक्कम डॉ. गंगवाल यांनी ‘आचार्य विद्यासागर जीवदया प्रतिष्ठान’ला दिली.\nअत्यंत उच्चशिक्षित, संयमी व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. डॉ. कल्याण गंगवाल यांनी गेल्या १५ वर्षांपासून ब्रह्मचर्य पाळले आहे. दिवसातून एकदा भोजन घेणे, सूर्यास्तानंतर पाण्याचाही त्याग क��णे आणि जीवदया, अहिंसा, शाकाहार या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी केलेल्या कार्याचे योगदान लक्षात घेऊन, त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.\nपुरस्काराबद्दल डॉ. गंगवाल म्हणाले, ‘महान आचार्य विद्यासागरजी यांच्या संयम वर्षानिमित्त मिळालेला हा सन्मान माझ्या व्यक्तिगत जीवनात संयम व अध्यात्मिकता वाढीस पूरक ठरेल.’\nऔरंगाबाद येथील चंद्रसागर सभागृहात दिगंबर जैन संत १०८ आगाम सागरजी, मुनी सहजसागरजी, मुनी पुनीतसागरजी यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी विद्यासागर संयम वर्ष समितीचे अध्यक्ष व मुंबईतील उद्योजक प्रभातजी जैन, महावीर मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सुनील सावजी, विश्व जैन डॉक्टर्स फोरमचे अध्यक्ष डॉ. सन्मती ठोले, उद्योगपती डी. बी. पहाडे, सकल जैन समाजाचे अध्यक्ष देवेंद्र काला, महासचिव महावीर पाटणी, डॉ. शैलेश चांदीवाल, डॉ. प्रकाश पाटणी, डॉ. ईश्वर ललवाणी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.\nडॉ. गंगवाल यांना ‘शाकाहार अहिंसा पुरस्कार’ जाहीर सुमारे एक लाख लोकांनी घेतली शाकाहाराची शपथ ‘शाकाहार निरोगी आरोग्याचा मूलमंत्र’ बांबू हस्तकला केंद्राचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन ‘जैन धर्मियांनी संघटित व्हावे’\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n‘स्वरसाधक’ दिनदर्शिकेचे ‘सवाई’मध्ये प्रकाशन\nअरुअप्पा जोशी स्पर्धा अकादमीच्या २० विद्यार्थ्यांची जिल्हा न्यायालयात निवड\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF/", "date_download": "2018-12-16T00:41:46Z", "digest": "sha1:422U4MSEGNDLBWS7BWVIQOB2LCDBH5VX", "length": 6265, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आश्‍वासनानंतर भटक्‍या विमुक्तांचे आंदोलन मागे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआश्‍वासनानंतर भटक्‍या विमुक्तांचे आंदोलन मागे\nभोर- शहरातील विद्यानगर येथील भटक्‍या वि��ुक्त समाजातील 150 कुटुंबातील लोकांना हक्‍काची घरे मिळावीत, वीज, पाणी, स्वच्छतागृह, शिधापत्रीका, जातीचे दाखले मिळावेत आदी मागण्यांसाठी 28 नोव्हेंबरपासून भोर नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर बहुजण कल्याण सेनेचे आंदोलन सुरू होते. आमदार संग्राम थोपटे यांनी सर्व समस्या सोडविण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर सेनेने गुरुवारी आंदोलन माघारी घेतले आहे.\nनगराध्यक्षा निर्मला आवारे, उपनगराध्यक्ष सुमंत शेटे, गटनेते सचिन हर्णसकर व सर्व नगरसेवकांनी याची दखल घेऊन आंदोलकांशी चर्चा केली. आमदार थोपटे यांनी जिल्हाधिकारी, भोरचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी यांच्याकडे शासकीय भूखंडासाठी प्रस्ताव देऊन एका वर्षात हक्‍काचे घरे देण्याचे आश्‍वासन दिले. यानंतर बहुजन कल्याण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन माघारी घेण्याचा निर्णय घेतला. कातकरी, गोसावी, वडार, गोंधळी, बेलदार आदी भटक्‍या विमुक्त समाजातील लोकांनी आनंद व्यक्त केला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleचिमुकल्यांच्या दिंडीने सर्वांचे लक्ष वेधले\nNext articleमहिलेचा दगडाने ठेचून खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86/", "date_download": "2018-12-16T02:34:18Z", "digest": "sha1:GRVU7GWRN7DKOAQPNYLZJWROSG2225FQ", "length": 7035, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘गौरक्षणाची भाषा करायची आणि जनावरं पाहुण्यांकडे पाठवा म्हणायचे, हे दुर्भाग्य पूर्ण’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘गौरक्षणाची भाषा करायची आणि जनावरं पाहुण्यांकडे पाठवा म्हणायचे, हे दुर्भाग्य पूर्ण’\nमुंबई: अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी संतापजनक वक्तव्य केले आहे. चारा छावण्यांबाबत त्यांना प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना त्यांनी छावण्या नसतील तर जनावरं द्या पाहुण्यांकडे सोडा, असे वक्तव्य केले होते. याचा विरोधकांकडून चांगलाच समाचार घेण्यात आला.\nदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे म्हणाले, दुष्काळात जनतेला धीर देऊन मदत करण्याऐवजी “चारा नसेल तर जनावरं पाहुण्यांकडे किंवा शेजारी पाठवा” असे वक्तव्य जर राम शिंदे यांच्यासारखे मंत्री करत असतील तर खरंच हे दुर्भाग्यपूर्ण आहे आणि या सरकारची जनतेप्रति किती संवेदना आहे हे आणि शेतकरी विरोधी माणसिकता लक्षात येते. एकीकडे गौरक्षणाची भाषा करायची आणि दुसरीकडे जनावरं शेजाऱ्याकडे पाठवा म्हणायचे, हे दुर्भाग्य पूर्ण आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन\nNext articleदादर स्टेशनच्या नामांतरासाठी भीम आर्मीचे आंदोलन\n2019मध्ये काय करायचे हे आम्हीच ठरवणार : उद्धव ठाकरे\nनाशकात सायबर पोलिसांनाच गंडा\nबालमृत्यूदर कमी करण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आवश्‍यक : सावंत\nजमीन भूसंपादनासाठी जबरदस्ती नको : हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश\nअशा या ढिसाळ कामकाजामुळेच आरोपी सुटतात : सीबीआय तपासावर हायकोर्ट नाराज\nमुंबई विमानतळावर बॉम्ब असल्याची धमकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-sandesh-parkar-comment-124737", "date_download": "2018-12-16T01:44:58Z", "digest": "sha1:QPJ63PJAF4O53FSJAET4AEPCPXJR6V2X", "length": 13029, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News Sandesh Parkar comment पदवीधर निवडणुकीत अतिआत्मविश्‍वास नाही - संदेश पारकर | eSakal", "raw_content": "\nपदवीधर निवडणुकीत अतिआत्मविश्‍वास नाही - संदेश पारकर\nमंगळवार, 19 जून 2018\nवैभववाडी - अतिआत्मविश्‍वासामुळे काय होते याचा अनुभव आम्ही घेतलाय. त्यामुळे पदवीधर निवडणुक पक्ष नेतृत्वाने गांभीर्याने घेतली आहे. या निवडणुकीत भाजप कार्यकर्ते अजिबात गाफील राहणार नाही, असे मत भाजप नेते संदेश पारकर यांनी येथे व्यक्त केले.\nवैभववाडी - अतिआत्मविश्‍वासामुळे काय होते याचा अनुभव आम्ही घेतलाय. त्यामुळे पदवीधर निवडणुक पक्ष नेतृत्वाने गांभीर्याने घेतली आहे. या निवडणुकीत भाजप कार्यकर्ते अजिबात गाफील राहणार नाही, असे मत भाजप नेते संदेश पारकर यांनी येथे व्यक्त केले.\nकोकण पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारार्थ श्री. पारकर आज येथील तालुक्‍याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी तालुक्‍यातील शाळा, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर त्यांची भाजप कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी सभापती लक्ष्मण रावराणे, प्रमोद रावराणे, राजेंद्र राणे, स्नेहलता चोरगे, सुधीर नकाशे, सुहास सावंत, सज्जन रावराणे, प्रवीण पेडणेकर, उत्तम सुतार आदी उपस्थित होते.\nश्री. पारकर म्हणाले, \"\"कोकण पदवीधर मतदारसंघातुन भाजपचे उमेदवार श्री. डावखरे हे निवडणुक लढवित आहेत. त्यांनी गेल्या सहा वर्षाच्या कालावधीत अनेक प्रश्‍न मार्गी लावले आहेत. त्यामुळे त्यांना अनेक संघटनानी पाठींबा दिला असल्याने ते मोठ्या मताधिक्कयाने निवडुन येतील.''\nहा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. तरी देखील कधी नव्हे एवढा प्रचार का केला जात आहे असा प्रश्‍न श्री.पारकर यांना विचारला असता त्यांनी अतिआत्मविश्‍वासामुळे काय होते ते आम्ही अनुभवलय त्यामुळे ही निवडणुक गांभीर्याने घेत प्रचारयंत्रणा पक्षाने चोखपणे लावली आहे.\nश्री. डावखरे यांचा संपर्क नाही. त्यामुळे मतदारांमध्ये नाराजी आहे असे विचारले असता ते म्हणाले, \"\"56 तालुके या मतदारसंघात आहेत. प्रत्येक ठिकाणी पोहोचणे त्यांना शक्‍य होत नाही; मात्र तरीदेखील जर काही राहुन गेले असेल तर ती जबाबदारी यापुढे आमची आहे.''\nदेश बदल रहा है... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे....\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nअशोक चव्हाणांच्या पोस्टरला फासले काळे (व्हिडिओ)\nअमरावती- भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या बॅनरवर शाई फेकून काँग्रेसचा निषेध...\nयशवंतनगर : पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांतून भाजप सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राचेसुद्धा राजस्थान होईल....\nजागावाटपाबाबत दोन्ही कॉंग्रेसची पुढील आठवड्यात बैठक\nमुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस...\nप्रचाराचा मुद्दा ‘क्रॅश’ (अग्रलेख)\nविधानसभा निवडणूक प्रचारातील काँग्रेसच्या ‘राफेल’ विमानखरेदीतील कथित भ्रष्टाचाराच्या घणाघाती प्रचाराचा मुद्दा जिव्हारी लागल्यानंतर, भारतीय जनता पक्ष...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इ���टरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/vajreshwari-poluted-water-supply-here-126108", "date_download": "2018-12-16T02:23:27Z", "digest": "sha1:MMGXYXUL4TEXW22M3XP7GNN6WFJSGVPF", "length": 13400, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Vajreshwari: poluted water supply here वज्रेश्वरी: येथे दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा | eSakal", "raw_content": "\nवज्रेश्वरी: येथे दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा\nसोमवार, 25 जून 2018\nवज्रेश्वरी - गेले काही दिवसांपासून येथील वज्रेश्वरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कडून येथील वज्रेश्वरी, गणेशपुरी, अकलोली या तीर्थक्षेत्रला मातीमिश्रित गढुळ व शेवाळ युक्त पाणी पुरवठा होत असून, तो देखील कमी दाबाने अत्यल्प वेळ होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.\nवज्रेश्वरी - गेले काही दिवसांपासून येथील वज्रेश्वरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कडून येथील वज्रेश्वरी, गणेशपुरी, अकलोली या तीर्थक्षेत्रला मातीमिश्रित गढुळ व शेवाळ युक्त पाणी पुरवठा होत असून, तो देखील कमी दाबाने अत्यल्प वेळ होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.\nया पाणी पिवळसर पाण्याला दुर्गंधी येत असून, पाण्याची चव देखील बिघडली आहे. या दुर्गंधीयुक्त पाण्यापासुन पोटाचे तसेच विविध आजार होण्याची भीतीपोटी जारचे पाणी विकत घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. या भागला पाणी पुरवठा योजने अंतर्गत पाणी दिले जाते, मात्र येथील कर्मचारी फ़क्त तीन असल्याने येथील नळ पाणी योजने चा बोजवारा उडाला आहे. येथील काही कर्मचारी नुकतेच सेवानिवृत झाले असल्याने त्यांच्या जागी जिल्हा परिषद ने कर्मचारी न भरल्याने ही पाणी योजना कोलमडून पडली आहे.तसेच या ठिकाणी गेले काही महिन्या पासून फिटकरी नसल्याने पाण्यात टाकली जात नाही तसेच साधन सामग्री हत्यारे नसल्याने पाइप लाइन दुरुस्ती करता कर्मचारी ना मोठी अड़चन येत आहे या ठिकाणी गेले कित्येक वर्षा पासून येथील फ़िल्टर प्लांट बंद आहे तसेच टीसीएल पाउडर नाही त्यामुळे थेट नदीतील पाणी उचलून गावंना पुरवठा केला जात आहे. नागरीक दूषित पाण्यामुळे साथीच्या आजारास बळी पडण्याआधी पंचायत समिति भिवंडी यांनी साठ वर्ष जूनी असलेल्या या योजनेवर तातडीने पाणी पुरवठ्यावर लक्ष्य केंद्रित करून नवीन फ़िल्टर प्लांट बसविन्यात यावा करण्याची मागणी शिवसेनेचे उपतालुका सचिव भूपेंद्र शाह यांनी केलीआहे. केवळ पाणी पट्टीत वाढ करण्यापेक्षा नागरिकांना पुरेशा दाबाने नियमितपणे स्वच्छ व शुध्द पाणी पिण्यास उपलब्ध करून द्यावे व नागरीकांना आजारी पडण्यापासुन वाचवावे अशी मागणी भूपेंद्र शाह यांनी निवेदन द्वारे केली आहे.\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nपाण्याची चोरी रोखण्यासाठी भरारी पथके\nकऱ्हाड - जिल्ह्यातील नदी, तलाव, बंधारे आणि कालव्यांतील पाण्याची होणारी चोरी, उपसा रोखण्याची जबाबदारी शासनाच्या जलसंपदा विभागाने जिल्हाधिकाऱ्यांवर...\nखानदेश ठरणार उलथापालथीचे केंद्र\nधुळे महापालिकेत घवघवीत यश मिळविल्यानंतर खानदेशात भाजप भक्कम पक्ष झाला आहे. खानदेशातील जळगाव आणि धुळे या दोन्ही महापालिका पक्षाच्या ताब्यात आल्या आहेत...\nलबाड गुरूजींना वेतन कपातीचा झटका\nनांदेड : शासनाच्या आॅनलाईन बदली प्रक्रियेत खोटी माहिती सादर करून दिशाभुल केल्याप्रकरणी शासन निर्णया नुसार जिल्ह्यातील ४४ शिक्षकांवार कारवाई...\nपुणे - राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन नदी, तलाव, बंधारे आणि कालवे यातील पाण्याचा अनधिकृत उपसा रोखण्याची जबाबदारी जलसंपदा विभागाने आता...\nजिल्हा परिषद शाळांत धोक्याची घंटा\nपुणे - जिल्ह्यात अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. तेथे धोका पत्करून शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत आहेत....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://patrakarsangh.com/index.php/_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-12-16T00:42:39Z", "digest": "sha1:EWVD3Y6IZVFZIM2ZAC64Z5SVY2QQ2NB6", "length": 12228, "nlines": 72, "source_domain": "patrakarsangh.com", "title": "साहित्य न नाट्य क्षेत्रातील योगदान - patrakarsangh.com", "raw_content": "\nकार्यकारी मंडळ व विश्वस्त\nप्रकाशने आणि दर्पण अंक\nपत्रकार संघातर्फे प्रकाशित पुस्तके\nदर्पण अंकातील लेखांची सूची\nसंस्थेची वास्तु पुनर्रचना (नियोजीत)\nमुख्यपान साहित्य न नाट्य क्षेत्रातील योगदान\nमुंबई मराठी पत्रकार संघ\nमराठी पत्रकारिता इतिहासाचे टप्पे\nपत्रकार संघ इतिहास आणि परंपरा\nपत्रकार संघ अध्यक्ष परंपरा\nपत्रकार संघ विश्वस्त परंपरा\nपत्रकारिता अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण\nपत्रकार परिषद व कार्यक्रमांसाठी सभागृह\nसंपर्क व संकीर्ण माहिती\nसाहित्य व नाट्य क्षेत्रातील योगदान\nमुंबईतील मराठी पत्रकारांचा साहित्यक्षेत्रातही फार मोठा गवगवा आहे. बर्‍याच पत्रकारांनी साहित्यात फार मोठी कामगिरी केलेली आहे. कथा, कादंबर्‍या, काव्य या क्षेत्रात बर्‍याच मराठी पत्रकारांची नावे मशहूर आहेत. नाट्य क्षेत्रात तर असंख्य पत्रकारांची नावे आहेत. प्रबोधकार ठाकरे, कृ.प.खाडिलकर व आचार्य प्र. के. अत्रे यांच्या पासून ही यादी सुरू करावी लागेल. काव्य आणि नाट्यलेखन या क्षेत्रात सर्व साहित्यिकात पहिले नाव आचार्य प्र. के. अत्रे हे लिहावे लागेल. याखेरीज पटकथा लिहिण्यातही ते आघाडीवर होते. विद्याधर गोखले हे नाट्यलेखनातील आणखी एक प्रमुख नाव आहे. संगीत रंगभूमीचा पुनर्जन्म त्यांनी घडविला. खेरीज काव्य प्रांतातही त्यांनी चांगले नाव कमावले आहे. ह. रा. महाजनी, मो. ग. रांगणेकर, आत्माराम सावंत यांनीही रंगभूमीची सेवा केली आहे. यशवंत रांजणकर यांचेही नाव रंगभूमीशी जोडलेले आहे. (साहित्य व नाट्यक्षेत्रात ज्यांनी आपले योगदान दिलेले आहे त्याची यादी पुढे दिली आहे.) आप्पा पेंडसे, बाळ सामंत, ज्ञानेश्वर नाडकर्णी, जयवंत दळवी, कमलाकर नाडकर्णी, ग. वा. बेहेरे, वा. य. गाडगीळ, प्रशांत दळवी, माधव मनोहर, राजा कारळे, सुधीर दामले, माधव गडकरी, प्रभाकर नेवगी, जयंत पवार, विजय तेंडुलकर, रमेश मंत्री, राजा राजवाडे, आत्माराम शेट्ये, लता राजे, संजीवनी खेर, यशवंत पाध्ये, पंढरीनाथ सावंत इत्यादी.\nनाट्यक्षेत्रातील थोडे जुन्या जमान्यातील गाजलेले नाव म्हणजे कृष्णाजी प्रभाकर तथा काकासाहेब खाडिलकर हे नाव. त्यांची सर्व नाटके रंगभूमीवर गाजली आहेत. त्यांनी आपल्या पत्रकारितेला पुण्याला केसरीत सुरुवात केली आणि नंतर मुंबई येऊन 'नवाकाळ' हे दैनिक सुरू केले. त्यांची जन्मशताब्दी मुंबई मराठी पत्रकार संघाने ५,६ व ७ जानेवारी १९७३ रोजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा घेऊन साजरी केली. 'नाटककार खाडिलकर', 'पत्रकार खाडिलकर' व 'तत्त्वचिंतक खाडिलकर' असे तीन विषय स्पर्धेसाठी ठेवण्यात आले होते. श्री. श्री. शं. नवरे, प्रा. राम जोशी व श्रीमती लीलावती भागवत यांनी परीक्षक म्हणून काम केले. तीन विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.\nखाडिलकर शताब्दीनिमित्त पत्रकार व नाटककार यांचा एक मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला शंभर-सव्वाशे जण उपस्थित होते. या निमित्ताने एक सुरेख स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. तिला स्मरणिका म्हणण्यापेक्षा स्मृतिग्रंथ म्हणणे अधिक संयुक्तिक होईल. या स्मृतिग्रंथात वसंत शांतारम देसाई, श्री. शं. नवरे, त्र्यं. वि. पर्वते, य. कृ. खाडिलकर आदींचे नाट्याचार्यांवरील लेख तसेच अनेक दुर्मिळ छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली.\nमुंबई मराठी पत्रकार संघाने आपल्या कार्याला केवळ मराठी पत्रकारिता आणि मराठी पत्रकार एवढ्याच सीमा घालून घेतलेल्या नाहीत तर भाषिक पत्रकारितेकडेही लक्ष दिले आहे व त्यांच्याही महत्त्वाच्या टप्प्यांची दखल घेतली आहे. हिन्दी पत्रकारितेला १९७६-७७ मध्ये १५० वर्षे पूर्ण झाली. त्याची नेंद मराठी पत्रकार संघाने घेतली. हिन्दी पत्रकारितेत मराठी भाषिक पत्रकारांचे फार मोठे योगदान आहे. आणि अशा पत्रकारांचा मराठी पत्रकारांना अभिमान आहे. उत्तर प्रदेशातील हिन्दी पत्रकारितेत बाबुराव पराडकर हे अग्रगण्य नाव आहे. कै. बाबुराव पराडकर यांच्या घराण्याने हिन्दी पत्रकारितेची परंपरा चालू ठेवली आहे. म्हणून त्यांच्या पुतण्याला बोलावून हिन्दी पत्रकारितेचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा करण्यात आला. कै. बाबुरावांचे हे पुतणे हिन्दीतील एक ज्येष्ठ पत्रकार असून कवीही आहेत.\nतुमच्या सुचना / अभिप्राय / टीपा\nमराठी पत्रकारांचे पहिले संमेलन\nपहिले अध्यक्ष न. र. फाटक\nपत्रकार संघाला स्थैर्य आले\nवास्तू शांती व स्नेहमीलन\nदिवाळी अंक प्रदर्शन - स्पर्धा\nकै. आप्पा पेंडसे पुरस्कार\nसंयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सहभाग\nवर्धापन दिन व पत्रकार दिन\nसाहित्य न नाट्य क्षेत्रातील योगदान\nअ. भा. मराठी पत्रकार परिषद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/ved-6/", "date_download": "2018-12-16T02:34:46Z", "digest": "sha1:3KSDCKG2O3EA2J5ZMF2GJNWUXIJ4OJQE", "length": 18948, "nlines": 104, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "वेद अपौरुषेय, ईश्वरनिर्मित आहेत का? भाग ६ - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nवेद अपौरुषेय, ईश्वरनिर्मित आहेत का\nAuthor: टीम स्मार्ट महाराष्ट्र No Comments Share:\nऋग्वेद 3-31-2येथे मातापित्यांच्या संपत्तीचा वांटा केवळ पुत्रालाच मिळतो, कन्येस नाही असे विधान आहे. पुत्र-कन्या हा भेदभाव ईश्वर करेल काय ईश्वराचे ठायी भेदभाव नसतो असे वेदाचेच तत्त्वज्ञान आहे ना\nऋ.1-34-11या ऋचेत अश्विनीकुमारांना विनविले आहे की तुम्ही तेहतीस देवांना घेऊन पेयपानासाठी या, आमचे आयुष्य वाढवा, रोगनिवारण करा, आमच्या शत्रूंचा नाश करा. वेद रचणारा ईश्वर असता तर त्याने अशी विनवणी केली असती का अशा विनवण्या वेदात अनेक ठिकाणी आहेत. त्या माणसांनीच केलेल्या दिसतात.\nगीता 2/46मध्ये कृष्ण म्हणतो, ‘सगळीकडे जलमय झाल्यावर विहिरीला जेवढा अर्थ उरतो तेवढाच अर्थ उरतो सर्व वेदांमध्ये ब्राह्मणाला विशेष ज्ञान झाल्यावर वेद जर ईश्वर रचित असते तर कृष्ण असे म्हणाला असता कां\nमुंडक उपनिषदात 1/5येथे म्हटले आहे की चारही वेद व वेदांगे ही अपरा विद्या आहे तर ज्यामुळे ब्रह्म कळते ती परा विद्या. वेद जर ईश्वर रचित असते तर वेदांना कमी कां लेखले एका महत्त्वाच्या उपनिषदाने यावरून स्पष्ट दिसते की वेदान्ताने वेद ईश्वररचित मानलेले नाहीत. उपनिषद्कार वेदकालापासून अगदी नजिक होते त्यामुळे आजच्या लोकांपेक्षा उपनिषदांचे वेदसंबंधी मत जास्त ग्राह्य ठरते.\nऋक्, यजु, साम, अथर्व या चारांमध्ये काही ऋचा पुनःपुन्हा आल्या आहेत हे देवाला समजले नाही कां मनुष्यच अशी चूक करतो, देव नाही करणार. व्यासांनी ती व्यवस्था चार शिष्यांकडून करविली, त्यामुळे त्या ऋचा दोन-चार ठिकाणी आल्या आहेत.\nऋ. 1-147-2येथे म्हटले आहे, ‘अग्ने, नम्रपणे तुला वंदन करीत मी तुझी स्तुतिस्तोत्रे रचत आहे ‘. हे विधान दीर्घतमस् औचथ्य या ऋषीचे आहे. ते देवाचे असणे शक्य नाही. देव अग्नी��ी स्तुति नम्रपणे कशाला करील ऋ 3मध्ये म्हटले आहे, ‘अंध व पुण्यवान् दीर्घतमस् मामतेय ऋषीचे तू अंधारापासून रक्षण केलेस.’ हे विधान देवाचे असेल का ऋ 3मध्ये म्हटले आहे, ‘अंध व पुण्यवान् दीर्घतमस् मामतेय ऋषीचे तू अंधारापासून रक्षण केलेस.’ हे विधान देवाचे असेल का ऋक् 4म्हणते, ‘आमच्या शत्रूंचे कपट तू त्यांचेवरच उलटव. त्यांची दुष्टता त्यांच्याच शरीराला घातक बनव.’ ऋ 5म्हणते, ‘कपटी लोकांपासून आम्हाला वाचव, आम्हाला दुःखात टाकू नकोस’ हे देव म्हणेल का ऋक् 4म्हणते, ‘आमच्या शत्रूंचे कपट तू त्यांचेवरच उलटव. त्यांची दुष्टता त्यांच्याच शरीराला घातक बनव.’ ऋ 5म्हणते, ‘कपटी लोकांपासून आम्हाला वाचव, आम्हाला दुःखात टाकू नकोस’ हे देव म्हणेल का का माणूस म्हणेल ऋ. 2-23 मध्ये अशाच मागण्या आहेत.\nऋ. 1-148-2म्हणते, ‘सगळे देव माझ्या यज्ञाचा स्वीकार करोत’ ईश्वर यज्ञ करीत तो देवांनी स्वीकारावा असे विनवील कां\nऋ. 1-150-1’हे अग्ने, संतुष्ट होऊन मला विपुल वर दे.’ 3-‘अग्ने, तुझे भक्त होण्याचा आशिर्वाद तू आम्हाला दे’ असे माणूस म्हणेल कां ईश्वर\nऋ. 1-158-4’अश्विनीकुमारांनो, माझे रक्षण करा, लांकडांचा ढीग मला जाळत आहे, माझे शरीर गाडले जात आहे, 5-दासांनी मला बांधून जलामध्ये टाकले आहे, त्रेत नामक दास माझा शिरच्छेद करू बघत आहे, माझे रक्षण करा’ अशा विनवण्या ईश्वर करेल का नाही. या विनवण्या माणसाने केल्या आहेत. 6-अश्विनीकुमारांच्या कृपेमुळे दीर्घतमस् मामतेय दहा युगे जगून वृद्ध झाला, मानवलोकी श्रेष्ठ ठरला. हे विधान देव कशाला करेल नाही. या विनवण्या माणसाने केल्या आहेत. 6-अश्विनीकुमारांच्या कृपेमुळे दीर्घतमस् मामतेय दहा युगे जगून वृद्ध झाला, मानवलोकी श्रेष्ठ ठरला. हे विधान देव कशाला करेल जगनिर्मितीचे वेळी कशाला करेल जगनिर्मितीचे वेळी कशाला करेल दीर्घतमस् झाल्यानंतरच हे कुणी तरी लिहिले आहे.\nऋ. 1-164-31येथे म्हटले आहे, ‘गुप्तपणे रक्षण करणारा, व्यक्त न होणारा अशा त्याला मार्गावर चालतांना मी पाहिले आहे. तो साक्षी, सम, झांकलेल्या स्थितीत सर्वत्र असतो. गुप्त संरक्षक, अव्यक्त असा आत्मा येतो-जातो हे मी पाहिले आहे’ असे विधान ईश्वर करेल कां कुणीतरी माणसानेच हे विधान केलेले आहे आणि तो दीर्घतमस् औचथ्य आहे हे वेदातच नोंदलेले आहे.\nअधिक माहितीसाठी डॉ.प.वि.वर्तक लिखित ग्रंथ ‘वैदिक विज्ञान व वेदकालनिर्णय’ अभ्या���ावा. या ग्रंथांसाठी संपर्क साधावा विधिज्ञ श्री.पुष्कर वर्तक 9823530501 यांचेशी.\nअसे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज\nवेद अपौरुषेय, ईश्वरनिर्मित आहेत का\nस्व. इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये श्रमजीवी युवकांचे जंबो शिष्टमंडळ\nटीम स्मार्ट महाराष्ट्र\tView all posts\nवेद अपौरुषेय, ईश्वरनिर्मित आहेत का\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nभारत पाक तिसऱ्या युद्धात पकिस्तानची सपशेल शरणागती (१९७१) आणि बांग्लादेशची निर्मिती Related\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nमंत्रपुष्पांजली अर्थात राष्ट्रप्रार्थना: मराठी रूपांतर हर्षद माने हिंदू धर्मातील विचार भव्य आहेत हे हिंदू धर्माच्या कुठल्याही पुस्तकातून जाणवते. ते व्यापक आहेत, सार्वत्रिक आहेत आणि बहुतांशी कालातीत आहेतच पण त्यांचे दर्शन वैश्विक सुद्धा आहे. मात्र मंत्रपुष्पांजलीमधून हिंदू धर्मातील राजकीय विचारही किती प्रगल्भ होते हे समजून येते. राष्ट्र ही संकल्पना पाश्चिमात्य असल्याचे ज्यांचे म्हणणे आहे, त्यांनी मंत्रपुष्पांजली जरूर […]\nमाणूस एक समाजशील प्राणी आहे. माणसाचे मन अतिशय संवेदनशील आहे. म्हणून माणूस एक संवेदनशील समाजाभिमूख प्राणी आहे. हे समजून घेतले म्हणजे माणसाला श्रध्दा का आवश्यक असते हे समजते. एखाद्या उच्च ठिकाणी आपले मन वाहणे आवडते. तिथे कुणाशी स्पर्धा नसते मद मत्सर राग लोभ वासना तिथे राहत नाही. श्रद्धा माणसाच्या मनाला संतुलित ठेवते. भगवद्गीता सांगते सर्वधर्म […]\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nमहाविद्यालयाने केलेल्या संस्कारमुळे आम्ही यशस्वी झालो - दत्तराज छाजेड\nभारताच्या संविधानाच्या निर्मितीची कथा\nभारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील शेवटचे पान म्हणजे मध्ये १९४६ कॅबिनेट कमिशन नुसार झालेली घटना समितीची स्थापना आणि त्यांच्या प्रयत्नातून तयार झालेले संविधान. भारताचे संविधान एक पवित्र दस्तावेज. ज्या एका दस्तावेजाने, तेंव्हाच्या तेहतीस कोटींच्या आणि आजच्या सव्वाशे कोटींच्या भारताला बांधून ठेवले आहे एका घट्ट धाग्याने, विविधतेने नटलेल्या आणि वळणा-वळणावर वैविध्य असणाऱ्या आपल्या या अजस्त्र, विस्तीर्ण देशाचा गाडा यशस्वीपणे […]\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर��ंची ग्रंथसंपदा मोफत डाऊनलोड करा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रखर बुद्धिवाद संविधानाचे त्यांनी केलेले उत्तुंग कार्य आपल्या सर्वांना माहित आहेच. पण कायदा, अर्थशास्त्र, राजकीय अर्थशास्त्र या विषयात त्यांनी केलेलं काम अतुलनीय आणि अजस्त्र आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळेस मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी त्यांनी केंद्र शासनाने नेमलेल्या समितीसमोर भाषण दिले होते. रुपया, त्याचे मूल्य या विषयवार त्यांचे संशोधन जगप्रसिद्ध आहे. कामगार चळवळीविषयी त्यांचे स्वतःचे विचार होते. हिंदू […]\n अर्थात प्रबोधनकारांचे शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यातील भाषण\nशिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ ला झाली आणि पहिली जाहीर सभा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दादरच्या शिवाजी पार्कवर ३० ऑक्टोबर १९६६ ला झाली. त्या मेळाव्यात प्रबोधनकारांचंही भाषण झालं. “आजपासून हा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण करीत आहे हे त्यांचे तेंव्हाचे प्रसिद्ध वाक्य होते. ” त्यांचे भाषण वाचून त्यांचा आक्रमकपणा, त्वेष आणि ज्वलंत महाराष्ट्रप्रेम दिसून येते. ‘प्रबोधनकारांचे ज्वलंत हिंदुत्व’ […]\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन पुस्तक अभ्यास परीक्षा: पहिले पुष्प: “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री”\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन घेत आहे साहित्यावर आधारित पुस्तक अभ्यास परीक्षा पहिले पुष्प: स.आ. जोगळेकर लिखित “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री” उत्तमोत्तम मराठी साहित्यावर विश्लेषणात्मक अभ्यास व्हावा ह्या उद्देशाने मराठी इंटरनॅशनल (मिओ) पुस्तक अभ्यास परीक्षा हा उपक्रम सुरु करीत आहे. हे पुस्तक परीक्षण नाही. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे एखादे पुस्तक परीक्षेला लावले जाते तत्सम ही पुस्तकावर आधारित परीक्षा आहे. फक्त ही परीक्षा […]\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://transport.maharashtra.gov.in/1054/Help", "date_download": "2018-12-16T01:13:07Z", "digest": "sha1:BYWU6QHJXH4FIJF5Y7JKUVH7VX2SUIWK", "length": 11376, "nlines": 160, "source_domain": "transport.maharashtra.gov.in", "title": "मदत - मोटार वाहन विभाग, महाराष्ट्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र मदत केंद्र: 022-62426666\nमोटार वाहन अनुज्ञप्तीची वैधता\nअनुज्ञप्ती वर विभागीय क्रिया\nविद्यमान अनुज्ञप्तीशी संबंधित सेवा\nअनुज्ञप्ती देणाऱ्या प्राधिकाऱ्याचे अपात्र ठरवण्याचे अधिकार\nराज्या बाहेरील वाहनाची नोंदणी आणि नवीन नोंदणी क्रमांक देणे (RMA)\nमोटार वाहन मालकी हस्तांतरण\nजनहित याचिका क्र १२८/२००४ ​\nमहाराष्ट्र सिटी टॅक्सी नियम २०१७ 04.03.2017\n​भारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती करण्याबाबत ​\nसार्वजनिक सुट्टी दिनांक 19, 25, 26 व 28 मार्च 2017 या दिवशी कार्यालय सुरू ठेवण्याबाबत\nबदली - प्रोत्साहन आदेश\n​परस्पर वाहतूक करार ​\nलिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांची विभागीय परीक्षा -२०१७\nअनुकंपा नियुक्ती प्रतिक्षा यादी\nऑटोरिक्षा परवाना धारकांची महिती\nऑटो रिक्षा परमिट धारकांचा तपशील\nआपल्या आरटीओ जाणून घ्या\nआपले सरकार सेवा केंद्र ​\nरस्ता सुरक्षा कार्यशाळा दि २१-०३-२०१७\nCSC सेंटर मार्फत पुरविल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेवांकरिता शुल्क\nमोबाईल अॅप्लीकेशन द्वारे तक्रारी अँड्रॉइड\nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nवैध सीएनजी-एलपीजी किट उत्पादक कंपन्या\nइलेक्ट्रिकल वाहन नोंदणी पोर्टल\nआरटीएस अंतर्गत सेवांची यादी\nतुम्ही आता येथे आहात :\nविविध स्क्रीन-रीडर्स पर्यंत पोहोचण्याबाबत माहिती पुरवणे खालील तक्ता विविध स्क्रीन-रीडर्सबाबतची माहिती सूचीबद्ध करतो: विविध स्क्रीन-रीडर्सशी संबंधित माहिती\nनॉन व्हिज्युअल डेस्कटॉप अॅक्सेस (एनव्हीडीए) http://www.nvda-project.org/ मोफत\nसिस्टम अॅक्सेस टू गो http://www.satogo.com/ मोफत\nविविध फाईल फॉर्मॅटमध्ये माहिती दाखवित आहे\nआवश्यक माहिती पाहण्यासाठी विविध फाईल फॉर्मॅटपर्यंत कसे पोहोचावे, याबाबतची माहिती पुरवणे.\nपोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट (पीडीएफ) फाईल्स\nअडोबी अॅक्रोबॅट रीडर (नवीन विंडोमध्ये उघडणारे बाह्य संकेतस्थळ)\nपीडीएफ फाईलचे एचटीएमएल किंवा टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये ऑनलाईन रूपांतर करा. नवीन विंडोमध्ये उघडणारे बाह्य संकेतस्थळ\nवर्ड व्ह्युवर (2003 पर्यंतच्या कोणत्याही व्हर्जनमध्ये) नवीन विंडोमध्ये उघडणारे बाह्य संकेतस्थळ\nवर्ड साठी मायक्रोसॉफ्ट ऑफीस कॉम्पॅटिबीलीटी पॅक (2007 व्हर्जनसाठी) नवीन विंडोमध्ये उघडणारे बाह्य संकेतस्थळ\nएक्सेल व्ह्युवर 2003 (2003 पर्यंतच्या कोणत्याही व्हर्जनमध्ये)नवीन विंडोमध्ये उघडणारे बाह्य संकेतस्थळ\nएक्सेल साठी मायक्रोसॉफ्ट ऑफीस कॉम्पॅटिबीलीटी पॅक (2007 व्हर्जनसाठी)नवीन विंडोमध्ये उघडणारे बाह्य संकेतस्थळ\nपॉवरपॉईंट व्ह्युवर 2003 (2003 पर्यंतच्या कोणत्याही व्हर्जनमध्ये) नवीन विंडोमध्ये उघडणारे बाह्य संकेतस्थळ\n��ॉवरपॉईंट साठी मायक्रोसॉफ्ट ऑफीस कॉम्पॅटिबीलीटी पॅक (2007 व्हर्जनसाठी) नवीन विंडोमध्ये उघडणारे बाह्य संकेतस्थळ\nया संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली माहिती फक्त मार्गदर्शक स्वरूपाची आहे. कोणत्याही कायदेशीर बाबी साठी मोटार वाहन कायदा 1988 व तदनुषांगीक कायदे व नियम लागू राहतील.\n© मोटार वाहन विभाग महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\nएकूण दर्शक: ५२८१ आजचे दर्शक: १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/choline-vitamin-66694", "date_download": "2018-12-16T02:18:36Z", "digest": "sha1:QN7VBECTLOLU2RLITMHD2K4BV7YE6Y2P", "length": 20659, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "choline vitamin आपल्या आहारात हवंय कोलिन | eSakal", "raw_content": "\nआपल्या आहारात हवंय कोलिन\nडॉ. अनिल लचके (विज्ञानाचे अभ्यासक)\nगुरुवार, 17 ऑगस्ट 2017\nकोलिन या रसायनाला कोणी व्हिटॅमिन मानो अथवा न मानो; पण त्याची उपयुक्तता लक्षात घेता, आहारातून कोलिनयुक्त खाद्यपदार्थ यज्ञकर्म म्हणून तरी जरूर सेवन करायला हवेत\nआहार चौरस असावा, असं आपल्याला शालेय जीवनापासून वयस्कर होईपर्यंत आवर्जून सांगितलं जातं. प्रथिनं, कर्बोदकं, मेदाम्लं, जीवनसत्त्वं, खनिजद्रव्यं, तंतुमय पदार्थ आदी जेवणात असायला पाहिजेत, हे आता आपल्याला चांगलंच माहिती झालंय. सध्या अँटिऑक्‍सिडंटसाठी विशेष प्रसिद्ध असलेल्या काही खाद्यपदार्थांचा उल्लेख अनेक ठिकाणी होत असतो. उदाहरणार्थ- टोमॅटोमध्ये असलेलं लायकोपेन महत्त्वाचं आहे. शरीरात \"फ्री-रॅडिकल' नामक अपायकारक रसायनं तयार होतात, त्यांना निष्प्रभ करण्यासाठी अँटिऑक्‍सिडंट म्हणून लायकोपेन प्रभावी आहेच. हा घटक पपई, कलिंगड, (रंगीत) ढब्बू मिरचीमध्येही असतो. गाजरातील कॅरेटोनॉइडवर्गीय रेणूंसारखा भरणा लायकोपेनमध्ये आहे. पण, त्यात गुणात्मक फरक असल्यामुळे लायकोपेन काही प्रकारच्या कर्करोगाच्या \"ठिणगी'ला अवरोध तर करतंच, शिवाय अतिनील किरणांपासून त्वचेचं संरक्षणही करतं. तसेच, विशिष्ट हृदयविकारही दूर ठेवतं. लायकोपेन अत्यंत आरोग्यदायी आहे आणि तरीही या घटकाला व्हिटॅमिनचा दर्जा मिळालेला नाही. असाच एक घटक सध्या जाणकारांच्या चर्चेमध्ये आहे, त्याचं नावं आहे - \"कोलिन'.\nकोलिन हा काही खाद्यपदार्थांमधील नवीन घटक शोधून काढलाय असं नाही.\nऍडॉल्फ स्ट्रेकर यांना बैल आणि डुक्कर यांच्या पित्ताशयातून काढलेल्या रसा�� एक रसायन सापडलं. ग्रीक भाषेत पित्तरसाला \"कोले' म्हणतात, त्यामुळे स्ट्रेकर यांनी 1862मध्ये त्याला कोलिन असं नाव दिलं. त्याची रासायनिक संरचना लक्षात घेऊन ऑस्कर लीब्राईश यांनी तीन वर्षांतच तसाच पदार्थ प्रयोगशाळा पद्धतीने तयार केला. त्यानंतर सव्वाशे वर्षं बरंच संशोधन झालं. कोलिन हे आहारामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतं, हे मान्य झालं. पण, तरीही त्याला व्हिटॅमिनचा दर्जा मिळाला नाही. तथापि, अमेरिकेत \"फूड अँड न्यूट्रिशन बोर्ड' आहे, त्यांनी कोलिनचं महत्त्व जाणून त्याला आहारातील एक \"अत्यावश्‍यक घटक' असा दर्जा दिला. महिला आपल्या शरीरात एस्ट्रोजेन हॉर्मोनचा उपयोग करून कोलिन तयार करू शकतात. पुरुषांना मात्र कोलिन बनवता येणं कठीण असतं. जे काही बनतं, ते कमी पडतं. विशेषतः वाढीच्या वयातील तरुणांना ते जास्त मिळायला पाहिजे. याचा अर्थ सर्वांनाच आहारातून पुरेसं कोलिन मिळवणं गरजेचं आहे. पुढारलेल्या देशांतील लोकांनादेखील गरजेएवढं कोलिन मिळतंच, असं नाही.\nगर्भवती महिलांना आहारातून मिळणाऱ्या कोलिनची गरज जास्त असते, कारण गर्भाच्या मेंदूची वाढ आणि विकास होत असतो. बाळाचा जन्म झाल्यानंतरही काही वर्षं मेंदूची वाढ होत असते. यासाठी बालकांना पुरेसं कोलिन सुरवातीची काही वर्षं मिळणं आवश्‍यक आहे. स्वीडनमधील मुलांच्या शाळेत एक संशोधन करण्यात आलं होतं. ज्या मुलांच्या शरीरात कोलिन योग्य पातळीवर होतं, त्यांचा तुलनात्मक दृष्टीने अभ्यास चांगला चालला होता. त्यांची स्मरणशक्ती उत्तम होती. पण, कोलिनचं कार्य इतकं मर्यादित नाही शरीरातील प्रत्येक पेशीच्या आवरणाची (मेम्ब्रेनची) जडणघडण उत्तम प्रकारे करण्यासाठी कोलिनचा सहभाग असतो. यामुळे पेशींचं एकमेकांशी असलेलं संतुलन योग्य पद्धतीने होतं. परिणामी मेंदूशी संबंधित आणि परस्परांशी संबंधित अनेक प्रकारच्या संदेशांची देवाणघेवाण उत्तम प्रकारे होत राहते. यकृतामधील मेदाम्लं विविध इंद्रियांकडे पोचवण्याच्या कार्यातही कोलिनचा सहभाग असतो.\nहोमोसिस्टीन नामक एक अपायकारक रसायन रक्तात वाढू शकतं. रक्तवाहिन्यांमधून वाहताना ते आतील पृष्ठभागावर इजा करतं आणि तेथे मेदाम्लं साचतात. यामुळे हृदयविकार बळावतो. नायसिन (बी- 3) किंवा फॉलिक आम्लसारख्या काही बी व्हिटॅमिनसह कोलिन रक्तवाहिन्यांमधील साचलेल्या मेदाम्लांचा निच��ा करतं. असेटाईल कोलिन नावाचं एक रसायन. मानवासह अनेक प्राणिमात्रांमध्ये \"न्यूरोट्रान्समीटर' म्हणून कार्य करतं. त्याचं कार्य म्हणजे मज्जातंतूंपासून स्नायूंपर्यंत आणि तेथून परत मज्जातंतूंपर्यंत विविध संदेशांची देवाणघेवाण करणं. हा रेणू \"शिकणं' आणि \"स्मृती' (लक्षात ठेवणं) या दोन महत्त्वाच्या क्रियांमध्ये भाग घेतो. असेटाईल कोलिन हा घटक शंभर वर्षांपूर्वी (1915) इंग्लंडच्या लॉवि डेल यांनी शोधून काढला न्यूरोट्रान्समीटर म्हणून हेन्री ऑटो (जर्मनी) यांनी त्याचं संशोधन केलं. जैवशास्त्रज्ञांनी शोधून काढलेला हा पहिलाच न्यूरोट्रान्समीटर असल्यामुळे या शोधाबद्दल डेल आणि ऑटो यांना 1936 मध्ये वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळालं. कोलिनची करामत लक्षात घेतली, तर हा घटक आहारात असलाच पाहिजे, असं कोणालाही वाटेल. कोलिन हा घटक काही प्रमाणात शरीरात तयार होतो; पण तो कमी पडल्यामुळे आहारातून पोटात जायला पाहिजे. महिलांना प्रतिदिन 350 मिलिग्रॅम आणि पुरुषांना 550 मिलिग्रॅम कोलिनची गरज असते. सुदैवानं भारतीयांच्या आहारातील काही पदार्थांमध्ये कोलिन आहे. त्यामध्ये शाकाहारी लोकांसाठी विशेष महत्त्वाचे पदार्थ म्हणजे कोबी, कॉलिफ्लॉवर, हिरवा मटार, डबल बी, ब्रॉकेली, पालक, मश्रूम, भुईमुगाच्या शेंगा, मका, दूध, दही, बदाम, काजू वगैरे आहेत. या खेरीज प्रत्येक अंड्यामध्ये 110 मिलिग्रॅम कोलिन असतं. मासे आणि कोळंबीमध्येही चांगल्या प्रमाणात कोलिन आहे. थोडक्‍यात सांगायचं झालं, तर कोलिनला कोणी व्हिटॅमिन मानो अथवा न मानो, आपण उदरभरण करताना आहारातून कोलिनयुक्त खाद्यपदार्थ यज्ञकर्म म्हणून तरी जरूर सेवन करावेत\nआवक घटूनही टोमॅटोचा चिखलच\nसोलापूर - मागील चार-पाच महिन्यांच्या तुलनेत बाजारात टोमॅटोची आवक आलेली नाही. आवक कमी असल्यास भाव वाढतात. मात्र, टोमॅटोची आवक कमी झाली असतानाही दर...\nशिरूरसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ८ दिवसांत\nनारायणगाव - शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव पुढील आठ दिवसांत निश्‍चित केले जाईल. मात्र पवार कुटुंबीयांपैकी कोणीही...\nबाजारातील आवक घटल्याने भाजीपाला महागला\nमोहोळ- सलग मागील चार महिन्यापासुन दराची मंदी, मोठा फवारणीचा खर्च, शेंडे व फळ अळीचा प्रादुर्भाव यामुळे बाजारातील आवक घटल्याने वांग्याने शंभरी गाठली...\nनाशिकला होणार कांदा क्लस्टर\nनाशिक - कांदा, बटाटा आणि टोमॅटो या तीन पिकांचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून ऑपरेशन ग्रीनच्या...\nदर कोसळल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकले रस्त्यावर\nवालचंदनगर : ऐन दिवाळीत टोमॅटोचे दर काेसळल्याने शेतकऱ्यांना टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली. त्यामुळे शेतकऱयांचे ...\nमेहनत तर वाया गेली, लागवड खर्चही निघेना\nऔरंगाबाद : मागील वर्षभरात टोमॅटोने शेतकऱ्यांना जोरदार आर्थिक झटका दिला. डिसेंबर 2017 पासून दर पडलेलेच असल्याने शेतकऱ्यांची मेहनत तर वाया गेलीच; शिवाय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/kirtan/", "date_download": "2018-12-16T02:31:13Z", "digest": "sha1:D5HKCLEWM2XVA4X3ZMPJ67YSMM6UVHM7", "length": 14271, "nlines": 91, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "नांदगाव- भालूर येथे स्वछ भारत अभियानासाठी किर्तनाद्वारे प्रबोधन - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nनांदगाव- भालूर येथे स्वछ भारत अभियानासाठी किर्तनाद्वारे प्रबोधन\nनांदगाव (प्रतिनिधी) : कोजागिरी पौर्णिमेच औचित्य साधून ग्रामपंचायत भालूर आणि पंचायत समिती नांदगांव यांच्या वतीने समाजला स्वछतेविषयी आणि गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी किर्तनाद्वारे प्रभोधन म्हणून हभप रेवणनाथ महाराज अकोला यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.\nसंत गाडगेमहाराज, तुकाराम महाराज यांच्या अभंगाद्वारे मार्मिक आणि विनोदी शैलीत गावाचा विकास,स्वछता आणि हागणदारीमुक्त गाव यावर त्यांनी ग्रामस्तांना प्रबोधन केले किर्तनासाठी गटविकास अधिकारी जे टी सूर्यवंशी, ग्रामविस्तार अधिकारी मांडवडे, सरपंच संदीप आहेर,पंचायत समिती सदस्य श्रावण गोरे, शिवाजी महाराज तळेकर,नंदू महाराज आहेर,भावराव महाराज सोमासे, लह��रे महाराज,कैलास शिंदे,विनायक कुलकर्णी,रमेश निकम,संजय निकम,विलास आहेर,देविदास निकम,परशराम शिंदे, नामदेव निकम, राजेंद्र तळेकर यांच्यासह ग्रामस्थ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गटविकास अधिकारी सूर्यवंशी यांनी कीर्तनानंतर स्वछ भारत अभियानाची माहिती सांगुन गावणेपन या उपक्रमात सहभागी होऊन गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले. सरपंच संदीप आहेर यांनी सर्वांचे आभार मानले त्यानंतर श्रीराज प्रतिष्ठाण यांच्या वतीने सर्वाना कोजागिरी पौर्णिमेनिमित्ताने दुधाचे वाटप केले.\nनांदगाव-येथील मविप्र संस्थेच्या महाविद्यालयात डॉ.वसंतराव पवार यांचा स्मृतीदिन संपन्न\nलासलगाव येथील जिजामाता प्राथमिक शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहिर आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात संपन्न\nमहाराष्ट्र शासनाचे इ गव्हर्नन्स पोर्टल “आपले सरकार” : १५६ सेवांचा ऑनलाईन लाभ\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nभारत पाक तिसऱ्या युद्धात पकिस्तानची सपशेल शरणागती (१९७१) आणि बांग्लादेशची निर्मिती Related\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nमंत्रपुष्पांजली अर्थात राष्ट्रप्रार्थना: मराठी रूपांतर हर्षद माने हिंदू धर्मातील विचार भव्य आहेत हे हिंदू धर्माच्या कुठल्याही पुस्तकातून जाणवते. ते व्यापक आहेत, सार्वत्रिक आहेत आणि बहुतांशी कालातीत आहेतच पण त्यांचे दर्शन वैश्विक सुद्धा आहे. मात्र मंत्रपुष्पांजलीमधून हिंदू धर्मातील राजकीय विचारही किती प्रगल्भ होते हे समजून येते. राष्ट्र ही संकल्पना पाश्चिमात्य असल्याचे ज्यांचे म्हणणे आहे, त्यांनी मंत्रपुष्पांजली जरूर […]\nमाणूस एक समाजशील प्राणी आहे. माणसाचे मन अतिशय संवेदनशील आहे. म्हणून माणूस एक संवेदनशील समाजाभिमूख प्राणी आहे. हे समजून घेतले म्हणजे माणसाला श्रध्दा का आवश्यक असते हे समजते. एखाद्या उच्च ठिकाणी आपले मन वाहणे आवडते. तिथे कुणाशी स्पर्धा नसते मद मत्सर राग लोभ वासना तिथे राहत नाही. श्रद्धा माणसाच्या मनाला संतुलित ठेवते. भगवद्गीता सांगते सर्वधर्म […]\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nमहाविद्यालयाने केलेल्या संस्कारमुळे आम्ही यशस्वी झालो - दत्तराज छाजेड\nभारताच्या संविधानाच्या निर्मितीची कथा\nभारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील शेवटचे पान म्हणजे मध्ये १९४६ कॅबिनेट कमिशन नुसार झालेली घटना समितीची स्थापना आणि त्यांच्या प्रयत्नातून तयार झालेले संविधान. भारताचे संविधान एक पवित्र दस्तावेज. ज्या एका दस्तावेजाने, तेंव्हाच्या तेहतीस कोटींच्या आणि आजच्या सव्वाशे कोटींच्या भारताला बांधून ठेवले आहे एका घट्ट धाग्याने, विविधतेने नटलेल्या आणि वळणा-वळणावर वैविध्य असणाऱ्या आपल्या या अजस्त्र, विस्तीर्ण देशाचा गाडा यशस्वीपणे […]\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा मोफत डाऊनलोड करा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रखर बुद्धिवाद संविधानाचे त्यांनी केलेले उत्तुंग कार्य आपल्या सर्वांना माहित आहेच. पण कायदा, अर्थशास्त्र, राजकीय अर्थशास्त्र या विषयात त्यांनी केलेलं काम अतुलनीय आणि अजस्त्र आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळेस मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी त्यांनी केंद्र शासनाने नेमलेल्या समितीसमोर भाषण दिले होते. रुपया, त्याचे मूल्य या विषयवार त्यांचे संशोधन जगप्रसिद्ध आहे. कामगार चळवळीविषयी त्यांचे स्वतःचे विचार होते. हिंदू […]\n अर्थात प्रबोधनकारांचे शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यातील भाषण\nशिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ ला झाली आणि पहिली जाहीर सभा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दादरच्या शिवाजी पार्कवर ३० ऑक्टोबर १९६६ ला झाली. त्या मेळाव्यात प्रबोधनकारांचंही भाषण झालं. “आजपासून हा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण करीत आहे हे त्यांचे तेंव्हाचे प्रसिद्ध वाक्य होते. ” त्यांचे भाषण वाचून त्यांचा आक्रमकपणा, त्वेष आणि ज्वलंत महाराष्ट्रप्रेम दिसून येते. ‘प्रबोधनकारांचे ज्वलंत हिंदुत्व’ […]\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन पुस्तक अभ्यास परीक्षा: पहिले पुष्प: “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री”\nमराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन घेत आहे साहित्यावर आधारित पुस्तक अभ्यास परीक्षा पहिले पुष्प: स.आ. जोगळेकर लिखित “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री” उत्तमोत्तम मराठी साहित्यावर विश्लेषणात्मक अभ्यास व्हावा ह्या उद्देशाने मराठी इंटरनॅशनल (मिओ) पुस्तक अभ्यास परीक्षा हा उपक्रम सुरु करीत आहे. हे पुस्तक परीक्षण नाही. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे एखादे पुस्तक परीक्षेला लावले जाते तत्सम ही पुस्तकावर आधारि�� परीक्षा आहे. फक्त ही परीक्षा […]\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.ranjeetparadkar.com/2014/10/blog-post_28.html", "date_download": "2018-12-16T02:24:24Z", "digest": "sha1:WIZQ732M7JDWIID6BAXCM36CYZRJXTWX", "length": 19639, "nlines": 250, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): अल्ताफ चाचा - मंदिर वोही बनायेगा !", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (104)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (57)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\nअल्ताफ चाचा - मंदिर वोही बनायेगा \nमिचमिचे डोळे. गालांपासून हनुवटीवर येऊन एखाद इंच लोंबणारी काळी-पांढरी दाढी. मिशी स्वच्छ. डोक्यावर दाढीच्या केसांपेक्षा जरा जास्त पांढरे बारिक केस. त्यांच्या मधोमध टक्कल होतं, हे मला एकदाच दिसलं. आजी गेली, त्या वेळी तो स्मशानापर्यंत गेला होता आणि परत आल्यावर त्याने अंघोळ केली तेव्हा डोक्यावरची गोल टोपी काढली होती, तेव्हा.\nसाधारण ६५ ते ७० वयाचा असेल अल्ताफ चाचा. उज्जैनहून आत्या त्याला घेऊन आली होती, आमच्या नवीन घरात साधारण पाच बाय सहाचं देवघर बांधण्यासाठी.\nआत्याने जेव्हा उज्जैनच्या तिच्या घराचं काम काढलं होतं, तेव्हा सलीम म्हणून कंत्राटदार होता. 'यहाँ मुझे एक छोटा मंदिर जैसा बाँधना हैं' असं ती सलीमला म्हणाली आणि तो क्षणभर विचार करून उत्तरला,'फ़िक्र मत करो माँजी, मैं कारागीर ले आता हूँ.' दुसऱ्या दिवशी सलीमसोबत अल्ताफ चाचा हजर. त्याला जरा कमी दिसत असे म्हणून डोळे बारिक करत बोलायचा. बारिक डोळे, बारिक अंगकाठी आणि बारिकच आवाज. शांतपणे तो त्याचं काम करत राही. नमाजाच्या वेळेस नमाज पढे, जेवणाच्या वेळेस जेवे आणि चहाच्या वेळेस चहा घेई. कुठलाही अनावश्यक वेळकाढूपणा नाही. वेळच्या वेळी येणं, वेळच्या वेळी जाणं. ह्या शिस्तीत त्याचं काम चाले.\nघराची एक भिंत तोडावी लागली होती. ती तोडल्याच्या दिवशी काम पूर्ण होऊ शकलं नाही. उरलेलं भगदाड अल्ताफ चाचाने त्याच्या सोबतच्या माणसाच्या मदतीने विटा गच्च कोंबून घट्ट बंद केलं आणि आत्याला म्हणाला, 'बहनजी, यह अच्छे से बंद किया हैं. डरने की बात नहीं हैं. आप बिलकुल फ़िक्र मत करना. यह लड़का आज रात इधर ही सोयेगा.'\nदेवघराचं काम पूर्ण झाल्यावर त्याने स्वत:च जाऊन एक फुलांची माळ आणली आणि ती तिथे दरवाज्याच्या वर लावली. त्याच्या चेहऱ्यावर ख्वाजा मोइनु���्दिन चिश्तीचं दर्शन झाल्याचा आनंद आत्याला दिसला होता.\nअल्ताफ चाचाचं कसब, त्याची शिस्त व अतिशय अदबशीर वागणं ह्या सगळ्याने आत्या प्रभावित झाली होती, त्यामुळे जेव्हा आम्ही बदलापूरला घर बांधायचं ठरवलं तेव्हा 'देवघर बांधायचं आणि ते अल्ताफ भाईकडूनच बांधून घ्यायचं' असं तिने जाहीर करून टाकलं तिने अल्ताफ चाचाला विचारलं, तो तयार झाला खरा; पण दुसऱ्या दिवशी चाचा आणि त्याचा मुलगा पुन्हा आले. मुलगा म्हणाला, 'माँजी, अब्बू को ठीक से दिखाई देता नहीं. और तबियत भी ठीक नहीं होती. दो-एक रोज़ की बात होती तो मैं उनके साथ चलता. लेकिन अब काम के लिए जाना मतलब काफी दिन लगेंगे. वो कैसे रह पायेंगे. हमें फ़िक्र हो रही हैं..'\nआत्याने त्याला कसंबसं समजावलं आणि अल्ताफ चाचालासुद्धा मुंबईला यायची प्रचंड इच्छा होती म्हणून त्याने होकार दिला. निघायच्या दिवशी तो चाचाला गाडीत बसवायला आला तेव्हा पुन्हा आत्याला हात जोडून म्हणाला, 'माँजी, आप साथ में हो, बस इसी लिए मैं अब्बू को भेज रहा हूँ. वरना नहीं जाने देता.'\nमग बदलापूरला आल्यावर उज्जैनच्या शिस्तीतच त्याचं काम सुरु झालं. आमच्या राहत्या घरून, डबा घेउन तो सकाळी 'साईट'वर जात असे, तो थेट संध्याकाळी अंधार झाला की मगच परतत असे. काम जवळजवळ पूर्ण झालं आणि तो बाबांना हळुच म्हणाला, 'हाजी अली दर्गाह पास में ही हैं क्या \nबाबाही हसून म्हणाले, 'हाँ. बहुत दूर नहीं हैं. मैं आपको कल ले जाऊँगा'\nदुसऱ्या दिवशी सकाळी अल्ताफ चाचा लहान मुलासारखा तयार होऊन बाबांची वाट पाहत बसला. त्या वेळी आमच्याकडे 'साईड कार' लावलेली स्कूटर होती. बाबांनी त्याला साईड कारमध्ये बसवलं आणि दोघं हाजी अलीच्या दर्शनासाठी बदलापूरहून मुंबईला निघाले. रस्त्यात चाचाने पुन्हा पुन्हा विचारलं, 'और कितना दूर हैं.. और कितना दूर हैं \nबाबा म्हणत, 'बस.. थोडासाही\nशेवटी एकदाचे ते पोहोचले. हाजी अलीच्या दर्शनाने चाचा कृतकृत्य झाल्याचं पाहुन बाबाही कृतकृत्य झाले. चाचाच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. त्याने हाजी अलीच्या भोवतीचं पाणी चाखलं आणि म्हणाला 'यह तो खारा है ' त्याच्या अज्ञानातला निरागसपणा त्याच्या डोळ्यांत ओथंबला होता. त्याच्या मुलाच्या वयाच्या माझ्या बाबांच्या पाया पडावं की मिठी मारावी की काय हे त्याला आनंदातिशयाने कळतच नव्हतं. संध्याकाळी दोघे जेव्हा परत आले तोपर्यंत त्याचे डोळे पाणावलेलेच होते. तो पुन्हा पुन्हा बाबांचे 'शुक्रिया अता' करत होता.\nदोन दिवसांनी आत्या चाचाला घेऊन उज्जैनला परत गेली. आम्ही महिनाभराने नवीन घरात राहायला आलो. चाचाने बांधलेल्या देवघरात आमचे देव स्थानापन्न झाले. नियमितपणे त्याची आठवण यायची. आत्याशी पत्रव्यवहारात त्याची ख्यालीखुशाली विचारली, कळवली जायची.\nकालांतराने आत्याने उज्जैन सोडलं. अल्ताफ चाचाशी संपर्कही तुटला.\nबऱ्याच वर्षांनी, बहुतेक २००८/०९ मध्ये तिचं उज्जैनला जाणं झालं. महांकाळाचं दर्शन घेतलं. तिथे जवळच अल्ताफ चाचाचं घर आहे, हे तिला माहित होतं. शोधून काढलं. घरी मुलगा, सून होते. त्यांनी आत्याला बघता क्षणी ओळखलं. खूप खूष झाले. जुजबी विचारपूस झाल्याबरोबर आत्याने मुख्य मुद्द्याला हात घातला. 'अल्ताफ भाई किधर हैं ' मुलगा व सून एकमेकांकडे बघत असतानाच आतल्या खोलीतून जमिनीवर स्वत:ला ओढत, खुरडत अल्ताफ चाचा आला. पंचेऐंशीच्या पुढचा चाचा आता हिंडू, फिरू तर शकत नव्हताच, बोलणंही बंद झालं होतं. भरल्या डोळ्यांनी त्याने दुवा दिली, खुशाली सांगितली. आत्याला त्याच्या डोळ्यांत बाबा हाजी अलीचा दर्गाह तरळल्यासारखं वाटलं.\nनिरोप घेऊन आत्या तिथून निघाली. तिच्या डोळ्यांसमोर चाचाने मोठ्या मेहनतीने उभारलेली दोन्ही देवघरं पुन्हा पुन्हा येत होती.\nआता तर आम्हीही बदलापूर सोडलं आहे. आता ते घरही नाही आणि ते देवघरही नाही. पाच सहा वर्षांपूर्वी ज्या अवस्थेत अल्ताफ चाचा दिसला होता, त्यावरून कुणास ठाऊक तो तरी आहे की नाही...\nअल्ताफ चाचा... मंदिर वोही बनायेगा.\nप्रसिद्धी - मासिक 'श्री. व सौ.' - जुलै २०१५\nडोळ्यात टचकन पाणी आलं.अशी साधी, सरळ माणसं आपल्या आयुष्यात आली की आयुष्य अगदी वेगळ वाटू लागतं.\nआपलं नाव नक्की लिहा\nअल्ताफ चाचा - मंदिर वोही बनायेगा \nक्षणैक कवडसा (डॉ. प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो)\nती माझ्याशी बोलत नाही\nहैदर - एक अश्वत्थामा \nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\nनिलेश पंडित - मराठी कविता\nनाविन्यशून्य अतिरंजित भडकपणाचा कडेलोट - मिर्झापूर (Mirzapur - Amazon Prime Web Series)\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/afghanistan-taliban-attack-german-consulate-16164", "date_download": "2018-12-16T02:17:59Z", "digest": "sha1:VLUWKFZHLZE3E5KV3WPCUI5PYFSSXLJL", "length": 12455, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Afghanistan: Taliban attack German consulate अफगाणिस्तानात जर्मन दुतावासाजवळ दहशतवादी हल्ला | eSakal", "raw_content": "\nअफगाणिस्तानात जर्मन दुतावासाजवळ दहशतवादी हल्ला\nशुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016\nकाबूल- अफगणिस्तानमधील जर्मन दुतावासाजवळ आत्मघाती हल्लेखोराने केलेल्या स्फोटात चार ठार तर 115 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱयांनी आज (शुक्रवार) दिली.\nअफगाणिस्तानमधील मझार-आय-शरीफ या शहरात असले्लया जर्मन दुतावासाजवळ गुरुवारी (ता. 10) रात्री 11.10 वाजता दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेल्या दोन गाड्यांच्या मदतीने हा स्फोट घडवला आणला. या स्फोटात दुतावासाचे नुकसान झाले आहे. तालिबान या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली.\nकाबूल- अफगणिस्तानमधील जर्मन दुतावासाजवळ आत्मघाती हल्लेखोराने केलेल्या स्फोटात चार ठार तर 115 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱयांनी आज (शुक्रवार) दिली.\nअफगाणिस्तानमधील मझार-आय-शरीफ या शहरात असले्लया जर्मन दुतावासाजवळ गुरुवारी (ता. 10) रात्री 11.10 वाजता दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेल्या दोन गाड्यांच्या मदतीने हा स्फोट घडवला आणला. या स्फोटात दुतावासाचे नुकसान झाले आहे. तालिबान या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली.\nडॉ. नूर मोहम्मद फैज यांनी सांगितले की, 'स्फोटामध्ये जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मृतांपैकी दोन स्थानिक नागरिक आहेत तर अन्य दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही.'\nदरम्यान, गेल्या आठवड्यात नाटो सैन्याने अफगाणमधील दुर्गम भागात हवाई हल्ले केले होते. यामध्ये 30 जणांचा मृत्यू झाला होता. याचा बदला घेण्यासाठीच हा हल्ला केल्याचे तालिबानने म्हटले आहे.\nआपण एखादा साधासुधा समज हेच सत्य मानतो. इतकंच नव्हे, तर अनेकदा हा आपला साधा समज हे सत्य नाहीच, तर एक आभास असं कोणी सिद्ध करून दाखवलं, तर आपल्याला त्या...\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\n'पाकिस्तानने साथ न दिल्यास कडक रणनीतीची गरज'\nवॉशिंग्टन : अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानने साथ दिली नाही तर अमेरिका आणि त्याच्या अन्य सहकारी देशांना...\nकाश्‍मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार\nश्रीनगर : जम्मू- काश्‍मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात बुधवारी रात्रभर चाललेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. सोपोरच्या बर्थकला भागात दहशतवादी...\nकर्नाटकच्या एटीएस पथकाची साकळीत चौकशी\nयावल : साकळी (ता. यावल) येथील वासुदेव भगवान सूर्यवंशी यास बंगळूर येथील एटीएसच्या पथकाने साकळी येथे आज चौकशीकामी आणले होते. नालासोपारा स्फोटक प्रकरणी...\nविज्ञानाचे उद्दिष्ट माणसाचे जीवन सुखी आणि वैभवशाली करणे, असे असते. किंबहुना, तसे ते असायला हवे. शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांमुळे कोणती तांत्रिक उपकरणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.eenaduindia.com/India/Economy/Industries", "date_download": "2018-12-16T02:36:15Z", "digest": "sha1:SQAVARU5ZVQ4M6YXW7O2P5Z7ZLOWNF7P", "length": 8480, "nlines": 204, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Industries", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nसोल्जरॅथॉन : वीरांच्या स्मरणार्थ दिल्लीत 'हाफ मॅरॅथॉन'चे आयोजन\nमुख्‍य पान महाराष्‍ट्र अर्थकारण\nउद्योगासाठी महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेशाला पसंती, महाराष्ट्र १३ व्या स्थानी\nनवी दिल्ली - औद्योगिक धोरण आणि पदोन्नती विभागाने जाहीर केलेल्या क्रमवारीत व्यापारामध्ये महाराष्ट्र पिछाडीवर पडला आहे. औद्योगिक धोरण आणि पदोन्नती विभाग यांनी केलेल्या सर्व्हेनुसार महाराष्ट्राचा १३ वा क्रमांकावर आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या\nबचत गटातील महिलांनी मोठे उद्योग उभारावेत - सुभाष देसाई\nमुंबई- महिलांनी बचतगटाच्या पुढे जाऊन यशस्वी उद्योजक होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केले. राज्यस्तरीय महिला उद्योजक चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी राज्यभरातील शेकडो यशस्वी उद्योजक महिलांनी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज रायबरेली दौरा; काँग्रेस समर्थक आक्रमक\nनवी दिल्ली - पंतप्रधान\nविजय दिवस : ९६ हजार पाकिस्तानी सैनिकांना परास्त करत भारताने रचला होता इतिहास\n'निर्भया'नंतरची ६ वर्षे : घराबाहेरचे जग मुली-महिलांसाठी किती सुरक्षित \nनेपाळ: मिनीट्रक नदीत कोसळून भीषण अपघात, १८ ठार तर १६ जखमी\nकाठमांडू - सेंट्रल नेपाळ येथे\nमिक मुलवानी व्हाईट हाऊसचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी, ट्विटद्वारे ट्रम्प यांची घोषणा\nसौदीच्या राजाचा भंडाफोड करणारा खशोग्गी जेव्हा लादेनलाही म्हणायचा... नवी दिल्ली - 'टाईम'\nफेमाप्रकरणी ईडीची २ कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई, ३१ कोटींची मालमत्ता जप्त\n'ओप्पो'ने हैदराबादमध्ये सुरू केले देशातील पहिले संशोधन केंद्र हैदराबाद - चीनची मोबाईल\n'आयएल अँड एफएस'चे नागपुरचे कंत्राट रद्द; महामेट्रोचा दणका नवी दिल्ली - आर्थिक संकटात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B8/", "date_download": "2018-12-16T01:23:12Z", "digest": "sha1:SKBEQYLTXAAMXNULAPPCZYZMLBGYDB4I", "length": 7607, "nlines": 134, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आम्रपाली समूहाच्या तीन संचालकांच्या अटकेचे आदेश | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआम्रपाली समूहाच्या तीन संचालकांच्या अटकेचे आदेश\nनवी दिल्ली: आम्रपाली या रिअल इस्टेट कंपनीच्या तिघा संचालकांना अटक करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. लेखा परीक्षकांना कागदपत्रे सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी न केल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. आम्रपाली समूहाचे संचालक अनिल कुमार शर्मा, शिव प्रिया आणि अजय कुमार यांनी यांनी कंपनीची कागदपत्रे फॉरेन्सिक ऑडिटर्सना उपलब्ध करून दिली नाहीत. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी न करून केवळ लपाछपीचा खेळ खेळला जात आहे, अशी टिप्पणी न्यायालयाने केली आणि या संचालकांना अटक करण्याचे आदेश दिले.\nकंपनीच्या संचालकांकडे असलेल्या अनिश्‍चित मालमत्तेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्या महिन्याभरापासून सुनावणी सुरू आहे. आम्रपाली कंपनीच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक ऑडिट करण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. दिल्ली, नोएडा आणि ग्रेटर नोएडाच्या पोलिसांनी परस्परांना सहकार्य करून तिन्ही संचालकांना ताब्यात घ्यावे आणि सर्व कागदपत्रेही ताब्यात घ्यावीत. ही कागदपत्रे नंतर फॉरेन्सिक ऑडिटिंगसाठी पाठवून देण्यात यावीत, असे आदेशही देण्यात आले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 ऑक्‍टोबर रोजी होणार आहे.\nआम्रपाली समूहाकडून 42 हजार ग्राहकांना खरेदी केलेल्या फ्लॅटचा ताबा मिळू शकलेला नाही. हे फ्लॅट वेळेवर मिळू न शकल्याने सर्व ग्राहकांनी मिळून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तेंव्हापासून आम्रपाली समूहाच्याविरोधात प्रकरण सुरू आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleतालिबानच्या हल्ल्यात पंधरा पोलिस ठार\nNext articleमिझोरामच्या जेरेमीने भारताला जिंकून दिले पहिले सुवर्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A4%82/", "date_download": "2018-12-16T02:25:18Z", "digest": "sha1:XVJKLZX3ZKSCK6AZ3XSZXC5YBXBEMS3U", "length": 5796, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कोपरगाव शहरात “देश बचाव संविधान बचाव’ सभेची तयारी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकोपरगाव शहरात “देश बचाव संविधान बचाव’ सभेची तयारी\nकोपरगाव – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर 35 वर्षांनंतर कोपरगाव शहरात “देश बचाव संविधान बचाव’ या उपक्रमांतर्गत जाहीर सभेसाठी येणार आहेत. नगर, नाशिक, औरंगाबाद, चाळीसगाव या भागातून आंबेडकरी जनता, इतरही समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती उत्तर नगर जिल्हाध्यक्ष शरद खरात यांनी दिली. कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती कोपरगाव शहराध्यक्ष रवींद्र साबळे यांनी दिली.\nयावेळी अनिल बनसोडे, बाजीराव रणशूर, अविनाश गरुड, रवींद्र जगताप, सुरेश ��्रिभूवन, दिलीप देशमुख, संजय भडांगे, संजीव पाईक, सागर कोपरे, आकाश दुशिंग, प्रदीप कोपरे, सीताराम पगारे, आकाश अंभोरे, दिनकर खरे, गौतम पगारे, संतोष मैंद, रमेश निकम, दीपक लिहणार, आदी उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleऔषध बनविण्यासाठी तेल खरेदीच्या नावावर 91 लाखाची फसवणूक\nNext articleकुंभारीच्या उपसरपंचपदी दिगंबर बढे बिनविरोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE-2/", "date_download": "2018-12-16T02:13:09Z", "digest": "sha1:ARYWVVKZ3WLTEESQC5AXPRKTSKKMAKP2", "length": 7329, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "माहूर येथे विविध विकासकामांचे भूमीपूजन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमाहूर येथे विविध विकासकामांचे भूमीपूजन\nगराडे- पुरंदर तालुक्‍यातील माहूर येथे विविध विकासकामांचे भूमीपूजन जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, पंचायत समिती सदस्य अर्चना जाधव, शिवाजी कोलते, परिंचे सरपंच समीर जाधव, तंटामुक्‍ती अध्यक्ष शरद जगताप, उपसरपंच सुशिल चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने माहूर गावातील नवीन स्मशानभूमी शेड अंतर्गत सिमेंट क्रॉंक्रिट रोड, स्मशानभूमीत प्लेविंग बॉक्‍स बसवणे या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गजानन जगताप, पंढरी जगताप, हनुमंत जगताप, अनिल जगताप, प्रमोद जगताप, देवदत्त जगताप, पद्‌माकर जगताप, प्रीतम भोसले, निरंजन चव्हाण, अरविंद चव्हाण, नारायण जगताप आदी ग्रामस्थ उपस्थित होते.\nमाहूर गावातील नवीन स्मशानभूमी शेडसाठी दिलीप यादव यांच्या प्रयत्नातून 5 लाख 60 हजार रूपये तसेच दिलीप यादव यांच्या जिल्हा परिषद फंडातून माहूर गाव अंतर्गत सिमेंट क्रॉंक्रिट रोडसाठी 3 लक्ष रूपये आणि स्मशानभूमीत प्लेविंग बॉक्‍स बसवणे यासाठी 2 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे, अशी माहिती उपसरपंच सुशिल चव्हाण यांनी दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleज्ञानसागर मध्ये क्रीडा दिन साजरा.\nNext articleअंमली पदार्थ विक्रीप्रकरणी एकाच जामीन फेटाळला\n परत म्हणू नका, दादांनी सांगितले नाही- अजित पवार\nभिगवणची वाहतूककोंडी होणार दूर, हायवेलगतच्या स्टॉलवर पोलिसांची कारवाई\nबदलाचे वारे पुन्हा घोंगावतय ; खेड तालुक्‍यात राजकीय हालचालींना वेग\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2018-12-16T01:19:49Z", "digest": "sha1:R4QAMP3CQVB6FJWRKEC6FZCYJ63MMYMM", "length": 5510, "nlines": 177, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एस्त्रेमादुरा - विकिपीडिया", "raw_content": "\nएस्त्रेमादुराचे स्पेन देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ४१,६३४ चौ. किमी (१६,०७५ चौ. मैल)\nघनता २६.४ /चौ. किमी (६८ /चौ. मैल)\nएस्त्रेमादुरा हा स्पेन देशाचा एक स्वायत्त संघ आहे. याची राजधानी मेरिदा येथे आहे.\nआंदालुसिया · आरागोन · आस्तुरियास · एस्त्रेमादुरा · कांताब्रिया · कातालोनिया · कास्तिया इ लेओन · कास्तिया-ला मांचा · कॅनरी द्वीपसमूह · गालिसिया · नाबारा · पाईज बास्को · बालेआरिक द्वीपसमूह · माद्रिद · मुर्सिया · ला रियोहा · वालेन्सिया\nस्वायत्त शहरे: मेलिया · सेउता\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० जुलै २०१३ रोजी ०७:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C", "date_download": "2018-12-16T01:21:22Z", "digest": "sha1:3YGQM2LTPDBGINF4JNUT7TAH7EUMPSO7", "length": 4540, "nlines": 126, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तुर्कमेनिस्तानचा ध्वज - विकिपीडिया", "raw_content": "\nस्वीकार १९ फेब्रुवारी १९९२ (आकार १:२)\nतुर्कमेनिस्तानचा ध्वज १९ फेब्रुवारी १९९२ या दिवशी स्वीकारला गेला. परंतू तेंव्हा या ध्वजाचा आकार १:२ असा होता. दि. २४ जानेवारी २००१ रोजी ध्वजाचा आकार २:३ करण्यात आला.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १९:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/election-results-manohar-parrikar-vishwajeet-rane-wins-goa-68885", "date_download": "2018-12-16T02:12:12Z", "digest": "sha1:OQWLOVOJJPM4D3N44OPSP5JYQK3C73NP", "length": 12636, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "By-election Results: Manohar Parrikar, Vishwajeet Rane Wins in Goa गोव्यात पर्रीकर, राणे यांचा विजय | eSakal", "raw_content": "\nगोव्यात पर्रीकर, राणे यांचा विजय\nसोमवार, 28 ऑगस्ट 2017\nआज (सोमवार) या दोन जागांसाठी मतमोजणी झाली. सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू झाली, 10 वाजेपर्यंत दोन्ही निकाल जाहीर करण्यात आले. पणजीच्या जुने गोमेकॉ इमारतीत ही मतमोजणी झाली. पहिल्या मजल्यावर वाळपई आणि तळमजल्यावर पणजी पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली.\nपणजी (गोवा) : पणजी, वाळपई पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी विजय मिळविला. या विजयानंतर पर्रीकर यांनी पुढील आठवड्यात राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले.\nआज (सोमवार) या दोन जागांसाठी मतमोजणी झाली. सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू झाली, 10 वाजेपर्यंत दोन्ही निकाल जाहीर करण्यात आले. पणजीच्या जुने गोमेकॉ इमारतीत ही मतमोजणी झाली. पहिल्या मजल्यावर वाळपई आणि तळमजल्यावर पणजी पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. पणजी व वाळपई पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी तीन फेर्‍यांमध्ये झाली आणि तिन्ही फेऱ्यांमध्ये भाजपचे हे दोन्ही उमेदवार आघाडीवर राहिले.\nपणजीतून भाजपतर्फे मनोहर पर्रीकर आणि काँग्रेसतर्फे राष्ट्रीय सरचिटणीस गिरीश चोडणकर रिंगणात आहेत. याशिवाय गोवा सुरक्षा मंचचे आनंद शिरोडकर व अपक्ष उमेदवार केनेथ सिल्वेरा हेदेखील निवडणूक रिंगणात असल्याने सार्‍यांचे लक्ष मतमोजणीकडे लागले होते. अखेर पर्रीकर यांनी अपेक्षेप्रमाणे विजय मिळविला. पर्रीकर यांनी 4803 मतांनी विजयी मिळविल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.\nवाळपईतून भाजपतर्फे विश्‍वजीत राणे व काँग्रेसचे रॉय नाईक व अपक्ष उमेदवार रोहिदास गावकर निवडणूक रिंगणात होते. येथेही विश्वजित राणे यांनी 10 हजार 63 मतांनी विजय मिळविला. त्यामुळे गोव्यात भाजप आमदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.\nगोव्यात राजकीय हालचालींना वेग\nपणजी : पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप येथे कोणता पवित्रा घेणार याकडे घटक पक्षांचे तर घटक पक्ष काय करतील याकडे भाजपचे...\nमाझी राजकीय कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न : रमेश तवडकर\nपणजी : माझी राजकीय कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न दक्षिण गोव्याचे खासदार अॅ�� नरेंद्र सावईकर व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष दत्तप्रसाद खोलकर यांनी केला....\n'देश आर्थिक संकटात' : यशवंत सिन्हा\nपुणे : \"देशाची आर्थिक स्थिती वाईट आहे. सरकार कितीही आशादायी चित्र रंगवत असले तरीही देश आर्थिक संकटात आहे, ही वस्तुस्थिती आपण लवकरात लवकर...\nपर्रीकरांच्या आरोग्य अहवालावर सरकारचा आज निर्णय\nपणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आरोग्याविषयी माहिती सीलबंद लखोट्यात देणे वा न देण्याविषयीचा निर्णय सरकार आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा...\nगोव्यात भाजप राजकीय कोंडीत\nपणजी : लोकसभेच्या निवडणुकीची उपांत्य फेरी समजल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल भाजपच्या विरोधात गेले आणि राज्यातील राजकीय...\nरमेश तवडकर भाजप की काँग्रेसच्या दिशेने\nपणजी - विधानसभेच्या गेल्या वर्षीच्या निवडणुकीत काणकोणमधून भाजपने उमेदवारी नाकारलेल्या माजी मंत्री रमेश तवडकर यांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजप आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/kankavali-news-doctor-hospital-68899", "date_download": "2018-12-16T01:55:58Z", "digest": "sha1:IBRCQZY344ZZLRLU2RT7GVDCWRCBB5PB", "length": 16462, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "kankavali news doctor hospital डॉक्‍टर उपलब्ध न झाल्यास रुग्णालयास टाळे | eSakal", "raw_content": "\nडॉक्‍टर उपलब्ध न झाल्यास रुग्णालयास टाळे\nसोमवार, 28 ऑगस्ट 2017\nकणकवली - स्वाईन फ्लूमुळे शहरातील तरुण दगावला, तरीही आरोग्य यंत्रणा ठिम्म आहे. तज्ज्ञ डॉक्‍टर्स दिले जात नाहीत. तर कंत्राटी डॉक्‍टर रुग्णालयात फिरकतच नाहीत. ही परिस्थिती येत्या दोन दिवसांत बदलली नाही तर उपजिल्हा रुग्णालयाला टाळे ठोकू, असा इशारा भाजपचे नेते संदेश पारकर यांनी आज दिला.\nकणकवली - स्वाईन फ्लूमुळे शहरातील तरुण दगावला, तरीही आरोग्य यंत्रणा ठिम्म आहे. तज्ज्ञ डॉक्‍टर्स दिले जात नाहीत. तर कंत्राटी डॉक्‍टर रुग्णालया�� फिरकतच नाहीत. ही परिस्थिती येत्या दोन दिवसांत बदलली नाही तर उपजिल्हा रुग्णालयाला टाळे ठोकू, असा इशारा भाजपचे नेते संदेश पारकर यांनी आज दिला.\nशहरातील व्यावसायिक राजू नार्वेकर यांचा नुकताच स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला. या पार्श्‍वभूमीवर कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष आणि भाजप नेते संदेश पारकर यांनी उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. या वेळी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, संतोष पुजारे, सोमा गायकवाड, भाजपच्या वाहतूक आघाडीचे शिशिर परुळेकर, श्री. परब आदी उपस्थित होते. श्री. पारकर यांनी रुग्णालय पाहणी नंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिकलगार यांच्याशी चर्चा केली. या वेळी रुग्णालयात केवळ चारच डॉक्‍टर असल्याचे स्पष्ट झाले. तसेच तापसरी व इतर आजारी रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठविले जात असल्याने संदेश पारकर संतप्त झाले. उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्‍टर्स येत नसतील, तर निव्वळ शोभेपुरतेच रूग्णालय न ठेवता ते बंद करा, अन्यथा आम्ही टाळे ठोकू, असा इशारा दिला.\nकणकवली शहर तसेच परिसरात स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या आहे. सध्या मुंबईहून चाकरमानी मोठ्या संख्येने जिल्ह्यात आलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील स्वाईन फ्लू, डेंग्यू आदी साथरोग उद्‌भवू शकतात. परंतु या रुग्णांच्या तपासणीबाबत, त्यांचे सर्वेक्षण करण्याबाबत येथील आरोग्य यंत्रणा ढिम्म आहे. उपजिल्हा रूग्णालयात तज्ज्ञ डॉक्‍टर्स नाहीत, ही बाब येथील वैद्यकीय अधीक्षक आपल्या वरिष्ठांना कळवीत नाहीत ही बाब दुदैवाची असल्याचे श्री. पारकर म्हणाले.\nकणकवली स्वाईन फ्लूचा रुग्ण सापडल्यानंतर, त्या परिसराचे सर्वेक्षण आरोग्य विभागाने करणे आवश्‍यक होते. कणकवली शहरातील नागरिकांच्या आरोग्याचीही तपासणी व्हायला हवी. त्यासाठी कॅम्प लावायला हवेत. परंतु आरोग्य यंत्रणा याबाबत काहीही करीत नाही. उपजिल्हा रूग्णालय आणि जिल्हा आरोग्य यंत्रणा देखील तापसरीच्या बळीची वाट पाहतेय का असा प्रश्‍न श्री. पारकर यांनी उपस्थित केला. तसेच येत्या दोन दिवसांत उपजिल्हा रूग्णालयात फिजिशियन रुजू न झाल्यास रूग्णालयास टाळे ठोकण्याचा इशाराही दिला.\nरुग्णसेवा समितीची तीन वर्षे बैठकच नाही\nनागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळतात का रुग्णालयाचा कारभार कसा आहे हे पाहण्यासाठी रुग्ण सेवा समितीची बैठक घेतली जाते. रुग्ण सेवा समितीची शेवटची बैठक तीन वर्षापूर्वी प्रमोद जठार यांनी आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीत घेतली होती. त्यानंतर आजपर्यंत बैठक झालेली नाही. इथल्या लोकप्रतिनिधींना जनतेच्या आरोग्य समस्येबाबत काही सुख दु:ख राहिलेले नाही, असे श्री. पारकर म्हणाले.\nकणकवलीत तापसरीमुळे कुणी दगावू नये यासाठी नगरपंचायततर्फे घराघरांत जाऊन सूचना दिल्या जात आहेत. पत्रके वाटली जात आहेत. याखेरीज शहराच्या विविध भागात डासप्रतिबंधक फवारणी सुरू केली आहे. सर्दी किंवा तापसरीची कुठलीही लक्षणे दिसल्यास शहरातील रुग्णांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल व्हावे, असे आवाहन उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी केले.\nकणकवलीत भाजप आणि स्वाभिमानमध्ये राडा\nकणकवली - नगरपंचायतीच्या निवडणुकीतील पराभवाचे कारण पुढे करून कणकवली महाविद्यालयातील विद्यार्थांना आज मारहाण करण्यात आली. अकरावी विज्ञान शाखेत...\nपुणे - ‘सखाराम बाइंडर’, ‘रथचक्र’, ‘कमला’ यांसारख्या नाटकांद्वारे कसदार अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री लालन कमलाकर सारंग (वय ७९) यांचे...\nशंभर भास्कर जाधव आले तरी राऊतांचा पराभव - नीतेश राणे\nकणकवली - एक नाही तर शंभर भास्कर जाधव आले तरी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विनायक राऊत यांचा पराभव निश्‍चित आहे, अशी टीका आमदार नीतेश...\nकणकवलीत तापसरीचे ३० ते ४० रुग्ण\nकणकवली - वातावरणातील बदलामुळे तालुक्‍यात तापसरीच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात दिवसाला ३० ते ४० तापसरीचे रुग्ण आढळून...\nकोकणात जाणाऱ्या भक्तांची खासगी ट्रॅव्हल्सकडून लूटमार\nमुंबई - खासगी ट्रॅव्हल्सला एसटीच्या दीडपट शुल्क आकारण्याची मुभा असताना नियम धाब्यावर बसवून...\nएक दिवस भाजपचा नेता होऊन पाहा; मग समजेल - चंद्रकांत पाटील\nकणकवली - महामंडळ वाटपात सिंधुदुर्गवर अन्याय झाला, ही बाब खरी आहे. पण तुम्ही एक दिवस भाजपचा नेता होऊन पहा. म्हणजे महामंडळ वाटताना इकडे शिवसेनेला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4696483662505737231&title=Birth%20Centenary%20Year%20of%20Dr.%20Shamarao%20Kalmadi&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-16T01:15:00Z", "digest": "sha1:MV772F5C5J74LQC774CT66RNCPJUBEQ5", "length": 10288, "nlines": 123, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "डॉ. कलमाडी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रम", "raw_content": "\nडॉ. कलमाडी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रम\nपुणे : ‘कन्नड संघाचे संस्थापक आणि पुणे शहराच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील एक महत्त्वाचे नाव असलेल्या डॉ. शामराव कलमाडी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अनेकविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे,’ अशी माहिती कन्नड संघाचे अध्यक्ष कुशल हेगडे यांनी दिली.\nते म्हणाले, ‘कन्नड संघातर्फे पुढील वर्षभरात या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत होणाऱ्या पहिल्या कार्यक्रमात ३१ एप्रिल २०१८ रोजी गायिका आरती अंकलीकर–टिकेकर, रजनी पच्छापूर आणि ख्यातनाम सतारवादक उस्ताद उस्मान खान यांचा ‘संगीत गुरू पुरस्कारा’ने सन्मान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम एरंडवणे, गणेशनगर येथील डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलच्या शकुंतला शेट्टी सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे.’\nया कार्यक्रमात जयपूर अत्रौली घराण्याच्या ख्यातनाम गायिका आरती अंकलीकर–टिकेकर, प्रसिद्ध शास्त्रीय गायिका रजनी पच्छापूर आणि ख्यातनाम सतारवादक उस्ताद उस्मान खान यांना त्यांच्या सांस्कृतिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल ‘संगीत गुरू पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असून,शहरातील मान्यवर व्यक्ती कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार वितरणानंतर आरती अंकलीकर–टिकेकर आणि कर्नाटकी शैलीतील गायकीसाठी प्रसिद्ध असलेल्या गायत्री वेंकटराघवन यांच्या संगीतिक जुगलबंदीचा कार्यक्रम देखील होणार आहे.\n‘डॉ. शामराव कलमाडी हे पेशाने डॉक्टर होते; मात्र त्यांना शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात रुची होती. यातूनच कन्नड भाषिकांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी, या उद्देशाने त्यांनी १९५२ साली कन्नड संघाची स्थापना केली. त्���ा रोपाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले असून, त्यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या या शैक्षणिक संस्थेत आज कानडी भाषिक विद्यार्थ्यांबरोबरच मराठी भाषिक विद्यार्थीही शिक्षण घेत आहेत. डॉ. कलमाडी यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. याचे औचित्य साधत कन्नड संघातर्फे अनेकविध शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ३१ एप्रिल रोजी होणारा कार्यक्रम हा केवळ निमंत्रितांसाठी असणार आहे,’ असे आयोजकांमार्फत सांगण्यात आले आहे.\nदिवस : ३१ एप्रिल २०१८\nवेळ : सायंकाळी ५.३० वाजता\nस्थळ : डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलच्या शकुंतला शेट्टी सभागृह, एरंडवणे, गणेशनगर, पुणे.\nTags: पुणेडॉ. शामराव कलमाडीआरती अंकलीकर–टिकेकररजनी पच्छापूरउस्ताद उस्मान खानकुशल हेगडेArati Ankalikar-TikekarRajani PachhapurUstad Usman KhanDr. Shamarao KalmadiPuneप्रेस रिलीज\n‘संगीत गुरू पुरस्कारा’चे वितरण साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर माधव गडकरी यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\nदिनदर्शिकेतून उलगडले ‘स्मरणरम्य पुणे’\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\nनवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/", "date_download": "2018-12-16T01:29:05Z", "digest": "sha1:7Q4AID5RBCSVH5HQTYC3Q5WWYBQT2YSV", "length": 47324, "nlines": 765, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai & Pune News | ताज्या मराठी बातम्या लाइव | Marathi Newspaper | Marathi Samachar| Lokmat.com", "raw_content": "रविवार १६ डिसेंबर २०१८\nरिलायन्सला ‘मनसे’ ब्रेक, प्रकल्पग्रस्तांच्या फसवणूकीचा आरोप\nअदानी कार्यालयावर काँग्रेसचा हल्लाबोल\nआधुनिक कचरापेटीच्या सहा सेन्सर चीप चोरीला\nकळवा-मुंब्य्रात मेट्रो का नाही\nअशी मुंबई-तशी मुंबई, भविष्यात कशी असावी मुंबई\nकोस्टल रोड प्रकल्पाला स्थानिक मच्छीमारांचा विरोध\nमाहुलवासीयांचा आझाद मैदानात एल्गार\nआदिवासीवाडीतील पाणीटंचाई दूर होणार\nपहिलीपासून सेमी इंग्रजीचा भडिमार\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिस���ंवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nमध्य प्रदेश: कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित राहणार आहेत.\nविशाखापट्टनम: पांडुरंग मंदिरातील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त.\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nनवी दिल्ली : राफेलप्रकरणी भाजपा सोमवारी 70 ठिकाणी घेणार पत्रकार परिषद.\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\n#RafaleDeal : कॅग, PACसंबंधित परिच्छेदात दुरुस्तीसाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात\nनागपूर : महात्मा गांधी यांची हत्या फळणीसाठी नव्हे तर गांधी यांची लोकप्रियता न सहन झाल्यामुळे झाली. 1933 पासून संघाने गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले. - कुमार केतकर\nनागपूर : भाजपा व संघाला देश काँग्रेसमुक्त नव्हे तर नेहरुमुक्त करायचा आहे. नेहरूंची मोदींना धास्ती वाटते. यातच नेहरूंचे महत्व लक्षात येते - कुमार केतकर\nनागपूर : देश सेक्युलर आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर अखंड राहिला. मात्र हिंदुराष्ट्र झाले तर देशाची फाळणी होईल. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक भेद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. - कुमार केतकर\nउल्हासनगरात गुरुनानक शाळेचे पोस्टर्स लावताना विजेचा धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nनाशिक : येथील ऐतिहासिक सारकरवाड्यात राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय नाशिककरांसाठी खुले, संचालक तेजस गर्गे यांच्या हस्ते उदघाटन\nनवी दिल्ली : शरद पवार, शरद यादव, एम.के. स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई : भायखळ्यात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार; सात नायजेरियन ताब्यात, 20 लाखांचे ड्रग्ज जप्त.\nपाकिस्तान : सरबजीतच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींची लाहोर हायकोर्टाकडून सुटका.\nअबुधाबीः अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा भाऊ अनवरला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nAll post in लाइव न्यूज़\nराजू शेट्टींना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण; अशोक गहलोत, अहमद पटेल यांनी केला फोन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nHockey World Cup 2018 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हॉकीच्या मैदानावर; अंतिम सामन्याला प्रमुख उपस्थिती\nआधुनिक कचरापेटीच्या सहा सेन्सर चीप चोरीला\nअशी मुंबई-तशी मुंबई, भविष्यात कशी असावी मुंबई\nचहा ला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच ; पुणेकरांची भावना\nअदानी कार्यालयावर काँग्रेसचा हल्लाबोल\nतुमचा खासदार करतो काय, त्यांची कामे आम्हाला का विचारता, त्यांची कामे आम्हाला का विचारता\nमाहुलवासीयांचा आझाद मैदानात एल्गार\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nकळवा-मुंब्य्रात मेट्रो का नाही\nमासळीप्रश्नी कर्नाटक व महाराष्ट्राच्या मंत्र्यांशी चर्चा, नियम शिथिल करणार नाही - राणे\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कार अपघातात युवकाचा जागीच मृत्यू\nशाहरूख खानचा जबरा फॅन आहे छोट्या पडद्यावरील 'हा' अभिनेता\nब्रेकअपबाबत पहिल्यांदाच बोलली नेहा कक्कड, म्हणाली..........\nआलोक शॉ दिसणार 'या' मालिकेत\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nईशा अंबानीकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८रजनीकांतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापेट्रोलशरद पवारनरेंद्र मोदीप्रियांका चोप्रासोनाक्षी सिन्हा\nहॉकी वर्ल्ड कप 2018\nहॉकी वर्ल्ड कप 2018\nHockey World Cup 2018 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हॉकीच्या मैदानावर; अंतिम सामन्याला प्रमुख उपस्थिती\nHockey World Cup 2018 : बेल्जियमची अंतिम फेरीत धडक; इंग्लंडचा दारुण पराभव\nप्रशिक्षक हरेंद्र यांनी पराभवाचे खापर फोडले पंचांवर; खराब अंपायरिंगमुळे रहावे लागले पदकापासून दूर\nHockey World Cup 2018: ऑस्ट्रेलियासमोर नेदरलँड्सचे आव्हान\nHockey World Cup 2018: भारताचे आव्हान संपुष्टात, नेदरलँड्स उपांत्य फेरीत\nHockey World Cup 2018: जर्मनीला नमवत बेल्जियम उपांत्य फेरीत\nHockey World Cup 2018: भारत-नेदरलँड्स यांच्यात उपांत्यपूर्व सामना आज\nHockey World Cup 2018: ऑस्ट्रेलियाने उडवला फ्रान्सचा धुव्वा, उपांत्य फेरीत दाखल\nHockey World Cup 2018: अर्जेंटीनावर मात करत इंग्लंड उपांत्य फेरीत दाखल\nबेल्जियमने पाकिस्तानला ५-० ने धुतले\nइंग्लंडने न्यूझीलंडला ��-० असे नमवून गाठली उपांत्यपूर्व फेरी\nमलेशियाचा ५-३ ने पराभव करत जर्मनीने निश्चित केला उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश\nहॉकी विश्वचषक स्पर्धा: भारत उपांत्यपूर्व फेरीत दाखल\nHockey World Cup 2018: न्यूझीलंडने शेवटच्या दहा मिनिटांत स्पेनचा विजयाचा घास हिसकावला\nHockey World Cup 2018:... तर भारत-पाकिस्तान उपांत्यपूर्व फेरीत भिडणार\nHockey World Cup 2018: भारताचा उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश पक्का, पण...\nHockey World Cup 2018 : चक दे इंडिया... भारताने बलाढ्य बेल्जियमला बरोबरीत रोखले\nHockey World Cup 2018 : कॅनडाच्या जिगरबाज खेळाने आफ्रिकेच्या स्वप्नांना सुरुंग\nHockey World Cup 2018 : भारताला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवण्याची संधी\nHockey World Cup 2018 : चांगला खेळ करुनही पाकिस्तानच्या वाट्याला पराभव\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्ससमोर मलेशियाची शरणागती, 7-0 असा दणदणीत विजय\nबलाढ्य आॅस्ट्रेलिया संघाचा दुबळ्या आयर्लंडविरुद्ध २-१ असा संघर्षपूर्ण विजय\nHockey World Cup 2018 : इंग्लंड आणि चीन यांच्यातील रोमहर्षक लढत बरोबरीत\nHockey World Cup 2018 : न्यूझीलंडची विजयी सलामी, फ्रान्सचा उत्तम खेळ\nHockey World Cup 2018 : थरारक सामन्यात अर्जेंटिनाचा विजय, स्पेनवर 4-3 अशी मात\n1 अर्जेंटिना 3 2 0 1 2 6\n1 ऑस्ट्रेलिया 2 2 0 0 4 6\n4 दक्षिण अफ्रीका 2 0 1 1 -5 1\nम्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली\nSEE PICS: ईशा-आनंदचा रिसेप्शन सोहळा,ऑस्कर विजेता संगीतकार रेहमानने सादर केला खास परफॉर्म\nOMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग \nम्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी\nतर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला\nअशी मुंबई-तशी मुंबई, भविष्यात कशी असावी मुंबई\nकोस्टल रोड प्रकल्पाला स्थानिक मच्छीमारांचा विरोध\nमाहुलवासीयांचा आझाद मैदानात एल्गार\nआदिवासीवाडीतील पाणीटंचाई दूर होणार\nपहिलीपासून सेमी इंग्रजीचा भडिमार\nपत्रीपूल पाडण्याकरिता सहा तासांचा ब्लॉक; प्रवाशांचे हाल\nबाजारभाव पडल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान\nमोक्कातील फरार आरोपी पुण्यात जेरबंद\n परदेशातून येणाऱ्या कॉलचा ‘हॅलो’ मोठी किंमत वसूल करु शकतो..\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कार अपघातात युवकाचा जागीच मृत्यू\nफसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीला ग्रामीण पोलिसांनी केली अटक\nपिंपरीत सत्संगाच्या नावाखाली उकळले एक लाख रुपये ; फसवणुकीचा गुन्हा दाखल\nरिलायन्सल�� ‘मनसे’ ब्रेक, प्रकल्पग्रस्तांच्या फसवणूकीचा आरोप\nअदानी कार्यालयावर काँग्रेसचा हल्लाबोल\nआधुनिक कचरापेटीच्या सहा सेन्सर चीप चोरीला\nकळवा-मुंब्य्रात मेट्रो का नाही\nआलोक शॉ दिसणार 'या' मालिकेत\nबीएसयूपी योजनेंतर्गत बांधलेली गरिबांची घरे आहेत कुठे \nकोल्हापूर : शेतकऱ्यांनी ठप्प केली शेती उत्पन्न बाजार समिती\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nसोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच करताना २२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू.\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\nजळगाव आणि अलिबागमध्ये 'रन फॉर युनिटी'\nभाजपा सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे 'मूक आंदोलन'\nGandhi Jayanti : राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nलोकलमधून पडणाऱ्या त्या महिलांसाठी 'जवान' बनला देवदूत\nमराठा आरक्षण : एपीएमसीमध्ये माथाडी कामगारांचा फटाके फोडून जल्लोष\nआरक्षण, दुष्काळप्रकरणी विरोधकांची विधीमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी\nमराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची नाकाबंदी, पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\n26/11 Mumbai Attack : 10 वर्षांपूर्वी कसाबने दिलेली जखम आजही देते वेदना\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nपुण्यामध्ये NDRF कडून मदतकार्याचे प्रात्यक्षिक\n...आणि वाहतूक कोंडी पाहून तो तरुण उतरला रस्त्यावर\nपुण्यातील पाटील इस्टेट झोपडपट्टीला लागलेल्या आगीमुळे अनेक जण बेघर\n26/11 Terror Attack: पुणे शहर पोलिसांकडून 26/11 हल्ल्यातील शहीदांना मानवंदना\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी केले मनुस्मृतीचे दहन\nपुण्यामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, 'सामना'चे अंक जाळले\nसिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन\nबिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे\nरजनीकांतचा बहुचर्चित 2.0 हा सिनेमा प्रदर्शित झाला असून या सिनेमाबाबत प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात LIVE\nअमृताकडे कुणी तरी येणार येणार गं अमृताकडे आहे गुड न्युज\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nअभिनेत्री सई लोकूरने लोकमतसोबत नवरात्रीसाठी केली अशी शॉपिंग\nशिका 'दांडिया आणि गरबा' सेलिब्रिटी नृत्यदिग्दर्शक फुलवा खामकरसोबत\nमेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध\n'सॉक्स'ची वास घेण्याची सवय पडली महागात, रुग्णालयात सुरु आहे उपचार\nपंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या\nलैंगिक जीवन : मद्यसेवनाने खरंच स्टॅमिना वाढतो का\nपुरी ते कोणार्क रोड ट्रिप एन्जॉयमेंटसाठी बेस्ट ऑप्शन\nAll post in लाइफ स्टाइल\nकश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट\nAll post in फ़ोटोफ्लिक\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nHockey World Cup 2018 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हॉकीच्या मैदानावर; अंतिम सामन्याला प्रमुख उपस्थिती\nHockey World Cup 2018 : बेल्जियमची अंतिम फेरीत धडक; इंग्लंडचा दारुण पराभव\nभारतीय संघाचे दमदार कमबॅक\nIND vs AUS 2nd Test: विराट कोहली व अजिंक्य रहाणे यांच्या खेळीने भारताला बळ\nतुम्हीही 'हे' पासवर्ड ठेवत असाल तर व्हा सावध, २०१८ मध्ये हॅक झालेल्या पासवर्डची यादी\nमोबाइल नंबर पोर्ट करणं झालं आणखी सोपं; जाणून घ्या कसं\nजगातला पहिला फोल्डेबल फोन, किंमत वाचून व्हाल थक्क\nतब्बल 21 लाख रुपये जिंकण्याची संधी...ती ही केवळ एका फोटोवर...\nOnePlus 6T ची मॅक्लॅरेन एडिशन लाँच; दिली 10 जीबी रॅम पण किंमत...डोळे पांढरे करणारी\nAll post in तंत्रज्ञान\nथंडी जाणवायला लागली...गाडीची अशी घ्या काळजी...\nजग्वार लँडरोव्हरची पुर्वीपेक्षा ताकदवान Discovery Sport लाँच...\nटाटा टियागोचे नवे मॉडेल आले...पाहा काय आहे खास...\nपाहा कसे मिळाले Nexon ला Globle NCAP मध्ये पाच स्टार...\nमहिंद्रा मराझो बनली भारतातील सर्वात सुरक्षित MPV\nमनाशिवाय दुसरे दैवत नाही \nमनः शांती - सुखी जीवनाचे रहस्य : भावनांना वाट द्या..\nAll post in अध्यात्मिक\nAll post in राशी भविष���य\n मॅजेण्टा यलो आणि B & W\nदीपिकाचा डिटॅचेबल ड्रेस, थर्टीफस्टसाठी नवा ड्रेसिंग फॉर्म्युला \nAll post in युवा नेक्स्ट\nभाजपचा पन्नास वर्षांचा डाव - जागर--- रविवार विशेष\nनद्या वाचविण्यासाठी वाळूला पर्याय शोधण्याची गरज\n...म्हणून शेतकऱ्यांना बँकांपेक्षा सावकार जवळचा वाटतो \nशेतकरी व शेतीचा प्रश्न ऐरणीवर\nAssembly Election Results 2018: 'कमळ' कोमेजल्याने शिवसेनेच्या बाणाला धार, बार्गेनिंग पॉवर वाढणार\nमुंबईतले उत्तर भारतीय उद्धव, राज यांना स्वीकारतील का\nदुष्काळातही मराठवाड्याला २८ साखर कारखान्यांचे डोहाळे\nइमरानला आपण एक संधी द्यायलाच हवी\nभावकीचा नादच खुळा.. ..भाऊबंदकीचा खुळखुळा \nAyodhya Ram Mandir: आम्हाला विद्वेषाच्या मशाली नकोत, हवीय विकासाची ज्योत\nराज ठाकरेंच्या 'इंजिना'ला सापडलाय ट्रॅक, पण...\nAll post in संपादकीय\nउल्कावर्षावाची पर्वणी : 13 डिसेंबर\nउद्योगनगरीत आता बिल्डरांचाही ‘अनधिकृत पॅटर्न’\nवरसावे पूल दुरुस्तीच्या विलंबास जबाबदार कोणाला धरायचे\n६८ वर्ष आहे या पक्ष्याचं वय, ३७ वेळा दिली त्याने अंडी\nGoogle सर्च करुन एकट्याने टाकला बॅंकेवर दरोडा आणि मग...\n'या' देशांमध्ये फिरायला जाण्याआधी येथील विचित्र नियम आणि कायदे जाणून घ्या\n १.३२ कोटींना विकला गेला पायऱ्यांचा तुकडा, पण इतका महाग का\nलग्नात फ्रेश दिसायचंय मग प्रियंका चोप्राची आई काय म्हणते ते वाचा\n112 इंडिया- महिलांच्या अडचणीत धावणारं एक अँप\n१०७ वर्षांच्या यू-ट्यूब स्टार आजीच्या जगण्याची खमंग गोष्ट\nजिने चढणं उतरणं हा सुध्दा व्यायामच आहे\nअशी मुंबई-तशी मुंबई, भविष्यात कशी असावी मुंबई\nसिडकोच्या ९0 हजार घरांचा प्रकल्प दृष्टिपथात\nफ्लेमिंगो अभयारण्याभोवती इको सेन्सेटिव्ह बफर झोन\nकोस्टल रोड प्रकल्पाला स्थानिक मच्छीमारांचा विरोध\nराजू शेट्टींना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण; अशोक गहलोत, अहमद पटेल यांनी केला फोन\nदेशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर\nउद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण\nकोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री\nHockey World Cup 2018 : नेदरलँड्सने वचपा काढला; थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव\nHockey World Cup 2018 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हॉकीच्या मैदानावर; अंतिम सामन्याला प्रमुख उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://patrakarsangh.com/index.php/_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%95/%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80?start=1", "date_download": "2018-12-16T02:25:57Z", "digest": "sha1:HHBS6JL32LPPRMGKMPFEULKRUI36ATXK", "length": 7013, "nlines": 175, "source_domain": "patrakarsangh.com", "title": "दर्पण अंकातील लेखांची सूची - patrakarsangh.com", "raw_content": "\nकार्यकारी मंडळ व विश्वस्त\nप्रकाशने आणि दर्पण अंक\nपत्रकार संघातर्फे प्रकाशित पुस्तके\nदर्पण अंकातील लेखांची सूची\nसंस्थेची वास्तु पुनर्रचना (नियोजीत)\nमुख्यपान प्रकाशने आणि दर्पण अंक दर्पण अंकातील लेखांची सूची\nमुंबई मराठी पत्रकार संघ\nमराठी पत्रकारिता इतिहासाचे टप्पे\nपत्रकार संघ इतिहास आणि परंपरा\nपत्रकार संघ अध्यक्ष परंपरा\nपत्रकार संघ विश्वस्त परंपरा\nपत्रकारिता अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण\nपत्रकार परिषद व कार्यक्रमांसाठी सभागृह\nसंपर्क व संकीर्ण माहिती\nविविध दर्पण अंकांतील लेखांची सूची १\nधर्मनिष्ठ पत्रकार : श्रीपाद शंकर नवरे\nपत्रकारितेने दिलेला ‘कर्म बंधातील ऐवज’\nपत्रकारितेने दिलेला ‘कर्मबंधातील ऐवज’\nज्येष्ठ पत्रकार विशेषांक २०१०\nप्रा. न. र. फाटक\nदत्तू बांदेकर जन्मशताब्दी विशेषांक २००९\nकठीण परीक्षेत उत्तीर्ण झाली मुंबई\nशेजारी शहरांच्या विकासातच मुंबईची प्रगती\nमाझी पत्रकारिता आनंददायी तितकीच क्लेशकारक\nदत्तू बांदेकर जन्मशताब्दी विशेषांक २००९\nज्येष्ठ पत्रकार विशेषांक २०१०\nलोटांगण : निर्भीड, लोकहितवादी पत्रकारितेला\nज्येष्ठ पत्रकार विशेषांक २०१०\nसक्षम व लोकाभिमुख शहर प्रशासन आवश्यक\nरेल्वे दळणवळणाचे महत्त्वाचे केंद्र\nदत्तू बांदेकर जन्मशताब्दी विशेषांक २००९\nज्येष्ठ पत्रकार विशेषांक २०१०\nदत्तू बांदेकर जन्मशताब्दी विशेषांक २००९\nज्येष्ठ पत्रकार विशेषांक २०१०\nमुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची मुलाखत\n‘पाहुण्या’ वर सेस का लावू नये \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.ansichtssachen-blog.de/?tag=cuba&paged=2&lang=hi", "date_download": "2018-12-16T01:37:15Z", "digest": "sha1:7PHUEXXZTNK3G4JI5CK4ZOHBG4LK7SPK", "length": 8603, "nlines": 68, "source_domain": "www.ansichtssachen-blog.de", "title": "क्यूबा | Ansichtssachen - हिस्सा 2", "raw_content": "\nवास्तविकता एक ब्लेड के बिना एक चाकू है, पकड़ के अभाव.\nमंगलवार, 21. जुलाई 2009 23:23\nविषय: आकृति श्रृंखला | टिप्पणियाँ (0) | लेखक: अहमद\nमंगलवार, 21. जुलाई 2009 23:11\nविषय: आकृति श्रृंखला | टिप्पणियाँ (0) | लेखक: अहमद\nविषय: हर दिन, संभावना, शीर्षक | टिप्पणियाँ (0) | लेखक: अहमद\nपार्श्व 2 का 2\nलेखक के बारे में\nअन्य दुनिया ट्रैवेलर्स की समीक्षा\nश्रेणी चुनें विदाई (9) आम (13) हर दिन (12) ब्लॉग टी वी (2) मीडिया (2) आकृति श्रृंखला (311) संभावना (13) वापसी (1) शीर्षक (89)\nअहमद पर Nazca की लाइनें और Cessna के साथ उड़ान\nWim bei Nazca की लाइनें और Cessna के साथ उड़ान\nAnnette पर नाइट द्वारा Cahuita\nपर Annette नाइट द्वारा Cahuita\nसमीक्षा - हवाई और मध्य अमेरिका\nसमीक्षा - दक्षिण पूर्व एशिया - ऑस्ट्रेलिया - न्यूज़ीलैंड\nनहरों की, Hausbooten, साइकिल और पनीर…\nविश्व प्रेस \"पुराने चर्च में Austellung फोटो\"\nएम्स्टर्डम - हाउसबोट क्रूज का प्रयोग पर\nDover के सफेद चट्टानों\nVigo - यूरोप में सबसे बड़ा मछली पकड़ने के बंदरगाह\nसेन फ्रांसिस्को, रियो डी जेनेरो या लिस्बन - कि सवाल है\nलॉग इन रहने में\nAngkor अर्जेंटीना ऑस्ट्रेलिया बाली क्रंग थेप बड़ा द्वीप बोलीविया ब्राज़िल Cahuita चिली कोस्टा रिका क्यूबा इक्वाडोर गैलापागोस ग्वाटेमाला ला हबना हवाई कैथरीन द्वीप इंडोनेशिया जावा कंबोडिया खो PHI PHI कोलम्बिया मलेशिया माउ माया मेकांग मेक्सिको न्यूज़ीलैंड निकारागुआ उत्तरी द्वीप पनामा Patagonia पेरू क्वींसलैंड दक्षिण द्वीप थाईलैंड उरुग्वे संयुक्त राज्य अमरीका वियतनाम\nWordPress abc | विषय \"एवेन्यू\" पैड से.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B6:WhatLinksHere/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9D%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1", "date_download": "2018-12-16T02:24:48Z", "digest": "sha1:24PDSXCUVOWYMHKDNPDMQ5K6K252KYBA", "length": 2809, "nlines": 48, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "\"न्यूझीलंड\" हाका जोडणी आशिल्लीं पानां - विकिपीडिया", "raw_content": "\n\"न्यूझीलंड\" हाका जोडणी आशिल्लीं पानां\nहाका कितें जुळटा पान: नांव-थोळ सगळें (मुखेल) चर्चा वापरपी वापरपी चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा फायल फायल चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा प्रारूप प्रारूप चर्चा आदार आदार चर्चा वर्ग वर्ग चर्चा एकक एकक चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk विशय विपरीत प्रवरण\nगाळणे लिपयात दूस्रात-समावेश | लिपयात जोडण्यो | लिपयात पुनर्निर्देशन\nमुखावेली पानां न्यूझीलंड: हाका जोडणी करतात\nवापरपी:Dcljr/Deva ‎ (← जोडण्यो | बदल)\n\"https://gom.wikipedia.org/wiki/विशेश:WhatLinksHere/न्यूझीलंड\" चे कडल्यान परतून मेळयलें\nखंयचेंय आदलें मदलें पान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://transport.maharashtra.gov.in/Site/Common/ViewPdfList.aspx?Doctype=462aed30-6e7e-4b75-abb4-532c631d9eb3", "date_download": "2018-12-16T01:25:31Z", "digest": "sha1:7CEWFGDDIRXK72KZXGQUSGJG2X23CXUP", "length": 7524, "nlines": 138, "source_domain": "transport.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "\nमहाराष्ट्र मदत केंद्र: 022-62426666\nमोटार वाहन अनुज्ञप्तीची वैधता\nअनुज्ञप्ती वर विभागीय क्रिया\nविद्यमान अनुज्ञप्तीशी संबंधित सेवा\nअनुज्ञप्ती देणाऱ्या प्राधिकाऱ्याचे अपात्र ठरवण्याचे अधिकार\nराज्या बाहेरील वाहनाची नोंदणी आणि नवीन नोंदणी क्रमांक देणे (RMA)\nमोटार वाहन मालकी हस्तांतरण\nजनहित याचिका क्र १२८/२००४ ​\nमहाराष्ट्र सिटी टॅक्सी नियम २०१७ 04.03.2017\n​भारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती करण्याबाबत ​\nसार्वजनिक सुट्टी दिनांक 19, 25, 26 व 28 मार्च 2017 या दिवशी कार्यालय सुरू ठेवण्याबाबत\nबदली - प्रोत्साहन आदेश\n​परस्पर वाहतूक करार ​\nलिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांची विभागीय परीक्षा -२०१७\nअनुकंपा नियुक्ती प्रतिक्षा यादी\nऑटोरिक्षा परवाना धारकांची महिती\nऑटो रिक्षा परमिट धारकांचा तपशील\nआपल्या आरटीओ जाणून घ्या\nआपले सरकार सेवा केंद्र ​\nरस्ता सुरक्षा कार्यशाळा दि २१-०३-२०१७\nCSC सेंटर मार्फत पुरविल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेवांकरिता शुल्क\nमोबाईल अॅप्लीकेशन द्वारे तक्रारी अँड्रॉइड\nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nवैध सीएनजी-एलपीजी किट उत्पादक कंपन्या\nइलेक्ट्रिकल वाहन नोंदणी पोर्टल\nआरटीएस अंतर्गत सेवांची यादी\nसर्व ​परस्पर वाहतूक करार\n1 परस्पर वाहतूक करार महाराष्ट्र आणि कर्नाटक 22/02/2018 7.15\n2 परस्पर वाहतूक करार महाराष्ट्र आंध्र प्रदेश 22/02/2018 12.97\n3 परस्पर वाहतूक करार 18/02/2017 30.14\nया संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली माहिती फक्त मार्गदर्शक स्वरूपाची आहे. कोणत्याही कायदेशीर बाबी साठी मोटार वाहन कायदा 1988 व तदनुषांगीक कायदे व नियम लागू राहतील.\n© मोटार वाहन विभाग महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\nएकूण दर्शक: ५२८१ आजचे दर्शक: १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://patrakarsangh.com/index.php/_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%95/%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80?start=2", "date_download": "2018-12-16T02:06:37Z", "digest": "sha1:RQQV6WBSBSSX3GVA2NMFTCZKFPRCY32F", "length": 6413, "nlines": 170, "source_domain": "patrakarsangh.com", "title": "दर्पण अंकातील लेखांची सूची - patrakarsangh.com", "raw_content": "\nकार्यकारी मंडळ व विश्वस्त\nप्रकाशने आणि दर्पण अंक\nपत्र��ार संघातर्फे प्रकाशित पुस्तके\nदर्पण अंकातील लेखांची सूची\nसंस्थेची वास्तु पुनर्रचना (नियोजीत)\nमुख्यपान प्रकाशने आणि दर्पण अंक दर्पण अंकातील लेखांची सूची\nमुंबई मराठी पत्रकार संघ\nमराठी पत्रकारिता इतिहासाचे टप्पे\nपत्रकार संघ इतिहास आणि परंपरा\nपत्रकार संघ अध्यक्ष परंपरा\nपत्रकार संघ विश्वस्त परंपरा\nपत्रकारिता अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण\nपत्रकार परिषद व कार्यक्रमांसाठी सभागृह\nसंपर्क व संकीर्ण माहिती\nविविध दर्पण अंकांतील लेखांची सूची २\nदै. लोकमित्र : फसलेला प्रयोग\nबलशाली भारत घडविण्यासाठी प्रसा माध्यमांनी पुढाकार घ्यावा\nज्येष्ठ पत्रकार ना. ग. गोरे\nशेतक-यांचे बलस्थान : सहकारी खरेदी विक्री संस्था\n५० वर्षांपूर्वीची मराठी पत्रकारसृष्टी\nसहकारी चळवळ : राजकारण्यांचे शक्तिकेंद्र \nहे तर शुद्ध अराजकच\nवृत्तपत्र स्वातंत्र्य अन् त्याचा वापर\nआम्ही आणि आमची कर्मभूमी\nसमर्थ सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर\nसौ. विद्या वसंत शिंदे\nमूर्तिभंजक : न. र. फाटक\nन. र. फाटक आणि दत्तो वामन पोतदार\nप्रा. य. दि. फडके\nआमचे आरोग्यकाका काकासाहेब तांबे\nअयोध्या : प्रेस और समाज\nआज वृत्तपत्रे संपादकांच्या नव्हे तर मालकांच्या नावे ओळखली जातात\nजुलै ते डिसेंबर १९९५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://patrakarsangh.com/index.php/_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%95/%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80?start=3", "date_download": "2018-12-16T01:47:36Z", "digest": "sha1:QQPFZ2TDBVKI6M3LCJ4XWNEJHQZGKDXH", "length": 7487, "nlines": 175, "source_domain": "patrakarsangh.com", "title": "दर्पण अंकातील लेखांची सूची - patrakarsangh.com", "raw_content": "\nकार्यकारी मंडळ व विश्वस्त\nप्रकाशने आणि दर्पण अंक\nपत्रकार संघातर्फे प्रकाशित पुस्तके\nदर्पण अंकातील लेखांची सूची\nसंस्थेची वास्तु पुनर्रचना (नियोजीत)\nमुख्यपान प्रकाशने आणि दर्पण अंक दर्पण अंकातील लेखांची सूची\nमुंबई मराठी पत्रकार संघ\nमराठी पत्रकारिता इतिहासाचे टप्पे\nपत्रकार संघ इतिहास आणि परंपरा\nपत्रकार संघ अध्यक्ष परंपरा\nपत्रकार संघ विश्वस्त परंपरा\nपत्रकारिता अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण\nपत्रकार परिषद व कार्यक्रमांसाठी सभागृह\nसंपर्क व संकीर्ण माहिती\nविविध दर्पण अंकांतील लेखांची सूची ३\nविनोबा जन्मशताब्दी एक उद्बोधक आढावा\nजुलै ते डिसेंबर १९९५\nशासनावर अंकुश ठेवण्यासाठी भांडवलदार वृत्तपत्रे विकत घेतात\nजुलै ते डिसेंबर १९९५\nजुलै ते डिसेंबर १९९५\nजुलै ते डिसेंबर १९९५\nशिक्षण क्षेत्रात ‘आत्रेय युग’ आणणारा तपस्वी पत्रकार\nजुलै ते डिसेंबर १९९५\nजुलै ते डिसेंबर १९९५\nजानेवारी ते डिसेंबर १९९६\nआचार्य अत्रे म्हणजे शुक्रासारख्या तेजस्वी शततारकांचा पुंज \nजानेवारी ते डिसेंबर १९९६\nमराठी वृत्तपत्रांना राज्य सरकारने प्रोत्साहन द्यावे\nजानेवारी ते डिसेंबर १९९६\nरसाळ वक्ते विद्याधऱजी बोलता बोलता गेले \nजानेवारी ते डिसेंबर १९९६\nजानेवारी ते डिसेंबर १९९६\nबांधकाम तज्ज्ञ असूनही समाजकार्याला वाहून घेतलेले नगरपाल सुवीरकुमार चौधरी\nजानेवारी ते डिसेंबर १९९६\nमुंबईत पत्रकार भवन : स्वप्न नव्हे सत्य \nजानेवारी ते जून १९९७\nजानेवारी ते जून १९९७\nपत्रकार दिनाचे महनीय प्रवक्ते\nश्री. मधुकर भावे यांचे भाषण\nजुलै ते डिसेंबर १९९७\nबाबुरावांचा व माझा ऋणानुबंध\nजुलै ते डिसेंबर १९९७\nआचार्य अत्रे आणि वीर सावरकर\nजुलै ते डिसेंबर १९९७\nलेखणीबहादूर योद्धा आचार्य अत्रे\nजुलै ते डिसेंबर १९९७\nजुलै ते डिसेंबर १९९७\nआमचे साहेब खट्याळ पण होते\nजुलै ते डिसेंबर १९९७\nएकत्त्वी अनेकत्त्वाने आश्चर्य ठऱावे असे आचार्य\nजुलै ते डिसेंबर १९९७\nमराठी वाड्मयाचा (गाळीव) इतिहास\nअखिल भारतीय पीडित पति-मेला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827175.38/wet/CC-MAIN-20181216003916-20181216025916-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://pashanbhed.blogspot.com/2011/10/blog-post.html", "date_download": "2018-12-16T04:57:02Z", "digest": "sha1:WGWMBG2PQMNOZ24BKZYWXA2MD4SUGBTJ", "length": 9478, "nlines": 267, "source_domain": "pashanbhed.blogspot.com", "title": "पाषाणभेदाची जालवही:: Pashanbhed's Blog :: Maharashtra India :: Marathi Literature: दादला हातोडीनं ठोकतो खुट्टा", "raw_content": "\n वाईच जरा बसा ईथं.\nदादला हातोडीनं ठोकतो खुट्टा\nदादला हातोडीनं ठोकतो खुट्टा\nठोक ठोक ठोक ठोक ठोक ठोक (बॅकग्राउंड हातोडीनं ठोकल्याचा आवाज)\nठोक ठोक ठोक ठोक ठोक ठोक\nमाझा दादला हातोडीनं ठोकतो खुट्टा\nलाकूड तासून, रंधा मारून काढतो भुस्सा ||धृ||\nकामं त्याचं हाय सुताराचं\nकाय करावं समजना झालं\nकामासाठी नुसता झालाय वेडापीसा\nलाकूड तासतोय रंधा मारून काढतो भुस्सा ||१||\nएकदा पलंग करायला लागला\nमोजमाप करीत तो बसला\nमला बोलावलं त्यांनं तरीबी\nजवळ ओढूनं चावट बोलला असातसा\nलाकूड तासतोय रंधा मारून काढतो भुस्सा ||२||\nहोतं वंगाळ त्याचं कधीकधी वागणं\nखोड त्याची छन्नी मारीत राहणं\nपटाशीनं खिळे उपटीत बसणं\nड्रिल मारून होल खोल पाडणं\nपॉलीश करायला व्हर्नीश वापरे भसभसा\nलाकूड तासतोय रंधा मारून काढतो भुस्सा ||३||\nलई दया मला त्याची येते\nदुकानी डबा मी घेवून जाते\nकानाची पेन्सील काढून ठेवते\nकरवत खाली ठेव त्याला म्हणते\nतरीबी म्हणतो \"तेवढी पाचर मारतो आता\"\nलाकूड तासतोय रंधा मारून काढतो भुस्सा ||४||\nत्या सच्च्याच्या नादाला तो लागलाय\nकामं करायसाठी नुसता हापापलाय\nइथंतिथं घरीदारी, कामं करून पडल आजारी\nमी एकटीच बाई घरी, नाही कुणी शेजारी\nबाहेर काढा त्याला यातनं, माझा तुमच्यावर भरवसा ||५||\nठोक ठोक ठोक ठोक ठोक ठोक (बॅकग्राउंड हातोडीनं ठोकल्याचा आवाज)\nठोक ठोक ठोक ठोक ठोक ठोक......................\nLabels: कल्पना, कविता, काव्य, गाणी, गीत, जीवनमान, मौजमजा, विनोद, विरंगुळा\nतंत्र चौकशी सल्ला (1)\nतंत्र चौकशी सल्ला प्रश्नोत्तरे मदत माहिती (2)\nनाशिक सार्वजनीक गणेशोत्सव २००९ (5)\nपोवाडा मर्द मावळ्याचा (1)\nमनसे- राज ठाकरे- पोवाडा (4)\nसंगीत नाट्य प्रेमकाव्य कविता शृंगार (1)\nदादला हातोडीनं ठोकतो खुट्टा\nमै पिच्चर में जावू के नको\nहळूच तू मला पाहीलेले\nभारतातील वाढत्या आजारपणास भारतीय अन्नपुर्णा/ पदार्...\nमध्यरेल्वे सांगे तुम्ही काळजी घ्या\nआज मी जरी का नसलो येथे\nअंगणात एकदा हत्ती आला\nयुगलगीतः आज पाहणार आहे (सदर युगलगीत एकाच व्यक्तीने...\nतयार करा हिरवं पान\nऐसी अक्षरे रसिके मेळवीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/pakistan-means-not-a-gun-shot-imran-khans-reply-to-amrikika/", "date_download": "2018-12-16T04:01:21Z", "digest": "sha1:KA6BCCHUVXK5H342DVBJDA46SGNQH6UK", "length": 9224, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाकिस्तान म्हणजे “भाड्याने घेतलेल्या बंदुका नव्हे’ : इम्रान खान यांचे अमीरिकेला उत्तर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपाकिस्तान म्हणजे “भाड्याने घेतलेल्या बंदुका नव्हे’ : इम्रान खान यांचे अमीरिकेला उत्तर\nइस्लामाबाद: पाकिस्तानला दुसऱ्या कोणाविरोधातील युद्धासाठी भाड्याने घेतलेल्या बंदुकांप्रमाणे वागवले जाऊ देणार नाही, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी वॉशिंग्टन पोस्टला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. दहशतवादी गटांविरोधात पाकिस्तानकडून आणखी कारवाईची अपेक्षा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून होत आहे. गेल्या वर्षी अमेरिकेने आशिया धोरण जाहीर केले होते. अमेरिकेने ज्या दहशतवाद्यांन��� अफगाणिस्तानमध्ये ठार मारले, त्यांना पाकिस्तानमध्ये सुरक्षित आश्रय दिला जात असल्याचा आरोप या आशियाविषयक धोरणामध्ये करण्यात आला होता. यावर्षी ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानला द्यायची 300 दशलक्ष डॉलरची लष्करी मदत रद्द केली. तेंव्हाही पाकिस्तानकडून दहशतवादी गटांवर कठोर कारवाई न झाल्याचा आरोप अमेरिकेने केला होता.\n“दुसऱ्या कोणाविरोधात लढण्यासाठी पाकिस्तानला भाड्याच्या बंदुकांप्रमाणे वागणाऱ्यांबरोबर आपण कोणतेही संबंध ठेवणार नाही.’ असे इम्रान खान म्हणाले. 1980 साली अफगाणिस्तानमध्ये घुसलेल्या सोव्हिएत सैन्याविरोधात आणि आता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांविरोधात कारवाई संदर्भात ते बोलत होते.\nया कारवाईमुळे पाकिस्तानची जिवीत हानीही होते आहे आणि पाकमधील आदिवासी- वनक्षेत्राचे अपरिमित नुकसानही होत आहे. याशिवाय पाकच्या प्रतिष्ठेलाही बाधा पोहोचते आहे, असे इम्रान खान म्हणाले. अमेरिकेचे पाकिस्तानबरोबरचे संबंध जसे काही गोष्टींवर अवलंबून आहेत, तसे चीनबरोबरचे संबंध अवलंबून नाहीत. चीनबरोबर व्यापारी संबंध आहेत. तसेच संबंध अमेरिकेबरोबरही असावेत, अशी अपेक्षाही खान यांनी व्यक्‍त केली. मात्र अमेरिकेचे धोरण पटत नाही, याचा अर्थ आपली भूमिका अमेरिकाविरोधी नाही, हे देखील त्यांनी स्पष्ट केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसोक्षमोक्ष : करदाते वाढले, हे अर्थव्यवस्थेतील सुचिन्हच\nNext articleशिवराज म्हणतात, मीच सर्वांत मोठा सर्वेक्षक\nघाना विद्यापिठातील महात्मा गांधींचा पुतळा हटविला\nअखेर श्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांचा राजीनामा; विक्रमसिंघे यांची होणार फेरनियुक्ती\nआमच्या भूमिकेमुळे चीन नमले – ट्रम्प यांचे वक्तव्य\nविमानात झोपलेल्या तरुणीशी अश्‍लील चाळे ; भारतीय व्यक्तीला अमेरिकेत 9 वर्षांचा तुरुंगवास\nट्रम्प यांचे जावई व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/7358-aayush-sharma-s-upcoming-movie-loveratri-trailer-out-now", "date_download": "2018-12-16T04:03:55Z", "digest": "sha1:GDWS7EZ3LBXQTGK4Q7OYOQXVRWJA2PQ7", "length": 7442, "nlines": 143, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "सलमानच्या मेहुण्याची हिरोगिरी प्रेक्षकांच्या भेटीला... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसलमानच्य��� मेहुण्याची हिरोगिरी प्रेक्षकांच्या भेटीला...\nसलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा लवरात्री या चित्रपटातून आपलं बॉलीवूड डेब्यू करणार आहे, या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज करण्यात आला आहे.\nहा चित्रपट सलमान खानच्या प्रोडक्शनने बनवला असून अभिराज मानीवाला यांनी हा चित्रपट डायरेक्ट केला आहे. या ट्रेलरमध्ये चित्रपटाची कथा गुजराती रंगा-ढंगात दिसत आहे.\nया चित्रपटात आयुष शर्मा गरबा टिचरची भूमिका साकारत आहे.\nचित्रपटातील लीड एक्ट्रेस वरीना हुसैनदेखील या चित्रपटाद्वारे आपला बॉलीवुड डेब्यू करत आहे. चित्रपटात आयुष आणि वरीना यांची लवस्टोरी नवरात्री सणांमध्ये दाखवण्यात आली आहे.\nट्रेलरनुसार चित्रपटाची कथा गुजरातमधील एका शहरात गरबापासून सुरु होते. हीरो फिल्मी अंदाजात आपल्या प्रेमाला मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. या चित्रपटात राम कपूर आणि रॉनित रॉयदेखील महत्वाची भूमिका साकारत आहेत. या दोघांच्या एन्ट्रीनंतर चित्रपटात ट्विस्ट येतो.\nट्रेलरच्या शेवटी मात्र सर्वात मोठ सरप्राइज पहायला मिळत आहे. यामध्ये सलमानचे भाऊ अरबाज आणि सोहेल खानदेखील दिसत आहेत. लवरात्री चित्रपट पूर्णपणे खान कुटुंबियांचा आहे.\nया चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, 5 ऑक्टोबरला हा चित्रपट सर्वांना मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.\nविनोद खन्ना 'अमर' रहे\nअभिनेत्री कंगना राणावतचे अजब आरोप...\nराज ठाकरेंच्या बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांना मनसे शुभेच्छा\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavitaa.wordpress.com/category/%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%8F%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%80/", "date_download": "2018-12-16T04:47:23Z", "digest": "sha1:WWQO5ZLMPIXUMO7Q2FRDZUAFWLJO3AY7", "length": 13721, "nlines": 65, "source_domain": "marathikavitaa.wordpress.com", "title": "फारू��� एस.काझी | मराठी कविता संग्रह", "raw_content": "\nकविता मला आवडलेल्या …..\n” हळवेपण ” – अभिजित दाते यांचा पहिला अल्बम\nअलफाज डॉट कॉम – फारूक एस.काझी\nPosted on नोव्हेंबर 15, 2017 by सुजित बालवडकर\t• Posted in पुस्तक, फारूक एस.काझी\t• Tagged पुस्तक, फारूक एस.काझी\t• यावर आपले मत नोंदवा\nअलफाज डॉट कॉम….धम्माल कथा\nआज एक स्वप्न पूर्ण होतंय. खरंतर अलफाज डॉट कॉम काय आहे हे बरेच दिवस एक गुपित होतं. ही माझी वेबसाईट आहे असंच बऱ्याच जणांना वाटलं. या कथा आहेत अलफाज आणि त्याच्या भावविश्वाच्या. तुम्हासर्वांसाठी या कथा घेऊन आलो आहोत.\nयात माझ्यासोबत योगदान दिलं ते Yogita Dhote आणि प्रवीण लोहार या मित्रांनी. आमची ओळख फक्त फेसबुकवरची. आम्ही एकदाही भेटलेलो नाही. whatsapp हे एकमेव माध्यम. त्यांची मदत नसती तर कदाचित हे स्वप्न पूर्ण होणं शक्य नव्हतं. Masik Rugved मधून या कथा क्रमश: प्रकाशित झाल्या. आता E Sahity Pratishthan कडून ह्या कथा एका सुंदर ई बुक स्वरुपात तुमच्या समोर आणत आहोत. याचं प्रकाशन जरी १४ नोव्हेबरला असलं तरी याची खरी तारीख २१ ऑक्टोबर ही आहे. तो अलफाजचा वाढदिवस. त्याच्या वाढदिवसाला त्याच्या अब्बूची त्याला भेट…….\nया कथा सत्य घटना असून त्यांना कथारूप देण्याचा प्रयत्न आहे.\nया कथा फक्त मुलांसाठी नाहीत, हे मी आधीच स्पष्ट केलं पाहिजे. कारण या कथा मुलांशी संबंधित असणाऱ्या सर्वांसाठी आहे. वाचून आपला अभिप्राय जरूर नोंदवा. हे पुस्तक मोफत आहे, फुकट नाही. याची जाणीव वाचकांना निश्चितच असेल. कारण यासाठी तुम्ही आपली काही मिनिटं खर्ची घालायची आहेत. एक मला कळवा, चित्रांसाठी योगिता, सुलेखनासाठी प्रवीण आणि प्रकाशनाला कळवा. आम्ही आपल्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत.\nसादर आहे अलफाज डॉट कॉम आपल्या सर्वांसाठी.\nखूप सारं प्रेम आणि दुआ आमच्या सोबत असू दया.\nखाली दिलेल्या लिंकवर जाऊन हे पुस्तक download करून घ्या. आनंदाचं एक वर्तुळ पूर्ण करुया. आपल्या मित्र मैत्रिणी यांना शेअर करा. शिक्षक ,तरून कार्यकर्त्यांना विनंती, मुलापर्यंत हे पुस्तक पोचवा. ज्यांच्यासाठी हा अट्टाहास त्यांच्यापर्यंत पोचवण्याची जबाबदारी आता तुमची आहे. तुम्हीच आता आनंदाचे दूत व्हावे.\ncinema अनभिज्ञ अनामिक अनिल अनिल अवचट अनिल कांबळे अनुराधा पोतदार अनुश्री वर्तक अभिजीत दाते अमॄता (कवितांची) अरुण कोलटकर अरुण दाते अरुण सांगोळे अरुणा ढेरे अशोक नायगांवकर अशोक पत्की आरती प्रभू आसावरी काकडे इंदिरा संत इंद्रजित भालेराव इतर इलाही जमादार उनाड एल्गार ओंकार खरे कल्पी जोशी कवी भूषण कुसुमाग्रज केदारनाथ सिंह कैफी आजमी गंगाधर महांबरे गझल गदिमा ग़ज़ल गुरु ठाकूर गुलजार गोविंदाग्रज ग्रेस चंद्रमाधवीचे प्रदेश चंद्रशेखर सानेकर चारोळ्या चित्तरंजन भट चित्रपट छंदोमयी जगदीश खेबुडकर जात्यावरील ओव्या जावेद अख्तर जितेन्द्र जोशी झंझावात तनवीर सिद्दीकी तुषार जोशी द. भा. धामणस्कर दासू वैद्य दिवाळी अंकातल्या कविता नवकवी ना. धो. महानोर नागराज मंजुळे नामंजूर नारायण सुर्वे नीता भिसे नेणिवेची अक्षरे पं. ह्रदयनाथ मंगेशकर पद्मा गोळे पाऊस पाळणा पु.ल. पुस्तक पोवाडा प्र. के. अत्रे प्रदीप निफाडकर प्रसन्न शेंबेकर प्रसून जोशी फ मुं शिंदे फारूक एस.काझी बहीणाबाई चौधरी बा. भ. बोरकर बा. सी. मर्ढेकर बालकवी बालगीत बाळ कोल्हटकर बेफिकीर भटकंती भाऊसाहेब पाटणकर भीमराव पांचाळे मंगेश पाडगांवकर मंदार जोशी मनस्वी ममता सिंधुताई मराठी कविता माधवी भट मिलिंद फणसे मुक्तायन मौनाची भाषांतरे यशवंत देव योगेश रंग माझा वेगळा राजू जाधव रॉय किणीकर लावणी वंदना विटणकर वसंत बापट विंदा करंदीकर विजय आव्हाढ विडंबन विशाखा वैभव जोशी शंकर वैद्य शांता ज. शेळके शाहीर होनाजी बाळा श्रद्धा भोवड श्रीधर फडके श्रीनिवास खळे संगीता जोशी संजीवनी बोकील संत कान्होपात्रा संत तुकडोजी महाराज संतोष (कवितेतला) संदिप खरे संध्याकाळच्या कविता सदानंद रेगे समर्थ रामदास स्वामी सुधांशु सुधिंद्र देशपांडे सुधीर फडके सुधीर मुळीक सुधीर मोघे सुरेश भट सुरेश वाडकर सैराट सौमित्र स्वरांगी देव स्वातंत्र्यवीर सावरकर स्वानंद किरकिरे हरिवंश राय बच्चन हर्षदा विनया हिन्दी कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/solapur-news-loan-farmer-jalgaon-online-67644", "date_download": "2018-12-16T04:18:41Z", "digest": "sha1:IUIG6LEBG5EFSLE7E3CT2VAOJ42WZFGT", "length": 13829, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "solapur news loan farmer jalgaon online ऑनलाइन अर्ज भरण्यात जळगाव नंबर वन | eSakal", "raw_content": "\nऑनलाइन अर्ज भरण्यात जळगाव नंबर वन\nमंगळवार, 22 ऑगस्ट 2017\nसोलापूर - कर्जमाफीसाठी राज्य सरकारने जाहीर केलेले छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून ऑनलाइन अर्ज भरण्यात राज्यात जळगाव जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. राज्यात सर्वाधिक 1 लाख 55 हजार 758 शेतकऱ्यांचे अर्ज आतापर्यंत ऑनलाइन ��द्धतीने भरले गेले आहेत. राज्यातील एकूण 13 लाख 93 हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत.\nसोलापूर - कर्जमाफीसाठी राज्य सरकारने जाहीर केलेले छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून ऑनलाइन अर्ज भरण्यात राज्यात जळगाव जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. राज्यात सर्वाधिक 1 लाख 55 हजार 758 शेतकऱ्यांचे अर्ज आतापर्यंत ऑनलाइन पद्धतीने भरले गेले आहेत. राज्यातील एकूण 13 लाख 93 हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत.\nसोलापूर जिल्ह्याने ऑनलाइन अर्ज सादर करण्यात राज्यात चौथा क्रमांक मिळविला आहे. सोलापूर जिल्ह्यातून 92 हजार 73 शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत. जळगाव पाठोपाठ पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक 1 लाख 42 हजार 763, सातारा जिल्ह्यातून 96 हजार 895 शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत. ज्या नगर जिल्ह्यातून राज्यभरात शेतकरी क्रांती मोर्चाचे लोण राज्याच्या कानाकोपऱ्यात पोचले त्या नगर जिल्ह्यातून 91 हजार 380 शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत.\nनाशिक जिल्ह्यातून 85 हजार 828 शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करण्यात पालघर जिल्हा सर्वांत पिछाडीवर आहे. या जिल्ह्यातून 1 हजार 213, त्या पाठोपाठ परभणी जिल्ह्यातून 8 हजार 313 एवढ्याच शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रतिनिधित्व करत असलेल्या नागपूर जिल्ह्यातूनही कर्जमाफीचे अर्ज भरण्यात फारशी प्रगती नसल्याचे समोर आले आहे. या जिल्ह्यातून आठ हजारांच्या आसपास शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत.\nमुदत मिळाल्यास निश्‍चित होईल वेळापत्रक\nकर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यास अद्यापपर्यंत मुदत देण्यात न आल्याने कर्जमाफीच्या माहितीची मोहीम कुठपर्यंत चालणार, शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ केव्हा मिळणार याबाबत ठोस काहीच माहिती ना अधिकाऱ्यांना आहे ना लोकप्रतिनिधींना. कर्जमाफीची कालबद्ध प्रक्रिया निश्‍चित करण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास मुदत निश्‍चित करण्याची आवश्‍यकता आहे.\n'कृषी कर्जमाफी'चे आश्‍वासन नकोच : रघुराम राजन\nनवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारकडून चार लाख कोटी रुपयांची कृषी कर्जमाफी होण्याची शक्‍यता...\nपराभवानंतर सरकारला जाग; कर्जमाफी होण्याची शक्यता\nनवी दिल्ली- राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह पाच राज्यातील अपयशामुळे मोदी सरकार चांगलेच हादरले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांना समोर ठेऊन सरकार...\n'मुख्यमंत्री आता आम्ही ठरवू'\nशिर्डी (जि. नगर) : काॅग्रेसचा निधर्मवाद आणि भाजपाचा धर्मवाद यामध्ये डूबणारया देशाला वाचवण्यासाठी शेतकरयांना उठाव करावा लागणार आहे. छोटे...\nसरकार स्थापनेनंतर लगेचच कर्जमाफी :राहुल गांधी\nनवी दिल्ली : छत्तीसगड, राजस्थानमध्ये कॉंग्रेसचे सरकार स्थापन होताच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होईल, अशी घोषणा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल...\nबळिराजाला संपूर्ण कर्जमाफीची आशा\nसोलापूर - राज्यात आता आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. शेतकऱ्यांसह व्यापारी, सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा, आश्...\nशेतकऱ्यांची ऐतिहासिक एकजूट (अलका धुपकर)\n\"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत \"किसान मुक्ती मोर्चा'...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-building-collapse-mumbai-11-dead-69557", "date_download": "2018-12-16T04:32:19Z", "digest": "sha1:XIIQXFDYTA7DDDXZMQLTN2J7VBTHLKGM", "length": 13900, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mumbai news building collapse in mumbai 11 dead मुंबई: भेंडीबाजारमध्ये इमारत कोसळली; 11 जणांचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nमुंबई: भेंडीबाजारमध्ये इमारत कोसळली; 11 जणांचा मृत्यू\nगुरुवार, 31 ऑगस्ट 2017\nइमारतीच्या तळमजल्यात आग लागली होती. उद्योगमंत्री सुभाष देसाई, महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी घटनास्थळी भेट दिली. या इमारतीच्या बाजूच्या इमारतींनाही तडे गेले असून, खाली करण्यात आल्या आहेत. मृतांमध्ये सकिना चष्मावाला, नासिर अहमद, सईद, मुल्ला वाहीद, बुचाना, हुसैन आरतीवाला, तस्नीम आरतीवाला यांचा समावेश आहे.​\nमुंबई : मुंबईतील भेंडीबाजार प���िसरातील जेजे मार्गावरील हुसैनीवाला ही 125 वर्षे जुनी तीन मजली रहिवाशी इमारत आज (गुरुवार) सकाळी कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 11 जणांचा मृत्यू झाला. तर, 14 जण जखमी असून, त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत दहा जणांना सुखरूप बाहेर काढले असून, या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेआठच्या सुमारास ही रहिवाशी इमारत कोसळली. भेंडीबाजारमधील जेजे रोडवरील ही इमारत आहे. ही इमारात 125 वर्षे जुनी आहे. या इमारतील 9 कुटुंबे राहत होती. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि बचावकार्य युद्ध पातळीवर करण्यात आले. महापालिका प्रशासनातील अधिकारीही याठिकाणी पोचले आहेत. इमारत पडण्यामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून, त्यात 5 पुरुष आणि 6 महिलांचा समावेश आहे. जखमीमध्ये 2 अग्निशमन दलाच्या जवानांचाही समावेश आहे. आतापर्यंत 21 लोकांना वाचविण्यात अग्निशमन दलाला तसेच एनडीआरएफच्या जवानांना यश आले आहे, मदतकार्य सुरु असून, अजून काहीजण ढिगारयाखाली असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये 6 महिन्यांची गरोदर माता आहे.\nइमारतीच्या तळमजल्यात आग लागली होती. उद्योगमंत्री सुभाष देसाई, महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी घटनास्थळी भेट दिली. या इमारतीच्या बाजूच्या इमारतींनाही तडे गेले असून, खाली करण्यात आल्या आहेत. मृतांमध्ये सकिना चष्मावाला, नासिर अहमद, सईद, मुल्ला वाहीद, बुचाना, हुसैन आरतीवाला, तस्नीम आरतीवाला यांचा समावेश आहे.\nमुंबईत गेल्या महिन्याभरात तिसऱ्यांदा इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. घाटकोपर परिसरात नुकतीच इमारत कोसळली होती. यामध्ये अनेक जणांना जीव गमवावा लागला होता. मुंबईला मंगळवारी मुसळधार पावसाने तडाखा दिला होता. त्यामुळेच ही जुनी इमारत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे.\nराजपक्षे यांचा पंतप्रधानपदाचा राजीनामा\nकोलंबो : महिंदा राजपक्षे यांनी आज अखेर श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर येथील राजकीय संघर्ष आजअखेर संपुष्टात आला. विद्यमान अध्यक्ष...\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायद���शातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\nबीड : माजलगावजवळ कार झाडाला धडकून 3 ठार\nमाजलगाव (जि. बीड) : भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून गाडीतील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. हि घटना शुक्रवारी (ता....\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून\nपुणे - चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी...\nविजेच्या धक्‍क्‍याने बिबट्याचा मृत्यू\nआष्टी (जि. वर्धा) : येथील वनपरिक्षेत्रातील बेलोरा जंगलव्याप्त रायपूर शिवारात बिबट्या (मादी) मृतावस्थेत आढळून आला. ही घटना शुक्रवारी (ता.14) दुपारी...\nदिसायला सुंदर तेवढाच मृत्यूही भयंकर...\nनवी दिल्लीः एका न्यूज अँकरचा चौथ्या मजल्यावरच्या फ्लॅटमधून खाली पडून मृत्यू झाला. राधिका कौशिक असे मृत महिलेचे नाव आहे. ती झी राजस्थानमध्ये नोकरीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://murkhanand.blogspot.com/2009/11/blog-post_5179.html", "date_download": "2018-12-16T03:28:24Z", "digest": "sha1:GNPGPABGEY7MZXVSV5XLOWHNIMOWM2DM", "length": 2157, "nlines": 55, "source_domain": "murkhanand.blogspot.com", "title": "विमुक्त: बाळा जो-जो रे... एक रेखाटन", "raw_content": "\nबाळा जो-जो रे... एक रेखाटन\nमस्त निवांत झोपलं आहे...\nतळ्यात दगड मारल्यावर पाण्यावर जसे तरंग उठतात, अगदी तसेच विचारांचे तरंग डोक्यात निरंतर चालू असतात... एका मुळे दुसरी तरंग आणि मग तीसरी असं चालूच असतं, पण इतक्या लहानशा जीवाला असं निवांत झोपलेलं पाहिलं की ते तरंग नाहीसे होतात; मन शांत आणि स्थीर होतं... फार फार समाधान मिळतं...\nमाझ्या अंतरीची मला साद आहे... आयुष्य माझे खुळा नाद आहे...\nबाळा जो-जो रे... एक रेखाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbha24taas.com/?p=2504", "date_download": "2018-12-16T03:24:09Z", "digest": "sha1:V4XKYFKNJDYEYWO77TC4KZWPXNJNNILE", "length": 16430, "nlines": 124, "source_domain": "vidarbha24taas.com", "title": "*अमरावती महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी विवेक कलोती,मिरकणुकीत उथळल्या नोटा – विदर्भ २४ तास", "raw_content": "\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nअल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार, आरोपी गजाआड\nBreaking News अमरावती क्राईम महाराष्ट्र\n*अमरावती महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी विवेक कलोती,मिरकणुकीत उथळल्या नोटा\n*अमरावती महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी विवेक कलोती,मिरकणुकीत उथळल्या नोटा*\nसत्तेची चाबी समजल्या जाणाऱ्या अमरावती महापालिकेच्या सभापती पदी भाजपचे विवेक कलोती यांची अविरोध निवड झाली आहे,मात्र काढलेल्या मिरवणुकीत भाजप कार्यकर्त्यानी चक्क नोटा उधळल्याने शहरात चर्चेला उधाण आले, तुषार भारतीय यांचा कार्यकाळ संपल्याने आज सभापती पदाची निवडणूक महापालिकेच्या सभागृहात पार पडली,परंतु विवेक कलोती यांच्या व\nिरोधात कुणीही अर्ज न टाकल्याने विवेक कलोती यांची स्थायी समिती सभापती अविरोध निवड झाली,\nनिवड झाल्यानंतर कार्यकर्त्यानी कलोती यांची विजयी मिरवणूक काढली यात भाजप कार्यकर्त्यांनी चक्क नोटा उधळल्या.\nविवेक कलोती हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सख्खे मामेभाऊ आहेत, कलोती यांची निवड होणार ही अनेेक दिवसांपासून चर्चा होती,ती आज खरी ठरली,मात्र नोटा उधळल्याने चर्चेला उधाण आले होते.\nBreaking News Uncategorized अमरावती ताज्या बातम्या मनोरंजन महाराष्ट्र\nचिखलदरा पर्यटन महोत्सवाची जबाबदारी ‘एमटीडीसी’कडे\nPost Views: 123 चिखलदरा पर्यटन महोत्सवाची जबाबदारी ‘एमटीडीसी’कडे -जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांचे निर्देश अमरावती, जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने चिखलदरा महोत्सव महत्वपूर्ण असून, त्याच्या यशस्वितेसाठी समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी आज येथे दिले. महोत्सवाबाबत आढावा बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. चिखलद-याच्या नगराध्यक्ष विजया सोमवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, […]\nआदर्श महाविद्यालयात स्वच्छता अभियान\nPost Views: 136 आदर्श महाविद्यालयात स्वच्छता अभियान धामणगाव रेल्वे:- एजुकेशन सोसायटी द्वारा संचालित आदर्श महाविद्यालय येथील राष्ट्रिय सेवा योजना पथका द्वारे स्वच्छ भारत अभियानाअंर्तगत सम्पूर्ण महाविद्यालयाची स्वच्छता करण्यात आली त्याच बरोबर वृक्ष संवर्धन करण्याकरिता वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले* यावेळी आदर्श महाविद्यालयचे प्राचार्य डॉ योगेन्द्र गांडोळे सर तसेच राष्ट्रिय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ नरेंद्र नागपुरे […]\nमोझरी नजीक गॅस सिलेंडरचा ट्रक पलटला, चालक जखमी; मोठी दुर्घटना टळली\nPost Views: 129 दि 30 अमरावती अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नागपुर वरून अमरावती जात असतांना मोझरी नजीक 400च्यावर सिलेंडर घेऊन जाणार गॅस भरलेला एक सिलेंडरचा ट्रक पलटी झाल्याची घटना आज घडली यात ट्रक चालक किरकोळ जखमी झाला असून सिलेंडर पेट घेत असल्याचे माहिती पडताच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता पाण्याचा मारा केल्याने पुढील घटना टळली. […]\nBreaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nPosted on December 15, 2018 1:04 pm Author chhagan jadhao\tComments Off on आदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन पालकमंत्री पोटे यांनी दिली भेट मुख्यमंत्री घेणार आठ दिवसात शासकीय बैठक आमदार सुनील देशमुख यांनी सोडविले उपोषण अमरावती:- गोवारी ही आदिवासी जमात असल्याचा स्पष्ट निर्वाळा चार महिन्यापूर्वी उच्च न्यायालयाने दिला विधानसभा व विधानपरिषदेत गोवारीचा प्रश्न मांडला गेला तरी अद्यापही न्यायालयाच्या निर्णयाचा शासकीय अध्यादेश काढला नसल्याने आदिवासी […]\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nजुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nPosted on December 14, 2018 2:40 am Author chhagan jadhao\tComments Off on जुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.\nBreaking News ई-पेपर महाराष्ट्र विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी\nप्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी अमरावती नुकताच बुलढाणा फिल्म सोसायटीतर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराचे थाटात वितरण झाले शिवाजी महाविद्यालय बुलढाणा येथे राज्यभरातून आलेल्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना फिल्म सोसायटी बुलढाणा तर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सोहळ्यात मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली होती या […]\nअडत्याला खरेदीदार होता येणार नाही \nगुलाबराव महाराजांच्या पालखीचे आळंदीला प्रस्थान:\nप्रहार नगरसेवकाचे अनोखे आंदोलन; घंटागाडी चालवत आणला नगरपालिकेवर कचरा\nआदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन\nमैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील\nमाजी आमदार संजय बंड यांचं निधन\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://mogaraaphulalaa.kanchankarai.com/2012/03/oasis-38.html", "date_download": "2018-12-16T03:02:46Z", "digest": "sha1:5O5PJ6GXID7V76QM4UZ6WPXBDDN54F4A", "length": 9128, "nlines": 61, "source_domain": "mogaraaphulalaa.kanchankarai.com", "title": "मोगरा फुलला - मराठी कथांचा ब्लॉग नमस्कार! मोगरा फुलला आपले सहर्ष स्वागत करीत आहे. हा मराठी कथांचा ब्लॉग आहे. या ब्लॉगच्या डाव्या बाजूला कथांची सामाजिक कथा, रहस्यकथा, प्रेमकथा, भयकथा, विनोदी कथा अशी वर्गवारी दिलेली आहे, तेथे जाऊन आपल्या मनपसंत प्रकारावर टीचकी द्या आणि आपली आवडती कथा वाचा. Mogaraa Phulalaa - Marathi Stories on Blog for Marathi Novel Lovers Stories Kadambari Prem Kahani Murder Mystery Horror Story Marathi Katha मराठी नवीन कथा मोगरा फुलला - मराठी कथांचा ब्लॉग Mogaraa Phulalaa - Marathi Stories on Blog for Marathi Novel Lovers Stories Kadambari Prem Kahani Murder Mystery Horror Story Marathi Katha मराठी नवीन कथा नमस्कार! मोगरा फुलला आपले सहर्ष स्वागत करीत आहे.; ओअ‍ॅसिस | मोगरा फुलला - मराठी कथांचा ब्लॉग", "raw_content": "\nत्यादिवशी मोहिनीने वाढदिवसाची भेट म्हणूण देवदत्तांना एक छानसं लँडस्केप दिलं. त्यांनी ते ऑफ़िसच्या केबीनमध्ये लावलं होतं. ते गिफ़्ट घेताना देवदत्तांनी मोहिनीला विचारलं, \"आता तरी मला कळेल का, माझा वाढदिवस तुला कसा माहित झाला ते\n\"तुझ्याचकडून कळलं..\" मोहिनी गाल्यातल्या गालात हसत म्हणाली.\n\"आता ते मी कधी सांगितलं होतं तुला\n\"आपण मागच्या वेळेस भेटलो होतो, तेव्हा बोलता बोलता तू पट्कन बोलून गेला होतास.\"\n\"..आणि ते तू बरोबर लक्षात ठेवलंस...\"\nलॅंडस्केपकडे पाहता पाहता देवदत्तांना मोहिनीबरोबरचं ते संभाषण आठवलं. ते स्वत:शीच हसत होते. तेव्हढ्यात त्यांच्या केबीनच्या दरवाज्यावर नॉक करून दिननकरराव आत आले. देवदत्तांच्या चेहेर्‍यावरचं हास्य अजून पुर्णपणे मावळलेलं नव्हतं. त्यांना असं मंदस्मित करताना पाहून दिनकररावांनी विचारलं, \"काय रे, स्वत:शीच हसतो आहेस\nएक क्षण विचार करून देवदत्तांनी दिनकररावांना त्यांच्या आणि मोहिनीच्या आजवरच्या भेटींचा वृत्तांत थोडक्यात ऐकवला. त्यावर दिनकरराव म्हणाले, \"स्वभावाने चांगली दिसते मुलगी. तु एक काम कर देव. तिला आपल्या सुयोगच्या वाढदिवसाला घरी बोलाव. त्या निमित्ताने तिला घरी बोलावता येईल. तेवढीच सर्वांशी ओळख होईल तिची. मागे आली होती तो प्रसंगच निराळा होता.\"\nदेवदत्त आत गेले आणि त्यांनी तिच्याकडे वळून पाहीलं. रडून रडून लाल झालेले डोळे, उतरलेला चेहेरा, विस्कटलेले केस, अस्ताव्यस्त कपडे...अशी मोहिनी त्यांनी यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. तिच्या त्या अवताराकडे पाहात त्यांनी विचारलं, \"काय झालं मोहिनी अगं, ही काय दशा आहे तुझी अगं, ही काय दशा आहे तुझी\nत्यांच्या प्रश्‍नाचं उत्तर न देता मोहिनी शांतपणे म्हणाली, \"जरा बसतोस का पाच मिनिटं...मी चेहेरा धुवून येते.\"\n\"काय झालंय ते आधी सांगशील का\n\"सांगते. पण फ़क्त पाच मिनिटं दे मला. मी आलेच..\" असं म्हणून त्यांना पुढे बोलू न देता मोहिनी आत निघून गेली.\nबाहेर यायला तिने दहा मिनिटे घेतली पण तोपर्यंत देवदत्तांचं चित्त ठिकाणावर नव्हतं.... \"काय झालं असेल....हिच्या घरी काही झालं नाही ना....हिच्या घरी काही झालं नाही ना....की हिचं अफ़ेअर होते कुणाबरोबर, ते ब्रेक झालं....पण बोलली नाही कधी.....तसं पण फ़ॅमिलीबद्दलही बोलली नाही कधी...की हिच्या डान्स शोजचं एखादं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल झालं.. हिला पैशाची तर काही अडचण नाही ना....की हिचं अफ़ेअर होते कुणाबरोबर, ते ब्रेक झालं....पण बोलली नाही कधी.....तसं पण फ़ॅमिलीबद्दलही बोलली नाही कधी...की हिच्या डान्स शोजचं एखादं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल झालं.. हिला पै���ाची तर काही अडचण नाही ना\nमोहिनी बाहेर आली तसं त्यांचं विचारचक्र थांबलं आणि ती त्यांच्यासमोरच्या सोफ़्यावर बसेपर्यंत देवदत्तांनी पुन्हा तिच्यावर प्रश्‍नांची फ़ैर झाडली. मोहिनी काही न बोलता नुसतीच खाली मान घालून बसली होती. देवदत्तांचे प्रश्‍न विचारून संपले आणि ती म्हणाली, \"मी खरंतर, हे तुला कधीच सांगायचं नाही असं ठरवलं होतं देव. कारण चांगल्या मैत्रीला उगाच काही कारण नसताना सहानुभूतीची जोड मिळते आणि हळूहळू स्वार्थाचाही वास येऊ लागतो...\"\nपान ३७ येथे वाचा\nपान ३९ पुढे चालू\nआपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.\nSubscribet to मोगरा फुलला - मराठी कथांचा ब्लॉग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-starting-application-under-sangliat-fruit-crop-insurance-scheme-12796", "date_download": "2018-12-16T04:31:48Z", "digest": "sha1:MJYQTTKTFFE32VTKIBXJ2VQBZBWOTA73", "length": 15687, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Starting the application under the Sangliat Fruit crop Insurance Scheme | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसांगलीत फळपीक विमा योजनेअंतर्गत अर्ज भरणा सुरू\nसांगलीत फळपीक विमा योजनेअंतर्गत अर्ज भरणा सुरू\nबुधवार, 10 ऑक्टोबर 2018\nसांगली ः २०१८-१९ मधील आंबे बहरासाठी पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना अधिसूचित मंडळातील फळपिकासाठी राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत द्राक्ष, डाळिंब, केळी, पेरू, आंबा आणि लिंबू या अधिसूचित फळपिकांचा समावेश आहे. द्राक्षांचा विमा रक्कम भरण्याची १५ ऑक्‍टोबर मुदत देण्यात आली आहे. तर अांब्यासाठी डिसेंबरअखेर मुदत अाहे.\nसांगली ः २०१८-१९ मधील आंबे बहरासाठी पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना अधिसूचित मंडळातील फळपिकासाठी राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत द्राक्ष, डाळिंब, केळी, पेरू, आंबा आणि लिंबू या अधिसूचित फळपिकांचा समावेश आहे. द्राक्षांचा विमा रक्कम भरण्याची १५ ऑक्‍टोबर मुदत देण्यात आली आहे. तर अांब्यासाठी डिसेंबरअखेर मुदत अाहे.\nवित्तीय संस्थाकडे पीककर्जासाठी अर्ज केलेल्या व ज्यांची अधिसूचित फळपिकांसाठी कर्जमर्यादा मंजूर आहे. अशा सर्व कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना सक्तीची आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी ही योजना ऐच्छिक आहे. फळपिकांचे बाजारमूल्य अधिक असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. तसचे फळपिकांचे हवामान धोक्‍यापासून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही, तर होणारा तोटाही मोठा असतो.\nहवामान धोक्‍यापासून विमा संरक्षण देण्यासाठी पंतप्रधान फसल विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित पीकविमा योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी आपला विमा हप्ता जवळच्या बॅंकेत कमा करावा लागणार आहे. या योजनेसाठी तालुका कृषी अधिकारी आणि मंडल कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.\nविमासंरक्षित प्रतिहेक्‍टर व हप्ता व मुदत\nपीक मुदत विमासंरक्षित रक्कम भरायची रक्कम\nद्राक्ष १५ ऑक्‍टोबर ३ लाख ८ हजार १५ हजार ४००\nडाळिंब ३१ ऑक्‍टोबर १ लाख २१ हजार ६ हजार ५०\nपेरू ३१ ऑक्‍टोबर ५५ हजार २ हजार ७५०\nकेळी ३१ ऑक्‍टोबर १ लाख ३२ हजार ६ हजार ६००\nआंबा ३१ डिसेंबर १ लाख २१ हजार ६ हजार ५०\nलिंबू १५ नोव्हेंबर ६६ हजार ३ हजार ३००\n२०१८ 2018 हवामान द्राक्ष डाळ डाळिंब पीककर्ज उत्पन्न कृषी विभाग agriculture department विभाग sections\nसाखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी पाठपुरावा...\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी देशात साखर\nकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर कमाल तापमा\nशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा अ\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रण\nकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी महत्त्वाचे पीक असून, कमी पाण्यातही चांगले उत्प\nदुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा\nपुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे.\nकेळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...\nरताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...\nऔरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल...औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका...\nमराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकरऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना...\nतुरीला ५००० पर्यंत दर, देशी वाणांना...जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सुरू झाली...\nटँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा :...नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील...\nदिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा...नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र...\nसातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या...\nनाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना...नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास...\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bishnoism.com/hindishabad/shabad4hindi.php", "date_download": "2018-12-16T05:05:38Z", "digest": "sha1:TQ5QULW5IP5BVEWLUOEQ52BCYPZOO7NN", "length": 3409, "nlines": 104, "source_domain": "www.bishnoism.com", "title": "An Eco Dharma of Bishnois who are ready to sacrifice their lives to protect trees and wild animals", "raw_content": "\nओ३म्‌ जद पवन न होता पाणी न होता\nन होता धर गैणारूं॥\nचंद न होता सुर न होता न होता गिंग दर तारुं॥\nगऊ न गोरू माया जाल न होता न हेत पियारूं॥\nमाय न बाप न बहण न भाई साखन सैंण न होता\nन होता पख परवारू॥\nलख चौरासी जीया जूणी न होती\nन होती बणीं अठारा भारूं॥\nसप्त पताल फुँणीद न होता न होता सागर खारुं\nअजिया सजिया जीया जूणी न होती न होती बणीं अठारा भायं॥\nसप्त पताल फुँणीद न होता\nन होता सागर खारूं॥\nअजिया सजिया जीया जूणी न होती\nन होती कुड़ी भरतारूं॥\nअर्थ न गर्थ न गर्व न होता\nन होता तेजीतुरंग तुखारूं॥\nहाट पटण बाजार न होता\nन होता सागर खारूं॥\nअजिया सजिया जीया जूणी न होती\nन होती कुड़ी भरतारूं॥\nअर्थ न गर्थ न गर्व न होता\nन होता तेजीतुरंग तुखारूं॥\nहाट पटण बाजार न होता\nन होता राज दवारूं॥\nचाव न चहन न कोह का बांण न होता\nतद होता एक निरंजण शिंभू, कै होता धंधू कारूं॥\nबाद कदो की पूछै लोई\nताह परैरे अवर छत्तीसूं\nपहला अंत न पारूं॥\nम्हे तदपण होता अब पण आछै, बल २ होयसां कह कद कद का करूं विचारूं ॥४॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/tendulkar-steps-in-convinces-shastri-to-apply-for-team-india-coachs-post/", "date_download": "2018-12-16T03:44:08Z", "digest": "sha1:K5JCSC5GHVYAHFIEY5SLTI4SJLQGLSZF", "length": 7968, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रवी शास्त्रीने अर्ज करावा म्हणून मास्टर ब्लास्टरने केली मनधरणी", "raw_content": "\nरवी शास्त्रीने अर्ज करावा म्हणून मास्टर ब्लास्टरने केली मनधरणी\nरवी शास्त्रीने अर्ज करावा म्हणून मास्टर ब्लास्टरने केली मनधरणी\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एक पाऊल पुढे येत भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू मुंबईकर रवी शास्त्रीला भारतीय प्रशिक्षक पदासाठी अर्ज करायला लावल्याचं वृत्त आहे. आपण या पदासाठी आता कोणत्याही रांगेत येऊन उभे राहणार नसल्याचं रवी शास्त्रीने आधीच स्पष्ट केल्यामुळे सचिनने ही मनधरणी केल्याचं समजतं.\nसचिनच्या ह्या विंनतीला मान देऊन सध्या समालोचनाची भूमिका पार पाडत असलेल्या रवी शास्त्रीने अर्ज करायला तयारी दाखवली.\nगेल्या वर्षी प्रशिक्षक म्हणून चांगली कामगिरी करूनही जाणूनबुजून डावललं गेल्यामुळे रवी शास्त्री नाराज होता. त्यामुळे ह्या पदासाठी आपण पुन्हा रांगेत उभं राहणार नसल्याचं शास्त्रीने आधीच स्पष्ट केलं होत.\nसध्या रवी शास्त्री हा लंडन शहरात सुट्ट्यांचा आनंद घेत असून मास्टर ब्लास्टर सचिनसुद्धा कुटुंबासोबत त्याच शहरात असल्याकारणाने सचिनने शास्त्रीशी संपर्क साधला. कोहली हा सुद्धा तुझ्याबरोबर काम करायला उत्सुक असल्याची गोष्ट क्रिकेट सल्लागार स��ितीचा सदस्य असलेल्या सचिनने शास्त्रीला सांगितलं असल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियामध्ये आले आहे.\nगेल्या वर्षी प्रशिक्षक पदासाठी मुलाखत सुरु असताना प्रशिक्षक म्हणून सचिनने शास्त्रीला तर गांगुलीने कुंबळेला पसंती दार्शवली होती. त्यामुळे व्ही.व्ही. एस. लक्ष्मणच मत विचारात घेण्यात आलं आणि त्याने आपलं मत कुंबळेच्या पारड्यात टाकलं होत.\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..\nISL 2018: चेन्नईला चकवित दिल्लीचा अखेर पहिला विजय\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\nविराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://upakram.forumotion.com/t13-topic", "date_download": "2018-12-16T04:58:23Z", "digest": "sha1:NSGK6RQH2BURIQW3LEGUVDNWDT2OZ4JZ", "length": 4794, "nlines": 73, "source_domain": "upakram.forumotion.com", "title": "चिंबोरी मसाला", "raw_content": "\nCKP आणि हिंदू धर्म\n» कायस्थांचे इमान गावे कोण्या कवनांनी \n» मन एव मनुष्याणाम्‌\nCKP :: संपूर्ण CKP :: CKP खाद्य संस्कृती\n६ मध्यम आकाराच्या चिंबोऱ्या,\n३ कांदे, २ दालचिनीचे तुकडे,\n८-९ लसणाच्या पाकळ्या (भाजून घ्यावे),\n३ टीस्पून तेल, १ टीस्पून धणे,\nचिंबोरीच्या मोठ्या नांग्या व बारीक तंगड़्या काधूनघ्या. चिंबोरी अलगत फ़ोडावी.\nआतील पेंदा किंवा पोटाचा भाग काढून घ्याव व कवच टाकून घ्यावे.\nपेंद्याच्या आतील छोटी पिसे व लाख काढून टाकावी, तो स्वच्छ ढूवावा.\nनांग्या व तंगड्याही धूवून घ्याव्यात. तंगड्याचा ठेचून रस काढावा व गाळून घ्यावा.\nआले, लसून, कोथिंबीर, एकत्र, वाटून चिंबोरीला लावा. हळद, तिखट व मिठ लावावा.\n१ कांदा चिरून तेलावर तळून घ्यावा.लाल झाल्यावर सुके खोबरे घालून भाजून घ्यावे.\nखोबरे लाल झाल्या नंतर धेणे, लवंग, दालचिनी, काळीमिरी, बडीशोप, खसखस,\nघालून परतून घ्यावे. खमंग वास आला की सर्व एकत्र वाटावे.\nतेलावर २-३ लसणाच्या पाकळ्या फ़ोडणीस टाकाव्या, त्या लाल झाल्यावर त्यावर चिरलेला\nकांदा टाकावा. कांदा मऊ झाला की मसाला लावलेली चिंबोरी टाकावी व परतावी. थोडे पाणी\nघालून शिजवावे. शिजवल्यावर चिंबोरीचा रंग लालसर होतो. त्यावर चिंचेचा कोळ व वाटलेला\nकांदा खोबऱ्याचे मिश्रण घालावे. थोडे पाणी घालून चांगले उकळवावे.\nअश्याच प्रकारे Laubster मसालाही करता येतो.\nCKP :: संपूर्ण CKP :: CKP खाद्य संस्कृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A4%B8%E0%A4%B5/", "date_download": "2018-12-16T03:41:33Z", "digest": "sha1:CFFQKYB7GKRTQYGQ76GQ4LZUHRSSCD7G", "length": 6123, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ऑनलाईन व्यवहारांच्या फसवणुकीत महाराष्ट्र देशात प्रथमस्थानी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nऑनलाईन व्यवहारांच्या फसवणुकीत महाराष्ट्र देशात प्रथमस्थानी\nनवी दिल्ली : ऑनलाईन व्यवहारांसाठी सरकारतर्फे प्रोत्साहन दिलं जात आहे, मात्र असं असलं तरी देखील ऑनलाईन फसवणुकीची तब्बल 25 हजार 800 प्रकरणं देशभरात समोर आली आहेत. विशेष म्हणजे ऑनलाईन होणाऱ्या फसवणुकीत देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.\nक्रेडिट किंवा डेबिट कार्ड आणि इंटरनेट बँकिंगसंदर्भात तब्बल 179 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. वर्षभरातील ऑनलाईन फसवणुकीची माहिती शुक्रवारी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सं���देत सादर केली. रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार गेल्या तीन महिन्यात ऑनलाईन फ्रॉडची 10 हजार 220 प्रकरणं समोर आली आहेत. यामध्ये 111.85 कोटी रुपयांचा समावेश आहे.विशेष म्हणजे, एक लाखांपेक्षा जास्त किमतीची फसवणूक झाल्याची तब्बल 380 प्रकरणं एकट्या महाराष्ट्रात समोर आली असून ,ऑनलाईन चोरट्यांनी 12.10 कोटी रुपयांवर डल्‍ला मारला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपायाभूत सुविधांसाठीची प्रकल्प संख्या वाढणार\nNext articleकेंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या गाडीला अपघात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/caos-in-cms-nanded-election-campaign-271605.html", "date_download": "2018-12-16T03:33:32Z", "digest": "sha1:XMRINHX6UCR3GNPJCXMHHP54J3VJW4VR", "length": 12765, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नांदेडमधील सभेत मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या वेळी गोंधळ", "raw_content": "\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले '��ीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIRAL VIDEO: सोनाराच्या डोळ्यादेखत पळवल्या सोन्याच्या बांगड्या\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nनांदेडमधील सभेत मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या वेळी गोंधळ\nनांदेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची सभा सुरू असताना शिवा संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला, मुख्यमंत्र्याचं भाषण सुरू होताच काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली.\nनांदेड,09 आॅक्टोबर : नांदेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची सभा सुरू असताना शिवा संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला, मुख्यमंत्र्याचं भाषण सुरू होताच काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. घोषणा देणारे ते सर्व जण अशोक चव्हाण यांनी पाठवल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.\nकोणत्या मागणीसाठी शिवा संघटनेने मुख्यमंत्र्याच्या सभेत गोंधळ घातला हे समजू शकले नाही. यापूर्वी नगरपालिका निवडणुकीत हदगाव आणि नंतर जिल्हा परिषद निवडणुकीत नरसी येथे झालेल्या मुख्यमंत्र्याच्या सभेत देखील अशीच घोषणाबाजी झाली होती.\nतसंच शिवसेना-भाजपमध्ये लढाई नाही. त्यामुळे त्यांच्या विषयावर बोलणार नाही असंही ते यावेळी म्हणाले.\n११ ऑक्टोबरला नांदेड महापालिकेची निवडणूक आहे या निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्याच निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी नांदेडमध्ये झालेल्या सभेत शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांवर तोंडसुख घेतले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavitaa.wordpress.com/tag/%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%AD%E0%A4%B5-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80/page/2/", "date_download": "2018-12-16T04:49:32Z", "digest": "sha1:XDPHNP7GVSEPVVQQI3MDHS2Y6JFSOWMF", "length": 13658, "nlines": 148, "source_domain": "marathikavitaa.wordpress.com", "title": "वैभव जोशी | मराठी कविता संग्रह | पृष्ठ 2", "raw_content": "\nकविता मला आवडलेल्या …..\n” हळवेपण ” – अभिजित दाते यांचा पहिला अल्बम\nPosted on जून 30, 2016 by सुजित बालवडकर\t• Posted in वैभव जोशी\t• Tagged वैभव जोशी\t• 2 प्रतिक्रिया\nपुरावे मिळाले ..पुढे काय झाले\nकिती शुभ्र होते तहाचे कबूतर\nउडाले बिडाले ..पुढे काय झाले\nजरी माझा तुझा हा\nPosted on एप्रिल 14, 2016 by सुजित बालवडकर\t• Posted in वैभव जोशी\t• Tagged वैभव जोशी\t• यावर आपले मत नोंदवा\nजरी माझा तुझा हा खेळ पुरता रंगला आहे\nदोघातल्या एकाचा पराभव लांबला आहे\nस्वतःशी चालली स्पर्धा , जगाशी घेउनी दावे Continue reading →\nPosted on एप्रिल 12, 2016 by सुजित बालवडकर\t• Posted in वैभव जोशी\t• Tagged वैभव जोशी\t• यावर आपले मत नोंदवा\nथेट केला न वार लोकांनी\nलावले फक्त दार लोकांनी\nमी जरा काय पाहिले मागे\nम्यान केले नकार लोकांनी\nथांबलो एक क्षण तुझ्या दारी\nगाठले फार फार लोकांनी\nPosted on एप्रिल 6, 2016 by सुजित बालवडकर\t• Posted in वैभव जोशी\t• Tagged वैभव जोशी\t• यावर आपले मत नोंदवा\nविसरतात सारे, विसरशील तू ही ॥\nलवंडेल जेव्हां कुपी आसवांची\nसुगंधाप्रमाणे पसरशील तू ही ॥ Continue reading →\nPosted on फेब्रुवारी 25, 2016 by सुजित बालवडकर\t• Posted in वैभव जोशी\t• Tagged वैभव जोशी\t• यावर आपले मत नोंदवा\nमज आयुष्याचा माझ्या कळलेला आशय नाही\nजगतो हा तर्कच आहे , आलेला प्रत्यय नाही\nआभास कुणा परक्याचा प्रतिबिंब होउनी भेटे\nहा कोण म्हणावे माझा तितकासा परिचय नाही Continue reading →\nPosted on फेब्रुवारी 2, 2016 by सुजित बालवडकर\t• Posted in वैभव जोशी\t• Tagged वैभव जोशी\t• यावर आपले मत नोंदवा\nPosted on नोव्हेंबर 7, 2014 by सुजित बालवडकर\t• Posted in वैभव जोशी\t• Tagged वैभव जोशी\t• यावर आपले मत नोंदवा\nपण काय असे मेघांच्या\ncinema अनभिज्ञ अनामिक अनिल अनिल अवचट अनिल कांबळे अनुराधा पोतदार अनुश्री वर्तक अभिजीत दाते अमॄता (कवितांची) अरुण कोलटकर अरुण दाते अरुण सांगोळे अरुणा ढेरे अशोक नायगांवकर अशोक पत्की आरती प्रभू आसावरी काकडे इंदिरा संत इंद्रजित भालेराव इतर इलाही जमादार उनाड एल्गार ओंकार खरे कल्पी जोशी कवी भूषण कुसुमाग्रज केदारनाथ सिंह कैफी आजमी गंगाधर महांबरे गझल गदिमा ग़ज़ल गुरु ठाकूर गुलजार गोविंदाग्रज ग्रेस चंद्रमाधवीचे प्रदेश चंद्रशेखर सानेकर चारोळ्या चित्तरंजन भट चित्रपट छंदोमयी जगदीश खेबुडकर जात्यावरील ओव्या जावेद अख्तर जितेन्द्र जोशी झंझावात तनवीर सिद्दीकी तुषार जोशी द. भा. धामणस्कर दासू वैद्य दिवाळी अंकातल्या कविता नवकवी ना. धो. महानोर नागराज मंजुळे नामंजूर नारायण सुर्वे नीता भिसे नेणिवेची अक्षरे पं. ह्रदयनाथ मंगेशकर पद्मा गोळे पाऊस पाळणा पु.ल. पुस्तक पोवाडा प्र. के. अत्रे प्रदीप निफाडकर प्रसन्न शेंबेकर प्रसून जोशी फ मुं शिंदे फारूक एस.काझी बहीणाबाई चौधरी बा. भ. बोरकर बा. सी. मर्ढेकर बालकवी बालगीत बाळ कोल्हटकर बेफिकीर भटकंती भाऊसाहेब पाटणकर भीमराव पांचाळे मंगेश पाडगांवकर मंदार जोशी मनस्वी ममता सिंधुताई मराठी कविता माधवी भट मिलिंद फणसे मुक्तायन मौनाची भाषांतरे यशवंत देव योगेश रंग माझा वेगळा राजू जाधव रॉय किणीकर लावणी वंदना विटणकर वसंत बापट विंदा करंदीकर विजय आव्हाढ विडंबन विशाखा वैभव जोशी शंकर वैद्य शांता ज. शेळके शाहीर होनाजी बाळा श्रद्धा भोवड श्रीधर फडके श्रीनिवास खळे संगीता जोशी संजीवनी बोकील संत कान्होपात्रा संत तुकडोजी महाराज संतोष (कवितेतला) संदिप खरे संध्याकाळच्या कविता सदानंद रेगे समर्थ रामदास स्वामी सुधांशु सुधिंद्र देशपांडे सुधीर फडके सुधीर मुळीक सुधीर मोघे सुरेश भट सुरेश वाडकर सैराट सौमित्र स्वरांगी देव स्वातंत्र्यवीर सावरकर स्वानंद किरकिरे हरिवंश राय बच्चन हर्षदा विनया हिन्दी कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/hawkers-rent-rate-issue-municipal-130236", "date_download": "2018-12-16T03:46:38Z", "digest": "sha1:BPHYZCQO53USM5ZS4JP2G6MLVGI75WSL", "length": 14495, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "hawkers rent rate issue municipal पथारी भाडेदराचा प्रश्‍न प्रलंबित | eSakal", "raw_content": "\nपथारी भाडेदराचा प्रश्‍न प्रलंबित\nशुक्रवार, 13 जुलै 2018\nपुणे - शहरातील पथारीवाल्यांचे वाढीव भाडे कमी करण्याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. याबाबत केवळ बैठका होत असून, त्याच वेळी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून सुरू असलेल्या कारवाईमुळे पथारी व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून शहर फेरीवाला समितीचीही बैठक झालेली नाही.\nपुणे - शहरातील पथारीवाल्यांचे वाढीव भाडे कमी करण्याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. याबाबत केवळ बैठका होत असून, त्याच वेळी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून सुरू असलेल्या कारवाईमुळे पथारी व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून शहर फेरीवाला समितीचीही बैठक झालेली नाही.\nगेल्या महिन्यात महापालिकेच्या विरोधात पथारी व्यावसायिकांच्या विविध संघटनांनी आंदोलन केले होते. महापालिकेने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पथारीवाले, स्टॉलधारकांसाठी विभागनिहाय भाडे निश्‍चित केले होते. हे भाडे परवडणारे नाही, असा दावा आंदोलकांनी केला होता. या आंदोलनाची दखल घेत महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी योग्य निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले होते. यानंतर संघटनांच्या प्रतिनिधींनी पालिका पदाधिकाऱ्यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन भाडे निश्‍चित करण्याची मागणी व विनंती केली. पण, अद्याप केवळ बैठकाच घेतल्या जात आहेत. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून मात्र दंडात्मक कारवाई सुरूच आहे. खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडील गॅस सिलिंडर जप्त करण्याची कारवाई केली जात आहे. याबाबत फेरीवाला समितीचे सदस्य संजय शंके म्हणाले, ‘‘आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून भाडे कमी करण्याचा निर्णय लांबणीवर टाकला जात आहे.\nअपंग पथारी व्यावसायिक, स्टॉलधारकाला भाड्यात पन्नास टक्के सवलत असे काही निर्णय घेतले आहेत. परंतु, अंतिम निर्णय घेण्यास विलंब लावला जात आहे. अपिलीय कमिटी कायद्यानुसार स्थापन केलेली नाही. समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश असावेत, असे निर्देश असतानाही निर्णय घेतले जात असून, ते बेकायदा आहेत. अन्न व औषध प्रशासनाकडून काही पथारी व्यावसायिकांना प्रमाणपत्र दिले गेले आहे. त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारला जात आह���. महापालिका प्रशासन आणि पदाधिकारी भाडे दर कमी करण्यास विलंब करीत आहेत.’’\nमहापालिका प्रशासन भाडे कमी करीत नाही. नवीन दराने भाडे आकारणी थांबली असली, तरी नवीन नियमानुसार दंड वसूल केला जात आहे. दंडाची रक्कम जास्त असल्याने पथारी व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. महापालिकेने या संदर्भात तातडीने निर्णय घेणे आवश्‍यक आहे.\n- बाळासाहेब मोरे, पथारी पंचायत\n\"मॉडेल तुळशीबाग' प्रकल्प राबवा व्यापारी संघटना, पथारी व्यावसायिक असोसिएशनची मागणी\nपुणे- शहराचे भूषण समजल्या जाणाऱ्या तुळशीबागेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, वास्तुविशारद किरण कलमदाणी यांनी तयार केलेला \"मॉडेल तुळशीबाग' हा प्रकल्प...\n# PmcIssues पदाधिकाऱ्यांना विक्रेत्यांचा पुळका\nपुणे - परवानाधारक विक्रेत्यांना महिन्याकाठी आकारण्यात येणाऱ्या भाड्यात वाढ करून त्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाने केला; पण...\nवाहतूकीला शिस्त लावण्यासाठी बारामती नगरपालिकेचे प्रयत्न कमी\nबारामती शहर : शहरातील वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी एकीकडे शहर पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ यांनी गेले काही दिवस पुढाकार घेतला आहे, मात्र दुसरीकडे...\nअडथळा ठरणाऱ्या टपऱ्यांवर कारवाई\nपुणे - पथारी व्यावसायिक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या चर्चेनंतर वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या काढण्याचा निर्णय पुणे कृषी उत्पन्न बाजार...\nपुणे - बाजार समितीमधील परवानाधारक पथारी व्यावसायिकांच्या टपऱ्या बंद करण्याचा आदेश समितीने दिला आहे....\nपथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन रखडणार\nपुणे - लक्ष्मी रस्त्यावरील दुचाकी पार्किंगच्या जागेत पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या निर्णयाला परिसरातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-dr-satish-thigale-interview-64630", "date_download": "2018-12-16T04:47:48Z", "digest": "sha1:G5R4FVHOXATPNEGCB3Y2ZNEFYOALNS2D", "length": 18550, "nlines": 201, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news dr. satish thigale interview दरडींच्या कोसळण्यावर दीर्घकालीन उपाययोजनांची गरज - डॉ. सतीश ठिगळे | eSakal", "raw_content": "\nदरडींच्या कोसळण्यावर दीर्घकालीन उपाययोजनांची गरज - डॉ. सतीश ठिगळे\nशनिवार, 5 ऑगस्ट 2017\nपुणे - सिंहगडावर जाणाऱ्या रस्त्यावर पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडतात. यातून मार्ग काढण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना होणे गरजेचे आहे. या घाटरस्त्याचे रुंदीकरण करावे, दरड कोसळण्याची शक्‍यता असणाऱ्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधावी, धोकादायक भागात पाण्याचा निचरा त्वरेने होण्यासाठी पावले उचलावीत, असा सल्ला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. सतीश ठिगळे यांनी दिला.\nसिंहगड घाटात नुकतीच दरड कोसळली. सुरक्षारक्षकाच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी टळली. या पार्श्‍वभूमीवर दरड कोसळण्याची कारणे आणि उपाययोजना याविषयी \"सकाळ'ने घेतलेल्या आठवड्याच्या मुलाखतीत डॉ. ठिगळे बोलत होते.\nते म्हणाले, 'दरड कोसळण्याची शक्‍यता असलेल्या ठिकाणी लोखंडी जाळ्या लावाव्यात, तसेच सह्याद्री घाटातील अशाच अन्य रस्त्यांवर संरक्षक भिंतीही उभारण्यात याव्यात. धोकादायक भागात पाण्याचा निचरा लवकर होण्यासाठी उपाययोजना करावी. सिंहगडच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे. तसेच, धोक्‍याच्या जागी गेलेले तडे आणि चिरा यांचा सखोल अभ्यास करून तेथे पायऱ्यासदृश टप्पे तयार केल्यास डोंगर उताराची तीव्रता कमी होईल. यातून या संकटावर मात करता येईल.''\nसिंहगड समुद्र सपाटीपासून सुमारे 1200 मीटर उंचीवर असून, पायथ्यापासून त्याची उंची 580 मीटर आहे. येथील रस्ता बेसॉल्ट या अग्निजन्य खडकाच्या एकूण 23 स्तरांतून जातो. भूपृष्ठांतर्गत हालचालींमुळे या स्तरांना अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. त्यावर तापमान, आर्द्रता, पर्जन्यवृष्टी इत्यादीचा परिणाम होतो. त्यातून खडकाचे लहान- मोठे सुळके वेगळे होऊ लागतात. पावसाळ्यात या सुळक्‍यांचा आधार तुटतो आणि दरडी कोसळण्यास सुरवात होते. अतिवृष्टीत या चिरांमध्ये पाणी जाऊन दरडी कोसळण्याची शक्‍यता अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.\nदरड कोसळण्याची नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशी दोन प्रकारची कारणे असतात, असे सांगत डॉ. ठिगळे म्हणाले, \"\"पर्वतमय प्रदेश, भूशास्त्रीय परिस्थिती आणि अतिवृष्टी ही दरड कोसळण्याची प्रमुख कारणे आहेत. महाराष्ट्राचा विचार केला, तर सह्याद्रीचा परिसर ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झाला आहे. समुद्रकिनाऱ्यापासून ते महाबळेश्‍वरपर्यंत थरावर थर असे एकूण 32 थर आहेत. त्याची रचना पश्‍चिमेकडे कडा, कोकण सपाट आहे. आजही सह्याद्रीच्या परिसरात अधून-मधून भूकंपाचे धक्के बसत आहेत. तसेच, पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे भूपृष्ठाचे वजन वाढल्यामुळे डोंगरउतारांना तडे जातात. या दोन्ही कारणांमुळे डोंगराला पडणाऱ्या तड्यांमध्ये पावसाचे पाणी मुरते आणि जमीन हळूहळू खचू लागते, ही नैसर्गिक कारणे म्हणता येतील.'' दरडी अचानक कोसळत नाहीत, ती कोसळण्याची शक्‍यता दर्शविणाऱ्या अनेक पूर्वसूचना असतात; फक्त त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. वन विभाग, महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग अशा संबंधित विभागांमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे दरड कोसळ्यास प्रतिबंधात्मक उपाय प्रत्यक्षात आणण्यास अडचणी येत आहेत. आपत्ती व्यवस्थापन नियोजन यंत्रणेचे अस्तित्व फारसे दिसत नाही. तसेच, यासाठी मनुष्यबळाचाही अभाव असल्याचे त्यांनी सांगितले.\nदरड कोसळण्यापूर्वीची लक्षणे :\n- डोंगरउतारांना तडे जाणे आणि भूभाग खचणे\n- घरांच्या भिंतींना भेगा पडणे, पडझड होणे, झाडे किंवा विजेचे खांब उताराकडे कलणे\n- झरे रुंदावणे, त्यातून मोठ्या प्रमाणात गढूळ पाणी बाहेर पडणे\nदरड कोसळण्याचे प्रकार न होण्यासाठी उपाय :\n- डोंगराजवळील गावठाणांचा आणि वाड्यांचा विस्तार न करणे\n- डोंगरउतारांचे सपाटीकरण टाळणे, चर न खणणे\n- डोंगर पायथ्याशी झऱ्यांच्या क्षेत्रात बदल न करणे\nहा मजकूर जागेनुसार घ्यावा\n* दरड कोसळण्याच्या मागील काही घटना\n- माळीण (ता. आंबेगाव, पुणे) 30 जुलै 2014; 150 नागरिकांचा मृत्यू; गाव जमिनीखाली गाडले गेले\n- जुई (ता. महाड, रायगड) 3 जुलै 2005; 90 जणांचा मृत्यू\n- भाजे (ता. मावळ, पुणे) 24 जुलै 1989; झऱ्यातून चिखलमिश्रित पाणी मोठ्या प्रमाणात पडू लागले आणि काही वेळातच दरड कोसळली; 40 नागरिकांनी गमावला जीव\n- कोयना भूकंपात (11 डिसेंबर 1967) रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील डोंगरांना तडे पडले, नेमक्‍या त्याच ठिकाणी जून 1983मध्ये अतिवृष्टीमध्ये 56 ठिकाणी दरडी कोसळल्या\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\nपूर्व विदर्भात पावसाला पाेषक हवामान\nपुणे - बंगालच्या उपसागरातील वादळी स्थिती, कोकण किनारपट्टीलगत असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती पूरक ठरल्याने राज्यातील तापमानात चढ-उतार होत आहे. किमान...\nपुण्याची पाणीकपात हे सरकारचे अपयश - अजित पवार\nपुणे - शहरातील पाणीकपातीचा प्रश्‍न हे राज्य सरकारचे अपयश आहे. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने...\nजिल्ह्यातील प्रमुख धरणं निम्मी रिती\nपुणे : जिल्ह्यातील प्रमुख सोळा धरणांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठ्यात तब्बल 56.27 टीएमसीने घट झाली आहे. यामुळे या धरणांमध्ये सध्या 78.73 टीएमसी साठा...\nयू-ट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थी स्वावलंबी\nपुणे : शिक्षणाबरोबरच कलेची आवड जोपासत महिन्यातील 10 ते 12 दिवस काम करून शहरातील दोन तरुण \"यू-ट्यूब'च्या माध्यमातून 15 ते 20 हजार रुपये कमावत...\nवयात येणाऱ्या मुलींच्या भावविश्वाचं चित्रण\nकुमारवयात पाऊल टाकताना विशेषत: मुलींची होणारी घालमेल, अस्वस्थता आश्‍लेषा महाजन यांनी \"कळ्यांचे ऋतू' या पुस्तकातून अत्यंत तरलपणे कथांच्या माध्यमातून...\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/vidarbha-news-gajanan-maharaj-palkhi-shegaon-63357", "date_download": "2018-12-16T04:21:25Z", "digest": "sha1:UPUOJHPR3U6LBPNUDLE77QLXNFKEWDDN", "length": 13731, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Vidarbha news Gajanan Maharaj palkhi in Shegaon श्रींच्या स्वागतासाठी एक लाख भाविक शेगावात | eSakal", "raw_content": "\nश्रींच्या स्वागतासाठी एक लाख भाविक शेगावात\nरविवार, 30 जुलै 2017\nआषाढी एकादशीला विठुरायाची भेट झाल्यानंतर श्रींच्या पालखीचा परतीचा प्रवास सुरू झाला. आज सकाऴी पुंडलिक वरदे, हरिविठ्ठ��ाचा गजर करीत हजारो वारकरी खामगावातून पालखीच्या सोबत शेगावकडे निघाले.शेगाव खामगाव रस्यावर भगव्या पताका व गणगण गणात बोतेच्या आवाजाने पंढरीच अवतरल्याचे चित्र ऩिर्माण झाले.\nशेगाव : माझ्या जिवाची आवडी \nगजर विठुचा करोनि दारोदारी,\nगजानन माऊली परतुनी आली \nया ओऴीनुसार तब्बल 52 दिवस ज्ञानोबा-तुकोबाचा गजर व मुखी गण गण गणात बोतेचे नामस्मरण करीत हजारो वारकर्यासह श्री संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आज ता.30 सकाळी 10 वाजता संतनगरीत आगमन झाले. यावेळी जय गजानन या जयघोषाने अवघी शेगावनगरी दुमदुमली होती.\nआषाढी एकादशीला विठुरायाची भेट झाल्यानंतर श्रींच्या पालखीचा परतीचा प्रवास सुरू झाला. आज सकाऴी पुंडलिक वरदे, हरिविठ्ठलाचा गजर करीत हजारो वारकरी खामगावातून पालखीच्या सोबत शेगावकडे निघाले.शेगाव खामगाव रस्यावर भगव्या पताका व गणगण गणात बोतेच्या आवाजाने पंढरीच अवतरल्याचे चित्र ऩिर्माण झाले. पालखी संत गजानन महाराज कॉलेज जवऴ आल्यानंतर शिवशंकरभाऊ पाटील यांनी पालखीचे स्वॉगत केले.दूपारी 1 वाजता कॉलेज मधुन गजानन वाटीका मार्गे पालखी मंदीराकडे रवाना झाली. विविध मंडऴांच्या वतीने भाविकांना अल्पोपहार व चहापानाचे वाटप करण्यात आले\nदरम्यान, पालखीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. पालखी रेल्वे स्टेशन शिवाजी चौक शिवाजी चौक मार्गे मंदिरात गेली तेथे महाआरती होऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.\nश्रींच्या पालखीपूढे सरस्वती म्यूझीकल ब्रॅडचे पथक, शाऴकरी विद्यार्थी, संत गजानन महाराजांची पालखी विविध फुलांनी सजविण्यात आली होता.आज सकाऴपासूनच आळंदी ग्रामस्थ, परिसरातील गावातील नागरिक, वारकरी, भाविक श्रींच्या स्वागतासाठी शेगाव येथे दाखल झाले होते.\nमाऊलींच्या दर्शनासाठी रस्त्यांच्या दुतर्फा भाविकांनी एकच गर्दी केली होती. टाळ-मृदंगाचा गजर व ज्ञानोबा-माऊली-तुकारामच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते. अलंकापुरीतील सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलले होते. चौकाचौकात पालखीचे स्वागत करण्यात येत होते. विविध सामाजिक संस्था, मंडळे यांच्यातर्फे केळीवाटप व फराळवाटप करण्यात आले.\nगुहागरमधील विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nपुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद गुहागर शाखा आयोजित विभागीय मराठी साहित्य संमेलन १४, १५ आणि १६ डिस��ंबरला गुहागरमध्ये देवपाट पोलीस परेड...\nअलंकापुरीत आज कार्तिकी सोहळा\nआळंदी - इंद्रायणीच्या पाण्यामध्ये, ज्ञानाचे प्रतिबिंब पडे, ज्ञानभक्तीने तुझिया चरणी, वारकऱ्यांचा जीव जडे... असे म्हणत आळंदीतील...\nआळंदी - कपाळी बुक्का व केसरी गंध...गळ्यात तुळशीच्या माळा...अन्‌ मुखी ज्ञानोबा तुकारामाचा अखंड जयघोष...खांद्यावर भगव्या पताका उंचावत राज्यभरातून लाखो...\nनाना गुरू भक्तीची लोटांगणाची आगळीवेगळी परंपरा\nपुसद (जि. यवतमाळ), ता. 29 : परमेश्वर आणि संतांपुढे भक्ती अर्पित करण्याचे नानाविध प्रकार आहेत. अमरावती जिल्ह्यातील शिरखेड येथे श्रीसंत नाना गुरू...\nचऱ्होली फाट्यावर रखडलेले पालखी मार्गाचे रुंदीकरण पूर्ण\nपिंपरी - आळंदी-पंढरपूर पालखी मार्गाचे चऱ्होली फाटा येथे भूसंपादनाअभावी रखडलेले सुमारे पाचशे मीटर लांब रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण झाले आहे. कार्तिक...\nप्राणप्रिय परमआदरणीय साहेबांचे साहेब श्रीमान उधोजीसाहेब ह्यांचे चरणारविंदी बालके संजयाजीचा साष्टांग प्रणिपात, त्रिवार मुजरा विनंती विशेष\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/sri-lanka-steps-up-security-after-crowd-trouble/", "date_download": "2018-12-16T04:43:23Z", "digest": "sha1:YSRFMHCNESVRZ7ZHSCT6IWKZ65C4KX3G", "length": 6829, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "चौथ्या वनडे'साठी मोठी सुरक्षा व्यवस्था, १००० अधिक पोलीस तैनात", "raw_content": "\nचौथ्या वनडे’साठी मोठी सुरक्षा व्यवस्था, १००० अधिक पोलीस तैनात\nचौथ्या वनडे’साठी मोठी सुरक्षा व्यवस्था, १००० अधिक पोलीस तैनात\nभारत विरुद्ध श्रीलंका यांच्यादरम्यान होणाऱ्या चौथ्या वनडे सामन्यासाठी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था पुरवली जाणार आहे. गेल्या सामन्यात झालेल्या प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून श्रीलंकन पोलीस सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहेत.\nया सामन्यात १००० जास्त पोलीस कर्मचारी तैना��� करण्यात येणार असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरून प्रेक्षकांवर लक्ष ठेवले जाणार आहे. कोलंबोमधील प्रेमदासा मैदानाची क्षमता ३५,००० प्रेक्षकांची असून कोणतीही संशयास्पद कृती करणाऱ्या प्रेक्षकाला लगेच अटक करणार असल्याचं कोलंबो पोलिसांनी सांगितलं आहे.\nश्रीलंका संघाची धुरा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा संभाळणार असून भारत उद्या आणि रविवारी असे राहिलेलं दोन वनडे सामने तर एकमेव टी२० सामना ६ सप्टेंबर रोजी खेळणार आहे.\nरनमशीन विराट कोहली ठरला तेंडुलकर, गावसकरांनाही वरचढ, केला हा मोठा पराक्रम\nभारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..\nISL 2018: चेन्नईला चकवित दिल्लीचा अखेर पहिला विजय\nगोल्डन एज बॅडमिंटन लीग स्पर्धेत चुरस; आज रंगणार अंतिम सामना\nएमएसएलटीए अखिल भारतीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्ला, मेघभार्गव पटेल, बेला ताम्हणकर यांची आगेकूच\nमी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण\nगौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा\nअबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स \nचायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा\nपंतची स्टम्पमागील बडबड काही थांबेना, चक्क कर्णधार कोहलीलाच दिला सल्ला\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत एल्व्हन स्टार बारामती 15, आर्य स्पोर्टस् संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मुंबई बॉईज, क्रीडावर्धिनी, एसपीएम संघ पराभूत\nभारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nISL 2018: चेन्नई आणि दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार\nनाशिक सायकलिस्टसचे शेगावकडे प्रस्थान\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nजेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय\nमुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी\n15व्या आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathijokx.com/2009/12/", "date_download": "2018-12-16T03:05:57Z", "digest": "sha1:KVVTGLQU7R23SUPZU56ARVX26IR5W6DE", "length": 12858, "nlines": 206, "source_domain": "www.marathijokx.com", "title": "Marathijokx.com : December 2009", "raw_content": "\nतिन जणं आपापसात बोलत असतात,\nपहिला - माझा मुलगा स्विमींग पुलमधे माशासारखा तरंगतो.\nदुसरा - हे तर काहीच नाही, माझा मुलगा स्विमींग पुलमधे हवेसारखा तरंगतो.\nतिसरा - तुम्ही काय उगेच भांडता ... माझा मुलगा तर फार ग्रेट आहे\nपहिला आणि दुसरा - कसा काय\nतिसरा - माझा मुलगा तर अंथरुणातच स्विमींग पुल तयार करतो.\nएका गायनाच्या कार्यक्रमात गायकाला श्रोते सारखा वन्स मोअर देत होते. तेव्हा गायक म्हणाला,‘‘रसिकहो मी तुमचे प्रेम समजू शकतो, पण तुम्ही मला इतक्या वेळा वन्स मोअर का देता \nतेव्हा त्यातील एक जण म्हणाला, ‘‘जोपर्यंत तुम्ही हे गाणे नीट म्हणत नाही तोपर्यंत आम्ही वन्समोअरच देणार.’’\nशाम : फुटबाल मौदानावर जातो ,शाम म्हणतो रामला ,\nचेंडूला का मारतात ,तर राम म्हणतो , \" ते गोल करत आहेत ,\nशाम : चेंडू गोल तर आहे ना,अजून चेंडूला किती गोल करता ................\nMarathi psychiatrist jokes - तुम्ही माझ्याकडे कसे काय आले\nMarathi psychiatrist jokes - तुम्ही माझ्याकडे कसे काय आले\nएक पेशंट एका नावाजलेल्या सायकॉलॉजीस्टकडे गेला आणि कुरकुरत म्हणाला, \"\" डॉक्टर, मला मागील कितीतरी वर्षापासून वेगवेगळे भास होताहेत, आणि आत्तापर्यंत मला कुणीही बरोबर औषध देवू शकलेला नाही आहे..''\n\"\" या आधी तुम्हाला कोण ट्रीट करीत होतं\n\"\" डॉक्टर लाल राठोड'' पेशंटने उत्तर दिले.\n\"\" अच्छा तो.. तो तर महा मुर्ख डॉक्टर आहे... अच्छा तर मग तुम्ही माझ्याकडे कसे काय आलात \n\"\" सर त्यांनीच तर मला तुम्हाला येवून भेटायला सांगितले आहे...'' - पेशंट्.\nआपल्या कामात तरबेज एका लेडी सेक्रेटरीने आपल्या बॉसकडे आपला पगार वाढविण्याची विनंती केली. पण बॉसने तिला साफ नकार देत म्हटले, \"\" तुमचा पगार आधीच तुमच्या बाजुच्या कॅबिनमधे काम करनाऱ्या सेक्रेटरीपेक्षा जास्त आहे... आणि तिला तर पाच मुलंही आहेत... ''\n\"\" माफ करा सर ,..'' त्या आपल्या कामात नेहमी तरबेज असणाऱ्या सेक्रेटरीने चिडून उत्तर दिले, '' जर मी बरोबर बोलत असेल तर आम्हाला पगार आम्ही इथे किती आऊटपुट देतो त्यासाठी दिला जातो..., नाकी आम्ही आमच्या घरी आमच्या खाजगी वेळेत किती आऊटपुट देतो यासाठी ...''\nSponsored links Marathi Funny SMS - कोंबडी. एकदा एकादशीला जंगलात सर्व प्राणी मंदिरात जायचं ठरवितात. सगळे प्राणी चालत जातात, फक्त कोंबडी टॅ...\nMarathi sardar santa banta jokes - मटन कबाब प्रत्येक शुक्रवारी रात्री संता सिंग आपल्या घरी ��िकन आणि मटन कबाब बनवित असे. पण त्याचे सगळे शे...\nMarathi funny quotes - चांगुलपणा तुम्ही चांगले आहात म्हणून लोकही तुमच्याशी चांगलेच वागतील, हे म्हणजे तुम्ही शाकाहारी आहात म्हणून सांड त...\nMarathi Comedy Hasya kavita : हिम्मत नाही हरायची मी जेव्हा जेव्हा खाली पडलो मित्रा मी उभा राहून पुन्हा जोरात दौडलो मित्रा कारण माझ्या ...\nMarathi jokes - तिकिट एकदा एका टीसीने रेल्वेत प्रवास करणाऱ्या यात्रेकरुला विचारले - \"\" आपण कुठे चालला आहात \nMarathi Jokes - पगार वाढ आपल्या कामात तरबेज एका लेडी सेक्रेटरीने आपल्या बॉसकडे आपला पगार वाढविण्याची विनंती केली. पण बॉसने तिला साफ नकार द...\nMarathi funny quotes - चाकाचा शोध ज्याने पहिल्या चाकाचा शोध लावला तो मुर्ख होता. ज्याने बाकिच्या तिन चाकांचा शोध लावला तो खरा बुद्धीवान...\nचिकटरावांची पत्नी चिकटरावांना :- \"सोडाना, कामाच्यावेळी मला त्रास नका हो देत जाऊ ....\" तेवढ्यात किचन मधून कामवालीचा आवाज येतो........\nया साईट वर आपणही विनोद पाठवू शकता\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/oscar-sent-invitations-to-bollywood-stars-263976.html", "date_download": "2018-12-16T04:09:53Z", "digest": "sha1:OCO2S6DXYKWWY6BUVGYOZT7GTGJTZMN5", "length": 13168, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शाहरूखला वगळून, आमिर-सलमानला आॅस्करचं आमंत्रण", "raw_content": "\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकां��ाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIRAL VIDEO: सोनाराच्या डोळ्यादेखत पळवल्या सोन्याच्या बांगड्या\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nशाहरूखला वगळून, आमिर-सलमानला आॅस्करचं आमंत्रण\n'आॅस्कर'नं त्यांच्या सदस्यांची संख्या वाढवण्यासाठी त्यांच्या सदस्यत्वाची आमंत्रणं जगाभरातील अनेक कलाकारांना पाठवली आहेत. भारतातल्या आमिर खान, सलमान खान, प्रियांका चोप्रा, इरफान खान, ऐश्वर्या राय बच्चन आणि दीपिका पादुकोणला त्यांनी निमंत्रणं पाठवलली आहेत .\n30जून:'अकादमी आॅफ मोशन आर्टस अॅण्ड सायन्स'नं अर्थात 'आॅस्कर'नं त्यांच्या सदस्यांची संख्या वाढवण्यासाठी त्यांच्या सदस्यत्वाची आमंत्रणं जगाभरातील अनेक कलाकारांना पाठवली आहेत. भारतातल्या आमिर खान, सलमान खान, प्रियांका चोप्रा, इरफान खान, ऐश्वर्या राय बच्चन आणि दीपिका पादुकोणला त्यांनी निमंत्रणं पाठवलली आहेत .\nया साऱ्यांना निमंत्रण पाठवण्याचं कारण आहे यांची विदेशातील लोकप्रियता आणि प्रचंड फॅन फॉलोईंग. पण आश्चर्याची बाब अशी की या लिस्टमध्ये बॉलिवूडच्या 'बादशाह'चं म्हण��े शाहरूख\nखानचं नावच नाही आहे. शाहरूखची विदेशातील फक्त फॅन फॉलोईंगच प्रचंड नाही आहे तर त्याचे सिनेमेही परदेशात सुपरहिट होतात.मग अशा परिस्थितीत शाहरूखला आमंत्रण का दिलं नाही हे एक कोडंच आहे.\nतर दुसरीकडे ऐश्वर्या हे आमंत्रण स्वीकारेल की नाही असा प्रश्न आहे. कारण सलमान आणि ऐश्वर्या आणि सलमान दोघांनाही अकादमीनं आमंत्रण दिलंय.आमंत्रण स्वीकारल्यास तिला एक्स बॉयफ्रेंड सलमानसोबत काम करावं लागू शकतं.\nअकादमीचे आतापर्यंत 683 सदस्य होते .त्यांची संख्या वाढवून अकादमीनं सदस्य संख्या आता 8500 केलीय.सम\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Invitationsoscarशाहरूख खानसलमान खान\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/mumbai-goa-expressway-project-lands-258006.html", "date_download": "2018-12-16T03:15:38Z", "digest": "sha1:OEVIRLAALKTLSFZMEJ353VWRZOWAOBYQ", "length": 13774, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबई-गोवा हायवे चौपदरीकरणासाठी संपादित जमिनीला दिला जातोय पाच पट मोबदला !", "raw_content": "\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम���ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIRAL VIDEO: सोनाराच्या डोळ्यादेखत पळवल्या सोन्याच्या बांगड्या\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमुंबई-गोवा हायवे चौपदरीकरणासाठी संपादित जमिनीला दिला जातोय पाच पट मोबदला \nसंपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या मोबदला वाटपाचं काम सुरू करण्यात आलं असून भरघोस मोबदला मिळू लागल्यामुळे भूमिपूत्रानी या चौपदरीकरणाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे\n10 एप्रिल : मुंबई गोवा हायवे च्या चौपदरीकरणासाठी संपादीत करण्यात आलेल्या जमिनीला केंद्र सरकारकडून भूमिपूत्राना पाच पट मोबदला दिला जातोय. संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या मोबदला वाटपाचं काम सुरू करण्यात आलं असून भरघोस मोबदला मिळू लागल्यामुळे भूमिपूत्रानी या चौपदरीकरणाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे.\nवाटप करण्यात येणाऱ्या मोबदल्यात त्या त्या जमिनीचा सध्याचा जो रेडी रेकनर आहे. त्या प्रमाणे जमिनीचा दर निश्चित करून जो मोबदला येतो त्याची दुप्पट अधिक त्या जमिनीत असणारी इतर मालमत्ता उदा. फळझाडे,वनझाडे, घर, विहीर,दुकान, या सगळ्यांची किंमत मिळवण्यात आली आहे. या एकूण रकमेची पुन्हा दुप्पट करून जी रक्कम येते त्या एकूण रकमेवर पुन्हा 12 टक्के दर दिवशी या दराने 469 दिवसांचे व्याज आकारून जी रक्कम होते तेवढी रक्कम भूमिपूत्राना मोबदला म्हणून देण्यात येतेय.\nमे 2017 पर्यंत हे भूसंपादन मोबदला वाटपाचं काम सुरू राहणार असून येत्या पावसाळ्यानंतर चौपदरीकरणाच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात होईल अशी शक्यता आहे. या हायवेवरील 16 मोठ्या पुलांच बांधकाम वर्षभरापूर्वीच सुरू होऊन ते आता अंतिम टप्प्यात आहे. पुलांव्यतिरीक्त या संपूर्ण हायवेच्या चौपदरीकरणाच काम 19 कंपन्याना विभागून देण्यात आलंय. त्यामुळे हे काम जलदगतीने होईल असा विश्वास राष्ट्रीय महामार्ग विभागाने व्यक्त केलाय. या चौपदरीकरण प्रकल्पास 15 हजार कोटींपेक्षा जास्त खर्च येणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: mumbai goa expresswayमुंबई-गोवा हायवेरत्नागिरी\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nVIDEO : जालना जिल्ह्यातील दुष्काळाचा ग्राऊंड रिपोर्ट\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nपोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाली नवीन सेवा, १७ कोटी लोकांना मिळणार फायदा\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/this-kids-cute-anger-moment-on-hardik-pandyas-run-out-due-to-ravindra-jadeja-263244.html", "date_download": "2018-12-16T04:21:12Z", "digest": "sha1:57PO2HHA3HAPE6QGCEJTME7OTT6UNZ2Y", "length": 12534, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "...'ही' दोन भावंडं जडेजावर भलतीच भडकली,व्हिडिओ झाला व्हायरल", "raw_content": "\nउद्धव-राज आम���ेसामने, कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मनसेचा पाठिंबा\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nPHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nउद्धव-राज आमनेसामने, कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मनसेचा पाठिंबा\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nप्रियांका-निक 'या' ठिकाणी जाणार हनिमूनला\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIRAL VIDEO: सोनाराच्या डोळ्यादेखत पळवल्या सोन्याच्या बांगड्या\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...'ही' दोन भावंडं जडेजावर भलतीच भडकली,व्हिडिओ झाला व्हायरल\nएका लहान मुलाचा आणि त्याचा लहान भावाचा चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल पाहतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.\n20 जून : जेव्हा जेव्हा भारत -पाकिस्तानची क्रिकेट मॅच असते तेव्हा तर क्रिकेटच्या वेडाला काही मर्यादाच नसतात. हरणं भारतीयांना मंजूरच नसतं आणि त्यातही जर भारत हरलाच तर मग कुठे टी.व्ही फोडले जातात,तर सोशल मिडीयावर शिव्यांची लाखोली वाहिली जाते.\nआता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत हरला. त्यात ही मॅचमध्ये हार्दिक पांड्या नाहक रनआउट झाला. याला कारण होता जडेजा. त्यामुळे जडेजावर सगळ्या देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्यात. पण सध्या सोशल मीडियावर गाजतेय एका लहान मुलाची प्रतिक्रिया.\nएका लहान मुलाचा आणि त्याचा लहान भावाचा चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल पाहतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओत तो मुलगा जडेजाला फार शिव्या देतोय. त्याचा भाऊ तर आता जडेजाला कोहली खूप मारेल बघ इतपत बोलून जातो. 10 लाख लोकांपर्यंत या व्हिडिओला व्ह्युज मिळाले आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\nउद्धव-राज आमनेसामने, कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मनसेचा पाठिंबा\nकठीण परिस्थितीत विराटचं झुंजार शतक, सचिनचाही मोठा रेकॉर्ड तोडला\nमोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या विनय दुबेंना अटक\nIND vs AUS- पर्थवर 'विराट'नीती, कोहलीने केला अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/10/news-1203.html", "date_download": "2018-12-16T04:38:25Z", "digest": "sha1:6VCT2APBPL65PRDJ4JJMFWINKBA5F3SX", "length": 4911, "nlines": 75, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "करंजी घाटातील अपघातात नगरचा युवक ठार. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Crime News करंजी घाटातील अपघातात नगरचा युवक ठार.\nकरंजी घाटातील अपघातात नगरचा युवक ठार.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मोहटादेवीच्या दर्शनासाठी नगरहून निघालेल्या युवकांच्या मोटारसायकलला करंजी घाटात अपघात झाल्याची घटना बुधवारी (दि. १०) मध्यरात्री घडली. या घटनेत मनोज संजय जोगदंड (वय २४, रा. भोसले आखाडा, बुरुडगाव रोड, अ.नगर) हे ठार झाले.\nया घटनेत अन्य जखमी झाले आहे. दरम्यान ही घटना नगर शहरात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.\nयाप्रकरणी पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, नवरात्रौत्सवानिमित्ताने मोहटा येथील देवीच्या दर्शनासाठी मनोज संजय जोगदंड त्यांच्या मित्रासमवेत नगरहून मोटारसायकलद्वारे निघाले होते. बुधवारी रात्री त्यांची मोटार सायकल घसरुन झालेल्या अपघातात जोगदंड यांचा मृत्यू झाला. जखमींवर रुग्णालयात औषधोपचार चालू आहे. मनोज जोगदंड हे महानगरपालिकेत कंत्राटी कामगार कार्यरत होते.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nया वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या लिंक्स व जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही.\nLIVE Updates : अहमदनगर मनपा निवडणूक निकाल : शिवसेना किंग \nसत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/handle-nosy-relatives-when-they-ask-about-marraige/", "date_download": "2018-12-16T03:22:55Z", "digest": "sha1:D7ISA4PGJC4CSFAX6MHJNIH5DO5TZSKC", "length": 12140, "nlines": 264, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "लग्नाबाबत प्रश्न विचारणाऱ्या नातेवाईकांचे अश्या प्रकारे करा तोंड बंद.. - Maharashtra Today", "raw_content": "\nविश्वचषक हॉक़ी स्पर्धा; गतविजेत्या आॅस्ट्रेलियाचा सडन डेथमध्ये ‘डेथ’\nराजू शेट्टी यांना तीन राज्यांच्या मुख्यमंत्रीपद शपथग्रहण सोहळ्याचे निमंत्रण\nसंरक्षण विभाग काँग्रेससाठी निधिचा स्त्रोत : मोदी\nभायखळ्यात नायजेरियन माफियाच्या गोळीबारात 4 पोलिस जखमी\nप्रकाश जावड़ेकर ने कहा, राष्ट्रीय शिक्षा निति तैयार, किसी भी वक़्त…\nसरबजीत हत्य��� मामला : सबूतों के अभाव में दो प्रमुख गवाहों…\nसेना में दुभाषिए और साइबर विशेषज्ञों जैसी भूमिकाओं में महिलाओं की…\nमहाराष्ट्र : कांग्रेस विधायक नितेश राणे ने मंत्री कदम को कहा…\nHome Lifestyle Relation लग्नाबाबत प्रश्न विचारणाऱ्या नातेवाईकांचे अश्या प्रकारे करा तोंड बंद..\nलग्नाबाबत प्रश्न विचारणाऱ्या नातेवाईकांचे अश्या प्रकारे करा तोंड बंद..\nकाय मघ कधी ठरतंय लग्न तुझा बॉयफ्रेन्ड आहे का तुझा बॉयफ्रेन्ड आहे काकिंवा गर्लफ्रेन्ड आहे काकिंवा गर्लफ्रेन्ड आहे का असे प्रश्न आपल्या नातेवाईकांकडून किंवा आपले जवळच्यांकडून सतत विचारले जातात. या सततच्या प्रश्नांचा कधीना कधी प्रत्येकालाच त्रास होत असतो. कधी कधी तर डोकेदुखीच व्हायला लागते. खासकरुन मुलींना अशा प्रश्नांचा फार जास्त सामना करावा लागतो. पण आता अशा नातेवाईकांचं टेन्शन सोडा. कारण अशा नातेवाईकांची काळजी कशी घ्यायची याच्या टिप्स आम्ही तुम्हाला देत आहोत.\nतुम्ही आधी अनेक प्रयत्न करुनही समोरची व्यक्ती प्रश्न विचारणं थांबवत नसेल तर तुमच्या पर्सनल बाबींमध्ये लुडबूड करत असेल तर तुम्ही त्यांच्या प्रश्नावर प्रति प्रश्न करु शकता. पण असं करताना समोरच्याला राग येऊ नये याचीही काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. म्हणजे जर तुम्हाला कुणी तू लग्न कधी करणार आहेस असं विचारत असेल त्यांना उत्तर द्या की, “मलाच माहीत नाही असं विचारत असेल त्यांना उत्तर द्या की, “मलाच माहीत नाही तुम्हीच माझ्यासाठी एखादा लाइफ पार्टनर का शोधत नाही तुम्हीच माझ्यासाठी एखादा लाइफ पार्टनर का शोधत नाही\nही बातमी पण वाचा : लिव्ह-इनमध्ये राहताना या गोष्टींची घ्या काळजी…\nत्यांचा प्रश्न विचारण्यामागचा उद्देश जाणून घेतल्यावर तुम्हाला वाटत असेल की, त्यांना उत्तर द्यायला हवं तर जे आहे ते खरं सांगा किंवा केवळ स्माईल देऊन उत्तर देणं टाळू शकता. जर ते केवळ तुम्हाला त्रास देण्यासाठी प्रश्नांचा भडीमार करत असतील तर तुम्हाला जमेल तितकं गप्प बसा किंवा तुम्हाला काय करायचंय असा प्रश्नही करु शकता.\nकाही नातेवाईक हे काहीही कारण नसताना प्रश्न विचारतात तर काही नातेवाईकांना उगाचच तुमच्या पर्सनल लाइफमध्ये नाक खूपसायची सवय असते. त्यामुळे त्यांचा हे प्रश्न विचारण्यामागचा उद्देश काय आहे हे आधी समजून घ्या. त्यानंतर तुम्ही ठरवा की त्यावर उत्तर द्यायचं किंवा नाही.\nही बातमी पण वाचा : अश्या प्रकारे ओळखा समोरच्या व्यक्तीचे खोटेपणा..\nNext articleसंघाला मी ओळखतो, मतदानापर्यंत सांभाळून राहा; नंतर त्यांना बघून घेऊ-कमलनाथ\nविश्वचषक हॉक़ी स्पर्धा; गतविजेत्या आॅस्ट्रेलियाचा सडन डेथमध्ये ‘डेथ’\nराजू शेट्टी यांना तीन राज्यांच्या मुख्यमंत्रीपद शपथग्रहण सोहळ्याचे निमंत्रण\nसंरक्षण विभाग काँग्रेससाठी निधिचा स्त्रोत : मोदी\nलठ्ठ मुलीशी लग्न करा आणि जगा १० पट जास्त आनंदी आयुष्य\nमुलांच्या पहिल्या स्पर्शा नंतर मुली ‘हा’ विचार करतात\n‘या’ मुद्यांवर भांडण झाल्याने कपल्समध्ये वाढते प्रेम\nलग्नाबाबत प्रश्न विचारणाऱ्या नातेवाईकांचे अश्या प्रकारे करा तोंड बंद..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://pashanbhed.blogspot.com/2016/11/blog-post_17.html", "date_download": "2018-12-16T04:25:21Z", "digest": "sha1:HWANFELP26R5JA5XCEROLLXKXSYTIERA", "length": 7989, "nlines": 241, "source_domain": "pashanbhed.blogspot.com", "title": "पाषाणभेदाची जालवही:: Pashanbhed's Blog :: Maharashtra India :: Marathi Literature: मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली", "raw_content": "\n वाईच जरा बसा ईथं.\nमोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली\nमोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली\nसांगा तुम्ही मला कशी जावू मी आता बाजारी\nसांगा तुम्ही मला कशी जावू मी आता बाजारी\nया मोदी सरकारने, या तुमच्या मोदी सरकारने\nया या मोदी सरकारने\nपाचशे हजाराची नोट बंद केली ||धॄ||\nमार्केटात आता आल्या नव्या नव्या साड्या\nघेण्यासाठी आम्हा सार्‍यांच्या पडतात उड्या\nलेटेस्ट फॅशन करायची आता पंचाईत झाली\nमोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली\nया या मोदी सरकारने\nपाचशे हजाराची नोट बंद केली ||१||\nभाजी पाला घेण्यासाठी मी गेले मार्कॅटात\nमोठ्या नोटा सोडून सार्‍या सुट्टे पैसे नव्हते हातात\nदररोजच्या जेवणाचीही पहा कशी चव गेली\nमोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली ||२||\nबँकेमध्ये नोटा बदलायला भली मोठी लाईन\nलाखो रूपये भरले तर इन्कमटॅक्स फाईन\nएटीएम झाले बंद पर्स माझी रिकामी केली\nमोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली ||३||\nहे मात्र छान झाले काळा पैसा बाहेर आला\nभ्रष्ट्राचार लाचखोरीचा एक मार्ग बंद झाला\nह्या उपायांनी धनदांडग्यांची दातखीळ बसली\nमोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली\nया या मोदी सरकारने\nपाचशे हजाराची नोट बंद केली ||४||\nLabels: कविता, गाणी, गीत, समाज\nतंत्र चौकशी सल्ला (1)\nतंत्र चौकशी सल्ला प्���श्नोत्तरे मदत माहिती (2)\nनाशिक सार्वजनीक गणेशोत्सव २००९ (5)\nपोवाडा मर्द मावळ्याचा (1)\nमनसे- राज ठाकरे- पोवाडा (4)\nसंगीत नाट्य प्रेमकाव्य कविता शृंगार (1)\nमोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली\nऐसी अक्षरे रसिके मेळवीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/new-delhi-news-president-election-and-sonia-gandhi-56095", "date_download": "2018-12-16T04:09:03Z", "digest": "sha1:XOWL4AF2EYXG2HM4J4NNSPZIYOFZRQZ2", "length": 12344, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "new delhi news president election and sonia gandhi राष्ट्रपतिपदाची निवडणूक ही तत्त्वाची लढाई : सोनिया गांधी | eSakal", "raw_content": "\nराष्ट्रपतिपदाची निवडणूक ही तत्त्वाची लढाई : सोनिया गांधी\nगुरुवार, 29 जून 2017\nनवी दिल्ली: राष्ट्रपतिपदाची निवडणूक ही विचारधारा आणि तत्त्वाची लढाई असून, विरोधी पक्ष ती लढणार आहे, असे प्रतिपादन कॉंग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी येथे केले.\nआमच्यासाठी ही लढाई विचारधारा, तत्त्व आणि खरेपणाची असून आम्ही ती लढणार आहोत. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या उमेदवार म्हणून मीरा कुमार यांनी अर्ज दाखल केल्यानंतर श्रीमती गांधी बोलत होत्या. अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील 17 विरोधी पक्षांच्या सदस्यांसह मीराकुमार यांनी आपला अर्ज दाखल केला.\nनवी दिल्ली: राष्ट्रपतिपदाची निवडणूक ही विचारधारा आणि तत्त्वाची लढाई असून, विरोधी पक्ष ती लढणार आहे, असे प्रतिपादन कॉंग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी येथे केले.\nआमच्यासाठी ही लढाई विचारधारा, तत्त्व आणि खरेपणाची असून आम्ही ती लढणार आहोत. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या उमेदवार म्हणून मीरा कुमार यांनी अर्ज दाखल केल्यानंतर श्रीमती गांधी बोलत होत्या. अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील 17 विरोधी पक्षांच्या सदस्यांसह मीराकुमार यांनी आपला अर्ज दाखल केला.\nमीरा कुमार यांच्या अर्जाच्या एका सेटमध्ये सोनिया गांधी या अनुमोदक आहेत. सध्या सुटीनिमित्त परदेशात असलेले कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही मीरा कुमार यांच्या उमेदवारीचा स्वागत केले असून देश आणि जनतेला ज्या मूल्यांनी बांधले आहे त्याचे कुमार प्रतिनिधित्व करतात, असे ते म्हणाले. मीरा कुमारजी आम्हाला गर्व आहे, असे ट्विट त्यांनी केले आह���.\nदेश बदल रहा है... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे....\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nजागावाटपाबाबत दोन्ही कॉंग्रेसची पुढील आठवड्यात बैठक\nमुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस...\nपुणे - ईव्हीएम (इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिन) आणि व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल) मशिनबाबत असलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी जिल्हा...\nप्रचाराचा मुद्दा ‘क्रॅश’ (अग्रलेख)\nविधानसभा निवडणूक प्रचारातील काँग्रेसच्या ‘राफेल’ विमानखरेदीतील कथित भ्रष्टाचाराच्या घणाघाती प्रचाराचा मुद्दा जिव्हारी लागल्यानंतर, भारतीय जनता पक्ष...\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/auraangabad-marathwada-news-crime-municipal-shop-67000", "date_download": "2018-12-16T03:49:29Z", "digest": "sha1:BVVP5VOJUUJD2245IXBBXMHSMRHYUHBQ", "length": 16121, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "auraangabad marathwada news crime on municipal shop गाळ्यांच्या कारवाईत वजनदारांना ‘भाव’ | eSakal", "raw_content": "\nगाळ्यांच्या कारवाईत वजनदारांना ‘भाव’\nशुक्रवार, 18 ऑगस्ट 2017\nन्यायालयाच्या आदेशानंतरही महापालिकेची धूळफेक; सात जणांवर कारवाई, दोघांना सोडले\nऔरंगाबाद - महापालिकेसोबत करण्यात आलेला भाडेकरार संपल्यानंतरही व्यापारी संकुलामध्ये ठाण मांडून बसलेल्यांच्या विरोधात कारवाई क���ण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार गुरुवारी (ता. १७) कारवाई सुरू करण्यात आली; मात्र राजकीय दबावाखाली अनेकांना अभय देत या कारवाईत दुजाभाव करण्यात येत आहे. आज दिवसभरात रॉक्‍सी टॉकीज परिसरातील व्यापारी संकुलात केवळ सात दुकानांना सील करण्यात आले.\nन्यायालयाच्या आदेशानंतरही महापालिकेची धूळफेक; सात जणांवर कारवाई, दोघांना सोडले\nऔरंगाबाद - महापालिकेसोबत करण्यात आलेला भाडेकरार संपल्यानंतरही व्यापारी संकुलामध्ये ठाण मांडून बसलेल्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार गुरुवारी (ता. १७) कारवाई सुरू करण्यात आली; मात्र राजकीय दबावाखाली अनेकांना अभय देत या कारवाईत दुजाभाव करण्यात येत आहे. आज दिवसभरात रॉक्‍सी टॉकीज परिसरातील व्यापारी संकुलात केवळ सात दुकानांना सील करण्यात आले.\nमहापालिकेची गेल्या काही वर्षात ‘अंधेर नगरी चौपट राजा’ अशीच अवस्था झाली आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढावे, तिजोरीतील खडखडाट दूर व्हावा, म्हणून शहरातील मुख्य रस्त्यांवर मोक्‍याच्या ठिकाणी व्यापारी संकुले उभारण्यात आली आहेत; मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे भाडे या गाळेधारकांकडे थकीत आहे. अनेकांनी पोटभाडेकरू ठेवून वरकमाई सुरू केलेली आहे; मात्र प्रशासनाला जाग आली नाही. शेवटी वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातम्यांची न्यायालयाने स्वतः होऊन दखल घेत या प्रकरणी कारवाई करण्याच आदेश महापालिका प्रशासनाला दिले होते.\nसुमारे तीनशे गाळ्यांना सील करून २१ ऑगस्टला अहवाल सादर करण्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. त्यानुसार महापालिकेने तीन पथक स्थापन केले आहेत. मात्र त्यातील दोन पथके अद्याप कागदावर असून, एका पथकाने मात्र गुरुवारी रॉक्‍सी टॉकीजजवळील व्यापारी संकुलावर कारवाई केली. या कारवाईत मात्र दुजाभाव करण्यात आला. कारवाई सुरू होतात दोन दुकानदारांवर कारवाई करू नये म्हणून काही नेत्यांचे महापालिका अधिकाऱ्यांना फोन सुरू झाले. शेवटी त्या दोघांना वगळून सात जणांचे गाळे सील करण्यात आले. सुमारे दीड तास ही कारवाई सुरू होती.\n२७ दुकाने कायम बंद\nमहापालिकेने या मुख्य रस्त्यांवर सुमारे चाळीस वर्षांपूर्वी व्यापारी संकुल उभारले आहे. एकूण ३७ गाळे असले तरी त्यातील २७ गाळे बंद आहेत. उर्वरित गाळ्यांपैकी अनेकांनी मध्येच दुकाने सोडली, तर दहा जणांचे करार संपलेले होते. त्यातील सात जणांवर आज कारवाई करण्यात आली, तर दोघांनी न्यायालयाच्या आदेशाने पन्नास टक्के थकबाकी भरलेली आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी दिली.\nमहापालिकेचे पथक व्यापारी संकुलामध्ये धडकताच व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. विजय देशमुख या व्यापाऱ्याने महापालिकेच्या पथकाला विरोध केला; मात्र तुमचा करारनामा संपून आठ ते दहा वर्षे झाले आहेत, याची जाणीव अधिकाऱ्यांनी करून दिली. त्यानंतर बऱ्याच वादावादीनंतर पथकाने कारवाई पूर्ण केली. या पथकात उपअभियंता खमर शेख, एम. एम. खान, सय्यद जमशिद, शफी अहमद यांचा समावेश होता.\nसंकटांवर जिद्दीनं मात करण्याची कहाणी\nचित्रकार आई व उद्योगपती वडील यांच्या पोटी जन्मलेल्या एका सुशिक्षित, खानदानी, ऐश्‍वर्यसंपन्न मुलीची कथा जया जोग यांच्या \"शून्य उत्तराची बेरीज' या...\nदेशाच्या संरक्षणावर राजकारण नको\nनागपूर : राफेल विमान खरेदीच्या विरोधात दाखल केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. देशाच्या संरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण करू नये. या...\nअतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात शिवसेनेची महाड पालिकेवर धडक\nमहाड : महाडमध्ये महाड नगरपालिकेने गेली तीन दिवस अतिक्रमण हटाव मोहीम राबवून महाड स्वच्छ केले असले तरी या मोहिमेत अतिक्रमण दूर करताना मनमानी आणि...\n‘ब्रेक्‍झिट’ची तीन पायांची शर्यत (अग्रलेख)\nआर्थिक प्रश्‍नांचे सुलभीकरण करून आणि राष्ट्रवादाचा अंगार चेतवून उपाय शोधायला गेले की काय होते, याचा प्रत्यय ब्रिटनमधील सध्याच्या राजकीय संघर्षावरून...\nअडीच लाख कापसाच्या गाठींची निर्मिती\nजळगाव ः खानदेशातील कापसाची प्रत चांगली असल्याने परदेशात कपाशीला मागणी असते. यंदा परदेशात कपाशीला जरी मागणी नसली तरी खानदेशात कापूस जिनिंग...\nदीडपट हमीभाव ग्राहकांसाठी का\nबारामती - केंद्र सरकारने दीडपट हमीभाव जाहीर केल्यानंतर बाजारात अजूनही नव्या हंगामातल्या शेतीमालाची परवड सुरूच आहे. सध्या ज्वारी, बाजरी, मका, हरभरा,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AA%E0%A5%AE%E0%A5%AB", "date_download": "2018-12-16T03:45:22Z", "digest": "sha1:O5UMFB3G2HYNLPSFNDLPBKRTUI3KW45M", "length": 5515, "nlines": 198, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ४८५ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ४ थे शतक - ५ वे शतक - ६ वे शतक\nदशके: ४६० चे - ४७० चे - ४८० चे - ४९० चे - ५०० चे\nवर्षे: ४८२ - ४८३ - ४८४ - ४८५ - ४८६ - ४८७ - ४८८\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या ४८० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ५ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ मार्च २०१३ रोजी ०३:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A5%A7%E0%A5%AF", "date_download": "2018-12-16T04:33:37Z", "digest": "sha1:AQ2OVSB3JSDZ6UA6AUINCTSMMCBGJ3Q7", "length": 17811, "nlines": 698, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डिसेंबर १९ - विकिपीडिया", "raw_content": "\n<< डिसेंबर २०१८ >>\nसो मं बु गु शु श र\n१ २ ३ ४\n५ ६ ७ ८ ९ १० ११\n१२ १३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४ २५\n२६ २७ २८ २९ ३० ३१\nडिसेंबर १९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५३ वा किंवा लीप वर्षात ३५४ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n१९२७ - राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अश्फाकुल्लाह खान या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने फाशी दिले.\n१९४१ - दुसरे महायुद्ध - अ‍ॅडॉल्फ हिटलर हा जर्मन सैन्याचा सरसेनापती बनला.\n२००२ - व्ही. एन. खरे यांनी भारताचे ३३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.\n३२४ - रोमन सम्राट लिसिनीयसने पदत्याग केला\n११८७ - क्लेमेंट तिसरा याची पोपपदी निवड\n१७७७ - अमेरिकन क्रांती - जॉर्ज वॉशिंग्टनच्या काँटिनेन्टल आर्मीने व्हॅली फोर्ज येथे हिवाळी मुक्काम केला\n१९०५ - लंडनमध्ये पहिली रुग्णवाहिका सेवा सुरू झाली\n१९१६ - पहिले महायुद्ध-व्हर्दुनची लढाई - फ्रांसच्या सैन्याने चढाई करणाऱया जर्मन सैन्यास माघार घेण्यास भाग पाडले\n१९६१ - भारताने दमण आणि दीवचा ताबा घेतला.गोवा मुक्ती दिन\n१९६३ - झांझिबारला युनायटेड किंग्डम पासून स्वातंत्र्य. सुलतान हमुद बिन मोहम्मद राजेपदी\n१९७२ - अपोलो १७, चंद्रावर पोचलेले शेवटचे समानव अंतराळयान युजीन सेमन, रॉन एव्हान्स व हॅरिसन श्मिट यांसह पृथ्वीवर परतले\n१९९७ - सिल्क एरची फ्लाइट १८५ हे बोईंग ७३७-३०० जातीचे विमान इंडोनेशियात पालेम्बँग जवळ मुसी नदीत कोसळले. १०४ ठार\n२००१ - व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्या 'कॉमन मॅन'च्या पुतळ्याचे पुणे येथे अनावरण\n२०१० - सचिन तेंडुलकरने कसोटी सामन्यातील विक्रमी ५० वे शतक केले. हा विक्रम त्याने दक्षिण आफ्रिका विरुद्ध सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट्‌स पार्क या मैदानावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यामध्ये केला\n२०१० - राहुल द्रविडने कसोटी सामन्यातील १२,००० धावांचा टप्पा पार केला. हा विक्रम त्याने दक्षिण आफ्रिका विरुद्ध सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट्‌स पार्क या मैदानावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यामध्ये केला\n१५५४ - फिलिप विल्यम, ऑरेंजचा राजकुमार\n१६८३ - फिलिप पाचवा, स्पेनचा राजा\n१८९४ - कस्तुरभाई लालभाई – दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती, पद्मभूषण (१९६९), रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक (१९३७ - १९४९). अरविंद मिल्स, अशोक मिल्स, अतुल असे अनेक गिरण्या व कारखाने त्यांनी चालू केले. आपल्या गिरण्य़ांत त्यांनी कामगार कल्याणासाठी सहकार संस्था काढल्या.\n१८९९ - मार्टिन ल्यूथर किंग – मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते\n१९१९ - ओमप्रकाश बक्षी ऊर्फ ’ओमप्रकाश’ – चरित्र अभिनेते\n१९२७ - समीक्षक व भाषाअभ्यासक वसंत वऱ्हाडपांडे\n१९४० - सिनेछायालेखक व दिग्दर्शक गोविंद निहलानी\n१९६९ - नयन मोंगिया भारतीय क्रिकेटपटू\n१७७८ - मरी तेरीस शार्लट, फ्रांसचा राजा लुई सोळावा व मरी आंत्वानेतची पहिली मुलगी\n१९३४ - प्रतिभा पाटील - भारतीय राजकारणी, भारताच्या पहिल्या महिला व १२व्या राष्ट्रपती\n१९७४ - रिकी पाँटिंग, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू\n४०१ - पोप अनास्तासियस पहिला\n१३७० - पोप अर्बन पाचवा\n१७३७ - जेम्स सोबेस्की, पोलंडचा युवराज\n१७४१ - व्हिटस बेरिंग, नेदरलँड्सचा शोधक\n१९२७ - अशफाक उल्ला खान - भारतीय स्वातंत्र सेनानी (ज. १९००)\n१९२७ - राम प्रसाद बिस्मिल - भारतीय स्वातंत्र सेनानी (ज. १८९७)\n१९२७ - रोशन सिंग - भारतीय स्वातंत्र सेनानी (ज. १८९२)\n१९३९ - हान्स लँगडोर्फ, जर्मन आरमारी अधिकारी\n१९५३ - रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन, नोबेल पारितोषिक विजेता\n१९९७ - डॉ. सुरेन्द्र बारलिंगे – स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष\n१९९८ - जनार्दन विठ्ठल तथा जे. एल. रानडे – भावगीतगायक\n१९९८ - छ्यान चोंग्शू, चिनी भाषेमधील लेखक, अनुवादक\n१९९९ - हेमचंद्र तुकाराम तथा बाळ दाणी – रणजी व कसोटी क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक\n२०१० - गिरीधारीलाल केडिया, भारतीय उद्योगपती\nस्वातंत्र्य दिन - झांझिबार\nबीबीसी न्यूजवर डिसेंबर १९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nडिसेंबर १७ - डिसेंबर १८ - डिसेंबर १९ - डिसेंबर २० - डिसेंबर २१ - (डिसेंबर महिना)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: डिसेंबर १४, इ.स. २०१८\nलाल दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ डिसेंबर २०१८ रोजी ०८:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827252.87/wet/CC-MAIN-20181216025802-20181216051802-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}